diff --git "a/data_multi/mr/2020-40_mr_all_0173.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0173.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0173.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,678 @@ +{"url": "http://ybchavan.in/index.php/marathi-books/2015-09-23-09-23-17?start=158", "date_download": "2020-09-24T03:13:02Z", "digest": "sha1:QTDRNHO2WH5CFQHDQPC5CIRHL5FXCAXA", "length": 11982, "nlines": 84, "source_domain": "ybchavan.in", "title": "भूमिका", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला (मराठी)\nप्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे\nतुम्ही येथे आहात :\nजयप्रकाशांनी हरिजनांवर होणा-या अत्याचारांच्या संदर्भात वर्गसंघर्षाची कल्पना मांडली आहे. परंतु माझ्या मते अशा वर्गसंघर्षातून हरिजनांचा लाभ होणार आहे, की नाही, या तात्त्विक चर्चेचा हा प्रश्न नाही. हरिजनांची आजची परिस्थिती काय आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हिंदुस्थानमध्ये आज अत्याचार ज्या पद्धतीने होताहेत, त्याची माहिती काढायचा जर प्रयत्न केला, तर असे दिसून येईल, की या सर्वांचे मूळ कारण सामाजिक अहंकाराचे आणि मोठेपणाचे जुने विचारच आहेत. त्याचबरोबर आजचे जे आर्थिक कार्यक्रम आहेत, त्या आर्थिक कार्यक्रमांना विरोध म्हणून हरिजनांवर हे अत्याचार होत आहेत.\nया अत्याचारांची पाहणी करण्यासाठी माझ्या पक्षाने खासदारांच्या ज्या तुकड्या बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांत पाठविल्या होत्या, त्यांनी आणलेल्या माहितीवरून दिसते, की ज्यांना जमिनी नव्हत्या, त्यांना जमिनी दिल्या, म्हणून त्यांच्यावर राग काढण्यात आला. कालपर्यंत बिनजमिनीचे असलेले हे लोक आता जमिनीचे मालक व्हायला लागले, जमीनदार व्हायला लागले, हे अनेकांना पाहवले नाही.\nत्याचप्रमाणे ज्यांना राहायला जागा नव्हत्या, त्यांना त्या मिळाल्या, तर अत्याचार करणाऱ्यांनी त्या परत हिसकावून घेतल्या. वेठबिगारी पद्धतीत पिढीजात गुलामी करायला माणसे मिळत होती. त्यांना वर्षाकाठी काही धान्य दिले, थोडे कपडे दिले आणि पिढयान् पिढया आमचेच काम केले पाहिजे, म्हणून बांधून घेतले. तर अशी जी वेठबिगार चालू होती, तिला विरोध करायला लोक उभे राहिल्याबरोबर त्यांच्यावर अत्याचार झाले आहेत. त्यातून हा संघर्ष निर्माण झालेला आहे.म्हणजे हा संघर्ष मुळामध्ये आहेच. त्यांचे शोषण चालूच होते. त्यांचे सामाजिक आर्थिक शोषण वर्षानुवर्ष चालले आहे आणि आज त्यांनी बरोबरीच्या नात्याने वागायचा प्रयत्न करतो म्हटल्याबरोबर त्यांच्यावरती, जणू काही आपले जन्मसिद्ध अधिकार जातील, या भावनेने शोषक त्यांच्यावर नुसती कुरघोडीच नव्हे, तर हिंसक हल्ले करतो आहे. हे चित्र काय दर्शविते हेच की, हा वर्गसंघर्षच आहे. दुस��े काहीही नाही. आणि हा जो शोषक आहे, तो हिंसेचा वापर करून शोषिताला दाबायचा प्रयत्न करतो आहे. अशा परिस्थितीत तो शोषित वर्ग जर प्रतिकाराला उभा राहिला, तर त्याच्याविरुद्ध तक्रार कशी करता येईल\nअशा परिस्थितीत या वर्गाने त्याच्यावर जो अन्याय होतो आहे, त्याच्याविरुद्ध संघटित झाले पाहिजे आणि त्याचा संघटित प्रतिकार केला पाहिजे. अर्थातच संघर्ष केला पाहिजे. कारण हा त्यांच्या मूलभूत हक्काचा प्रश्न आहे. या संघर्षासाठी समाजातील सुजाण व्यक्तींनी त्याला आपणहून सर्व प्रकारची मदतही केली पाहिजे. कारण अशा संघर्षातून त्याला जो लाभ मिळेल, तो चिरस्थायी राहणार आहे. कुणाच्या तरी उपकाराने किंवा उदारतेमुळे त्याला काही दिले, तर त्याने त्याचे भागायचे नाही. त्याचे समाधानही होणार नाही. कुणी त्याला दया दाखविली, तर त्याने काय होणार अशा कृत्रिम मदतीने किंवा दयेने सामाजिक अन्याय, अत्याचार कधीच दूर होत नसतात. वरून येणा-या कुणाच्या तरी दयेवर अवलंबून राहून सामाजिक एकता कधीच निर्माण होत नसते.\nमी काही समाजात वितुष्ट निर्माण करावे, अशा मनाचा नाही.वितुष्टे टाळली पाहिजेत, वितुष्टे निर्माण होणार नाहीत, असे प्रयत्न केले पाहिजेत, अशाच मताचा मी आहे. त्यासाठी समाजातल्या सर्व लोकांनी, शासकांनी, नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. याच भावनेने आमच्या पक्षातील खासदारांनी आणलेल्या माहितीच्या आधारे आपले पंतप्रधान मोरारजी यांना मी पत्र लिहिले आहे, की शासनाने आपली सर्व यंत्रणा या लोकांवरील अत्याचाराच्या प्रतिकारासाठी आणि असे अत्याचार होणार नाहीत, याची खबरदारी घेण्यासाठी सज्ज उभी करायला पाहिजे. हे शासनाचे काम आहे. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील जे कोणी नेते असतील, त्या सर्वांचे हे काम आहे. हा काही एका पक्षाचा वा राजकारणाचा प्रश्न नाही. समाजातील न्यायाचा प्रश्न आहे.\nयशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार\nयशवंतराव इतिहासाचे एक पान..\nयशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण\nयशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा\nयशवंतराव चव्हाण: व्यक्तित्व व कर्तृत्व\nश्री. यशवंतराव चव्हाण अभिनंदन ग्रंथ\nपुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित\nकॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/salman-khan-gift-branded-jacket-to-sudeep-kiccha/", "date_download": "2020-09-24T01:08:34Z", "digest": "sha1:W5GNMC4XUWDZHWY4YW5A3TTWTAMP4NCC", "length": 9505, "nlines": 126, "source_domain": "hellobollywood.in", "title": "सलमानने सुदीप किच्चाला दिले सर्वात महागडे गिफ्ट ! – Hello Bollywood", "raw_content": "\nसलमानने सुदीप किच्चाला दिले सर्वात महागडे गिफ्ट \nसलमानने सुदीप किच्चाला दिले सर्वात महागडे गिफ्ट \n बॉलिवूडचा दबंग खान सलमान नेहमीच अनेकांना मदत करत असतो. बऱ्याच वेळा तो महागड्या भेटवस्तू देताना देखील दिसतो. नुकताच सलमानने ‘दबंग ३’चा कोस्टार संदीप किच्चाला एकदम खास अशी भेटवस्तू दिली आहे. संदीपने सलमानने दिलेल्या भेटवस्तूचा फोटो शेअर करत सलमानचे आभार मानले आहेत.\nसंदीपने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने शानदार असे लेदर जॅकेट परिधान केले आहे. या जॅकेटच्या पाठीमागे सलमानच्या डॉगचे चित्र आहे. सलमान त्याला प्रेमाने मिठी मारताना दिसत आहे.\n‘मला हे जॅकेट घालताना सलमान सर म्हणाले की मी कधीच विचार केला नव्हता की मी या जॅकेटपासून दूर जाईन’ हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शन दिले आहे. ‘सलमानने या जॅकेटवर त्याच्या आवडत्या पाळीव प्राण्याचे चित्र काढून घेतले होते. ज्या गोष्टींच्या आपण फार जवळ असतो त्या गोष्टींचे महत्त्व मला माहित आहे’ असे संदीपने पुढे लिहिले आहे.\n‘या’ बॉलिवूड स्टार्सच्या गिफ्टच्या किंमती ऐकून थक्क व्हाल \nसैफ अली खानच्या ‘जवानी जानेमन’चे नवे पोस्टर रिलीज…\nसलमान खानने नाकारलेल्या ह्या चित्रपटामुळे मुळे शाहरुख खान बनला बॉलिवूडवर राज करणारा…\nसलमानचा Tiger-3 ठरणार सर्वात महागडा सिनेमा ; चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता\nसलमान खान विवाहित असून त्याला 2 मुले पहा कोणी केला हा खळबळजनक दावा …\nसलमान खानने सहकुटुंब केली श्रीगणेशाची आरती ; पहा व्हिडिओ\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या…\nआशाताई आमच्या माँ होत्या, त्या आम्हाला पोरकं करून गेल्या ;…\nकृषी विधेयकं झाल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था सुधारण्यास मदत…\nलीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री झरीन खान ; व्हिडिओ शेअर…\nरेणुका शहाणेंनी केली आशालता वाबगावकरांसाठी भावनिक पोस्ट ;…\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण ;…\nतू नेहमीच मला आदरानं वागवलं ; अनुराग कश्यपच्या मदतीला धावून…\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘देवी’ रिव्ह्यू : महिला अत्य���चाराचं भीषण वास्तव…\nमुव्ही रिव्ह्यू | तापसीच्या ‘थप्पड’ने पुरुषांची…\nमलंग रिव्ह्यू : रोमान्स, थ्रिल, सस्पेन्स आणि फेमस बदला\n‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र\nसुनील शेट्टीचा हा वर्कआऊटपाहून सेलिब्रिटींनाही बसला धक्का,…\nआता घरबसल्या तुम्हीही होऊ शकता ‘द कपिल शर्मा शो’…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nमुरगांव पोर्ट ट्रस्ट अंतर्गत ‘प्रशिक्षणार्थी पायलट्स’ पदाची भरती\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेंतर्गत 25 जागांसाठी भरती\nनाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांसाठी भरती\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला एनसीबी पाठवणार समन्स\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/tv-actor-death-in-mumbai/", "date_download": "2020-09-24T02:17:23Z", "digest": "sha1:WWVUUVXPXUT3MS5RRCW6DAZAWXMPJR7Y", "length": 9690, "nlines": 126, "source_domain": "hellobollywood.in", "title": "अभिनेता कुशल पंजाबीचे निधन, गळफास घेऊन केली आत्महत्या… – Hello Bollywood", "raw_content": "\nअभिनेता कुशल पंजाबीचे निधन, गळफास घेऊन केली आत्महत्या…\nअभिनेता कुशल पंजाबीचे निधन, गळफास घेऊन केली आत्महत्या…\n टीव्हीमालिकांमध्ये आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारा कलाकार म्हणजे अभिनेता कुशल पंजाबी. आपल्या छोट्याशा कारकिर्दीत कुशल पंजाबीने विविध मालिका आणि सिनेमात दर्जेदार भूमिका साकारल्या. त्याच्या या भूमिका रसिकांच्या मनात घर करुन गेल्या. मात्र कमी वयातच कुशलने जगाचा निरोप घेतला. कुशल पंजाबीचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. त्याने सुसाइड केल्याची माहिती समोर येत आहे. कुशलचा मित्र करणवीर बोहराने कुशलच्या निधनाची बातमी सांगताच टीव्ही इंडस्ट्रीत सारेच शॉक झाले आहेत.\nकाल रात्री त्याच्या घरात त्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. कुशलने अशाप्रकारे सुसाईड करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आज दुपारी 1 वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कुशल हा 37 वर्षाचा होता. त्याने युरोपियन मुलीसह लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली होती.\nत्यांना एक मुलगा देखील आहे. 2016 ला त्याच्या मुलाचा जन्म झाला होता. ‘मरजावां’ मालिकेत तो अखेरचा झळकला होता. कुशलची अचानक एक्झिट सा-यांच्या मनाला चटका लावून गेली.\nआणि दीपिकाला झाले अश्रू अनावर…\nमलायका आणि अर्जुन कपूरची सोबत पार्टी…\nसंजय दत्तला कॅन्सरची बाधा, उपचारासाठी अमेरिकेला हलवणार\nआता घरबसल्या तुम्हीही होऊ शकता ‘द कपिल शर्मा शो’ चा भाग\nसुशांत आत्महत्या प्रकरण; दिग्दर्शक रूमी जाफरी यांच्या चौकशीत समोर आल्या…\nसुशांतसिंग राजपूतच्या मैत्रिणीने केली CBI चौकशीची मागणी; गृहमंत्री अनिल देशमुख…\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या…\nआशाताई आमच्या माँ होत्या, त्या आम्हाला पोरकं करून गेल्या ;…\nकृषी विधेयकं झाल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था सुधारण्यास मदत…\nलीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री झरीन खान ; व्हिडिओ शेअर…\nरेणुका शहाणेंनी केली आशालता वाबगावकरांसाठी भावनिक पोस्ट ;…\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण ;…\nतू नेहमीच मला आदरानं वागवलं ; अनुराग कश्यपच्या मदतीला धावून…\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘देवी’ रिव्ह्यू : महिला अत्याचाराचं भीषण वास्तव…\nमुव्ही रिव्ह्यू | तापसीच्या ‘थप्पड’ने पुरुषांची…\nमलंग रिव्ह्यू : रोमान्स, थ्रिल, सस्पेन्स आणि फेमस बदला\n‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र\nसुनील शेट्टीचा हा वर्कआऊटपाहून सेलिब्रिटींनाही बसला धक्का,…\nआता घरबसल्या तुम्हीही होऊ शकता ‘द कपिल शर्मा शो’…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nमुरगांव पोर्ट ट्रस्ट अंतर्गत ‘प्रशिक्षणार्थी पायलट्स’ पदाची भरती\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेंतर्गत 25 जागांसाठी भरती\nनाबार्ड कन्सल्टन्स��� सर्व्हिसेसमध्ये विविध पदांसाठी भरती\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला एनसीबी पाठवणार समन्स\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/madhya-pradesh/", "date_download": "2020-09-24T02:35:50Z", "digest": "sha1:B2RSXVVOQFZG4BWII327LOR57XPRGYT7", "length": 30890, "nlines": 255, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Madhya Pradesh – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Madhya Pradesh | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nगुरुवार, सप्टेंबर 24, 2020\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nKKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nKKR vs MI, IPL 2020: रोहित शर्माचा 'डबल धमाका' कोलकाताविरुद्ध मुंबई कर्णधाराने लगावली विक्रमांची लाईन, जाणून घ्या\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nCoronavirus: महाराष्ट्रात पुन्हा उसळी, गेल्या 24 तासात 21,029 नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्ग, 479 जणांचा मृत्यू\nMumbai Rains Update: तब्बल 39 वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती, मुंबई शहरात मुसळधार पाऊस; राजकारण्यांच्या मात्र आरोप-प्रत्यारोपांच्या सरी\nTigress Captured In Yavatmal: यवतमाळ येथे 60 वर्षीय महिलेचा बळी घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBihar Assembly Elections 2020: बिहारच्या निवडणूक रिंगणात डॉ. बाबासाहेबांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकरांची एंट्री; समविचारी पक्षासोबत युती करून लढवणार इलेक्शन\nFirst Woman Pilot In Indian Navy: भारतीय नौदलात सब लेफ्टनंट शिवांगी पहिल्या महिला पायलट म्हणून सामील; जाणून घ्या त्यांच्या प्रेरणादायक प्रवासाबद्दल\n राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात पतीची हत्या करून पत्नीने मृतदेह चक्क पलंगातच लपवला; 24 तासानंतर स्वत:च फोनकरून पोलिसांना दिली माहिती\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nTIME 100 Most Influential People List 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगातील प्रभावशाली नेत्यांच्या यादीमध्ये Donald Trump, Kamala Harris, Joe Biden यांच्यासह समावेश; इथे पहा संपूर्ण यादी\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nUnited Kingdom Second Wave of Coronavirus Cases: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; PM Boris Johnson यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nE-Aadhaar Download: ई-आधारकार्ड कसे डाऊनलोड कराल 'या' आहेत सोप्या स्टेप्स\nApple Store Online झाले भारतामध्ये लॉन्च; जाणून घ्या मिळणारे फायदे, ऑफर्स आणि पेमेंट ऑप्शन्स\nWhatsApp Web च्या माध्यमातूनही आता करता येणार व्हिडिओ कॉल; पहा त्यासाठी Messenger Room कशी कराल\nMoto E7 Plus Smartphone Launching: मोटो ई 7 प्लस स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजता होणार लॉन्च; पहा स्मार्टफोनची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स\nDriving Licence Renewal: ड्राइव्हिंग लायसन्स रिन्यू करायचेय येथे जाणून घ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने कसे कराल\nहेक्टरचे नवे ड्युल-टोन वेरियंट Delight भारतात लॉन्च, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमतीसह फिचर्स\nBMW R18 Cruiser दमदार इंजिनसह भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 18.90 लाख रुपये\nKia Sonet भारतात लॉन्च, किंमत 6.71 लाखांपासून सुरु\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणा���्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nKKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय\nNivedita Saraf Tested Coronavirus Positive: ‘अग्गंबाई सासूबाई’ फेम अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूची लागण; स्वतःला घरीच क्वारंटाईन केले असल्याची माहिती (Watch Video)\nVeteran Actress Saroj Sukhtankar Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nNCB Issues Summons to Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांना एनसीबीने बजावला समन्स; ड्रग्ज प्रकरणात होणार चौकशी\nAnurag Kashyap #MeToo Case: Sacred Games फेम एलनाज नौरोजी Sex Scene शुट करायला घाबरताच अनुराग कश्यप ने दिली होती अशी वागणूक, पहा पोस्ट\nराशीभविष्य 24 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nNational Daughter's Day 2020: राष्ट्रीय कन्या दिवस यंदा कधी साजरा होणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास\nCOVID19 Health Update: आयोडिन सोल्यूशनमध्ये केवळ 15 सेकंदात नष्ट होतो कोरोना व्हायरस जाणून घ्या संशोधकांचे मत\nसकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नका 'हे' 7 कामं\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\nXXX Pornstar Mia Malkova Hot Video: पॉर्नस्टार मिया मालकोवा ने सोशल मीडिया वर शेअर केलेले 'हे' व्हिडिओ पाहुन तुम्हालाही फुटेल घाम\nShocking Video: हरियाणा मधील बल्लभगढ़ स्टेशन जवळ 13 वर्षांच्या मुलाने 2 वर्षांच्या मुलाला मालगाडीच्या इंजिनाखाली फेकले; पहा व्हायरल व्हिडिओ\nमुंबई पोलिसांकडून PMC Bank विरूद्ध फोर्ट मध्ये आंदोलन करण्यासाठी एकत्र जमण्यास परवानगी चं वृत्त खोटं; पोलिसांनी सोशल मीडीयात व्हायरल होत असलेल्या पोस्ट वर विश्वास न ठेवण्याचं आवाहन\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nIndia China Talk: ���णखी सैन्य पाठविणे थांबवण्यावर भारत चीन दोघांनी सहमती दर्शवली\nVarsha Gaikwad Tests Covid-19 Positive शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना व्हायरस ची लागण\nBharat Bandh on September 25 : कृषी विधेयकाबाबत शेतकरी संघटनेचा 25 सप्टेंबर रोजी भारत बंद चा इशारा\nEastern Express Highway Jammed Due To Python : अजगरामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nIndore Gang Rape Case: मुंबईतील 2 मॉडेल्सवर मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये सामूहिक बलात्कार; एका महिलेसह 4 जणांना अटक\nGay Couple Lived As Heterosexuals: मध्य प्रदेशमध्ये पती पत्नी बनून तब्बल 8 वर्षे एकत्र राहिले 'गे कपल'; मृत्युनंतर शवविच्छेदनात झाला खुलासा\nHorrible Accident In Madhya Pradesh: खेडा फाटक येथील अंगावर काटा उभा करणाऱ्या अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)\nMadhya Pradesh: इंदूरमध्ये शिवसेनेचे माजी प्रमुख Ramesh Sahu यांची गोळ्या घालून हत्या; पोलिसांचा तपास सुरु\nIndependence Day 2020: देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात पार पडलेल्या ध्वजवंदनाचे खास क्षण (Photos Inside)\nShivraj Singh Chouhan COVID19 Positive: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह\nमध्य प्रदेशातील रानीपूर येथील खाण मालकाला सापडला 50 लाख किंमतीचा हिरा\nGuna Incident: 'आमची लढाई अन्याविरुद्ध', गुना येथील पोलीस शेतकरी मारहाण प्रकरणावर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया\nमध्य प्रदेश: 10 वर्षाच्या मुलाने अवघ्या 30 सेकंदात बँकेतून चोरली तब्बल 10 लाख रुपयांची रोकड\nअमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोनातून सुटका व्हावी यासाठी उज्जैन येथे पूजेचे आयोजन, पहा फोटो\nAnandiben Patel: उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना मिळाला मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार\nमध्य प्रदेश: विश्व हिंदू परिषद नेते रवि विश्वकर्मा यांची अज्ञातांकडून हत्या, पोलीस तपास सुरू\nRajya Sabha Election Results 2020: काँग्रेसला राजस्थान मध्ये 2 जागा, गुजरात मधून भाजपला 3 जागा आणि MP, YSRCP यांचा आँध्र प्रदेशातील 4 पैकी 4 जागांवर विजय, येथे पहा निवडणूकीचा संपूर्ण निकाल\nRajya Sabha Election 2020: राज्यसभा निवडणुकीत भाजपची तटबंदी तोडण्याचे काँग्रेस समोर आव्हान, दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह अनेकांच्या रणनितीचा फैसला; मतदान सुरु, आजच निकाल\nमध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन लखनऊ येथील रुग्णालयात दाखल\nMonsoon 2020 Updates: महाराष्ट्रातील विदर्भात आणि मध्य प्रदेशातील काही भागात पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा-IMD\nमध्य प्रदेश: शाजापुर येथे 80 वर्षीय वृद्धाला बेडला बांधून ठेवल्याप्रकरणी मोठी कारवाई, नर्सिंग होमचे रजिस्ट्रेशन रद्द करत रुग्णालय केले सील\nमध्य प्रदेश: हॉस्पिटलचं बिल भरलं नाही म्हणून 80 वर्षीय वृद्ध रुग्णाला बेडवर दोरीने बांधून ठेवलं; मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले चौकशीचे आदेश\nमध्यप्रदेश: महाराष्ट्रातून इंदोर येथे जाण्यासाठी निघालेल्या 4 स्थलांतरित कामगारांना ट्रकची जोरदार धडक बसल्याने मृत्यू\nमध्यप्रदेश: महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात जाण्यासाठी निघालेल्या 5 स्थलांतरित कामगारांचा रस्ते अपघातात मृत्यू\nMadhya Pradesh Accident: महाराष्ट्रातून मूळ गावी निघालेल्या स्थलांतरीत मजूरांच्या ट्रकचा गुना येथे अपघात; 8 मजूरांचा मृत्यू तर 50 जण जखमी\nLockdown काळात नाशिक येथून मध्य प्रदेश मध्ये पायी जात असताना वाटेतच गरोदर महिलेने दिला बाळाला जन्म\nग्वालियर: कारागृहातील कैद्याने स्वत:चे गुप्तांग कापून ठेवले मंदिरात; पाहा पुढे काय घडले\n लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र ते लखनौ दरम्यान कॉंक्रिट मिक्सरच्या ट्रक मधून 18 जणांचा प्रवास, पहा घटनेचा व्हिडिओ\nCoronavirus In India: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 56 लाखाच्या पार; मागील 24 तासांत 83,347 नव्या रूग्णांची भर\nBhiwandi Building Collapse Update: भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 35; सलग तिसर्‍या दिवशीही बचावकार्य सुरूच\nMumbai Rains: मुसळधार पावसामुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये बंद; अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर न पडण्याचं BMC चं आवाहन\nMumbai Local Updates: मुंबई मध्ये मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/12/No-obc-census.html", "date_download": "2020-09-24T00:41:22Z", "digest": "sha1:CKNNV6KQ262B4IKCCFZHNIZG6RMSGG7X", "length": 15517, "nlines": 114, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "ओबीसीची स्वतंत्र जनगणना डावलल्याने घरांवर ‘जनगणना 2021 मध्ये सहभाग नाही’च्या पाट्या - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर नागपूर ओबीसीची स्वतंत्र जनगणना डावलल्याने घरांवर ‘जनगणना 2021 मध्ये सहभाग नाही’च्या पाट्या\nओबीसीची स्वतंत्र जनगणना डावलल्याने घरांवर ‘जनगणना 2021 मध्ये सहभाग नाही’च्या पाट्या\nडॉ ऍड अंजली साळवे विटणकर\nप्रस्तावित जनगणना 2021 मध्ये ओबीसींच्या स्वतंत्र गणनेचा कॉलम नसल्याने डॉ ऍड अंजली साळवे विटणकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या घराच्या प्रवेशव्दारावर ‘जनगणना 2021 मध्ये ओबीसी कॉलम नाही, म्हणून आमचा जनगणनेत सहभाग नाही’ अश्या पाट्या लावून जनगणना 2021 मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय राज्यभरातील शेकडो ओबीसींनी घेतला आहे.\nसंविधान दिनी डॉ ऍड अंजली साळवे यांनी आपल्या घरावर ही पाटि लावित अश्या पाट्या लावण्याचे आवाहन ओबीसी बांधवांना केले होते, त्यास विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरातील ओबीसींकडून उत्सफ़ुर्त प्रतिसाद मिळत आहे. यासंदर्भात नागपूर, चंद्रपूर, राजुरा, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, अमरावती, औरंगाबाद, नांदेडसह अनेक भागात विविध कार्यक्रमांच्या मदतीने ओबीसीच्या जनजागृतीचे काम डॉ ऍड अंजली साळवे यांच्या मार्गदर्शनात सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरु आहे.\nजनजागृतीसोबतच राज्यातील प्रत्येक खासदारांनी ओबीसी जनगणनेचा प्रश्न सद्या सुरु असलेल्या संसदेच्या अधिवेशनात मांडावा यासाठी सर्व संघटनांनी त्यांच्या क्षेत्रातील खासदारांना निवेदन देण्याचे आवाहनही डॉ ऍड अंजली साळवे यांनी केले होते, या आवाहनानंतर राज्यातील अनेक खासदारांना विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेटी देत जनगणना 2021 मध्ये ओबीसींची स्वतंत्र गणना व्हावी यासाठी निवेदने दिली आहेत.\nदेशात सर्वत्र ओबीसी आरक्षणावर आंदोलन सुरू असतानातच सरकारने 2021 जनगणनेचा कार्यक्रम जाहीर करीत तशी प्रक्रियाही सुरू केली आहे. याविरोधात पुढाकार घेत उच्च न्यायालयात (नागपूर खंडपीठ) डॉ ऍड अंजली साळवे यांनी मध्यस्थी अर्ज दाखल करून जनगणना 2021 ला आव्हान दिले आहे. यात त्यांच्या बाजूने ऍड अनिल ढवस यांनी बाजू मांडत आहेत. सरकारने 2021 च्या जनगणनेत भारतीय राज्य घटनेच्या कलम 340 व जनगणना कायद्यानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या बांधवांसोबतच मागासवर्गीय ओबीसी, व्हीजे, एनटी, डीएनटी व एसबीसी यांची सुद्धा जनगणना अपेक्षित असतांनाही तसे झाले नसल्याने जो पर्यंत ओबीसी, व्हीजे, एनटी, डीएनटी व एसबीसी या घटकांचा समावेश जनगणना 2021 नमुन्यात होत नाही तो पर्यंत जनगणना 2021 ला स्थगिती देण्यात यावी,\nयाशिवाय इतरही न्यायालयांना योग्य वाटत असेल असा आदेश करावा अशी प्रार्थना उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात केली आहे. जनगणनेच्या नमुना अर्जा मध्ये इतर मागासवर्गीयांचा उल्लेख नसल्याने इतर मागासवर्गीयांच्या संविधानिक अधिकाराचे हनन होत असल्याने राज्यातील सर्व पक्षीय खासदारांनीही हा विषय संसदेत लावून धरण्याची विनंतीही डॉ ऍड अंजली साळवे केली आहे.\nजनगणना कायद्यानुसार देशातील राज्यनिहाय जनतेची संख्या माहिती करणे, तसेच वर्ग, जाती, उपजाती आणि इतर माहिती सरकारद्वारे गोळा केली जाते व याच माहितीच्या आधारावर जनतेसाठी शासकीय धोरण व नियोजन केले जाते, परंतु सरकारजवळ मागासवर्गीय घटकांचा नेमका आकडाच नसतांना एवढी वर्ष कुठल्या आधारावर या घटकांसाठी नियोजन केले जात आहे हे एक कोडंच असून हा मागासवर्गियांना त्यांच्या संविधानिक अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.\nमागासवर्गीय घटकांना केवळ वोट बँक म्हणून वापरलं जातं आहे, ज्या समाजाच्या नावावर ही नेते मंडळी निवडून येतात मात्र निवडून येताच त्यांना त्यांच्या समाजाचा विसर पडतो. किमान महाराष्ट्रातील सर्वपक्षिय खासदारांनी ओबीसी जनगणनेचा मुद्दा वर्तमान संसदीय अधिवेशनात उपस्थित करावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवाय ओबीसी, व्हीजे, एनटी, डिएनटी, एसबीसी च्या संघटनांनी देखील त्यांचे आंदोलन तीव्र करून आपापल्या क्षेत्रातील खासदारांना याबाबत निवेदन देऊन हा मुद्दा संसदेच्या अधिवेशनात मांडण्यासाठी भाग पाडावे ही विनंतीही त्यांनी केली आहे.\nTags # चंद्रपूर # नागपूर\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर चंद्रपूर, नागपूर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (181) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मी��ियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/ganapati-utsav-2020-recipe-khava-modak-ssj-93-2251917/", "date_download": "2020-09-24T02:45:11Z", "digest": "sha1:3NEYQKUEIECC4FOGHESDT7GMFNU7NDJU", "length": 12129, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ganapati utsav 2020 recipe khava modak ssj 93 | यंदा बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरीच तयार करा खव्याचे मोदक | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nयंदा बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरीच तयार करा खव्याचे मोदक\nयंदा बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरीच तयार करा खव्याचे मोदक\nजाणून घ्या, खव्याचे मोदक करण्याची कृती\nकोणताही सण किंवा उत्सव असला की त्यातील आनंद द्विगुणित करण्यासाठी एखादा गोड पदार्थ नक्कीच हवा. त्यातच आता गणपती बाप्पाचं आगमन होणार असल्यामुळे नैवेद्यामध्ये त्याच्या आवडीचे पदार्थ हे हमखास असायलाच हवे. त्यामुळे सध्या सगळ्या गृहिणी गोडाधोडाचं आणि खास करुन मोदक करण्यात गुंतून गेल्या आहेत. अनेक घरांमध्ये आजही पारंपरिक पद्धतीने उकडीचे किंवा कणकेचे तळलेले मोदक करतात. मात्र काही घरांमध्ये पारंपरिक पद्धतीने मोदक करण्यासोबतच नव्या पद्धतीचे म्हणजे खव्याचे, चॉकलेटचे किंवा वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक करतात. यात खवा मोदक कसे करायचे याची कृती पाहुयात.\nदोन ते तीन टेबल स्पून मिल्क पावडर\nदोन चिमटी वेलची पूड\nप्रथम छान बारीक अशी पिठीसाखर करुन घ्या. त्यानंतर मायक्रोव्हेवच्या भांड्यात खवा घेऊन तो १ मिनीटासाठी मायक्रोव्हेवमध्ये ठेवून गरम करुन घ्या. त्यानंतर तो बाहेर काढून खवा नीट एकजीव करुन घ्या. खवा नीट एकजीव झाल्यानंतर पुन्हा ४०-४५ मिनीटांसाठी खवा मायक्रोव्हेवमध्ये ठेवा. ४० ते ४५ मिनीटांनंतर खवा मायक्रोव्हेवमधून काढल्यानंतर त्याला थोडं थंड होऊ द्या. मात्र खवा पूर्णपणे थंड होण्यापूर्वी तो कोमट असतानाच त्यात पिठीसाखर आणि वेलची पूड घाला. त्यानंतर हे मिश्रण नीट एकजीव क���ा. मिश्रण एकत्र झाल्यानंतर मोदकाच्या साच्यामध्ये हे तयार मिश्रण घाला आणि मोदक तयार करा.\n१. मोदकाचं मिश्रण जर घट्ट झालं नसेल तर त्यात मिल्क पावडर घाला.\n२. मिश्रण मळत असताना किंवा एकजीव करत असताना जास्त जोर देऊ नका. जास्त जोर दिल्यास मिश्रणाचा गोळा तुपकट आणि चिकट होतो.\n३. साखर घातल्यानंतर मिश्रण मायक्रोव्हेवमध्ये ठेवू नये. तसे केल्यास मिश्रण कडक आणि घट्ट होण्याची शक्यता असते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 साध्या टीव्हीवर घेता येईल Smart TV ची मजा, Nokia Media Streamer भारतात लाँच; किंमत…\n2 अमेरिकेतही साबुदाणा खिचडीची क्रेझ\n3 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत शानदार फीचर्स, ‘बजेट’ स्मार्टफोन खरेदी करण्याची आज संधी\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/state-govt-have-no-evidance-against-me-anand-teltumbd-1834241/", "date_download": "2020-09-24T02:15:31Z", "digest": "sha1:B3TS6WBUKQLDYFLISUK3FTZH4HDRWGI2", "length": 12381, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "State govt have no evidance against me – Anand teltumbde| राज्य सरकारकडे माझ्या विरुद्ध कोणताही पुरावा नाही – आनंद तेलतुंबडे | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nराज्य सरकारकडे माझ्या विरुद्ध कोणताही पुरावा नाही – आनंद तेलतुंबडे\nराज्य सरकारकडे माझ्या विरुद्ध कोणताही पुरावा नाही – आनंद तेलतुंबडे\nन्यायालयाने आनंद तेलतुंबडेची अटक बेकायदेशीर ठरवून पुणे पोलिसांना जोरदार चपराक लगावली. न्यायालयाच्या आदेशामुळे आनंद तेलतुंबडे यांची लगेच सुटका करावी लागली.\nन्यायालयाने आनंद तेलतुंबडेची अटक बेकायदेशीर ठरवून पुणे पोलिसांना जोरदार चपराक लगावली. न्यायालयाच्या आदेशामुळे पुणे पोलिसांना आनंद तेलतुंबडे यांची लगेच सुटका करावी लागली. सुटकेनंतर माध्यमांशी बोलताना तेलतुंबडे यांनी कालपासून मला खूप शारीरिक त्रास सहन करावा लागला. न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. राज्य सरकारकडे माझ्या विरुद्ध कोणताही पुरावा नाही असे सांगितले.\nमुंबई विमानतळावर उतरल्यानंतर पोलिसांनी मला ताब्यात घेतले आणि काही काळ थांबून ठेवले. मला अमेरिकन विद्यापीठाने पॅरिसमध्ये बोलावले होते. त्या परिषदेचा आणि माओवाद्यांचा काही संबंध नाही. त्यामुळे मला लवकरच न्याय मिळेल. मी गेली 38 वर्ष मिलिंदला भेटलेलो नाही असे त्यांनी सांगितले.\nएल्गार परिषदेच्या आयोजनात डॉ. तेलतुंबडे यांचा संबंध असल्याचा संशय तपासयंत्रणेला आहे. पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या प्रथम माहिती अहवालात (एफआयआर) डॉ.तेलतुंबडे यांचे नाव आहे. एल्गार परिषदेनंतर भीमा कोरेगाव येथे हिंसाचार येथे झाला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांकडून तपास सुरु आहे. या प्रकरणाच्या तपासात नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याप्रकरणी पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर कारवाई केली होती. पोलिसांच्या कारवाईविरोधात तेलतुंबडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती.\nशुक्रवारी पुण्यातील विशेष न्यायाधीश के. डी. वढणे यांनी तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी शनिवारी पहाटे मुंबईतून अटक केली होती. शनिवारी दुपारी तेलतुंबडे यांना पुणे न्याय���लयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने या कारवाईवरुन पोलिसांना फटकारले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 दोन मोबाइल चोरट्यांना पोलिसांकडून अटक\n2 १४ मांजरी, सात कुत्र्यांच्या हत्येची माहिती देणाऱ्याला मिळणार ५० हजार रुपये इनाम\n3 पगार थकल्याने कर्मचाऱ्याची आत्महत्या\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/devotee", "date_download": "2020-09-24T02:25:20Z", "digest": "sha1:ZSIEYB3PCN2T2ZOPZJ6F2ISUA4IVXLRA", "length": 9458, "nlines": 166, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Devotee Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nपनवेलच्या उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे, वाहतूक पोलिसांनी रेतीने खड्डे भरले, पालिकेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nझाडातून दुधासारखे पांढरे द्रव्य, स्थानिकांकडून मंडप घालून पूजा\nआकाशवाणी चौकात शासकीय निवासस्थान येथील कडुनिंबाच्या झाडातून पांढरा द्रव बाहेर येत (Chandrapur tree Superstition) असल्याची माहिती स्थानिकांना मिळाली.\nNavratri 2019 : लोणावळ्यात एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nNavratri 2019 : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी\nधुळे शहरातील स्वामीनारायण मंदिर उडवण्याची धमकी\nधुळे : शहरातील देवपूर येथील स्वामी नारायण मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाला शनिवारी याबाबत 2 धमकी वजा निनावी पत्रे मिळाली. ही दोन्ही\nपनवेलच्या उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे, वाहतूक पोलिसांनी रेतीने खड्डे भरले, पालिकेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nमोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा\nपनवेलच्या उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे, वाहतूक पोलिसांनी रेतीने खड्डे भरले, पालिकेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/published_article.php?v=Kapil-Dev%E2%80%99s-BirthdayQK6390933", "date_download": "2020-09-24T00:45:52Z", "digest": "sha1:2WIGVM6A6ZE2F2OJC322R2SX4WRIFFTE", "length": 32755, "nlines": 152, "source_domain": "kolaj.in", "title": "कपिल देव: भारतीय क्रिकेटला नवी दिशा देणारा 'देव'| Kolaj", "raw_content": "\nकपिल देव: भारतीय क्रिकेटला नवी दिशा देणारा 'देव'\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nटीम इंडियाचे माजी कॅप्टन कपिल देव आज एकसष्ठीत प्रवेश करतायत. १९८३ चा वर्ल्डकप भारताने जिंकला आणि भारतीय क्रिकेटविश्वाची आश्वासक वाटचाल सुरु झाली. वर्ल्डकप जिंकण्यात अर्थातच कपिल देव यांचा मोठा वाटा होता. आपल्या आनंदी आणि खेळकर वृत्तीमुळे स्वतःसोबत खेळालासुद्धा त्यांनी वेगळ्या उंचीवर नेलं. भारतीय क्रिकेटला नवी दिशा दिली.\nकपिल देव निखंज यांना 'महान' अशी उपाधी द्यावीच लागेल. भारतीय क्रिकेटला नवी दिशा देणारा ‘देव’ असं त्यांना म्हटलं तरी ते अतिशयोक्तीचं होणार नाही. खराखुरा अष्टपैलू म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ते वावरले. १९८३ चा वर्ल्डकप त्यांच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियानं पटकावला होता. एका प्रदीर्घ कारकीर्दीनंतर ते निवृत्त झाले. आता त्यांच्या त्या विश्वविजयावर हिंदीत ‘८३’ हा सिनेमाही येऊ घातलाय.\nआताचा आघाडीचा अभिनेता रणबीर सिंग कपिलदेव यांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर दीपिका पदुकोन ही कपिलची बायको रोमी हिच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमामुळे कपिलदेव कोण, त्यांनी काय केलं होतं याची थोडी तरी कल्पना आताच्या युवापिढीला येईल.\nदेशप्रेम आझादांच्या तालमीतले कपिलदेव\nकपिलदेव रांगडा, गावरान असा भन्नाट तरुण. हरयाणाचा हरहुन्नरी अशी आताही त्यांची ओळख आहे. सुरवातीपासून खेळाची आवड. क्रिकेटसाठी खूप मेहनत घ्यायचे. चंदिगडला देशप्रेम आझाद यांनी क्रिकेट प्रशिक्षण शिबीर लावलं होतं. कपिल देव आणि त्यांचा खास दोस्त योगराज सिंग तिथं जायला लागले. योगराज म्हणजे युवराज सिंगचे वडील बरं का ते सांगतात, संध्याकाळी गायी, गुरं चरून घरी परतायची तेव्हाच हे दोघंही घरी परतायचे. घरी आल्यावरही कपिल यांचा खेळ सुरुच असायचा. मंद उजेडातही चेंडू टाकायचा सराव नाहीतर व्यायाम चालूच असायचा.\nइथं गुराढोरांचा संदर्भ महत्वाचा आहे. कपिलने धष्टपुष्ट व्हावं म्हणून त्यांच्या वडलांनी घरी चक्क एक म्हैस आणली होती. तिच्या दुधावर कपिल पोसले गेले. अथक मेहनत घेणारे कपिल देव भन्नाट वेगवान बॉलिंग करतात ही बाब चाणाक्ष आझाद सरांच्या नजरेत आली नसती तरच नवल होतं. त्यांनी कपिल आणि योगराज दोघांनाही फास्ट बॉलिंगसाठी प्रोत्साहन दिलं.\nत्यांचा मूळ उद्द���श भारताकडे जलदगती बॉलर नाहीत या समस्येवर तोडगा काढण्याचाच होता. त्यांना कपिल यांच्यात आशेचा किरण दिसला आणि पुढे कपिल यांनीही हा विश्वास सार्थ ठरवला. पुढे कपिल यांना हेमू अधिकारींनी युवकांसाठी प्रशिक्षण शिबीर चालवलं होती त्यासाठी घेतलं. या शिबिरात कपिल यांच्या बॉलने आपली चमक दाखवली. शिवाय बॅटही फिरवून दाखवली. पण तिथं जेवणासाठी दोनच चपात्या मिळत होत्या. ते पाहून बंडही केलं.\nवयाच्या १५ व्या वर्षीच कपिल हरयाणाकडून रणजी स्पर्धेत खेळले. पदार्पणातच त्यांनी पंजाबच्या बॅट्समनची दाणादाण उडवली. दुलिप स्पर्धेत पश्चिम विभागाच्या रथी महारथी बॅट्समनचीही भंबेरी उडवली आणि लगेचच ते टीम इंडियासाठी निवडले गेले. तेव्हा त्याचं वय होतं १९. पहिला दौरा होता पाकिस्तानचा. त्या दौऱ्यात पाकिस्ताननं भारताच्या फिरकी बॉलिंगचं थडगं उभारलं आणि आता भारतीय क्रिकेटला वेगवान बॉलर्सची नितांत आवश्यकता आहे ही गोष्ट अधोरेखित झाली.\nपाकिस्तान दौऱ्यात कपिल यांच्याकडून फार मोठी कामगिरी झाली नसली तरी त्यांच्यात गुणवत्ता आहे हे मात्र स्पष्ट झालं. कपिल यांनी नंतर आपल्या बॅटचे तडाखेही दिले. विंडीजविरुद्ध त्यांनी झंझावती खेळी केल्या. ते अष्टपैलू होतील अशी आशा तेव्हाच निर्माण झाली. फिल्डींगमधली चपळाईही दिसली.\nहेही वाचा: ‘युगानयूगे तूच’: समग्र बाबासाहेबांकडे घेऊन जाणारी कविता\nचेस्ट ऑन एक्शननं बॉलिंग\nकपिल हे खूप आक्रमकपणे मैदानावर वावरायचे. भारतीयांमधे क्वचित दिसणारा जोश, उत्फुल्लता त्यांच्या देहबोलीतून दिसायची. इंग्लंड दौऱ्यावेळी ते बॉल स्विंग करण्यात तरबेज होते. त्यांचा आउट स्विंगर आधीपासून चांगला होता. चेस्ट ऑन एक्शननं बॉलिंग करत असल्यानं हा त्यांचा आउट स्विंगर अधिक धारदार झाला होता.\nशिवाय ते डोकं वापरून बॉलिंग करायचे. क्रीझचा वापर करून आणि लयीत धावत बॉल टाकण्याच्या त्यांच्या लकबीमुळे ते हा हा म्हणता प्रतिस्पर्ध्यांसाठी धोकादायक ठरू लागले. मात्र त्यांना नेटमधे आणि मॅचमधे सतत बॉलिंग करावी लागत होती. त्याचबरोबर बॅटिंग जोरकसपणे चालली होती. हूक, पूल असे धाडसी फटके त्यांनी लिलया खेळले.\nहूक करताना त्यांचा उजवा पाय सहज वर असा दुमडायचा की ती पोझ नटराजासारखी व्हायची. त्यांचा हा फटका पुढे नटराज या नावाने लोकप्रिय झाला. आधी कपिलदेव अष्टपैलू म्हणू��� स्थिरावले आणि त्यावेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावर धुमाकूळ घालणाऱ्या इयान बॉथम या इंग्लंडच्या ऑलराऊंडरशी त्यांची स्पर्धा होऊ लागली. पाकिस्तानचे इमरान खान आणि न्यूझीलंडचे रिचर्ड हॅडली यांच्यामुळे मग ही स्पर्धा चौरंगी बनली.\nपहिल्याच लढतीत वेस्ट इंडिजचा पराभव\n१९८३ च्या इंग्लंडमधल्या वर्ल्डकपसाठी कपिल देव यांच्याकडे टीम इंडियाचं नेतृत्व आलं. पण १९७५, १९७९ च्या वर्ल्डकप स्पर्धेतल्या भारताच्या सुमार कामगिरीमुळे ८३ च्या वेळी कुणीही टीमकडून कसलीही अपेक्षा केली नव्हती. मात्र कपिल देव नेहमीसारखे सकारात्मक होते. खडूस इंग्लिश समीक्षक टीम इंडियाबद्दल थट्टेत लिहित होते. यामुळे कपिल देव चवताळले होते.\nटीम मिटिंगमधे यावरच बोलणं व्हायचं आणि याचा परिणाम झाला. आणि मग 'हम भी कूछ कम नही' हे टीमनं दाखवून दिलं.\nविशेष म्हणजे टीममधे बॉलिंग, बॅटिंग, फिल्डींग या तिन्ही विभागात थोडी थोडी उपयुक्तता ठेवणारे सहा, सात खेळाडू होते. त्यांचा छान वापर कपिल यांच्याकडून झाला आणि मग पहिल्याच लढतीत बलाढ्य वेस्ट इंडीजला पराभूत करायची किमया घडली. तरीही हा ‘रामभरोसे’ विजय समजला गेला होता.\nक्रिकेटच्या इतिहासातली जबरदस्त खेळी\nवेस्ट इंडीज विरोधातल्या विजयामुळे भारतीय खेळाडूंना स्वसामर्थ्याची ओळख झाली होती. त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र अचानक लिंबू टिंबू अशा झिम्बॉब्वेने टीम इंडीयाला अडचणीत आणलं. भारताची अवस्था ४ बाद ९ आणि ५ बाद १७ अशी केली. ४ बाद झाल्यावर स्वतः कपिल बॅटिंग करायला मैदानात उतरले. त्यांच्यासाठी ही अग्निपरीक्षा होती.\nकधी नाही ते सरळ बॅटने खेळत त्यांनी आधी २६ ओवरमधे हाफ सेंच्युरी काढली. पुढचं अर्धशतक १३ ओवरमधे केलं आणि नंतर तर त्याला ९ ओवर पुरली. बरोबर बिन्नी, मदनलाल, किरमाणी यांना घेत त्यांनी झंझावात निर्माण केला होता. टीम इंडियाला २६६ असा स्कोर गाठून दिला.\nक्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातली ही जबरदस्त खेळी म्हणून आजही गणली जाते. नेमकं तेव्हाच बीबीसीआयचे कर्मचारी संपावर होते आणि या खेळीचं शुटिंगच झालं नाही.\nहेही वाचा: अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी\nलॉर्डसच्या मैदानावरचा ऐतिहासिक क्षण\nसेमीफायनलमधे इंग्लंडची गाठ भारताशी होती आणि इंग्लिश समीक्षकांनी निर्वाळा दिला ‘इंग्लिश टीम फायनलमधे’. भारताला काय आप��ा टीम हा हा म्हणता हरवेल अशीही दर्पोक्ती होती. कपिल पुन्हा उसळले आणि त्याचे सहकारीही. झालं उलटंच. टीम इंडिया अंतिम फेरीत पोचली. इथं पुन्हा सगळ्यांचा कौल वेस्ट इंडीजला होता. अंदाज, आडाखे, हमी, खात्री सारं वेस्ट इंडीजच्या बाजूनं होतं. भारताचा स्कोर जेमतेम १८३.\nविव रिचर्डस बेलगामपणे चौफेर टोलेबाजी करायला लागला होता.तो मॅच लवकर संपवायला निघालाय असंच वाटत होतं. आणि त्या भरात त्यानं एक उंच फटका मिड विकेटच्या जरा मागे लगावला. तिथं कुणी नव्हतं. चपळ कपिल देव तेव्हा जणू वर्ल्डकप पकडायलाच उलटे धावत सुटले. ते वीसएक मीटर धावत गेले आणि त्यांनी तो थक्क करणारा कॅच घेतला. पुढं चिवटपणे टीम इंडियानं वेस्ट इंडिजला डोकं वर काढू दिलं नाही. इथं इतिहास घडला.\nलॉर्डसच्या ऐतिहासिक मैदानावर मग कपिलदेव यांनी तो झळाळता वर्ल्डकप ऐटीत उंचावला. तिथं खरं तर भारतीय क्रिकेटला नवी दिशा मिळाली. वन डे हा प्रकार एक फॅड समजणारे भारतातले क्रिकेट पंडित अवाक झाले. त्यांच्याहून अचंबित झाले इंग्लिश क्रिकेट विद्वान. भारतातली क्रिकेटची लोकप्रियता यानंतर कळसाला पोचली आणि ती अद्याप कायम आहे. मग टेस्ट क्रिकेटमधेही भारताची छाप पडू लागली. भारतीयांमधला न्यूनगंड गेला.\nकपिल कायम तडफेनं खेळत राहिले\nकपिलदेव आणि सुनील गावस्कर यांच्यात नेतृत्वाची मात्र पुढे अदलाबदल होत राहिली. या दोघांमधे सतत काहीसा उंदरा, मांजरासारखा खेळ राहिला. कपिलदेव हे आपल्या बॅटिंगच्या गुणवत्तेला पुरेसा न्याय देत नाहीत, अशी गावस्कर यांची तक्रार होती. कपिल त्यांच्याच मस्तीत नेहमी राहायचे. तशात त्यांचं इंग्लिश भयंकर होतं. यामुळे खरं तर सांगायचंय ते बाहेर न येता वेगळंच काही बोललं जायचं. त्यामुळे गैरसमजही व्हायचे.\nटीम इंडिया विश्वविजेता होण्यामागचं रहस्य सांगताना संदीप पाटील म्हणाले होते, 'कपिलच्या इंग्रजी भाषणामुळे आम्ही एवढंच समजायचो की आम्हाला चांगलं खेळायचंय. हेच रहस्य.' अर्थात संदीप हे सारं गंमतीत म्हणाले होते. यावरून कपिल यांच्या इंग्रजीची कल्पना यावी.\nकपिल तडफडेनं खेळत राहिले. त्यांनी त्यांच्या पहिल्या टेस्टमधलं शतक ९६ वरून षटकार मारत पूर्ण केलं होतं. एकदा इंग्लंडविरुद्ध फॉलो ऑन चुकवताना त्यांनी एडी हेमिंग्ज यांच्या एका ओवरमधे लागोपाठ चार सिक्स लगावले होते. हाच त्यांचा शिरस्ता होता. त���याला कोण काय करणार ते त्यांच्याच मस्तीत सतत खेळले. टेस्ट क्रिकेटमधे सर्वाधिक विकेट घेण्याचा विश्वविक्रमही केला. आणखी अनेक विक्रम त्यांनी केले. अनेक पुरस्कारही मिळवले.\nहेही वाचा: इंदिरा संत यांची कविता एकाचवेळी स्वतःशी आणि जगाशी बोलते\nस्वभावानं रोखठोक मनानं हळवा\nकपिलदेव स्वभावानं मोकळा ढाकळा, रोखठोक माणूस. जसं बहुतेक असतात, तसाच खुशाल शिव्या हासडणारा. पण मनानं चांगला. सर्वांना मदत करू पाहणारा. बलविंदर संधू यांनी त्यांच्या ‘द डेविल्स पॅक’ पुस्तकात एक किस्सा दिलाय. १९८३ च्याच वेस्ट इंडीजविरुद्धच्याच ‘पोर्ट ऑफ स्पेन’ टेस्टमधे कपिलदेव दुसऱ्या डावात बॅटिंग करत होते. विंडीज आग ओकत होते. अशावेळी तळाचा संधू हेल्मेट न घालता मैदानावर उतरले. त्यांना बघून कपिलनं लाखोल्या वाहायला सुरवात केली.\nकपिल यांचा राग संधूना दुखापत होईल या भीतीनं होता. आणि नंतर खरोखर महाकाय जोएल गार्नरने आपल्या ओवरमधे सगळे बॉल संधू यांच्यावर बाउन्सर म्हणून मारले. तेव्हा विंडीजचे खेळाडू हसतही होते. संधू तेव्हा कपिल यांच्या हळवेपणानं हेलावला होता. कपिल देववर मॅच फिक्सिंगवरून टीवीवर खुलासा करायची वेळ आली. त्यांचे डोळे पाणावले तेव्हा संधूलासुद्धा वाईट वाटलं होतं.\nगोव्यावरून फोन करत संधूंनी कपिलला जरासं दटावलंच, ‘अरे तू एवढा झुंजार, एवढा उत्तुंग. तू या कचकड्यांच्या पुढे रडलास कसा तू त्यांना गप्प करशील याची मला खात्री आहे.’ तेव्हा कपिलही म्हणाले, ‘नाही. मी भावनेत वाहून गेलो. यापुढे असं नाही होणार माझ्याकडून. मी रडणार नाही.’ कपिलने अशी खूप माणसं जोडली.\nक्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेलं\nकपिल देव प्रेमळ आहेत. बायको रोमीवर त्यांचं खूप प्रेम आहे. बरेच दिवस त्यांना मूल नव्हतं. तेव्हा त्यांनी तिला खूप जपलं होतं. त्यांच्यामधे खिलाडू वृत्तीच खेळामुळे वाढली. क्रिकेटच नाही तर फुटबॉल, गोल्फ, टेनिससुद्धा उत्तम खेळतात. त्यांना खेळत राहायला आवडतं. कपिल देव आयुष्याकडे सकारात्मकतेनं बघतात. त्यांच्या या आनंदी, खेळकर वृत्तीमुळे स्वतःसोबत खेळालासुद्धा ते वरच्या उंचीवर घेऊन गेले.\nकपिल देव हा माणूस महान खेळाडू आहे. १३१ टेस्टमधे त्यांनी ५ हजार २४८ रन्स काढले. ४३४ विकेट घेतल्या आणि ६४ कॅच पकडल्या. तर २२५ वन डेमधे ३७८३ रन्ससहीत ५३ विकेट आणि ७२ कॅच पकडल्यात. खरं तर ही आकडेवारीही त्यांची महानता दाखवायला अपूर्ण आहे.\nसचिन बाद झाल्यानंतर, युवराजने टीवी सुरु ठेवला\nकधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी\nस्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं\nफूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन\nमतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता\nमतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता\nआपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'\nआपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nकॅगने दाखवलंय जलयुक्तमधलं झोलयुक्त शिवार (भाग १)\nकॅगने दाखवलंय जलयुक्तमधलं झोलयुक्त शिवार (भाग १)\nमराठा आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल\nमराठा आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल\nमतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता\nमतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता\nआपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'\nआपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nमेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला\nमेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला\nम्हणून आता आपण पारशी वाचवा मोहिम राबवायला हवी\nम्हणून आता आपण पारशी वाचवा मोहिम राबवायला हवी\nलोकमान्य टिळक आणि साईबाबा, गजानन महाराज भेट\nलोकमान्य टिळक आणि साईबाबा, गजानन महाराज भेट\nचंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता\nचंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/disyla-aai-peksha-sundar-ahe-ravine-tandan-chi-mulgi/", "date_download": "2020-09-24T01:03:00Z", "digest": "sha1:EC7QSXOQE2UZ2G2KNVNRZF5AJAG4UZHB", "length": 9083, "nlines": 86, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "पहा फोटो : दिसायला आईपेक्षाही ‘सुंदर’ आहे रविना टंडनची ‘ही’ मुलगी – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nपहा फोटो : दिसायला आईपेक्षाही ‘सुंदर’ आहे रविना टंडनची ‘ही’ मुलगी\nपहा फोटो : दिसायला आईपेक्षाही ‘सुंदर’ आहे रविना टंडनची ‘ही’ मुलगी\nबॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने 90 च्या दशकात चित्रपटसृष्टीवर राज्य केले. तिला ‘मस्त मस्त गर्ल’ ही पदवी मिळाली. 2004 मध्ये रवीनाने बिझनेसमन अनिल थडानीशी लग्न केले. ती सहसा आपले वैयक्तिक जीवन प्रसिद्धीपासून दूर ठेवते. पण ती आणि तिची मुलगी राशा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात.\n15 वर्षांची आहे राशा\nरवीना टंडन यांची मुलगी राशा थडानी 15 वर्षांची आहे. हा प्रसंग विशेष ठेवून रवीनाने आपल्या मुलीचा गेल्या मार्च महिन्यात तिचा वाढदिवस मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे साजरा केला. आई-मुलीने मित्रांसह बोटिंगचा आनंदही घेतला.\nयादरम्यान दोघेही आई आणि मुलीने खूप मजा केली नाही तर कॅमेर्‍यासमोर बरीच पोझेसही दिली. राशा तिच्या आईइतकीच सुंदर आहे यात काही शंका नाही.\nत्याच्या काही मित्रांनीही या राशाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सेलिब्रेशनची ही छायाचित्रे रवीनाने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत. राशाकडे पाहता अंदाज बांधता येतो की येत्या काही वर्षांत ती सिनेमाच्या जगात प्रवेश करेल.\nदोन मुली दत्तक घेतल्या आहेत\nरवीनाने 22 फेब्रुवारी 2004 रोजी अनिल थडानी या व्यावसायिकाशी लग्न केले. या जोडप्याला एकूण चार मुले आहेत, त्यापैकी राशा आणि रणबीरवर्धन ही त्यांची जैविक मुले आहेत. तर रवीनाने छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेतले आहे. यापूर्वी रशाला मुंबईत दादासाहेब फाळके पुरस्कारादरम्यान रवीना सोबत स्पॉट करण्यात आले होते.\nमुलांचे संगोपन करण्याबद्दल रवीनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी नेहमीच माझ्या मुलांविषयी अतिशय पारदर्शक आहे. मी त्यांच्याशी मुलासारखे कधीच बोलत नाही. मी गोड शब्द बोलून त्यांचे मनोरंजन करीत नाही. त्यांच्या चुकांविषयी मी त्यांना नेहमी बोलत असते ‘\nरवीना म्हणते, “बर्‍याचदा पालक समजून न घेता मुलांना ‘नाही’ असे म्हणतात. गरज मात्र मुलांना समजावून सांगण्याची आहे. मुलांना काही हवे असेल तर त्यांच्या निर्णयावर चर्चा झाली पाहिजे. त्याला नाकारले पाहिजे असे नाही. ‘\nरवीना टंडनने 1991 मध्ये सलमान खानच्या विरोधात ‘ पत्‍थर के फूल’ या सिनेमातून डेब्यू केला होता. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरकडून फेस ऑफ द इयर अवॉर्डही मिळाला होता.\nरवीनाच्या सिनेसृष्टीत तिने ‘मोहरा’, ‘दिलवाले’, ‘लाडला’, ‘इम्तिहान’, ‘अंदाज अपना अपना’, ‘इंटरनॅशनल खिलाडी’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. २००१ मध्ये कल्पना लाजमीच्या ‘दमण’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.\nबॉलिवुडच्या ‘या’ 4 अभिनेत्री सलमानचा करतात तिरस्कार, तिसऱ्या अभिनेत्रीने काढली होती सलमानची लायकी…\nरियाच्या अटकेविरुध बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार आले एकत्र, सोशल मीडियावर चालवताय “जस्टिस फॉर रिया”, हॅशटॅग….\nसुशांत सिंह राजपूत ची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ने घेतला “यू” टर्न, म्हणाली हो मी एक दोन वेळा मारलाय हुक्का..\nलग्नापूर्वीच बॉयफ्रेंड पासून प्रेग्नंट होत्या या प्रसिद्ध अभिनेत्री, लग्नानंतर माहीत झाल्यावर पतीने केले असे काही की…\nप्रसिद्ध खलनायक अमरिश पुरी यांच्या मुलीचे सौंदर्य पाहून व्हाल फिदा, आलिया आणि दिपीका पेक्षाही दिसते सुंदर\n‘या’ 20 वर्षाने लहान अभिनेत्रीशी राजेश खन्नाने दिले होते बोल्ड सीन, पहा अभिनेत्रीचे झाले होते असे हाल….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/tennis/next-to-vaishnavi-in-pune/articleshow/72388727.cms", "date_download": "2020-09-24T03:26:20Z", "digest": "sha1:EWNXHA2KDBSBDOUNOKPP4GEJLVCL5MUV", "length": 14773, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपुण्याची वैष्णवी उपांत्य फेरीतआयटीएफ टेनिसम टा...\nपुण्याची वैष्णवी उपांत्य फेरीत\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nपुण्याच्या वैष्णवी आडकर हिने १८ वर्षांखालील गटाच्या 'गद्रे-एमएसएलटीए' आयटीएफ ज्युनियर ग्रेड-२ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मुलांमध्ये देव जावियाने आगेकूच केली आहे. या स्पर्धेतील भारताचे आव्हान आता वैष्णवी आणि देव यांच्यावरच अवलंबून आहे.\nडेक्कन जिमखानाच्या टेनिस कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील मुलींच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या वैष्णवीने संदीप्तीसिंग रावचा ६-४, ४-६, ७-६ (११-९) असा पराभव केला. ही लढत दोन तास अन् दहा मिनिटे चालली. पहिल्या सेटमध्ये वैष्णवीने आक्रमक सर्व्हिसच्या जोरावर संदीप्तीवर वर्चस्व राखले. हा सेट तिने ६-४ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये संदीप्तीने पहिल्याच गेममध्ये वैष्णवीची सर्व्हिस ब्रेक केली. या सेटमध्ये संदीप्तीने नेट जवळून आक्रमक खेळ करत सातव्या व नवव्या गेममध्ये वैष्णवीची सर्व्हिस भेदली आणि सेट जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये संदीप्ती ४-१ अशी आघाडीवर असताना वैष्णवीने बिनतोड सर्व्हिस व बॅकहँडचे सुरेख फटके मारून सहाव्या व आठव्या गेममध्ये संदीप्तीची सर्व्हिस रोखली. यासह वैष्णवीने ४-४ अशी बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आपआपल्या सर्व्हिस राखल्या व हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये वैष्णवीने कडवी झुंज देत बाजी मारली.\nवैष्णवीची उपांत्य फेरीत चीनच्या तियान्मी मि हिच्याशी लढत होईल. मि हिने जपानच्या तोमोको कातोवर ६-३, ६-३ असा सहज विजय मिळवला. दुसरी उपांत्य लढत अग्रमानांकित रशियाची मारिया शोलोखोवा आणि जपानची मेइ हासेगावा यांच्यात होईल. मारियाने सातव्या मानांकित चीनच्या झिजून जिअँगवर ६-३, ६-१ अशी, तर आठव्या मानांकित मेइ हिने तिसऱ्या मानांकित लांलाना तारारुडीवर २-६, ७-५, ६-४ असा विजय मिळवला.\nमुलांच्या गटात दुसऱ्या मानांकित देव जाविया याने पात्रता फेरीतून आलेल्या अर्णव पतंगेचा ६-०, ७-६ (५) असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत त्याची लढत तिसऱ्या मानांकित रोस्तिस्लाव गॅलफिंगरविरुद्ध होईल. कझाकस्तानच्या गॅलफिंगरने भारताच्या आर्यन भाटियाचे आव्हान ७-६ (४), ३-६, ६-४ असे परतवून लावले. यानंतर अग्रमानांकित पॅटोर्न हंचायकुल याने भारताच्या उदित गोगोईचा ६-१, ६-२ असा सहज पराभव केला. उपांत्य फेरीत त्याची लढत चेक प्रजासत्ताकच्या वितेक होरकविरुद्ध होईल. वितेकने न्यूझीलंडच्या जॅक लौतीतचा ६-३, ६-१ असा पराभव केला.\nनिकाल : दुहेरी गट : मुले : उपांत्य फेरी : गॅलफिंगर - देव जाविया वि. वि. चिराग दुहान - डेनिम यादव ७-५, ४-६, १०-५; आर्यन भाटिया - उदयवीर सिंग वि. वि. निशांत दबस - पॅटोर्न हंचायकुल ६-४., ६-३. मुली : यू-यून ली - विपाशा मेहरा वि. वि. मई हासेग्वा - तोमको कातो ७-६(२), ६-४; मारिया - किरारा मोरीओका वि. वि. स्किया कुंग- चाओ यि वांग ६-३, ६-३.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअमेरिकन ओपन: जोकोविचला अपात्र ठरवले ; रागात महिला अधिका...\nकरोना पसरवणाऱ्या चीनला क्रीडा विश्वाने दिला धक्का......\nस्पर्धा रद्द झाली; ६२० खेळाडूंना मिळणार ९५० कोटी\nस्पर्धा खेळण्यासाठी हॉटेल ऐवजी 'या' खेळाडूने ३० लाख रुप...\nकाहीही झालं तरी मी भारतालाच पाठिंबा देणार, सानिया मिर्झ...\nपेसचा विक्रमी विजय; भारताची पाकिस्तानवर मात महत्तवाचा लेख\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nदिल्ली कॅपिटल्स की किंग्ज इलेव्हन पंजाब\nमुंबईमुंबई दरवर्षी का तुंबते; मुंबईकरांचा संतप्त सवाल\nदेशराफेल सौद्यावरून कॅगचा ठपका, विक्रेता कंपनीने 'ते' आश्वासन पूर्ण केले नाही\nमुंबईCM ठाकरेंनी दिला 'हा' विश्वास; PM मोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर\nमुंबईमुंबईत पाणी तुंबल्यावर बोंबा मारणारे तेव्हा मात्र गप्प असतात - शिवसेना\nमुंबईनवरात्रोत्सवही साधेपणाने; मुख्यमंत्री ठाकरेंनी केले 'हे' आवाहन\nआयपीएलमुंबई इंडियन्सचा ऐतिहासिक विजय, युएईत उघडले विजयाचे खाते\nदेशआता लक्ष्य मायक्रो कंटेन्मेंट झोनवर, PM मोदींनी राज्यांना केलं आवाहन\nमुंबईडझनभराहून अधिक मंत्र्यांना करोना; कार्यालये झाली 'हॉटस्पॉट'\nमोबाइल64MP कॅमेऱ्याचा Nokia 8.3 5G स्मार्टफोनचा सेल सुरू, जाणून घ्या डिटेल्स\nपोटपूजापौष्टिक आणि खमंग मेथी पराठा रेसिपी\nमोबाइलरेडमीचा स्वस्त स्मार्टफोन खरेदीची आज संधी, दुपारी १२ वाजता सेल\nकार-बाइक११ लाखांपेक्षा जास्त किंमत, दमदार फीचरची दोन जबरदस्त बाईक लाँच\nआजचं भविष्यगजकेसरी योग : 'या' ९ राशींना कसा असेल दिवस\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेश���र्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://beed.gov.in/document/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A9/", "date_download": "2020-09-24T01:13:53Z", "digest": "sha1:6QAON2UQVZNRBSQYQKKAVLCKH7V5HB22", "length": 5110, "nlines": 102, "source_domain": "beed.gov.in", "title": "भूमी संपादन अधिनियम २०१३ चे कलम ११ प्रमाणे संपादनाची अधिसूचना प्रसिद्धी , उपविभाग पाटोदा | जिल्हा बीड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमा. जिल्हाधिकारी यांचे अवाहन\nएसटीडी आणि पिन कोड\nअप्पर जिल्हाधिकारी कक्षाशी संबंधित\nजिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन\nकार्यरत महा- ई- सेवा केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत)\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभूमी संपादन अधिनियम २०१३ चे कलम ११ प्रमाणे संपादनाची अधिसूचना प्रसिद्धी , उपविभाग पाटोदा\nभूमी संपादन अधिनियम २०१३ चे कलम ११ प्रमाणे संपादनाची अधिसूचना प्रसिद्धी , उपविभाग पाटोदा\nभूमी संपादन अधिनियम २०१३ चे कलम ११ प्रमाणे संपादनाची अधिसूचना प्रसिद्धी , उपविभाग पाटोदा\nभूमी संपादन अधिनियम २०१३ चे कलम ११ प्रमाणे संपादनाची अधिसूचना प्रसिद्धी , उपविभाग पाटोदा 07/04/2018 पहा (103 KB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© बीड जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 22, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/70-percent-reserved-jobs-for-madhya-pradesh-in-state-cm-kamal-nath-signed-file-15377.html", "date_download": "2020-09-24T02:00:42Z", "digest": "sha1:HIOMBGR5FOWBHSQVNDRBV5MGEAUS755T", "length": 17986, "nlines": 195, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "राज ठाकरेंचा मुद्दा कमलनाथांनी अंमलात आणला, मध्य प्रदेशात भैय्यांना 'नो एंट्री'", "raw_content": "\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nराज ठाकरेंचा मुद्दा कमलनाथांनी अंमलात आणला, मध्य प्रदेशात भैय्यांना ‘नो एंट्री��\nराज ठाकरेंचा मुद्दा कमलनाथांनी अंमलात आणला, मध्य प्रदेशात भैय्यांना 'नो एंट्री'\nभोपाळ : नोकऱ्यांमध्ये स्थानिक भूमीपुत्रांना प्राधान्य द्या अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे करतात तेव्हा ‘उत्तर भारतीय विरोधी’ अशी त्यांची प्रतिमा देशभरात दाखवली जाते. पण राज ठाकरे यांची ही भूमिका स्थानिक भूमीपुत्रांसाठी किती महत्त्वाची आहे याचं महत्त्व पटवून देणारा निर्णय मध्य प्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घेतला आहे. स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याबाबत त्यांनी नियम बनवला …\nभोपाळ : नोकऱ्यांमध्ये स्थानिक भूमीपुत्रांना प्राधान्य द्या अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे करतात तेव्हा ‘उत्तर भारतीय विरोधी’ अशी त्यांची प्रतिमा देशभरात दाखवली जाते. पण राज ठाकरे यांची ही भूमिका स्थानिक भूमीपुत्रांसाठी किती महत्त्वाची आहे याचं महत्त्व पटवून देणारा निर्णय मध्य प्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घेतला आहे. स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याबाबत त्यांनी नियम बनवला आहे.\nरोजगार आणि शेतकरी कर्जमाफी या दोन मुद्द्यांवर कमलनाथ यांनी पहिल्याच दिवशी काम सुरु केलंय. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासातच त्यांनी शेतकरी कर्जमाफी केली. शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात येणार आहे. तर स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार मिळावा यासाठीही एक फाईलवर त्यांनी सही केल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं.\n“गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची योजना तेव्हाच लागू होईल, जेव्हा नोकऱ्यांमध्ये मध्य प्रदेशातील लोकांना 70 टक्के जागा दिल्या जातील. बिहार आणि उत्तर प्रदेशचे लोक इथे येतात, त्यांना रोजगार मिळतो आणि स्थानिकांना रोजगार मिळत नाही. यासंबंधी एका फाईलवर मी सही केली आहे,” असं कमलनाथ यांनी सांगितलं.\nमहाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीत बिहारींना नोकरी असो, किंवा राज्यातल्या कंपन्यांमध्ये अनेक परप्रांतियांना नोकरी असो. या सर्व गोष्टींमुळे स्थानिक मात्र रोजगारापासून वंचित राहतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी कमलनाथ यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यासाठीच नेहमी आग्रही भूमिका मांडत असतात.\nकर्जमाफीच्या आश्वासनाने काँग्रेसला तीन राज्यात सत्ता मिळवून दिली आहे. मध्य प्रदेशमध्ये कमल���ाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच कर्जमाफीच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. 31 मार्च 2018 पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे, त्यांचं दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. सत्ता आल्यास दहा दिवसात कर्जमाफी करु असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं होतं.\nशेतकरी कल्याण आणि कृषी विकास विभागाने एक पत्र जारी केलं आहे. यानुसार, 31 मार्च 2018 च्या अगोदर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीय आणि सहकारी बँकांकडून कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. वाचा – राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, आत्या आणि भाच्याचं मनोमिलन\nटिकटॉकवर प्रेम, पहिल्याच भेटीत लग्न, मध्य प्रदेशची लेक झाली वर्ध्याची…\nकल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांच्या हाती मनसेचा झेंडा\nमनसेचा सविनय कायदेभंग, बंधन झुगारुन येत्या सोमवारी लोकलने प्रवास करणार\nअनिल परब एसटीच्या सर्व प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का\nआदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांचा मनसेप्रवेश\n'क्या हुआ तेरा वादा' उद्धव ठाकरेंच्या साडेतीन वर्ष जुन्या व्हिडीओवरुन…\n\"बसच्या गर्दीत नाही, पण रेल्वेत कोरोना होतो का\nही असंवेदनशीलता नव्हे तर काय राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र\nएकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी\nIPL 2020 LIVE | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज,…\nICC ODI ranking | आयसीसी क्रमवारीत 'विराट' स्थान अबाधित, रोहित…\nIPL 2020 | कोहलीच्या RCB चा कसून सराव, पहिली ट्रॉफी…\nसुरेश रैनाचे काका आणि आत्तेभावाची हत्या करणारे आरोपी जेरबंद\nसौर ऊर्जेवर चालणारी लिटिल कार, नववीतील विद्यार्थ्याचा लॉकडाऊनमधील भन्नाट प्रयोग\nमी कुठेही क्रिकेट खेळण्यास तयार, मला बोलवा : एस श्रीसंत\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nमोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा\nटाटा आमंत्रा कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणात अळ्या, केडीएमसीचा भोंगळपणा चव्हाट्यावर\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nमोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/contribution-of-jrd-tata-for-air-india/", "date_download": "2020-09-24T02:25:56Z", "digest": "sha1:VNDX7MAQTJSVSLCUDK6FHBC5KAAYIE26", "length": 11621, "nlines": 99, "source_domain": "bolbhidu.com", "title": "स्वत:च्या हातांनी संडासच भांड साफ करुन, जेआरडी टाटांनी एअर इंडिया उभा केली होती.", "raw_content": "\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nBol Bhidu - विषय हार्ड\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nस्वत:च्या हातांनी संडासच भांड साफ करुन, जेआरडी टाटांनी एअर इंडिया उभा केली होती.\nएअर इंडिया आणि तोटा या दोन गोष्टी एकत्रीतपणे उड्डाण करतात. विशेष म्हणजे वडापमध्ये प्रवास करणारे देखील एअर इंडियाच्या नावाने बोटं मोडतात तेव्हा वेगळ काही सांगण्यासारखं रहात देखील नाही. भारत कधीकाळी सोन्याचे पंख असणारी चिमणी होता अस सांगितलं जातं. इंग्रजांनी आपले हाल केले म्हणूनच आपण गरिब राहिलो हे धन्य मानण्यात एका वर्ग गुंतला असताना अशीही माणसं होती जी पुन्हा भारताला त्याच ताकदीने जगाच्या पाठीवर उभा करु पाहत होती.\nद टाटा ग्रुप – “टॉर्चबेअरर्स टू ट्रिलब्लैजर” या नव्या पुस्तकात टाटांनी पंचवीस कंपन्या उभा करताना कोणते कष्ट घेतले याची काही उदाहरणे देण्यात आली आहेत.\nत्यातीलच महत्वाच उदाहरण म्हणजे जेआर डी टाटांनी एअर इंडिया उभा करताना घेतलेले परिश्रम.\n१९३२ साली जेआर डी टाटांनी टाटा सन्स नावाने कंपनी स्थापन केली. एप्रिल १९३२ साली ब्रिटीशांनी त्यांनी हवाईमार्गाने टपाल वाहतूक करण्याची परवानगी दिली, व त्याच वर्षीच्या ऑक्टोंबरमध्ये जेआर डी टाटांनी स्वत: टपालविमान चालवत कराचीहून अहमदाबादमार्ग मुंबईला आणले होते. कंपनीची स्थापनाच दोन विमान व एक वैमानिकावर करण्यात आली होती.\nदुसऱ्या महायुद्धानंतर टाटा एअरलाईन्सचं नाव बदलण्यात आलं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर एअर इंडियाचे ४९ टक्के शेअर्स विकत घेवून ती शासनाचे नियंत्रण असणारी कंपनी बनवण्यात आली. त्याच वेळी एअर इंडियाला आंतरराष्ट्रीय वाहतुकीचा परवाना देखील देण्यात आला. १९५३ च्या संपुर्ण राष्ट्रीयकरणानंतर देखील जेआरडी टाटांनी राष्ट्रीय वाहकचे अध्यक्ष करण्यात आलं. या नात्याने ते अजूनही एअर इंडियाच्या सुख सुविधाकडे लक्ष देत होते.\nया दरम्यानच्या कालावधीत जेआरडी टाटांनी एयर इंडिया कशी उभा केली याचं वर्णन या पुस्तकात करण्यात आलं आहे,\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन…\nट्रॅक्टर पासून ते घड्याळ बनवणारी एक सरकारी कंपनी देश की धडकन…\nजेआर डी टाटा व्यक्तिगतरित्या विमानातील अंतर्गत सजावटीसाठी लक्ष देत असत. पडद्यांचा रंग कोणता असावा, कुशन कोणत्या प्रकारचे असावेत, सोईसुविधा कोणत्या देता येतील याकडे त्यांचे बारीक लक्ष असत.\nअशाच एका प्रसंगी जेआरडी टाटा विमानत आले असता,\nत्यांनी विमानातले टॉयलेटच भांड अस्वच्छ दिसलं. लगेच त्यांनी आपल्या बाह्या सरसावल्या व स्वत:च्या हातांनी ते साफ करु लागले. अशाच एका बैठकीसाठी जात असताना त्यांना एअरलाईन्सचा टेबल अस्वच्छ दिसला. तात्काळ डस्टर मागवून त्यांनी तो स्वच्छ करायला घेतला.\nअशाच छोट्या मोठ्या कारणांमुळे एअर इंडिया आशियातील सर्वात मोठ्ठी कंपनी म्हणून विकसीत होतं होती. एकेकाळी एकूण विमान वाहतुकीत एअर इंडियाचा हिस्सा साठ टक्के होता. पुढे काय झाल, ते आपण जाणताच. आकडेवारीत सांग���यचं झालं तर आज एअर इंडियाचा एकूण हवाई वाहतुकीतील हिस्सा १४ टक्के इतका आहे.\nहे ही वाचा –\nHAL ज्याचा पाया सोलापूरच्या वालचंद यांनी रचला, तर गगनभरारी कोल्हापूरच्या घाटगेंनी दिली.\nभारत आणि चीनच्या युद्धामुळे रतन टाटा अविवाहित राहिले \nसुभाषबाबूंच्या मुलीच्या शिक्षणासाठी काँग्रेस दर महिन्याला जर्मनीला मदत पाठवत राहिली.\nमहापूरावेळी त्या बारा जणांनी मिळून दोन दिवसात अडीच हजार लोकांना वाचवलं.\nफक्त ब्लॅक लेबल व्हिस्कीसाठी देशाची गोपनीय कागदपत्रे विकली गेली होती.\n उत्तर सापडतंय अमृतसरच्या सुवर्णमंदिराच्या निर्माणामध्ये \nपरवीन बाबीच्या प्रेमापोटी हा ऑस्ट्रेलियन माणूस भारतात आला आणि खलनायक झाला\nभिडू देवेंद्र जाधव\t Sep 23, 2020 0\n८४ वर्षांचा घरोबा संपवून शापूरजी पालनजी टाटासमूहातुन का बाहेर पडले\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nजपानी माणसाने रामायणावर बनवलेला अ‍ॅनीमेशन सिनेमा भारतात रिलीज होऊ दिला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21558/", "date_download": "2020-09-24T03:13:49Z", "digest": "sha1:RC33KMNMTJT4IDNQ5UQDLGSJKO23LH5U", "length": 38019, "nlines": 242, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गॅस्ट्रोपोडा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगॅस्ट्रोपोडा : मॉलस्का (मृदुकाय प्राण्यांच्या) संघाचा व गोगलगाय, कवडी, शंख इ. प्राण्यांचा वर्ग. अग्रभागी असणारे डोके व अधरभागी असण���रा लांबट पाय हे यांच्या शरीराचे ठळक भाग होत व ते द्विपार्श्व सममित (फक्त एकाच पातळीने विभागून शरीराचे दोन समान भाग होणारे) असतात. यांचा आंतरांग (शरीराच्या विविध गुहांमध्ये म्हणजे पोकळ्यांमध्ये असणाऱ्या इंद्रियांचा) पुंज सामान्यतः एका कवचात सामावलेला असतो आणि आंतरांग पुंज व कवच ही सामान्यतः मळसूत्राप्रमाणे सर्पिल (वेटोळी असलेली) व असममित (विभाजनाने दोन सारखे भाग न पडणारी) असतात. कवच एकाच पुटाचे असते. त्याच्यात कोष्ठ नसतात. गॅस्ट्रोपॉडांच्या शरीरातील पचनमार्ग, गुद, हृदय, क्लोम (कल्ले) व वृक्क (निरुपयोगी द्रव्ये शरीराबाहेर टाकणारे इंद्रिय) व काही तंत्रिका (मज्‍जा) ही १८० अंशांइतकी फिरविली गेलेली आढळतात (आ. २) आणि प्रत्येक बाजूला एकेक अशा प्रकारे जोडीने असणाऱ्या इंद्रियांपैकी एका बाजूची काही इंद्रिये नष्ट झालेली असतात. गॅस्ट्रोपॉडांना सामान्यतः एक कवच असते. कवचाचे अनेक प्रकार आहेत (आ. ५). बहुतेक सर्व गॅस्ट्रोपॉडांना आपली शरीरे कवचात आखडून घेता येतात. कित्येक गॅस्ट्रोपॉडांच्या पायाच्या पश्च टोकाजवळच्या उत्तर भागात एक कॅल्शियममय किंवा शृंगमय पदार्थाचा (केराटीन नावाच्या प्रथिनाचा) पत्रा असतो व त्याची मांडणी अशी असते की, प्राणी कवचात शिरला की, त्या पत्र्याने कवचाचे द्वारक (तोंड) बंद होते. त्या पत्र्याला प्रच्छद म्हणतात. गॅस्ट्रोपॉडांच्या मऊ शरीरांचे अनेक प्रकार आढळतात. त्या प्रकारांस अनुसरून त्यांचे तीन प्रमुख गट (गण किंवा काहींच्या मते उपवर्ग) केले जातात.\nप्रोसोब्रँकिया किंवा स्ट्रेप्टोन्यूरा : या गणात मुख्यतः सागरात व काही थोड्या जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या कुलांचा समावेश होतो. यांच्या आंतरांग पुंजाच्या तंत्रिका-रज्‍जूला (मज्‍जारज्‍जूला) तिढा पडून तिला इंग्रजी आठाच्या आकारासारखा आकार (8) आलेला असतो (आ. २). यांना सामान्यतः एकच क्लोम असतो व तो बहुधा हृदयाच्या अग्राच्या पुढील भागात असतो. प्रावार गुहेचे (त्वचेच्या बाहेरच्या मऊ घडीने वेढलेल्या पोकळीचे) द्वार अग्रदिशेस असते. नर व माद्या निरनिराळ्या असतात. बहुतेकांना प्रच्छद असतात. प्रोसोब्रँकियांचे दोन उपगण आहेत.\n(१)ॲस्पिडोब्रँकिया उपगण: याच्यात अधिक आदिम (आद्य) व मूळच्या सममितीची चिन्हे दर्शविणाऱ्या प्राण्यांचा समावेश होतो. त्यांना दोन ���ृक्क, दोन अलिंद (हृदयाचे अग्र कोष्ठ) व काही थोड्यांना दोन क्लोमही असतात. क्लोम पिसासारखे व तंतूंच्या दोन रांगा असलेले असे असतात. लिंपेट, फिशुरेला, हॅलिओटिस, क्रेपिड् युला, लिटोरिना, स्ट्राँबस, टर्बो, ट्रॉकस इ. समुद्रातील वंशांचा आणि नेरिटिना या गोड्या पाण्यातील वंशाचा या उपगणात समावेश होतो.\n(२) पेक्टिनीब्रँकिया उपगण : यांचे क्लोम तंतूंच्या एकाच रांगेचे असतात. द्विपार्श्व सममितीचे चिन्हही नसते. एकच क्लोम, एक अलिंद व एक वृक्क ही असतात. या उपगणातील वंशांची उदाहरणे पुढील होत: कवडी (सायप्रिया), म्युरेक्स, बक्सिनम्, कोनस, टरिटेला, यूरोसाल्पिंक्स हे समुद्रातील व पॅल्यूडिना किंवा व्हिव्हिपॅरस हे गोड्या पाण्यातील वंश. याच उपगणात हेटेरोपॉड नावाच्या एका असामान्य प्रकारच्या प्राण्यांचा समावेश होतो. महासागराच्या पाण्याच्या पृष्ठाजवळच्या भागात तरंगत राहण्यास अनुकूल अशी यांची शरीरे असतात. पाय दोन बाजूंनी दाबला जाऊन उभ्या पंख्यासारखा व्हावा तसा असतो. हेटेरोपॉडांचे शंख बारीक (३ सेंमी. पर्यंतच्या व्यासाचे) किंवा अगदी सूक्ष्म असतात. महासागरांच्या पृष्ठाजवळच्या पाण्यात असंख्य हेटेरोपॉड असतात. ते मेल्यावर त्यांची कवचे महासागरांच्या तळाशी साचणाऱ्याग्‍लोबिजेरीनाऊझेत (मऊ चिखलात) मिसळून जातात. हेटेरोपॉडांच्या सु. साठ विद्यमान जाती आढळलेल्या आहेत.\nओपिस्थोब्रँकिया : या गणातील प्राण्यांचा आंतरांग पुंज तिढा उलगडून साधा झालेला असतो व तंत्रिका तंत्र (मज्‍जासंस्था) साध्या कड्यासारखे असते. क्लोम एकच असतो किंवा नसतो, असला तर हृदयाच्या पाठीमागे असतो. अलिंद एक व तो निलयाच्या (हृदयाच्या मुख्य संकोचशील कोष्ठाच्या) मागे असतो. वृक्क सामान्यतः एकच असते. प्रावार गुहेचे द्वार पश्च (मागच्या) दिशेस असते. बहुतेकांस प्रच्छद असतो व बहुतेक उभयलिंगी व सागरात राहणारे असतात. याचे पुढील दोन उपगण आहेत.\n(१)न्यूडिब्रँकिया :(सागरी पिकळी). प्रौढावस्थेत कवच व खरे क्लोम नसतात. श्वसन त्वचेच्या द्वारे किंवा गुदाभोवती किंवा पाठीवर किंवा पार्श्वीय कडांवर असणाऱ्या गौण क्लोमांकडून घडून येते. उदा., डोरिस वंश [→ न्यूडिब्रँकिया].\n(२)टेक्टिब्रँकिया : सामान्यतः यांना प्रावार (कवचाच्या लगेच खाली असणारी त्वचेची बाहेरची मऊ घडी), कवच व एक खरा क्लोम ही असतात. कवच पातळ असते व ते प्रावाराच्या व पायाच्या घड्यांत बसविलेले असते. उदा., वंश : ॲक्टियॉन, ब्युलॅरिया व ॲप्लीसिया (सागर-ससा). ॲप्लीसियाची लांबी सु. ३० सेंमी. पर्यंत असते. त्याचे कवच आंतरिक व अवशेषी (लहान आणि अपूर्ण वाढ झालेले) असते. टेरोपोडा (पक्षपाद) हा टेक्टिब्रँकियांपैकी असामान्य प्राण्यांचा गट आहे. महासागरांच्या पृष्ठाजवळील पाण्यात ते राहतात. यांच्या पायाच्या कडा प्रसरण पावून अग्रभागी दोन पार्श्वीय (बाजूंवर असलेले) पंख तयार झालेले असतात. डोके स्पष्ट नसते. आकारमान बारीक व कवच सूक्ष्म, शंकूसारखे, पंचपात्रासारखे किंवा सर्पिल असते. उष्ण व उप-उष्ण कटिबंधांतील महासागरांच्या पृष्ठालगतच्या प्लवक म्हणजे तरंगत असलेल्या जीवांत असंख्य टेरोपॉड असतात व त्यांच्या सु. १६० विद्यमान जाती आहेत. प्राणी मेल्यावर त्यांची कवचे पाण्याच्या तळाशी साचतात. ज्यांच्यात टेरोपॉडांची विपुल कवचे असतात असे टेरोपॉड ऊझ नावाचे निक्षेप (साठे) मध्यम खोलीच्या महासागरांच्या तळाशी आढळतात.\nपल्मोनेटा : या गणात जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या बहुतेक गोगलगायींचा समावेश होतो. यांचे आकारमान बहुधा लहान आणि कवच सर्पिल व साधे असते. प्रौढ प्राण्यांना सामान्यतः प्रच्छद नसतो. काही वंशांतल्या प्राण्यांना कवच नसते. डोक्यावर संस्पर्शकांच्या (संवेदनशील अंगांच्या) एक किंवा दोन जोड्या व डोळ्यांची एक जोडी असते. यांना क्लोम नसतात. प्रावार गुहेचे परिवर्तन होऊन तिचा फुप्फुसकोश झालेला असतो. प्रावार गुहा अग्रभागात असते. आंतरांग पुंजाच्या तंत्रिका-रज्‍जूला तिढा नसून तो साध्या कड्यासारखा असतो. सर्व उभयलिंगी (द्विलिंगी) व बहुतेक सर्व अंडज (अंड्यापासून जन्मणारे) असतात. जमिनीवरील वंशाचे उदाहरण : हीलिक्स गोड्या पाण्यातील वंशांची उदाहरणे : लिम्निया, प्लॅनॉर्बिस.\nजमिनीवरील पिकळ्या (स्लग्ज): यांना कवच नसते किंवा आंतरिक, अवशेषी कवच असते.\nबहुसंख्य सागरी गोगलगायी विपुल अंडी घालतात. अंड्याचा विकास होऊन पटिका डिंभावस्थेतून [→ डिंभ] गेल्यावर प्रौढ प्राणी तयार होतो. जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणारे बहुतेक पल्मोनेटा अंडी घालतात व अंड्यापासून प्रौढ प्राणी सरळ तयार होतात.\nपुराजीव महाकल्पाच्या (सु. ६०–२४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) सुरुवातीपासून पृथ्वीवरील समुद्रात गॅस्ट्रोपॉड रहात आ��ेले आहेत. प्रारंभी त्यांचे प्रकार व संख्या ही अल्प होती पण ती हळूहळू वाढत गेली व आजच्या मॉलस्कांत गॅस्ट्रोपॉड हे प्रमुख झालेले आहेत.\nप्रोसोब्रँकिया या गणाच्या २५,००० विद्यमान आणि १०,००० जीवाश्मी (ज्यांचे फक्त दगडासारखे कठीण अवशेष सापडलेले आहेत अशा) जाती आहेत. आयुःकालावधी पूर्व कँब्रियन कल्प (सु. ६० कोटी वर्षांपूर्वी) ते आधुनिक काळ. ओपिस्थोब्रँकिया गणाच्या ३,००० विद्यमान व ३०० जीवाश्मी जाती आहेत. आयुःकालावधी कार्‌बॉनिफेरस कल्प (सु. ३५–३१ कोटी वर्षांपूर्वी) ते आधुनिक काळ. पल्मोनेटा गणाच्या ५,००० विद्यमान व १,००० जीवाश्मी जाती आहेत. आयुःकालावधी उत्तर कार्‌बॉनिफेरस कल्प ते आधुनिक काळ.\nगॅस्ट्रोपॉडांच्या कवचांचे प्रकार : लिंपेटांचे कवच पोकळ शंकूसारखे असते, पण बहुसंख्य गॅस्ट्रोपॉडांचे कवच अगदी वेगळ्या प्रकारचे, एका टोकाशी निमुळते व बंद असलेल्या व सर्पिल म्हणजे गुंडाळी केलेल्या नळी सारखे असते. नळी गुंडाळली जाऊन तयार झालेले वेढे क्वचित\nकडबोळ्यासारखे एका पातळीत असतात (उदा., प्लॅनॉर्बिस). पण सामान्यतः नळीचे वेढे एका पातळीत नसून मळसूत्राकार असतात. वेढे सामान्यतः अलग नसून एकमेकांस चिकटलेले असतात. शेजारीशेजारी असणाऱ्या दोन वेढ्यांमधील सांध्याच्या रेषेला सेवनी म्हणतात. शेवटचा वेढा वगळून कवचाच्या उरलेल्या भागाला कळस किंवा शिखर आणि कळसाच्या टोकाला शिखराग्र म्हणतात. शेवटचा वेढा पूर्वीच्या वेढ्यांपेक्षा सामान्यतः मोठा असतो व शिखराग्रापासून सर्वांत दूर असणाऱ्या त्याच्या भागाला पाया म्हणतात. शिखरात असणाऱ्या वेढ्यांची एकूण संख्या कमीअधिक असते व शिखरे लांब किंवा आखूड, अरुंद किंवा रुंद व सुळक्यासारखी किंवा चापट शंकूसारखी असतात, म्हणजे कवचाचे शिखरकोण न्यून किंवा अधिक असतात. कवचाची गुंडाळी सामान्यतः दक्षिणावर्त (उजवीकडे वळलेली) असते आणि शिखराग्र सर्वांत दूर असेल अशा रीतीने कवच हातात धरून द्वारक अधर बाजूने पाहिले म्हणजे ते पाहणाऱ्याच्या उजवीकडे येते. काही थोड्या जातींच्या व क्वचित वंशांच्या कवचाची गुंडाळी याच्या उलट म्हणजे वामावर्त (डावीकडे वळलेली) असते. सामान्यतः दक्षिणावर्त असणाऱ्या जातीतील प्राण्यांची कवचे अगदी क्वचित व केवळ नैसर्गिक चमत्कारामुळे वामावर्त असतात (आ. ४).\nकित्येक गॅस्ट्रोपॉडांच्या कवचांच्या वेढ्���ांच्या आतल्या बाजू एकमेकांस घट्ट चिकटलेल्या असतात. त्यामुळे कवचाच्या मध्याशी शिखराग्रापासून पायापर्यंत जाणारा एक घन दांडा किंवा कणा तयार होतो. त्याला मध्याक्षक म्हणतात. इतर कित्येकांच्या कवचाच्या वेढ्यांच्या आतल्या बाजू एकमेकांस न चिकटता कमीअधिक दूर राहतात. त्यामुळे कवचाच्या मध्याशी एक पोकळी राहते. तिचे द्वार कवचाच्या पायाशी असते. अशा पोकळीला नाभी किंवा केंद्रगर्त म्हणतात. कित्येक कवचांच्या नाभीच्या मुखाजवळचा भाग प्रावाराच्या स्रावाने झालेल्या कॅलस नावाच्या चूर्णमय पदार्थाने अंशतः किंवा पूर्णपणे बुजविला गेलेला असतो.\nसामान्यतः कवचाच्या आतली पोकळी मुखापासून शिखराग्रापर्यंत सलग असते. परंतु काही कवचांच्या प्रारंभीच्या भागात अनुप्रस्थ (आडवे) पडदे तयार झालेले आढळतात. त्यांच्यामुळे निर्माण झालेले कोष्ठ रिकामेच राहतात. गोगलगाय चालताना तिचे कवच तिच्या पाठीवर असते व कवचाचे शिखराग्र मागे व वरच्या दिशेस टोक करून असते म्हणून शिखराग्राच्या भागाला पश्च व त्याच्यापासून सर्वांत दूर असणाऱ्या भागाला अग्रभाग म्हणतात.\nकवचाच्या द्वारकाचा आकार व आकारमान ही वंशपरत्वे भिन्न असतात. द्वारकाच्या काठाला परितुंड म्हणतात. कित्येक वंशांचे परितुंड अखंड असतात (उदा., नॅटिका). पण इतर कित्येकांच्या परितुंडांच्या अग्रभागात एक खाच किंवा पन्हळासारखा नळ असतो व त्या खाचेत किंवा पन्हळात प्राण्याची अभिवाही (पाणी आत नेणारी) नलिका बसविलेली असते. काही कवचांच्या पश्च काठाशीही एक खाच किंवा पन्हळ असते आणि त्याच्यात अपवाही (पाणी बाहेर नेणारी) नलिका बसविलेली असते. बाह्य ओठ सरळ उभा किंवा आत किंवा बाहेर वळविलेला किंवा पंखासारखा बाहेर वाढलेला व गुळगुळीत किंवा खवले किंवा काटे असलेला अशा अनेक प्रकारचा असतो. कवचाचे द्वारक बंद करून घेणारा जो प्रच्छद कित्येक वंशांत असतो त्याचा आकार, आकारमान व संरचना हीही वंशपरत्वे भिन्नभिन्न असतात.\nकवचांचे पृष्ठ गुळगुळीत असते किंवा त्याच्यावर पुटकुळ्या, काटे, वरंबे इ. असतात. आधुनिक शंखांचे पृष्ठ सामान्यतः रंगीत व कित्येकदा विविध रंगांचे ठिपके-पट्टे असलेले असे असते. कवचाच्या पृष्ठभागी एक पातळ, कायटिनमय थर असतो व त्याच्या आत कॅल्शियम कार्बोनेटाचा, सामान्यतः ॲरॅगोनाइटाचा, अधिक जाड असा थर असतो. तो पोर्सलीनसारख�� (चिनी मातीसारखा) दिसतो. काही जातींच्या कवचाच्या आतल्या पृष्ठावरचा थर मौक्तिकसम असतो. गॅस्ट्रोपॉडांच्या कवचांच्या आकाराचे अनेक प्रकार आढळतात. कवचाचा आकार, द्वारकाचे स्वरूप इ. लक्षणांचा वंश आणि जाती ओळखण्यासाठी उपयोग होतो.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postक्रोनिन, आर्चिबॉल्ड जोसेफ\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र रा���्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/24726/", "date_download": "2020-09-24T02:44:42Z", "digest": "sha1:7EP7PJFH6UBLQS52I2CUKCS5B3QPMBTE", "length": 14442, "nlines": 228, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "इरोक्वायन भाषासमूह – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nइरोक्वायन भाषासमूह: अमेरिकन इंडियन लोकांच्या भाषांपैकी सेंट लॉरेन्स नदीचे खोरे आणि दक्षिणेकडील बराच भाग ह्या प्रदेशांतील जमातींत पूर्वी प्रचलित असलेल्या बोलींचे कुल. आज ह्या जमातींमधील फक्त काही व्यक्तींनीच आपल्या बोली टिकवून धरल्या आहेत (एकूण सु. ३२,००० पैकी २०,००० लोकांनी). त्या बोली म्हणजे सेनेका, क यूगा, ऑननडोगा ह्या जमातींची बोली शिवाय मोहॉक, ओनायडा, वायनडॉट (ह्यूरॉन), टस्कारोरा, चेरोकी ह्या इरोक्वायन बोली होत. ह्या आणि इतर जमातींच्या बोली मिळून एक इरोक्वाय संघ सतराव्या शतकात तयार झाला होता.\nह्यांपैकी चेरोकीसाठी सेकॉइया नावाच्या चेरोकी भाषिकाने १८२३ च्या सुमारास एक बाराखडी तयार केली. तीत काही चिन्हे ��ोमन सदृश, तर काही नवीन आहेत. उदा., D आ, R ए, T ई, i अ, A गो, J गू, H मी, θ ना, h नी, Z नो इत्यादी.\nअतिशय गुंतागुंतीच्या पदविन्यासासाठी ह्या बोली प्रसिद्ध आहेत. धातूला अनेक प्रकारचे पूर्व-प्रत्यय आणि पर-प्रत्यय लागतात. उदा., y-us-ā-h-an-inhoskw-a‘haw-e’ भाषांतर : ‘तो आपल्यासाठी घासभर घेऊन परत गेला.’ ह्या पदांपैकी उपान्त्य घटक a’haw हा मूळ ‘घेणे’ धातू आहे, त्याला प्रत्यय लावून एवढा सगळा अर्थ एका पदामध्ये आणला आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postउन्नति – दिगंशमापक\nतारापोरवाला, इराच जहांगीर सोराबजी\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n—भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/40764/", "date_download": "2020-09-24T02:35:58Z", "digest": "sha1:G367A4I622DCDO4JRDWDOHKIASQJQGUM", "length": 87739, "nlines": 288, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "भारत (कला) – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nभारताच्या सांस्कृतिक जीवनात विविध ललित कला, क्रीडा व रंजनप्रकार यांना पूर्वापार प्रदीर्घ परंपरा असल्याचे दिसून येते. ह्या परंपरेचा थोडक्यात मागोवा घेऊन या कलांचा व रंजनप्रकारांचा स्थूल परिचय येथे करून दिला आहे.\nचित्रकला व मूर्तिकला : भारतात सु. चवथ्या-पाचव्या शतकांपासून लिहिल्या गेलेल्या संस्कृत ग्रंथांत चित्रकलेच्या व इतर कलांच्या शास्त्रांचा उल्लेख आहे. तसेच भगवती सूत्र या जैन ग्रंथातही चित्रकलेचा निर्देश आढळतो. शिवाय आठव्या शतकातील कु��लयमाला या जैन ग्रंथात चित्रावरून नीतितत्त्वे कथन करणाऱ्या गुरूंचे वर्णन आहे. तथापि सहाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या विष्णुधर्मोत्तर पुराणात ‘चित्रसूत्र’ नावाचा अध्याय असून तो केवळ चित्रकलेच्या शास्त्रावर लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे बाराव्या शतकातील अभिलषितार्थ चिंतामणिऊर्फ मानसोल्लास यातही चित्रकलेच्या शास्त्राचे वर्णन आहे. चित्रकलेप्रमाणे मूर्तिकलेच्या शास्त्राचाही ऊहापोह काही जुन्या ग्रंथांत आहे. ते ग्रंथ म्हणजे सोळाव्या शतकातील शिल्परत्न व नादशिल्प. समरांगणसूत्रधार या ग्रंथात स्थापत्यकलेविषयीचे संकेत वर्णिलेले आहेत. शिल्पशास्त्राच्या व्याप्तीची माहिती भृगुसंहितेत दिलेली आहे. शिल्पावर एकंदर अठरा संहिता आहेत, असे मत्स्यपुराणात सांगितले आहे. भृगू, अत्री, वसिष्ठ, विश्वकर्मा, मय, नारद, नग्नजित, विशालाक्ष, पुरंदर, ब्रह्मा, कुमार, नदीश, शौनक, गर्ग, वासुदेव, अनिरुद्ध, शुक्र व बृहस्पती असे अठरा शिल्पसंहिताकार असल्याचे मत्स्यपुराणात सांगितले आहे. याशिवाय सरस्वतिशिल्प व प्रजापतिशिल्प हेही ग्रंथ शिल्प आणि स्थापत्य या शास्त्रांवर आधारलेले आहेत. कालिदास, भवभूती, भास इ. कवींनीही आपल्या कलाकृतींत चित्रकलेचा उल्लेख केला आहे.\nया ग्रंथांतून भारतीय चित्र-शिल्प-स्थापत्य या कलांविषयीची तात्विक व तांत्रिक भूमिका स्पष्ट होते. चित्रकलाशास्त्राची सहा अंगे सांगितलेली आहेत. त्यांस ‘षडांग’ असे म्हणतात. चित्रांचे प्रकार सत्य, वैनिक, नागर व मिश्र असे सांगितले आहेत. रसशास्त्राचाही ऊहापोह केलेला आढळतो. शिल्पशास्त्रात मूर्तीच्या संकल्पनेविषयीच्या संहिता दिलेल्या आहेत. स्थान, आसन, आयुध, वाहन या विषयींच्या संकेतांनुसार मूर्तिशिल्पाचे शास्त्र बसविलेले आहे. प्रतिमासंकल्पनेकरिता तालमानपद्धतीचा ऊहापोह केलेला आहे. भारतीय चित्रकलेच्या संदर्भात भित्तिचित्रांचा इतिहास जुना आहे. इ. स. पू.२०० वर्षांपासून रंगविलेली भित्तिचित्रे ⇨अजिंठ्याच्या गुंफांत आढळतात. सातवाहन, गुप्त व वाकाटक या काळात अजिंठ्यातील चित्रे रंगविली गेली. सहाव्या शतकापर्यंत ही चित्रे रंगविली जात होती. सातव्या शतकातील चालुक्य वंशातील ⇨बादामी येथे, आठव्या शतकात सित्तन्नवासल येथील जैन भित्तिचित्रे, राष्ट्रकुटांच्या काळातील ⇨वेरूळ येथील, आठव्या ते दह��व्या शतकांतील हिंदू व जैन भित्तिचित्रे आजही काही प्रमाणात पहावयास मिळतात. याशिवाय लेपाक्षी येथील चौदाव्या व सतराव्या शतकांतील भित्तिचित्रे, चिदंबरम् येथील सतराव्या व अठराव्या शतकांतील चित्रे, कोचीनमधील त्रिचूर मंदिरातील सोळाव्या व अठराव्या शतकांतील चित्रे इतिहासात नमूद झाली आहेत. महाराष्ट्रात वाई व मेणवली येथील अठराव्या व एकोणिसाव्या शतकांतील मोतीबाग व नाना फडणीस यांच्या वाड्यातील भित्तिचित्रे उल्लेखनीय आहेत.\nभारतीय चित्रकलेची विविधता हस्तलिखितांतूनही प्रगट होते. अकरा ते तेराव्या शतकांतील भूर्जपत्रावरील वा ताडपत्रावरील जैन चित्रे, त्याचप्रमाणे सोळाव्या शतकापर्यंत निर्माण झालेली जैन हस्तलिखिते सचित्र आहेत. मुसलमानी अंमलात पर्शियन हस्तिलिखितांचा प्रभाव पडला व त्यानंतर हिंदु हस्तलिखितांतही प्रगल्भता व विविधता वाढत गेली. विशेषतः श्रीमद्‌भागवत, रामायण ही दक्षिणी धाटणीची हस्तलिखिते वैशिष्ट्यपूर्ण आहेत.\nभित्तिचित्रे, पटचित्रे, हस्तलिखितातील चित्रे या चित्रप्रवाहांनंतरचा महत्त्वाचा प्रवाह म्हणजे ⇨लघुचित्रणाचा होय. उत्तरेत बाबर बादशाहने सोळव्या शतकात पर्शियन कलाकारांना भारतात आणले व नव्या चित्रशाळा वसविल्या. या चित्रशैलीस मोगल चित्रशैली म्हणतात [→ मोगल कला]. या शैलीचे मुख्यत्वे दोन उपप्रवाह होत : दिल्ली आणि दख्खनी. दिल्ली शैली मोगल बादशाहांनी जोपासली. मोगल शैलीतील महत्त्वपूर्ण चित्रपद्धती हम्जानामा व अकबरनामा या ग्रंथांत दिसतात. अकबरास हिंदू धर्मात रस निर्माण झाल्यामुळे त्याने अनेक हिंदू कलाकारांना आश्रय दिला. जहांगीरच्या काळात व्यक्तिचित्रे, राजदरबाराची चित्रे, निसर्गाचित्रे यांवर भर होता, तर शाहजहानच्या काळात स्थापत्य व राजवैभवदर्शक चित्रे रंगविली जात. औरंगजेबाच्या काळात चित्रकलेस आश्रय मिळाला नाही व पुढे मोगल चित्रकलेतील दिल्ली शैली क्षीण होत गेली. दख्खनी चित्रशैली अहमदनगर, विजापूर व गोवळकोंडा येथील इस्लामी राजांनी पदरी ठेवलेल्या तुर्कस्तानी कलाकारांनी निर्माण केली. येथेही सोळाव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत हा कलाप्रवाह अस्तित्वात होता [→ दख्खन कला]. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत हैदराबाद, औरंगाबाद, पुणे, सातारा, नागपूर, कुर्नूल इ. ठिकाणीही चित्रनिर्मिती झाली.\nलघ��चित्रांचा दुसरा महत्त्वाचा प्रवाह म्हणजे राजपूत शैली होय. [→ राजपूत चित्रकला]. सोळाव्या ते एकोणिसाव्या शतकांत घडत गेलेली ही शैली मुख्यत्वे समाजाभिमुख होती. चित्रविषय जनसामान्यांना रुचणारे होते. कृष्णलीला, रामायण, गीतगोविंद इ. ग्रंथांवर आधारित तसेच अष्टनायिका, रागमाला, बारामास, पुराणकथा इ. विषयांवर आधारित चित्रनिर्मिती या शैलीत झाली. या शैलीचे प्रमुख प्रकार दोन : राजस्थानी व ⇨ पहाडी चित्रशैली. पहाडीमध्ये ⇨बसोली चित्रशैली आणि ⇨कांग्रा चित्रशैली असे पुन्हा दोन उपप्रवाह पडतात. राजस्थानी शैलीत मेवाड ⇨बुंदी चित्रशैली, कोटा, माळवा, बिकानेर, मारवाड, अंबर, ⇨ किशनगढ चित्रशैली, नाथद्वारा इ. उपप्रकार दिसतात तर बसोलीमध्ये बसोली, बिलासपूर, मानकोट, कुलू, जसरोटा इ. आणि कांग्रामध्ये कांग्रा, जम्मू, गुलेर, गढवाल इ. उपप्रकार दिसून येतात.\nमूर्तिकलेची निर्मिती धर्म-पंथादी धार्मिक बाबींवर अधिष्ठित होती. त्यात एक प्रकारे सातत्य असल्याचेही दिसून येते. कारण बहुधा प्रत्येक शतकात मंदिरे बांधली जात होती आणि पाषाणाच्या तसेच बाँझच्या ओतीव मूर्ती घडवल्या जात होत्या. दक्षिणेतील चोल वंशकाळातील धातूच्या मूर्ती अप्रतिम आहेत. त्यांपैकी ⇨ नटराजाची मूर्ती तर विश्वविख्यात आहे.\nउत्तरेत औरंगाजेबाच्या काळापासून कलेला उतरती कळा लागली. कलावंत परागंदा झाले. त्यानंतर हळूहळू ब्रिटिशांचे आक्रमण सुरू झाले. ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रभावाने नवी ‘कंपनी शैली’ निर्माण झाली. या प्रभावातून वास्तववादी व आभासात्मक चित्रे काढण्याची नवी प्रथा रुजू लागली. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत पारंपरिक कला जवळजवळ नष्टप्राय झाली. इंग्रजांनी पाश्चात्य धाटणीची कला भारतात शिकविण्यासाठी व प्रसृत करण्यासाठी मद्रास (१८५३), कलकत्ता (१८५६), मुंबई (१८५७) तसेच लाहोर (१८५८) येथे कलाविद्यालये निर्माण केली. या सर्व कलाविद्यालयांत मुंबईची ⇨ सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ही संस्था अग्रेसर गणली जात होती. १९४७ साली भारताला स्वातंत्र मिळेपर्यंत या कलाशाळेचे संचालक ब्रिटिश होते.\nएकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत पाश्चात्त्य चित्रशिल्पशैलीचा पाया भारतात दृढ झाला. याच सुमारास थिओडोर जेन्सनकडे प्राथमिक धडे घेऊन राजा ⇨रविवर्मा याने देवादिकांची चित्रे रंगविण्याची नवी शैली निर्माण केली. वि��ेषतः त्याने आपल्या चित्रांच्या शिलामुद्रित प्रतिकृती करण्यासाठी मळवली येथे कार्यशाळा निर्माण केली. त्या कलाकृती घरोघरी पोहोचल्या व त्यायोगे कला जनसामान्यांमध्ये प्रसृत झाली. याच काळात जॉन रस्किन, रॉजर फ्राय, वेस्टमकट, सर विल्यम्स, जॉर्ज बर्डवुड व व्हिन्सेन्ट स्मिथ या इंग्रज कलासमीक्षकांनी भारतीय पारंपरिक चित्रशिल्पशैलीवर प्रखर टीका केली व कलेच्या क्षेत्रातून ही चित्रपद्धती रद्दबातल ठरवली. परंतु ई. बी. हॅवेल, कुमारस्वामी, भगिनी निवेदिता, अरविंद घोष या विद्वानांनी त्यांच्या टीकेस चोख प्रत्युत्तर देऊन भारतीय कलापरंपरेची महनीयता पुन्हा ठासून प्रतिपादन केली. १९०३ साली दिल्ली येथे भारतीय कलापरंपरेतील चित्रशिल्पांचे एक अभूतपूर्व प्रदर्शन झाले व भारतीय कलेतील विविधता जगासमोर आली. त्यात ⇨ गणपतराव म्हात्रे या शिल्पकाराचा गौरव झाला. त्यांची मंदिरपथगामिनी व शबरी ही दोन शिल्पे बक्षिसपात्र ठरली.\nविसाव्या शतकाच्या सुरुवातीस बंगालमध्ये भारतीय कलेचे पुनरुज्जीवन करण्याची लाट आली. ⇨ अवनींद्रनाथ टागोर, विनोदविहारी मुखर्जी इत्यादींनी नवी चित्रशैली निर्माण केली. पुढे ⇨नंदलाल बोस यांनी त्याचा पाठपुरावा केला. ⇨रविंद्रनाथ टागोर यांनी ‘विचित्र’ नावाची कार्यशाळा स्थापन केली व अनेक क्षेत्रातील कलावंत जमा केले. या घटनेचा प्रभाव मुंबईच्या कलाशाळेवर पडला. जे. जे. स्कूलचे संचालक ग्लॅडस्टन सॉलोमन प्रभावित झाले व त्यांनी भारतीय भित्तिचित्र-परंपरेचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र वर्ग काढला. नगरकर, चिमुलकर, जगन्नाथ अहिवासी हे त्या परंपरेतील प्रमुख चित्रकार होत. वास्तववादी कलाशैलीही प्रचारात होतीच. हळदणकर, आबालाल रहिमान, त्रिंदाद, धुरंधर, आगासकर, देऊसकर, आचरेकर हे या कलाशाखेचे काही प्रमुख कलावंत होत.\nसॉलोमननंतर (१९३६) जे. जे. स्कूलच्या संचालकपदी जेरार्ड यांची नियुक्ती झाली व त्यांनी पुनश्च पाश्चात्त्य व कलेची नवी तंत्रे शिकवण्यास सुरुवात केली. याच सुमारास पाश्चात्य व भारतीय कलेचा संगम साधणारी नवी चित्रशैली ⇨ अमृता शेरगिल या चित्रकत्रींने सादर केली व तरुण कलावंत या शैलीने प्रभावित झाले. १९४७ साली भारतास स्वातंत्र्य मिळाले व प्रथमच व्ही. एस्. अडूरकर या भारतीय कलावंताची जे. जे. कलाशाळेचे संचालक म्हणून नेमणूक झाली. कलानिर्मित��त मात्र पाश्चात्त्य आधुनिक कलेचा प्रभाव अपरिहार्यपणे वाढतच राहिला.\nमुंबई शासनाने हंसा मेहता यांच्या अध्यक्षतेखाली १९४७ साली एका समितीची नेमणूक करून कलाशिक्षणाचा सुधारित अभ्यासक्रम सुरू केला. १९५७ साली जे. जे. स्कूल ऑफ आर्टला शंभर वर्षे पूर्ण झाली. १९५८ साली या कलाशाळेचे तीन विभाग करून तीन स्वतंत्र संस्था निर्माण करण्यात आल्या. तथापि कलाशिक्षणामध्ये पुन्हा एकसूत्रता आणण्यासाठी १९६५ साली कलासंचालनालयाची स्थापना करण्यात आली व कलाशिक्षण आणि कलाविषयक उपक्रम पु्न्हा एका छत्राखाली आणण्यात आले.\nकलाशिक्षणात विद्यापीठीय पदवी अभ्यासक्रम प्रथम बडोदे येथे महाराजा सयाजीराव विद्यापीठात १९६० साली सुरू झाली. तत्पूर्वी १९४८ साली अखिल भारतीय तांत्रिक कला-अभ्यास-मंडळाची स्थापन झाली. कलावंतांना प्रकाशात आणण्याच्या व त्यांना लोकाश्रय प्राप्त करून देण्याच्या संदर्भात १८८८ साली मुंबईमध्ये स्थापन झालेल्या ⇨बाँबे आर्ट सोसायटीने मोलाची कामगिरी केली. या सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात सुवर्णपदक मिळविणे, हा फार मोठा बहुमान समजला जाई. अनेक गुणी कलावंतांना या सोसायटीने जगापुढे आणले. कालांतराने कलकत्ता, हैदराबाद व अन्य ठिकाणी अशा संस्था निघाल्या. १९५४ साली दिल्ली येथे ⇨ललित कला अकादमीची स्थापना झाली व राष्ट्रीय पातळीवर प्रदर्शन होऊ लागली. १९५६ साली मुंबई सरकराने व्यापक पातळीवर राज्य कला प्रदर्शनाची योजना आखली. बालचित्रकारांपासून ते व्यावसायिक कलावंत व कारागिरांपर्यंत सर्वांना त्यायोगे संधी प्राप्त झाली. दिल्लीमध्ये १९५५ साली ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ या राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना झाली. तीमध्ये देशातील प्रथितयश कलावंतांच्या कलाकृती संगृहीत करण्यात आल्या आहेत. त्रैवार्षिक आंतररष्ट्रीय प्रदर्शनाची योजनाही १९६९ मध्ये कार्यान्वित करण्यात आली असून त्यायोगे अन्य देशांतील कलावंतांच्या अद्ययावत कलाकृती भारतीयांना पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. १९८१ पर्यंत अशी पाच त्रैवार्षिक प्रदर्शने भरवण्यात आली. १९८१ साली भोपाळ येथे ‘भारत भवन’ नावाची एक भव्य संस्था स्थापन झाली असून, तीत विविध स्तरांवरील कलाकृती संगृहीत करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात नंदलाल बोस, शैलोज मुखर्जी, ⇨जामिनी राय, पणिक्कर, अहिवा���ी, विनोदबिहारी मुखर्जी, ⇨ना. श्री. बेंद्रे, अमृता शेरगिल इ. चित्रकार आणि गणपतराव म्हात्रे, ⇨वि. पां. करमरकर, कामत, पाणसरे, धनराज भगत, शंखो चौधरी, ⇨देवीप्रसाद राय चौधरी इ. मूर्तिकार यांनी कलारसिकांवर छाप पाडली. स्वातंत्र्योत्तर काळात ⇨चावडा, ⇨हेब्बर, के. एस्. कुलकर्णी, पी. टी. रेड्डी, पळशीकर, कन्वल कृष्ण इत्यादींनी नवी शैली निर्माण केली. १९४८ साली नव्या दमाच्या तरुण चित्रकारांनी ‘प्रोग्रेसिव्ह ग्रुप’ हा प्रागतिक संघ स्थापन केला. रझा, आरा, ⇨हुसेन, बाक्रे, गायतोंडे यांचा त्यात समावेश होता त्यानंतर १९५४ साली ‘बाँबे ग्रुप’ची स्थापना झाली. त्यात हेब्बर, चावडा, सामंत, गाडे, कुलकर्णी, सडवेलकर हे प्रमुख सभासद होते. १९६० नंतर अनेक नवे चित्रकार उदयास आले व प्रत्येकाने आपापला वेगळा व स्वतंत्र ढंग निर्माण केला. चित्रकारांमध्ये राम कुमार, गायतोंडे, तय्यब मेहता, कृष्ण खन्ना, हर क्रिशन लाल, अंबादास, बाबुराव सडवेलकर, रामचंद्रन्, पिराजी सागर, स्वामिनाथन्, आलमेलकर, जी. आर्. संतोष, ज्योती भट्ट, जेराम पटेल, अकबर पदमसी, भूपेन खखर, सतीश गुजराल इ. व मूर्तिकारांमध्ये दाविएरवाला, नागजी पटेल, वी. विठ्ठल, खजुरिया, रमेश पटेरिया, प्रदोष दासगुप्ता, जानकीराम, नंदगोपाल, अमरनाथ सैगल, बलवीरसिंग कट, शिवसिंग इ. उल्लेखनीय आहेत. स्त्री कलावंतांमध्ये नसरीन महंमदी, पिलू पोचखानवाला, बी. प्रभा, प्रफुल्ला डहाणूकर, नलिनी मलानी इत्यादींनी लौकिक संपादन केला आहे. या सर्व कलावंतांनी स्वतःची अशी विशिष्ट शैली निर्माण केली आहे. [→ भारतीय कला].\nवास्तुकला : भारतीय वास्तुकलेला सु. ५,००० वर्षांची समृद्ध व वैविध्यपूर्ण परंपरा आहे. प्राचीनतम आद्य वास्तु-अवशेष सिंधू संस्कृतीतील (इ.स.पू. ३००० ते १५००) मोहें-जो-दडो, हडप्पा, कालिबंगा, लोथल इ. ठिकाणच्या उत्खननात पाहावयास मिळतात. नगरसंरक्षण, धान्यकोठारे, गृहरचना, पाण्याची कुंडे, शिवाय जहाजासाठी प्रचंड गोदी वगैरेंचा त्यात अंतर्भाव होते. नगररचनेची सुसंबद्ध आणखी, भूमिगत गटारे व काही दुमजली गृहरचना ही या संस्कृतीची वास्तुवैशिष्ट्ये होत. वैदिक संस्कृतिकाळात (इ. स. पृ. १५००) नदीच्या खोऱ्यात ग्रामे उभारण्यास प्रारंभ झाला. त्यात झोपड्या व त्यासभोवती बाहेर काष्ठकुंपणे उभारली जात. येथेच काष्ठवास्तुशैली उगम पावली व कालौघात विकसित झाली. प्रवेशद्वार किंवा त��रण हा काष्ठशिल्पाचा अविभाज्य दर्शनी घटक ठरला. त्या काळी सुतार हाच वास्तुरचनाकार्यात पुढाकार घेत असल्याने वैदिक संस्कृतीत त्यास मानने स्थान असल्याचे ॠग्वेदातील निर्देशांवरून दिसून येते. वास्तूचे आकारसौष्ठव, जुळणी, रचनात्मकता, कोरीव अलंकरण या शाखांमध्ये तत्कालीन वास्तुशिल्पज्ञांनी काष्ठमाध्यमाचा वापर अत्यंत कौशल्याने व प्रभावीपणे केल्याचे दिसून येते. बौद्ध वास्तुशैलीचा आद्य आविष्कार मौर्य काळामध्ये (इ.स.पू. ३२१- इ.स.पू. १८५) पाहावयास मिळतो. या काळातील वास्तूंचे सुस्थित ठळक अवशेष उपलब्ध असले, तरी या साम्राज्याचा व्याप लक्षात घेता, त्यांचे प्रमाण अल्पच म्हणावे लागेल. त्यात सांची येथील स्तूपसमूह, पाटलिपुत्र येथील राजप्रासादाचे भग्नावशेष, गयेजवळील नागार्जुन व बराबर येथील शैलगुंफा इ. वास्तूंचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. बौद्ध संस्कृतीच्या पूर्वखंडात म्हणजे हीनयान काळात (इ. स. पू. ५०० ते इ. स. १००) बौद्ध वास्तुशिल्पज्ञांनी वैदिक काष्ठरचनाप्रणालीचे अश्म माध्यमात तंतोतंत अनुकरण केले. लोमश\nॠषीच्या गुहेची आद्य कमानरचना इ. स. पू. २५० च्या सुमारास बांधली गली. त्यानंतर भाजे येथे (इ. स. पू. १५०) व अजिंठा येथे (इ. पू. सु. ५००) कमान या वास्तुप्रकारची प्रगत रूपे पहावयास मिळतात. सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत (इ. स. पू. सु.२७३- इ. स. पू. सु. २३२) बौद्ध वास्तुशैली अनेक अंगानी विकसित झाली. पाषाणावर धर्मोपदेश कोरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अश्म माध्यमातील शिल्पतंत्रावर प्रभुत्व संपादन केलेला कारागीर-वर्ग निर्माण झाला. या शिलालेखाचे संस्कार पुढील वास्तुकलेच्या प्रगतीतही दिसून येतात. या काळात स्तूप रचनेस प्रारंभ झाला. तसेच एकाश्म स्तंभरचनाही उत्क्रांत झाली. देवदेवतांच्या धार्मिक पूजाविधींसाठी लागणारी उपकरणे अश्म माध्यमात निर्माण केली जाऊ लागली. त्यामुळे पाषाणशिल्पांमध्ये सूक्ष्म रचनात्मक अलंकरण शैली विकसित झाली. लेणी, गुहा यांसारख्या शैली वास्तुकलेस प्रोत्साहन मिळाले व त्यातून एक अभिनव स्थापत्यतंत्र विकसित झाले. बौद्ध धर्मीयांच्या ⇨स्तूप या पवित्र स्मारकवास्तूस मौर्यकाळात एक वास्तुप्रकार म्हणून महत्त्व प्राप्त झाले. स्तूपाखेरीज या काळात विटा व लाकूड यांनी बांधलेल्या प्राथमिक मंदिररचनाही अस्तित्वात आल्या. मौर्य साम्राज्याच्या अस्तापासून (इ. स. पू. दुसरे शतक) ते गुप्त साम्राज्याच्या उदयकाळापर्यंत (इ. स. चौथे शतक) स्तूपांखेरीज अन्य अवशेष फारसे अस्तित्वात नाहीत. ⇨ भारहूत, ⇨सांची, ⇨अमरावती येथील स्तूप प्रगत वास्तुशैलीचे निदर्शक आहेत. प्रमाणबद्ध, शिल्पालंकृत तोरणरचना ह्या वास्तूंमध्ये अत्यंत विकसित स्वरूपात पाहावयास मिळते. गुप्तकाळात स्तूपरचनेस सर्वंकष सधन भव्यता व आकारासौष्ठव एकरूपतेने देण्याचे प्रयत्न झाले. ⇨चैत्यगृह हा शैल वास्तुप्रकारही याच काळात विकसित झाला. कार्ले, भाजे येथे चैत्यगृह प्रथम खोदली गेली व पुढे वेडसे, कोंडाणा, पितळखोरा, अजिंठा, नासिक इ.\nठिकाणी त्याच रचनातत्त्वावर निर्माण केली गेली. ⇨विहार म्हणजे डोंगरात खोदलेले मठ किंवा आश्रम. या शैली वास्तुप्रकाराचा विकासही गुप्तकाळातच झाला. पितळखोरा येथील अनेकमजली भव्य बिहार तसेच ओरिसातील उदयगिरी आणि खंडगिरी येथील विहार इ. ह्या प्रकारातील काही वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना होत. बौद्ध शैलीत भारहूत, सांची, अमरावती, मथुरा येथील खोदीव शिल्पांच्या अलंकरणात अनेकदा सूक्ष्मपणे वास्तुचित्रण केलेले आढळते. त्यामुळे या शिल्पांतून तत्कालीन भारतीय वास्तुकलेचे सम्यक दर्शन त्यातील सूक्ष्म प्रतिमांद्वारा घडू शकते. [→ बौद्ध कला].\nहिंदू वास्तुकलेचा आद्य आविष्कार गुप्तकाळामध्ये (इ. स. चवथे ते सहावे शतक) पाहावयास मिळतो. या काळात हिंदू देवदेवतांची मंदिरे मोठ्या प्रमाणात बांधण्यात आली. मंदिर-वास्तुकल्पाचा विविधांगी विकासही याच काळात घडून आला. भितरगाव येथील विटांनी बांधलेले मंदिर व देवगढ येथील दगडी दशावतारी विष्णुमंदिर ही या काळातील मंदिर-स्थापत्याची उल्लेखनीय उदाहरणे होत. बोधगया येथील महाबोधी मंदिरात समृद्ध शिल्पालंकरण दिसून येते. या काळात मंदिराबरोबर स्तूपरचनाही प्रगत होत गेली. उदा ⇨सारनाथ येथील स्तूप. हिंदू स्थापत्यशैलीचा पुढचा प्रगत टप्पा सु. ७०० ते १६५० या काळात दिसून येतो. गुप्तकाळात उगम पावलेल्या मंदिर-वास्तुशैलींचा या काळात झपाट्याने विकास झाला. कालौघात निर्माण झालेल्या विविध स्थापत्यशैलींचे स्थूलमानाने, प्राचीन संस्कृत ग्रंथांतील वर्णनांनुसार ‘नागर’ (उत्तर भारतीय), ‘द्राविड’ (दक्षिण भारतीय) व ‘वेसर’ (मध्य भारतीय चालुक्य शैली) असे वर्गीकरण करता येईल. उत्तर भारतीय अथवा नागर मंदिरशैलीचा शिखर हा सर्वांत महत्त्वाचा वास्तुघटक होय. ओरिसामधील ⇨भुवनेश्वर येथे सु. ६०७ ते १२०० या दरम्यान मोठ्या प्रमाणावर वास्तुनिर्मिती झाली. भुवनेश्वर व त्याच्या आसपास लहानमोठी सु. शंभर-सव्वाशे मंदिरे तरी उत्तम स्थितीत अस्तित्वात आहेत. त्यावरून हे मंदिरांचेच नगर म्हणता येईल. लिंगराज मंदिर (दहावे शतक) व ⇨कोनारक येथील सूर्यमंदिर (सु. १२३८-६४) ह्या ओरिसामधील आणखी दोन उत्कृष्ट मंदिरवास्तु होत. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर, बुंदेलखंड, डहाळा (जबलपूर), बर्वसागर, माळवा इ. ठिकाणी मंदिरवास्तुशैलींचे संमिश्र आविष्कार पाहावयास मिळतात. नागर वास्तुशैलीचा उत्कृष्ट नमुना म्हणून ⇨खजुराहो येथील मंदिरसमूहाचा, विशेषत्वाने कंदरिया महादेव मंदिराचा उल्लेख करता येईल. कामशिल्पांसाठीही खजुराहो प्रसिद्ध आहे. जैन वास्तुशैली ही बव्हंशी हिंदू शैलीशी मिळतीजुळती असून तिचे उत्कृष्ट आविष्कार सातव्या शतकाच्या अखेरीस पाहावयास मिळतात. राजस्थानातच उत्तर भारतीय मंदिरशैली आठव्या शतकानंतर ठळकपणे प्रकट होऊ लागली. त्यांचा सर्वोत्तम आविष्कार अबू पर्वतातील ⇨दिलवाडा येथील जैन मंदिरसमूहामध्ये दिसतो. या मंदिरांच्या छतावरील शिल्पकाम अत्यंत कलात्मक व सौंदर्यपूर्ण आहे. या मंदिरांपैकी विमल-वसही व लूणवसही ही मंदिरे रचनासौष्ठव, अलंकरण व समृद्ध शिल्पांकन या दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गुजरातमधील गिरनार आणि पालिताणा येथील शत्रुंजय टेकड्यांवरील जैन मंदिरसमूहांना त्यांच्या भौगोलिक उंचीमुळे एक आगळेच भव्य परिमाण लाभले आहे.\nकर्नाटकामध्ये उत्तरेकडील नागर व दक्षिणेकडील द्राविड या दोन्ही वास्तुशैली विकसित अवस्थेत पाहावयास मिळतात. त्यांच्या संगमातून चालुक्य वंशाच्या काळात चालुक्य वास्तुशैली उदयास आली. पट्टदकल, ऐहोळे, बादामी इ. ठिकाणच्या मंदिरवास्तू या दृष्टीने अभ्यसनीय आहेत. दक्षिण भारतीय वा द्राविड शैली तमिळनाडूमध्ये उगम पावली व पुढे ती उत्तरेकडे, विशेषतः महाराष्ट्रामध्ये प्रसृत झाली. ⇨वेरूळचे कैलास मंदिर हे या शैलीचे उत्कृष्ट उदाहरण होय. [→ कैलास लेणे]. पल्लव वंशाच्या काळात (६५०-८९३) तमिळनाडूमध्ये या वास्तुशैलीची जडणघडण प्रामुख्याने सुरू झाली. सुरुवातीच्या रचना एकाश्मातून खोदून केल्या जात. उदा., महाबलिपुर येथील धर्मराजाचा रथ हे तीमजली एकसंध पाषाणशिल्प. कांचीपुरम्‌च्या कैलासनाथ मंदिरामध्ये ⇨गोपूर या वास्तुघटकाचे पहिले अस्तित्व नजरेत भरते. बाराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत मंदिराच्या प्रवेशद्वावरील गोपुररचना विशेषत्वाने विकसित होत गेली. श्रीरंगम् येथील रंगनाथ हे भव्य मंदिर अनेक गोपुरांच्या रचनेसाठी प्रसिद्ध आहे. मदुराई येथील मीनाक्षी मंदिर हेही भव्य वास्तुकल्पाच्या द्दष्टीने उल्लेखनीय ठरते. पट्टदकल येथील विरूपाक्ष मंदिरामध्ये द्राविड रचनातत्त्वांचा परिणत आविष्कार पाहावयास मिळतो. बाराव्या शतकात या प्रदेशातील काही उत्कृष्ट वास्तुशिल्पे निर्माण झाली. उदा., उत्तगीचे महादेव मंदिर, होयसळ राजवटीत हळेबीड येथे बांधलेले होयसळेश्वर मंदिर, बेलूरचे चेन्नकेशव मंदिर (१११७), अमृतपूरचे अमृतेश्वर मंदिर (११९६), सोमनाथपूरचे केशव मंदिर (१२६८) या मंदिरवास्तूमधील शिल्पे ही उत्कृष्ट कारागिरीची द्योतक आहेत.\nभारतामध्ये साधारणपणे बाराव्या शतकापासून इस्लामी वास्तुशैलीच्या धर्तीवर इमारती बांधल्या जाऊ लागल्या. दिल्लीचा परिसर हेच त्याचे प्रामुख्याने काही काळ केंद्र होते. ‘कुव्वतुल इस्लाम’ ही ११९६ मध्ये उभारलेली मशीद आद्य नमुना म्हणून उल्लेखनीय आहे. या मशिदीबाहेरच जगप्रसिद्ध ⇨कुतुबमीनार हा ७२·५६ मी. उंच मनोरा आहे. १४ व्या शतकात फिरोझशाह तुघलकाने मशिदी, राजप्रसाद वगैरे वास्तू विपुल प्रमाणात बांधल्या, पण त्या आज केवळ भग्नावस्थेत अवशिष्ट आहेत. उत्तरकाळात विजापूर येथील गोलघुमट, इब्राहीम रोझा, अहमदाबाद व गुलबर्गा येथील जामा मशिदी इ. वास्तूंमध्ये इस्लामी शैलीचा उत्कृष्ट आविष्कार पाहावयास मिळतो. मोगल काळात हिंदू-मोगल ही नवी संमिश्र वास्तुशैली उदयास आली. या काळात हिंदू राज्यकर्त्यांनीही खास भारतीय धर्तीची वास्तुनिर्मिती केली. उदा., मानसिंह तोमर याने ग्वाल्हेर येथे उभारलेला मानमंदिर राजवाडा (सु. १५०७). हिंदू-मोगल शैली हुमायून बादशहाने अस्तित्वात आणली व ती पुढे विलक्षण वेगाने विकसित होत गेली. लाल वालुकाश्म व संगमरवर हे वास्तुसाहित्य या काळात विशेषत्वाने प्रचलित होते. हुमायूनची कबर ही त्यातील महत्त्वपूर्ण वास्तू. नंतर अकबराने आग्रा किल्ला व ⇨फतेपुर सीक्री हे नवे शहर वसवले. येथील बुलंद दरवाजा, जामी मशीद ही इस्लामी वास्तुशैलीची उत्कृष्ट उदाहरणे हो���. तसेच पंचमहाल, दिवाण-इ-आम, जोधाबाईचा महाल इ. शैलीदृष्ट्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू येथे आहेत. जहांगीरने आग्रा येथे बांधलेली इतमाद उद्दौला कबर इराणी वास्तु-अलंकरणाचा कलात्मक आविष्कार मानला जातो. मोगल वास्तुशैलीचा परमोत्कर्ष शाहजहानच्या कारकीर्दीत दिसून येतो. दिल्लीचा लाल किल्ला, आग्रा येथील ⇨ ताजमहल, जामी मशीद, मोती मशीद वगैरे अप्रतिम वास्तू या काळात निर्माण झाल्या. त्यांपैकी ताजमहाल हे अनेक दृष्टिकोनांतून अभ्यसनीय असे एक कलासंपन्न व सौंदर्यपूर्ण वास्तुशिल्प आहे. औरंगजेबाच्या राजवटीपासून मोगल शैली अस्तंगत होत गेली. त्याने औरंगाबाद येथे ‘बीबीका मकबरा’ ही ताजमहलची दुय्यम प्रतिकृती, तसेच दिल्ली येथे मोती मशीद, सफदरजंग कबर इ. वास्तूही उभारल्या. सु. १७५४ नंतर मोगल शैली लोप पावली.\nभारतात स्थूलमानाने १८०० ते १९४७ या काळात ब्रिटिश अर्वाचीन वास्तुशैली प्रसृत झालेली दिसते. साधारण सोळाव्या शतकापासूनच पाश्चात्य वास्तुशैलीचे प्रतिध्वनी भारताच्या भूमीवर उमटू लागले. गोवा येथे पोर्तुगीजांनी उभारलेल्या अनेकविध वास्तूंचा उदाहरणादाखल निर्देश करता येईल. नंतर ब्रिटिश साम्राज्यकाळात यूरोपातील आधुनिक वास्तुशैली भारतात अवतीर्ण झाल्या. प्रबोधनकालीन तसेच गॉथिक, बरोक इ. कालखंडातील वास्तुशैलींचे आविष्कार भारतातील दिल्ली, मुंबई, कलकत्ता, मद्रास इ. मोठ्या शहरांतून पाहावयास मिळतात.\nप्रत्यक्षात आधुनिक वास्तुशैली भारतात अवतीर्ण होण्यास १९३० चे दशक उजाडावे लागले. तत्कालीन भारत सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने दादर, माटुंगा इ. भागांत भारतातील पहिल्यावहिल्या आधुनिक शैलीच्या वास्तू उभ्या केल्या. त्यायोगे प्रमुख वास्तुसाहित्य म्हणून सलोह काँक्रीट वापरले की इमारत आधुनिक शैलीची झाली, असा एक संकेतच रूढ झाला. परंतू आधुनिक शैलीच्या सघन कलाविष्काराची नवी प्रतीती केवळ भारतीयांनाच नव्हे तर परदेशीय लोकांनाही आली ती १९५० च्या सुमारास झालेल्या ⇨ चंडीगढच्या नगररचनेमुळे. पं. नेहरूंच्या प्रेरणेमुळे विश्वविख्यात फ्रेंच वास्तुतज्ञ व नगररचनाकार ल कॉर्ब्यूझ्ये यांनी चंडीगढ शहराच्या निर्मितीद्वारे विसाव्या शतकातील वास्तुशैलीचे चिरकाळ अभ्यसनीय वाटणारे एक शिल्प उभे केले. या रचनेतही सलोह काँक्रीट हेच प्रमुख वास्तुसाहि��्य आहे. अवकाश व आकाशरचना यांची कलात्मक सांगड त्याच्याशी संलग्न अशा स्थानिक हवामान, अंतर्गत अभिसरण, अंतर्बाह्य प्रमाणभूतता, रंगसंगती, भु-रचना इ. घटकांशी घालताना ल कॉर्ब्यूझ्येने संपूर्ण शहराच्या गुणविशेषांना, एकात्मतेला कुठेही बाध येऊ दिला नाही. भारतीय भूमीवर झालेली ही नगररचना म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात वास्तुकलेच्या क्षेत्रात घडलेली सर्वांत महत्त्वाची घटना मानावी लागेल. कारण व्यावसायिक, शैक्षणिक, सामाजिक अशा अनेकविध विभिन्न पातळ्यांवर चंडीगढच्या निर्मीतीचा सखोल परिणाम झाला. वास्तुकलेच्या व्यावसायिक क्षेत्रात त्याचा प्रभाव सर्वत्र पडलेला दिसून येऊ लागला. चंडीगढच्या वास्तूंतील किरणभेदकांच्या रचनेचे सर्वत्र अनुकरण होऊ लागले. तीच गोष्ट इतरही सुक्ष्म वास्तुरचनाघटकांविषयी प्रतिपादन करता येईल. हा अनुकरणात्मक प्रभाव केवळ भारतीय वास्तुतज्ञांपुरताच मर्यादित नव्हता, तर जगभरच्या वास्तुतज्ञांवरही तो पडला. शैक्षणिक क्षेत्रावर जाणवणारा आद्य प्रभाव म्हणजे वास्तुकलेच्या शिक्षणसंस्थांची झपाट्याने वाढ झाली. या क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञ व विद्यार्थी यांना चंडीगढ शहराच्या भेटीने आधुनिक वास्तुसंकल्पनेच्या नव्या जाणिवा दृग्गोचर झाल्या. चंडीगढ नगररचनेमुळे सामाजिक क्षेत्रातही वास्तुविषयक रूढ कल्पना व संकेतांना वेगळे वळण मिळाले. त्यामुळे सामान्यजन वास्तुसंदर्भात अधिक संवेदनक्षम, कलाभिमुख होण्यास साहाय्य झाले. भारतीय वास्तुतज्ञांमध्ये वास्तु-आकारातील घनतासौष्ठवाची नवी जाण निर्माण करून देण्यास चंडीगढच प्रेरक ठरले. त्यानंतरच्या कालखंडात पाश्चात्य जगात निर्माण झालेल्या वास्तुशैलींचे अनुकरण भारतात झालेच. परंतु आधुनिक वास्तुकला या मुलभूत शैलीची ती वास्तुसाहित्य, रचनातंत्र इत्यादींद्वारे निर्माण झालेली नवनवी रूपे आहेत. त्यात वास्तूचा बाह्यभाग मढविण्यासाठी प्लॅस्टिक व काचेचे विभिन्न प्रकार उपयोगात आणणे, तसेच वास्तुघटकांची रचना पूर्वरचित (प्री फॅब्रिकेटेड) घटकांचा वापर करून करणे, सलोह काँक्रीटने शिंपलाकृती छताकार उभारणे वगैरे आधुनिक तंत्रे वापरून देशभर नवनव्या वास्तू उभारण्यात आल्या.\nस्वातंत्र्योत्तर काळात भारतातील बहुसंख्य वास्तुनिर्मिती रूढ मार्गाने झालेली असली, तरी चंडीगढप्रमा��ेच नवी दिल्ली, अहमदाबाद, मुंबई वगैरे प्रमुख शहरांमध्ये आधुनिक वळणाची कलासंपन्न वास्तुनिर्मिती झालेली निदर्शनास येते. या वास्तूंमध्ये वास्तुशिल्पज्ञाची तरल कल्पकता दिसून येते. तद्वतच येथील नागरी समाजामध्ये वास्तुगुणांची जाण, नव्या वास्तुरचनांना आश्रय देण्याची क्षमता आणि रसिकता दिसून येते.\nनवी दिल्ली येथील ‘अमेरिकन एम्बसी’ची वास्तूही १९५९ मध्ये श्रेष्ठ अमेरिकन वास्तुशिल्पज्ञ एडवर्ड स्टोन यांनी उभारली. स्थानिक हवामानाच्या समस्यांना समर्थपणे तोंड देणारी एक कल्पकतापूर्ण यशस्वी वास्तुरचना म्हणून ती खास उल्लेखनीय आहे. अवकाशरचनेत सर्वत्र जाळ्यांची रचना करून त्यांद्वारे हवेतील तपमान व आर्द्रता विवक्षित पातळीवर राखण्यात या वास्तुशिल्पज्ञाने यश संपादल्याचे दिसून येते. प्राचीन भारतीय वास्तुकलेतील काही तंत्रांनी प्रभावित होऊनच स्टोन यांनी त्या तंत्राचे आधुनिकतेत रूपांतर केले. पुढे १९६२ साली अहमदाबाद येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’च्या वास्तुसमूहाची रचना आणखी एक ख्यातनाम अमेरिकन वास्तुशिल्पज्ञ लूइस कान यांनी केली. या वास्तुरचनेमध्ये स्थानिक वास्तुसाहित्याचा उपयोग सातत्याने भौमितिक आकृतिबंधामध्ये करून सौंदर्यनिर्मिती साधली आहे. चंडीगढप्रमाणेच या दोन्ही विदेशी वास्तुशिल्पज्ञांच्या वास्तुरचनांचा सखोल प्रभाव देशातील वास्तुकारांच्या तरुण पिढीवर पडल्याचे दिसून येते. इतरत्रही देशभर आधुनिक कलात्मक वास्तू विखुरलेल्या आहेत. परंतु त्यांचे प्रमाण नगण्य, अत्यल्प आहे. सर्वत्र साचेबंद वास्तुकल्प व घटकजुळणी असणाऱ्या इमारतीच नजरेस पडतात. कारण वास्तुकला हा नवनवोन्मेषशाली कल्पना दाखवण्याचा व्यवसाय आहे. हे भान धंदेवाईक वास्तुतज्ञांना राहत नाही.\nआज भारतातील आधुनिक श्रेष्ठ वास्तुशिल्पज्ञांमध्ये चार्ल्स कोरिया, फिरोझ कुडीयनवाला, रूस्तम पटेल व उत्तम जैन (मुंबई) जसबीर सचदेव, कुलदीप सिंग, अच्युत कानविंदे (नवी दिल्ली) बाळकृष्ण दोशी, हसमुख पटेल (अहमदाबाद) इ. प्रतिभाशाली वास्तुतज्ञांचा उल्लेख करावा लागेल. नवव्या आशियाई क्रीडास्पर्धाच्या आयोजनामुळे १९८२ साली नवी दिल्ली येथे विविध प्रकारची अत्याधुनिक क्रीडागृहे (स्टेडियम्स) बांधली गेली. आधुनिक भारतीय वास्तुकलेचा संपन्न आविष्कार यामध्ये दिसून येतो. वास्तुक्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’ ही संस्था १९१७ साली स्थापन झाली. ही संस्था विविध व्यावसायिक समस्या शासकीय पातळीवर नेऊन सोडविण्याचे कार्य करते त्याचप्रमाणे वास्तुकलेच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे, व्यवसायाचा उच्च दर्जा जतन करणे वगैरे कार्येही प्रस्तुत संस्थेमार्फत केली जातात. तिचे आजमितीस सु. साडेतीन हजार सभासद आहेत. याखेरीज वास्तुसाहित्यविषयक संशोधनकार्य करणारी ‘नॅशनल बिल्डिंग ऑर्गनायझेशन’, शैक्षणिक दर्जाचे नियंत्रण करणारी ‘ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन’, ‘बोर्ड ऑफ स्टडीज फॉर आर्किटेक्चर अँड अलाइड कोर्सेस’ वगैरे संस्था राष्ट्रीय पातळीवर आहेत. तर ‘महाराष्ट्र बोर्ड ऑफ टेक्निकल एक्झामिनेशन्स’ ही राज्य पातळीवरील संस्था पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेते. भारतातील वास्तुकलेचे शिक्षण पुस्तकी ज्ञानावर भर देणारे आहे, अशी टीका तज्ञांकडून केली जाते. व्यावहारिक तसेच लोकजीवनाच्या संदर्भांतील अडीअडचणींचा अभ्यास त्यामुळे इथल्या वास्तुतज्ञास कल्पकतेने करणे अशक्य होते, असेही म्हटले जाते. एक वास्तुतज्ञ निर्माण करण्यासाठी शासन तीस हजार रुपये खर्च करते व पदवीधरांपैकी चाळीस टक्के वास्तुतज्ञ विदेशी जातात, असेही काही निष्कर्ष आहेत.\nभारतात पाच किंवा सहा वर्षांचे वास्तुशास्त्रविषयक अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या सु. वीस संस्था आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यावर पदवी किंवा पदविका वास्तुविशारद विद्यार्थ्यांना दिल्या जातात.\nभारतातील वास्तुकलेचे शिक्षण देणाऱ्या संस्था पुढीलप्रमाणे होत : मुंबई, बडोदे, दिल्ली येथील विद्यापीठांमध्ये वास्तुकलाविषयक पदवी व पदविका असे दोन्ही अभ्यासक्रम शिकवले जातात. तसेच रूडकी, कलकत्ता, नागपूर, मद्रास विद्यापीठे पंजाब विद्यापीठ (चंदीगड) खरगपूर येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थांतून पदवी अभ्यासक्रम शिकविले जातात. पदविका अभ्यासक्रम बऱ्याच ठिकाणी आहेत. उदा., हैदराबाद व अहमदाबाद येथील महाविद्यालये मुंबईमधील ‘अकॅडमी ऑफ आर्किटेक्चर’ व ‘बांद्रा स्कूल ऑफ आर्ट’ पुण्यामधील ‘अभिनव कला विद्यालय’ व कोल्हापूर येथील ‘स्कूल ऑफ आर्ट’ भोपाळ येथील ‘एम्. ए. कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी’ लखनौ येथील ‘शासकीय कला विद्यालय’ श्रीनगरचे ‘इंजिनियरिंग कॉलेज’ आग्रा येथील ‘स्कूल ऑफ आर्किटेक्चर’ इत्यादी. मुंबई येथील ‘आर्किटेक्चरल ट्रेनिंग सेंटर’ मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाचीही सोय आहे. [→ भारतीय वास्तुकला ].\n३४. आचरेकर, वा. गं. भारतीय संगीत व संगीतशास्त्र, मुंबई, १९७४.\n३५. पाटकर, रमेशचंद्र नारायण, कलेचा इतिहास : भारतीय व पाश्चात्य , मुंबई, १९७३.\n३६. मराठे, रा. वि. इंग्रजी –मराठी स्थापत्य –शिल्पकोश, मुंबई, १९६५.\n३७. माटे, म. श्री. प्राचीन भारतीय कला, पुणे, १९७४.\n३८. वझे, कृष्णाजी विनायक, हिंदी शिल्पशास्त्र, पुणे, १९२८.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nसेंट लूइस – १\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्���्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.c24taas.com/2019/10/11.html", "date_download": "2020-09-24T01:44:41Z", "digest": "sha1:YQ3NSATPWAS7K7DMDP7CATWSM3GD3OVT", "length": 6534, "nlines": 78, "source_domain": "www.c24taas.com", "title": "शिर्डी विधानसभा मतदारसंघ मतमोजणी फेरी- 11 - C 24Taas 24Taas Marathi Live News", "raw_content": "\nHome अहमदनगर महाराष्ट्र शिर्डी विधानसभा मतदारसंघ मतमोजणी फेरी- 11\nशिर्डी विधानसभा मतदारसंघ मतमोजणी फेरी- 11\n1) भाजपा- राधाकृष्ण विखे पाटील (पडलेली मतं) ( 5717)\n2) काँग्रेस -थोरात सुरेश जगन्नाथ ( पडलेली मतं)(1976)\n3) बहुजन समाज पार्टी-_सिमोन जगताप (पडलेली मतं) (51)\n4) वंचित -विशाल बबन कोळगे --(पडलेली मत)(184)\n5)अपक्ष- विश्वनाथ वाघ (पडलेली मते)(42)\nराधाकृष्ण विखे पाटील अकराव्या फेरी अखेर 49 हजार 356 मतांनी आघाडीवर\nTags # अहमदनगर # महाराष्ट्र\nश्री.अनिल जाधव, वय - 35,राहुरी,जि.अहमदनगर.*सी २४तास - महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपुर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास जगा वर्तमानात बिनधास्त*\nनेवासा - चीनमधून घरी परतलेल्या तरुणाला कोरोना व्हायरस लागण झाल्याचा डॉक्टरांना संशय.\nनेवासा - चीनमधून घरी परतलेल्या तरुणाला कोरोना व्हायरस लागण झाल्याचा डॉक्टरांना संशय. | C24TAAS | नेवासा - नेवासा तालुक्यातील ...\nनेवासा - शासकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण ; १४ दिवसांसाठी हा परिसर बंद राहणार. | C24Taas |\nनेवासा - शासकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण ; १४ दिवसांसाठी हा परिसर बंद राहणार. | C24Taas | नेवासा येथील शासकीय ऑफिसमध्ये नोकरीस असलेला...\nसंगमनेर - संगमनेर च्या प्रवरा नदीतून दोन जण गेले वाहून,एक बालंबाल बचावला तर दुसरा बेपत्ता\nसंगमनेर च्या प्रवरा नदीतून दोन जण गेले वाहून एक बालंबाल बचावला तर दुसरा बेपत्ता संगमनेर : शाविद शेख संगमनेर शहरातील प्रवरा नदी वरील छोट्या ...\nनेवासा - कुकाण्यात कोरोणाचा शिरकाव. | C24Taas |\nनेवासा - कुकाण्यात कोरोणाचा शिरकाव. नेवासा तालुक्यातील कुकाना येथील एक ८५ वर्षीय व्यक्ती आज शनिवार २५ जुलै रोजी जिल्हा रुग्णा...\nनेवासा - आज पासून या दुकाने उघडण्यास अखेर परवानगी , जिल्हाधिकारी यांनी काढलेला आदेश पहा. | C24Taas |\nनेवासा - आज पासून या दुकाने उघडण्यास अखेर परवानगी , जिल्हाधिकारी यांनी काढलेला आदेश पहा. | C24Taas | नेवासा - लॉकडाऊनमुळे गेल...\nअहमदनगर उस्मानाबाद औरंगाबाद कोपरगाव कोल्हापूर जामखेड जालना नंदुरबार नांदेड नाशिक नेवासा पारनेर पुणे बुलढाणा महाराष्ट्र मुंबई यवतमाळ रायगड राहाता राहुरी लातूर वाशिम श्रीगोंदा श्रीरामपूर संगमनेर सांगली सातारा सोलापूर हिंगोली\nश्री.अनिल जाधव, वय - 35,राहुरी,जि.अहमदनगर.*सी २४तास - महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपुर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास जगा वर्तमानात बिनधास्त*.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://karyarambhlive.com/news/867/", "date_download": "2020-09-24T01:32:09Z", "digest": "sha1:WS2INQCSJKXCL4DLYGC7DOKMABSSSWTA", "length": 10491, "nlines": 131, "source_domain": "karyarambhlive.com", "title": "या कलाकाराचा बॉलिवूडला अनोखा सल्ला...", "raw_content": "\nया कलाकाराचा बॉलिवूडला अनोखा सल्ला…\nकरोना विषाणूचे संक्रमण अद्याप नियंत्रणात आलेले नाही. मात्र या लॉकडाउनमुळे चित्रपट उद्योगाचे तीनतेरा वाजले आहेत. दररोज लाखो रुपयांचं नुकसान होत आहे. अनेक लहानमोठे कलाकार बेरोजगार झाले आहेत. व्यवसाय पुर्वपदावर आणण्यासाठी निर्मात्यांनी चित्रीकरण सुरु करण्याची परवानगी सरकारकडे मागितली आहे. परंतु अशा विनंती करण्यापेक्षा थेट न्यूझीलंडला जाऊन चित्रीकरण करावं असा सल्ला अभिनेता कमाल खानने बॉलिवूडला दिला आहे.\nकाय म्हणाला कमाल खान\n“न्यूझीलंड हा जगातील पहिला करोना फ्री देश ठरला आहे. त्यामुळे बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांनी मुंबईमध्ये चित्रीकरणाची वाट पाहाण्यापेक्षा थेट न्यूझीलंडला जाऊन काम सुरु करावं. मुंबईपेक्षा चांगलं वातावरणही तुम्हाला तिथं मिळेल.” अशा आशायाचे ट्विट कमाल खानने केलं आहे.\nसोनू सूदला भाजपाशी जोडण्यावरुन देवेंद्र फडणवीस यांचं शिवसेनेला उत्तर…\nधक्कादायक; गेवराईत मयत डॉक्टरवर गुन्हा दाखल\nदिपीका पदुकोन असा घालवते तिचा लॉकडाऊन मधील वेळ…\nड्रग्ज प्रकरणात आणखी एका अभिनेत्रीला अटक\n“सोनू सूद लोकांना घर�� पोहोचवतोय मग आपण कुठे कमी पडतोय\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचं कोरोनामुळे निधन\nस्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची पॉलिसी ठरवणार\nमुख्यमंत्री, खा.शरद पवारांमुळे ‘वैद्यनाथ’ला मिळाली थकहमी\nधारूरच्या डोंगरमाथ्यावर स्वादिष्ट रानमेवा\nवैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास राज्य सरकारकडून 10.77 कोटींचा निधी\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचं कोरोनामुळे निधन\nस्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची पॉलिसी ठरवणार\nमुख्यमंत्री, खा.शरद पवारांमुळे ‘वैद्यनाथ’ला मिळाली थकहमी\nधारूरच्या डोंगरमाथ्यावर स्वादिष्ट रानमेवा\nवैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास राज्य सरकारकडून 10.77 कोटींचा निधी\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीडमधील 1, केजचे चौघे पॉझिटिव्ह\nसलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on सलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nबियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on बियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nबीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह\nबालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nJune 17, 2020 June 17, 2020 Comments Off on बालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nदैनिक कार्यारंभ चे हे लाईव्ह न्यूज पोर्टल आहे.\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचं कोरोनामुळे निधन\nस्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची पॉलिसी ठरवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t6415/", "date_download": "2020-09-24T02:23:38Z", "digest": "sha1:IORMOE63CU3SXK54HO4C6CDGFNO5RBPU", "length": 5415, "nlines": 132, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-माझा एक करार", "raw_content": "\n(माझ्या जीवनात 'मी आज जे काही आहे' त्याच श्रेय मी माझ्या आईनंतर \"तिला\" देतो. कसाही असो आज मी \"तिच्या\" मुळे आहे. ती माझ्या जीवनात नाही पण ही कविता \"तिला\" तिच्या वाढदिवसानिमित्त (१६ ऑक्टो.) समर्पित करतो.)\nचल आज आपण एक करार करू,\nदुनियेतील सर्वकाही वाटून घेऊ,\nसूर्योदयाची रम्य पहाट तुजला ,\nरणरणत्या उन्हाच्या झळा त्या मजला,\nबागेतले फुल पदरात तुझ्या,\nअन सदर काटे रस्त्यात माझ्या,\nओठांवर तुझ्या स्मित हास्य खेळावं,\nखार पाणी माझ्या डोळ्यातच रहावं,\nतुझ्यासाठी रिमझिम पावसांच्या त्या धारा,\nसगळं वाहून नेणारा तो पूर मला बरा,\nयशाचा हर एक चढ तू चढावा,\nचढानंतरचा उतार माझ्या वाट्याला यावा,\nजीवनाच्या वाटेवरचा दूरचा रस्ता माझा,\nत्याच रस्त्यावरील एकच विसावा तुझा,\nतुझ्यासाठी ते चिंब पावसाळे,\nजन्मभर मात्र माझ्या जीवाचे उन्हाळे,\nकाळोख चिरणारा दिवा तुझ्या घरात,\nपण मी तसाच रहावं अंधारात,\nमला हव्यात त्या जुन्या आठवणी,\nतुजला गाण्यासाठी नवी-नवी जीवन गाणी,\nतुझ्या नावे माझा श्वास अन स्पंदन,\nबाकी माझ्याकडे ते अमर मरण.\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: माझा एक करार\nतुझ्या नावे माझा श्वास अन स्पंदन,\nबाकी माझ्याकडे ते अमर मरण.\nRe: माझा एक करार\nRe: माझा एक करार\nRe: माझा एक करार\nRe: माझा एक करार\nRe: माझा एक करार\nबाकी माझ्याकडे ते अमर मरण.\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.techproceed.com/2010/01/blog-post_9949.html", "date_download": "2020-09-24T02:48:23Z", "digest": "sha1:K2WRNZBHUU4LHXDMD66EN3ZSCECDCBQO", "length": 9640, "nlines": 75, "source_domain": "marathi.techproceed.com", "title": "मराठी विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे...: मराठी भाषेची ताकद", "raw_content": "मराठी विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे...\nप्रत्येक शब्द 'क' पासून सुरु करुन येवढा मोठा परिच्छेद लिहिला आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल \nकेव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये 'कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले.\nकाकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात��रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला.\nकाका काकूंची कसली काळजी करणार काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.\nकचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी 'कोलाज' करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला. काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.\nकासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.\nकेळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.\nकामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'\nक्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,\nकितीक किताब कष्टाविण, काय कामाचे\nरोहित दिलीप होळकर said...\nही मूळ रचना शंतनु भट यांची आहे. मूळ रचना येथे पाहता येईल.\nया पोस्ट मध्ये त्यांचे नाव रचनाकार म्हणून टाकावे अशी विनंती. त्यांच्या विद्वत्तेची, कष्टांची आणि वेळेची कदर करणे गरजेचे आहे.\nनुकतेच आमच्या लक्षात आले की मराठी आंतरजालावर शंतनु भट यांच्या अनुप्रसायुक्त गद्य रचना भरपूर लोकप्रिय झाल्या आहेत.\nअसंख्य मराठी लोक या रचना आपल्या ब्लॉगवर, फेसबुकवर लिहून व WhatsApp वर पसरवून मराठी भाषेचे सामर्थ्य प्रदर्शित करताहेत. भाषेबद्दलचे आपले प्रेम खचितच स्पृहणीय आहे, मात्र आपला मौलिक वेळ खर्च करून, आपल्या भाषेसाठी ज्या शंतनुजींनी या रचना केल्या आहेत त्यांना श्रेय मात्र कोणीही देत नाहीये या कथा लिहून झाल्यावर शंतनुजींचे रचनाकार म्हणून नाव कोणीही लिहित नाहीये या कथा लिहून झाल्यावर शंतनुजींचे रचनाकार म��हणून नाव कोणीही लिहित नाहीये उलट काही जण ही रचना त्यांची आहे आहे भासवण्याचा प्रयत्न करून साहित्याची चोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या नजरेत असे प्रसं आल्यास, कृपया त्यांना शांतानुजींचे नाव लेखामध्ये टाकण्यास व मूळ लेखाचा दुवा सुद्धा सोबत जोडण्यास सांगावा.\nमराठी भाषेचा रुबाब मिरवणे गरजेचेच आहे, पण तो रुबाब त्या भाषेला देणाऱ्या शंतनुजींसारख्याचा योग्य गौरव करणेही तितकेच गरजेचे आहे.\nया जगातील १० सत्य\nराज ठाकरे ठरले 'युथ आयकॉन'\nशब्द एक - क्रिया अनेक\nकारणे दाखवा ... बायका लग्न का करतात..\nमराठी मिडियम - तारे जमिन पर..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/bawkhaleshwar-temple-navi-mumbai-demolished-8348.html", "date_download": "2020-09-24T01:55:46Z", "digest": "sha1:JF5VQXCFGACZJ6YH7YIRPSNIW4BQ6U5U", "length": 16053, "nlines": 194, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi : एक हजार पोलिसांच्या बंदोबस्तात नवी मुंबईतील बावखळेश्वर मंदिर जमीनदोस्त", "raw_content": "\nसंदीप देशपांडेंच्या खांद्यावर राज ठाकरेंचा हात, सविनय कायदेभंग आंदोलनानंतर मनसे नेते ‘कृष्णकुंज’वर\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n… तर तुरुंगात जायलाही तयार आहे, संजय राऊतांचा इशारा\nएक हजार पोलिसांच्या बंदोबस्तात नवी मुंबईतील बावखळेश्वर मंदिर जमीनदोस्त\nएक हजार पोलिसांच्या बंदोबस्तात नवी मुंबईतील बावखळेश्वर मंदिर जमीनदोस्त\nसुरेश दास, मिनाक्षी म्हात्रे, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून वादात असलेलं नवी मुंबईतील बावखळेश्वर मंदिर अखेर पाडण्यात आलंय. एमआयडीसीच्या जागेवर हे भव्य मंदिर बांधण्यात आलं होतं. पोलिसांकडून हे मंदिर तोडण्यासाठी संरक्षण पुरवण्यात आलं. पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सकाळी या ठिकाणाला भेट दिली आणि एक हजार पोलीस तैनात असताना हे पाडकाम …\nसुरेश दास, मिनाक्षी म्हात्रे, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून वादात असलेलं नवी मुंबईतील बावखळेश्वर मंदिर अखेर पाडण्यात आलंय. एमआयडीसीच्या जागेवर हे भव्य मंदिर बांधण्यात आलं होतं. पोलिसांकडून हे मंदिर तोडण्यासाठी संरक्षण पुरवण्यात आलं. पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सकाळी या ठिकाणाला भेट दिली आणि एक हजार पोलीस तैनात असताना हे पाडकाम करण्यात आलं.\nनवी मुंबईतील पावणे गावात हे मंदिर आहे. आतापर्य��त किमान तीन वेळा मुंबई उच्च न्यायालयाने आणि सुप्रीम कोर्टाने मंदिर पाडण्याचे आदेश दिले होते. बावखळेश्वर मंदिर ट्रस्टची याचिका वारंवार फेटाळण्यात आली. एमआयडीसीच्या जागेवर कोणत्याही परवानगीविना हे मंदिर बांधल्यामुळे ते बेकायदेशीर ठरवलं होतं.\nतोडकामाच्या कारवाईचा कृती अहवाल 26 नोव्हेंबरच्या आत सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या अन्य एका खंडपीठाने यापूर्वीच एमआयडीसीला दिला होता.\nहायकोर्टाच्या आदेशानुसार मंगळवारी पहाटे पाचपासूनच बावखळेश्वर मंदिरावर कारवाई करण्याचे नियोजन एमआयडीसी आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं. त्यासाठी सोमवारी रात्रीपासूनच पावणे परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.\nयाआधी सर्वधर्मीय मंदिर बचाव समितीने मंदिर वाचवण्यासाठी वाशीच्या शिवाजी चौकात आंदोलन केलं होतं. त्यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या फोटोवर चपला मारून निषेध नोंदवण्यात आला होता. मात्र हा वाद गेले पाच ते सहा वर्षांपासून कायम होता.\nशिव मंदीर, गणपती मंदिर, आंबे माँ हे तीन मंदिर आत आहेत आणि या तिन्ही मंदिरांचं तोडकाम करण्यात कारवाई दुपारी चार वाजल्यापासून सुरु करण्यात आली. या कारवाईमध्ये कुणाचाही अडथळा येऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.\nएपीएमसी कांदा बटाटा मार्केट समोर मनसेचे काठी घुंगरु आंदोलन\nबेपत्ता झाल्याचा बनाव, नवी मुंबईचा विवाहित तरुण गर्लफ्रेंडसोबत इंदूरला सापडला\nनवी मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, पालिकेकडून युद्ध पातळीवर…\nमनसेचा दणका, नवी मुंबईत खाजगी रुग्णालयांनी जादा आकारलेले 32 लाख…\nNavi Mumbai | नवी मुंबईतील कंटेन्मेंट झोनमध्ये पोलिसांचा बंदोबस्त, अत्यावश्यक…\n\"माझे कुटुंब-माझी जबाबदारी\" मोहिम प्रभावीपणे राबवा, नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना…\nएपीएमसीतील मापाडी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगार नाही, 4 कोटी 24…\nनवी मुंबई पोलीस दलातील 514 कर्मचार्‍यांच्या बदल्या\nएकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी\nIPL 2020 LIVE | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज,…\nICC ODI ranking | आयसीसी क्रमवारीत 'विराट' स्थान अबाधित, रोहित…\nIPL 2020 | कोहलीच्या RCB चा कसून सराव, पहिली ट्रॉफी…\nसुरेश रैनाचे काका आणि आत्तेभावाची हत्या करणारे आरोपी जेरबंद\nसौर ऊर्जेवर चालणारी लिटिल कार, नववीतील विद्यार्थ्याचा लॉकडाऊनमधील भन्नाट प्रयोग\nमी कुठेही क्रिकेट खेळण्यास तयार, मला बोलवा : एस श्रीसंत\nसंदीप देशपांडेंच्या खांद्यावर राज ठाकरेंचा हात, सविनय कायदेभंग आंदोलनानंतर मनसे नेते ‘कृष्णकुंज’वर\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n… तर तुरुंगात जायलाही तयार आहे, संजय राऊतांचा इशारा\nमहापालिका निवडणुकीतून माघार, नागपूरचे महापौर आता पदवीधर मतदारसंघाच्या शर्यतीत\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच, गोलमेज परिषदेत 15 ठराव मंजूर\nसंदीप देशपांडेंच्या खांद्यावर राज ठाकरेंचा हात, सविनय कायदेभंग आंदोलनानंतर मनसे नेते ‘कृष्णकुंज’वर\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n… तर तुरुंगात जायलाही तयार आहे, संजय राऊतांचा इशारा\nमहापालिका निवडणुकीतून माघार, नागपूरचे महापौर आता पदवीधर मतदारसंघाच्या शर्यतीत\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2020-09-24T03:22:57Z", "digest": "sha1:QZFZRT6OP4KUU4BUZAREQ2IQYLZ6ZKKB", "length": 3553, "nlines": 64, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "जागतिक-पुरुष-दिन: Latest जागतिक-पुरुष-दिन News & Updates, जागतिक-पुरुष-दिन Photos & Images, जागतिक-पुरुष-दिन Videos | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nखरा पुरुषार्थ नक्की कशात\nखरा पुरुषार्थ नक्की कशात\nमहिलांच्या पुढाकारातून पुरुष दिन\n५५ जणांची पुरुष हक्क समितीकडे धाव\nपुरुषांचा आज 'वन डे, विदाऊट पे'\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20895/", "date_download": "2020-09-24T03:04:45Z", "digest": "sha1:LCT3I3LKHMWYMAGTYGHCRVQELGTPSCFU", "length": 47140, "nlines": 239, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पितृपूजा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपितृपूजा : सामान्यत: सर्व मृत पूर्वजांना ‘पितर’ म्हटले जाते आणि त्यांच्या ठिकाणी देवतांसारखेच विशिष्ट असे अलौकिक सामर्थ्य असल्याचे मानून त्यांची पूजा केली जाते. भारत, चीन, जपान, मेलानीशिया इ. देशांतून पितृपूजा मोठ्या प्रमाणात चालत असे. मृत्यूनंतरही मानवाला अस्तित्व असते आणि त्याला जिवंत व्यक्तींशी संबंध ठेवून त्याच्या जीवनावर प्रभाव पाडता येतो, या श्रद्धेवर पितृपूजेची प्रथा प्रामुख्याने आधारलेली असते. प्रारंभीच्या पितृपूजेतूनच सर्व लोकांची धर्मभावना विकसित झाली, असे मत हर्बर्ट स्पेन्सरने एकोणिसाव्या शतकात मांडले परंतु विद्वानांनी त्यावर अनेक आक्षेप घेतले आहेत. पितृपूजेतूनच ‘देव’ ही कल्पना निर्माण झाली काय, याबाबतीतही मतभेद आहेत. मनुस्मृतीत (३.१९२) पूर्वदेव म्हणजे पितर, असे म्हटले आहे. फिजिअन लोकांमध्ये देवांच्या द���न प्रकारांपैकी मृतांचे बनलेले देव, हा एक प्रकार आढळतो. सामान्यत: पितर हे दोवांपेक्षा कमी पूज्य असतात आणि त्यांच्या पूजेचे कर्मकांडही देवपूजेपैक्षा वेगळे असते. पितृपूजा हा विधी प्रामुख्याने कौटुंबिक असतो. आणि त्या वेळी विवाहादी कृत्ये निषिद्ध असतात.\n‘पितर’ हे ‘पितृ’ या शब्दाचे बहुवचनी रूप असल्यामुळे पितर या संज्ञेचा शब्दश: अर्थ मृत पिता, पितामह, प्रपितामह इ. पूर्वज असा होतो. प्रारंभी उल्लेखिलेल्या या तिघांना पितृत्रयी मानून त्यांना अनुक्रमे वसू, रूद्र व आदित्य यांचे प्रतीक मानले जाते. चुलते वगैरेंचाही पिररांत अंतर्भाव होतो. पितृप्रधान संस्कृतीमध्ये मातेपेक्षा पित्याला अधिक महत्व असल्यामुळे पितरांनध्ये पितृपरंपरेतील पुरूषाचांच प्राधान्याने अंतर्भाव होत असला, तरी पितृपरंपरेतील आजी, पणजी इ. स्त्रियांचा आणि मातृपरंपरेतील आई, आजोबा इ.स्त्रीपुरूषांचाही पितरांत अंतर्भाव होतोच. ‘मातृ’ व ‘पितृ’ या शब्दांचा समास, होताना ‘पितरौ’ असे रूप होते आणि त्यामुळे ‘पितरौ’ या पितृवाचक शब्दाच्या अर्थात मातेचाही अंतर्भाव होतो, या पाणिनीच्या नियमावरूनही हे स्पष्ट होते. याउलट दक्षिण भारतातील नायर, उत्तर भारतातील काही जमाती आणि मेलानीशियातील काही वंश हे मातृसत्ताक पद्धत मानत असूनही पितरांची पूजा करतात, असे आढळले आहे, मृत भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी इत्यादींसाठीही श्राद्ध वगैरे केले जात असल्यामुळे, लक्षणेने त्यांचाही पितरांत अंतर्भाव करणे शक्य आहे. पितृकल्पना इंडो-यूरोपियन काळातील नसली, तरी इंडो-इराणियन काळाइतकी प्राचीन असावी, असे पां.वा. काणे मानतात.\nमनुस्मृतीच्या मते मरीची इ. ऋषी हे मनूचे पुत्र होत आणि त्या ऋषींचे पुत्र म्हणजे पितृगण होत. ऋषींपासून पितर झाले, पितरांपासून देव व मानव झाले आणि देवांपासून चराचर सृष्टी निर्माण झाली, असे मनुस्मृतीत (३.२०१) म्हटले आहे. ही कल्पना म्हणजे पितरांचे दैवतीकरण करण्याचाच प्रकार दिसतो. देव, दैत्य, मानव, यक्ष, गंधर्व, किन्नर इ. सर्वांना आणि मानवांतील सर्व वर्णांना पितर असतात, असे मनूचे मत आहे. या सर्वांची पूजा हिंदूंच्या श्राद्धात होत असते. स्मृतिपुराणांनी पितरांचे अनेक प्रकार पाडले आहेत. देव व मानव यांच्याप्रमाणे पितरांचाही एक स्वतंत्र समाज असावा, असे मत काही अभ्यासकांनी मांडले आहे. आर्यसमाज��च्या मते वानप्रस्थ आश्रमातील जिवंत लोक म्हणजेच ऋग्वेदातील पितर होत.\nअवेस्तामध्ये पितरांना ‘फ्रवशी’ म्हटले असून दुष्काळाच्या वेळी ते स्वर्गातील सरोवरांतून आपल्या वंशजांसाठी पाणी आणतात, असे मानले जाई. पितरांना अधोलोकांत घर मिळवून दिले, की ते त्रास देत नाहीत, असे रोमन लोक मानत. गाव वसवताना त्याच्या मध्यभागी अधोलोकाचे द्वार म्हणून एक खंदक खणलेला असे व त्यात पितरांसाठी बळी दिले जात. रोममध्ये असे अनेक खंदक होते. विशिष्ट दिवशी दगड व माती बाजूला करून ही द्वारे उघडली जात.ग्रिकांनी मृत वीरांना अमर व श्रेष्ठ मानून त्यांचा आदर केल्याची जी उदाहरणे दिसतात, त्यांवरून त्यांची पितृपूजा ही वीरपूजेत मिसळून टाकली होती, असे दिसते. वंशजांकडून विस्मृत वा वंशजहीन अशा पितरांची दुरवस्था होते, असे चीन, भारत इ. ठिकाणी मानले जाई.वंशज नसलेल्या पितरांना तृप्त करण्यासाठी चीनमध्ये एक सार्वजनिक विधीही केला जात असे. प्राचीन पितर नुकत्याच मृत झालेल्या पितरांसाठी जागा सोडून जातात, एखादा राजवंश नष्ट झाला, तर त्याचे पितर नव्या राजवंशाच्या पितरांना आपली जागा देतात, वंशजांचा जगात किती प्रभाव आहे त्यावरून पितरांचा प्रभाव ठरतो इ. कल्पना चीन मध्ये होत्या. पितरांना अर्पण करण्यासाठी जाळल्या जाणार्‍या कागदी वस्तू तयार करण्यामुळे चीनमध्ये लाखो लोकांना व्यवसाय लाभलेला होता. जपानमध्ये सर्व पितरांचा सन्मान करण्यासाठी एक मोठा वार्षिक उत्सव करीत असत व त्या वेळी सर्व पितर घरी परत येतात, असे मानले जाई. मेलानीशियामध्ये पितृपूजा व शासनव्यवस्था यांचा निकटचा संबंध मानला जातो. कारण वडील जिवंत असताना मुलांना त्यांचा धाकही वाटे व त्यांच्याकडून मार्गदर्शनही मिळे. त्यांच्या मृत्युनंतर त्यांना आवडणारी कृत्ये केली, तर चांगले फळ मिळते आणि त्यांना न आवडणारी कृत्ये केली, तर हानी होते, असे मानले जाई. कित्येकदा मृत गृहप्रमुखाची कवटी दारावर टांगली जाई व ते पारितोषिक वा शिक्षा देतो आणि वंशजांचे रक्षण करतो, असे मानले जाई. कोणत्याही शासनव्यवस्थेमागे हे तत्व असतेच. पितरांचे शुद्ध रक्त फक्त ज्येष्ठ पुत्रातच असते, या कल्पनेने त्याचा आदर राखण्याची तेथे प्रथा आहे. ईजिप्तमध्ये प्रारंभी थडग्यातील मृताच्या ‘क’ ची (आत्म्याची) पूजा केली जात होती परंतु पुढे मृताची त्याच्या व्यक��तिगत नावारूपाने पूजा न करता तो ओसायरिस या देवतेशी एकरूप झाला असे मानून त्याची ओसायरिसच्या रूपाने पूजा केली जाऊ लागली. या पूजेचे स्वरूप पितृपूजेहून थोडे वेगळे होते, असे म्हटले पाहिजे. राजा वा जमातप्रमुख यांच्या पूर्वजांची पूजा करण्याची पद्धत ईजिप्त, बॅबिलोनिया, फिजी, आफ्रिका इ. अनेक ठिकाणी होती. पॉलिनीशियामध्ये फक्त सरदारांचे आत्मे मृत्यूनंतर राहतात व सामान्यांचे लगेच नष्ट होतात, असे मानले जाई.\nपितर पितृलोकात राहतात व चंद्रलोक म्हणजेच पितृलोक होय, ते आकाशात वा अधोलोकात राहतात. तारे बनतात, सदैव घराजवळ राहतात, थोडक्यात आसपास एखादा प्राणी वा वनस्पती बनून राहतात इ. कल्पना आढळतात. वनस्पती, प्राणी इत्यादींना पितर मानून देवक समजण्याची कल्पना अनेक ठिकाणी आढळते. गाव वसविणार्‍या व्यक्तीला गावाचा पितर म्हटले जाते. ऑस्ट्रेलियातील इग्नॉरोट जमातीत गावातील सर्वांचे पितर विशिष्ट असा एकाच वृक्षात राहतात, असे मानले जाते.\nसामान्यत: जगातील सर्व लोकांच्या मते पितर हे बहुतेक बाबतीत जिवंत मानवासारखेच असतात परंतु त्यांच्याजवळ काही अतिमानवी शक्ती असतात आणि त्याबरोबरच वंशजांकडून अन्न, पाणी इ. हवे असल्यामुळे ते त्यांच्यावर अवलंबूनही असतात. त्यांना ऐकता व पाहता येते, वंशजांशी संपर्क साधता येतो, त्यांना तहान, भूक, आनंद, दु:ख, शोक, क्रोध इ. विकार असतात. हिंदूंच्या कल्पनेनुसार मात्र त्यांना लोभ, मोह व भय असले, तरी शोक नसतो, त्यांना मुखाने इच्छा व्यक्त करता येत नाही आणि मनोवेगाने कुठेही जाता येते.\nपितृलोकांत जाण्याचा आणि पिंडतर्पणादींच्या स्वीकारासाठी पृथ्वीवर परत येण्याचा पितरांचा मार्ग म्हणजे पितृयान [⟶ देवयान ] होय. पहिला मृत मानव यम हा पितृपती वा पितृराज, गया हे पितृतीर्थ, गुजरातेतील सिद्धपूर हे मातृतीर्थ, दक्षकन्या स्वधा ही पितरांची आई वा पत्नी, दक्षिण ही त्याची आवडती दिशा आणि अमावास्या ही पितृतिथी वा पितृदिन होय. पितरांमध्ये मी अर्यमा आहे, असे श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे. ऋग्वेदापासूनच पितरांचे निर्देश आढळत असले, तरी हिंदूंच्या धर्मशास्त्रात इतर विषयांच्या तुलनेने पितृपूजेचे महत्त्व कमी दिसते.\nश्राद्ध, तर्पण, प्रार्थना, यज्ञ, बळी, अन्नदान, उत्सव, नृत्ये, संगीत व क्वचित नरबळी इत्यादींद्वारे पितरांची पूजा केली जाते. त्यांच्या स्��तीप्रीत्यर्थ स्तूप, समाध्या, छत्र्या, स्मारके, चौथरे इ. बांधले जातात. बांबू, पाने इत्यादींच्या प्रतिमा तयार करणे, खांब उभारणे, बाहुल्या तयार करणे वा कवटीला मेणाचा लेप देऊन पितरांशी सादृश्य निर्माण करणे इ. प्रकार असतात. त्यांच्या प्रतिमा तयार करण्याच्या प्रथेतूनच कदाचित मूर्ती घडविण्याचा प्रारंभ झाला असेल, असे एक मत आहे. पितरांच्या आवडत्या वस्तू स्त्रियांना प्रसाधने, मुलांना खेळणी इ. अर्पण केल्या जातात. घरात त्यांच्या नावे टाक, नारळ इ. ठेवले जातात आणि तुळस, वड, पिंपळ इत्यादींना पाणी घातले जाते. चीन मध्ये वेगवेगळ्या वंशाची पितृमंदीरे बांधली जात आणि समाध्यांची यात्राही केली जाई. अनैसर्गिक पद्धतीने मृत झालेल्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याची प्रथा जगभर सर्वत्र आहे. मृत शत्रूंना त्यांच्या वंशजांनी दिलेली द्रव्ये प्राप्त होऊ नयेत, म्हणून त्यांची थडगी उद्‌ध्वस्त केल्याची उदाहरणे बॅबिलोनियामध्ये आढळतात.\nसर्वच समाजांतून मृतांविषयी काहीना काही विधी करण्याची प्रथा प्राचीन काळापासून प्रचिलित आहे. साठ हजार वर्षांपूर्वी मृतांबरोबर पुरलेल्या वस्तू उत्खननात सापडल्या आहेत परंतु यांतील सर्व विधी पितृपूजेत मोडत नाहीत. कारण पितरांना वस्तू अर्पण करताना अनेकदा पूजेपेक्षा त्यांचे रक्षण करण्याची भावनाच अधिक प्रबळ असते.पितर दुबळे बनलेले असतात, त्यांना आश्रय हवा असतो, श्राद्ध केले नाही तर त्यांना प्रेतात्मा वा पिशाच बनून भटकावे लागते इ. विचारांनी त्यांच्या सद्‌गतीसाठी वा परलोकात त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना वस्तू अर्पण केल्या जातात. हिंदूंच्या श्राद्धतर्पणादींमध्येही काहीशी हीच भावना असते. अशा कृत्यांना अनेकदा पितृपूजा म्हटले जात असले, तरी तत्वत: ही कृत्ये पितृपूजेहून वेगळी आहेत, असेच म्हटले पाहिजे.\nबहुतेक ठिकाणी पितृपूजेचे दिवस ठरलेले असतात. हिंदू लोक पितरांसाठी करावयाचे विधी कृष्णपक्षात व विशेषत: अमावास्येला करतात. कारण माणसाचा एक महिना म्हणजे पितरांचा एक दिवस व एक रात्र (माणसाचा कृष्णपक्ष म्हणजे त्यांचा दिवस व शुक्लपक्ष म्हणजे रात्र), असे मानले जाते. विशेषत: भाद्रपद कृष्णपक्ष म्हणजे पितृपक्ष आणि भाद्रपद अमावास्या म्हणजे सर्वपित्री अमावास्या, असे म्हटले जाते. द्विजाने दररोज करावयाच्या पंचयज्ञांपैकी पितृयज्ञ हा एक होय. पारशी लोक १० ते २० मार्च या काळात आणि रोमन लोक १३ ते २१ फेब्रुवारी आणि ९,११ व १३ मे या दिवशी या प्रकारचे विधी करीत.\nश्राद्धकर्त्याचे पितर भोजनासाठी निमंत्रित केलेल्या ब्राम्हणांत प्रविष्ट होतात, ब्राम्हणाने (काही ठिकाणी मामाने वा मुलीच्या मुलांनी) खाल्लेले अन्न पितरांकडे जाते इ. कल्पना भारतात आढळतात. मृत व्यक्तीला पुनर्जन्म मिळत असेल, तर पितृपूजेतील अन्न तिच्यापर्यंत कसे पोहोचते ही एक समस्याच आहे. मत्स्यपुराणाच्या मते पितर पुनर्जन्मानंतर देव बनले असले, तर त्यांना दिलेले अन्न अमृत बनते, ते पशू बनले असले, तर अन्न गवत बनते आणि अशा रीतीने ते अन्न त्यांना पोहोचते. हिंदू धर्माची वृत्ती सर्वसमावेशक असल्यामुळे प्रारंभापासून प्रचलित असलेल्या कल्पना स्वीकारण्यात आल्या असाव्यात. असे पां. वा. काणे मानतात. ज्या पितराची पूजा करावयाची असेल, त्याच्या नातवाला वा इतर कोणाला तरी त्याचा प्रतिनिधी बनवून त्याची पूजा करण्याची प्रथा चीन, अमेरिकेतील प्वेव्‍लो जमात इत्यादीं मध्ये होती.\nपितरांविषयी मानवाच्या भावना आदर व भीती अशा संमिश्र स्वरूपाच्या असतात. ते कुटुंबाचे रक्षण करतात, मित्रांना मदत व शत्रूंना शासन करतात, देवांकडे मध्यस्थी करतात, त्यांच्या कृपेने संतती, संपत्ती, पाऊस, पिके इ. गोष्टी लाभतात या समजुतींमुळे त्यांच्याविषयी प्रेम, जिव्हाळा व विश्वास वाटून त्यांची पूजा केली जाते. याउलट, त्यांनी परत येऊन त्रास देऊ नये म्हणून प्रेताचे डोळे मिठणे, परतीच्या वाटेवर काटे पसरणे, दारेखिडक्या लावून घेणे, त्यांची नावे न उच्चारणे इ. प्रकारही केले जातात. भीती वाटत असल्यास त्यांच्यापासून संरक्षण प्राप्त करणे आणि विश्वास वाटत असल्यास त्यांना मदतीसाठी बोलावणे, हे पितृपूजेमागचे मुख्य उद्देश असतात. यांखेरीज भूतकाळाचे स्मरण ठेवणे, वडीलधार्‍यांच्या शहाणपणाविषयी आदर व्यक्त करणे, त्यांचे आशीर्वाद व मदत प्राप्त करणे, दु:ख दूर करणे इ. उद्देशही असतात. वंशाच्या अखंडतेची भावना, वारसाहक्काने मिळावयाच्या संपत्तीचा विचार, शेजार्‍यांपेक्षा अधिक प्रभावी विधी करण्याची प्रतिष्ठाची भावना इ. गोष्टीही पितृपूजेच्या मागे असतात. दुष्काळाच्या वेळी पितरांच्या समाधीवर पाणी ओतणे, पुरलेल्या प्रेताचा सांगाडा उकरून त���यावर पाणी ओतणे, तो तळ्यात बुडविणे किंवा त्यावर चाळणीतून पाणी ओतणे इ. कृत्ये करण्याची प्रथा न्यू कॅलेडोनिया, रशिया इ. ठिकाणी होती. चीनमध्ये प्रेत पुरले नाही,तर पितरांच्या आत्म्यांना पावसाचा त्रास होतो व म्हणून ते पाऊस पडू देत नाहीत, या कल्पनेने दुष्काळाच्या वेळी न पुरलेल्या मृतांची हाडे पुरली जात. पितृपूजा न केल्यामुळे रागावलेले पितर वंशजांच्या अग्नीत ढकलून, पाण्यात बुडवून वा विजेच्या तडाख्याने मारतात किंवा आत्मतत्व पळवून नेऊन आजारी पाडतात, असे मानले जाई. एकाकीपणाची भावना, जिवंत व्यक्तीचा मत्सर, वंशजांकडून सेवा करून घेण्याची इच्छा, नवीन वंशज मरेपर्यंत कराव्या लागणार्‍या पहार्‍यातून सुटका करून घेण्याची इच्छा इत्यादींमुळेही ते बळी घेतात, अशी समजूत असते.\nपितर व वंशज यांत संपर्क असू शकतो. वंशज संकटात असताना त्यांच्या स्वप्‍नात जाऊन अथवा अन्य एखाद्या मार्गाने पितर त्यांना मार्गदर्शन करतात. मृतांचे छायात्मे जमिनीला भेगा पाडून वर येतात, असे ग्रीक लोक मानतात. शामान हा मृत पितरांशी बोलू शकतो, ही कल्पना अनेक ठिकाणी आढळते. पितरांची इच्छा विशिष्ट पद्धतीने प्रकट होते. उदा., हिंदूंच्या मते कावळ्याने पिंड शिवला की नाही, यावरून पितर तृप्त आहेत की नाही ते कळते. पितर मुलांच्या रूपाने पुन्हा त्याच घराण्यात जल्माला येतात, या कल्पनेने नवजात बालकांना त्यांची नावे ठेवली जातात. अमेरिकन इंडियन लोकांत पितरांच्या मदतीने देशकालातील गोष्टी पाहणारे शामान, जादूगर, पुरोहित इ. असत. पितरांशी संपर्क साधण्याची शक्ती काहीजणांजवळ उपजत असे, काही ती ध्यानाने प्राप्त करीत आणि काहीजण गुंगी आणणार्‍या वनस्पतीच्या साहाय्याने वा स्फटिकात पाहून त्यांच्याशी संपर्क साधत. ते वंशज व पितर यांत मध्यस्थी करीत. शांत अरण्यात पितरांची पावले ऐकू येतात, असे मानले जाई. मृत्यू जवळ आल्यावर वडील बोलावत आहेत, असे म्हटले जाई. चीनमध्ये राजधानीच्या जागेची निवड, वारस व अधिकारी यांची नेमणूक इ. बाबतींत पितर मार्गदर्शन करतात, पूजा चालू असताना पितर आसनावर येऊन बसतात व नंतर लगेच निघून जातात इ. समजुती होत्या. पितरांशी संपर्क साधण्यासाठी प्लांचेटचा उपयोग करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आढळते.\nआपल्याला आपल्या मृत्यूनंतर पितृपूजा करणारा पूत्र व्हावा, ही भावना हा कुटुंबाचा पाया अ��तो. कुटुंबाचे पावित्र्य आणि विवाहसंबंधातील दृढता यांना पितृपूजेची प्रथा उपकारक ठरते. पितरांपैकी कुणाचा खून झाला असेल, तर त्याचा आत्मा घराभोवती घुटमळत राहतो व त्याला खुनी व्यक्तीचे रक्त देऊनच तृप्त करता येते, या विचारातून सूडाची भावना तेवत राहते. अशा रीतीने पितृपूजेमुळे कौटुंबिक ऐक्य दृढ होते. चीनमध्ये तर जणू काही जिवंत व्यक्ती व पितर यांचे मिळून एक कुटुंब बनते, अशी कल्पना होती. सामुदायिक रीतीने केलेल्या विधींमुळे वंशामध्ये व समाजामध्येही ऐक्य साधण्यास मदत होते. माणसाला शक्य नसलेल्या गोष्टी पितर करू शकतात, या भावनेमुळे आणि जिवंतपणी त्यांनी मार्गदर्शन केलेले असल्यामुळे संकटप्रसंगी त्यांचा आधार वाटून मन:शांती लाभते. पितृपूजेमुळे कृतज्ञता, आदर, आत्मीयता इ. सद्‌गुणांची वृद्धी होण्यास मदत होते. चांगले वर्तनच पितरांना आवडते, या श्रद्धेमुळे नीतिमूल्यांचेही संवर्धन होते परंतु पितृपूजेमुळे भीती, अज्ञान, अंधश्रद्धा, पुरोहितांचा स्वार्थ इ. गोष्टींनाही थारा मिळतो. म्हणूनच चार्वाकासारखे बुद्धिवादी लोक पितृपूजेची चेष्टा करताना आढळतात. आधुनिक संस्कृतींमध्ये तंत्रज्ञानाची प्रगती, विभक्त कुटुंबव्यवस्था, आर्थिक स्वावलंबन, जिव्हाळ्याचा अभाव इत्यादींमुळे पितृपूजा क्षीण होत चालली आहे.\n३. पणशीकर, वासुदेवशास्त्री, संपा. मनुस्मृति, निर्णयसागर प्रत, मुंबई, १९०२.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/banking-sector/", "date_download": "2020-09-24T00:50:33Z", "digest": "sha1:XF6OI6D2H3WKLFL6UIOIURNHW4VDY6HF", "length": 30043, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बँकिंग क्षेत्र मराठी बातम्या | Banking Sector, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ सप्टेंबर २०२०\nपुणे, उल्हासनगरमधील ८४ टक्के बांधकाम मजूर राहिले वेतनाविना\nडिसेंबरपासून कोकण रेल्वे धावणार विजेवर\nपंतप्रधानांनी गौरविलेल्या फुटबॉलपटूच्या झोपडीवर पडणार महापालिकेचा हातोडा\nऔषध, ऑक्सिजन वितरणाचे योग्य नियोजन करा\nडॉक्टरांना पुन्हा झालेला कोरोना संसर्ग तीव्र\nअजय देवगणबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या याबद्दल\nड्रग्जप्रकरणी शिल्पा शिंदेचे मोठे विधान; म्हणाली, सगळीकडे हेच पण...\nबॉलिवू���ची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nअभिनेत्री निवेदिता सराफ कोरोना पॉझिटीव्ह, स्वत:ला केलं क्वॉरंटाईन\nदुबईवरुन लवकरच परतणार संजय दत्त आणि मान्यता दत्त, समोर आले 'हे' कारण\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nवाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत\nव्हिसाशिवाय जगातील 'या' 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय, केंद्र सरकारने दिली माहिती\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nराज्यात गेल्या २४ तासांत २१ हजार २९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४७९ जणांचा मृत्यू; १९ हजार ४७६ जणांना डिस्चार्ज\nगडचिरोली : औषधोपचाराच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी लिपिकाने घेतली एक हजाराची लाच, एसीबीकडून अटक\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nराज्यात गेल्या २४ तासांत २१ हजार २९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४७९ जणांचा मृत्यू; १९ हजार ४७६ जणांना डिस्चार्ज\nगडचिरोली : औषधोपचाराच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी लिपिकाने घेतली एक हजाराची लाच, एसीबीकडून अटक\nAll post in लाइव न्यूज़\nपी.एम.सी. बँकेसमोर कृती समितीची जोरदार निदर्शने\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपंजाब महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेवर निर्बंध येऊन वर्ष झाले तरी केंद्र सरकार कोणतीच भूमिका घेत नाही. त्याचा निषेध म्हणून जिल्ह्यातील ठेवीदारांनी बँक बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली स्टेशन रोडवरील बँकेच्या कार्यालयासमोर बुधवारी जोरदार निदर्शने केल ... Read More\nPMC BankkolhapurBanking Sectorपीएमसी बँककोल्हापूरबँकिंग क्षेत्र\nकोरोनामुक्त कर्मचाऱ्यांच्या रुग्णालयातील खर्च जिल्हा बँक देणार : हसन मुश्रीफ\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजिल्हा बँकेच्या कोरोनामुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या रुग्णालयातील खर्च बँक देणार आहे. त्याचबरोबर कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या मागे हि��ालयासारखे राहू, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यां ... Read More\nHasan MushrifBanking Sectorkolhapurहसन मुश्रीफबँकिंग क्षेत्रकोल्हापूर\n सरकारी बँकांत तब्बल १९ हजार कोटींचे घोटाळे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n१२ सरकारी बँकांपैकी एसबीआयमध्ये २,०५० घोटाळे झाले. त्यात २,३२५.८८ कोटी रुपये अडकले. ... Read More\nआता आला नवा बँकिंग कायदा, संसदेत मिळाली मंजुरी; ग्राहकांवर होणार असा परिणाम\nBy श्रीकृष्ण अंकुश | Follow\nbankNarendra ModiReserve Bank of IndiaBanking SectorParliamentRajya Sabhaबँकनरेंद्र मोदीभारतीय रिझर्व्ह बँकबँकिंग क्षेत्रसंसदराज्यसभा\nहयातीच्या दाखल्यासाठी जेष्ठ नागरिकांचा जीव टांगणीला\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकडकडीत ऊन आणि भर पावसात जेष्ठ नागरिकांना हयातीच्या दाखल्यासाठी बँक तसेच तलाठी कार्यालयाचे हुंबरे झिजवायला लागत आहेत. ही संतापजनक बाब आहे. विशेषतः हुपरीसारख्या ग्रामीण भागात हे नागरिक बँकेसमोर रांगा लावून उभे आहेत. ... Read More\nSenior CitizenBanking Sectorkolhapurज्येष्ठ नागरिकबँकिंग क्षेत्रकोल्हापूर\nकोल्हापूर विभागातील सुमारे २७ हजार बेरोजगारांना निम्मा पगार \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोरोनाच्या संकटामुळे कोल्हापूर विभागातील बेरोजगार झालेल्या सुमारे २७,४२२ जणांना तीन महिन्यांच्या पगारापैकी निम्मी रक्कम मदत म्हणून मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांनी कामगार राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) सदस्य असणे आवश्यक आहे. ... Read More\nCentral GovernmentjobBanking Sectorkolhapurकेंद्र सरकारनोकरीबँकिंग क्षेत्रकोल्हापूर\nसहकारी बँकांबाबत केंद्राने केला नवा कायदा, खातेधारकांच्या ठेवींवर होणार असा परिणाम\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसध्या देशात १४८२ शहरी सहकारी बँका आणि ५८ मल्टी-स्टेट कोऑपरेटिव्ह बँका आहेत. एकूण मिळून १५४० सहकारी बँका या निर्णयामुळे थेट रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आल्या आहेत. ... Read More\nBanking SectorbankbusinessCentral Governmentबँकिंग क्षेत्रबँकव्यवसायकेंद्र सरकार\nकोरोना महामारीत निराधारांची भटकंती, उदरनिवार्हासाठी रस्त्यावर धडपड\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोरोना महामारीच्या काळात वृध्द लोकांनी रस्त्यावर उतरु नये, असे प्रशासन एका बाजूला सांगत असताना विविध योजनांचे लाभार्थी असलेले वृध्द, अपंग, विधवा आणि परितक्त्या महिलांना हयातीचे व उत्पन्नाचे दाखले देणे बंधनकारक आहे. हे दाखले दिले नसल्याने दोन महिन्यां ... Read More\ncorona virusBanking Sectorकोरोना वायरस बातम्याबँकिंग क्षेत्र\nजिल्हा बँकेकडून खोटे ठराव; सहनिबंधकांकडून होणार कायदेशीर पडताळणी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजिल्हा सहकारी बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदासाठी पात्र अधिकारी असतानाही संचालक मंडळ खोटे ठराव करुन रावसाहेब वर्पे यांना मुदतवाढ देत आहे, अशी तक्रार संभाजी ब्रिगेडने केली आहे. यासंदर्भात कायदेशीर पडताळणी सुरु आहे, असे नाशिक येथील विभागीय सहन ... Read More\nरूपीच्या १३८ थकबाकीदारांच्या मालमत्तेवर टाच, शोध घेऊन कारवाई\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआर्थिक अनियमिततेमुळे रूपी बँकेवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने फेब्रुवारी २०१३ रोजी आर्थिक निर्बंध घातले आहेत. लाखो ठेवीदारांचे तब्बल बाराशे कोटी रुपये बँकेत अडकले आहेत. ... Read More\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nदुबईत खेळाडू कॅच का सोडत आहेत \nबॉलीवूडच्या Drugs कनेक्शनचा Sushant Singh Rajputशी सबंध \n'चक दे गर्ल’ विद्या माळवदेच्या योगा पोज पाहून नेटकरीही फिदा\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nहिना खानने शेअर केले लेटेस्ट फोटोशूट, पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसली स्टनिंग, पहा फोटो\n या महिलेनं रचला इतिहास; राफेलच्या पहिल्या फायटर पायटल होण्याचा मिळवला मान\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nबिग बॉस 14 : रिअल लाईफमध्ये खूपच स्टायलिश आहे 'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्री नैना सिंग\nIndia China FaceOff: लडाखमध्ये ड्युटी लागताच चिनी सैनिकांना रडू कोसळलं; फोटो व्हायरल\nFact Check: केंद्र सरकारची वैभव लक्ष्मी योजना, व्यवसायासाठी महिलांना देणार ४ लाखांचे कर्ज\nड्रॅगनला विरोध; नेपाळच्या जमिनीवर चीनचा 'कब्जा', रस्त्यावर उतरले लोक\nGold Rates: सोन्याच्या दरात हजाराची घसरण; दोन दिवसांत 1600 रुपयांनी घसरले\nआजारी, दिव्यांग कर्मचारी पोहोचले स्ट्रेचरवर\n८५ हजार ४८४ पैकी ७५ हजार ५०९ चाचण्या निगेटिव्ह\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माची फटकेबाजी, मुंबई इंडियन्सनं उघडले विजयाचे खाते\nCoronaVirus News: मुख्यमंत्र्यांनी दिलेलं 'ते' उदाहरण पंतप्रधानांना आवडलं; बैठकीच्या शेवटी मोदींकडून खास उल्लेख\nCoronaVirus News: पंतप्रधान मोदींनी सांगितली 'मायक्रो लॉकडाऊन'ची कल्पना; मुख्यमंत्री लागू करणार\nपंतप्रधान मोदींची संसदेत एन्ट्री, सदस्यांनी दिल्या 'भारत माता की जय' आणि 'जय श्री राम'च्या घोषणा\nरिलायन्स जिओच्या 'या' मोठ्या निर्णयाने झाली एअरटेल, Viच्या शेअर्सची घसरगुंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/infrastructure/chembur-jacob-circle-monorail-on-track-for-june-debut-6903", "date_download": "2020-09-24T02:36:56Z", "digest": "sha1:U4CV7IC2PDBGKDRUHP3QVHUXJDVSGABV", "length": 8125, "nlines": 117, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मोनोचे काम 98 टक्के पूर्ण, जूनपर्यंत मोनो सेवेत दाखल होणार | Pali Hill", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमोनोचे काम 98 टक्के पूर्ण, जूनपर्यंत मोनो सेवेत दाखल होणार\nमोनोचे काम 98 टक्के पूर्ण, जूनपर्यंत मोनो सेवेत दाखल होणार\nBy मुंबई लाइव्ह टीम इन्फ्रा\nमुंबई - चेंबुर ते जेकब सर्कल असा थेट मोनोरेल प्रवास कधी सुरू होणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. तेव्हा मुंबईकरांना हा प्रवास करण्यासाठी किमान पाच महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे. मोनोचे बांधकाम 98 टक्के पूर्ण झाले असले तरी विविध चाचण्या आणि रेल्वे बोर्डाकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेसाठी तीन ते चार महिन्यांचा काळ लागणार आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया पूर्ण करत मोनो मुंबईकरांच्या सेवेत जुनमध्ये दाखल होईल,अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)चे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे यांनी दिली आहे.\nचेंबुर ते वडाळा मोनो मार्गास हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने मोनो तोट्यात सुरू आहे. मात्र चेंबुर ते जेकब सर्कल असा पूर्ण मार्ग सुरू झाल्यास मोनोला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास एमएमआरडीएला आहे. त्यामुळे आता शक्य तितक्या लवकर दुसरा टप्पा सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानुसार 98 टक्के बांधकाम एमएमआरडीएने पूर्णही केले आहे. मात्र, मोनोच्या पाच गाड्या येण्यास विलंब होत असल्याने आणि चाचणी-सुरक्षा प्रमाणपत्राची किचकट, वेळखाऊ प्रक्रिया पूर्ण होणं बाकी असल्याने एमएमआरडीएला जूनपर्यंतचा वेळ मोनो सुरू करण्यासाठी द्यावा लागणार आहे.\nदरम्यान, पाच मोनोच्या गाड्यांच्या रचनेमध्ये थोडा बदल करण्यात आल्याने गाड्या अजून मुंबईत दाखल झालेल्या नाहीत. मात्र नव्या रचनेच्या गाड्या लवकरच मुंबईत येतील, असा दावाही खंदारे यांनी केला आहे.\nमलबार हिल टेकडीवरून भूस्खलन होण्याची भीती\nपूर्ण क्षमतेने वाहतुक सेवा सुरु केल्यानंतर एसटीच्या प्रवाशी संख्येत वाढ\nमुसळधार पावसामुळं मुंबईच्या सखल भागातील नागरिकांचं मोठं नुकसान\nखवळलेल्या समुद्रात चक्कर येऊन पडलेल्या तरुणाला पोलिसांनी वाचवले\nपालिका यंत्रणेनं १२ तासांत उपसले तुळशी तलावाइतके पाणी\n मृत्यांचा आकडा ४७९ वर, दिवसभरात २१ हजार ०२९ कोरोनाचे नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/cetrizine-wockhardt-p37084067", "date_download": "2020-09-24T03:07:12Z", "digest": "sha1:HRNNX3YMQF7PKH3ZQOSTQMD5YUV32II4", "length": 18984, "nlines": 299, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Cetirizine Tablet in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nCetirizine साल्ट से बनी दवाएं:\nZyncet D (1 प्रकार उपलब्ध) Allercet DC (1 प्रकार उपलब्ध) Altime Cf Junior (1 प्रकार उपलब्ध) Rekof (1 प्रकार उपलब्ध) Alocet D (2 प्रकार उपलब्ध) Childryl Z (1 प्रकार उपलब्ध) Alkof A (1 प्रकार उपलब्ध) Alkof Liquid (1 प्रकार उपलब्ध) Arid D (1 प्रकार उपलब्ध)\nCetirizine के सारे विकल्प देखें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवाई के उपलब्ध प्रकार में से चुनें:\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपली अपलोड केलेली सूचना\nCetirizine Tablet खालील उपचारासाठी वापरले जाते -\nकफ (और पढ़ें - कफ निकालने के उपाय)\nॲलर्जीक अँजिआयटीस आणि ग्रॅन्युलोमेटोसिस मुख्य\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें पित्ती (शीतपित्त) खुजली अर्टिकेरिया पिगमेंटोसा एलर्जी नाक बहना कफ (बलगम)\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Cetirizine Tablet घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Cetirizine Tabletचा वापर सुरक्षित आहे काय\nCetirizine गर्भावस्थेत घेण्यास सुरक्षित आहे.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Cetirizine Tabletचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांवरील Cetirizine चे दुष्परिणाम फारच कमी ते शून्य इतके आहेत, त्यामुळे तुम्ही याला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ शकता.\nCetirizine Tabletचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nCetirizine च्या दुष्परिणामांचा मूत्रपिंड वर क्वचितच परिणाम होतो.\nCetirizine Tabletचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वर Cetirizine चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nCetirizine Tabletचा हृदयावरील परिणाम काय आहे\nCetirizine हे हृदय साठी हानिकारक नाही आहे.\nCetirizine Tablet खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Cetirizine Tablet घेऊ नये -\nCetirizine Tablet हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Cetirizine घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Cetirizine घेतल्यानंतर तुम्ही अशी कोणतीही गोष्ट करू नये, ज्याच्यासाठी मेंदू सक्रिय आणि सतर्क राहण्याची गरज असेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Cetirizine सुरक्षित आहे, परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हे घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Cetirizine चा मानसिक विकारांवरील वापर परिणामकारक नाही आहे.\nआहार आणि Cetirizine Tablet दरम्यान अभिक्रिया\nअन्नपदार्थासोबत Cetirizine घेणे सुरक्षित असते.\nअल्कोहोल आणि Cetirizine Tablet दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोलसोबत Cetirizine घेतल्याने तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Cetirizine Tablet घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Cetirizine Tablet याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Cetirizine Tablet च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Cetirizine Tablet चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Cetirizine Tablet चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Belgaon/10-years-imprisonment-in-gangrape-case-in-belgaon/", "date_download": "2020-09-24T01:31:19Z", "digest": "sha1:QNEJUYBWURV62HA4DVD5HOXJDZHTOVDP", "length": 6594, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गँगरेप प्रकरणी तिघांना १० वर्षांचा कारावास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › गँगरेप प्रकरणी तिघांना १० वर्षांचा कारावास\nगँगरेप प्रकरणी तिघांना १० वर्षांचा कारावास\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला विहिरीत टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या तिघा आरोपींना पोक्सो कायद्यांतर्गत 10 वर्षांच्या कठीण कारावासाची शिक्षा येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने सुनावली. सत्याप्पा भीमाप्पा डांगी, यमनूर सहदेव राजापूर, सुरेश शिवाप्पा डांगे (तिघेही रा. इटनाळ ता. रायबाग) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रायबाग पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती.\nइटनाळ येथे आरोपी सत्याप्पा भीमाप्पा डांगे याचे किराणा दुकान असून दुकानाला आलेल्या सदर अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिच्याशी मोबाईलवर संभाषण केले होते. सदर अल्पवयीन मुलीचे त्यांच्याच नातलगातील एकाशी लग्न लावून देण्याची बोलणी झाली होती. सदर विषय सत्याप्पा डांगी याला समजल्याने त्याने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली होती. अन्यथा फोनवरील संभाषण सगळ्यांना सांगून बदनामी करू अशी धमकी दिली होती. दरम्यान सदर अल्पवयीन मुलगी सायकलीवरून शाळेला ���ात असताना सदर मुलीला बोलायचे कारण सांगून तिघा आरोपींनी थांबून घेतले होते. यानंतर तिला तिघांनीही उचलून घेऊन जाऊन रस्त्याकडील उसाच्या फडात सामूहिक अत्याचार केला होता. त्यानंतर सदर विषय कोणालाही सांगेल या भीतीने तिघा आरोपींनी तिला शेतवडीतील एका विहिरीत फेकून दिले होते. मात्र सदर मुलीने विहिरीतील दोरी धरून कसेबसे थांबली होती. आरोपी त्याठिकाणाहून गेल्यानंतर विहिरीतून ओरडल्याने सदर हाक ऐकून काहीजणांनी विहिरीतून बाहेर काढले होते. तिच्यावर रायबाग इस्पितळात उपचार करण्यात आले होते. यानंतर रायबाग पोलिस स्थानकात गँगरेप व खुनाची तक्रार दाखल करण्यात आली होती.\nसदर अल्पवयीन मुलीने दिलेल्या माहितीवरून सदर प्रकरणाची तिसर्‍या अतिरिक्त जिल्हा सत्रन्यायालयात दोषरोप दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश जे. नंजुडय्या यांनी याप्रकरणातील 24 साक्षी, 48 कागदपत्रे आणि 26 मुद्देमाल पुरावे म्हणून पाहणी करण्यात आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने तिघाही आरोपींना 10 वर्षाच्या कठीण कारावसाची शिक्षा आणि 54 हजार रु. दंड सुनावला आहेे सरकारतर्फे अ‍ॅड. एल.व्ही.पाटील यांनी कामकाज पाहिले.\nनाकावाटे दिल्या जाणार्‍या लसीची सिरमकडून निर्मिती\nचीनकडून भारतावर अंतराळ हल्ल्याचा प्रयत्न\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण\nमुंबईत पावसाची तुफानी बॅटिंग\n‘अर्जुन’, ‘अभ्यास’ची चाचणी यशस्वी\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण\nमुंबईत पावसाची तुफानी बॅटिंग\nIPL: रोहित शर्माने ठोकले षटकांरांचे द्विशतक\nअनुराग कश्यपविरुद्ध अखेर गुन्हा दाखल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/bhim-army-chandrashekhar-azad-gets-bail/", "date_download": "2020-09-24T01:05:12Z", "digest": "sha1:EJ6AS4S3W7XM5MYHZU2E7SQCQRKQ2ZNM", "length": 15618, "nlines": 161, "source_domain": "www.saamana.com", "title": "भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझादला जामीन मंजूर | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमुंबईतील गिरण्यांचा इतिहास साकारतोय\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nहाफकिनमध्ये कोरोना लसीवर संशोधन आवश्यक, तीन आठवड्यात आराखडा सादर करा\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध��ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार\nशेतकऱ्य़ांची कर्जमाफी झालीच नाही, मध्य प्रदेश सरकारचा यु टर्न\nSuzuki च्या ‘या’ स्कूटरवर मिळत आहे आकर्षक ऑफर, सेफ्टीसाठी आहे बेस्ट..\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nशायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला…\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\n मग ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड..\nHealth tips – खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या\nमासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय\nडॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nभीम आर्मीच्या चंद्रशेखर आझादला जामीन मंजूर\nनागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझादला दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. चंद्रशेखर आझादला चार आठवडे दिल्लीत न येण्याच्या अटीवर जामीन देण्यात आला आहे.\nकेंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मंजूर केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) देशभरात आंदोलन झाली. अनेक ठिकाणी अजूनही आंदोलनं सुरु आहेत. यादरम्यान दिल्लीतील दरियागंज, सीलमपूर भागात जामा मशिदीबाहेर चंद्रशेखर आझ��द यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी चंद्रशेखर आझाद याला अटक केली होती.\nमंगळवारी तीस हजारी कोर्टाध्ये चंद्रशेखर आझाद याच्या जामिन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने पोलिसांनी आझादविरोधात सहारनपूरमध्ये दाखल केलेल्या एफआयआरची माहिती मागितली. तसेच आझादने आतापर्यंत कोणते आपत्तीजनक विधान केले आहे तसेच कोणीही आंदोलन करू शकते, आंदोलन करणे अपराध श्रेणीमध्ये येते का तसेच कोणीही आंदोलन करू शकते, आंदोलन करणे अपराध श्रेणीमध्ये येते का असा सवाल कोर्टाने दिल्ली पोलिसांना केला. यावेळी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने दिल्ली पोलिसांना झापले असून विरोध प्रदर्शन करणे प्रत्येकाचा अधिकार आहे. तुमचे वर्तन असे आहे जसे काय जामा मशिद पाकिस्तानमध्ये आहे, असेही कोर्टाने म्हटले.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nमुंबईतील गिरण्यांचा इतिहास साकारतोय\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nहाफकिनमध्ये कोरोना लसीवर संशोधन आवश्यक, तीन आठवड्यात आराखडा सादर करा\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nट्रेन सध्या तरी नकोच\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nमुंबईतील गिरण्यांचा इतिहास साकारतोय\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nहाफकिनमध्ये कोरोना लसीवर संशोधन आवश्यक, तीन आठवड्यात आराखडा सादर करा\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nट्रेन सध्या तरी नकोच\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम, दामोदर हॉल बुडाला\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला...\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\nया बातम्या अवश्य वाचा\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nमुंबईतील गिरण्यांचा इतिहास साकारतोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/photo-gallery/long-queue-for-bus-at-cst/215999/", "date_download": "2020-09-24T01:17:43Z", "digest": "sha1:LDM6IZ6ZTTVSRI2GYID6ZJQHBGEQPXW6", "length": 6571, "nlines": 119, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "LONG QUEUE FOR BUS AT CST", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर फोटोगॅलरी Photo: लोकल सुरू होईना, बेस्टची रांग संपेना\nPhoto: लोकल सुरू होईना, बेस्टची रांग संपेना\nकोरोना संसर्ग टाळण्यासाठी मुंबईकांना मास्क लावून बेस्टबसच्या रांगेत तासन् तास उभे राहवे लागत आहे. - फोटो सौजन्यः दिपक साळवी\nफोटो सौजन्यः दिपक साळवी\nराज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच आहे.\nराज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच आहे.\nकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यास मुंबईच्या लोकल्स पूर्णतः सुरू झालेल्या नाहीत\nकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यास मुंबईच्या लोकल्स पूर्णतः सुरू झालेल्या नाहीत\nअत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतरांना बेस्टबस शिवाय कोणताही पर्याय नाही\nअत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतरांना बेस्टबस शिवाय कोणताही पर्याय नाही\nत्यामुळे बेस्ट बससाठी लांबच-लांब रांगा प्रवाशांच्या दिसत आहेत\nत्यामुळे बेस्ट बससाठी लांबच-लांब रांगा प्रवाशांच्या दिसत आहेत\nलोकल सुरू होत नाही तोपर्यंत मुंबईकरांची कसरत सुरूच\nलोकल सुरू होत नाही तोपर्यंत मुंबईकरांची कसरत सुरूच\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानका��त पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/1492", "date_download": "2020-09-24T01:47:27Z", "digest": "sha1:H3JIUJBXUL43HA6YGJLNIUKBA43ISLGU", "length": 4993, "nlines": 45, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "अंत्‍यसंस्‍कार | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसुनिता पाटील यांची स्मशानसेवा\nनाशिकच्या रामचंद्र हिरवे यांच्या चार-पाच पिढ्यातरी ‘पंचवटी स्मशानभूमी’त गेल्या आहेत. हिरवे कुटुंबाची स्मशानभूमीत वखार होती. ते लोकांना लाकडे व इंधन पुरवत. पुढे, ते काम महापालिकेने घेतले. नाशिकची महापालिका प्रेते दहन करण्याकरता विनामूल्य लाकडे पुरवते. त्यांनी त्यापुढे जाऊन सरण रचणे आणि अंतिम संस्कार सुसह्य करणे या कामी लोकांना मदत केली. त्यांची मुलगी सौ. सुनिता राजेंद्र पाटील तो वसा चालवत आहे.\nसुनिता पाटील यांचा जन्म नाशिकला स्मशानातच झाला त्या वाढल्याही त्या वातावरणात. पण त्यांची दृष्टी-मेली नाही, उलट संवेदना जागी झाली. सुनिता शिकल्या पंचवटीतील ‘गणेश विद्यालय’ आणि ‘नर्गिस दत्त कन्या विद्यालय’ या शाळांत. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यांनी वयाच्या सव्वीसाव्या वर्षी प्रथम एका पुरुषाचा अंतिम संस्कार विधिवत केला आणि दहा वर्षांत बारा हजारांहून अधिक प्रेतांना तशीच स्वर्गाची वाट दाखवली. सुनिता या अंतिम सोहळ्यालाही आनंददायी करू पाहतात.\nअण्णाभाऊ साठे यांच्या ‘स्मशानातील सोनं’ कथेतील संघर्ष आठवतो. माणूस जगण्यासाठी किती आणि कसा संघर्ष करतो हे अण्णाभाऊ स्मशानविधीच्या पार्श्वभूमीवर चितारतात. कालमान बदलले. माणसे बदलली आणि स्मशानही. त्याचा प्रत्यय सुनिता पाटील यांच्या कथेत येतो.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://alibaugmahaulb.maharashtra.gov.in/ULBInfoElection/pagenew", "date_download": "2020-09-24T01:58:12Z", "digest": "sha1:Q6DSRV2RAUKMRM7ENWSZGOEQWNAHYXQT", "length": 6939, "nlines": 105, "source_domain": "alibaugmahaulb.maharashtra.gov.in", "title": "ULBInfoElection", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ��ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / लोकसंख्या विषयी / निवडणूक विषयक\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी बी. पी. एम. एस. माहिती नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nसार्वत्रिक निवडणुका झाल्याचा दिनांक १६-NOV-२१\nसार्वत्रिक निवडणुकी नंतर अध्यक्ष पदाची निवडणूक झाल्याचा दिनांक १६-NOV-२१\nएकूण प्रभागांची संख्या ८\nनिवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या व आरक्षण\nनामनिर्देशित सदस्यांची संख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागासप्रवर्ग सर्वसाधारण एकूण महिला\n२ १ २ ६ ९ ९\nएकूण सदस्य संख्या २०\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : २४-०९-२०२०\nएकूण दर्शक : ३१७८७\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-02-january-2019/", "date_download": "2020-09-24T01:22:50Z", "digest": "sha1:XRAATNJO3J3H55GQ3EFCJTZCNIJCETPP", "length": 13877, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 02 January 2019 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\nIBPS परीक्षा प्रवेशपत्र (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020 (ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती (Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती (BIS) भारतीय मानक ब्यूरो मध्ये 171 जागांसाठी भरती (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती [Updated] (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\nदक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक, विनोद कुमार यादव यांची रेल्वे बोर्डचे अध्यक्ष आणि भारत सरकारचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. सोमवार (31 डिसेंबर) रोजी अश्विनी लोहानी यांच्या उपनियंत्रणानंतर त्यांची नियुक्ती झाली.\nअलाहाबाद बँकेच्या 3,238 शाखांमधून विमा कंपनीची पॉलिसी विकण्यासाठी राज्य मालकीच्या इलाहाबाद बँक आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स भागीदारी केली आहे. हा करार देशातील सर्वात मोठ्या बँकाश्युरन्स भागीदारीपैकी एक मानला जातो.\nभारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंदिगो ही पहिली घरेलू विमानसेवा बनली आहे ज्यात एअरबस A321neo (नवीन इंजिन पर्याय) विमान आहे जो जर्मनीच्या युरोपीय विमानसेवा प्रमुख एअरबसच्या हॅम्बर्ग सुविधेतून येणारा पहिला विमान आहे.\nन्यायाधीश तोत्ततिल बी राधाकृष्णन यांनी तेलंगाना उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला. तेलंगाना उच्च न्यायालय 2019 च्या पहिल्या दिवशी अस्तित्वात आले आहे.\nयूको बँक आणि सिंडिकेट बँक समेत चार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सरकारने 10,882 कोटी रूपये गुंतविले आहेत. सुमारे अर्धा डझन सार्वजनिक क्षेत्रातील कर्जदारांमध्ये 28,615 कोटी रुपयांचे भांडवल ओतणे हा एक भाग आहे.\nभुवनेश्वरमध्ये उज्ज्वल सेनेटरी नेपकिन्सची सुरूवात केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे.\nकर्नाटकच्या विजयनगर येथे महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपची तिसरी आवृत्ती सुरू झाली.\nआरबीआयने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) एकवेळ कर्ज पुनर्गठन योजना प्रस्तावित केली आहे. 2016 च्या अखेरीस छोट्याशा व्यवसायांचे प्रदर्शन आणि जुलै 2017 मध्ये माल आणि सेवा कर (जीएसटी) अंमलबजावणीमुळे अडथळे आणण्यासाठी कर्ज पुनर्गठन करणे ही एक मोठी मदत असेल.\nबांगलादेशचा एकदिवसीय क्रिकेट कर्णधार मशरफी मुर्तझा देशाच्या 11 व्या सार्वत्रिक निवडणुकीत नारेल 2 मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर संसद सदस्य झाला आहे.\nप्रसिद्ध अभिनेता-लेखक कादर खान यांचे निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (MCZMA) महाराष्ट्र पर्यावरण विभागात विविध पदांची भरती\n» (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» IBPS- PO/MT (CRP- PO/MT-X) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती\n» IBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\n» (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती परीक्षा निकाल\n» सामायिक प्रवेश परीक्षा 01 ते 15 ऑक्टोबरदरम्यान\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A6%E0%A5%A9", "date_download": "2020-09-24T03:01:14Z", "digest": "sha1:WIJ7FBUMPJDFOYZY6NA2BMKWAFUEUG2I", "length": 8793, "nlines": 321, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसांगकाम्या: 158 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q2045\nसांगकाम्याने काढले: bxr:1903 жэл (deleted)\nसांगकाम्याने काढले: wuu:1903年 (deleted)\nसांगकाम्याने वाढविले: nv:1901 – 1950\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: min:1903\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: wuu:1903年\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: bxr:1903 жэл\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: xal:1903 җил\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: stq:1903\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hsb:1903\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sa:१९०३\nवर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: frr:1903\nr2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: ne:सन् १९०३\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: kk:1903 жыл\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: gag:1903\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: ksh:Joohr 1903, ne:१९०३\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: tt:1903 ел\nr2.6.2) (सांगकाम्याने वाढविले: mg:1903\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: diq:1903\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: ang:1903\nr2.6.2) (सांगकाम्याने वाढविले: nds-nl:1903\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: fiu-vro:1903\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: tpi:1903\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: rue:1903\nसांगकाम्याने बदलले: lv:1903. gads\nसांगकाम्याने काढले: kab:1903, xal:1903 җил\nसांगकाम्याने वाढविले: xal:1903 җил\nसांगकाम्याने वाढविले: krc:1903 джыл\nसांगकाम्याने वाढविले: qu:1903; cosmetic changes\nसांगकाम्याने वाढविले: udm:1903 ар\nसांगकाम्याने वाढविले: myv:1903 ие\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/18-inmates-in-district-jail-affected", "date_download": "2020-09-24T02:27:14Z", "digest": "sha1:Y7SRK7UL6IM5XOQ2744XE7Y7VUMMOA2X", "length": 5267, "nlines": 70, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "18 inmates in district jail affected", "raw_content": "\nजिल्हा कारागृहातील १८ बंदी करोनाबाधित\nजळगाव- Jalgaon - प्रतिनिधी :\nकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील कारागृहामध्ये नव्याने दाखल होणार्‍या बंद्याकरिता तात्पुरती अलगीकरणाची सुविधा करुन देण्यासाठी तात्पुरते कारागृह तयार करण्याबाबत शासनस्तरावरुन निर्देश देण्यात आले होते.\nया निर्देशाचे अनुषंगाने जळगाव जिल्हा कारागृह येथे स्वतंत्र केविड केअर सेंटर व स्वतंत्र संस्थात्मक अलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा कारागृहामध्ये आजपावेतो दाखल झालेल्या सर्व ४०० बंद्यांची कोविड चाचणी आरोग्य विभाग, महानगरपालिका, जळगाव यांचेमार्ङ्गत करण्यात आलेली असून त्यापैकी १८ बंदी हे कोरोना बाधित आढळून आलेले आहेत. उर्वरित सर्व बंदी हे निगेटिव्ह आढळून आलेले आहेत.\nसर्व बंद्यांची तपसणी करण्यासाठी एक डॉक्टर व दोन नर्सिग स्टाङ्ग यांची पूर्ण वेळ नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्यामार्ङ्गत सर्व बंद्यांची नियमितपणे तपासणी केली जात आहे. कोरोना बाधित आढळून आलेल्या १८ बंद्यांपैकी ५ बंद्यांची न्यायालयाव्दारे जामिनावर मुक्तता करण्यात आली असून त्यांना जळगाव शहरातील केविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आलेले आहे.\nसद्य:स्थितीत जळगाव जिल्हा कारागृहामध्ये १३ कोरोना बाधित बंदी दाखल असून त्यांची व्यवस्था कारागृहामधील स्वतंत्र कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आली आहे व त्यांचेवर नियमितपणे उपचार व देखभाल वैद्यकीय पथकामार्ङ्गत सुरु आहे. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/mockdrill-in-deolaligaon-area", "date_download": "2020-09-24T01:41:05Z", "digest": "sha1:6WMEOGWWIDLLZNIKAK6WRJ7F7D6DR7JB", "length": 3975, "nlines": 70, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Mockdrill in Deolaligaon area", "raw_content": "\nसार्वजनिक गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमीवर समाजकंटकांकडून कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊन दंगलीसारखे प्रकार घडू नये, यासाठी नाशिकरोड व उपनगर पोलीस स्टेशनच्यावतीने देवळालीगाव येथील राजवाडा परिसरात दंगा काबू अर्थात मॉकड्रील करण्यात आली.\nपोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलिस व उपनगर ठाण्याचे वपोनि सुरज बिजली व सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे शंभर ते दीडशे पोलीस या प्रात्यक्षिकांत सहभागी झाले होते.\nदेवळालीगाव येथील राजवाडा परिसरात अचानकपणे पोलिसांचा मोठा ताफा येऊन उभा राहिल्याने नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर काय प्रकार झाला म्हणून परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.\nपरंतु हे मॉकड्रील असल्याचे समजल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. सदरचे मॉकड्रिल भर रस्त्यावर असल्याने काही काळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/mla-ashutosh-kale-nitice-health-center-work", "date_download": "2020-09-24T02:19:52Z", "digest": "sha1:RPONQH2VK75QFXBY6X4ZJUGBOC576YIO", "length": 6170, "nlines": 71, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आरोग्य केंद्राची दुरुस्तीची कामे दर्जेदार व्हावी", "raw_content": "\nआरोग्य केंद्राची दुरुस्तीची कामे दर्जेदार व्हावी\nआ. आशुतोष काळे : एन.आर.एच.एम.च्या अधिकार्‍यांना सूचना\nतालुक्यात सुरू असलेल्या आरोग्य केंद्रांतून नागरिकांना चांगल्या प्रकारची आरोग्यसेवा मिळावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची सुरू असलेली दुरुस्तीची कामे दर्जेदार झाली पाहिजेत, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी एन.आर.एच.एम.च्या अधिकार्‍यांना दिल्या.\nएन.आर.एच.एम.च्या अधिकार्‍यांसमवेत आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच पंचायत समिती कोपरगाव येथे बैठक घेतली. या बैठकीत बोलताना आमदार आशुतोष म्हणाले की, प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा कणा आहे. त्यादृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती करताना ज्या गोष्टींची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे अशा गोष्टींच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे.\nग्रामीण भागात ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांची आवश्यकता आहे त्याबाबत सविस्तर अहवाल तयार करून एन.आर.एच.एम.च्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रांना अजूनही काय सुविधा देता येतील यासाठी प्रयत्न करावा व शक्य असल्यास दुरुस्तीच्या आराखड्यात बदल करावा. प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती करताना कामाचा दर्जा उच्च असावा. दुरुस्ती कामात केलेली दिरंगाई सहन केली जाणार नाही.\nअशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी एन.आर.एच.एम.च्या अधिकार्‍यांना यावेळी दिल्या. या बैठकीसाठी सभापती सौ.पोर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुनराव काळे,जी.प.सदस्य सुधाकर दंडवते, सोनाली रोहमारे, सोनाली साबळे, पं.स.सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने,अनिल कदम, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम, जिनिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, सुधाकर होन, प्रशांत वाबळे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, उपअभियंता जी.पी. काळे, कनिष्ठ अभियंता अजीज शेख, कार्यकारी अभियंता अंकुश पाटील, उपभियंता उत्तमराव पवार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/national-international/violence-in-bengaluru-three-killed-60-police-injured", "date_download": "2020-09-24T02:44:34Z", "digest": "sha1:E272WVA4ONY4CYKNMJ7PCGUXIS4HWDJZ", "length": 4916, "nlines": 73, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Violence in Bengaluru ; Three killed, 60 police injured", "raw_content": "\nबंगळुरुमध्ये हिंसाचार : तीन मृत्यू, ६० जखमी\nफेसबुक वरील आक्षेपार्ह पोस्टमुळे जमाव झाला संतप्त\nकर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये हिंसाचार उसळला आहे. एका आमदारांच्या भाच्याने केलेल्या फेसबुक पोस्टनंतर हा हिंसाचार घडला आहे. संतप्त जमावाने त्या आमदाराच्या घरावर हल्ला केला. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या फायरिंग मध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६० पोलिस जखमी झाले आहे. केली\nत्या आमदाराच्या भाच्याने एका समुदायाच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संध्याकाळीत समुदायाने त्या आम��ाराच्या घरासमोर गर्दी केली. संतप्त जमावाने त्या आमदाराच्या घरावर दगडफेक केली. तसेच तिथे असलेल्या दोन ते तीन गाड्यांना आगही लावली. त्यानंतर संतप्त जमावाने आपाल मोर्चा डीजे हल्ली पोलीस स्थानकाकडे वळवला आणि तिथे तोडफोड केली. संतप्त जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना फायरिंग करावी लागली. या फायरिंगमध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंगळुरू मध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. याशिवाय डी. जे. हल्ली आणि के. जे. हल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला आहे.\nपोलिसांनी आतापर्यंत ११० जणांना अटक केली असून पोलिस कमिशनर कमल पंत यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/sports/mumbai-india-vs-westindies-t20-series-can-india-win-series", "date_download": "2020-09-24T00:57:58Z", "digest": "sha1:W5QMDA7EC3PH63AO3BDRKLLZB5BBR4HJ", "length": 5392, "nlines": 70, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "भारत मालिका विजयासाठी सज्ज", "raw_content": "\nभारत मालिका विजयासाठी सज्ज\nतिरुअनंतपुरम : भारत आणि विंडीज या दोन संघांमध्ये सध्या ३ टी २० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी विज़यी आघाडी संपादन केली असून आता तिरुअनंतपुरम येथे रविवारी ८ डिसेंबरला मालिकेतील दुसरा निर्णायक सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकून मालिका विजयासाठी भारत सज्ज आहे.\nया मैदानाचे संपूर्ण नाव ग्रीनफिल्ड आतंरराष्ट्रीय मैदान असे आहे. या मैदानावर एकूण ५० हजार प्रेक्षक बसू शकतात. या मैदानावरील सर्वाधिक धावसंख्या ६७-५ भारत विरुद्ध न्यूझीलंड ७ नोव्हेंबर २०१७ निसटता विजय भारत ६ धावांनी विरुद्ध न्यूझीलंड ७ नोव्हेंबर २०१७ सर्वाधिक धावा करणारा फलंदाज डी ग्रँडहोम १ सामना १७ धावा २ षटकार फलंदाजीतील सर्वाधिक सरासरी १७ मनीष पांडे सर्वाधिक बळी जसप्रीत बुमरा १ सामना २ षटके ९ धावा २ विकेट्स बेस्ट बॉलिंग फिगर्स २ विकेट्स ९ धावा जसप्रीत बुमरा सर्वाधिक झेल मिचेल संटनेर २ झेल\nभारतीय संघाच्या फलंदाजीची मदार लोकेश राहुल , रोहित शर्मा , विराट कोहली ,श्रेयस अय्यर , मनीष पांडे , संजू सॅमसन , रिषभ पंत यांच्यावर आहे अष्टपैलूंमध्ये रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे यांच्यावर आहे. गोलंदाजीत मोहंमद शमी, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर कुलदीप यादव युझवेन्द्र चहल यांच्यावर आहे.\nविंडीज संघाच्या फलंदाजीची मदार इविन लुईस शिमॉन हेटमायर , लिंडल सिमेन्स , दिनेश रामदिन , निकोलस पुरण ब्रेंडन किंग यांच्यावर आहे अष्टपैलूंमध्ये जेसन होल्डर किरॉन पोलार्ड , फेबिअन अलेन किमो पॉल गोलंदाजीत खारी पीर, शेफने रुदरफोर्ड हेडन वॉल्श , शेल्डन कोटरेल जेसन होल्डर आहेत.\nसलिल परांजपे, देशदूत नाशिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/insurance-corona-now-10187", "date_download": "2020-09-24T02:04:38Z", "digest": "sha1:B3Y5QVGOFQSUXB3J7SGTMZGZLQERFUG5", "length": 12261, "nlines": 140, "source_domain": "www.saamtv.com", "title": "आता कोरोनासाठी विमाकवच | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुरुवार, 19 मार्च 2020\nविमा योजनांमध्ये अनेक आजारांना समाविष्ट करून घेण्यात आले आहे.करोना हा आजार भारतासाठी नवा असला तरी त्याच्या लक्षणांवर आधारिक वैद्यकीय उपचार दिले जात आहेत. या आजारामधील लक्षणामध्ये श्वास घेताना त्रास होऊ लागला तर व्हेन्टिलेटरवरही ठेवावे लागते. महात्मा फुले आरोग्य योजनेचे प्रमुख सुधाकर शिंदे यांनी ही माहिती दिली.\nमुंबई: करोनाचा प्रादुर्भाव झाल्यास आर्थिक क्षमतेअभावी कोणत्याही गोरगरीब, गरजू रुग्णाला वैद्यकीय उपचारांपासून विन्मुख राहावे लागू नये यासाठी महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये करोनासंबंधी उपचारपद्धतीचा समावेश करण्यात आला आहे. या आजारावरील वैद्यकीय उपचार हे श्वसनमार्गाच्या आजारांवरील उपचारांच्या गटामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या कोणत्याही रुग्णाला सार्वजनिक तसेच, खासगी रुग्णालयांमध्येही वैद्यकीय उपचार घेता येणार आहेत. १४ दिवसांच्या विलगीकरण प्रक्रियेचा खर्चही यामध्ये समाविष्ट केला जाणार आहे.\nमहात्मा फुले आरोग्य योजनेचे प्रमुख सुधाकर शिंदे यांनी ही माहिती दिली. विमा योजनांमध्ये अनेक आजारांना समाविष्ट करून घेण्यात आले आहे. करोना हा आजार भारतासाठी नवा असला तरी त्याच्या लक्षणांवर आधारिक वैद्यकीय उपचार दिले जात आहेत.\nआजारामधील लक्षणामध्ये श्वास घेताना त्रास होऊ लागला तर व्हेन्टिलेटरवरही ठेवावे लागते. त्यामुळे या आजाराचा समावेश हा श्वस���मार्गाच्या आजारांशी संबधित प्रकारांमध्ये केला जाणार आहे. त्यामध्ये विलगीकरण प्रक्रियेसाठी असणारे कवचही अंतर्भूत आहे.\nआणखी वाचा :: करोनाच्या गंभीर रुग्णांना HIV प्रतिबंधक औषधे ​\nमहात्मा फुले योजनेंतर्गत एक एप्रिलपासून खासगी रुग्णालयांची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. नव्या तीनशे खासगी रुग्णालयांचा समावेश करण्यात येणार आहे. या ठिकाणी सरकारी योजनेंतर्गत राखीव खाटांमध्ये गरजू रुग्णांना दाखल करून घेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.\nकरोनासंदर्भात आलेल्या विमादाव्यांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा. विमाधारकाच्या पॉलिसीनुसार योग्य कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर विमा परताव्याचा लाभ देण्यात यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. हे दावे संमत करण्यापूर्वी अंतर्गत तपासणी समितीच्या माध्यमातून त्यांचा विचार होईल. गरज भासल्यास भविष्यात करोना आजारांसाठी विशेषत्वाने विमाकवच देण्याचा विचार करण्यात येईल, असेही यात स्पष्ट केले आहे. केवळ सार्वजनिक नव्हे तर खासगी रुग्णालयांमधून विमा संमत करणाऱ्या भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने या संदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत\nहेही वाचा :: मुंबईत एक दिवसाआड दुकानं बंद ​\nसरकारी विमा योजनांमध्ये संसर्गजन्य आजारांचा आतापर्यंत समावेश करण्यात आलेला नाही. मलेरिया, टीबी, कुष्ठरोग तसेच, त्वचाविकारासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य कार्यक्रम आखण्यात आले आहेत. त्याच्यासाठी निधीही राखीव ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांचे उपचार त्या अंतर्गत करण्यात येतात. परंतु करोनाचे गांभीर्य आणि संसर्गाची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.\nभारत महात्मा फुले आरोग्य health मुंबई mumbai hiv सरकार government विकास\nVIDEO | मुंबईत कालपासून धुव्वाधार पाऊस, अनेक भागात पाणीच पाणी\nकाल संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक सखल...\nकांदा निर्यातीचा प्रश्न पेटला शेतकरी, व्यापारी संकटात असल्याने शरद...\nकांद्याच्या दरवाढीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी लागू...\nINDIA vs CHINA | लडाख सीमेवर भारत आणि चीनी सैनिकांमध्ये वाढता तणाव\nबातमी आहे लडाख सीमेवर भारत आणि चीन सैनिकांमधील वाढत्या तणावाची. गेल्या तीन...\nभारतात हाताबाहेर जातोय कोरोना कोण��ीही लस 50 टक्केही प्रभावी नाही...\nभारतात कोरोना रूग्णांची संख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये...भारतात कोरोना रूग्णांची...\nVIDEO | सावधान... हिवाळ्यात कोरोना होणार आक्राळविक्राळ, जागतिक...\nयेत्या हिवाळ्यात कोरोनाचा संसर्ग आणखी वेगाने होणार असून वृद्धांसोबत तरुणांनाही...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.snnews.in/2020/05/Lockdown-chandrapur.html", "date_download": "2020-09-24T02:46:02Z", "digest": "sha1:AHANZOVON5A3XOFPHATQETI43QA6PXN5", "length": 9697, "nlines": 75, "source_domain": "www.snnews.in", "title": "गरजूंना मदत ;आदिवासी विद्यार्थी संघाचा पुढाकार", "raw_content": "\nHomeजिवतीगरजूंना मदत ;आदिवासी विद्यार्थी संघाचा पुढाकार\nगरजूंना मदत ;आदिवासी विद्यार्थी संघाचा पुढाकार\nकोरपना तालुक्यातील १३ गावातील गरजु लोकांच्या मदतीला धावुन गरजूंना जीवनावश्यक कीटचे वाटप\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन दिवसेंदिवस वाढत असून हातावर पोट असलेल्या निराधार, विधवा, महिला, पुरुष, अपंग वर्गासह गोरगरीबांचे मोठे हाल होत आहेत. ही परिस्थिती पाहता आदिवासी विद्यार्थी संघ व सहयोगी पहांदीपारी कूपार लिंगो उत्सव देवस्थान समिती माथा- देवघाट व मूळनिवासी एकता संघर्ष समिती,जिवती. वीर बापूराव शेडमाके समिती कोरपना या गरजु व गरीब लोकांच्या मदतीला धावून त्यांनी आपल्या\nकोरपना तालुक्यात जीवनावश्यक साहित्य व रेशन किट वाटप करण्यात आले आहे.\nजगभरात कोरोना या विषाणूजन्य रोगाने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाने पाय पसरले असून अद्यापर्यंत देशभरात अनेक नागरिकांना कोरोनाची बाधा पोहचली आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि देशातील नागरिक घराबाहेर पडू नये. परंतु काही दिवसांपासून देशभर कोरोना रूग्णाचे प्रमाण वाढले असल्यामुळे पर्यायाने महाराष्ट्रात १७ मे पर्यंत लॉकडाऊन राहणार असून पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.या लॉकडाऊनचा सर्वाधित फटका हा दररोज काम करून आपली उपजिवीका भागविणार्‍या निराधार विधवा पुरुष, महिला, अपंग वर्ग तसेच इतर कष्टकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर फटाका बसला आहे.हाताला काम नसल्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू संपत चालल्या आहेत आणि खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे अनेकांवर मोठे संकट कोसळले आहे.\nआदीवासी विद्यार्थ्यांना आपल्या समाजाची जाण निराधार,अपंग,गरजुना दिला मदतीचा हात\nकॉरोना च्या विख्याळ्यात पूर्ण महाराष्ट्र ऐकतेने झुंज देतोय त्यात अतिदुर्गम भागातील आदीवासी समाज,निराधार, अपंग,अश्या अनेकांचे हाल होत आहे. याचा विचार करून आदिवासी समाजातील काही विद्यार्थी एकत्र येऊन आदीवासी समाजातील अत्यंत गरजू (११०) एकशे दहा कुटुंबाला आज घरगुती अत्यावश्यक सामग्री पुरवली.मा.रुपाली संजय तोडासे सभापती पं.स कोरपना याचा उपस्थित मध्ये पहिल्या टप्प्यात कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शिंगारपठार,कमलापूर,थिप्पा,\nखडकी,रूपापेठ,मांगलहिरा, टांगळा या गावांना किटचे वितरण करण्यात आले. या वेळी आदिवासी विद्यार्थी संघ शाखा,चंद्रपूर व मूळनिवासी एकता संघर्ष समिती जिवती\nपाहंदी पारी कुपार लिंगो माथाफाटा .\nवीर बाबुराव शेडमाके समिती कोरपना संघटनेचे पदाधिकारी यांनी किटचे वितरणाच्या उपक्रम मध्ये संजय सोयाम, कंटू कोटनाके, प्रा.लक्ष्मण मंगाम, मंगेश गेडाम, पंजक सिडाम, कुमरेजी मेजर (माजी सैनिक), विलास गेडाम,ईश्वर मेश्राम व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.\nतालुक्यातील निराधार वर्गाला दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी सामजिक संस्थाही हे पुढे सरसावले असून ते एक हात मदतीचे आव्हान करून आदिवासी समाजातील कर्मचारी शासकीय, निमशासकीय, व्यापारी, इतर मदतीने सामाजिक समिती जीवनावश्यक साहित्याचे किट वाटपाचा उपक्रम हाती घेऊन राबवत आहेत.अद्यापर्यंत तालुक्यात गरजूपर्यंत त्यांची मदत पोहचली असून अद्यापही हे मदतकार्य सुरूच आहे. तालुक्यातील निराधार व्यक्ती उपाशी राहणार नाही या उद्देशाने अनेक आदिवासी विद्यार्थी संघ शाखा, चंद्रपूर व मूळनिवासी एकता संघर्ष समिती जिवती\nपाहंदी पारी कुपार लिंगो माथाफाटा. वीर बाबुराव शेडमाके समितीच्या हे प्रयत्न करत आहेत.\nपृथ्वीवर कोसळणार नासाचा कृत्रिम उपग्रह\n मेंढीची किंमत 3 कोटी 50 लाख रूपये....\nपाच बधितांचा मृत्यू, नवीन 315 रुग्ण\nगोसेखुर्द धरणातून इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग ;33 दरवाजे उघडले\n चंद्रपूरात सापडले नऊ नविन रुग्ण;संख्या झाली बारा\nलपूनछपून आलेल्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू; 200 जणावर क्वारंटाईन होण्याची वेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:PD-user", "date_download": "2020-09-24T01:51:20Z", "digest": "sha1:W34665GRCBUBUCRD4DDOOLHPD6E35234", "length": 6422, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:PD-user - विकिपीडिया", "raw_content": "\nअसे करणे काही देशांमधे कायद्यानुसार शक्य नसू शकते. असे असल्यास :\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nसध्या काहीच वर्णन उपलब्ध नाही.\nहा साचा खालील वर्ग आपोआप स्थापतो: Category:PD-user\n१.१ साच्याचे प्राचल (पॅरामिटर्स)\nहा साचा खालील नामविश्वात वापरण्यासाठी उद्देशित आहे: the File namespace\nहा साचा खालील सदस्यगटांना वापरण्यासाठी उद्देशित आहे: सर्व प्रवेशित सदस्य\nअसे करणे काही देशांमधे कायद्यानुसार शक्य नसू शकते. असे असल्यास :\n\"दस्तावेजीकरणाचा हा भाग केवळ मर्यादित संख्येतील भाषांमध्येच उपलब्ध आहे.\"\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:PD-user/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मे २०१५ रोजी १५:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/bharatratna-for-mahatma-gandhi-supreme-court/", "date_download": "2020-09-24T00:57:51Z", "digest": "sha1:NIWBKV7YSGKLU4EB7TY3WQRGV4DFEH6P", "length": 15149, "nlines": 158, "source_domain": "www.saamana.com", "title": "महात्मा गांधींना भारतरत्न मिळावा, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमुंबईतील गिरण्यांचा इतिहास साकारतोय\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nहाफकिनमध्ये कोरोना लसीवर संशोधन आवश्यक, तीन आठवड्यात आराखडा सादर करा\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार\nशेतकऱ्य़ांची कर्जमाफी झालीच नाही, मध्य प्रदेश सरकारचा यु टर्न\nSuzuki च्या ‘या’ स्कूटरवर मिळत आहे आकर्षक ऑफर, सेफ्टीसाठी आहे बेस्ट..\nसरकारी कर्मचाऱ्यांची गृह कर्ज योजना बंद करण्याचा अध्यादेश मागे घ्या; काँग्रेसचे…\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nशायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला…\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\n मग ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड..\nHealth tips – खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या\nमासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय\nडॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nमहात्मा गांधींना भारतरत्न मिळावा, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल\nमहात्मा गांधी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केलं जावं अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी पार पडली.\nआजतकने दिलेल्या वृत्तानुसार, याचिकाकर्त्याने महात्मा गांधी यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी या याचिकेत केली होती. त्यावर सुनावणी करताना सरन्यायाध���श एस. ए. बोबडे म्हणाले की, महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. ते आणि त्यांचं कार्य हे अशा कोणत्याही औपचारिक सन्मानाहून कितीतरी पटीने अधिक आहे. न्यायालयालाही हे वाटतं की, त्यांना सन्मान मिळायला हवा. पण, या देशातले नागरिक त्यांना कोणत्याही सन्मानापेक्षा खूप मोठं मानतात, असं सरन्यायाधीश यावेळी म्हणाले.\nत्यामुळे याचिकाकर्त्याने या मुद्द्याला केंद्र सरकारसमोर ठेवावं, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्वतः या प्रकरणात केंद्र सरकारला निर्देश देण्यास नकार दिला आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nमुंबईतील गिरण्यांचा इतिहास साकारतोय\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nहाफकिनमध्ये कोरोना लसीवर संशोधन आवश्यक, तीन आठवड्यात आराखडा सादर करा\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nट्रेन सध्या तरी नकोच\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम, दामोदर हॉल बुडाला\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nमुंबईतील गिरण्यांचा इतिहास साकारतोय\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nहाफकिनमध्ये कोरोना लसीवर संशोधन आवश्यक, तीन आठवड्यात आराखडा सादर करा\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nट्रेन सध्या तरी नकोच\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम, दामोदर हॉल बुडाला\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला...\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\nमृत्युदर रोखणार, रुग्णसंख्या कमी करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र...\nया बातम्या अवश्य वाचा\nड्���ग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nमुंबईतील गिरण्यांचा इतिहास साकारतोय\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/one-time-use-plastic-ban-indian-mahatma-gandhi-jayanti-2-october-7216", "date_download": "2020-09-24T02:24:48Z", "digest": "sha1:YE4W7ELY3HNR4ZQGYHEOFSEQCKXH3Y5M", "length": 9381, "nlines": 134, "source_domain": "www.saamtv.com", "title": "आजपासून देशभरात प्लास्टिक बंदी लागू | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआजपासून देशभरात प्लास्टिक बंदी लागू\nआजपासून देशभरात प्लास्टिक बंदी लागू\nआजपासून देशभरात प्लास्टिक बंदी लागू\nबुधवार, 2 ऑक्टोबर 2019\nसध्या एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिकमध्ये कोणत्या वस्तू येतात याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, पर्यावरण मंत्रालय लवकरच एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिकची व्याख्या स्पष्ट करणार आहे. सध्या 24 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसंच राज्यांच्या काही सूचना असल्यास त्यादेखील देता येणार आहेत. सध्या प्लास्टिकच्या हँडलवाल्या आणि बिना हँडलवाल्या बॅग, प्लास्टिकची कटलरी, कप, चमचे, ताटं याव्यतिरिक्त थर्माकॉलची ताटं, खोटी फुलं, बॅनर, झेंडे, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या स्टेशनरी वस्तू आदिंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिक बंदीचा वापर टाळण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला सर्वच स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. दरम्यान, आजपासून देशभरात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. महात्मा गांधी यांच्या जयंतीपूर्वी प्लास्टिक बॅग, प्लास्टिक कटलरी आणि थर्माकॉलपासून तयार होणारी कटलरी बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत एकदा वा���रण्यात येणारे प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यात येईल असं म्हटलं होतं.\nसप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला पर्यावरण मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यामध्ये सरकारी कार्यालये, खासगी आणि सार्वजनिक कार्यालयांमध्ये प्लास्टिकची फुले बॅनर्स, प्लास्टिकचे झेंडे, फुलांचे पॉट्स, प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकच्या स्टेशनरी वस्तू आदि वस्तूंचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.\n तर ही बातमी पाहाच\nतुम्ही जर मोबाईल सॅनिटाईज करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करत असाल तर सावधान. ...\nप्लास्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी आजपासून\nमुंबई : काहीही होत नाही म्हणून प्लास्टिकची पिशवी घेऊन बाजारात जाणार असाल, तर आताच...\nVIDEO | प्लास्टिकच्या विक्रिसाठी पंतप्रधांनाच्या फोटोचा गैरवापर\nपर्यावरण संवर्धनासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं मोहिम हाती घेतलीय....\nVIDEO| पाण्यात गुदमरतोय माशांचा जीव \nप्लास्टिकवर बंदी आलीय तरीदेखील प्लास्टिकचा वापर सर्रास केला जातोय...लपून...\nतुम्ही लाकडी चमचे, वाट्या वापरताय मग ही बातमी वाचाच....\nमहाराष्ट्रात प्लास्टिकला बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक बंद झाल्याने...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%80/", "date_download": "2020-09-24T01:52:07Z", "digest": "sha1:DKWTZZCI2ATRHGDE46RYVH3ZGCEPJ7BO", "length": 8637, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "आळंदीत नेत्र तपासणी शिबीर | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृ���्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nआळंदीत नेत्र तपासणी शिबीर\nin ठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे\nमोफत नेत्र तपासणी शिबिर पडले पार\nआळंदी : आळंदीमध्ये एकादशीदिनी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होत. 70 जणांनी भाग घेऊन नेत्र तपासणी केली. यातील 18 गरजु रुग्णांची मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पुणे ससून सर्वोपचार रुग्णालय, वारकरी सेवा संघ, अलंकापुरी प्रतिष्ठान, समता फाउंडेशन यांच्या प्रयत्नातून शिबिराचे मोफत आयोजन झाले. यावेळी ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेचे खजिनदार दीपक पाटील, वारकरी सेवा संघ अध्यक्ष दिनेश रंधवे चोपदार, उपाध्यक्ष माधवी निगडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण येळवंडे, डॉ.वैभव कणसे, डॉ. वैभव कणसे, डॉ.दिव्या ठकरारी, डॉ.शालू चव्हाण, विठ्ठल बोचरे, उपाध्यक्ष दत्तात्रय काळे, शामराव गिलबिले, शंकर येळवंडे, अर्जुन काळे आदी उपस्थित होते.\nमोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण येळवंडे यांनी सांगितले. यासाठी अधिष्ठाता ससून रुग्णालय डॉ.अजय चंदनवाले, नेत्र विभाग प्रमुख डॉ.स.वि.अंबेकर सहकार्य करणार आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत, रुग्णाची निवास, भोजन व प्रवास तसेच काळ्या चष्म्याचे मोफत वाटप होणार आहे. तपासणी शिबिरातील वैद्यकीय अधिकार्‍यांना ज्ञानेश्‍वरी भेट देऊन सत्कार करण्यात आला.\nआज पुन्हा पेट्रोलचे किंमत वाढले\nभेंडी पिकावर किडीरोगाचा प्रादुर्भाव\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nभेंडी पिकावर किडीरोगाचा प्रादुर्भाव\nदेहुरोड परिसरातील पुलासाठी सामाजिक कार्यकर्तें वसंत भसे यांनी घेतले उपोषण मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/recipe-videos/butter-chakli-recipe-chakli-recipe/videoshow/77366321.cms", "date_download": "2020-09-24T01:00:56Z", "digest": "sha1:PXQB43B2MDTISJ5ROG3LZYK5DKHLLXTF", "length": 9826, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबटर चकली तयार करण्यासाठी लागणारी सामग्री: २ कप तांदळाचं पीठ, १ कप बेसन, १/२ कप भाजलेलं बेसनाचं पीठ, चवीनुसार मीठ, २ चमचे बटर, १ चमचा जिरे, चिमूटभर हिंग, पाणी आणि तेल. प्रक्रिया:स्टेप १: एका मोठ्या बाउलमध्ये तांदळाचं पीठ घ्या. त्यात बेसन आणि भाजलेल्या बेसनाचं पीठ घालून सर्व सामग्री नीट मिक्स करून घ्या.स्टेप २: यात जिरे, बटर आणि चवीनुसार मीठ घालून हातानं किंवा चमच्याच्या मदतीनं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.स्टेप ३: थोडं-थोडं पाणी घालून मिश्रण कणकेसारखे मळून गोळा तयार करा.स्टेप ४: एका कढईत तेल गरम करत ठेवा. आता चकलीच्या साच्याला तेल किंवा तुपाची ग्रीसिंग करा. त्यात चकलीचं मिश्रण घालून आणि झाकण घट्ट लावून चकली तेलात सोडा आणि नीट फ्राय करून घ्या.स्टेप ५: चकलीचा रंग हलका गोल्डन-ब्राउन झाल्यावर एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्या तयार झालीय आपली कुरकुरीत बटर चकली.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nबाळासाठी घरच्या घरी बनवा पौष्टिक सेरेलॅक\nहेल्दी स्वीट कॉर्न सूप रेसिपी\nहॉटेल स्टाइल पालक पनीर रेसिपी...\nहेल्दी स्वीट कॉर्न सूप रेसिपी...\nबाळासाठी घरच्या घरी बनवा पौष्टिक सेरेलॅक...\nक्रीडाकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nन्यूजकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nन्यूजश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\nक्रीडाधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nन्यूज'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nन्यूजरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nन्यूजसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nन्यूजचिनी सैनिकांची जुनी खेळी, लडाखमध्ये वाजवतायत पंजाबी गाणी\nन्यूजमुंबईतील नायर रुग्णालयाच्या ओपीडीत शिरलं पाणी\nन्यूजघरात शिरलेल्या गुडघाभर पाण्यात मुंबईकरांनी काढली रात्र \nन्यूजमुसळधार पावस��ने वाहतुकीवर परिणाम, सायन स्थानकात पाणी\nन्यूजमुंबईत पावसाची रात्रपाळी, रस्ते पाण्यात तर रेल्वे ठप्प\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २३ सप्टेंबर २०२०\nन्यूजभिवंडी इमारत दुर्घटनेत ३७ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु\nब्युटीनिरोगी टाळू आणि मजबूत केसांसाठी घरच्या घरी बनवा नैसर्गिक शॅम्पू\nन्यूजइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\nन्यूजdrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nन्यूजसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.cnbengo.com/mr/blow-mould-with-handle.html", "date_download": "2020-09-24T03:01:11Z", "digest": "sha1:4GKY7EN43VSYHM2D3QHC7KWUMS2RFZ5F", "length": 9309, "nlines": 230, "source_domain": "www.cnbengo.com", "title": "", "raw_content": "\nरोटरी वाहणे मोल्डिंग मशीन\nस्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nमॅन्युअल आहार Preform स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\n5Gallon मोल्डिंग मशीन फुंका\nअर्ध-स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nप.पू. बाटली मोल्डिंग मशीन फुंका\n28MM पीसीओ Preform आणि कॅप\nकिलकिले Preform आणि कॅप\nCustmised Prefrom आणि कॅप क्लायंटसाठी\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nरोटरी वाहणे मोल्डिंग मशीन\nस्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nमॅन्युअल आहार Preform स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\n5Gallon मोल्डिंग मशीन फुंका\nअर्ध-स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nप.पू. बाटली मोल्डिंग मशीन फुंका\n28MM पीसीओ Preform आणि कॅप\nकिलकिले Preform आणि कॅप\nCustmised Prefrom आणि कॅप क्लायंटसाठी\nratary मोठा धक्का बसला आहे काठ मशीन\nस्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nमॅन्युअल स्वयंचलित मोठा धक्का बसला आहे काठ मशीन\n5Gallon मोल्डिंग मशीन फुंका\nअर्ध-स्वयंचलित वाहणे मोल्डिंग मशीन\nपाळीव प्राणी उपांत्य स्वयं धक्का काठ मशीन\nपाणी preform पीसीओ आवडता\nबुरशी वैशिष्ट्य फुंका, ग्राहक गरजा पूर्ण करण्यासाठी उच्च मानक प्रक्रिया तंत्रज्ञान आणि भाग अवलंब. अमेरिका आणि स्टील पासून अल्युमिनिअम साहित्य सर्व साचा वापर उच्च दर्जाचे मॉडेल ऍल्युमिनियम, एस स्टील, P2O, SC45, SC50, इ बुरशी हीटिंग उपचार कठीण HRC 29-33degree उच्च उत्पादकता, पुनरावृत्ती, जलद, लवचिक साचा विश्वसनीय कामगिरी वाकवणे बुरशी आधारित पुढील तपशीलवार साचा माहिती साठी चांगले कूलिंग सिस्टम सोपे वापरण्यास-ऑपरेटर बुरशी बदला. आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया सुरू करण्यासाठी मोकळ्या मनाने ...\nपुरवठा योग्यता: 300Sets / 20days\nपोर्ट: निँगबॉ / शांघाय / शेंझेन\nपरताव्यासाठी अटी टी / T & एल / सी\nउपलब्धता: लाकडी पेटी / धुरी मुक्त\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nग्राहक गरजा पूर्ण करण्यासाठी उच्च मानक प्रक्रिया तंत्रज्ञान आणि भाग अवलंब.\nअमेरिका आणि स्टील पासून अल्युमिनिअम साहित्य सर्व साचा वापर उच्च दर्जाचे मॉडेल आधारित\nऍल्युमिनियम, एस स्टील, P2O, SC45, SC50, इ\nबुरशी हीटिंग उपचार कठीण HRC 29-33degree\nउच्च उत्पादकता, पुनरावृत्ती, विश्वसनीय कामगिरी\nजलद, लवचिक मूस साठी वाकवणे बुरशी बदल\nचांगले थंड प्रणाली बुरशी\nपुढील तपशीलवार साचा माहिती साठी. आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा मोकळ्या मनाने.\nबुरशी प्रोसेसिंग सेंटर दर्शवित आहे:\nमागील: 10l साचा फुंकणे\nपुढील: 3cav. मोठा धक्का बसला आहे साचा\n5 गॅलन प्लॅस्टिक बाटली मेकिंग मशीन\nबाटली पाणी मेकिंग मशीन\nपाण्याची बाटली उत्पादन लाइन\nमशीन प्लॅस्टिक बाटल्या बनवा\nलहान प्लॅस्टिक बाटली मेकिंग मशीन\n350ml बाटली मोठा धक्का बसला आहे काठ\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/kanjurmarg-station-rail-roko/", "date_download": "2020-09-24T00:32:34Z", "digest": "sha1:6QPI4W2GEQFYFI3T76ZFHVB6A5PAAJT5", "length": 13385, "nlines": 157, "source_domain": "www.saamana.com", "title": "CAA विरोधात बहुजन क्रांती मोर्चा रेलरोको, मध्य रेल्वे उशिराने | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला…\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nट्रेन सध्या तरी नकोच\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार\nशेतकऱ्य़ांची कर्जमाफी झालीच नाही, मध्य प्रदेश सरकारचा यु टर्न\nSuzuki च्या ‘या’ स्कूटरवर मिळत आहे आकर्षक ऑफर, सेफ्टीसाठी आहे बेस्ट..\nसरकारी कर्मचाऱ्यांची गृह कर्ज योजना बंद करण्याचा अध्यादेश मागे घ्या; काँग्रेसचे…\nधक्कादायक…पत्नीचा घरी येण्यास नकार; नवऱ्याने केली सासरा आणि सालीची हत्या…\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nशायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला…\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\n मग ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड..\nHealth tips – खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या\nमासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय\nडॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nCAA विरोधात बहुजन क्रांती मोर्चा रेलरोको, मध्य रेल्वे उशिराने\nनागरिकत्व सुधारित कायदा CAA च्या विरोधात बंदची हाक देणाऱ्या बहुजन क्रांती मोर्चाने बुधवारी सकाळी मुंबईत रेलरोको आंदोलन केले. या आंदोलनकर्त्यांनी कांजुरमार्ग रेल्वे स्थानकात आंदोलन छेडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. दरम्यान, सध्या मध्य रेल्वेची अप आणि डाऊन दिशेची वाहतूक 15 मिनिटे उशिराने सुरू आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला मुंबईचा आढावा\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nट्रेन सध्या तरी नकोच\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\n रस्ते पाण्याखाली, रेल्वे ��टकली, वाहतुकीचे तीनतेरा\nपालिका आयुक्त `ऑन फिल्ड’ विविध भागांत भेटी देऊन आढावा\nदापोली पंचायत समितीचे सभापती रहुप हजवाणी यांनी घेतली शिवसेना नेते रामदास कदम यांची भेट\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोविडचा संसर्ग, मृत्यू दर कमी होईल – मुख्यमंत्री\nलातूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्येने 15 हजारचा टप्पा ओलांडला\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला...\nट्रेन सध्या तरी नकोच\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\n रस्ते पाण्याखाली, रेल्वे लटकली, वाहतुकीचे तीनतेरा\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nपालिका आयुक्त `ऑन फिल्ड’ विविध भागांत भेटी देऊन आढावा\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nया बातम्या अवश्य वाचा\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला...\nट्रेन सध्या तरी नकोच\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.c24taas.com/2019/12/blog-post_823.html", "date_download": "2020-09-24T03:04:40Z", "digest": "sha1:KXJ4VVL4HGEY64KWTTZPW4OL75IOA4KF", "length": 5906, "nlines": 69, "source_domain": "www.c24taas.com", "title": "पुणे - \"थोरात पावभाजी\" या नावाने प्रसिद्ध असलेल्या या नव्या हॉटेलचे उद्... - C 24Taas 24Taas Marathi Live News", "raw_content": "\nHome पुणे महाराष्ट्र पुणे - \"थोरात पावभाजी\" या नावाने प्रसिद्ध असलेल्या या नव्या हॉटेलचे उद्...\nपुणे - \"थोरात पावभाजी\" या नावाने प्रसिद्ध असलेल्या या नव्या हॉटेलचे उद्...\nTags # पुणे # महाराष्ट्र\nश्री.अनिल जाधव, वय - 35,राहुरी,जि.अहमदनगर.*सी २४तास - महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपुर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास जगा वर्तमानात बिनधास्त*\nनेवासा - चीनमधून घरी परतलेल्या तरुणाला कोरोना व्हायरस लागण झाल्याचा डॉक्टरांना संशय.\nनेवासा - चीनमधून घरी परतलेल्या तरुणाला कोरोना व्हायरस लागण झाल्याचा डॉक्टरांना संशय. | C24TAAS | नेवासा - नेवासा तालुक्यातील ...\nनेवासा - शासकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण ; १४ दिवसांसाठी हा परिसर बंद राहणार. | C24Taas |\nनेवासा - शासकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण ; १४ दिवसांसाठी हा परिसर बंद राहणार. | C24Taas | नेवासा येथील शासकीय ऑफिसमध्ये नोकरीस असलेला...\nसंगमनेर - संगमनेर च्या प्रवरा नदीतून दोन जण गेले वाहून,एक बालंबाल बचावला तर दुसरा बेपत्ता\nसंगमनेर च्या प्रवरा नदीतून दोन जण गेले वाहून एक बालंबाल बचावला तर दुसरा बेपत्ता संगमनेर : शाविद शेख संगमनेर शहरातील प्रवरा नदी वरील छोट्या ...\nनेवासा - कुकाण्यात कोरोणाचा शिरकाव. | C24Taas |\nनेवासा - कुकाण्यात कोरोणाचा शिरकाव. नेवासा तालुक्यातील कुकाना येथील एक ८५ वर्षीय व्यक्ती आज शनिवार २५ जुलै रोजी जिल्हा रुग्णा...\nनेवासा - आज पासून या दुकाने उघडण्यास अखेर परवानगी , जिल्हाधिकारी यांनी काढलेला आदेश पहा. | C24Taas |\nनेवासा - आज पासून या दुकाने उघडण्यास अखेर परवानगी , जिल्हाधिकारी यांनी काढलेला आदेश पहा. | C24Taas | नेवासा - लॉकडाऊनमुळे गेल...\nअहमदनगर उस्मानाबाद औरंगाबाद कोपरगाव कोल्हापूर जामखेड जालना नंदुरबार नांदेड नाशिक नेवासा पारनेर पुणे बुलढाणा महाराष्ट्र मुंबई यवतमाळ रायगड राहाता राहुरी लातूर वाशिम श्रीगोंदा श्रीरामपूर संगमनेर सांगली सातारा सोलापूर हिंगोली\nश्री.अनिल जाधव, वय - 35,राहुरी,जि.अहमदनगर.*सी २४तास - महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपुर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास जगा वर्तमानात बिनधास्त*.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/3-lakh-stole-from-ex-minister-solanke-house/", "date_download": "2020-09-24T02:04:29Z", "digest": "sha1:7DXEMNR5FNNKZHFZQ3ZBZLYJPVZEHNPI", "length": 14855, "nlines": 156, "source_domain": "www.saamana.com", "title": "माजी मंत्री सोळंकेच्या घरी 3 लाखाची चोरी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले…\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होत�� उपचार\nशेतकऱ्य़ांची कर्जमाफी झालीच नाही, मध्य प्रदेश सरकारचा यु टर्न\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nशायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला…\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\n मग ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड..\nHealth tips – खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या\nमासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय\nडॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nमाजी मंत्री सोळंकेच्या घरी 3 लाखाची चोरी\nमाजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या केसापुरी शिवारात असलेल्या बंगल्यातुन 3 लाख रुपये चोरी झाले आहेत. या प्रकरणी दोन नोकरांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे.\nमाजलगाव पासुन जवळच ३ कि.मी. सोळंके यांचा बंगला असून दोन दिवसापुर्वी माजी मंत्री प्रकाश सोळंके व त्यांच्या पत्नी जि.प.सदस्या मंगल सोळंके हे शनिवारी नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते. त्यांच्या बेडरुम मधील कपाटात ठेवलेले ३ लाख रुपये चोरी गेल्याची खात्री झाल्याने प्रकाश सोळंके यांचे पुत्र वीरेंद्र सोळंके यांनी ठाण्यात नोकरासह स्वयंपाकी महिलेस सोमवारी पोलिसांच्या ताब्यात दिले. सायंकाळपासून पोलिसांनी कसुन चौकशी केल्यावर या दोन्ही नोकरांनी चोरीची कबुली दिली नाही. या प्रकरणी रात्री उशिरा पर्यंत कसलाही गुन्हा दाखल करण���यात आला नव्हता.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलातूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्येने 15 हजारचा टप्पा ओलांडला\nनांदेड – आज 245 कोरोना रूग्णांची नोंद, बाधितांचा आकडा 14 हजार पार\nपाच हजाराची लाच स्विकारली; महिला सरपंचाच्या पतीला रंगेहाथ पकडले\nभिवंडी दुर्घटनेत हाळी येथील एकाच कुटूंबातील सहा जणांचा समावेश.\nसावरगावजवळ टेम्पोची ट्रकला धडक; दोघांचा मृत्यू, दोनजण जखमी\nगेवराई नगर परिषदेत कामे न करताच कंत्राटदारांना दिली देयके; चौकशीची मागणी\nपूलावर पाणी आल्याने गेवराई तालुक्यातील आठ गावांचा संपर्क तुटला\nअमरावतीत आढळले कोरोनाचे 225 रुग्ण, तीन रुग्णांचा मृत्यू\nजालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टी; खरीप पिकांचे नुकसान\nजालन्यात मालवाहतूक करणारी एसटी अडकली नदीत, जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात यश\nजालन्यात अतिवृष्टीने कपाशीची बोंडे पडली काळी; पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड\nबीड जिल्ह्यात आज 159 कोरोना पॉझिटिव्ह सापडले\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला...\n रस्ते पाण्याखाली, रेल्वे लटकली, वाहतुकीचे तीनतेरा\nमहाराष्ट्र के लोग बहाद्दूर पंतप्रधान मोदींनी केले कौतुक\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nस्वयंपुनर्विकास योजनेवरील निर्बंध उठवण्याची मागणी\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, 21 हजार नवीन रुग्ण\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले...\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nया बातम्या अवश्य वाचा\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ipl-2019-lasith-malinga-creates-new-ipl-record-after-4-wicket-haul-against-csk-1883809/", "date_download": "2020-09-24T03:00:30Z", "digest": "sha1:HNO4W2PGSPBT273DIIDC4AVJ46HVJINQ", "length": 11589, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2019 Lasith Malinga creates new IPL record after 4 wicket haul against CSK | IPL 2019 : चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मलिंगा ठरला कर्दनकाळ, अनोख्या विक्रमाची नोंद | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nIPL 2019 : चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मलिंगा ठरला कर्दनकाळ, अनोख्या विक्रमाची नोंद\nIPL 2019 : चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मलिंगा ठरला कर्दनकाळ, अनोख्या विक्रमाची नोंद\n४ बळी घेत चेन्नईच्या डावाला पाडलं खिंडार\nआयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई इंडियन्सने सलग दुसऱ्यांदा चेन्नई सुपरकिंग्जवर मात केली. चेन्नईच्या मैदानावर झालेल्या सामन्यात ४६ धावांनी विजय मिळवत मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत आपलं दुसरं स्थान कायम राखलं. १५६ धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ १०९ धावांपर्यंत मजल मारु शकला. लसिथ मलिंगाने ४ बळी घेत चेन्नईच्या डावाला खिंडार पाडलं.\nया कामगिरीसह मलिंगाने आयपीएलच्या इतिहासात एका संघाविरोधात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे. चेन्नईविरुद्ध मलिंगाने आयपीएलमध्ये ३० बळी घेतले आहेत. उमेश यादवच्या नावावर असलेला २९ बळींचा विक्रम मलिंगाने आपल्या नावावर केला आहे. उमेश यादवने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या विरोधात २९ बळी घेतले आहेत. तर चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने मुंबई इंडियन्स विरोधात २८ बळी घेतले आहेत.\nअवश्य वाचा – IPL 2019 : मुंबईचा हिटमॅन ठरतोय चेन्नईच्या किंग्जची डोकेदुखी, जाणून घ्या…\nमहेंद्रसिंह धोनीची अनुपस्थिती चेन्नईला चांगलीच भोवली. धोनीच्या अनुपस्थितीत रैनाने संघाचं नेतृत्व केलं, मात्र तो फलंदाजीमध्ये फारशी चमक दाखवू शकला नाही. मलिंगाने गोलंदाजीदरम्यान शेन वॉटसन, मिचेल सँटनर, ड्वेन ब्राव्हो, हरभजन सिंह यांना माघारी धाडलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n“नो टेन्शन… धोनी पुढच्या वर्षीह�� खेळणार\nVideo : चाहत्यांचे प्रेम पाहून वॉटसन भावूक, दिला खास संदेश\nIPL Flashback : आजच्याच दिवशी आंद्रे रसेलने केली होती वादळी खेळी, पाहा VIDEO\nजसप्रीत बुमराह जगातला सर्वोत्तम गोलंदाज \nमलिंगाने काहीही शिकवलं नाही\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 IPL 2019 : …म्हणून चेन्नईच्या संघात धोनी हवाच; Video पाहिल्यावर तुम्हालाही पटेल\n2 IPL 2019 : मुंबईचा हिटमॅन ठरतोय चेन्नईच्या किंग्जची डोकेदुखी, जाणून घ्या…\n3 BCCI कडून चार खेळाडूंच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/dilip-valse-patil-only-defeated-by-me-adhalrao-patil-549307/", "date_download": "2020-09-24T02:40:50Z", "digest": "sha1:IOWL2OU2MACQMQZNC4NL35PYJ2CVYQ25", "length": 12998, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "खरा पराभव दिलीप वळसे यांचाच- आढळराव – | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखरा पराभव दिलीप वळसे यांचाच- आढळराव –\nखरा पराभव दिलीप वळसे यांचाच- आढळराव –\nप्रतिस्पर्धी उमेदवार देवदत्त निकम नामधारी होते. खरा सामना वळसेंशीच होता आणि पराभवही वळसेंचाच झाला आहे, अशी प्रतिक्रिया खासदार शिवाजीराव आढळराव यांनी भोसरीत व्यक्त केली.\nराष्ट्रवादीच���या आमदारांशी कसलेही ‘सेटिंग’ नव्हते, सगळे आमदार एकत्रितपणे आपल्या विरोधात होते. प्रतिस्पर्धी उमेदवार देवदत्त निकम नामधारी होते. विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील स्वत: उमेदवार असल्याप्रमाणे प्रचार करत होते. त्यामुळे खरा सामना वळसेंशीच होता आणि पराभवही वळसेंचाच झाला आहे, अशी प्रतिक्रिया खासदार शिवाजीराव आढळराव यांनी भोसरीत व्यक्त केली. येत्या निवडणुकीत वळसेंचा पराभव निश्चित असून सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nशिरूर लोकसभेत तीन लाखाच्या मताधिक्याने विजयी होत हॅट्ट्रीक केल्यानंतर प्रथमच भोसरीत आलेल्या आढळरावांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी नगरसेविका सुलभा उबाळे, शहरप्रमुख विजय फुगे, शेखर लांडगे, महादू गव्हाणे आदी उपस्थित होते.\nआढळराव म्हणाले,‘‘ निकम आणि वळसे आंबेगावचे आहेत, त्या ठिकाणी आपल्याला १९ हजाराचे मताधिक्य आहे. निकम नामधारी होते, सामना वळसेंशीच होता आणि पराभवही त्यांचाच झाला आहे. विधानसभेत वळसे निवडून येणे अवघड आहे. आमदार विरोधात प्रचार करत होते म्हणूनच आपले मतदान वाढले. सहाही विधानसभा महायुतीजिंकणार आहे. गेल्यावेळी पक्षात काही गद्दार होते, ते बाहेर पडल्याने ‘सुंठीवाचून खोकला’ गेला. आता नियोजनपूर्वक काम करून सहाही विधानसभाजिंकणार आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जूनपासून दौरा सुरू करत आहेत. यंदा उमेदवार लवकर जाहीर करण्याचे धोरण आहे. ससून व यशवंतराव चव्हाण रूग्णालयाच्या धर्तीवर चाकण-खेड-मंचर परिसरात अद्ययावत रूग्णालय उभारण्याचा मानस व्यक्त करतानाच औद्यागिक पट्टय़ात अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैलगाडा शर्यत, रेडझोन तसेच विमानतळाच्या प्रश्नासंदर्भात सकारात्मक दृष्टिकोनाची गरज आहे, असे सूचक मतही त्यांनी व्यक्त केले.\nराज ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार करण्याची मनसे कार्यकर्त्यांची मागणी असली तरी लोकसभा निवडणुकीत मनसेला जनतेने नाकारले आहे, याकडे शिवाजीराव आढळराव यांनी लक्ष वेधले. भाजप-शिवसेना युतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेणार आहेत, असे ते म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 शालेय शिक्षण या वर्षीही महागले\n2 विद्यापीठाकडून प्रमाणपत्रांची पडताळणी रखडली\n3 दोन एफएसआय: शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांमधील मतभेद उघड\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/cycling/", "date_download": "2020-09-24T02:06:23Z", "digest": "sha1:KIOVVS6YUJP4EVORDG63KGLHC43BC36I", "length": 27764, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सायकलिंग मराठी बातम्या | Cycling, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ सप्टेंबर २०२०\nमुंबईकरांचे वर्षभराचे पाण्याचे टेन्शन मिटले\n‘केम छो वरळी’; सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांनी सुनावले खडे बोल\nमुसळधार पावसाने मुंबई तुंबली\nमुंबई विद्यापीठाच्या ४२ विभागांकडून सराव प्रश्न, वेळापत्रक जाहीर\nअवघ्या बारा तासांत महिनाभराचा पाऊस; मुंबईकरांची उडाली दाणादाण\nअजय देवगणबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या याबद्दल\nड्रग्जप्रकरणी शिल्पा शिंदेचे मोठे विधान; म्हणाली, सगळीकडे हेच पण...\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nअभिनेत्री निवेदिता सराफ कोरोना पॉझिटीव्ह, स्वत:ला केलं क्वॉरंटाईन\nदुबईवरुन लवकरच परतणार संजय दत्त आणि मान्यता दत्त, समोर आले 'हे' कारण\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nवाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत\nव्हिसाशिवाय जगातील 'या' 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय, केंद्र सरकारने दिली माहिती\nसूरत : ओएनजीसीच्या प्लांटला लागली आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल.\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nसूरत : ओएनजीसीच्या प्लांटला लागली आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल.\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्��े सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nAll post in लाइव न्यूज़\nलॉकडाऊनकाळात फिटनेससाठी ठाणेकर वळले सायकलिंगकडे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय : फिटनेस, प्रशिक्षकांनी दिली माहिती ... Read More\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनाशिक : शहरात सायकलिंगला पोषक वातावरण असले तरी तो अजून वाढावा, यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंजच्या आनुषंगाने आयोजित वेबिनारमध्ये व्यक्त केले. ... Read More\nजाणून घेतले सायकल चालविण्यातील अडथळे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनाशिक : सायकल चालवा म्हणणे सोपे, मात्र शहरातील रहदारीच्या ठिकाणांहून सायकल चालविताना काय अडथळे येतात, त्याचा प्रत्यक्ष अनुभव स्मार्ट सिटीच्या माध्यमातून घेतानाच प्रत्येक अडथळ्यांची नोंद करण्यात आली आहे. ... Read More\nNashik municipal corporationCyclingनाशिक महानगर पालिकासायकलिंग\nसायकल घेणं शक्य नव्हतं म्हणून बाप-लेकानं केला भन्नाट 'जुगाड'; Video तुफान व्हायरल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nलॉकडाऊनमध्ये अनेक जण घरबसल्या भन्नाट प्रयोग करत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. ... Read More\nनाशिक-शिर्डी-नाशिक सायकल रॅली उत्साहात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजिल्हा सा���कलिंग असोसिएशन आणि व्ही फिटनेस क्लब यांच्या वतीने गणेश चतुर्थीनिमित्त नाशिक-शिर्डी-नाशिक अशी १८० किलोमीटर सायकल रॅली काढण्यात आली. ... Read More\nनागरिकांनीच स्वीकारावी 'सायकल' केंद्रित जीवनशैली\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nप्रदूषण कमी करण्यासाठी ‘मोटरलेस व्हेईकल’ संकल्पना म्हणजे पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचा कमीत कमी वापर होईल अशी जीवनशैली स्वीकारावी लागेल आणि त्यासाठी सायकल हा सर्वोत्तम पर्याय आहे. ... Read More\nजो बोले सो निहाल ८२ वर्षीय 'तरुणाची' २२०० किमीची सायकल यात्रा; अमृतसरहून नांदेड गुरुद्वारात पोहोचला\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nविशेष म्हणजे वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी नांदेडची १३ वीं सायकल वारी पूर्ण केली. ... Read More\n1200 किमी सायकल प्रवास करणाऱ्या ज्योतीचे वडील अडचणीत; होणार कायदेशीर कारवाई\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nज्योतीने वडिलांना सायकलवर बसवून एक हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर आठ दिवसात पूर्ण केले होते. ज्योतीने दररोज १०० ते १५० किमी सायकलिंग केले. ... Read More\nसचिन शिरबाविकरने पूर्ण केली १,५२८ किलोमीटरची सायकल रेस\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदेशातील टाळेबंदीच्या काळात नागपूरचे सचिन शिरबाविकर यांनी डॉ. अमित समर्थ यांच्या मार्गदर्शनात १,५२८ किलोमीटर ‘रेस अक्रॉस वेस्ट’ सायकल स्पर्धेत दिमाखदार यश प्राप्त केले. ... Read More\n७० वर्षांच्या सुपरआजी सायकलवरून निघाल्या भारतभ्रमणाला\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआजच्या या स्पर्धेच्या युगात महिलाही कुठे कमी नाहीत हाच संदेश घेऊन आजीबाईंनी हा भारत भ्रमंतीला निर्धार ७० व्या वर्षी केला आहे. ... Read More\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nदुबईत खेळाडू कॅच का सोडत आहेत \nबॉलीवूडच्या Drugs कनेक्शनचा Sushant Singh Rajputशी सबंध \nअभिज्ञा भावेने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो, दिसली रोमँटिक अंदाजात,See Photos\n'चक दे गर्ल’ विद्या माळवदेच्या योगा पोज पाहून नेटकरीही फिदा\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nहिना खानने शेअर केले लेटेस्ट ���ोटोशूट, पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसली स्टनिंग, पहा फोटो\n या महिलेनं रचला इतिहास; राफेलच्या पहिल्या फायटर पायटल होण्याचा मिळवला मान\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nबिग बॉस 14 : रिअल लाईफमध्ये खूपच स्टायलिश आहे 'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्री नैना सिंग\nIndia China FaceOff: लडाखमध्ये ड्युटी लागताच चिनी सैनिकांना रडू कोसळलं; फोटो व्हायरल\nFact Check: केंद्र सरकारची वैभव लक्ष्मी योजना, व्यवसायासाठी महिलांना देणार ४ लाखांचे कर्ज\nश्रद्धा कपूर, सुशांतसाठी मागवायचे ‘सीबीडी ऑइल’; बॉलीवूडचा चेहरा उघड\nमुंबई विद्यापीठाच्या ४२ विभागांकडून सराव प्रश्न, वेळापत्रक जाहीर\nआजचे राशीभविष्य - २४ सप्टेंबर २०२० - कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस\nड्रग्जप्रकरणी अभिनेत्री दीपिका, सारा, श्रद्धा, रकुल यांचीही आता झाडाझडती\nअवघ्या बारा तासांत महिनाभराचा पाऊस; मुंबईकरांची उडाली दाणादाण\nअवघ्या बारा तासांत महिनाभराचा पाऊस; मुंबईकरांची उडाली दाणादाण\nड्रग्जप्रकरणी अभिनेत्री दीपिका, सारा, श्रद्धा, रकुल यांचीही आता झाडाझडती\nCoronaVirus News: मुख्यमंत्र्यांनी दिलेलं 'ते' उदाहरण पंतप्रधानांना आवडलं; बैठकीच्या शेवटी मोदींकडून खास उल्लेख\nशरद पवार यांना नोटीस देण्याचे निर्देश नाहीत; निवडणूक आयोगाने केले स्पष्ट\nपंतप्रधान मोदींची संसदेत एन्ट्री, सदस्यांनी दिल्या 'भारत माता की जय' आणि 'जय श्री राम'च्या घोषणा\nखडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranayak.in/index.php/daevasathalai-gaovainda-vainaayaka", "date_download": "2020-09-24T02:01:18Z", "digest": "sha1:P6APMBR3L2RN6NEHSCEMSTOFEMBRPEUK", "length": 23994, "nlines": 128, "source_domain": "maharashtranayak.in", "title": "देवस्थळी, गोविंद विनायक | महाराष्ट्र नायक", "raw_content": "\nSearch for पर्याय निवडा महाराष्ट्र नायकलेखक\nकार्यक्षेत्र निवडा (Optional) साहित्य विज्ञान-तंत्रज्ञान शिक्षण न्यायपालिका प्रशासन संरक्षण कृषी-पशुसंवर्धन दृश्यकला चित्रपट संगीत प्राच्यविद्या धर्मपरंपरा आरोग्य राजकारण समाजकारण पत्रकारिता उद्योग अर्थकारण सहकार नाटक क्रीडा प्रस्तावना\nजन्मस्थळ निवडा (Optional) औरंगाबाद तासगाव अंमळनेर अकोला अमरावती अहमदनगर आंध्र प्रदेश औरंगाबाद कोल���हापूर कोल्हापूर चौधरी छिंदवाडा जबलपूर जळगाव जळगाव जुनागड तळे त्र्यंबकेश्‍वर दिग्रास नंदुरबार नांदेड नांधवडे नागपूर नागपूर नाशिक नाशिक न्याहळोद परभणी परभणी पुणे पुसद प्रा. रूपाली शिंदे बँकॉक बर्‍हाणपूर बीड बुलढाणा भंडारा मराठवाडा महू माझगाव मिसराकोटी रत्नागीरी लातूर लोणावळा वर्धा वाठार वाशिम सांगली सातारा हेदवी हैदराबाद AHMADABAD amaravati bhavnagar gulbarga kinvat mumbai ratnagiri sangali sawantwadi wasai yavatmal अंबाजोगाई अंबेजोगाई अंबोरा अंमळनेर अकोट अकोला अक्कलकोट अजमेर अत्रौली(उत्तर प्रदेश) अदासा अमरावती अमेरिका अलाहाबाद अलाहाबाद(उत्तर प्रदेश) अलिगढ अलिबाग अलिबाग अलिराजपूर अलीगड अलीबाग अहमदनगर अहमदाबाद अहमदाबाद अहिरवाडी(सोलापूर) आंजर्ली आंजर्ले आंध्र प्रदेश आंध्रप्रदेश आंबेगाव आंबेजोगाई आग्रा आचरे(मालवण) आजगांव आजरा आटपाडी आपटे आर्वी आलिबाग आळणी आळे इंदापूर इंदूर इंदूर इंदौर इचलकरंजी इस्लामपूर उज्जैन उत्तर कानडा उत्तरप्रदेश उत्तरप्रदेश उनियारा उरण उल्की गाव उस्मानाबाद एलिचपूर ओतूर(पुणे) औंध औरंगाबाद औरंगाबाद कणकवली(सिंधुदुर्ग) कन्नड करगणी करजगाव कराची कराची कराड कर्नाट कर्नाटक कर्नाटक कऱ्हाड कऱ्हाड कलकत्ता कल्याण कळंब कळमनुरी काटेवाडी काणकोण कानपूर कारकल कारवार काळभोर काश्मीर किर्लोस्करवाडी कुंभोज कुरंदवाड कुरुंदवाड कुरुंदवाड कुरूंदवाड कुर्डी(गोवा) कुलाबा केरळ केळवली कोकण कोजागरी कोट्याल कोट्याळ कोदेगाव कोपरगाव कोरगाव(गोवा) कोलकत्ता कोल्हपुर कोल्हापुर कोल्हापुर कोल्हापूर कोव्हियम कोसंबी-सावर्डे खटाव खांडवा खानदेश खानदेश खामगाव खामागावी गगनबाडा गडहिंग्लज गावदेवी गिरगाव गिरणगाव गुजरात गुजरात गुजराथ गुलबर्गा गुहागार गोकर्ण, महाबळेश्वर गोदावरी गोधेगाव गोमंतक गोमेवाडी गोवा ग्वाल्हेर ग्वाल्हेरला घाटकोपर घोरपडी चंद्रपूर चखाले-वाडी चांदा चांदा चांदूर चांदूरबाजार चाफळ चाळीस-गाव चाळीसगाव चिंचवड चिकोडी चिपळूण चिमूर चेन्नई चैन्नई जऊळका जन्म आंध्र जबलपुर जबलपूर जबलपूर जमखंडी जयपूर जळगाव जळगाव - चाळीसगाव जांभळी जालना जिंतूर जुन्नर जुवे(गोवा) जेजुरी जेजुरी-थोपाटेवाडी जोधपुर जोधपूर झज्जर झज्जर(हरियाणा) झाशी ठाणे ठेंबू डिचोली(गोवा) डॉ. चंद्रकांत श्यामराव संगीतराव तळेगाव दशासर तामिळनाडू तामीळनाडू तासगाव तासगाव तीरुवला तुगाव तेल��हारा दमन दर्यापूर दादर दामोह दारव्हा दिल्ली देवगड धरणगाव धामनगर धारवाड धारवाड धाराशिव धुळे नंदुरबार नंदोरी नगर नरसिंगगड नरसिंगपूर नवसारी नवसारी नांदेड नागपुर नागपुर नागपूर नागाव नागेशी नाशिक नाशिक निपाणी निलंग नेपाळ नेरूर नेवासा पंजाब पंजाब पंढरपूर पणजी पनवेल पनोरा परभणी परळी परळी वैजनाथ परळी-वैजनाथ परुळे पांढरकवडा(विदर्भ) पाचगणी पाटणसांगवी(नागपूर) पारनेर पार्वती पार्से पुणे पुरंदर पूणे पेठ पेडने पेण पैठण पोलादपूर फगवाल(जम्मू) फलटण फानासगाव फोंडा(गोवा) बंगरूळ बंगलोर बंगळुरु बंगळुरू बंगळूर बंगाल बडोदा बहिरेश्‍वर बांदोडा-फोंडा बाणापूर बामणोली बारामती बार्शी बालाघाट बिलासपुर बिलासपूर बिहार बिहार बीड बुलढाणा बेडग बेळगाव बेळगाव - मुचंडी बोलारूम ब्रह्मदेश भंडारा भावनगर भिवंडी भुसावळ भोर मंगरूळ मंगरूळपीर मंगलोर मंगळवेढा मंचर मडकई मडगाव मडगाव-गोवा मद्रास मध्य प्रदेश मध्यप्रदेश मध्यप्रदेश मध्यप्रदेश मलकापूर महाड महाराष्ट्र माणूर माध्य प्रदेश मालवण मालवण मालेगाव माळेगाव मिरज मिरज मिरजोळी मिलिंद कृष्णाजी देवल मीरत मुंबई मुंबई मुंबईन मुम्बई मुरंबा मुरादाबाद(उत्तर प्रदेश) मुरुड मूर्तिजापूर मूलतापी मेनापूर मैसूर मैहर मोडलिंब मोहाडी म्हापसा(गोवा) यमनकडी यरगट्टी यवतमाळ यावली यू.एस.ए. येवला रंगून रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी - परुळे रत्नागिरीत राजमहेंद्री राजस्थान राजस्थान राजापूर रामदुर्ग(दक्षिण महाराष्ट्र) रायगड रायपुर रोण लखनऊ लांजा लाडचिंचोली लातूर लासूर लाहोर लिंबा लोणावळा वरणगाव वरपुड वरूड वर्धा वऱ्हाड वऱ्हाड वसई वसई वाई वाकोद वाढोडे वाराणसी वाळकेश्वर वाशिम वाशीम विजापूर विदर्भ विरार विशाखापट्टणम वेंगुर्ला वेंगुर्ले वेल्हे महाल वैजापूर वैश्वी शिरवळ शिरोडे शेडबाळ श्रीलंका संगमनेर संगमेश्वर संवत्सर सहारनपूर सांगली सांगेम साकोली साखरपा(नाणीज-नांदवली) सातारा सातारा सावंतवाडी सासवणे सिंदखेड सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग, सोनवडे सिकंदराबाद सिन्नर सुरत सुळेभावी(कर्नाटक) सूरत सेंधवा सोलापुर सोलापूर सौराष्ट्र स्टुटगार्ड हंगेरी हडफडे हरगुड हरदोली हिंगोली हिस्सार(हरियाणा) हुबळी हेदेवी हैदराबाद हैदराबाद हैद्राबाद ‘Myingin’ महू म्यानमार मुरुड दापोली मुंबई शहर मुंबई उपनगर मुंबई माहुली मालेगाव बीड माणगाव सावंतवाडी महाबळेश्वर रंगारी मलकापूर भिलवाडा भंडारा बेळगाव बुलढाणा बीड बडोदा पुणे पिंपळनेर यवतमाळ रत्‍नागिरी पाटण शेगाव हिंगणघाट हंगोली स्कॉटलंड सोलापूर सिंधुदुर्ग सावंतवाडी सातारा सांगली शेणगाव अमरावती शिर्डी रायगड शमनेवाडी विजापूर वाशीम वर्धा वणी लातूर लाडवंती लंडन राहुरी पालघर परभणी Mumbai इंग्लंड केरळ कुलाबा कुंदगोळ कर्जत करंजगाव औरंगाबाद उस्मानाबाद उसगाव गोवा उत्तर बंगाल आयर्लंड खारगाव अहमदनगर अमरावती अचलपूर अक्कलकोट अकोळनेर अहमदनगर अकोला Usmanabad Pune Parabhani कोल्हापूर गडचिरोली पंढरपूर दाभोई निकोल्स्बर्ग नाशिक नागपूर नांदेड नंदुरबार धुळे देवरुख देगलूर दिंडोरी नाशिक ठाणे गोंदवले सातारा जुनागढ जालना जळगाव जर्मनी चाकलपुरा चंद्रपूर गोवा गोरेगाव गोंदिया हिंगोली\nगोविंद विनायक देवस्थळी यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील धामापूर या गावी झाला. त्यांचे शिक्षण मुंबईमध्ये झाले. मुंबईतील सेंट झेवियर्स आणि विल्सन महाविद्यालयातून त्यांनी बी.ए.पर्यंत शिक्षण घेतले आणि मुंबई विद्यापीठातूनच एम.ए. आणि पीएच.डी.ची पदवी प्राप्त केली. एम.ए.चे शिक्षण घेत असताना त्यांना मुंबई विद्यापीठाचे वेदान्त पारितोषिक मिळाले होते.\nकाही काळ मुंबईतील शाळेत काम केल्यानंतर त्यांनी नाशिक येथील एच.पी.टी. महाविद्यालयात २७ वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर १९६४ ते १९६९ या काळात पुणे विद्यापीठातील संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रात प्राध्यापक म्हणून काम केले. १९६९ ते १९७३ या काळात यु.जी.सी.च्या सेवानिवृत्त शिक्षकांसाठी असलेल्या योजनेखाली देवस्थळी यांनी पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्य केले, त्याचप्रमाणे डेक्कन महाविद्यालयातील संस्कृत शब्दकोश प्रकल्पात संपादक म्हणून आणि त्यानंतर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातील पदव्युत्तर विभागात प्राध्यापक म्हणून शेवटपर्यंत संशोधनाचे कार्य केले.\nडॉ. देवस्थळी यांचे संशोधन कार्य विविध स्वरूपाचे आहे. त्यांपैकी Mimamia the Vakyasastra of Ancient India ; मुंबई १९६९ हा त्यांचा संशोधन प्रबंध आहे. तसेच, १९६५ मध्ये पुणे विद्यापीठातील भाऊ दाजी अष्टेकर व्याख्यानमालेतील ‘रिलिजन अ‍ॅण्ड मायथॉलॉजी ऑफ द ब्राह्मणाज’, पुणे, १९६५ हा ग्रंथही महत्त्वाचा आहे. तसेच, ‘अनुबंधाज ऑफ पाणिनी’; पुणे, १९६९ हा ग्रंथही प्रसिद���ध आहे. डॉ. गोविंद देवस्थळी यांचे संपादन क्षेत्रातील कार्य विशेष उल्लेख करण्यायोग्य आहे. यामध्ये ‘डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग ऑफ संस्कृत अ‍ॅण्ड प्राकृत मॅन्युस्क्रिप्ट्स’ याचे त्यांनी मुंबईमध्ये १९४४ साली संपादन केले. Phitsutras of Shantav पुणे, १९६७;Sarasiddhant Kaumudi; पुणे, १९६८; Vedvikruti Laksana Sangrah(सहकार्याने); पुणे १९७८ यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. याशिवाय विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी उपयोगी पडतील अशा प्रकारच्या काही कार्याचा उल्लेख करणे योग्य ठरेल. यामध्ये १९३६ मध्ये मुंबईत ‘पॉकेट डिक्शनरी ऑफ संस्कृत-इंग्लिश’; मुंबई, १९३६; Introduction to Mudraraksasa; मुंबई, १९४८;Introduction to Mrcchakatika; मुंबई, १९५१; वेणीसंहाराची संपादित आवृत्ती, मुंबई १९५३ हे कार्य महत्त्वाचे आहे. याखेरीज ‘स्वरमंजिरी’; पुणे, १९६५ आणि ‘शृंगाररसमंडण; पुणे, १९७६ हे संपादित ग्रंथही महत्त्वाचे आहेत. ‘Oriental Thought’ तसेच ‘ Indian Antiquity’(Third Series) या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी काही वर्षे केले.\nडॉ. देवस्थळींच्या संकीर्ण लेखांमध्ये अनेक शोधनिबंध, तसेच अन्य संकीर्ण लेखनाचा उल्लेख करता येईल. संकीर्ण लेखनामध्ये भारतीय विद्याभवनातर्फे प्रसिद्ध झालेल्या ‘द हिस्टरी अ‍ॅण्ड कल्चर ऑफ द इंडियन पीपल’ या ग्रंथातील काही भाग, मराठी तत्त्वज्ञान कोशातील काही भाग आणि धर्मकोश यांतील काही भाग महत्त्वाचा आहे. डॉ. देवस्थळी अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या कार्यकारी मंडळात, तसेच भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नियामक मंडळात आणि कार्यकारी मंडळात होते. अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेतील अभिजात संस्कृत विभागाचे १९५६ मध्ये आणि १९७६ मध्ये वैदिक विभागाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते.\nसंस्कृत प्राध्यापक, प्राच्यविद्या संशोधक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/religion-festival-news/know-about-after-three-and-a-half-years-ram-temple-in-ayodhya-will-look-like-this/articleshow/77373062.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article18", "date_download": "2020-09-24T01:28:08Z", "digest": "sha1:F4CG4UN4BG2VHQ77NARYLO3T4S6UFOZO", "length": 18347, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nRam Mandir After Three Years साडेतीन वर्षांनी साकारल्यानंतर 'असे' दिसेल अयोध्येतील भव्य राम मंद��र\nनव्या प्रतिकृतीत अनेक बदल करण्यात आले आहेत. चला तर मग साडेतीन वर्षानंतर साकार झाल्यानंतर राम मंदिर नेमके कसे दिसेल, याचा घेतलेला हा आढावा...\nअनेक शतकांच्या प्रतीक्षेनंतर बहुप्रतिक्षित राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या भूमिपूजन सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला. यानंतर श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात आली. आता सर्वांना प्रतीक्षा आहे, ती प्रत्यक्ष राम मंदिर साकारलेले पाहण्याची.\nराम मंदिर भूमिपूजनानंतर आता प्रत्येकाचे डोळे त्या दिवसाकडे लागले आहे, ज्या दिवशी रामाचे भव्य मंदिर अयोध्येत पूर्णत्वास जाईल. श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टने श्रीराम मंदिराचे प्रस्तावित मॉडेल सादर केले आहे. राम मंदिराचे डिझाइन वास्तुकार निखिल सोमपुरा यांनी तयार केले आहे. यापूर्वी विश्व हिंदू परिषदेकडून काही वर्षांपूर्वी राम मंदिराची एक प्रतिकृती सादर करण्यात आली होती. ही प्रतिकृती निखिल सोमपुरा यांचे वडील चंद्रकांत सोमपुरा यांनी तयार केली होती. नव्या प्रतिकृतीत अनेक बदल करण्यात आले आहेत. चला तर मग साडेतीन वर्षानंतर साकार झाल्यानंतर राम मंदिर नेमके कसे दिसेल, याचा घेतलेला हा आढावा...\n​साडेतीन वर्षात राम मंदिर साकारणार\nवास्तुविशारदांनी तयार केलेल्या आराखड्यानुसार, राम मंदिराचे संपूर्ण बांधकाम होण्यासाठी सुमारे साडेतीन वर्षांचा कालावधी लागेल. भव्य राम मंदिर तीन मजली असणार आहे. वास्तुशास्त्रानुसार, या मंदिराचा आराखडा, रचना तयार करण्यात आली आहे. रामलला विराजमान असलेल्या गाभाऱ्यावर उंच असे शिखर तयार करण्यात येणार आहे. नवीन आराखड्यात राम मंदिराची उंची ३३ फूट वाढवण्यात आली आहे. यामुळे पूर्वी दोन मजले असलेले राम मंदिर आता तीन मजली होणार आहे. जुन्या आराखड्याप्रमाणे राम मंदिराची लांबी २६८ फूट होती. आता ही लांबी वाढवून २८० ते ३०० फूट करण्यात आली आहे.\n​पाच घुमटी राम मंदिर\nरामलला विराजमान होत असलेल्या गाभाऱ्यावर मोठे शिखर असणार आहे. याशिवाय संपूर्ण मंदिरावर पाच घुमट असतील. यापूर्वी सादर करण्यात आलेल्या प्रतिकृतीत दोन घुमटांचा समावेश होता. मंदिराची भव्यता अधोरेखित होण्यासाठी तीन घुमट वाढवण्यात आल्याचे सांगितले जाते. तीन मजली राम मंदिरात सिंहद्वार, नृत्य मंडप, रंगमंडप, सभामंडप यांचे चार विभागात विभाजन करण्यात येणार आहे. येथे भाविकांना साधना करण्यासाठी मोकळी जागाही उपलब्ध केली जाणार आहे. तसेच विविध पद्धतीचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विशेष जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nनव्या आराखड्यानुसार, राम मंदिराची उंची वाढवण्यात आली आहे. आता बांधले जाणारे राम मंदिर १६१ फूट उंच असणार आहे. राम मंदिराची भव्यता वृद्धिंगत व्हावी, यासाठी या मंदिराची लांबी, रुंदी व ऊंची या तीन्हींमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी नियोजित राम मंदिर हे ४७ हजार स्वेअर फुटांवर उभारले जाणार होते. आता मात्र पाच घुमटांचा समावेश असलेले नवे नियोजित राम मंदिर ५७ हजार स्वेअर फुटांवर बांधले जाणार आहे.\n​२० ते २५ फूट अधिक खोल पाया\nराम मंदिर ज्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे, त्या ठिकाणच्या मातीचे परीक्षण केल्यानंतर मंदिराचा पाया २० ते २५ फूट अधिक खोल खणण्यात येणार आहे. यावर अंतिम निर्णय श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्ट घेणार आहे. नवीन आराखड्यानुसार संपूर्ण मंदिर ३१८ खांबांवर उभे राहणार आहे. राम मंदिराच्या प्रत्येक मजल्यावर १०६ खांब असतील. श्रीरामांचा जन्म ज्या अभिजित मुहुर्तावर झाला होता, त्याच मुहुर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामजन्मभूमी अयोध्या नगरीत राम मंदिराचा पायाभरणी सोहळा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत अगदी थाटात पार पडलाय यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या पायाभरणी दरम्यान ४० किलो वजनाची एक चांदीची वीट ठेवली. याचबरोबर तीन फुटी खड्डा खणून तेथे ५ चांदीच्या विटा ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी ५ चांदीच्या विटा या ५ नक्षत्रांचे प्रतीक म्हणून ठेवल्याचे सांगितले जात आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nWhy is Rajgir Famous अधिक मासात 'या' भागातून कावळे होता...\nशरयू नदीचे जल पूजेत समाविष्ट का केले जात नाही पुराण सांगते... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nभिवंडी इमारत दुर्घटनेत ३७ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकार-बाइक११ लाखांपेक्षा जास्त किंमत, दमदार फीचरची दोन जबरदस्त बाईक लाँच\nमोबाइलजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल64MP कॅमेऱ्याचा Nokia 8.3 5G स्मार्टफोनचा सेल सुरू, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल5000mAh बॅटरीचा Moto E7 Plus स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा किंमत\nपोटपूजापौष्टिक आणि खमंग मेथी पराठा रेसिपी\nकरिअर न्यूजस्टाफ सिलेक्शन कमिशन: भरती परीक्षांच्या तारखा जाहीर\nआजचं भविष्यगजकेसरी योग : 'या' ९ राशींना कसा असेल दिवस\nफॅशनअंकिता लोखंडेने सुंदर फोटो केले शेअर, लोकांना सुशांत सिंह राजपूतची आली आठवण\nसाताराकोयना धरण पावसाने शंभर टक्के भरलं, पाणी सोडण्यात सुरुवात\nमुंबईCM ठाकरेंनी दिला 'हा' विश्वास; PM मोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर\nक्रिकेट न्यूजपंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर विराट कोहली करणार फिटनेसवर चर्चा, पाहा कधी…\nमुंबईCM उद्धव ठाकरे वही-पेन घेऊनच बसले; पंतप्रधानांना दिली कामांची जंत्री\nमुंबईनवरात्रोत्सवही साधेपणाने; मुख्यमंत्री ठाकरेंनी केले 'हे' आवाहन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/health-tips-simple-exercises-to-prevent-lower-back-pain-in-marathi/articleshow/77285452.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article17", "date_download": "2020-09-24T01:15:38Z", "digest": "sha1:TBX5JTF43H7DEDR3CMK4DZCJFDW2WS5S", "length": 15736, "nlines": 124, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nHealth Care स्नायूंचं संतुलन राखा आणि कंबरदुखी टाळा\nएकाच जागी तास-न्-तास बसून राहिल्यास कंबर��ुखी, पाठदुखीचा त्रास उद्भवतो. ही समस्या टाळण्यासाठी शरीराची योग्य पद्धतीनं हालचाल होणं आवश्यक आहे. यासाठी नियमित व्यायाम, योगासने करणं आवश्यक आहे.\nशरीरामध्ये स्नायू (स्केलेटन मसल्स) जोडीने काम करतात. पुढचा स्नायू-मागचा स्नायू, आतला स्नायू-बाहेरचा स्नायू आदी. एक स्नायू जर हाडाला वर उचलत असेल, उदाहरणार्थ, जेवताना हाताला कोपरात दुमडणारे दंडाचे पुढचे स्नायू (बायसेप्स) आणि हात कोपरात सरळ करणारे दंडाचे मागचे स्नायू (ट्रायसेप्स). हे स्नायू 'इक्वल अँड अपोझिट' असे काम करतात. कमरेच्या गोलाकार हाडाला म्हणजेच 'पेल्व्हिस'ला सुस्थितीत ठेवणारे असेच पुढच्या आणि मागच्या बाजूला स्नायू आहेत. या स्नायूंमध्ये असंतुलन झाले, तर पेल्व्हिस पुढे झुकलेले किंवा वर उचललेले असे असंतुलित होते. सहसा पेल्व्हिस पुढे झुकते; कारण सध्या दिवसभरात सर्वांत जास्त वेळ आपण बसलेल्या स्थितीत असतो.\nबैठ्या जीवनशैलीमुळे दिवसातील १२ ते १४ तास आपण वेगवेगळ्या स्थितीत बसलेले असतो. कधी खुर्चीवर, कधी गाडीवर, कधी सोफ्यावर. या स्थितीत पोटापासून मांडीकडे जाणारे स्नायू हे जांघेपाशी आकुंचित झालेले असतात, तर मागच्या बाजूने मांडीचे वरचे स्नायू हे सीटपाशी जास्त ताणले जातात. म्हणजे जेवढा वेळ आपण बसलेले आहोत, त्या वेळेसही पेल्व्हिसची रचना पुढे झुकलेल्या स्थितीमध्ये असते.\n(मन एकाग्र करण्यात येत आहेत अडथळे मग वाचा ही फायदेशीर माहिती)\nपोटाचे स्नायू सशक्त नसतील, तर पोट पुढे काढून कमरेतून आणि पाठीतून आपण ताठ होण्याचा प्रयत्न करतो. यामुळे कमरेचे स्नायू आणि मणके जास्त आखडतात. त्यांच्यावर जास्त दाब येऊन कंबरदुखी सुरू होते. झोपेत कुस बदलता न येणे, पटकन उठता न येणे, भरभर चालता न येणे, पाय जड होणे, कमरेत उसण भरणे, स्लिप डिस्क, सायटिका इत्यादी त्रास उद्भवतात.\n(Covid-19 जिमची वाटते भीती पाठदुखी दूर करण्यासाठी घरातच करा सोपे व्यायाम)\nअशा वेळी मांडीचे पुढचे आणि मागचे स्नायू यांचे संतुलन राखण्यासाठी खालील प्रकार सर्वांनी आवश्य करावेत.\n- पाठीवर सरळ झोपून पाय गुडघ्यात दुमडून घ्यावेत.\n- हळूहळू कंबर जमिनीपासून एक वीत अंतरावर वर उचलावी.\n- या स्थितीमध्ये साधारण दहा श्वास थांबावे.\n- हळूहळू कंबर खाली आणावी.\n- असेच दहा वेळा श्वास घेत कंबर वर उचलावी. श्वास सोडत कंबर खाली जमिनीवर टेकवावी.\n(कित्येक तास एकाच जागी बसून काम करताय तुमच्या आरोग्यावर होताहेत दुष्परिणाम)\nहळूहळू सराव वाढवत वीस वेळा ही क्रिया करावी. रात्री झोपताना, सकाळी झोपेतून उठल्यावर ही क्रिया केली, तर उठल्याबरोबर होणारी टाचदुखी किंवा भरभर चालता न येणे, या दोन्ही तक्रारी कमी होतात; तसेच खूप वेळ ऑफिसमध्ये बसून, ड्रायव्हिंग करून घरी आल्यानंतर अशा प्रकारे कमरेची हालचाल केल्यास कंबर मोकळी होते आणि त्याचा परिणाम कमरेवर किंवा पायांवर होत नाही.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nजाणून घ्या चालण्याची योग्य पद्धत कोणती\nKnee Pain Home Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का\nदंडाचे स्नायू मजबूत करण्यासाठी खेळा ‘हे’ लहान मुलांचे ख...\nफक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही खाल्ले जातात पापड, ...\nTips To Cook Iron Rich Food शरीराला लोहाचा पुरवठा करणार...\nCovid 19 करोनाच्या चाचण्यांविषयी तुम्हाला या गोष्टी माहीत असणं गरजेचं महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nवर्क फ्रॉम होम आणि कंबरदुखी घरगुती व्यायाम प्रकार कंबरदुखीची कारणे कंबरदुखी कमी करण्यासाठी सोपे व्यायाम कंबरदुखी कमी करण्यासाठी योगासने कंबरदुखी कमी करण्यासाठी उपाय Exercise to reduce back pain exercise to prevent back pain back pain relief yoga back pain relief exercise\nफुलपाखरांची निवडणूक : मतदानातून ठरणार देशाचं फुलपाखरु\nआंदोलनकर्त्या खासदारांसाठी उपसभापतींनी नेला चहा, पंतप्रधानांनी केलं कौतुक\nभिवंडी इमारत दुर्घटना : मृतांची संख्या २०वर\nनागपुरात पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाचे लोकार्पण\nकृषी विधेयकाविरोधात देशभरात निदर्शने\nनाशिकमध्ये जोरदार पाऊस, काही भागात वीज पुरवठा खंडित\nपोटपूजापौष्टिक आणि खमंग मेथी पराठा रेसिपी\nमोबाइल64MP कॅमेऱ्याचा Nokia 8.3 5G स्मार्टफोनचा सेल सुरू, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या डिटेल्स\nकरिअर न्यूजस्टाफ सिलेक्शन कमिशन: भरती परीक्षांच्या तारखा जाहीर\nआजचं भविष्यगजकेसरी योग : 'या' ९ राशींना कसा असेल दिवस\nफॅशनअंकिता लोखंडेने सुंदर फोटो केले शेअर, लोकांना सुशांत सिंह राजपूतची आली आठवण\nमोबाइल5000mAh बॅटरीचा Moto E7 Plus स्मार्टफोन भारतात ल���ँच, पाहा किंमत\nकार-बाइक११ लाखांपेक्षा जास्त किंमत, दमदार फीचरची दोन जबरदस्त बाईक लाँच\nआयपीएलमुंबई इंडियन्सचा ऐतिहासिक विजय, युएईत उघडले विजयाचे खाते\nदेशराफेल सौद्यावरून कॅगचा ठपका, विक्रेता कंपनीने 'ते' आश्वासन पूर्ण केले नाही\nसाताराकोयना धरण पावसाने शंभर टक्के भरलं, पाणी सोडण्यात सुरुवात\nदेशआता लक्ष्य मायक्रो कंटेन्मेंट झोनवर, PM मोदींनी राज्यांना केलं आवाहन\nमुंबईCM उद्धव ठाकरे वही-पेन घेऊनच बसले; पंतप्रधानांना दिली कामांची जंत्री\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2020-09-24T02:55:11Z", "digest": "sha1:WQ3XVU3XOL7BTP7UN5EXPKNOR6OPYGXG", "length": 3606, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बांगडा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबांगडी याच्याशी गल्लत करू नका.\nबांगडा (इंग्रजीत Mackerel) हा एक खाऱ्या पाण्यातला मासा आहे. भारताभोवतालच्या समुद्रांत हा मुबलक मिळतो.हा मासा शाकाहारी आहे. [१] मराठीत या माशाला अंजारी असेही म्हणतात असे http://www.whatiscalled.com/fish-names-in-all-languages/ या संकेतस्थळावर म्हटले आहे. या माशाचे शास्त्रीय नाव बहुधा Sromber srombus असावे. [२]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n^ शिवप्रसाद देसाई. पान क्र. १ \"समुद्रातील अन्नसाखळी अडचणीत/दृष्टीक्षेपात\" Check |दुवा= value (सहाय्य).\nLast edited on ३ सप्टेंबर २०२०, at २०:४५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ सप्टेंबर २०२० रोजी २०:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.snnews.in/2020/05/blog-post_23.html", "date_download": "2020-09-24T00:39:35Z", "digest": "sha1:M6DPQZJRKIXIWOMVLIJ6IHVQH7YUXAJ2", "length": 5474, "nlines": 67, "source_domain": "www.snnews.in", "title": "ग्रामपंचायतेचा गाळ्यांचा गोदामासाठी वापर", "raw_content": "\nHomeचंद्रपूरग्रामपंचायतेचा गाळ्यांचा गोदामासाठी वापर\nग्रामपंचायतेचा गाळ्यांचा गोदामासाठी वापर\nगरीब लघू व्यावसायिकांसाठी बांधण्यात आलेल्या गाळ्यांचा वापर चक्क गोदामासाठी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीकडे स्वताचा मालकीचे दूकान आहे त्याही व्यक्तीला गाळे देण्यात आले आहे. या गाळ्यांचा वापर सिमेंटचा गोदामासाठी करण्यात आले आहे. समाजसेवेचा तोरा मिरविणार्यांनीच जवळचा व्यक्तीला गाळे देवून त्यावर ठाण मांडून बसले आहे.\nसंतनगरी अशी ओळख असलेल्या शिवाजी चौकात ग्रामपंचायतेने गाळ्यांची निर्मिती केली. चौकात असलेल्या लघू व्यावसायिकांना दूकानासाठी गाळे देणे बंधनकारक होते. मात्र तत्कालीन सरपंच सांगडे यांनी जवळचा व्यक्तींना गाळे वाटप केले. ज्यांचाकडे स्वताचा मालकीचे पक्या इमारतीत दूकान आहे त्यांनाही गाळे देण्यात आले आहे. आज या गाळ्यांचा वापर ग्रामपंचायत सदस्य गोदामासाठी करीत आहे. गरीब लघू व्यावसायिक जाब विचारायला गेल्यास हा भांडखोर सदस्य अंगावर धावून जात असल्याची चर्चा गावात आहे. समाजसेवेचा आव आनणार्यांची गरीब लघू व्यावसायिंकाचा तोंडचा घास हीरावला आहे. गाळ्यांचा गोदामासाठी वापर होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.दरम्यान अश्या व्यक्तीकडील गाळे काढून घेण्याची मागणी आता पुढे येत आहे\nबहूतांश गाळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा नावावर\nज्यांना गाळे देण्यात आलेले आहेत. ते बहूतांश काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांचे स्वताचे दूकान गाळ्यात नाही. या गाळ्यांचा वापर तो ग्रामपंचायत सदस्य सिमेंट,बांधकाम साहीत्य ठेवण्यासाठी करित आहे.\nपृथ्वीवर कोसळणार नासाचा कृत्रिम उपग्रह\n मेंढीची किंमत 3 कोटी 50 लाख रूपये....\nपाच बधितांचा मृत्यू, नवीन 315 रुग्ण\nगोसेखुर्द धरणातून इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग ;33 दरवाजे उघडले\n चंद्रपूरात सापडले नऊ नविन रुग्ण;संख्या झाली बारा\nलपूनछपून आलेल्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू; 200 जणावर क्वारंटाईन होण्याची वेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/congress-leader-rahul-gandhi-criticized-modi-government-2/214950/", "date_download": "2020-09-24T02:33:45Z", "digest": "sha1:TIQFFFAT65HOVBOBJVHISA75VWDZMZJK", "length": 8036, "nlines": 113, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Congress leader rahul gandhi criticized modi government", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश पंतप्रधान मोदींची ‘सरकारी कंपनी बेचो’ मोहीम; राहुल गांधींचा घणाघात\nपंतप्रधान मोदींची ‘सरकारी कंपनी बेचो’ मोहीम; राहुल गांधींचा घणाघात\nकाँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्राती मोदी सरकार सरकारी कंपन्यांचं खासगीकरण करत आहे. २६ कंपन्यांचं खासगीकरण करणार असून यातील २३ कंपन्यांना केंद्रानं मंजूरी दिली आहे. दरम्यान, आता एलआयसीतील सरकारची २५ टक्के भागीदारी विकणार आहे. यावरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.\n“मोदीजी, सरकारी कंपनी विका मोहीम चालवत आहेत. स्वतःच निर्माण केलेल्या आर्थिक अरिष्टाची भरपाई करण्यासाठी देशाची संपत्ती थोडी थोडी करून विकली जात आहे. जनतेचं भविष्य आणि विश्वास बाजूला ठेवून एलआयसीला विकणं मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न आहे,” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघात केला आहे.\nमोदी जी ‘सरकारी कंपनी बेचो’ मुहीम चला रहे हैं\nखुद की बनायी आर्थिक बेहाली की भरपाई के लिए देश की सम्पत्ति को थोड़ा-थोड़ा करके बेचा जा रहा है\nजनता के भविष्य और भरोसे को ताक पे रखकर LIC को बेचना मोदी सरकार का एक और शर्मनाक प्रयास है\nदेशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार निर्गुंतवणुकीच्या धोरणावर जोर देत आहे. याआधी काही सरकारी कंपन्यांमधली हिस्सेदारी विकली आहे. दरम्यान, आता पुन्हा २६ कंपन्यांचं खासगीकरण केलं जाणार आहे. त्यापैकी २३ कंपन्यांना केंद्राने मंजूरी देखील दिली आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/festival/news/aja-ekadashi-2020-know-about-muhurat-vrat-puja-vidhi-vrat-katha-and-importance-of-aja-ekadashi/articleshow/77537031.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article17", "date_download": "2020-09-24T01:22:07Z", "digest": "sha1:4RXHUPU7K5AQVC6R4677TJL324GTC4TT", "length": 21915, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nAja Ekadashi 2020 Vrat in Marathi अजा एकादशी : जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व, मान्यता व व्रत-पूजाविधी\nश्रावण महिन्याच्या वद्य पक्षात साजऱ्या केल्या जाणाऱ्या एकादशीला अजा एकादशी असे म्हटले जाते. अजा एकादशीचे व्रत कठीण असते. या एकादशीचे महत्त्वही वेगळे आहे, असे सांगितले जाते. अजा एकादशीचे व्रत कसे करावे व्रताचरण पद्धती, महत्त्व, मुहूर्त, व्रतकथा यांबाबत जाणून घेऊया...\nसंपूर्ण चातुर्मास हा व्रत-वैकल्ये, सण-उत्सव, प्रथा-परंपरा यांसाठी ओळखला जातो. चातुर्मासातील पहिला महिना श्रावण हा व्रत-वैकल्ये आणि सण-उत्सवांचा राजा मानला जातो. श्रावण महिना आता अखेरच्या टप्प्यात आहे. श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी श्रावण पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते. तर, श्रावण महिन्याच्या वद्य पक्षात साजऱ्या केल्या जाणाऱ्या एकादशीला अजा एकादशी असे म्हटले जाते. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत.\nतसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. सन २०२० मधील चातुर्मासाचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा अश्विन पुरुषोत्तम महिना असल्याने हा काळ पाच महिन्यांचा झाला आहे. अधिक महिन्यात येणाऱ्या एकादशीला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. श्रावण वद्य पक्षातील अजा एकादशीचे व्रत कठीण असते. या एकादशीचे महत्त्वही वेगळे आहे, असे सांगितले जाते. अजा एकादशीचे व्रत कसे करावे व्रताचरण पद्धती, महत्त्व, मुहूर्त, व्रतकथा य��ंबाबत जाणून घेऊया...\n​अजा एकादशीचे महत्त्व, व्रतविधी\nशास्त्रांमधील काही उल्लेखांनुसार, अजा एकादशीचे व्रत आचरणे अत्यंत शुभ आणि पुण्याचे मानले गेले आहे. या व्रताची यशस्वी सांगता करणाऱ्यांना पुण्यफलप्राप्ती होते, असे सांगितले जाते. अजा एकादशीचे व्रत आचरणे कठीण असते. हे व्रत दशमीपासून सुरू केले जाते. दशमीला सात्विक आहार घ्यावा. अजा एकादशीच्या आदल्या दिवशी केवळ दुपारी भोजन करावे. यानंतर दिवसभर शक्यतो काही आहार घेऊ नये. अजा एकादशीचे पूजन केल्यानंतर संपूर्ण दिवस केवळ फलाहार घ्यावा. शक्य असलेल्यांनी हे व्रत निर्जळी करावे. अन्यथा अन्य आहार सेवन करू नये, असे सांगितले जाते. हे व्रत आचरल्यास सर्व पापांचा नाश होतो. पुण्यप्राप्ती होते, अशी मान्यता आहे.\nशेवटचा श्रावणी शुक्रवार : जिवतीच्या कागदाचा नेमका भावार्थ काय\nवर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. अजा एकादशी दिनी केलेल्या व्रतामुळे पुण्याची प्राप्ती होऊन सर्व पापांचा नाश होतो, अशी मान्यता आहे. श्रावण महिन्यातील ही दुसरी एकादशी असल्याने याचा विशेष महत्त्व प्राप्त होते.\nअजा एकादशी : शनिवार, १५ ऑगस्ट २०२०\nएकादशी प्रारंभ : १४ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ०२ वाजून ०२ मिनिटे\nएकादशी समाप्ती : १५ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ०२ वाजून १९ मिनिटे\nभारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्याने अजा एकादशी व्रताचे आचरण शनिवार, १५ ऑगस्ट २०२० रोजी करावे, असे सांगितले जाते.\nस्वामी समर्थ महाराज शिकवण : भगवंताला सुदाम्याचेच पोहे आवडतात\nअजा एकदशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्म आटोपल्यानंतर अजा एकादशी आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. चौरंगावर स्थापना करावी. यानंतर पंचामृत अभिषेक करावा. त्याच पंचामृताचा नंतर नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे.\nमहाभारत युद्धावेळी श्रीकृष्ण किती वर्षांचे होते माहित्येय\n​अजा एकादशी व्रत सांगता\nअजा ए��ादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये. व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपल्यानंतर की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी.\nदेवकी, यशोदेसह कृष्णाच्या 'या' पाच मातांबाबत माहित्येय\nअजा एकादशीच्या व्रताची कहाणी सत्यवादी राजा हरिश्चंद्र यांच्याशी निगडीत आहे. राजा हरिश्चंद्र केवळ वीर, प्रतापी नव्हते. तर ते उदार आणि दानशूरही होते. एकदा दिलेल्या दानाचे वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या पुत्र आणि पत्नीचाही त्याग केला. स्वतः एका चांडाळाकडे सेवक म्हणून राहिले. गौतम ऋषींची भेट घेण्यासाठी राजा हरिश्चंद्र गेले असता, त्यांना सत्यकथन केले. गौतम ऋषींनी त्यांना यातून बाहेर पडण्याचा उपाय म्हणून अजा एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. गौतम ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सर्व नियम पाळून राजा हरिश्चंद्रांनी अजा एकादशीचे व्रत केले. राजा हरिश्चंद्राकडून घडलेल्या सर्व पापांचे निवारण झाले. व्रतपूजनामुळे त्यांना त्यांचे राज्य परत मिळाले. सर्व उपवासात अजा एकादशीचा उपवास सर्वश्रेष्ठ मानला जातो. चित्त, आहार, इंद्रिये आणि व्यवहारावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे व्रत आचरावे, असे सांगितले जाते. श्रीकृष्णानेही अर्जुनाला या व्रताचे महत्त्व सांगितले होते, अशी मान्यता आहे.\n'या' कारणांमुळे भगवान श्रीकृष्णांना मानतात पूर्णावतार; जाणून घ्या\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nGanpati Aarti गणेश चतुर्थी : पूजनानंतर म्हणा गणपतीच्या ...\nदेवशयनी एकादशी २०२०: चातुर्मास��त 'ही' शुभ कार्ये न करण्...\nJanmashtami Puja Vidhi Mantra जन्माष्टमी : 'अशी' करा बाळकृष्णाची पूजा; जाणून घ्या मंत्रांसह संपूर्ण पूजाविधी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nनागपुरात पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाचे लोकार्पण\nकृषी विधेयकाविरोधात देशभरात निदर्शने\nनाशिकमध्ये जोरदार पाऊस, काही भागात वीज पुरवठा खंडित\nकृषी विधेयक विरोधाबाबत काय म्हणाले पंतप्रधान मोदी\nभिवंडी दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत\nअमेरिका निवडणूक: मेल-इन व्होटिंग म्हणजे काय\nमोबाइल64MP कॅमेऱ्याचा Nokia 8.3 5G स्मार्टफोनचा सेल सुरू, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइक११ लाखांपेक्षा जास्त किंमत, दमदार फीचरची दोन जबरदस्त बाईक लाँच\nमोबाइल5000mAh बॅटरीचा Moto E7 Plus स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा किंमत\nपोटपूजापौष्टिक आणि खमंग मेथी पराठा रेसिपी\nआजचं भविष्यगजकेसरी योग : 'या' ९ राशींना कसा असेल दिवस\nफॅशनअंकिता लोखंडेने सुंदर फोटो केले शेअर, लोकांना सुशांत सिंह राजपूतची आली आठवण\nकरिअर न्यूजस्टाफ सिलेक्शन कमिशन: भरती परीक्षांच्या तारखा जाहीर\nक्रीडाधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nदेशराफेल सौद्यावरून कॅगचा ठपका, विक्रेता कंपनीने 'ते' आश्वासन पूर्ण केले नाही\nक्रीडामुंबई इंडियन्सने कसा मिळवला युएईमध्ये ऐतिहासिक विजय, पाहा फक्त एका क्लिकवर\nसाताराकोयना धरण पावसाने शंभर टक्के भरलं, पाणी सोडण्यात सुरुवात\nमुंबईदादर-सावंतवाडी स्पेशल ट्रेन धावणार; आरक्षण, वेळ, प्रवासाचे नियम जाणून घ्या\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/ashwin-best-spinner-world-said-graeme-swann-1054", "date_download": "2020-09-24T01:22:45Z", "digest": "sha1:LQEG2AVP2OUE5VWU7RD6VXVIFE4F6KKI", "length": 6562, "nlines": 103, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "Ashwin is the best off-spinner in the world said Graeme Swann | Sakal Sports", "raw_content": "\nअश्विन जगातील सर्वोत्तम स्पिनर : ग्रॅमी स्वान\nअश्विन जगातील सर्वोत्तम स्पिनर : ग्रॅमी स्वान\nइंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज ग्रॅमी स्वान यांने भारताचा फिरकी गोलंदाज अश्विन हा ��सोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज आहे, असे म्हणत त्याचे कौतुक केले आहे. तर अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान हा ट्वेंटी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचेही त्याने सांगितले.\nलंडन : इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज ग्रॅमी स्वान यांने भारताचा फिरकी गोलंदाज अश्विन हा कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज आहे, असे म्हणत त्याचे कौतुक केले आहे. तर अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान हा ट्वेंटी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचेही त्याने सांगितले.\nएका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ''अश्विन हा कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम ऑफ स्पिनर आहे. त्याचे उपखंडातील विक्रम उल्लेखनीय आहेत आणि त्याने एजबस्टनच्या मैदानावर केलेली कामगिरी मला प्रचंड भावली आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लियॉनने मायदेशात उत्तम कामगिरी केली आहे. अश्विनकडे त्याच्यापेक्षा जास्त विविधता असल्याने माझ्यामते तो सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे.''\nअश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 324 बळी घेतले आहेत. सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत त्याने तीन सामन्यांमध्ये आठ बळी घेतले आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. इंग्लंडविरुद्धचा चौथा सामना 30 ऑगस्टला सुरु होणार आहे.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dimag-kharab.blogspot.com/2011/09/", "date_download": "2020-09-24T03:12:54Z", "digest": "sha1:PR4K4U7P3M7NZFYRLT6IXZDWWEIV5SJX", "length": 20259, "nlines": 73, "source_domain": "dimag-kharab.blogspot.com", "title": "माझ्या गजाल्या: September 2011", "raw_content": "\nटीप: खालील कथेतील पात्रं व प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी अथवा व्यक्तीशी अथवा कुणाच्या वर्तनाशी यात कमालीचे साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.\nआज पुन्हा तो अजून एका ठिकाणी नकार ऐकून आला होता. नेहमीप्रमाणे त्याच्या प्रोजेक्टबद्दलच्या कल्पना 'अतिशयोक्ती' या नावाखाली हाणून पाडल्या गेल्या होत्या. सगळ्याच कंपन्या \"Over Qualified for job\" असे ठणकावून सांगून आपल्या तोंडाला पाने का पुसतात हे त्याला अजून हि कळले नव्हते. आत्ता तो देखील \"ह्यांना आपली कदर नाही, आपली कदर करणारा कुणीतरी भेटेल\" अश�� दरवेळी स्वतःची समजूत करून तो कंटाळला होता. पण आपल्याला पारखण्यात लोकं नक्की कुठे चुकतात हे मात्र त्याला कळत नव्हते.\nतसा लहानपणापासूनच तो चिकित्सक होता. अर्थात चिकित्सकपणा त्याच्या रक्तातच होता. त्याचे नाव चिंतन ज्ञानसागर. त्यांचे खरे आडनाव तसे कुणालाच माहीत नव्हते. फार पूर्वी त्यांच्या पूर्वजांनी कुणा राजा/बादशहाच्या दरबारी वेदशास्त्राच्या गाढ अभ्यासाने म्हणा, लेखणीच्या तलवारी चालवून किंवा देशोदेशीच्या विद्वानांना वाद-विवाद स्पर्धेत हरवून ज्ञानसागर हे आडनाव पदरात पाडून घेतले असावे आणि पुढच्या पिढीत सगळी पोरं बापाच्या वळणावर गेली असल्याने सहाजिकच आडनावाला साजेशी कामगिरी प्रत्येक पिढीच्या हस्ते घडली होती. घर-गृहस्थी, संसार ह्या इतर दुय्यम गोष्टीत घरातील स्त्रियांनी लक्ष घातल्यामुळे आजवर घराण्याचे दैनंदिन जीवन सुरळीत सुरु होते.या घराण्यातल्या कर्त्या पुरुषांनीदेखील आयुष्यभर अर्थार्जनापेक्षा कायम ज्ञानार्जनावरच भर दिला. पुस्तके, ज्ञान, शोधनिबंध यांच्या सदैव संपर्कात रहाता यावे म्हणून बहुतेकांनी शिक्षकी पेशा पत्कारला होता.\nचिंतनच्या बाबतीत मात्र आपल्या मुलाने इतके ज्ञान मिळवलेच आहे तर त्याचा उपयोग अर्थाजनासाठी तरी करून घ्यावा असे त्याच्या आईचे ठोस मत होते. त्याने नोकरी धंद्यात यश मिळवून इतर मुलांप्रमाणे चार पैसे गाठीशी बांधावे, त्यातून ऐहिक सुखे अनुभवावी असे तिला वाटे. ती त्यासाठी कायम प्रयत्नात देखील असे. ह्याच कारणासाठी स्वतः फोन/SMS करून तिने मध्यंतरी लेकाला \"कौन बनेगा करोडपती\"मध्ये देखील पाठवले होते जेणेकरून तिथे करोड नाहीतर निदान काही लाख तरी पदरात पडतील आणि त्याला कामधंदा लागेपर्यंत तरी घरखर्चाचा प्रश्न सुटेल. पण चिंतनला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर चार पर्यायामधून बघून सांगणे म्हणजे आपल्या ज्ञानाचा अपमान वाटे. त्याच्या मते अशी पर्याय बघून उत्तर देणे म्हणजे परीक्षेत कॉपी करण्यासारखे होते. तरीदेखील घरून मारूनमुटकून KBCमध्ये भाग घेण्यासाठी पाठवलेला चिंतन पोहोचला मात्र \"राज पिछले जन्म का\"च्या सेट वर. त्याने KBCमध्ये महानायाकाची करंगळी धरून पुढे जाण्यापेक्षा स्वतःचा सिक्स्थ-सेन्स, आर्टिफिशीअल् इंटेलिजंन्स वापरून स्वतःच्या पूर्वजन्मात डोकावून पहाण्यात धन्यता मानली.\nतर असा हा चिंतन ��्ञानसागर. आपले ते खरे करणारा. प्रत्येक गोष्ट आपल्या ज्ञानाच्या आधारे पडताळून पहायला बघणारा. आज देखील एका फार मोठ्या कंपनीमध्ये मुलाखत देवून आलेला. आलेली संधी त्याच्यासाठी आणि त्याच्या भावी संशोधनासाठी फारच उपयोगी होती. ती मल्टी नॅशनल कंपनी सागरी संशोधनासाठी प्रसिध्द होती. चिंतननेदेखील लहानपणापासुनच पाणी आणि पाण्याखालचे जीवन यावर खूप अभ्यास केला होता. त्याचा हा अभ्यास देखील तसा अपघातानेच सुरु झाला होता. शाळेतून जाता येता वाटेत नदीतल्या पाण्यात दगड भिरकावणे हा सगळ्या मुलांचा चंद. पण नुसता दगड भिरकावून पुढे जायला चिंतन हा काही इतरांसारखा सामान्य मुलगा मुळीच नव्हता. पाण्यात दगड भिरकवल्यानंतर पाण्यावर उठणाऱ्या तरंगांनी त्याचे लक्ष वेधून घेतले. पुढे सहाव्या की सातव्या इयत्तेच्या विज्ञान विषयात पाण्यात वस्तू टाकली की पाण्यावर उठणारे तरंग आणि त्यांची वारंवारता ह्यावर एक धडा होता. तिसरीत असला तरी चिंतनने दिवाळी आणि में महिन्याच्या सुट्टीत शेजारपाजारच्या घरात घुसून दहावीपर्यंतची सगळी पुस्तके चाळून काढली होतीत. जे मिळेल ते अधाश्यासारखे वाचणे हा वडिलोपार्जित गुण असल्याने इतक्या लहान वयातदेखील त्याला वाचायला पुस्तके पुरत नसत.\nसहाजिकच दगड टाकल्यावर पाण्यावर उठणारे तरंग मोजण्याचा नविन चिंतनला लागला. पुढे कमी-अधिक आकारमानाचे दगड, मग दगडाऐवजी मातीचे ढेकूळ, लाकडाचा तुकडा, शाळेतल्या खडूचा तुकडा आणि नंतर निरनिराळ्या धातूचे तुकडे असे काय हाताला मिळेल ते पाण्यात टाकणे आणि पाण्यावर उठणाऱ्या तरंगांचे निरीक्षण नोंदवणे अशी सवयच त्याला लागून गेली. घरात आणि आजूबाजूच्या परिसरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आणि धातूच्या तुकड्यांची निरीक्षणे झाल्यावर या अकाली शास्त्रज्ञाने एकदा थेट बापाची दोन तोळ्याची सोन्याची अंगठी घरून आणून पाण्यात फेकली आणि सोने या नविन धातूचे निरीक्षण नोंदवले. यथावकाश हि गोष्ट घरी समजली. बापाला अर्थातच काही फरक पडत नव्हता पण चिंतनाच्या आईने मात्र आकाश पाताळ एक केले. तेंव्हा ती अंगठी परत आणण्यासाठी चिंतनने पहिल्यांदा पाण्यात उडी मारली. पण पाण्यात शिरताच पाण्याखालचे जग पाहून चिंतन इतका हरखून गेला की अंगठी शोधण्याचे विसरूनच गेला. पूर्वी कधीही पाण्यात न पडलेला चिंतन केवळ \"पोहायला शिका\" या कधीतरी व��चलेल्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हात पाय हलवून लगेचच पोहू लागला. त्यासाठी त्याला सुका नारळ वा टायर कमरेभोवती बांधून बिलकुल सराव करावा लागला नाही. अर्थात इतरांसाठी हे भारी प्रकरण असले तरी चिंतनला मात्र आपण पहिल्यांदाच पाण्यात पडलो आहोत आणि पोहू लागलो आहोत हे कळले देखील नाही. तो आपला सराईतपणे पोहत आपल्या समोर नव्यानेच उघडलेले जग आणि त्यातील जलचर न्याहाळण्यात मग्न होता.\nतसंही त्याच्या हुशार आणि चिकित्सक स्वभावामुळे बरोबरची मुले त्याला कधीच आपल्या बरोबर सामावून घेत नसत. खरे तर मुलांची पण चूक नव्हती. ती सुद्धा सुरुवातीला चिंतनला बरोबर घेत असत. त्याचे वेगळेपण कळल्यावर त्याला एक हुशार मुलगा म्हणून मान देत असत. पण पुढे पुढे त्यांना चिंतनचा त्रास व्हायला लागला जेंव्हा एखादा प्रश्न किंवा शंका विचारल्यानंतर त्याचे उत्तर खूप खोलात जावून ऐकावे लागे. 'त' वरून तपेलं अश्या अपेक्षेने चिंतनला काही विचारावे तर तो तपेल्याबरोबर 'त' वरून ताट, तांब्या, तराजूपासून सुरुवात करे तो थेट 'ट' वरून टमरेल पर्यंत जाई. परीक्षेत देखील एका वाक्यात उत्तरे द्या हा प्रश्न चिंतनला जाचक वाटे. जिथे लोकं त्याच्या पासून पळायला बघत तिथे लोकांना चार गोष्टी जास्त कळल्या तर काय बिघडलं असा प्रश्न चिंतनला पडे. मुलांबरोबर खेळायला गेला तरी गणित/विज्ञान हे विषय त्याला खेळातल्या आनंदापेक्षा वेग, दिशा, वस्तुमान ह्या गोष्टींकडे पहायला लावीत. क्रिकेट खेळताना स्ट्रेट-ड्राईव्ह सरळ रेषेत, कव्हर-ड्राईव्ह ४५ अंशात तर स्क़्वेअर कट ९० अंशातच असला पाहिजे याबद्दल तो आग्रही असे. सहाजिकच चिंतनला खेळात घेण्याऐवजी घासू, पुस्तकी किडा, लाल्या अश्या अनेक उपाध्या बरोबर देवून पोरांनी त्याला वाळीत टाकले होते. ह्या अश्या मिळणाऱ्या वागणुकीमुळे चिंतन बहुतेक वेळा एकटाच असायचा. त्यालाही बाहेरच्या जगाचा तसा कंटाळाच आलेला. तो रहात होता तिथे भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिकदृष्टया वा अन्य कुठल्याही प्रकारे आकलन करण्यासारखे त्याच्या दृष्टीने काहीच उरले नव्हते. त्यामुळे अपघाताने का होईना पाण्यात पडल्यानंतर आपोआपच त्याच्यासाठी अभ्यासाचे एक नविन दालन उघडले होते. त्याच्या बुद्धीला एक नविन खाद्य मिळाले होते. त्याकाळी डिस्कवरी, अनिमल प्लॅनेट अश्या वाहिन्या नसल्याने चिंतन हे सर्व पहिल्यांद��च पहात होता. त्या घटनेनंतर त्याचे आयुष्यच जलमय झाले. बरोबरची सामन्य मुले जेंव्हा सूर्यकिरणे पाण्यात शिरली की प्रकाश किरणांचा कोन बदलतो हे बालबुद्धीस किचकट विज्ञान लक्षात ठेवण्यासाठी डोकेफोड करीत होतीत तेंव्हा चिंतन मात्र जास्तीत जास्त वेळ श्वास रोखून पाण्याखाली कसे रहाता येईल या प्रयत्नात असायचा.\n(पुढील भागात - चिंतन आणि अजून काही व्यक्तिरेखा टीव्हीवरच्या \"पैचान कौन\" या कार्यक्रमात...)\nहापूस, रायवळ आंबे, काजू, फणस, करवंद या सगळ्या कोकण मेव्याबरोबरच कोकणातल्या समुद्र किनार्‍यावरच्या खार्‍या हवेवर आणि खारवलेल्या माश्यांवर पोसलेला माणूस. कोकणात वाढल्यामुळे सहाजिकच जिभेचे वळण तिरके. तिरकस विचार आणि बोलणे जरा जास्तच रोखठोक. मालवणीसारख्या शिवराळ भाषेवर मनापासून प्रेम. तर आंतरजालावरच्या गाववाल्यांनू मी जा काय लिवनार हाय ता ग्वाड मानून घ्या नाहीतर जावा ****... काय समजलावं\nगजालवाडीतल्या कट्ट्यावर किती लोकं चकाट्या पिटतं आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/author/admin/page/825/", "date_download": "2020-09-24T00:43:28Z", "digest": "sha1:NRYVTPMH6FUFLXAAYPUJKEQGNQKKMDJ3", "length": 23019, "nlines": 340, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "Mahanayak News Updates – Page 825", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\n‘ग्रॅमी’ पुरस्कारात यावर्षी ” लेडीज फर्स्ट \nसंगीत क्षेत्रातील मानाचा समजला जाणाऱ्या ६१वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा लॉस एंजलिसमध्ये दिमाखदार वातावरणात पार पडला….\nपबजीने वेडा झाला अन घर सोडून निघून गेला …\nपबजी गेम खेळताना पत्नी आणि कुटुंबाचा अडथळा येतोय म्हणून एका तरुणानं चक्क चार महिन्याची गरोदर…\nजे भ्रष्टाचारी आहेत त्यांनाच माझी अडचण : पंतप्रधान\n२०१४ मध्ये देशातील जनतेने इमानदार आणि पारदर्शक सरकारसाठी मतदान केले. त्यानंतर गरिबांचे हक्क हिसकावणाऱ्या सगळ्यांनाच…\nखासदार राजू शेट्टी यांचा मार्ग वेगळा …\nलोकसभेसाठी हातकणंगले, बुलढाणा, वर्धा, माढा, कोल्हापूर, सांगली, धुळे, शिर्डी, लातूर या नऊ जागांवर निवडणूक लढण्याची…\n‘महापरिवर्तना’तून सामान्यांच्या जीवनात परिवर्तन : मुख्यमंत्री\nराज्य प्रशासन आणि खासगी संस्थांनी एकत्रित येत ‘महापरिवर्तन’च्या माध्यमातून सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवावे. सामान्य नागरिकांच्या…\nघाटकोपर येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक\nसाहित्यरत्न लोकश��हीर अण्णा भाऊ साठे यांचे पत्राचाळ, चिराग नगर, घाटकोपर येथील स्मारक हे झोपडपट्टी पुनर्वसन…\nलोकसेवा आयोग परीक्षेच्या तयारीबाबत आदिवासी विभागाने जबाबदारी घ्यावी.\nलोकसेवा आयोग परीक्षेच्या तयारीबाबत आदिवासी विभागाने जबाबदारी घ्यावी. राज्यातील आदिवासी विद्यार्थी जर राज्य अथवा केंद्रीय…\nसैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण\nसैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षणाचे नाशिक येथे आयोजन भारतीय सैन्यदल, नौदल व…\nअमिताभसोबत येतोय शाहरुख …\nअमिताभ यांच्या “बदला” सिनेमात शाहरुख खानची एंट्री झाली आहे. शाहरुख बदलामध्ये अमिताभ बच्चन यात वकिलाची…\nपुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या ‘बंगल्यातील सर्व्हंट क्वार्टरला आग’\nमुंबई – अन्न आणि नागरी पुरवठामंत्री, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या बंगल्यातील सर्व्हंट क्वार्टरला आग…\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nMarathaReservationUpdate : मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव संमत , १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nCoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nMarathaReservationUpdate : मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव संमत , १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nCoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…\n“भाजप निवडून आला तर हिंदू पाकिस्तान निर्माण होईल ” शशी थरूर यांच्याविरुद्ध पकड वॉरंट\nAurangabad Crime : दोन जणांनी मारहाण करीत वृध्दास लुटले तर दुसऱ्या घटनेत रोड रोमियोंची वृद्धास मारहाण\nAurangabad : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर संशयीतांची झाडा-झडती, रेल्वेस्टेशन, बसस्थानकावर पोलिसांचे विशेष लक्ष\nAurangabad : घाटीचा मेडिसीन विभाग चकाचक, इतर विभागात दुर्गंधी कायम, स्वच्छता स्पर्धेत ठरावीक विभागालाच पसंती\nAurangabad Crime : ट्रिपल तलाक प्रकरणी औरंगाबाद शहरात राज्यातला दुसरा गुन्हा दाखल\nAurangabad Crime : सोलार प्लॅन्टचे आमिष दाखवून ४ लाखांची फसवणूक\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन September 23, 2020\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा September 23, 2020\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद September 23, 2020\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू September 23, 2020\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना September 23, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/6705", "date_download": "2020-09-24T03:23:15Z", "digest": "sha1:QPRY5BKJJILSZKMRB5BUCFTHTB7IHPCY", "length": 10484, "nlines": 98, "source_domain": "dhanlabh.in", "title": "श्रीमंत व्हायचंय? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nश्रीमंत व्हावं, असं कोणाला वाटत नाही\nपण, या जगात कोणीही अपघाताने श्रीमंत होत नाही. संपत्ती निर्माण करण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या गोष्टी करण्याचा निश्‍चय करावा लागतो. यासाठी सर्वांत आधी आपल्या मानसिकतेत करावा लागणारा बदल महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने श्रीमंत होण्यासाठी जे काही नियम आणि सवयी पाळण्याची ���रज असते, त्यावर एक नजर टाकूया.\n“मला हे इतक्‍यात शक्‍य नाही. पुढील वर्षी पगारवाढ झाल्यावरच मी गुंतवणूक करीन,” हे वाक्‍य आपण अनेकांच्या तोंडून ऐकलेलं आहे. कोणत्याही गोष्टीत दिरंगाईची सवय वाईटच. मात्र, गुंतवणुकीबाबत दिरंगाई केल्यास आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात, त्यामुळे गुंतवणुकीला सुरवात करण्यास उशीर करू नये. तुम्ही जेवढा उशीर कराल, तेवढी परिस्थिती तुमच्या विरोधात जाईल. चक्रवाढ पद्धतीचा परिणाम दिसून येण्यासाठी काही वेळ जावा लागतो. यामुळेच आता पुढची पगारवाढ होण्याची वाट पाहू नका. याउलट जसजसे तुमचे उत्पन्न वाढेल, तसतशी गुंतवणुकीची रक्कम वाढवा. तुम्ही जेवढा उशीर कराल, तेवढा तुम्हाला त्या रकमेचा फायदा मिळण्यास उशीर होईल. तुम्ही दहा वर्षांच्या कालावधीसाठी केलेल्या दरमहा दोन हजार रुपये गुंतवणुकीचे मूल्य हे तुम्ही पाच वर्षांमध्ये दरमहा गुंतवलेल्या चार हजार रुपयांच्या गुंतवणुकीपेक्षा नेहमीच जास्त असेल. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्‍स) गेल्या 36 वर्षांत 16 टक्के (सीएजीआर) दराने परतावा (उत्पन्न) दिला आहे. मात्र, ज्या वेगाने सध्या भारताचा आर्थिक विकास होत आहे, तो लक्षात घेता तुम्हाला निश्‍चितच यापेक्षा चांगला परतावा मिळू शकतो. थोडक्‍यात सांगायचे, तर गुंतवणुकीला आताच सुरवात करा\n ती धनलाभ च्या संकेतस्थळावरून पहा \nलवकर निघा – सुरक्षित पोहोचा—\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nतुम्हीही मुकेश अंबानी बना \nमग गुंतवणूक करायची तरी कुठे\nआर्थिक नियोजन — उद्योगांसाठी\nआर्थिक संकट-पर्सनल लोन की गोल्ड लोन\nगोल्ड बॉंड – आधुनि�� सोने खरेदी\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://santsahitya.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%20-%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%20%E0%A5%AA/2020/04/03/53446-chapter.html", "date_download": "2020-09-24T02:42:20Z", "digest": "sha1:BEYTA6OG2DYKTCL27ENMDD2LBAJMHUB5", "length": 5590, "nlines": 87, "source_domain": "santsahitya.org", "title": "संत तुकाराम - सतत मानसीं करितों विचार ।... | संत साहित्य संत तुकाराम - सतत मानसीं करितों विचार ।… | संत साहित्य Literature by all great marathi saints", "raw_content": "\nसंतांचा अर्थ असा आहे की भक्तांनी बनविलेले धार्मिक साहित्य. जो निर्गुण उपासक आहे त्याला संत म्हटले पाहिजे हे आवश्यक नाही. याअंतर्गत लोकमंगलविद्या ही सर्व सगुण-निर्गुणांकडे येते, परंतु आधुनिकांनी निर्गुण्य भक्तांना \"संत\" हे नाव दिले आणि आता त्या वर्गात हा शब्द सुरू झाला आहे. \"संत\" हा शब्द संस्कृतच्या पहिल्या \"सत\" चा बहुवचन रूप आहे, ज्याचा अर्थ सज्जन आणि धार्मिक व्यक्ती आहे. मराठीमध्ये साधू / सुधारक हा शब्द प्रचलित झाला. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव इत्यादी संतांनी अभंग, भजन, गीते बनवून अगाध साहित्य निर्माण केले.\nसंत तुकाराम अभंग - संग्रह १\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह १\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह २\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग चवथा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पाचवा\nश्री एकनाथ महाराज हरिपाठ\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत तुकाराम - सतत मानसीं करितों विचार \nसतत मानसीं करितों विचार तों हें अनावर विषयलोभी ॥१॥\nआतां मज राखें आपुलिया बळें न देखें हें जाळें उगवितां ॥२॥\nसांपडलों गळीं नाहीं त्याची सत्ता उगळी मागुता घेतला तो ॥३॥\nतुका म्हणे मी तों अज्ञानचि आहें जरी तुम्ही साहे नव्हां देवा ॥४॥\n« संत तुकाराम - नव्हों नरनारी संसारा आतलो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/prahar-sanghatanas-agitation-against-a-private-hospital-in-nashik/videoshow/77432877.cms", "date_download": "2020-09-24T02:51:56Z", "digest": "sha1:XXX6YPD7M2HFIDE4BEJYQLUPJQYAYVB7", "length": 10082, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनाशिकमध्ये प्रतिकात्मक तिरडी आणत महापालिकेत प्रहार संघटनेचे आंदोलन\nखासगी हॉस्पिटलच्या लुटमारीच्या विरोधात प्रहार संघटनेचे आंदोलन केलेनाशिक महापालिकेच्या आवारात हे आंदोलन करण्यात आलेरुग्णांना अतिरिक्त बिल लावून खाजगी रुग्णालय लुटत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाप्रहार संघटनेच्या आंदोलकांनी प्रतिकात्मक तिरडी आणत हे आंदोलन केलेमहापालिकेत प्रवेश करण्यावरून आंदोलकांचा पोलिसांशी वाद झालाआयुक्य भेटीसाठी आले नाही म्हणून भेटीसाठी आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर...\nशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन...\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २४ सप्टेंबर २०२०\nक्रीडाकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nन्यूजकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nन्यूजश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\nक्रीडाधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nन्यूज'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nन्यूजरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nन्यूजसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nन्यूजचिनी सैनिकांची जुनी खेळी, लडाखमध्ये वाजवतायत पंजाबी गाणी\nन्यूजमुंबईतील नायर रुग्णालयाच्या ओपीडीत शिरलं पाणी\nन्यूजघरात शिरलेल्या गुडघाभर पाण्यात मु���बईकरांनी काढली रात्र \nन्यूजमुसळधार पावसाने वाहतुकीवर परिणाम, सायन स्थानकात पाणी\nन्यूजमुंबईत पावसाची रात्रपाळी, रस्ते पाण्यात तर रेल्वे ठप्प\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २३ सप्टेंबर २०२०\nन्यूजभिवंडी इमारत दुर्घटनेत ३७ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु\nब्युटीनिरोगी टाळू आणि मजबूत केसांसाठी घरच्या घरी बनवा नैसर्गिक शॅम्पू\nन्यूजइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\nन्यूजdrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-09-24T02:51:09Z", "digest": "sha1:ANBYPHLWJVRDQNJBC23VNSV25B2ZMR5F", "length": 3615, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गजलांकित प्रतिष्ठानला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nगजलांकित प्रतिष्ठानला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख गजलांकित प्रतिष्ठान या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nगझल ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:गझल ‎ (← दुवे | संपादन)\nसंगीता जोशी ‎ (← दुवे | संपादन)\nमराठी गझलकार ‎ (← दुवे | संपादन)\nजनार्दन केशव म्हात्रे ‎ (← दुवे | संपादन)\nसदानंद डबीर ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/crime-news-nanded-10706", "date_download": "2020-09-24T00:49:17Z", "digest": "sha1:IQRAYZKGJPOGMRCRZCG74ZYJE5EGDMZW", "length": 9689, "nlines": 142, "source_domain": "www.saamtv.com", "title": "#Crime नांदेडमध्ये मठात घुसून महाराजांसह दोघांच��� निर्घृण हत्या | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n#Crime नांदेडमध्ये मठात घुसून महाराजांसह दोघांची निर्घृण हत्या\n#Crime नांदेडमध्ये मठात घुसून महाराजांसह दोघांची निर्घृण हत्या\nरविवार, 24 मे 2020\nसाधूच्या हत्येनं नांदेड हादरलं\nमठात घुसून महाराजांसह दोघांची निर्घृण हत्या\nपालघर मध्ये दोन साधूंची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना नांदेडमध्ये एका साधूचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादाक घटना समोर आलीय. या घटनेमुळे नांदेड पुरतं हादरलंय.\nनांदेड जिल्ह्यातल्या उमरी तालुक्यातील नागठाणा एका धक्कादायक हत्याकाडांनं पुरतं हादरलंय. इथले बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा रात्री दीड वाजताच्या सुमारास खून झालाय. या घटनेनं भाविकांमध्ये एकच खळबळ उडालीय. गावातीलच एका माथेफिरू तरुणानं महाराजांच्या मठात प्रवेश केला त्यांच्याजवळील ऐवज लुटला आणि त्यानंतर गळा दाबून खून केला. ज्या मठामध्ये शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला त्याच मठातील बाथरूममध्ये आणखी एक मृतदेह सापडला असून असून मृत व्यक्तीचं नाव भगवान शिंदे असं आहे.\nकोण होते पशुपतीनाथ महाराज\nपशुपतीनाथ महाराज मुळचे कर्नाटकातील बेल्लारी येथील रहिवासी\nलिंगायत धर्म प्रसार करण्यात मोठा वाटा\n500 हून अधिक मंदिरांचं कलाशारोहण\nव्यसनमुक्ती, दारू मुक्तीसाठी मोठं योगदान\nमहाराष्ट्र तसच कर्नाटकात एक लाखांच्यावर शिष्य\n2008 मध्ये पट्टाधीश सोहळा गादीवर बसले\n35 वर्ष गादीला उत्तराधिकारी नव्हता\nपशुपतीनाथ महाराज मुळचे कर्नाटकातील बेल्लारी येथील रहिवासी होते.\nलिंगायत धर्म प्रसार करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिलाय. 500 हून अधिक मंदिरांचं कलाशारोहण त्यांच्या हस्ते झालंय. व्यसनमुक्ती, दारू मुक्तीसाठी त्यांनी मोठं योगदान दिलं असून, महाराष्ट्र तसच कर्नाटकात त्यांचे एक लाखांच्या वर शिष्य आहेत. 2008 मध्ये ते पट्टाधीश सोहळा गादीवर बसले. 35 वर्ष या गादीला उत्तराधिकारी नव्हता\nयाआधी पालघरमधील साधूंच्या हत्येनं महाराष्ट्र हादरला होता. आता ही दुसरी घटना घडल्यान��� याचे पडसाद देशभर उमटणार हे स्वाभाविक आहे.\nनांदेड nanded पालघर palghar खून कर्नाटक कला दारू महाराष्ट्र maharashtra\nपोलिस भरतीच्या निर्णयामुळे मराठा समाज आक्रमक, पुणे-मुंबईला होणारा...\nराज्यभरात मराठा आंदोलकांनी एल्गार पुकारलाय. पोलिस भरती करण्याच्या निर्णयामुळे...\nबोगस बियाणांनंतर शेतकऱ्यांचा निसर्गानंही केला घात...\nराज्यातील शेतकऱ्यांसमोरील संकटांची मालिका संपता संपत नाही. चांगला पाऊस झाला म्हणून...\nशेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणं, तब्बल सव्वाशे कोटींचा फटका\nसोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय. पेरलेलं बियाणं उगवलंच...\nपावसाची खबरबात | मुंबई, ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी\nमुंबई :शुक्रवारी पुन्हा एकदा मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागांमध्ये पूर्व मोसमी...\nकोरोना आपोआप बरा होऊ शकतो...कसा\nआता बातमी कोरोनाबाब समोर आलेल्या महत्त्वाच्या निष्कर्षाची... देशातील अनेक लोकांना...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://srtmun.ac.in/mr/", "date_download": "2020-09-24T00:42:19Z", "digest": "sha1:PJMQXA7AJ5FL2PUJB5BZLTIP6OPQ6FVZ", "length": 12984, "nlines": 238, "source_domain": "srtmun.ac.in", "title": "मुख्यपृष्ठ", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता, नॅक पुर्नमुल्यांकन \"अ\" दर्जा\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nमहाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ - परिपत्रके\nवित्त व लेखा विभाग\nश्री भगत सिंह कोश्यारी\n22 सप्टेंबर 2020\tशिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या 100 टक्के उपस्थितीसंदर्भात स्पष्टीकरणातमक खुलासा\n16 सप्टेंबर 2020\tगोंडवाना विद्यापीठातील मा. कुलगुरू पदाची जाहिरात\n23 ���प्टेंबर 2020\tतात्काळ - शासन अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक संवर्गातील मंजूर पदे भरलेली पदे व रिक्त पदाची माहिती पाठविणे बाबत.\n21 जुलै 2020\tशैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून एमसीए अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षाचा करणे बाबत.\nवित्त, लेखा, संपदा विभाग\nन्यू मॉडेल कॉलेज, हिंगोली\nनॅक / आयक्युएसी सेल\nसभा व निवडणूक कक्ष\nशैक्षणिक नियोजन व विकास\nकॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://marathivarsa.com/MarathiKatha/Sasa-Ani-Kasav-Stories-in-Marathi", "date_download": "2020-09-24T01:24:34Z", "digest": "sha1:3EPGV2SNVNTIUUU7Q5AYFAUDIXJAZIGC", "length": 3995, "nlines": 23, "source_domain": "marathivarsa.com", "title": "ससा आणि कासव | Sasa Ani Kasav | Story in Marathi | Marathivarsa.com", "raw_content": "\nएका रानात एक कासव आणि ससा राहत होते. ससा नेहमी कासवासमोर बढाया मारी. त्याच्यासमोर फुशारकी गाजावे. एकदा ससा असाच फुशारकी करीत कासवाला म्हणाला, माझ्या चपळतेपुढे तू फारच क्षुद्र आहेस. माझ्याबरोबर चालण्याची, पळण्याची बरोबरी कोणीच करणार नाही.\nकासव म्हणाले, ससेभाऊ, तुझ्या चपळतेचा तुला एवढा गर्व असेल, तर चल माझ्याबरोबर धावण्याची पैज लाव. आपण दोघे एकाच वेळी निघून त्या डोंगरापर्यंत जाऊ. जर माझ्याआधी तू तिथे पोहोचलास, तर मी तुला बक्षीस देईल आणि जर मी आधी पोहोचलो, तर तू मला बक्षीस देशील. बोल आहे कबूल\nसस्याने कासवाची अट मान्य केली. मग दोघेही एकाच वेळी तिथून निघाले. थोड्याच अवधीत ससा बराच पुढे निघून गेला. कासव मात्र आपलया गतीने चालले होते.\nकासव खूपच मागे राहिलेले बघून सस्याने विचार केला, कासव अजून बराच मागे आहे. आपणही धावून दमलो आहे. थोडावेळ या झाडाखाली विश्रांती घ्यावी आणि पुन्हा ताजेतवाने होऊन धावत सुटावे. म्हणजे कासवाच्या किती तरी आधी आपण डोंगरापर्यंत पोहोचू.\nएखादे वेळी कासव थोडे पुढे जरी निघून गेला तरी त्याला गाठण्यास आपल्याला कष्ट पडणार नाहीत. चार उड्यातच आपण त्याच्या पुढे जाऊ, असा विचार करत ससा झाडाखाली सावलीत झोपी गेला. थोड्याच वेळात तो घोरू लागला.\nकासव मंद गतीने चालत चालत सश्याच्या पुढे निघून गेले आणि थोड्याच वेळात ते डोंगराच्या पायथ्याशी पोहोचला. तरी ससा आपला झाडाच्या सावलीत झोपलेलाच होता. सश्याला जाग आली तेव्हा पाहतो तर कासव पायथ्याला पोहोचलेले दिसले, तेव्हा त्याला आपलीच लाज वाटली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/54030", "date_download": "2020-09-24T01:21:11Z", "digest": "sha1:NQDUN7R7UTCPNQ3Z5KKK6U7LS5QKOUT2", "length": 28120, "nlines": 258, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मला गवसलेली 'एक चतुर नार' ... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मला गवसलेली 'एक चतुर नार' ...\nमला गवसलेली 'एक चतुर नार' ...\nकोणतं गाणं कोणत्या रूपात कधी, कुठे, कसं भेटेल काहीही सांगता येत नाही... त्यातही काही गाणी परत परत भेटत राहतात. कधी एक हलकीशी झलक दाखवून उत्सुकता चाळवून जातात, आणि मग सुरु होतो शोध. या शोधात तुमच्याही नकळत तुम्ही गुरफटत जाता, गाणं हुलकावणी देऊन निघूनही गेलेलं असतं. काळाच्या ओघात कधीतरी सक्रीय शोधही मागे पडतो. कधी मित्रांबरोबर विषय निघाला तर तुमच्या शोधाबद्दल, उत्सुकतेबद्दल त्यांच्याशी बोललं जातं. मग ते ही काही काळ त्या शोधयात्रेत सामील होतात. कधी उत्तर मिळतं, कधी मिळत नाही. मनात मागे नुसताच त्या गाण्याचा, प्रश्नाचा ठसा उरतो. हलकासा, न जाणवणारा, त्रास न देणारा पण तरीही पुसुन न टाकता येणारा. दिवस, महिने, वर्ष मागे पडतात. नवीन गाणी, नवे प्रश्न, नवा शोध या सगळ्यात आपण नव्याने गुरफटून जातो...\n... आणि अचानक ध्यानीमनी नसताना फार सहजपणे एखाद्या क्षणी 'ते' गाणं सामोरं येतं, उत्तर सापडतं आणि एका क्षणात शोध संपतो. मन जबरदस्त सुखावून जातं.\nकालच अश्याच एका गाण्याचा शोध माझ्यासाठी अचानक संपला. ते गाणं म्हणजे पडोसन मधलं ' एक चतुर नार करके सिंगार' मन्नाडे आणि किशोर ह्या दोघा दिग्गजांची जुगलबंदी. हिंदी चित्रपट संगीतातील 'टॉप ५ कॉमेडी गाणी' अशी यादी केली, तर त्या पाचात हे गाणं नक्कीच असेल इतकी शब्दांची, सूरांची, आवाजाची आणि विनोदासाठी अतिशय आवश्यक अशा 'टायमिंगची' जमलेली भट्टी मन्नाडे आणि किशोर ह्या दोघा दिग्गजांची जुगलबंदी. हिंदी चित्रपट संगीतातील 'टॉप ५ कॉमेडी गाणी' अशी यादी केली, तर त्या पाचात हे गाणं नक्कीच असेल इतकी शब्दांची, सूरांची, आवाजाची आणि विनोदासाठी अतिशय आवश्यक अशा 'टायमिंगची' जमलेली भट्टी आरडीचं एक जबरी कंपोझिशन....\nपण माझ्यासाठी ह्या आवडत्या गाण्याची गोष्ट मात्र इथेच संपत नाही.\nकाही वर्षांपूर्वीची गोष्ट. कुठेतरी ऐकलं होतं किंवा कोणत्यातरी लेखात एक ओझरता उल्लेख वाचला होता की 'एक चतुर नार' हे गाणं किशोरच्या आधी अशोककुमारच्या आवाजात आहे म्हणे \n आता ते गाणं कोणतं, कोणत्या सिनेमातलं आहे की नॉ���फिल्मी अल्बम मधलं, रीलीझ झालं की नाही, असे एक ना भारंभार प्रश्न पडायला सुरुवात झाली.... गाण्याचा शोध चालू झाला.\nकाही प्राथमिक शोधाशोधीनंतर, अशोक कुमारच्या १९४१ सालच्या ' झूला' या चित्रपटात 'एक चतुर नार करके सिंगार' ही गाण्याची पहिली ओळ असलेलं गाणं आहे, इतकी माहिती मिळाली आणि हा शोध इथेच अडकला.\nपुढे काही वर्षांनी आर्डी बर्मनच्या पुस्तकात ह्या गाण्याबद्दल अजूनच इंटरेस्टींग, उत्सुकतावर्धक माहिती मिळाली ती अशी -\n\" एक चतुर नार हे एक अतिशय चतुरपणे एकत्रीत केलेलं, पटकन लक्षात येणार नाही अशी विविध गाण्यांची मांडणी करून रचलेलं गाणं आहे. गाण्याची पहिली ओळ - एक चतुर नार करके सिंगार - ही झिंझोटी रागातली रचना अशोककुमारच्या झूला (१९४१) चित्रपटातील गाण्यावर बेतलेली आहे. पुढील 'अरे देखी तेरी चतुराई' ही ओळ विष्णूपंत पागनीसांच्या ' वन चले राम रघुराई' ह्या भजनाचं विडंबन आहे. (संत तुलसीदास - १९३९). तर 'काला जा रे जा रे' ही ओळ लता मंगेशकरने गायलेल्या जिद्दी (१९४८) चित्रपटातील ' चंदा रे जा रे जा' या छायानट रागावर आधारीत गाण्यावर बेतलेली आहे. ह्या सगळ्या गाण्यांचं एकत्रीकरण करून कवी राजेंद्र किशन आणि संगीतकार पंचम यांनी एका अजरामर विनोदी गीताची निर्मीती केली\"\n सगळंच एकदम भारी वगैरे वाटायला लागलं आणि यातली एक एक गाणी शोधण्याच्या मागे मी लागले.\nविष्णूपंत पागनीसांचं 'बन चले राम रघूराई' भजन सापडलं, आणि त्यात 'अरे देखी तेरी चतुराई' स्पष्ट ऐकू यायला लागलं. आधी मनात खुदकन आणि मग चक्क मोठ्याने खदाखदा हसू आलं. माझ्यासाठी त्या भजनाला एक नवीन मीती प्राप्त झाली.\nदेवआनंदच्या 'जिद्दी' मधलं लताच्या आवाजातलं ' चंदा रे जा रे जा रे' हे गाणं पण सापडलं. आजवर जिद्दी म्हणजे लता - किशोरचं पहिलं रेकॉर्ड झालेलं ड्युएट \" ये कौन आया रे \" (https://www.youtube.com/watchv=j6aaQphk1Pg) या गाण्यासाठी माहिती होतं. आता त्या सिनेमाच्या गाण्यांना 'पडोसन' चा एक नवा संदर्भ जोडला गेला.\nआता उरलं अशोककुमारच्या आवाजातलं 'एक चतुर नार' ही ओळ असलेलं गाणं. खूप शोधलं पण हे गाणं काही पहायला मिळालं नाही...\nबरीच वर्ष झाली... आणि काल अचानक, अगदी अचानक एका मित्रानं ' हे तू आधी पाहिलं आहेस का' अश्या मेसेजसकट एका गाण्याची लिंक पाठवली... उत्सुकतेनं मी लिंकवर क्लीक केलं आणि हर्षवायू झाल्यासारखी माझी परिस्थीती.\nत्या लिंकमधलं गाणं होतं अशोक कुमारच्या ���वाजातालं 'एक चतुर नार करके सिंगार' \nनिकीत, ती लिंक पाठवल्याबद्दल मनापासून धन्यवाद.\nवर्षानुवर्ष चाललेला 'एक चतुर नार' ह्या गाण्याचा शोध काल माझ्यासाठी अचानक संपला... म्हणजे निदान पुढचे काही प्रश्न , उत्सुकता निर्माण होईपर्यंत तरी \nएक चतुर नार करके सिंगार - झूला (१९३९) - अशोक कुमार\nबन चले राम रघूराई - संत तुलसीदास (१९३९) - विष्णूपंत पागनीस\nही लिंक ओपन झाली नाही तर -\nचंदा रे जा रे जा रे - जिद्दी (१९४८) - लता मंगेशकर\nपुस्तक संदर्भ : R. D. Burman: The Man The Music, अनिरुद्ध भट्टाचार्जी आणि बालाजी विठ्ठल.\nधन्य ते गायनी कळा\nखूप छान लिहिले आहेस रार. आता\nखूप छान लिहिले आहेस रार. आता वेळात वेळ काढून ऐकेन ह्या लिम्क्स. धन्यवाद.\n सगळी गाणी ऐकून हसायला आलं जोरात \n लेख दोनदा वाचला अन आता\n लेख दोनदा वाचला अन आता त्या लिन्क्स वर माहित नाही किती वेळा जाईल..\n योगायोगाने ह्यातल्या 'चतुर नार' बद्दल मी आत्ताच पंधरा दिवसांपूर्वी एका पुस्तकात वाचलं पण बाकीच्या दोन गाण्यांविषयी मात्र माहीत नव्हतं. खूप हसले लिंक्स ऐकून.\n फार आवडतं हे गाणे\n फार आवडतं हे गाणे काला रे जा रे जा... तर भलती आवडती लाईन काला रे जा रे जा... तर भलती आवडती लाईन सूर बदल गया.. हम छोडेगा नई जी....\nभेळतील चुरमुरे, शेव दाखवल्याबद्द्ल थँक्यू\nछान तसेच अगदी मनोरंजक असा\nछान तसेच अगदी मनोरंजक असा शोध. जुन्या गाण्यांच्या चालीवरून नव्याने गाणी रचली म्हणजे एक प्रकारे त्या मूळ गायक संगीतकाराला पुढच्या पिढीतील कलाकारांनी दिलेला मानाचा मुजराच म्हणावा लागेल. अशोककुमार यांच्या आवाजातील एक चतुर नार ऐकताना खासच वाटले.\nतुम्ही जो शोध घेतला आहे, त्यात थोडीशी भर घालतो...अशोककुमार आणि किशोरकुमार यांच्या संदर्भातच. किशोरकुमारने \"झुमरू\" चित्रपटाला संगीत दिले होते. यातील \"कोई हमदम ना रहा कोई सहारा न रहा...\" हे त्यावेळी फार लोकप्रिय झालेले एक गाणे....१९६१ चे हे गाणे. त्याची लिंक\nपण विशेष म्हणजे हेच गीत अशोककुमार यांच्या आवाजात, याच चालीत बांधले गेले होते....१९३६ च्या \"जीवननैय्या\" या चित्रपटासाठी. सरस्वतीदेवी यानी संगीत दिले होते.\nअरे कसला मस्त शोध आहे हा\nअरे कसला मस्त शोध आहे हा आणि लेखही छान. ती गाणी ऐकून खूप मजा आली. स्पेशली 'बन चले राम रघुराई' ऐकून खरंच हसू आलं क्षणभर. थँक्स रार\nफारच भारी आहे हे. जबर्‍या.\nफारच भारी आहे हे. जबर्‍या. थोपुवर पंचम फॅनला ���ेअर करतो.\n काय भारी आहे..मज्जा आली ऐकायला\nमस्त शोध.. हे गाणे इतकी\nहे गाणे इतकी चमत्कारीक वळणे घेते कि त्याचे रेकॉर्डिंग कसे झाले असेल असे वाटत राहते ( नाच ना जाने आंगन टेढा... ओ टेढे... ) मन्ना डेंनी सांगितले होते कि किशोरने हे गाणे त्यांच्याकडून अलगद हिरावून घेतले होते.\nमन्ना डेंचे.. साँवरीया साँवरीया .. मात्र त्यांचेच आणि मेहमूदचे आहे, तर भाई बत्तूर केवळ लताचे.. आणि मै चली.. लताचे नव्हे तर आशाचे. बाकीची किशोरची\nलेख वाचून मस्त वाटलं होतं पण खालचे गाणे ऐकून हसू आले. त्यात अशोक कुमारच्या सुंदर अभिनयाचा आणि गळ्याचा पुरावा मिळाला.\nतू लिहिल्याप्रमाणे 'बन चले राम रघुराई' मध्ये अगदी किशोरचा आवाज ऐकू येतो इतके डोक्यात बसले आहे ते\nमस्त लेख, शोधयात्रा आवडली.\nमस्त लेख, शोधयात्रा आवडली. खरंच खुप मनोरंजक माहिती मिळाली.:)\nखुप महत्वपुर्ण आणि रोचक\nखुप महत्वपुर्ण आणि रोचक माहिती. घरि जावुन ऐकते. तुम्च्या लेखाचि लिंक शेअर केली तर चालेल का\nमनापासून धन्यवाद ... शेयर\nमनापासून धन्यवाद ... शेयर करायला काहीच हरकत नाही, अजून लोकं ही जबरी गाणी एंजॉय करु शकतील\nकसला मस्त प्रकार आहे हा रार,\nकसला मस्त प्रकार आहे हा रार, असे अजून शोध नि लगे हाथ लिही पटकन\nअशोककुमार यांच्या आवाजातील एक चतुर नार ऐकताना खासच वाटले. >> +१\n ते अशोक कुमार चे गाणे\n ते अशोक कुमार चे गाणे कधीतरी ऐकले होते असे अंधुक आठवते. बाकी बर्‍याच ओळी या कोणत्यातरी गाण्यांचे विडंबन असाव्यात असे नेहमीच वाटत होते (पुलंच्या पुस्तकातील अनेक उल्लेख जसे कसलेतरी विडंबन आहे हे जाणवते, नक्की कशाचे ते कळाले नाही तरी), पण बरीच इंटरेस्टिंग माहिती मिळाली\nअजून असे 'शोध' आहेत का चालू\n'चतुर नार' म्हणजे त्यातील सर्व अष्टपैलू कलाकारांच्या गुणांचा परिपाकच.. संगीत रचना, रिदम्स, ताल तुकडे, वाद्यांची मिसळण, गायन, अभिनय, चित्रीकरण... कशा कशाचे कौतूक करावे .. संगीत रचना, रिदम्स, ताल तुकडे, वाद्यांची मिसळण, गायन, अभिनय, चित्रीकरण... कशा कशाचे कौतूक करावे .. मेहमूद, किशोरदा, सुनित दत्त, आणि ईतर मंडळी यांचे हावभाव, अंगविक्षेप अक्षरशः हसून लोळवतात.. 'टायमिंग' चे धडे आहेत.\nहे गाणे ध्वनीमुद्रीत करताना ऊपस्थित पब्लिक ला कसला जबरी अनुभव आला असेल.. परत आजाच्या सारखे कट पेस्ट ची सोय नाही.. पहिल्याच फटक्यात सगळे ठोक यायला हवे. पंचम वरील कार्यक्रमातून त्याच्��ा वाद्य चमूंकडून यातले किस्से अनेकांनी ऐकले असतीलच.. तरिही 'नवल' वाटत राहते.\n'पडोसन' बघून दगडावरही स्मित रेषा ऊमटू शकतील आपण तर निव्व्वळ माणसे आहोत..\nमस्त आहे शोध .. आवडला .. >>\nमस्त आहे शोध .. आवडला ..\n>> \"कोई हमदम ना रहा कोई सहारा न रहा...\"\nलेजण्ड्ज् /गोल्डन कलेक्शन किंवा तत्सम HMV च्या सीडीमध्ये याबद्दल अशोक कुमार चं वक्तव्य आहे .. किशोरने ते गाणे म्हणायची इच्छा बोलून दाखवली अशोक कुमारकडे .. १४ मात्रा वाला आडातेडा गीत घशाला काहितरी इजा झालेल्या किशोरला कसं झेपेल असं अशोक कुमारला वाटलं .. पण किशोर म्हणाला \"मै ये १४ मात्रा वात्रा कुछ नही जानता, आँप मुझे सिखाइयें, मै रिहर्सल करके गा लूँगा \"\nमस्त. दिनेश जी, मै चली मधली\nदिनेश जी, मै चली मधली स्केल सुन्दर बदलली आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nधन्य ते गायनी कळा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/holi-2020-songs-bollywood-rang-barse-balam-pichkari/", "date_download": "2020-09-24T00:54:31Z", "digest": "sha1:7RUXNJPK4FKLIUDBWWKPKVKMH5S6DX4A", "length": 9986, "nlines": 138, "source_domain": "hellobollywood.in", "title": "होळी २०२०:’रंग बारसे’पासून ‘बलम पिचकारी’पर्यंत ही गाणी रंगवलतील तुम्हाला होळीच्या रंगात… – Hello Bollywood", "raw_content": "\nहोळी २०२०:’रंग बारसे’पासून ‘बलम पिचकारी’पर्यंत ही गाणी रंगवलतील तुम्हाला होळीच्या रंगात…\nहोळी २०२०:’रंग बारसे’पासून ‘बलम पिचकारी’पर्यंत ही गाणी रंगवलतील तुम्हाला होळीच्या रंगात…\n या वेळी १० मार्च २०२० रोजी होळीचा सण देशभर साजरा केला जाईल.या दिवशी लोक एकमेकांना गुलाल लावून आणि अंगावर पाणी मारून भिजवतात आणि खूप मजा करतात. आता हे बॉलिवूड गाण्यांमध्ये कसे घडेल हिंदी चित्रपटसृष्टीत होळी वर भरपूर गाणी आहेत.मग ते १९८२ साली रिलीज झालेल्या ‘नादिया के पार’ चित्रपटाचे ‘जोगी जी धीरे’ किंवा ‘ये जवानी है दिवानी’ मधील बालम पिचकारी असो.जर तुम्हीही मैत्री आणि जवळच्या मित्रांसमवेत होळीचा सण साजरा करत असाल तर या वेळी नक्कीच बॉलिवूड हिट होळी सॉन्ग वाजवून होळीचा आनंद घ्या.\nफिल्म: ये जवानी है दीवानी\nफिल्म: बद्रीनाथ की दुल्हनिया\nगाना: बद्री की दुल्हनिया\nगाना: होली खेले रघुवीरा\nगाना: ह���ली के दिन दिल खिल जाते हैं\nगाना: आज ना छोड़ेंगे\nगाना: अंग से अंग लगाना\nफिल्म: नदिया के पार\nगाना: जोगी जी धीरे धीरे\nकपूर सिस्टर्स पोहोचल्या ‘मेंटलहुड’च्या स्क्रीनिंगला\nअमिताभ बच्चन यांनी शेअर केला एक थ्रोबॅक फोटो, राज कपूर आणि शम्मी कपूर यांच्यासमवेत आरके स्टुडिओत होळी साजरी केली\n‘सडक 2’ ठरला आतापर्यंतचा सर्वात खराब रेटिंगचा चित्रपट ; लोकानी उडवला मजाक\nसंजय दत्तला कॅन्सरची बाधा, उपचारासाठी अमेरिकेला हलवणार\nया अभिनेत्याने रिया चक्रवर्तीवर ट्वीट करून म्हटले की- ‘तुझे वास्तव लवकरच समोर…\n“भट्ट परिवाराने माझं करिअर संपवण्याचा प्रयत्न केला”; ‘या’अभिनेत्याचा…\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या…\nआशाताई आमच्या माँ होत्या, त्या आम्हाला पोरकं करून गेल्या ;…\nकृषी विधेयकं झाल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था सुधारण्यास मदत…\nलीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री झरीन खान ; व्हिडिओ शेअर…\nरेणुका शहाणेंनी केली आशालता वाबगावकरांसाठी भावनिक पोस्ट ;…\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण ;…\nतू नेहमीच मला आदरानं वागवलं ; अनुराग कश्यपच्या मदतीला धावून…\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘देवी’ रिव्ह्यू : महिला अत्याचाराचं भीषण वास्तव…\nमुव्ही रिव्ह्यू | तापसीच्या ‘थप्पड’ने पुरुषांची…\nमलंग रिव्ह्यू : रोमान्स, थ्रिल, सस्पेन्स आणि फेमस बदला\n‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र\nसुनील शेट्टीचा हा वर्कआऊटपाहून सेलिब्रिटींनाही बसला धक्का,…\nआता घरबसल्या तुम्हीही होऊ शकता ‘द कपिल शर्मा शो’…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nमुरगांव पोर्ट ट्रस्ट अंतर्गत ‘प्रशिक्षणार्थी पायलट्स’ पदाची भरती\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेंतर्गत 25 जागांसाठी भरती\nनाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांसाठी भरती\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला एनसीबी पाठव��ार समन्स\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/swapnil-joshi-ne-kela-tejsvini-pandit-sobt-lip-lock-kiss/", "date_download": "2020-09-24T00:37:55Z", "digest": "sha1:ZL4X2UKYVOFVAGBOEVDQGJEZ75EBKSXS", "length": 10972, "nlines": 85, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "बॉलिवूडला मागे टाकत स्वप्नील जोशीने ‘या’ अभिनेत्रीसोबत दिला पुन्हा लिपलाॅक सीन, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nबॉलिवूडला मागे टाकत स्वप्नील जोशीने ‘या’ अभिनेत्रीसोबत दिला पुन्हा लिपलाॅक सीन, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\nबॉलिवूडला मागे टाकत स्वप्नील जोशीने ‘या’ अभिनेत्रीसोबत दिला पुन्हा लिपलाॅक सीन, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\nहिंदी चित्रपटसृष्टीमध्ये फार पूर्वीपासून इंटीमेट सीन देण्याची परंपरा आहे. मात्र, पूर्वीच्या काळात असे सीन एवढ्या मोठ्या प्रमाणात देण्यात येत नव्हते. तरीदेखील एखाद्या अभिनेत्रीने असा सीन दिला तर मोठी खळबळ उडायची.\nआता मात्र बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात लीपलॉक सीन देण्याचे प्रकार वाढत आहेत. हाच ट्रेंड आता मराठी चित्रपटसृष्टीत देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे पाहायला मिळत आहे. काही वर्षापूर्वी अभिनेत्री मल्लिका शेरावत तिचा मर्डर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गाण्यांनी धमाल उडवून दिली होती.\nअनेक इंटीमेट आणि किसींग सीन देऊन सर्वांना घायाळ केले होते. त्यानंतर मल्लिका रातोरात स्टार झाली होती. त्यानंतर हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये या प्रकारचे चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होऊ लागले. तसेच अनेक मोठमोठे अभिनेते देखील अशा प्रकारची सीन करण्यास मागे पाहत नव्हते.\nहिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींनी असे सीन देऊन सर्वांना चकित केले होते. साधारण वीस वर्षांपूर्वी करिष्मा कपूर आणि आमीर खान यांच्या आलेल्या राजा हिंदुस्तानी या चित्रपटाने मोठी खळबळ उडवून दिली होती. या चित्रपटात आमिर खान आणि करिश्मा कपूर यांचा प्रदीर्घ असा सीन होता. हा सीन प्रचंड गाजला होता.\nत्यानंतर करिश्मा आणि आमीर यांनी कधीही पुन्हा एकत्र काम केले नाही. आता हा ट्रेंड मराठीत देखील रुजत आहे. काही वर्षांपूर्वी जोगवा चित्रपटात मुक्ता बर्वे आणि उपेंद्र लिमये यांनी धमाल उडवून दिली. त्या चित���रपटात दोघांनी लीपलॉक सिन देऊन सर्वांना चकित केले होते. हा चित्रपट राष्ट्रीय स्तरावर प्रचंड गाजला होता. त्यानंतर मराठी चित्रपटात बोल्ड सीन्सचा प्रघात पडायला सुरुवात झाली होती.\nअभिनेता स्वप्नील जोशी याने देखील असे काही सीन केलेले आहेत. उत्तर रामायण मालिकेपासून आपल्या करियरची सुरूवात त्याने केली होती. त्यानंतर त्याने कृष्णही मालिकादेखील केली. आज तो मराठी मधला आघाडीचा स्टार आहे. गेल्या काही वर्षापासून तो प्रचंड चर्चेत आहे. दुनियादारी हा चित्रपट काही वर्षापूर्वी आला होता. या चित्रपटात देखील त्याने सई ताम्हणकर सोबत असा सीन देऊन धमाल उडवून दिली होती. हा चित्रपट तरुणांना प्रचंड आवडला होता.\nआता या अभिनेत्रीसोबत दिला लीप लॉक सिन\nकाही वर्षांपूर्वी आलेल्या दुनियादारी या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी याने सई ताम्हणकर हिच्यासोबत लीपलॉक असे म्हणता येणार नाही, पण असाच काहीसा सीन दिला होता. त्यानंतर आलेल्या मितवा या चित्रपटात त्याचा आणि सोनाली कुलकर्णी चुंबन सीन प्रचंड गाजला होता. अनेकांनी यावर टीका देखील केली होती.\nमात्र, याला जवळपास लाखाच्यावर व्ह्यु मिळाले होते. आता स्वप्निल जोशी अनेक प्रोजेक्टमध्ये काम करत आहे. मात्र, गेल्या महिन्यात मॅक्स प्लेयरवर त्याची वेबसिरीज प्रकाशित झाली आहे. याचे नाव समांतर असे आहे. सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित ही सीरिज आहे.\nयात स्वप्नील जोशीच्या बायकोची भूमिका तेजस्विनी पंडित हिने केली आहे. यात दोघांनी किसिंग सीन देऊन सर्वांना चकित केले आहे. ही व सीरिज सध्या मॅक्स प्लेअर धुमाकूळ घालत असून याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. तसेच तेजस्विनी आणि स्वप्निलच्या या सीनची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.\nबॉलीवुड मधील हे कलाकार लग्नापूर्वीच बनले असे पालक, नंबर दोनची ची अभिनेत्री 21 व्या वर्षीच बनली दोन मुलींची आई…\n‘त्या’ एका चुकीमुळे टीव्ही अभिनेत्री जिया मानेकचे करिअर झाले उद्धवस्त, गोपी बहू म्हणून मिळाली होती ओळख\nसाऊथचे हे 5 अभिनेते जन्मताच आहे करोडपती, नंबर 1 ची संपत्ती बघून होश उडतील…\nदिग्गज मराठी कलाकारांच्या मुलींचे कधीही न पाहिलेले फोटोज्..4 नंबर ने केले आहे शाहरुखसोबत काम\nआपले बुडते करिअर सावरण्यासाठी ‘या’ 5 अभिनेत्रींनी तोडल्या होत्या बोल्डनेसच्या सर्व सीमा\nगोलमाल मधल्य�� मुरली शर्माची बायको आहे ‘ही’ प्रसिध्द मराठमोळी अभिनेत्री, दिसायला आहे खूपच सुंदर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/category/technology/", "date_download": "2020-09-24T03:16:46Z", "digest": "sha1:2DQD5LDDKNOAA27ATBTABMUTOA2HXNWU", "length": 6165, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टेक्नोलॉजी Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nआता ‘ई-गोपाला’ अ‍ॅपद्वारे पशूंना मिळणार आधार कार्ड \nप्रभात वृत्तसेवा\t 14 hours ago\nफेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, इत्यादींवर एका मिनिटात काय-काय घडतं, माहितीये\nप्रभात वृत्तसेवा\t 5 days ago\nकॉम्प्युटर व्हायरसच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक\nप्रभात वृत्तसेवा\t 6 days ago\nऍन्ड्रॉईड मोबाइलमध्ये ‘ब्लॅक रॉक’ नावाचा व्हायरस\nप्रभात वृत्तसेवा\t 6 days ago\n100 कंपन्यांचे चिनी नागरिकांकडून हॅकिंग\nप्रभात वृत्तसेवा\t 7 days ago\nOnePlus 8T चे फिचर्स लिक, पहा कधी येणार हा फोन\nप्रभात वृत्तसेवा\t 1 week ago\nफेसबुकने दिल्ली विधानसभेच्या समितीपुढे येणे टाळले\nप्रभात वृत्तसेवा\t 1 week ago\nअमेरिकेत मायक्रोसॉफ्टला मागे टाकून ओरॅकलने मिळवले टिकटॉक\nप्रभात वृत्तसेवा\t 1 week ago\nअमिताभ बच्चन होणार ‘अ‍ॅलेक्‍सा’\nप्रभात वृत्तसेवा\t 1 week ago\nअमेरिकेत टिकटॉकला मुदतवाढ नाही\nप्रभात वृत्तसेवा\t 2 weeks ago\nयूपीआय व्यवहारावरील शुल्क बॅंकांकडून रद्द\nप्रभात वृत्तसेवा\t 2 weeks ago\n‘पबजी’ च्या जागी आता येणार अक्षयकुमारचा ‘फौजी’\nप्रभात वृत्तसेवा\t 3 weeks ago\nअक्षय कुमारने लॉच केला “फौजी’ गेम\nप्रभात वृत्तसेवा\t 3 weeks ago\nप्रभात वृत्तसेवा\t 3 weeks ago\nभाजप आमदार राजा सिंहवर फेसबुकची कारवाई\nप्रभात वृत्तसेवा\t 3 weeks ago\nहॅपिएस्ट माईंडस्‌चा आयपीओ सोमवारपासून खुला होणार\nप्रभात वृत्तसेवा\t 3 weeks ago\nफेसबूकने देशनिहाय मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात – रविशंकर प्रसाद\nप्रभात वृत्तसेवा\t 3 weeks ago\nजगातला सर्वात स्वस्त 5G फोन लाँच, जाणून घ्या शानदार फीचर्स\nप्रभात वृत्तसेवा\t 3 weeks ago\nटिक-टॉक खरेदी करण्यासाठी स्पर्धा वाढली\nप्रभात वृत्तसेवा\t 4 weeks ago\nट्विटरचा मोठा निर्णय, ट्विट ‘कॉपी-पेस्ट’ करणाऱ्यांवर बसणार लगाम\nप्रभात वृत्तसेवा\t 4 weeks ago\nजीवनगाणे : आनंदी मन\nनोंद : मार्ग खडतर; मात्र आशा जिवंत\nचौफेर : जड झाले “ओझे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/former-mayor-sangli-corona-affected-41-patients-municipal-area-till-noon-327472", "date_download": "2020-09-24T00:56:57Z", "digest": "sha1:PTI5CUPZAW4AH652QSPD77ELMC5YTGFI", "length": 14752, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "सांगलीत माजी महापौर कोरोना बाधित...दुपारपर्यंत मनपा क्षेत्रात 41 रूग्ण | eSakal", "raw_content": "\nसांगलीत माजी महापौर कोरोना बाधित...दुपारपर्यंत मनपा क्षेत्रात 41 रूग्ण\nसांगली- महापालिका क्षेत्रात आज दुपारपर्यंत एकूण पॉझिटिव्ह 41 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये \"जीएमसी' मिरजकडील 31 आणि मेट्रोपॉलिसी लॅबकडून 11 जणाचे रिपोर्ट \"पॉझिटिव्ह' आले आहेत. तसेच माजी महापौर देखील कोरोना बाधित असून त्यांना मिरजेतील कोविड रूग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान महापालिका क्षेत्रात कोरोना रूग्ण वाढत असून या पार्श्वभूमीवर सर्वत्र औषध फवारणीसह खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.\nसांगली- महापालिका क्षेत्रात आज दुपारपर्यंत एकूण पॉझिटिव्ह 41 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये \"जीएमसी' मिरजकडील 31 आणि मेट्रोपॉलिसी लॅबकडून 11 जणाचे रिपोर्ट \"पॉझिटिव्ह' आले आहेत. तसेच माजी महापौर देखील कोरोना बाधित असून त्यांना मिरजेतील कोविड रूग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान महापालिका क्षेत्रात कोरोना रूग्ण वाढत असून या पार्श्वभूमीवर सर्वत्र औषध फवारणीसह खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.\nमंगळवारी महापालिकेतील एका नगरसेवकाच्या भावाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा माजी महापौर देखील कोरोना बाधित असल्याचे आढळले. त्यांना तत्काळ उपचारासाठी दाखल केले आहे. त्यानंतर आज दुपारपर्यंत महापालिका क्षेत्रात आणखी 41 रूग्ण आढळले.\nआज सापडलेल्या रुग्णांमध्ये संजयनगर 8, चांदणी चौक 4, आप्पासाहेब पाटील नगर 5, शनिवार पेठ 1, कामानवेस 1, कोल्हापूर रोड सांगली 2, कुपवाड रोड 1, वसंत नगर 1, लाले प्लॉट सांगली 2, सावंत प्लॉट 1, वसंत नगर कुपवाड 1, हरिपूर रोड पवार प्लॉट 1, जीएमसी गर्ल्स हॉस्टेल 2, गवळी गल्ली 2, वारणाली 2 याचबरोबर सांगली 2 आणि मिरज 1, कुपवाड 1 येथील रूग्णांचा समावेश आहे. या परिसरात रुग्ण सापडल्यानंतर आयुक्त कापडणीस यांनी तातडीने पुढील उपाययोजनांच्या सूचना प्रशासनाला दिल्या. याचबरोबर अनेक ठिकाणी भेटी देत आयुक्त कापडणीस यांनी खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅ��� डाऊनलोड करा\nशहरात कोरोनारुग्ण शोधासाठी ८०० पथकांची नियुक्ती ; इतरही आजारांची घेणार माहिती\nनाशिक : ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत शहरात २५ ऑक्टोबरला सर्व घरांना भेटी देऊन गंभीर आजारांचे रुग्ण शोधले जाणार असून, त्यासाठी ८००...\nमगरपट्टा सिटीत \"माझे शहर, माझी जबाबदारी' उपक्रम\nपुणे (हडपसर) - कोरोना संसर्गाला प्रतिबंध करणे व आवश्‍यक त्या रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी मगरपट्टा सिटीतील स्वयंसेवकांच्या वतीने \"...\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’वर मुंबईतील आरोग्यसेविका नाराज\nमुंबई : आरोग्य सेविकांच्या किमान वेतनासंदर्भातील 2015 मध्ये अधिसूचना जाहीर करूनही मुंबई महापालिकेने अद्यापही लागू केले नाही. त्यामुळे आरोग्य...\nमहेशदादांच्या व्हिजनला अजिदादांकडून बूस्टर...पिंपरी- चिंचवडकरांच्या सफारी पार्कला गती\nमोशी : पिंपरी- चिंचवडमधील मोशी परिसरात सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्राच्या कामाला महाविकास आघाडी सरकारने आता हिरवा कंदिल दाखवला आहे. पर्यटन...\nजळगाव शहरात एक लाख नागरिकांच्या झाल्या तपासण्या \nजळगाव ः माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानांतर्गत जळगाव शहर महानगरपालिकेने आतापर्यंत १३४ आरोग्य पथकांमार्फत शहरातील ३९ हजार २७ घरातील एक लाख ३५...\nपाण्याबाबत ना आस्था, ना कळकळ; पिंपरी- चिंचवड महापालिकेतील स्थिती\nपिंपरी : शहरात दूषित, अपुरा, अनियमित व कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत मंगळवारी महापालिका भवनात बैठक झाली. त्याकडे जबाबदार पदाधिकाऱ्यांनीही...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Kolhapur/Echo-Friendly-Rakhi-Cray/", "date_download": "2020-09-24T01:21:43Z", "digest": "sha1:GAOCRAAYC5FDIXRKDUPAEWYIU32FJJ7T", "length": 7832, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘इको फ्रेंडली’ बांबू राख्यांची क्रेझ! (video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘इको फ्रेंडली’ बांबू राख्यांची क्रेझ\n‘इको फ्रेंडली’ बांबू राख्यांची क्रेझ\nकोल्हापूर ः पूनम देशमुख\nगणेशोत्सव, रंगपंचमी आणि दिवाळी या उत्सवांमध्ये एक कॉमन ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून रुजतोय तो म्हणजे इको फ्रेंडली. आता यामध्ये रक्षाबंधन सणाचाही समावेश झाला आहे. कोल्हापुरात ‘इको फ्रेंडली’ बांबूच्या राख्यांचा ट्रेंड रुजतोय. त्याला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.\nभाऊ-बहिणीचे अनोखे नाते राखी पौर्णिमेमुळे अधिक द‍ृढ होते. बदलत्या काळानुसार या सणालाही आधुनिक स्वरूप प्राप्‍त झाले आहे. विविध प्रकारच्या, आकाराच्या राख्यांनी बाजारपेठा सध्या सजल्या आहेत. यात बांबूपासून तयार केलेली पर्यावरणपूरक राखी सध्या कोल्हापूरच्या बाजारपेठेत लक्षवेधी ठरत आहे. बुरूड गल्‍ली येथील कुशल कारागिरांकडून ही पर्यावरण पूरक राखी तयार केली जात आहे. कोल्हापूरच्या ‘बांबू राखी’ ला राज्यभरातून मागणी होत आहे.\nआजची तरुण पिढी प्रत्येक गोष्टी पर्यावरणाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना पहायला मिळते. इको फ्रेंडली वस्तूंना पहिली पसंती दिली जाते. प्रत्येक सणाला ‘इको फे्रंडली’ची किनार लाभत आहे हाच ट्रेंड लक्षात घेत बुरूड गल्‍लीतील कारागिरांंनी आसाममधून खास प्रशिक्षण घेऊन ही पर्यावरणपूरक राखी तयार केली आहे. मागील दोन वर्षांपासून कोल्हापुरात ही बांबू राखी तयार केली जात आहे.या राखीला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मागील सहा महिन्यांपासून राखी तयार करण्याचे काम सुरू असून याकामी घरातील प्रत्येकाचे हात गुंतले आहेत. सकाळी सहा वाजता त्यांचा दिवस सुरू होतो. रात्री एक वाजेपर्यंत त्यांचे हात थांबत नाहीत.\nपुणे, बेळगाव, कर्नाटक, मेळघाट आदी भागात आजअखेर 70 हजार राख्या पाठवल्या गेल्या आहेत. विविध राख्यांचे प्रकार यामध्ये उपलब्ध आहेत. या राख्या तयार करण्यासाठी त्यांनी आजरा, वैभववाडी येथील बांबू वापरला आहे. या बांबूपासून सहज फोल्ड होणारी काडी उपलब्ध होते.\nपारंपरिक व्यवसायाच्या चाकोरीत अडकलेला बुरूड समाज बाहेर पडत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने बांबूपासून आकर्षक सजावटीच्या वस्तू बनवल्या जात आहेत. यासाठी गावाची सीमा ओलांडत परेदशातूनही खास प्रशिक्षण घेऊन व्यवसायाला आधुनिक स्वरूप प्राप्‍त करून दिले जात आहे. बांबूपासून आकर्षक व सुबक राख्या बनवून त्याला मणी आणि दोरा यांची सांगड घालत अधिक सुबक बनवण्यात आल्या आहेत. बांब��� राखीला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्रभरात हजारोंच्या संख्येने या बांबू राख्यांची विक्री सुरू आहे.\nआकर्षक आणि सुबक राख्यांना तरुणींची पसंती\nप्रत्येक गोष्टीत नावीन्य शोधणार्‍या तरुणींना सध्या बांबूपासून तयार केलेल्या राखीचा पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध झाला आहे. रेशमी धाग्यात आकर्षक व सुबक कलाकृतीत तयार झालेली ही राखी तरुणींच्या पसंतीस उतरली आहे.\nनाकावाटे दिल्या जाणार्‍या लसीची सिरमकडून निर्मिती\nचीनकडून भारतावर अंतराळ हल्ल्याचा प्रयत्न\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण\nमुंबईत पावसाची तुफानी बॅटिंग\n‘अर्जुन’, ‘अभ्यास’ची चाचणी यशस्वी\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण\nमुंबईत पावसाची तुफानी बॅटिंग\nIPL: रोहित शर्माने ठोकले षटकांरांचे द्विशतक\nअनुराग कश्यपविरुद्ध अखेर गुन्हा दाखल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/kodak-tv-7-new-televisions-of-kodak-tv-price-starts-at-rs-10999/articleshow/77363560.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article17", "date_download": "2020-09-24T01:26:18Z", "digest": "sha1:VTPEIDS4WAO2N5ZQ37CUFEC3AUTGEANK", "length": 13825, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Kodak Tv Price at Rs 10999 : Kodak ने ७ नवीन TV केले लाँच, किंमत १०,९९९ पासून सुरू\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nKodak ने ७ नवीन TV केले लाँच, किंमत १०,९९९ पासून सुरू\nकॅमेऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोडकने आता टीव्हीकडे मोर्चा वळवला आहे. कोडकने ७ टीव्ही व्हेरियंट लाँच केले आहेत. यात वेगवेगळ्या किंमतीच्या टीव्हीचा समावेश आहे. या टीव्हीची किंमत १० हजार ९९९ रुपयापासून ते ९९ हजार ९९९९ रुपयांपर्यंत आहे.\nनवी दिल्लीः कोडक टीव्ही इंडियाने ७ टीव्ही व्हेरियंट सोबत आपल्या सर्वात मोठ्या लाँचची घोषणा केली आहे. कोडक टीव्हीच्या या टेलिव्हिजन XPRO आणि CA सीरीज आहेत. या टीव्हीची किंमत १० हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. 7XPRO अँड्रॉयड टीवाही ६ व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहेत. तर नवीन ७५ इंचाचा सीए सीरिजची किंमत ९९ हजार ९९९ रुपये आहे. कोडकच्या या सर्व टीव्ही ६ ऑगस्टपासून अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होतील.\nवाचाः इंडियन कंपनीचा जबरदस्त फोन, किंमत ७७७७ रु\n7X PRO सीरीजच्या ३२ इंचाच्या ��चडी अँड्रॉयड टीव्हीची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. ही टीव्ही फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तर ४० इंच FHD अँड्रॉयड टीव्हीची किंमत १६ हजार ४९९ रुपये आहे. ही टीव्ही सुद्धा अॅमेझॉनवर उपलब्ध होईल. ४३ इंचांच्या ४के अँड्रॉयड टीव्हीची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. ५० इंचाच्या ४के अँड्रॉयड टीव्हीची किंमत २५ हजार ९९९ रुपये आहे. तर ५५ इंचाच्या ४के अँड्रॉयड टीव्हीची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. या तिन्ही टीव्ही अॅमेझॉनवर सेलसाठी उपलब्ध होतील.\nवाचाः ६ ऑगस्टपासून अॅमेझॉन प्राईम डे सेल, सामान खरेदी करण्याच्या टीप्स\nCA सीरीजच्या ७५ इंचाच्या ४के अँड्रॉयड टीव्हीची किंमत ९९ हजार ९९९ रुपये आहे. ही टीव्ही अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. या लाँचिंगसोबत कोडक टी्व्ही इंडिया, भारतात गुगल सर्टिफाईड अँड्रॉयड टीव्ही साठी फर्स्ट पार्टनर्समध्ये झाले आहे. अँड्रॉयड टीव्ही पॉवर सोबत येणाऱ्या टीव्हीत व्हॉईस इनेबल्ड ब्लूटूथ रिमोट, बिल इन गुगल असिस्टेंट यासारखे फीचर्स दिले आहेत. टीव्हीत कनेक्टीविटीसोबत अनेक ऑप्शन दिले आहेत. यात Wi-Fi, ब्लूटूथ, HDMI आणि USB यासारखे फीचर्स दिले आहेत.\nवाचाः सॅमसंगची जबरदस्त ऑफर, TV आणि फ्रिज खरेदीवर महागडे स्मार्टफोन फ्री\nवाचाः गुगलचा स्वस्त फोन Pixel 4a लाँच, फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या\nवाचाः ६ ऑगस्टपासून सेल; फोनवर ४० टक्के तर TVवर ५० टक्के सूट\nवाचाः e-SIM फ्रॉडमध्ये लुटले २१ लाख रुपये, तुम्ही अशी काळजी घ्या\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nApple ने लाँच केली आपली स्वस्त स्मार्टवॉच, जाणून घ्या क...\nफ्लिपकार्टवर सेलः टीव्ही, फ्रिज, एसी, वॉशिंग मशीनवर ७५ ...\nतुम तो ठहरे परदेसी...\nसॅमसंगच्या जबरदस्त टीव्हीवर EMI चा पर्याय आणि १० हजारांचा स्पेशल डिस्काउंट महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nफुलपाखरांची निवडणूक : मतदानातून ठरणार देशाचं फुलपाखरु\nआंदोलनकर्त्या खासदारांसाठी उपसभापतींनी ��ेला चहा, पंतप्रधानांनी केलं कौतुक\nभिवंडी इमारत दुर्घटना : मृतांची संख्या २०वर\nनागपुरात पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाचे लोकार्पण\nमोबाइल64MP कॅमेऱ्याचा Nokia 8.3 5G स्मार्टफोनचा सेल सुरू, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या डिटेल्स\nपोटपूजापौष्टिक आणि खमंग मेथी पराठा रेसिपी\nआजचं भविष्यगजकेसरी योग : 'या' ९ राशींना कसा असेल दिवस\nफॅशनअंकिता लोखंडेने सुंदर फोटो केले शेअर, लोकांना सुशांत सिंह राजपूतची आली आठवण\nकार-बाइक११ लाखांपेक्षा जास्त किंमत, दमदार फीचरची दोन जबरदस्त बाईक लाँच\nकरिअर न्यूजस्टाफ सिलेक्शन कमिशन: भरती परीक्षांच्या तारखा जाहीर\nमोबाइल5000mAh बॅटरीचा Moto E7 Plus स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा किंमत\n करोनाचे आकडे आज पुन्हा उलट दिशेने फिरले\nदेशकरोनाचा केंद्रावर मोठा आघात; रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nमुंबई'पांडेंची व्हीआरएस; महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा डाव उघड\nमुंबईCM ठाकरेंनी दिला 'हा' विश्वास; PM मोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर\nमुंबईनवरात्रोत्सवही साधेपणाने; मुख्यमंत्री ठाकरेंनी केले 'हे' आवाहन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/uddhav-thackeray-ranked-among-top-five-most-popular-cms-in-india/articleshow/77426997.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-24T02:50:03Z", "digest": "sha1:TZGNYBPQULWZT3QKR4K6S6P5SVKDXOHG", "length": 14927, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nBest CM: उद्धव ठाकरेंची पुन्हा बाजी, देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये स्थान\nदेशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्थान पटकावले आहेत. या यादीत ते पाचव्या क्रमांकावर आहेत.\nमुंबई: करोनाच्या काळात महाराष्ट्रातील परिस्थिती संयमानं हाताळल्याबद्दल कौतुक झा���ेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुन्हा एकदा देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्याच्या यादीत समावेश झाला आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. (Mood Of The Nation Survey)\nह्या सरकारचं डोकं सरकलंय की काय; भाजपचा नेता भडकला\nइंडिया टूडे आणि कार्वी इनसाइट्सने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 'मूड ऑफ द नेशन' नावानं १५ जुलै ते २७ जुलै या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. देशातील वेगवेगळ्या राज्यांतील ग्रामीण व शहरी भागांतील लोकांची मतं जाणून घेण्यात आली. त्यांना आपापल्या राज्यातील सरकारबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यापूर्वी जानेवारी महिन्यात असाच सर्व्हे करण्यात आला होता. त्याच्याशी तुलना करता उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढल्याचं दिसून येतं. उद्धव चांगले काम करत असल्याचं मत ७ टक्के लोकांनी व्यक्त केलं आहे.\nकोकणच्या धर्तीवर इतरांनाही 'क्वांरटाइन'मध्ये सूट देण्याची मागणी\nपहिल्या क्रमांकावर असलेल्या योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता यावेळी आणखी वाढली आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षात १८ टक्के लोकांनी योगींच्या कामाचं कौतुक केलं होतं. आता २४ टक्के लोकांनी त्यांचं काम चांगलं असल्याचं म्हटलं आहे. अपहरण व खुनांच्या प्रकरणांवरून योगी सरकारवर टीका होत असतानाही त्यांची लोकप्रियता टिकून आहे. सलग तिसऱ्यांदा त्यांनी हे यश मिळवलं आहे.\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे १५ टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर, आंध्र प्रदेशचे वाय एस जगनमोहन रेड्डी हे ११ टक्के मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ममता बॅनर्जी व नितीश कुमार यांची लोकप्रियता घटल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. सर्वेक्षणातील पहिल्या सातपैकी सहा मुख्यमंत्री बिगर भाजप व काँग्रेसशासित राज्यांचे आहेत.\nयोगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश) - २४ टक्के\nअरविंद केजरीवाल (दिल्ली) - १५ टक्के\nजगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश ) - ११ टक्के\nममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) - ९ टक्के\nउद्धव ठाकरे व नितीश कुमार - ७ टक्के\nLive: महाराष्ट्रातील सर्व ठळक घडामोडी एकाच क्लिकवर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हाय���ं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nकंगना शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली; सचिन सावंत यांचा आर...\nMumbai Local Train: मुंबई लोकलचा मोठा दिलासा; 'या' कर्म...\nMumbai Local Train: मुंबईत 'या' मार्गावरील लोकल प्रवास ...\nNilesh Rane: 'पवार साहेबांचा राजकीय गेम अजितदादांनीच के...\nsushant singh rajput : सरकार पडत नाही म्हणून सुशांत प्रकरणाचा बदनामीसाठी वापर: राऊत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nचिनी सैनिकांची जुनी खेळी, लडाखमध्ये वाजवतायत पंजाबी गाणी\nमुंबईतील नायर रुग्णालयाच्या ओपीडीत शिरलं पाणी\nघरात शिरलेल्या गुडघाभर पाण्यात मुंबईकरांनी काढली रात्र \nमुसळधार पावसाने वाहतुकीवर परिणाम, सायन स्थानकात पाणी\nमुंबईत पावसाची रात्रपाळी, रस्ते पाण्यात तर रेल्वे ठप्प\nदेशसंधी मिळाली तर नक्कीच निवडणूक लढवेन, VRS साठी भाग पाडलंः गुप्तेश्वर पांडे\nदेशराफेल सौद्यावरून कॅगचा ठपका, विक्रेता कंपनीने 'ते' आश्वासन पूर्ण केले नाही\nसाताराकोयना धरण पावसाने शंभर टक्के भरलं, पाणी सोडण्यात सुरुवात\nमुंबईनवरात्रोत्सवही साधेपणाने; मुख्यमंत्री ठाकरेंनी केले 'हे' आवाहन\nकोल्हापूरकोल्हापूरकरांच्या दातृत्वाचा महापूर, वीस दिवसात दिल्या साडेसहा लाख शेणी दान\nपुणेकरोनाचे संकट; पिंपरी-चिंचवड पालिकेने उचलले 'हे' धाडसी पाऊल\nमुंबईमंगळवारची रात्र जागवली, बुधवारचा दिवस घराबाहेर\nनागपूर​बार लुटणाऱ्यांची अर्धनग्न धिंड, महाराष्ट्र पोलिस जिंदाबादच्या घोषणा​\nआजचं भविष्यगजकेसरी योग : 'या' ९ राशींना कसा असेल दिवस\nमोबाइलजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल64MP कॅमेऱ्याचा Nokia 8.3 5G स्मार्टफोनचा सेल सुरू, जाणून घ्या डिटेल्स\nपोटपूजापौष्टिक आणि खमंग मेथी पराठा रेसिपी\nफॅशनअंकिता लोखंडेने सुंदर फोटो केले शेअर, लोकांना सुशांत सिंह राजपूतची आली आठवण\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्ट���विष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2020-09-24T01:18:27Z", "digest": "sha1:KEX2BAAU7CX5ZUIFNKICNLIIN62WV6BO", "length": 6292, "nlines": 59, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "दक्षिण आफ्रिकेचे प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nदक्षिण आफ्रिका देश एकूण ९ प्रांतांमध्ये विभागला गेला आहे.\nईस्टर्न केप भिशो पोर्ट एलिझाबेथ 7005168966000000000१,६८,९६६ चौ. किमी (६५,२३८ चौ. मैल) 6,562,053 7001388000000000000३८.८ /चौ. किमी (१०० /चौ. मैल) 0.62\nफ्री स्टेट ब्लूमफॉंटेन ब्लूमफॉंटेन 7005129825000000000१,२९,८२५ चौ. किमी (५०,१२६ चौ. मैल) 2,745,590 7001211000000000000२१.१ /चौ. किमी (५५ /चौ. मैल) 0.67\nग्वाटेंग जोहान्सबर्ग जोहान्सबर्ग 7004181780000000000१८,१७८ चौ. किमी (७,०१९ चौ. मैल) 12,272,263 7002675100000000000६७५.१ /चौ. किमी (१,७४९ /चौ. मैल) 0.74\nक्वाझुलू-नाताल पीटरमारित्झबर्ग डर्बन 7004943610000000000९४,३६१ चौ. किमी (३६,४३३ चौ. मैल) 10,267,300 7002108800000000000१०८.८ /चौ. किमी (२८२ /चौ. मैल) 0.63\nलिम्पोपो पोलोक्वाने पोलोक्वाने 7005125754000000000१,२५,७५४ चौ. किमी (४८,५५४ चौ. मैल) 5,404,868 7001430000000000000४३.० /चौ. किमी (१११ /चौ. मैल) 0.59\nउम्पुमालांगा म्बोम्बेला म्बोम्बेला 7004764950000000000७६,४९५ चौ. किमी (२९,५३५ चौ. मैल) 4,039,939 7001528000000000000५२.८ /चौ. किमी (१३७ /चौ. मैल) 0.65\nनॉर्थ वेस्ट महिकेंग रुस्टेनबर्ग 7005104882000000000१,०४,८८२ चौ. किमी (४०,४९५ चौ. मैल) 3,509,953 7001335000000000000३३.५ /चौ. किमी (८७ /चौ. मैल) 0.61\nनॉर्दर्न केप किंबर्ले किंबर्ले 7005372889000000000३,७२,८८९ चौ. किमी (१,४३,९७३ चौ. मैल) 1,145,861 7000310000000000000३.१ /चौ. किमी (८.० /चौ. मैल) 0.69\nवेस्टर्न केप केपटाउन केपटाउन 7005129462000000000१,२९,४६२ चौ. किमी (४९,९८६ चौ. मैल) 5,822,734 7001450000000000000४५.० /चौ. किमी (११७ /चौ. मैल) 0.77\nदक्षिण आफ्रिकेचे प्रजासत्ताक प्रिटोरिया, केपटाउन, ब्लूमफॉंटेन जोहान्सबर्ग १२,२०,८१३ चौ. किमी (४,७१,३५९ चौ. मैल) 51,770,560 ४२.४ /चौ. किमी (११० /चौ. मैल) 0.67\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:३५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2020-09-24T02:51:38Z", "digest": "sha1:2XJUW47CBGABHYH43YLW5XWF6LXIDMQM", "length": 5843, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भिलवडी रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nअधिक माहिती: मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग\n443 खानापूर रेल्वे स्थानकखानापूर\nभिलवडी रेल्वे स्थानक हे महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यातील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे.\nभिलवडी स्थानकात थांबणाऱ्या काही गाड्या -\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसांगली जिल्ह्यामधील रेल्वे स्थानके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जानेवारी २०१८ रोजी ०९:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/entertainment/dont-mess-with-anyone-understand-the-bracelet-given-by-the-father/214673/", "date_download": "2020-09-24T03:12:00Z", "digest": "sha1:JH7YO2IYUZ7BZH623JBF4QOWL4GQKTMS", "length": 10884, "nlines": 118, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Don't mess with anyone, understand the bracelet given by the father!", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Video: कोणाशी पंगा घेणार नाही, वडिलांनी दिली कंगणाला समज\nVideo: कोणाशी पंगा घेणार नाही, वडिलांनी दिली कंगणाला समज\nशिवसेना खासदार संजय राऊत आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत यांच्यातील वाद शांत होण्याचं नाव घेत नाही आहे. कंगणाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर राज्याभरातून तिच्यावर टीका झाली. संजय राऊत यांनी कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिलं. कंगनाने मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचं विधान केलं होतं. यावर संजय राऊत यांनी कंगनाला उत्तर सणसणीत उत्तर दिलं. त्यानंतर कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्��� काश्मीर अशी केली. यानंतर कंगनाविरोधात संतापाची लाट उसळली. मात्र आता कंगनानेच शांत होण्याचा आणि वादात न पडण्याचा निर्णय घेतला आहे.\nवडील अमरदीपसिंग राणौत यांनी कंगनाला समजवल्यानंतर आता बॉलिवूडची क्वीन कंगना शांत झाली आहे. कंगनाच्या मुंबईत जाण्याच्या निर्णयाने वडिल चिंतेत होते. शनिवारी वडिलांनी घरी मनालीला पोहचले. या संपूर्ण घटनेने अभिनेत्रीचे वडील अस्वस्थ झाले. चर्चेनंतर कंगनाने तिच्या आई आशा रणावतला वचन दिले की ती आता कोणत्याही वादात पडणार नाही. त्यामुळे आई – वडिलांना होणारा त्रास लक्षात घेऊन कंगनाने यापुढे कोणत्याही वादात न पडण्याचा निर्णय घेतला आहे.\nकंगनाने घरी झालेल्या चर्चेचा एक व्हिडिओ ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. आणि लिहीले आहे की, आपण माफियाशी लढा देऊ शकतो. सरकारला आव्हान देऊ शकतो, परंतु घरी होणाऱ्या भावनिक ब्लॅकमेलिंगचा सामना करणे कठीण आहे. माझ्या घरात घडलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही पाहू शकता. शुक्रवारी सकाळी कंगनाने आणखी एक ट्विट केले. असे लिहिले आहे की प्रत्येकाला लक्ष्मीबाई आणि भगतसिंग हवे आहेत, परंतु त्यांच्या घरात नाही. आपल्या मुलाने आरामात रहावे अशी ही सर्व पालकांची इच्छा आहे.\nये प्रमाण है की अब किसी देशभक्त आवाज़ को कोई फ़ासीवादी नहीं कुचल सकेगा,मैं @AmitShah जी की आभारी हूँ वो चाहते तो हालातों के चलते मुझे कुछ दिन बाद मुंबई जाने की सलाह देते मगर उन्होंने भारत की एक बेटी के वचनों का मान रखा, हमारे स्वाभिमान और आत्मसम्मान की लाज रखी, जय हिंद 🙏 https://t.co/VSbZMG66LT\nकंगनाला सुरक्षा मिळावी, अशी विनंती तिच्या कुटुंबीयांनी हिमाचल प्रदेश सरकारकडे केली होती. सध्यपरिस्थितीमध्ये कंगनाला सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी कंगनाच्या कुटुंबीयांनी हिमाचल प्रदेश सरकारकडे केली होती. त्यामुळे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कंगनाला पूर्णपणे सुरक्षा देण्याचं आश्वासन दिलं आहे. कंगनाला केंद्राने Y सुरक्षा दिली आहे. कंगनाने ट्विट करून अमित शहांचे आभार मानले आहेत.\nहे ही वाचा – मुंबईचा अवमान करणाऱ्या ‘त्या’ उपऱ्या व्यक्तीविरोधात सभागृहात आवाज उठवा\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्��� पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/thane/the-bogus-doctor-was-treating-corona-patients-mns-exposes/217004/", "date_download": "2020-09-24T01:30:21Z", "digest": "sha1:L2RNNY5Y6YZEJ6NOB5UXOHJ4RT4PWNNH", "length": 10967, "nlines": 119, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "The bogus doctor was treating corona patients; MNS exposes", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर Thane बोगस डॉक्टर करत होता कोरोना रुग्णांवर उपचार; मनसेने केला पर्दाफाश\nबोगस डॉक्टर करत होता कोरोना रुग्णांवर उपचार; मनसेने केला पर्दाफाश\nकल्याणमधील खडक पाडा येथील साई लीला आणि कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील माउली हॉस्पिटल चालवणारा तसेच स्वतःला डॉक्टर म्हणवणारा अमित साहू या बोगस व फसव्या डॉक्टरचा पर्दाफाश आज, मंगळवारी मनसेने रुग्णाच्या नातेवाईकाच्या मदतीने केला. कल्याण खडक पाडा येथील साई लीला या डॉ. कुलकर्णी यांच्या हॉस्पिटलला तात्पुरत्या स्वरूपात भाडेपट्टीवर चालवण्यास अमित साहू नावाच्या बोगस डॉक्टरने घेतले होते. लाखो रुपये भाडे मिळणार म्हणून ते भाडेपट्टीवर कुठलीही शहनिशा न करता चालविण्यास दिले.\nया हॉस्पिटलमध्ये कोविड तसेच नॉन कोविड रुग्णांवर उपचार हा बोगस डॉक्टर करत होता. जागेचे मालक डॉ. कुलकर्णी यांना भाडेपट्टीचा दिलेला धनादेश बाउंस झाल्यावर संशय आला. त्यानंतर त्यांनी जागा खाली करायला लावली. या बोगस डॉक्टरने जे रुग्ण दाखल होते त्यांना परस्पर रुग्णाच्या नातेवाईकांना न कळवता तसेच खोटे कारण देत कल्याण पूर्व चिंचपाडा येथील माउली हॉस्पिटलला शिफ्ट केले. या हॉस्पिटलमध्येही हा बोगस डॉक्टर प्रॅक्टिस करत होता. हे हॉस्पिटल अजूनही तो भाडे तत्त्वावर चालवतो. माउली ऑस्पिटल हे खासगी व नॉन कोविड आहे. तिथेसुद्धा त्याने कोविड रुग्ण दाखल करून उपचार केल्याचे समजते.\nतीन दिवस संबंधीत रुग्णावर उपचार केल्यानंतर व नातेवाईकांपासून रुग्णाला लांब ठेवल्यावर परत त्याने रुग्ण गंभीर आहे. त्याला तिसऱ्या आई आरोग्यम या हॉस्पिटलमध्ये हलवा, असे सांगून रुग्णवाहिका बोलावून तसे त्याने शिफ्टिंग सुरु केले. पण नातेवाईकांनी रुग्णाची गंभीर अवस्था बघून त्याला आपल्या ताब्यात घेऊन डोंबिवलीच्या खासगी हॉस्पिटलला दाखल केले. सध्या रुग्ण गंभीर स्थितीत आहे. हा बोगस डॉक्टर नातेवाईकांना खोटे सांगायचं की, तो स्वतः डॉक्टर आहे. तसेच नातेवाईकांकडून सतत पैसे उकळायचा. अखेर आज मनसेने याचा भांडाफोड करत आमदार राजू पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम, पदाधिकारी हरीश पाटील, योगेश गव्हाणे, सागर जेधे, अनंत गायकवाड, सचिन कस्तूर, स्वप्निल वाणी यांनी माउली हॉस्पिटलला धडक दिली. परंतु बोगस डॉक्टर तिथून पळून गेला. पोलिसांचा प्रचंड फौजफाटा आधीच बंदोबस्ताला लागल्याने त्याला कुणकुण लागली असेल, पोलिसांनी त्याला फोन करून उद्या पोलीस स्टेशनमध्ये बोलावले आहे. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांनी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांची भेट घेऊन अमित साहुला बोगस डॉक्टर जाहीर करून त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. याबाबत अर्जही दाखल केला.\n कोरोनावर मात करून बरे झालेल्या रूग्णांमध्ये भारत प्रथम स्थानी\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://ybchavan.in/index.php/marathi-books/2015-09-23-09-23-17?start=161", "date_download": "2020-09-24T01:09:47Z", "digest": "sha1:BLWRT6MIBVGJ3T5AB54ZQUD4WE3V4DOX", "length": 10888, "nlines": 82, "source_domain": "ybchavan.in", "title": "भूमिका", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला (मराठी)\nप्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे\nतुम्ही येथे आहात :\nभारत आणि नेपाळ यांच्या मैत्रीसंबंधाचा चांगला निकष कोणता, असे मला विचारले, तर मी म्हणेन, की, या दोन देशांनी संयुक्त नदीप्रकल्प हातात घेतले, तरच हे संबंध चांगले आहेत, असे मानावे. दर वर्षी आपण शेतीविषयक मागण्यांची चर्चा करीत असतो, देशातील पूर परिस्थितीचा आढावा घेत असतो. नेपाळबरोबर आपल्याला संयुक्त नदीप्रकल्प आखता न आल्यामुळेच दरवर्षी उत्तर भारताला महापुराचा तडाखा सहन करावा लागतो. आपण हा प्रश्न नेपाळशी वाटाघाटी करताना अनेक वेळा काढला होता. परंतु नेपाळने त्याबाबत तोंडदेखला होकार देऊन प्रत्यक्षात काहीही केलेले नाही. मी १९७६ मध्ये नेपाळला भेट दिलेली असताना तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत बोलणी केली आणि त्यानंतर दोन देशांच्या परराष्ट्र सचिवांच्या दरम्यान करारपत्राची देवाणघेवाणही झाली. श्री. वाजपेयी यांनी नेपाळला भेट देऊन आल्यानंतर संयुक्त नदीप्रकल्पांबाबत थोडीशी प्रगती झाल्याचे म्हटले होते. याबाबतीत आणखी पाठपुरावा केला पाहिजे. नेपाळबरोबर आपल्याला मैत्रीसंबंध प्रस्थापित करायचे असतील, तर केवळ सदिच्छाभेटींवर भागणार नाही. अशा भेटी आवश्यकच असतात, त्याबाबत मला काहीच म्हणायचे नाही. कोणत्याही देशाच्या नेत्यांबरोबर वैयक्तिक संबंध स्थापन झाले, तर ते चांगलेच असते. परंतु आपल्याला काय हवे आहे, हे आपण मनाशी पक्के केलेले असले पाहिजे. एखादा देश प्रमुख प्रश्नांबाबत कोणती भूमिका घेतो, यावरच त्याची आणि आपली मैत्री अवलंबून असते. भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान संयुक्त नदीप्रकल्प हा असाच एक प्रमुख प्रश्न आहे. म्हणून नेपाळ-बरोबरचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करीत असताना परराष्ट्रमंत्र्यांनी संयुक्त नदीप्रकल्पांना नेपाळ मान्यता देईल, इकडे लक्ष दिले पाहिजे.\nबांगला देशाबरोबरचे आपले संबंध चांगले आहेत, असे सरकार सांगते. मागच्या सरकारच्या कारकिर्दीतही ही परिस्थिती होती. किंबहुना मागील सरकारने बांगला देशाच्या निर्मितीला हातभार लावल्यामुळेच तो देश स्वतंत्र होऊ शकला, हा इतिहास कोणालाही विसरता येणार नाही. नव्या सरकारने बांगला देशाला अधिक पाणी देण्याचे मान्य केल्यामुळे हे संबंध सुधारले, असा दावा केला जातो. पण त्यासाठी कलकत्ता बंदराच्या सोयीची उपेक्षा करण्यात आलेली आहे. मला पश्चिम बंगालबाबत सहानुभूती वाटते. बांगला देशाबरोबर आपले अत्यंत चांगले संब���ध आहेत, असे सरकार वारंवार म्हणत असते. परंतु असे म्हणून संबंध सुधारत नाहीत. भारतात येणा-या निर्वासितांबाबत बांगला देश कोणते धोरण स्वीकारतो, तेथील अल्पसंख्याकांना तो कसे वागवितो, यावरच बांगला देशाच्या मैत्रीची कसोटी लागणार आहे. या महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून जर कोणी असे सांगू लागेल, की गेल्या दोन वर्षांत आम्ही आमच्या सर्व शेजाऱ्यांबरोबर मैत्री स्थापन केलेली आहे, तर ती शुद्ध आत्मवंचना ठरेल. हा दृष्टिकोण चुकीचा आहे. कारण जनता सरकार अधिकारावर येण्यापूर्वी या देशाचे शेजाऱ्यांबरोबर चांगले संबंध नव्हते, असे या वक्तव्यातून सूचित केले जाते.\nचीन हा आपला सर्वांत महत्त्वाचा शेजारी देश आहे. श्री. वाजपेयींच्या चीन-भेटीबद्दल माझी वैयक्तिक काहीच तक्रार नाही. त्यांनी चीनला जाऊन यायलाच हवे होते, असे माझे मत आहे. दूरदर्शनावर बोलताना श्री. वाजपेयी म्हणाले, की 'परमेश्वराकडून बोलावणे आले नाही, तर आपण त्याच्याकडेही जाणार नाही. त्याचप्रमाणे सैतानाने बोलावले, तर आपण त्यालाही भेटू.'\nयशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार\nयशवंतराव इतिहासाचे एक पान..\nयशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण\nयशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा\nयशवंतराव चव्हाण: व्यक्तित्व व कर्तृत्व\nश्री. यशवंतराव चव्हाण अभिनंदन ग्रंथ\nपुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित\nकॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/964767", "date_download": "2020-09-24T02:54:47Z", "digest": "sha1:VS3WDAZWMGMPZWJM46Q7QZJLRHESYHUK", "length": 2301, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"साखा प्रजासत्ताक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"साखा प्रजासत्ताक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०४:०८, ३० मार्च २०१२ ची आवृत्ती\n३८ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n०८:३३, ६ जानेवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n०४:०८, ३० मार्च २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJhsBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/09/108-ambulance-karjat-pune-mumbai-death/", "date_download": "2020-09-24T03:00:10Z", "digest": "sha1:D3WV3FSBNON2GK77HDWMF6QVS62T6RQA", "length": 13270, "nlines": 152, "source_domain": "krushirang.com", "title": "���क्कादायक : अप्रशिक्षित डॉक्टरांमुळे एकाचा १०८ अँब्युलन्समध्येच मृत्यू?; पहा कशी घडली ‘ही’ दुर्दैवी घटना | krushirang.com", "raw_content": "\nHome अहमदनगर धक्कादायक : अप्रशिक्षित डॉक्टरांमुळे एकाचा १०८ अँब्युलन्समध्येच मृत्यू; पहा कशी घडली ‘ही’...\nधक्कादायक : अप्रशिक्षित डॉक्टरांमुळे एकाचा १०८ अँब्युलन्समध्येच मृत्यू; पहा कशी घडली ‘ही’ दुर्दैवी घटना\nसरकारी सेवेच्या गलथानपणाचा कारभाराचा फटका सध्या हजारो रुग्णांना बसत आहे. तसाच आणखी एका जीवघेणा प्रकार घडल्याने महाराष्ट्र राज्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सगळे काही असूनही अप्रशिक्षित डॉक्टरांमुळे एकाचा १०८ अँब्युलन्समध्येच मृत्यू झाल्याची ही धक्कादायक घटना अनेकांना चटका लावून गेली आहे.\nयाबाबत पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी कर्जत (जि. रायगड) इथील पत्रकार संजय मोहिते यांची एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. त्यात म्हटले आहे की, संतोष पवार म्हणजे शासकीय अनास्थेने घेतलेला आणखी एका पत्रकाराचा बळी आहे. “त्या अर्ध्या” तासात काय घडले हे सांगताना त्यांनी लिहिले आहे की, खरतर 108 या अँब्युलन्स आणि त्यामधील अप्रक्षिक्षित स्टाफमुळे संतोष पवार यांना आपला जीव गमवावा लागला. सकाळी त्यांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात अड्मिट केल्यानंतर त्यांची ऑक्सिजन लेवल 54 % दाखवत होती. त्यांना तात्काळ ऑक्सिजन लावण्यात आले. पण, त्याचवेळी डॉक्टर यांनी त्यांना या रुग्णालयात व्हेंटीलेटर उपलब्ध नसल्याने तुम्हाला पुढे न्यावे लागेल असे सांगितले.\nADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.\nत्यांनी पुढे लिहिले आहे की, पण आपल्या कर्जतमधे कारडीयाक अम्बुलँस नसल्याने त्यांना 108 मधून पुढे D. Y. Patil रुग्णालयात हलवण्याचे ठरले. यासाठी माजी आमदार सुरेश लाड, सुनील गोगटे, विकास मिरगनै, दर्वेष पालकर, रोशन दगडे आणि त्यांचा मुलगा मल्हार पवार हे प्रयत्न करत होते. अखेर 108 अँब्युलन्समधून ऑक्सिजन लावून पवार साहेबाना पुढे नेण्यासाठी अँब्युलन्स निघाली. पण भीलवलेच्या आसपास त्यांचा आधीचा लावलेला ऑक्सिजन सिलेंडर संपल्यानंतर दुसरा सिलेंडर त्या अँब्युलन्समधील महिला डॉक्टरना लावता आला नाही. त्यामुळे तिने ड्राइवरला तो सिलेंडर रुग्णाला लावण्यास सांगितले. पण तो सिलेंडर लावत असताना त्याचा प्रेशर जास्त झाल्याने त्या सिलेंडरचा स्पोट झाला. त्यामुळे पुढे चौक प्राथमिक आरोग्य केंद्रापर्येंत संतोष पवार यांना दहा-पंधरा मिनिटे ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. 108 मधील सदोष यंत्रणा तसेच यामधील अप्रशिक्षित स्टाफ आणि कर्जतमध्ये व्हेंटीलेटर उपलब्ध नसणे यामुळे एका चांगल्या पत्रकाराचा बळी गेला आहे.\nहे सर्व वाचताना कोणालाही संताप अनावर होईल. कारण, सगळे काही असतानाही जर एखाद्या रुग्णाचा अशा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू होत असेल तर आपण सरकारी यंत्रणा किंवा डॉक्टर यांच्याकडे देवदूत म्हणून पाहायचे तरी कसे, असाच प्रश्न अनेकांना पडला आहे.\nसंपादन : सचिन मोहन चोभे\nशेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..\nPrevious articleराधाकिसन दमानी यांनी घेतलेत NSE चेही शेअर; पहा त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये नेमके काय आहे ते\nNext article१२० वर्षांपूर्वी चीनमध्ये जाऊन त्यांनी केला होता पराक्रम; वाचा त्यांच्या शौर्याची गाथा\nटॉमेटो बाजारभाव : मार्केट रेट स्थिर; पहा महाराष्ट्रातील आजचे बाजारभाव\nकांदा मार्केट अपडेट : महाराष्ट्रात बाजार स्थिर; पहा आजचे बाजारभाव\nमहाराष्ट्राच्या सर्वात जास्त लाडक्या सुनेचा आज वाढदिवस; वाचा त्यांच्याविषयीचा हा भन्नाट लेख\nटॉमेटो बाजारभाव : मार्केट रेट स्थिर; पहा महाराष्ट्रातील आजचे बाजारभाव\nकांदा मार्केट अपडेट : महाराष्ट्रात बाजार स्थिर; पहा आजचे बाजारभाव\nमहाराष्ट्राच्या सर्वात जास्त लाडक्या सुनेचा आज वाढदिवस; वाचा त्यांच्याविषयीचा हा भन्नाट लेख\nफ़क़्त १ रुपयात घ्या गाडी; पहा कोणत्या बँकेने डेबिट कार्डवर आणलीय ही भन्नाट स्कीम\n‘कलियुगातील हरिश्चंद्र श्री शरदचंद्र पवार’ म्हणत ‘या’ भाजप नेत्याने साधला सुप्रिया सुळेंवर निशाणा\nपहा काय केलीय TIME मॅगझिनने मोदींवर टीका; मोदींसह बिल्किस बानोही TOP 100 मध्ये..\nम्हणून शेतकरी संघटनेने केले विखेंच्या लोणीत राखरांगोळी आंदोलन; पहा काय म्हटलेय त्यांनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/ideal-meal-timetable-for-weight-loss-in-marathi/articleshow/77538599.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article15", "date_download": "2020-09-24T01:03:28Z", "digest": "sha1:QHCRI2KL4VTDXMUYAHHI5OJGG3WOJX2U", "length": 19311, "nlines": 126, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "weight loss diet plan: जाणून घ्या नाश्त्यापासून डिनरपर्यंतच्या योग्य वेळा, अवेळी जेवत असाल तर लठ्ठ होणारच\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजाणून घ्या नाश्त्यापासून डिनरपर्यंतच्या योग्य वेळा, अवेळी जेवत असाल तर लठ्ठ होणारच\nवजन कमी करायचे असल्यास नियमित वजन कमी करुनच चालणार नाही तर त्यासाठी तुम्हाला योग्य वेळी व योग्य मात्रेत आहार घेणे गरजेचे आहे. तरच तुमची डायटींग कामी येईल.\nहल्ली सर्वांची एकच समस्या असते ती म्हणजे वाढते वजन मग अशी लोकं आपले वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय सुद्धा करु लागतात. व्यायाम करतात, जिम लावतात, योगासने करतात आणि अजून असे नानाविविध प्रकारे उपाय करत असतात. त्यांचं एकच लक्ष असतं ते म्हणजे आपलं वजन कमी व्हावं. पण मंडळी ते एका ठिकाणी चुकतात. ती चूक कोणती असं विचारताय मग अशी लोकं आपले वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय सुद्धा करु लागतात. व्यायाम करतात, जिम लावतात, योगासने करतात आणि अजून असे नानाविविध प्रकारे उपाय करत असतात. त्यांचं एकच लक्ष असतं ते म्हणजे आपलं वजन कमी व्हावं. पण मंडळी ते एका ठिकाणी चुकतात. ती चूक कोणती असं विचारताय आज आम्ही या लेखातून त्याचाच उलगडा करणार आहोत. तर मंडळी अनेक प्रकारे उपाय करूनही ज्या लोकांचे वजन कमी होत नाही त्यांची एकच चूक असते ती म्हणजे ते आपल्या खाण्याकडे लक्षच देत नाहीत.\nआता वजन कशाने वाढते तर जास्त खाल्ल्याने त्यामुळे वजन वाढीचा मुख्य स्त्रोत काय तर जास्त खाल्ल्याने त्यामुळे वजन वाढीचा मुख्य स्त्रोत काय तर खाणे, त्यामुळे जर तुम्ही सगळे उपाय करताय पण जो मुख्य स्त्रोत आहे तो मात्र तसाच सुरु आहे तर फरक दिसेल तरी कसा तर खाणे, त्यामुळे जर तुम्ही सगळे उपाय करताय पण जो मुख्य स्त्रोत आहे तो मात्र तसाच सुरु आहे तर फरक दिसेल तरी कसा एका संस्थेने केलेल्या संशोधनात सुद्धा हेच दिसून आले की लोकं वजन कमी करण्यसाठी सगळे उपाय करतात. चक्क डायट पण करतात पण त्यांच्या आहाराचे वेळापत्रक अगदीच प्रतिकूल असते आणि म्हणून त्यांना आपल्या वजनात काहीच फरक दिसत नाही.\nहॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनानुसार हे सिद्ध झाले आह�� की तुम्ही किती पौष्टिक अन्न खाता हे महत्वाचं नसून तुम्ही ते योग्य वेळी खाता का हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही योग्य वेळी आहार घेत नसाल तर त्याचा परिणाम म्हणजे तुमचे वजन कमी होण्याऐवजी आहे तसेच राहील किंवा वाढत जाईल. दरोरोज तुम्ही आहाराच्या वेळा ठरवून त्यानुसार जर आहार घेतला तर मिल टाइम आणि सर्केडियन रिद्धम (circadian rhythms) यांच्यात संतुलन राहते. यात अंतर असेल तर रक्तातील साखरेचे प्रमाण 18% ने वाढण्याची शक्यता असते.\n(वाचा :- संजय दत्त ग्रस्त असलेल्या फुफ्फुसाच्या कर्करोगाची 3 री स्टेज आयुष्यासाठी किती धोकादायक\nनाश्ता हा संपूर्ण दिवसातील एक प्रमुख आहार आहे. आपल्याला गैरसमज असतो की नाश्ता चुकला तरी चालेल पण जेवण हे पोटात गेलचे पाहिजे. पण हे चूक आहे. सकाळची सुरुवात ही भरपेट नाश्ता करूनच केली पाहिजे. यासाठी योग्य वेळ आहे सकाळी 6 ते सकाळी 10 वाजेपर्यंत तुम्ही नाश्ता हा शक्य तितका प्रोटीन युक्त घेतला पाहिजे. यामुळे तुम्हाला दिवसभर सारखी भूक लागत नाही आणि साहजिकच खाण्यावर नियंत्रण राहते. त्याचा परिणाम म्हणजे चरबी आणि वजन दोन्हीही वाढत नाही.\n(वाचा :- अचानक मध्यरात्री पोटदुखी सुरु झाली तर करा हे घरगुती उपचार\nअनेक जण नाश्ता हा स्किप करून थेट दुपारचे भोजनच करतात पण हि सवय अतिशय घातक असून त्याचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक जण दुपारचे जेवण भरपेट करतात. पण हि सवय सुद्धा अयोग्य आहे. नाश्ता खूप करावा आणि दुपारचे जेवण शक्य तितके कमी करावे. शिवाय नाश्ता आणि दुपारचे जेवण यांमध्ये किमान 4 तासांचे अंतर असावे. कारण आपल्या शरीराला खाल्लेले पचवण्यास किमान 4 तास लागतात. शिवाय दुपारचे हे जेवण 3 वाजण्याच्या आधीच करण्याची सवय लावून घ्यावी.\n(वाचा :- मध आणि लिंबूचे एकत्रित सेवन केल्यास...)\nदुपारचे जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता यात सुद्धा किमान 2 ते 4 तासांचे अंतर असावे. पण हा नाश्ता अतिशय हलका फुलका असावा. एखादे फळ व ज्यूस पिणे उत्तम. जाणकार या वेळेस उकडलेल्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. उकडलेल्या पालेभाज्या या वजन घटवण्यास फायदेशीर ठरतात. त्यामुळे शक्य असल्यास आवर्जून उकडलेल्या भाज्या व अन्य पौष्टिक पदार्थ खावेत. वजन कमी करायचे असेल तर चटपटीत आणि मसालेदार पदार्थांपासून दूरच राहावे.\n(वाचा :- दिवसभर एका जागेवर बसून काम करणारेही आता वजन करु शकतात कमी, फक्त करा या गोष्टी\nज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्या रात्रीच्या जेवणाची वेळ ही संध्याकाळी 7 असली पाहिजे आणि हे जेवण अतिशय हलके फुलके असावे. आपल्याला शिकवले जाते की खूप जेवण करावे. पण मुळात हे चुकीचे आहे. रात्रीचे जेवण हे लवकर करावे आणि खूप कमी करावे. एका संशोधनात हे दिसून आले आहे की रात्री 7 पर्यंत जेवण करणाऱ्यांच्या कॅलरी उशिरा जेवण करणाऱ्यांच्या कॅलरी पेक्षा खूप कमी असतात. जेवढ्या कॅलरी कमी तेवढे वजन कमी तर मंडळी या नुसार तुम्ही तुमच्या आहारचे वेळापत्रक बनवा आणि मग बघा वजन कसे पटापट कमी होते.\n(वाचा :- काय आहेत साष्टांग नमस्काराचे फायदे पंतप्रधानांनी श्रीरामांना घातला साष्टांग नमस्कार पंतप्रधानांनी श्रीरामांना घातला साष्टांग नमस्कार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nजाणून घ्या चालण्याची योग्य पद्धत कोणती\nदंडाचे स्नायू मजबूत करण्यासाठी खेळा ‘हे’ लहान मुलांचे ख...\nKnee Pain Home Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का\nफक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही खाल्ले जातात पापड, ...\nशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित ...\nCancer Treatment कर्करोग उपचारांनंतरचे जीवन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nआजचं भविष्यगजकेसरी योग : 'या' ९ राशींना कसा असेल दिवस\nपोटपूजापौष्टिक आणि खमंग मेथी पराठा रेसिपी\nमोबाइल64MP कॅमेऱ्याचा Nokia 8.3 5G स्मार्टफोनचा सेल सुरू, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनअंकिता लोखंडेने सुंदर फोटो केले शेअर, लोकांना सुशांत सिंह राजपूतची आली आठवण\nकार-बाइक११ लाखांपेक्षा जास्त किंमत, दमदार फीचरची दोन जबरदस्त बाईक लाँच\n���ोबाइल5000mAh बॅटरीचा Moto E7 Plus स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा किंमत\nकरिअर न्यूजस्टाफ सिलेक्शन कमिशन: भरती परीक्षांच्या तारखा जाहीर\nदेशआता लक्ष्य मायक्रो कंटेन्मेंट झोनवर, PM मोदींनी राज्यांना केलं आवाहन\nकोल्हापूरकोल्हापूरकरांच्या दातृत्वाचा महापूर, वीस दिवसात दिल्या साडेसहा लाख शेणी दान\nआयपीएलमुंबई इंडियन्सचा ऐतिहासिक विजय, युएईत उघडले विजयाचे खाते\nक्रीडामुंबई इंडियन्सने कसा मिळवला युएईमध्ये ऐतिहासिक विजय, पाहा फक्त एका क्लिकवर\nपुणेकरोनाचे संकट; पिंपरी-चिंचवड पालिकेने उचलले 'हे' धाडसी पाऊल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Kolhapur/The-state-government-has-finally-decided-to-retain-738-BAMS-graduate-medical-officers-in-the-state/", "date_download": "2020-09-24T02:22:35Z", "digest": "sha1:4MGNBWMBHFQBZ3MACKOBMEFYJJWEAAXY", "length": 8644, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अस्थायी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या लढ्याला यश | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › अस्थायी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या लढ्याला यश\nअस्थायी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या लढ्याला यश\nसरूड : अनिल पाटील\nगेल्या दहा वर्षांहून अधिक काळ राज्यातील दुर्गम भागातील शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अस्थायी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणार्‍या राज्यातील 738 बीएएमएस पदवीधारक वैद्यकीय अधिकार्‍यांना अखेर राज्य शासनाने सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या या अस्थायी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या लढ्याला अखेर यश आले.\nशासनातर्फ राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत मोफत प्रथमोपचार करण्यात येतात. अशा सर्वच आरोग्य केंद्रांसाठी वैद्यकीय अधिकारी म्हणून एमबीबीएस पदवीधारकांची नेमणूक केली जाते. परंतु बहुतांश एमबीबीएस पदवीधारक वैद्यकीय अधिकारी अशा दुर्गम, आदिवासी तसेच नक्षली भागात काम करण्यास तयार होत नाहीत.\nपरिणामी, राज्यातील दुर्गम भागामधील अनेक प्रथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या जागा रिक्‍त ��ाहत होत्या. यावर पर्याय म्हणून शासनाने अशा दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांमध्ये बीएएमएस पदवीधारक आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकार्‍यांची अस्थायी वैद्यकीय अधिकारी नेमणुका करण्यात आल्या. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ या अस्थायी वैद्यकीय अधिकार्‍यांनी राज्यातील दुर्गम, नक्षली व आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रामाणिकपणे सेवा बजावली.\nराज्यातील अशा 738 वैद्यकीय अधिकार्‍यांनी शासकीय सेवेत कायम करण्याची मागणी करत त्यासाठी लढाही उभारला. गेली अनेक वर्षे हे अस्थायी वैद्यकीय अधिकारी आपल्या या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करत होते.\nपरंतु शासनाकडून त्याची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे 2017 पासून अस्थायी वैद्यकीय अधिकार्‍यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाची धार तीव्र करत ऐन विधानसभेच्या अधिवेशन काळात आझाद मैदानावर ठिय्या मारला. याची दखल घेऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांची भेट घेऊन यासंदर्भात तोडगा काढून संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यांना सेवेत कायम करण्याच्या द‍ृष्टीने तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते.\nयाच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन अस्थायी वैद्यकीय अधिकांर्‍याच्या संघटनेला दिले. त्यानुसार 29 ऑगस्ट 2017 च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील 738 अस्थायी वैद्यकीय अधिकांर्‍यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही.\nया काळात अस्थायी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या संघटनेने आपल्या मागणीसाठी पुन्हा आक्रमक भूमिका घेत पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या या मागणीचा शासनाने गांभीर्याने विचार करून या वैद्यकीय अधिकार्‍यांना शासकीय सेवेत कायम करण्यावर शिक्‍कामोर्तब करत उशिरा का होईना, या वैद्यकीय अधिकार्‍यांना न्याय दिला.\nया अधिकार्‍यांनी प्रतिकूल परिस्थितीतही अत्यंत प्रामाणिकपणे सेवा सेवा दिली. शासनाने या अधिकार्‍यांना सेवेत कायम करून न्याय दिल्याने संघटनेच्या या लढ्याला यश आले. - डॉ. भूषणकुमार यमाटे, अस्थायी वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरूड\nनाकावाटे दिल्या जाणार्‍या लसीची सिरमकडून निर्मिती\nचीनकडून भारतावर अंतराळ हल्ल्याचा प्रयत्न\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण\nमुंबईत पावसाची तुफानी बॅटिंग\n‘अर्जुन’, ‘अभ्यास’ची चाचणी यशस्वी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-pune-shops-are-closed-3-days-10134", "date_download": "2020-09-24T02:33:15Z", "digest": "sha1:3CUV5SFKZACCX37ZRKPQLFIV7MSKJBLS", "length": 10338, "nlines": 149, "source_domain": "www.saamtv.com", "title": "आजपासून पुण्यात 'ही' दुकानं बंद राहणार... वस्तू घेण्यासाठी लोकांची गर्दी | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआजपासून पुण्यात 'ही' दुकानं बंद राहणार... वस्तू घेण्यासाठी लोकांची गर्दी\nआजपासून पुण्यात 'ही' दुकानं बंद राहणार... वस्तू घेण्यासाठी लोकांची गर्दी\nआजपासून पुण्यात 'ही' दुकानं बंद राहणार... वस्तू घेण्यासाठी लोकांची गर्दी\nमंगळवार, 17 मार्च 2020\nशहरातील कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर आजपासून तीन दिवस व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला आहे. महासंघाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गुरुवारपर्यंत शहरातील घाऊक आणि किरकोळ व्यापार बंद राहणार आहे. मात्र, या बंदमधून जीवनावश्‍यक वस्तू किराणा, दूध, भाजीपाला, औषधी दुकाने आदींना वगळण्यात आले आहे.\nपुण्यामध्ये संचारबंदी नाही तर जमावबंदी लागू करण्यात आलीय. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीय. कोरोनाचा वाढता फैलाव पाहता पुण्यात संचारबंदी लागू केली जाईल अशी चर्चा होती. मात्र, संचारबंदी लागू न करता जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गर्दीने विनाकारण फिरू नका, असं आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केलंय. पुण्यात आतापर्यंत 16 कोरोनाबाधित रुग्ण आहेत, तर 27जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.\nदरम्यान, 'करोना'च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल,' असाही इशारा देण्यात आलाय.\nCORONA CARE | मुंबईपाठोपाठ आता 'या' ठिकाणीही जमावबंदी\nदरम्यान यासह आजपासून तीन दिवस पुण्यातील दुकानं बंद राहणार आहेत. व्यापारी महासंघाच्या बैठकीत हा ��िर्णय घेण्यात आलाय. पुण्यातले घाऊक आणि रिटेल दुकानदार आपापली दुकानं बंद ठेवणार आहेत. मात्र, दूध, भाजीपाला, किराणा आणि मेडिकलची दुकानं सुरुच राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.\n- स्टेशनरी आणि कटलरी\n- इलेक्‍ट्रिक व इलेक्‍ट्रॉनिक्‍स\n सगळी भीती निघून जाईल\nजीवनावश्‍यक वस्तूंअभावी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी येथील भुसार बाजार सुरूच ठेवण्यात येणार आहे. यामुळे बंदच्या काळातही किराणा माल, गूळ, भुसार आदी क्षेत्रातील व्यापार सुरळीतपणे सुरू राहणार आहे.\nकोरोना corona व्यापार पुणे वन forest दूध विभाग sections पत्रकार प्रशासन administrations मोबाईल\nअंडी 100 रुपये डजन होणार अंड्यांचा काळाबाजार तर सुरु झाला नाही अंड्यांचा काळाबाजार तर सुरु झाला नाही\nकोरोनाकाळात इम्युनिटी वाढवण्यासाठी लोक अंड्यांचा समावेश डाएटमध्ये करु लागले. आणि...\nनोव्हेंबरपासून कॉलेज सुरु होणार, वाचा सविस्तर\nपदवी आणि पदव्युत्तर पदवीचे प्रथम वर्षाचे वेळापत्रक अखेर UGCने जाहीर केलंय. ...\nकोरोनाचं घातक रूप आता महाराष्ट्रात पुणे, सातारा, नाशिकमध्ये धोका...\nकोरोनासंदर्भात दररोज नवनव्या बातम्या समोर येताय. कोरोना विषाणूच्या रचनेत सातत्यानं...\nVIDEO | तुमच्या सॅनिटायझरमध्ये भेसळ तर नाही\nकोरोनाची भीती मनात बसली तेव्हापासून आपण सगळेच, सॅनिटायझर वापरतोय. सॅनिटायझर...\nआता फक्त 10 सेकंदात होणार कोरोनाचं निदान\nआता अवघ्या १० सेकंदात कोरोनाचं निदान होणार आहे. हो तुम्ही बरोबर ऐकताय. १० सेकंदात...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.wysluxury.com/california/private-jet-charter-los-angeles/?lang=mr", "date_download": "2020-09-24T01:38:20Z", "digest": "sha1:2LUUPTUUPIQD7W536JGOZ7NUGZZTDKN5", "length": 17818, "nlines": 63, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "खासगी जेट सनद लॉस आंजल्स, माझ्या जवळचे सीए विमानाचा प्लेन भाड्याने उड्डाणाचा", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nखासगी जेट सनद लॉस आंजल्स, माझ्या जवळचे सीए विमानाचा प्लेन भाड्याने उड्डाणाचा\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nपासून किंवा कॅलिफोर्निया खाजगी जेट सनद उड्डाणाचे शो���ा\nखासगी जेट सनद लॉस आंजल्स, माझ्या जवळचे सीए विमानाचा प्लेन भाड्याने उड्डाणाचा\nमला कॉल जवळ शीर्ष कार्यकारी खाजगी जेट सनद उड्डाणाचा लॉस आंजल्स कॅलिफोर्निया विमान भाड्याने कंपनी 877-626-9100 रिक्त पाय सेवा लीज मोफत किंमत कोट आपल्या परिसरात व्यवसाय परिषद बैठक किंवा वैयक्तिक शनिवार व रविवार प्रवास एक परवडणारे लक्झरी विमान हवाई वाहतूक. कॉल करून एक मुक्त कोट प्राप्त 877-626-9100 रिक्त चेंडू विमान भाडे भाड्याने. काही वर्षे किंवा दहा वर्षांपूर्वी, एक स्वस्त आणि व्यवहार्य पर्याय म्हणून खाजगी जेट्स उड्डाण करणारे हवाई परिवहन एक विलक्षण कल्पना सारखे वाटते कदाचित. की यापुढे खरे आज आहे.\nसनद खासगी जेट लॉस आंजल्स\nसेवा आम्ही ऑफर यादी\nकार्यकारी खाजगी जेट सनद\nचेंडू आकार खाजगी जेट सनद\nजड खाजगी जेट सनद उड्डाणाचे\nझोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान खाजगी जेट सनद\nरिक्त पाय खाजगी जेट सनद\nखाजगी जेट सनद खर्च\nखासगी जेट सनद लॉस आंजल्स\nलॉस आंजल्स खाजगी जेट चार्टर उड्डाण सेवा व्यवसाय आणि सुख साठी प्रवास एक पर्याय आहे. वाढत्या overbooked कारण भांडण निवड वाहतूक मोड होत आहे आणि mishandled उड्डाणे आणू शकता. नाही फक्त लॉस आंजल्स भाड्याने खाजगी विमान आरामात प्रवास करण्याची संधी ऑफर नाही, ते देखील आपण सर्वकाही लॉस आंजल्स ऑफर आहे अनुभव एक संधी देते – दृष्टी आणि हॉलीवूडचा जादू, आश्चर्यकारक किनारे, खादयपदार्थ बनविण्यासाठी उत्कृष्ट अरे प्रयत्न. एक विमानाचा जेट चार्टर उड्डाण लॉस आंजल्स बुक करण्यासाठी आपल्या सुट्टीतील वेळ मिळवणे किंवा आपला व्यवसाय जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी. शेवटी, काहीही नाही “व्यवसाय” इतर सातत्याने वेळ वर दर्शवित आहे पेक्षा.\nखासगी विमान सनद लॉस आंजल्स\nहवा तेवढा सोई देते आणि वेळ आपण देते भरपाई दिली पेक्षा अतिरिक्त खर्च अधिक आहे; अन्यथा रद्द ती पूर्ण होईल तेव्हा ओळ वाट आश्चर्य खर्च करण्यात आले आहेत असे यावेळी.\nखासगी विमान सनद लॉस आंजल्स\nखाजगी उडणाऱ्या फायदा म्हणजे आपल्या परीक्षेत आधीच आहे. पुढे चल, प्रयत्न आणि आज लॉस आंजल्स अनुभव खाजगी जेट चार्टर उड्डाण सेवा\nलॉस आंजल्स, हनटिंगटन पार्क, ग्लेंडेल, मे वुड, अल्हम्ब्रा, मॉनटरे पार्क, दक्षिण पसादेना, घंटा, बेव्हरली हिल्स, इंजलवुड, वेस्ट हॉलीवूडचा, पसादेना, कल्वेर सिटी, युनिव्हर्सल सिटी, ��त्तर हॉलीवूडचा, घंटा गार्डन्स, ला Crescenta, दक्षिण गेट, मोंटेबेलो, स्टुडिओ शहर, बरबॅंक, प्लाइया देल Rey, लिनवुड, सण Gabriel, सॅन मरिनो, Rosemead, कॉम्प्टन, डॉनवे, पिको Name Rivera, Verdugo सिटी, हॉतओर्न, मोंट्रोस, La कॅनडा Flintridge, गार्डना, व्हॅली गाव, अल्टडेना, सर्वश्रेष्ठ, दक्षिण एल मॉन्टे, मंदिराचे नगर, Whittier, Sherman ऑक्स, मरिना देल Rey, माउंट, व्हेनिस, दुसरा, सँटा मोनिका, लॉनडेल, आर्केडिया, Toluca लेक, पॅनोरमा सिटी, Pacoima, व्हॅन Nuys, Torrance, सान्ता फे स्प्रिंग्स, कार्सन, बेलफ़्लॉवर, माउंट विल्सन, लाँग बीच, बेल्लिंगहॅम, सिएरा Madre, Norwalk, मॅनहॅटन बीच, Redondo बीच, Tujunga, Sunland, उद्योग सिटी, Encino, लेकवुड, हरमोसा बीच, ला पुएंट, मोंरोविया, पॅसिफिक Palisades, अर्टेसिया, बाल्डविन पार्क, सेरिटोस, हॅशिंडा हाइट्स, उत्तर हिल्स, Northridge, Reseda, ला मिरदा, डु्आर्ट, विलमिंगटन, हार्बर सिटी, सिग्नल हिल, वेस्ट कोविना, Tarzana, लॉमिता, ला पाल्मा, हवाईयन गार्डन्स, मिशन हिल्स, Sylmar, San Fernando, ला हाब्रा, ब्यूएना पार्क, Topanga, पालोस व्हर्देस Peninsul, कोविना, सुरूचे झाड, लॉस अलमितोस, फुलरटन, अझूसा, ग्रॅनडा हिल्स, झाडीचा प्रदेश हिल्स, Rowland हाइट्स, Rancho पालोस व्हर्देस, Winnetka, सण पेद्रो, वेस्ट हिल्स, Canoga पार्क, ब्रिआ, आनाहिम, सील बीच, अक्रोड, Stanton, गार्डन ग्रोव्ह, ग्लेंडोरा, कॅलाबासास, चॅट्सवर्थ, Surfside, सण Dimas, डायमंड बार, सूर्यास्त बीच, वेस्टमिन्स्टर, Placentia, मालिबु, हंटिंगटोन बीच, मिडवे सिटी, Newhall, Pomona, कॅन्यन देश, संत्रा, ला व्हर्न, Atwood, Yorba लिंडा, Castaic, सांता Clarita, वलेन्सीया, सान्ता आणा, कारंजे व्हॅली, Agoura हिल्स, सिमी व्हॅली, स्टिव्हन्सन कुरण, व्हिला पार्क, ओक पार्क, क्लेरमॉंट, Acton, शिनो हिल्स, Brandeis, मोंटक्लैर, शिनो, कोस्टा मेसा, वेस्टलेक गाव, Tustin, ऑन्टारियो, उंचावरचा, हजार ऑक्स, न्यूपोर्ट बीच, इर्विन, माऊंट Baldy, Pearblossom, Newbury पार्क, Palmdale, पूर्व इर्विन, Littlerock, Piru, अपयश, कोरोना देल मार्च, Rancho Cucamonga, अल टोरो, मुरपार्क, कोरोना, न्यूपोर्ट कोस्ट, Valyermo, Norco, दक्षिण अमेरिकेतील वृक्षहीन विस्तीर्ण गवताळ प्रदेश, Silverado, Wrightwood, मिरा लोमा, पायथ्याशी कुरण, लेक फॉरेस्ट, कामारीलो, Lytle क्रीक, फिल्मोर, लागुना हिल्स, लँकेस्टर, फोंतना, Aliso विएजो, Phelan, लेक ह्युजेस, Trabuco कॅनियन, पिनोन हिल्स, नदीकाठी, लागुना बीच, मिशन विएजो, Somis, Rancho सांता Margarit, लागुना निगुअल, Avalon, Ladera कुरण, ब्लूमिंगतोन, बाजार, दाना पॉइंट, सांता पॉला, सण जुआन Capistrano, Capistrano बीच, सॅन क्लेमेन्टे, प्रगती\nखाजगी जेट भाड्याने सॅन दिएगो\nखासगी सनद जेट ब��क\nखाजगी जेट सनद खर्च\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nपासून किंवा अगस्टा खाजगी जेट सनद, कोलंबस, उष्ण प्रदेशातील गवताळ प्रदेश, अटलांटा, तो GA\nकिती खाजगी जेट सनद खर्च नाही\nगोलंदाज ग्लोबल 7000 खाजगी जेट सनद व्हिडिओ पुनरावलोकन\nGulfstream G550 खाजगी जेट आतील तपशील\nपासून किंवा बोस्टन करण्यासाठी खाजगी जेट सनद सेवा, मॅसेच्युसेट्स\nकार्यकारी खाजगी जेट सनद\nप्रकाश खाजगी जेट सनद\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य ��ायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nहा दुवा अनुसरण करू नका किंवा आपण साइटवर पासून बंदी घातली जाईल\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://ybchavan.in/index.php/marathi-books/2015-09-23-09-23-17?start=163", "date_download": "2020-09-24T01:12:02Z", "digest": "sha1:7WYUKLZ2DHUDMHUOPIU3KGI7MNXDOZER", "length": 10796, "nlines": 83, "source_domain": "ybchavan.in", "title": "भूमिका", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला (मराठी)\nप्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे\nतुम्ही येथे आहात :\nचीनने आधुनिकीकरणाचा दीर्घकालीन कार्यक्रम हाती घेतला आहे. उद्योगांचे आधुनिकीकरण, शेतीचे आधुनिकीकरण, तंत्रविज्ञानाचे आधुनिकीकरण आणि संरक्षणसिद्धतेचे आधुनिकीकरण ही भाषा चिनी नेते बोलत असतात. चीनने इ. स. २००० मध्ये काय साध्य करावे, याचा वेध घेऊन चिनी नेते काम करीत आहेत. तर आम्ही कशाचा वेध घेत आहोत आपल्यापुढे असा कोणता विचार आहे आपल्यापुढे असा कोणता विचार आहे परराष्ट्रमंत्र्यांच्या चीन-भेटीने बरेच काही साध्य झाले आहे, असे मानूनच फक्त आम्ही स्वस्थ राहणार आहोत काय\nचीनबरोबर आपले संबंध सुधारले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले होते. चीनने व्हिएतनामला 'धडा' शिकविल्यानंतरही त्यांचे हेच मत आहे का एखाद्या पत्रकातील एखाद्या वाक्याचा आधार घेऊन निष्कर्षाप्रत येऊ नका. पंतप्रधानांना चीनसंबंधी खरोखरच काय वाटते एखाद्या पत्रकातील एखाद्या वाक्याचा आधार घेऊन निष्कर्षाप्रत येऊ नका. पंतप्रधानांना चीनसंबंधी खरोखरच काय वाटते चीनशी मैत्री करण्यासाठी आपण जो पुढाकार घेत आहोत, त्यातून काही तरी साध्य होईल, अशी त्यांची कल्पना आहे काय चीनशी मैत्री करण्यासाठी आपण जो पुढाकार घेत आहोत, त्यातून काही तरी साध्य होईल, अशी त्यांची कल्पना आहे काय भारत आणि चीन यांच्यात लवकरच शांततेचा आणि मैत्रीचा करार होणार आहे, असे पंतप्रधानांच्या निवेदनावरून वाटू लागते. त्यामुळेच देशात भ्रामक आशावाद निर्माण झालेला आहे. वाजपेयींच्या चीन-भेटीचा जो गाजावाजा करण्यात येत आहे, त्यावरून भारत-चीन मैत्री करार ही आता काही दिवसांचीच बाब राहिली आहे, असा लोकांचा समज होण्यासारखा आहे. परंतु भारत आणि चीन यांच्या मैत्रीत अवघड प्रश्न गुंतलेले आहेत. चीनच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे करण्यापूर्वी त्याचा शेजाऱ्यांबद्दलचा दृष्टिकोण आणि त्याचे आंतरराष्ट्रिय धोरण विचारात घेतले पाहिजे. हे मूल्यमापन अगदी स्पष्ट असले पाहिजे. तुम्ही जर खोट्या आशांचे इमले बांधून पुन्हा जुन्या भाईभाईच्या काळात जाणार असाल, तर आपल्या हातून पूर्वी जी चूक झाली, तिचीच पुनरावृत्ती होईल.\nश्री. वाजपेयी यांच्या चीन-भेटीनंतर सोविएत रशियाचे पंतप्रधान कोसिजिन भारतात येऊन गेले, हे फार चांगले झाले. त्यावेळी भारत आणि सोविएत रशिया यांच्या दरम्यान अनेक करार झाले, याचाही मला आनंद वाटतो. त्यामुळे समतोल पुन्हा साधला गेला आहे. हे करार करण्यात ज्यांनी कोणी पुढाकार घेतला असेल, त्यांचे मी अभिनंदन करतो.\nकोणत्याही देशाच्या परराष्ट्रिय धोरणाचे मूल्यमापन करताना अनेक निकष ध्यानात घ्यावे लागतात, हे मी प्रारंभीच म्हटले आहे. शेजाऱ्यांसंबंधीचे धोरण, हा एक निकष होय. भारत आंतरराष्ट्रिय क्षेत्रात काय करीत आहे, हा दुसरा निकष म्हटला पाहिजे. आंतरराष्ट्रिय क्षेत्रामध्ये भारताला दोन भूमिका बजावायच्या असतात. अलिप्ततावादी आंदोलनाचा तो संस्थापक-सदस्य आहे, ही एक भूमिका, संयुक्त राष्ट्रसंघातील कार्य, ही दुसरी भूमिका. अलिप्ततावादी आंदोलनामधील भारताचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. हे आंदोलन कसे कार्य करीत आहे आणि त्याची वाटचाल कोणत्या दिशेने करावी, यासंबंधी भारताला पुढाकार घ्यावा लागतो. जनता सरकारने गेल्या दोन वर्षांत अलिप्ततावादी आंदोलनाबाबत जे कार्य केले आहे, त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही. अलिप्ततावादी आंदोलनाच्या समन्वय समितीच्या आणि परराष्ट्रमंत्र्यांच्या सर्व महत्त्वाच्या बैठकांमध्ये नव्या सरकारने भाग घेतला आहे. अलिप्त राष्ट्रांची शिखर परिषद अजून व्हायची आहे. अलिप्ततावादी देशांच्या बैठकांमध्ये सरकारने योग्य वेळी योग्य भूमिका घेतली आहे. या क्षेत्रामध्ये नेहरूं नी प्रवर्तित केलेले धोरण नवे सरकार कायम ठेवत आहे, हे चांगले आहे.\nयशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार\nयशवंतराव इतिहासाचे एक पान..\nयशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण\nयशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा\nयशवंतराव चव्हाण: व्यक्तित्व व कर्तृत्व\nश्री. यशवंतराव चव्हाण अभिनंदन ग्रंथ\nपुजास��फ्ट, मुंबई द्वारा निर्मित\nकॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/bahuli-haud-pune-dr-vishram-ghole/", "date_download": "2020-09-24T01:38:05Z", "digest": "sha1:4NYAFLVOBAUEBCTNUSTA3S42ISPTDEJH", "length": 14742, "nlines": 112, "source_domain": "bolbhidu.com", "title": "पुण्यातला बाहुली हौद आणि स्त्री शिक्षणाची पहिली बळी", "raw_content": "\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nBol Bhidu - विषय हार्ड\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nपुण्यातला बाहुली हौद आणि स्त्री शिक्षणाची पहिली बळी\nमहात्मा जोतिबा फुलेंनी आपल्या पत्नी क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या सोबतीने पुण्यात भिडेवाडा येथे मुलींची शाळा सुरू करून भारतात स्त्री शिक्षणाचा पाया घातला.\nत्याकाळी पुणे हे अत्यंत कर्मठ व सनातनी शहर मानलं जातं होतं. जोतिबा आणि सावित्रीबाई यांच्यावर अनेकदा हल्ले झाले. काही वेळा हे हल्ले शारीरिक होते तर काही वेळा मानसिक अत्याचार केला गेला.\nया सगळ्याला हे दांपत्य पुरून उरले. त्यांनी शिक्षणाचा वसा सोडला नाही.\nयाच पुण्यात काहीजण असे होते जे फुले दाम्पत्याच्या पाठीशी खंबीर उभे राहिले. त्यांच्या कार्याला पाठिंबा दिला, इतकंच नाही तर त्यांचा वारसा पुढे नेला.\nयातच प्रमुख नाव येते डॉ. विश्राम रामजी घोले यांचे.\nगुहागर येथील अंजनवेलच्या किल्लेदार गोपाळराव घोले यांच्या नातवाचा हा मुलगा. घराण्याची ऐतिहासिक परंपरा जपत वडील ब्रिटिश पलटणीमध्ये भरती झाले, सुभेदार झाले.\nवडील सैन्यात नोकरीला असल्यामुळे विश्वास घोले यांना शिक्षणाची संधी मिळाली. ते शिकून सर्जन बनले. १८५७ सालच्या बंडात देशभर फिरून जखमी सैनिकांची त्यांनी सेवा केली.\nब्रिटिश आमदानीत एक नामवंत शल्यविशारद म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती पसरली. डॉ. घोले यांना गव्हर्नरच्या दरबारात रावबहादूर ही पदवी देण्यात आली होती.\nपुण्यात असताना विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून ते लोकमान्य टिळक, आगरकर यांच्या पर्यंत तत्कालीन पुढाऱ्यांशी त्यांची चांगली मैत्री होती पण त्यांना भारावून टाकले महात्मा फुले यांच्या सुधारकी विचारांनी.\nसत्यशोधक समाजाचा दुसरा वार्षिक समारंभ 1875 ला साजरा करण्यात आला. त्यावेळेस सत्यशोधक समाजाचे अध्यक्षपद डॉ. विश्राम रामजी घोले यांना देण्यात आले.\nमहात्मा फुलेंचे विचार सर्वत्र पोहचवेत म्हणून डॉ. घोले प्रयत्नशील होते. उक्ती व कृती मध्ये त्यांनी कधीच अंतर येऊ दिलं नाही. साक्षरतेचा प्रसार केला मात्र सुरवात स्वतःच्या घरापासून केली. आपल्या मुलींना इंग्रजी शिक्षण दिले.\nत्यांच्या थोरल्या मुलीचं नाव होतं काशीबाई. सर्वजण तिला लाडाने बाहुली म्हणायचे. या काशीबाईला त्यांनी मुलींच्या शाळेत घातले. जुन्या विचारांच्या अनेकांनी त्यांना विरोध केला, प्रसंगी धमकी दिली.\nमात्र डॉ. घोले मागे हटले नाहीत.\nएका कोकणी डॉक्टरचं नाव पाकिस्तानमधल्या रस्त्याला देण्यात आलं…\nभारतातील पहिली बाजार समिती विदर्भाच्या कारंजालाडमध्ये स्थापन…\nही बाहुली शाळेत हुशार व चुणचुणीत होती. दिसायला देखील ती गोड बाहुली सारखी दिसायची. तिचे शाळेत जाणे पहावले नाही. डॉ. घोले यांच्या नातेवाईकांपैकीच कोणी तरी तिला काचा कुटुन घातलेला लाडू खायला दिला. यातच त्या आश्रप मुलीचा मृत्यू झाला.\nस्त्री शिक्षणाचा हा पहिला ज्ञात बळी होय.\nमात्र या घटनेनंतरही विश्राम रामजींनी माघार घेतली नाही. आपली दुसरी मुलगी गंगूबाई हिला त्यांनी जिद्दीने शिकवले. केवळ तिचे शिक्षणच केले नाही तर तिचे लग्नही लहानपणी न लावता वयाची सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच केले. तिचे पती डॉक्टर होते.\nआपल्या लाडक्या बाहुलीचा स्मरणार्थ डॉ. घोल्यानी १८८० साली पुण्यात बुधवार पेठेमध्ये आपल्या घरासमोरच हौद बांधला आणि तो सर्व जातीधर्मातील लोकांसाठी खुला ठेवला.\nकोतवाल चावडी समोर असलेल्या या हौदाचा लोकार्पण सोहळा मातंग समाजातील थोर सुधारक दादा भुतकर यांच्या हस्ते भाऊबीजेच्या दिवशी करण्यात आला.\nयाच हौदाला बाहुलीचा हौद म्हणून ओळखले जाऊ लागले.\nहौदावरील उल्लेखानुसार काशीबाईचा जन्म १३ सप्टेंबर १८६९ रोजी व मृत्यू २७ सप्टेंबर १८७७ रोजी झाला होता. तिची एक मूर्ती या हौदावर उभी केली होती. कात्रजवरून येणारे पाणी या हौदात पाडण्यात येत असे. या अष्टकोनी हौदावर कारंजा देखील होता.\nपुढे रस्ता रुंदीकरणामध्ये हा हौद हलवण्यात आला. इथली बाहुलीचा मूर्ती देखील गायब झाली. आता हा हौद फरासखाना पोलिस चौकीच्या हद्दीत सध्याच्या दगडूशेठ दत्त मंदिराजवळ आहे.\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती याला “बाहुलीचा हौद गणपती” असेच पूर्वी ओळखले जायचे.\nघोलेंनी बांधलेला हौद, तिच्या वरची ती बाहुलीची मूर्ती या जुन्या पुणेकरांच्या आठवणीतच उरला आहे. या ठिकाणी वापरलेला फोटो देखील प्रातिनिधिक नागपूरच्या बाहुली विहिरीचा आहे. स्त्री शिक्षणाचे स्मारक म्हणून काशीबाई घोले यांचे स्मारक जुन्या वैभवात उभे केले पाहिजे तरच येत्या पिढ्यांना आपल्या पूर्वजांनी केलेले\nहे ही वाच भिडू.\nप्लेगबाधित रुग्णांची सेवा करताना त्यांना प्लेगची बाधा झाली त्यातच त्या गेल्या.\nम्हणून पुण्याच्या भाजी विक्रेत्यांनी मंडईमध्ये महात्मा फुलेंचं मंदिर उभारलंय\nमहात्मा फुलेंना मारायला आलेला मारेकरी त्यांचा विद्यार्थी बनला.\nएका कोकणी डॉक्टरचं नाव पाकिस्तानमधल्या रस्त्याला देण्यात आलं होतं\nभारतातील पहिली बाजार समिती विदर्भाच्या कारंजालाडमध्ये स्थापन झाली\nरयतमधून नोकरकपातीची वेळ आली तेव्हा कर्मवीर अण्णांनी आपल्या मुलाला काढून टाकलं\nगरोदरपणाची हक्काची रजा मिळवून देण्यासाठी रोझा देशपांडेंनी लढा उभारला…\nपरवीन बाबीच्या प्रेमापोटी हा ऑस्ट्रेलियन माणूस भारतात आला आणि खलनायक झाला\nभिडू देवेंद्र जाधव\t Sep 23, 2020 0\n८४ वर्षांचा घरोबा संपवून शापूरजी पालनजी टाटासमूहातुन का बाहेर पडले\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nजपानी माणसाने रामायणावर बनवलेला अ‍ॅनीमेशन सिनेमा भारतात रिलीज होऊ दिला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/tania-transit-today.asp", "date_download": "2020-09-24T02:44:58Z", "digest": "sha1:EZTCDXWZCQJUFBTVOJRDTOLHPZ3WSUYO", "length": 10127, "nlines": 130, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Tania पारगमन 2020 कुंडली | Tania ज्योतिष पारगमन 2020 Actress", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पारगमन 2020 कुंडली\nरेखांश: 86 E 12\nज्योतिष अक्षांश: 22 N 47\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nTania जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nआता आपली कुंडली मिळवा\nTania गुरु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nतुम्ही नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन बाळगून असता आणि या वर्षातील घटना तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनात भरच घालतील. तुमच्या राशीला उत्तम कालखंडात तुम्ही गुंत��णूक केलीत तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. तुमच्या जवळच्या व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. विरोधकांवर मात करू शकाल आणि लग्न किंवा रोमँटिक प्रसंगांमुळे देण्यात येणारी पार्टी असे काही प्रसंग घडतील. कौटुंबिक आयुष्य समाधानी राहील.\nTania शनि त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nएखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. तुमचं वागणं रोमँटिक आणि प्रभावशाली असेल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या ओळखीच्या माणसांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास आणि ज्यांना तुम्ही ओळखत नाही, अशांशी संपर्क साधण्यास मदत होईल. तुमची थोडीफार इच्छापूर्ती होईल. म्हणजेच एखाद्या व्यवहारातून तुम्हाला आर्थिक लाभ होईल अथवा कामच्या ठिकाणी बढती मिळेल. वाहनखरेदी अथवा मालमत्तेची खरेदी कराल. एकूणच हा काळ अत्यंत अनुकूल असा आहे.\nTania राहु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nया कालावधीची सुरुवात काहीशी कठीणच होईल. तुमच्या कामात आणि संधीमध्ये कपात होईल, पण अनावश्यक कामे मात्र वाढतील. नवीन गुंतवणूक किंवा धोके पत्करणे टाळावे कारण नुकसान संभवते. नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन गुंतवणूक करू नका. तुमच्या वरिष्ठांशी आक्रमकपणे वागू नका. इतरांकडून मदत घेण्यापेक्षा स्वत:च्या क्षमतांचा वापर करा. चोरी किंता तत्सम कारणांमुळे आर्थिक नुकसान संभवते. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. एखाद्या मृत्यूची बातमी मिळू शकते.\nTania केतु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nहा तुमच्यासाठी फार अनुकूल कालावधी नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. फायदा मिळवून न देणारे काम करावे लागेल. अचानक नुकसान संभवते. तुमची काळजी घ्या आणि अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे पोटाचे विकार संभवतात. हा अनुकूल काळ नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. मित्र आणि नातेवाईकांशी लहान-सहान मुद्यांवरून वाद होतील. मोठ् निर्णय घेऊ नका. तुम्हाला एखाद्या अशा कामात गुंतावे लागेल, ज्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही.\nTania मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nTania शनि साडेसाती अहवाल\nTania दशा फल अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/49635", "date_download": "2020-09-24T02:36:58Z", "digest": "sha1:FIINJEAVSZQKMJVSQV3FZSLDGYWKBPU5", "length": 36439, "nlines": 260, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासंदर्भात शंका | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासंदर्भात शंका\nगणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासंदर्भात शंका\nगणेशचतुर्थी दिवशी प्रतिष्ठापित केलेल्या मुर्तीचे ठरलेल्या दिवशी समुद्रात/ नदीत/ तळ्यात विसर्जन करणे गरजेचे असते का\nसमजा धातुच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आणि तिचे घरीच प्रतिकात्मक विसर्जन केले तर नाही चालत का तिच मुर्ती पुढल्या वर्षि प्रतिष्ठापित करु शकतो का\nसमजा धातुच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आणि तिचे घरीच प्रतिकात्मक विसर्जन केले तर नाही चालत का तिच मुर्ती पुढल्या वर्षि प्रतिष्ठापित करु शकतो का तिच मुर्ती पुढल्या वर्षि प्रतिष्ठापित करु शकतो का<<<< चाल्तंय. गणप्तीबाप्पा काही म्हणत नाही. फक्त \"पार्थिव गणपती\" असे मंत्र म्हणायचे नाहीत. आणि उत्तर पूजा व्यवस्थित करायची. अधिक माहिती भटजी देऊ शकतील.\nचालतंय काय पळतंय.. भरपूर\nचालतंय काय पळतंय.. भरपूर ठिकाणी असे करतात. माझा काका अमेरिकेत असेच करतो.. गणेश चतुर्थीला व्यवस्थित साग्रसंगीत प्रतिष्ठापना करा आणि विसर्जनाच्या दिवशी योग्य पद्धतीने उत्तर पूजा करुन विसर्जन करा.. आणि मग ती मूर्ती योग्य जाग बघून घरात ठेवा.. हे कसे करायचे ह्याचे अँड्रॉईड अ‍ॅप पण आहे..\nसमुद्रात/ नदीत/ तळ्यात विसर्जन करणे गरजेचे असते का << स्वच्छ बादलीत स्वच्छ पाण्यात विसर्जन केले तरी चालेल की, विसर्जन केल्यावर जमलेली माती कुंड्यांमधे घालायची,\nआमच्या घरी आम्ही गेली ८-१०\nआमच्या घरी आम्ही गेली ८-१० वर्षे पंचधातूची मुर्तीच पुजतो. एक बर्‍यापैकी मोठी व एक पुजेची लहान. लहान मुर्तीचे विधिवत पुजन करुन विसर्जनाच्या दिवशी घरतुन बाहेर, अंगणात आणून धातुच्या घंगाळात पाणी घेवून ती मुर्ती त्यात ३ वेळा बुडवून बाहेर काढतो. (जसे तलावावर विधीवत करतात तसेच, मंत्रोच्चारासह) आणि पुन्हा घरात आणून दोन्ही बाप्पा धुवून पुसून पॅक करुन बॉक्समध्ये ठेवून देतो, पुढील वर्षासाठी. हे सगळे भटजींच्या सल्ल्यानुसारच करत आहोत. त्यानंतर उत्तर्पुजाही करतो.\nविसर्जनानंतर गणेशमुर्तींची जी विटंबना समुद्रावर वगैरे दुसर्‍या दिवशी पहायला मिळते ते पाहून हा निर्णय घेतला.\nमला एक प्रश्न विचारायचा आहे.\nमला एक प्रश्न विचारायचा आहे. आमच्याकडे म्हणजे सासरी आमचे लग्न झाल्यावर गौरी गणपती बसवतो आहोत. मुंबईला सासू सासरे दिर जाउ असतात. आम्ही ३ वर्शापासुन पुण्याला आहोत. आम्ही मोठे असल्याने या वश्रीपासुन आमच्या घरी गौरी गणपती बसवणार आहोत. आमच्याकडे पितळीचा मुखवटा आहे तर या वर्शापासून आमच्या घरी शाडूचा मुखवटा स्थापना केली तर चालेल का\nसासू सासरे आहेत ते मोठे घर.\nसासू सासरे आहेत ते मोठे घर. गौरी तिथेच येतील.\nघरी जे मुखवटे आहेत, (पितळी) तेच पुढे सुरू ठेवायचे असतात. एकतर तिथून घेऊन या, किंवा तिथेच बसवत जा\nइब्लिस - तुमचा आयडी कोणी\nइब्लिस - तुमचा आयडी कोणी (लिंबुभौंनी) हायजॅक केला की काय\nइब्लिस आयडीने प्रतिसाद पडला का तो सॉरी हं. libutimbu ने द्यायचा होता. चुकलंच जरा..\nसमजा धातुच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आणि तिचे घरीच प्रतिकात्मक विसर्जन केले तर नाही चालत का तिच मुर्ती पुढल्या वर्षि प्रतिष्ठापित करु शकतो का तिच मुर्ती पुढल्या वर्षि प्रतिष्ठापित करु शकतो का<<<< चाल्तंय. गणप्तीबाप्पा काही म्हणत नाही. फक्त \"पार्थिव गणपती\" असे मंत्र म्हणायचे नाहीत. आणि उत्तर पूजा व्यवस्थित करायची. अधिक माहिती भटजी देऊ शकत +१११११\nमाझ्या घरी पण धातुची मुर्ती आहे. मी गणेशउत्सवात प्रतिष्ठापना करुन प्रतिकात्मक विसर्जन करतो.\nपार्थीव मुर्ती आपल्या हाताने बनविणे हा या व्रताचा गाभा आहे. कालमान परत्वे हे शक्य नाही म्हणुन आपण विकत आणतो. प्रतिष्थापना आणि विसर्जन हे मंत्र आहेत. या मंत्राच्या उच्चाराने आपण मुर्तीत आपले प्राण स्थापित करतो ही कल्पना आहे. व्रताच्या समाप्तीला मंत्राने आपण मुर्तीचे विसर्जन करतो.\nजे गणेशतत्व आपण प्रतिष्ठापित केलेले असते ते व्रतानंतर पुन्हा आपल्या स्वरुपात परत जाते. रहाते फक्त मातीची मुर्ती. अशी मुर्ती जास्त काळ सुस्थितीत राहु शकत नाही म्हणुन जलात विसर्जन करायचे असते.\nमुर्ती जर धातुची असेल तर व्रताच्या कालावधीत प्रतिष्ठापना करुन व्रतसमाप्तीनंतर विसर्जनाचे मंत्र म्हणुन पुन्हा पुढच्या वर्षी प्रतिष्ठापीत करता येईल. जलात विसर्जन करण्याची आवश्यकता नाही.\n( माझ्या मते ) ही मुर्ती रोज देवपुजेत असु नये. रोजच्या पुजेतल्या मुर्तीची प्रतिष्ठापना वेगळी असते.\nजाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.\nपरकाया प्रवेशाचे प्रकर्ण वाटते आहे हे\nएक आयडी का आत्मा किसी दुसरे के अंग मे \nसासू सासरे आहेत ते मोठे घर.\nसासू सासरे आहेत ते मोठे घर. गौरी तिथेच येतील.>> आणि सासु सासर्‍यांनीच हात झटकले असतील तर\nपरकाया प्रवेशाचे प्रकर्ण वाटते आहे हे अरेरे\nएक आयडी का आत्मा किसी दुसरे के अंग मे\nकाय कमेंट आहे. मी धन्य झालो.\n आपण सगळेच आणि ब्रम्हांडातल्या सर्वच गोष्टी परमेश्वर निर्मीत आहेत. अस असेल तर परमेश्वराचे स्वरुप असलेल्या श्रीगणेशाला मातीची मुर्ती परकाया कशी असेल \nपरकाया हा शब्द दुसर्‍याच्या आत्माचे अस्तित्व असताना त्याच्या शरीरात शिरुन त्यावर अधिकार चालवणे याला म्हणतात.\nकोणीतरी शंका विचारतोय, दुसरा उत्तर देतोय यात तिसर्‍याने बहुमोल माहिती वाढवावी का भलतेच लिहावे आपला नसेल परमेश्वरावर विश्वास म्हणजे आपण दुसर्याच्या मतांचा, श्रध्देचा अनादर करावा असे आहे का \nसासू सासरे आहेत ते मोठे घर.\nसासू सासरे आहेत ते मोठे घर. गौरी तिथेच येतील.>> आणि सासु सासर्‍यांनीच हात झटकले असतील तर\n>>>> हात नाहि झटकले आता ती जबाबदारी तुम्ही घ्या म्हणतात. म्हणजे आम्हीच करत असतो दरवर्शी मुंबईला. या वर्शापासून घर बदलणार गौरी गणपतीसाठी. तर चालेल का शाडूचा मुखवटा\nविद्या१, सगळं चालतं. आपल्या\nविद्या१, सगळं चालतं. आपल्या मनात कुठलही किल्मिष असु नये. माझ्या गावी ५ दिवसांचा गणपती असे. मला ५ दिवस गांवी राहाणं शक्य होत नसे. गावच्या काकांचा विरोध पत्करुन मी दीड दिवसांचा गणपती ठेवायला सुरुवात केली. काही होत नाही.\nजे गणेशतत्व आपण प्रतिष्ठापित\nजे गणेशतत्व आपण प्रतिष्ठापित केलेले असते ते व्रतानंतर पुन्हा आपल्या स्वरुपात परत जाते. रहाते फक्त मातीची मुर्ती. अशी मुर्ती जास्त काळ सुस्थितीत राहु शकत नाही म्हणुन जलात विसर्जन करायचे असते.\nबरोबर आहे. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यावर त्याच्यात ईश्वरीय तत्व अवतरता. विसर्जनाच्या मंत्रानंतर ते तत्व बाहेर निघून जातं. त्यामुळे मूर्ती नदीत , तलावात बादलीत कुठेही विसर्जित केली तरी चालते.\nविसर्जनाचे मंत्र कोणाला माहित असतील तर प्लीज द्या.\nबादलीत कुठेही विसर्जन करावे\nबादलीत कुठेही विसर्जन करावे या मताचा मी नाही. अनिसने खास दगडाच्या खाणित विसर्जन आणि मुर्तीदान इ प्रकार आणले होते जे मला वैयक्तीक रित्या चांगले वाटले नाहीत.\nखास शाडु मातीची आणि नैसर्गीक रंगाची मुर्ती घ्यावी म्हणजे विसर्जनास आणि पर्यावरणास धोका रहाणार नाही. समुद्र, तलाव किंवा नदीतच विसर्जन केल्यास आपल्या मनास वाईट वाटत नाही.\nसमुद्रात आणि उथळ नदीत काय होते याची कल्पना आहे. पण बादली नाही पटत.\nजुन्या मुखवट्यांचं काय करणार\nजुन्या मुखवट्यांचं काय करणार मग अन कोठ्यांचं काय असतं तुमच्याकडे अन कोठ्यांचं काय असतं तुमच्याकडे अनेक चालीरीती घरानुसार बदलतात. सासूबाईंना एक शब्द विचारा की\nआपल्या घरातली प्रथा आपण आहे तशी चालू ठेवायची की बदलायची, त्याला आपणच मुखत्यार असतो. फक्त अशा बाबींत घरातले वयस्कर लोक दुखावणार नाहीत याची काळजी घेतली की झाले.\nअसल्याने या वश्रीपासुन आमच्या\nअसल्याने या वश्रीपासुन आमच्या घरी गौरी गणपती बसवणार आहोत. आमच्याकडे पितळीचा मुखवटा आहे तर या वर्शापासून आमच्या घरी शाडूचा मुखवटा स्थापना केली तर चालेल का>>> बदलायच काही खास ़ कारण आहे ़का>>> बदलायच काही खास ़ कारण आहे ़का कारण गौरी च विसर्जन हे प्रतिकात्मक असत, त्यामुळे तुम्हाला मुखवटा विसर्जित करता येत नाही.शाडुचा मुखवटा नाजुक असतो काळजीपुर्वक हाताळाव लागतो.\nम्हणुन जलात विसर्जन करायचे\nम्हणुन जलात विसर्जन करायचे असते. >>>>> वाहत्या पाण्यात विसर्जन करावे असे ऐकले आहे. ख.खो.दे.जा\nवाहत्या पाण्यात विसर्जन करावे\nवाहत्या पाण्यात विसर्जन करावे असे ऐकले आहे. + १ संदर्भ शास्त्र अस सांगते - पुर्वार्ध\nअवांतर.. जुने पितळी मुखवटे\nजुने पितळी मुखवटे जरा उग्र दिसतात. विद्या ताईंना बहुतेक शाडूच्या सुंदर सुबक मुखवट्यांची भुरळ पडलेली दिसते आहे. काय बरोबर ना\n>>>> मला एक प्रश्न विचारायचा\n>>>> मला एक प्रश्न विचारायचा आहे. आमच्याकडे म्हणजे सासरी आमचे लग्न झाल्यावर गौरी गणपती बसवतो आहोत. मुंबईला सासू सासरे दिर जाउ असतात. आम्ही ३ वर्शापासुन पुण्याला आहोत. आम्ही मोठे असल्याने या वश्रीपासुन आमच्या घरी गौरी गणपती बसवणार आहोत. आमच्याकडे पितळीचा मुखवटा आहे तर या वर्शापासून आमच्या घरी शाडूचा मुखवटा स्थापना केली तर चालेल का\nमाती ऐवजी धातू, तो देखिल पितळ नन्तर सोनेचान्दी वगैरे लक्षणे आपल्या सूप्त मनात आपण \"प्रगतीची\" मानत असलो तरी इथे त्याचा काहीही संबंध नाही. पितळी मुखवट्यानन्तर मातीचे मुखवटे कसे करू हाच प्रश्न प्रामुख्याने निर्माण ह��तो.... तर तसे काहीही नसते.\nअगदी शास्त्रानुसारच बघायचे तर स्वहस्ते मातीचे बनविलेलेच हवेत, ते नसतील, तर बनवुन घ्या, मातीचे तकलादू वाटतात, तर धातुचे घ्या, धातू मधे जरा श्रीमन्ती दाखवायची तर सोने चान्दीचे घ्या अशी ही आपली अध्यात्मिक प्रगती आहे......\nतेव्हा विनासंकोच, कसलीही भिती न बाळगता, जे सोईचे असेल ते करावे, मात्र जे कराल ते श्रद्धेने निष्ठेने करावे हे उचित.\nबहुतेक सर्व धार्मिक विधी त्यावेळेस रचले गेले जेव्हा मातीची भान्डीकुन्डीच वापरली जायची, अन त्यामुळेच (मातीच्या) कलशास (बळकटीकरता) \"सूत्रवेष्टन\" हा विधी आहे, व आजही शाबुत असून तो चक्क ताम्ब्याच्या कलशास वापरला जातो हा विरोधाभास आहे... \nयेऊन जाऊन, अन्त्येष्टीवेळचा मडक्यात अग्नि नेणे, व पाण्याने भरलेल्या मडक्यास तिनवेळा छिद्र पाडून चितेभोवती पाण्याची धार टाकत प्रदक्षिणा घालणे हा विधी मात्र जसाच्या तसा राहिला आहे... कदाचित अन्त्येष्टीवेळेस, ताम्बेपितळ/सोनेचान्दी याची सुबत्ता दाखविण्याचे आजवर कोणा महाभागास सुचले नसेल...\nपण आचरट अन्निसवाले कसाचित सुचवु शकतील की मडके वाया घालविण्या ऐवजी ताम्ब्यापितळ्याच्या कलशास तिन तोट्या बसवुन प्रत्येक प्रदक्षिणेवेळेस तोट्या सोडुन धार पाडावी व तोच कलश पुन्हा पुन्हा वापरावा....\nयाव्यतिरिक्त, नवरात्रात आजही मातीचाच कलश स्थापन केला जातो, ज्यात,/आजुबाजुला माती घालून विशिष्ट बीबियाणे/धान्ये रुजविले जाते, व नऊ दिवसात उगविलेल्या/आलेल्या कोम्बाप्रमाणे पिकान्चा अन्दाज बान्धायची प्रथाही काही ठिकाणी आहे.\nपण बहुतेक शहरी ठिकाणी प्रथेचा मूळ अर्थ बाजुला राहून केवळ निरर्थक उपचार शिल्लक असतो असेच दिसते.\nपण त्यास निरर्थक तरी का म्हणावे\nमूळ अर्थ गेला तरी भक्ताच्या मनात जर तितक्याच तीव्रतेने भक्तिभाव / श्रद्धा उमलत असतील, तर चालू उपचारही निरर्थक का ठरवावेत\nहां, अन्निस वाल्यान्च्या पोटात जरुर दुखते अशामुळे, पण त्याला इलाज नाही. नै का\nइब्लिस आयडीने प्रतिसाद पडला का तो सॉरी हं. libutimbu ने द्यायचा होता. अरेरे चुकलंच जरा.. <<<<\n\"एम\" विसरलात.... limbutimbu असे आहे स्पेलिन्ग माझ्या आयडीचे......\nअन ते जाऊदे, ही अवदसा का आठवावी तुम्हाला तुमची साडेसाती सुरू झालीये की क्कॉय\nथोडे अवांतर - माझ्या एका\nथोडे अवांतर - माझ्या एका मैत्रिणीच्या घरी पद्धत अशी की गणेश चतुर्थीला प्रतिष्ठाप��ा करतात आणि दुसर्‍या वर्षी हरतालिकेच्या दिवशी विसर्जन करतात. मग गणेश चतुर्थीला नवीन मूर्ती आणतात. कोणी ह्या पद्धतीवर प्रकाश टाकू शकेल का\n>>>> थोडे अवांतर - माझ्या एका\n>>>> थोडे अवांतर - माझ्या एका मैत्रिणीच्या घरी पद्धत अशी की गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापना करतात आणि दुसर्‍या वर्षी हरतालिकेच्या दिवशी विसर्जन करतात. मग गणेश चतुर्थीला नवीन मूर्ती आणतात. कोणी ह्या पद्धतीवर प्रकाश टाकू शकेल का\nअतिसन्कटकाळी, वा विशिष्ट उद्देश/नवस ठरवुन, जसा देव पाण्यात बुडवुन ठेवतात, तसेच आणलेल्या गणेशाची पाठवणी न करता घरातच वर्षभर ठेवून पूजायचे असेठेवून, देवास \"सन्कटात\" टाकणे , अशा स्वरुपाची ही पद्धती आहे.\nअज्ञानामुळे वा आवडल्यामुळे वा चांगले परिणाम दिसुन आल्याने मूळ नवस्/कारण जरी पूर्ण झाले तरी भाविक ती प्रथा तशीच चालू ठेवतो व पुढील पिढ्या मागच्यान्चे अनुकरण करतात.\nमाझे मते, मूळ कारण, जसे की संकटनाश/संततीप्राप्ती वा असेच काहीही नवस, जर नवसाचे ते ते फळ मिळाले असेल, तर अशी प्रथा कायमकरता सुरू ठेवू नये हे तुम्ही तुमच्या मैत्रिणीस सान्गावे.\n आमच्याकडे माहेरी घरातली स्त्री पेग्नट असेल तर त्यावर्शी गणपती विसर्जन केले जात नाही .. दहाव्या दिवशी गणपती आरती करुन एखाद्या सहज हात न लागेल अशा सुशोभित जागी प्रतिस्थपीत ़केला जातो.. वर्शभर त्याची दर सकश्टीला आरती केली जाते.. पुधिल वर्शी त्याची प्रतिस्थपना त्यावर्शीच्या गणपती मुर्तीबरोबर करतात.. मग १० दिवसाने दोन्ही मुर्तॉचे विर्सजन केले जनाही) याला कुठल्याही नवसाचा बॅक ग्राउन्द नाही... एरवी एकच मुर्ति आणली ़जाते..\n( त्या पुर्ण वर्शात गावाला वैगरे जाताना घर ब.न्द करुन सगळ्या.ना जाता येत नाही)\n>>>>> आमच्याकडे माहेरी घरातली\n>>>>> आमच्याकडे माहेरी घरातली स्त्री पेग्नट असेल तर त्यावर्शी गणपती विसर्जन केले जात नाही .. <<<<\nया प्रथेस धार्मिक शास्त्राधार नसुन ही मात्र \"अन्धश्रद्धा\" या सदरात मोडू शकते. स्पष्टच शब्दात सान्गायचे तर व्रात्य बोलिभाषेत सम्बन्ध आणत असले तरी \"गणपती बसविणे\" व \"गर्भ रहाणे\" याचा सूतराम संबन्ध नसल्याने गणपती विसर्जन केल्यास गर्भास धोका होईल अशा काहीशा अडाणी विचारातुन ही प्रथा रुजली आहे. तुमच्या घरात पन्चायतन असते, पन्चायतनात गणपती असतोच, मग भादव्यातला पाहुणा गणपती त्याच्या वेळेस परत पाठवला तर बिघड���े कुठे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dimag-kharab.blogspot.com/2013/", "date_download": "2020-09-24T03:14:39Z", "digest": "sha1:CTEPYFX7LDHCXS5Y7SFH4X4O4KMZL3PI", "length": 23006, "nlines": 103, "source_domain": "dimag-kharab.blogspot.com", "title": "माझ्या गजाल्या: 2013", "raw_content": "\nकाय रे झाली काय तयारी. मखराचे पडदे नीट बांधा. समया, निरांजन आणि बाकी पूजेची भांडी लख्ख घासून पुसून घ्या.\nआबांनी बाजारातून येऊन सामानाच्या पिशव्या खाली ठेवत ओटीवर बसल्या बसल्या चौकशी कम सूचना सुरू केल्या. आबांचा लेक सदा आणि पुण्याहून आलेले त्याचे दोन चुलत भाऊ देवघरात गणपतीसाठी मखर तयार करीत होते. तिथे बारीक चुका, खिळे, टेकस, कात्री, हातोडी, पक्कड, वायरी, टेस्टर, स्क्रु-ड्रायवर, फेविकल कॉल, सजावटीचे रंगीत कागद आणि काय काय असे सगळे सामान पडलेले होते. लहान मुले तिथे लुडबूड करायला बघत होती त्यामुळे अधूनमधून माजघरातून एखादा हात येऊन त्या चिल्ल्या-पिल्यांची गठली उचलून त्यांना आत नेत होता. पण गप्प बसतील ती चिल्ली-पिल्ली कसली. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने सगळीकडून त्यांच्या नावाने कल्ला सुरू होता. पडवीत आबांचे वडील नाना आराम खुर्चीत रेलुन पुन्हा पुन्हा तीच वर्तमान पत्रे आणि पुरवण्या चाळीत होते. नानी शाळेत जाणार्‍या नातवंडांबरोबर बसून दुर्वा नीट करीत होती. आजीने नीट केलेल्या दुर्वा मोजून नातवंडे बरोब्बर २१ दुर्वांची एक अश्या जुड्या बांधून त्या टवटवीत रहावया म्हणून तांब्याच्या पाणी भरलेल्या पेल्यात नीट उभ्या करून ठेवत होतीत. आबा येताच नातीने हातातील दूर्वाच्या जुडीचे काम झाल्यावर उठून सगळ्या पिशव्या माजघरात मोठ्या काकूकडे म्हणजे आबांच्या बायकोकडे म्हणजे वासंती काकूकडे नेऊन दिल्या. तिकडे माजघरात जावा जावा आणि त्यांच्या हाताखाली लेकी सुना राबत होत्या. घरात गॅस-सिलेंडर असला तरी माणसे वाढल्यामुळे माजघरातील चूलदेखील पेटलेली होती. त्यावर भात आणि आमटीचे टोप ठेवलेले होते. नविन आणि शहरी सुनांना चुलीची सवय नसल्याने चूल संभाळण्याचे काम अर्थातच वासंती काकूकडे होते.\nआबा: तात्याची गाडी कुठपर्यंत आली\nसदा: मघाशी फोन के��ा तेंव्हा कशेळी घाटात होते म्हणजे येवा चिपळूणपर्यंत आले असतील.\nआबा: अरे मुंबै सोडून आठ तास उलटून गेले नां त्यांना अजुन चिपळूणातच. येवा घरात पोचूक हवो होतो. मखराचा सामान आणि लायटिंग घेवन येतोय तो. आत्ता सजावट करणार कधी\nसदा: ओ तात्या म्हायत हाय नां तुम्हाला त्याका आधीच सांगितला होता की शुक्रवारी रात्रीच निघ नायतर शनवारी सकाळी तरी. पण नाय. हा आज रविवारी सकाळी निघाला. आज हायवे फुल्ल जाम. गेल्या वर्षी पिंट्या आणि मंडळी आदल्या दिवशी निघालेली ती गणपतीची स्थापना होऊन रात्रीची आरती झाली तरी आली नव्हतीत. मग रात्री चंद्र दिसेल म्हणून माना खाली घालून घरात आलीत.\nआबा: मग हे तात्याला म्हायत नाय जाव दे... तुम्ही मखर पुरा करून ठेवा. चौरंग मांडून घ्या. मग तात्या आला की काय ता लायटिंग लावा.\nसदा: ओ तात्या कुणाचा ऐकता काय कधी सगळीकडे आपला ता खरा. पुणेकरा कशी आंबा घाट उतरून शनवारी सकाळी हजर. मुंबैच्या लोकांक कोण सांगूक जायल. तरी नशीब आत्ता गाडी हाय त्याच्या धुंगणाखाली. नायतर दरवर्षी हा जायपर्यंत यसटी आणि रेल्वेचो बुकिंग फुल्ल झालेला असायचा आणि मग प्रायवेट नायतर ज्यादा गाडी पकडून चेंगरून यायचा.\nआबा: मुंबैकरा लै शाणी. पडीचो हापूस साशे रुपये डझन घेवन् खातत. पण तात्याकं काय बोलूचा तर तो नानीचो लाडको लेक. आपण काय बोलणार. बरा ता जाव दे. भटाला किती वाजता बोलावलात हाय आणि ढोलताशेवाल्याक सांगितला हायस नां. काय हाय, भट आणि वाजंत्रीवाले, उद्या दोघांच्या पण धंद्याचो दिवस. त्यांना पयला सांग. बाकी बघून घेता येता.\nसदा: होय तर... भटाकं सकाळी धा वाजता बोलावलंय. ताशेवाला पेंटरच्या घराशी येतंय.\nआबा: बरा आठवला. जमला तर संध्याकाळी पेंटरकडे एक फेरी मारुन येतो. गणपती तयार हाय की नाय बघूक हवो नाय तर गेल्यावर्षी सारखो नको. चतुर्थीला आपण गणपती आणूक गेलो तरी पेंटरचो पुतणो आपलो उंदीर रंगवताय.\nनानी: सकाळी लवकर उठा. मी चार वाजता बंब पेटवन ठेवतो. आपला आणि आपापल्या कॅलेंडरांचा पटापट आवरा. आठच्या आत पेंटरकडे पोचूक हवा. आणि मिरवणूक काढा काय ती पण धाच्या आत घरी येऊक हवो. नायतर गेल्या वर्षी भट घरात वाट बघीत बसलेलो आणि तुम्ही घाटीत नाचित होतात. तुमची मिरवणुकीची हौस काय ती विसर्जनाच्या दिवशी भागवा. उद्या सगळा टायमात होऊक हवा. मिरवाणूकीसाठी गाड्या आणूक वाडीतली पोरा कधी जातायत् ता बघ.\nसदा: गाड्य�� आणतो आम्ही पण तात्या म्हणीत होता की त्याच्या नवीन गाडीतून गणपती आणायचा म्हणून.\nआबा: खुळावलाय काय तो नविन गाडी घेतलान म्हणून बुजवताय वर्षभर. अरे आपल्या गणपतीचो पाट तरी त्याच्या गाडीच्या दरवाजातून आत जायल काय\nसदा: ता त्यास तुम्ही सांगा. गाडी घेवन येव दे त्यास म्हणजे तुम्ही तात्या आणि बापू अशी तिघा भावंडा तुमचे दुखरे गूढगे, मणके आणि मोतिबिंदू घेऊन त्यात बसून मिरवणुकीच्या मागंन या. नायतरी घाटी चढवत नाय तुमच्यान.\nआबा: पेकटात लाथ घालीन माझ्या गूढग्याक काय बोललस तर. तुम्ही आपला बघा. दशावताराची आणि सत्यनारायणाची आरती सुरू झाली की नाल (आरतीच्या वेळी वाजवायचे ढोलके ) वाजवताना तुमच्या चडड्या पिवळ्या होतात. \"घालिन लोटांगण\" सुरू व्हायच्या आधी तुम्ही लोटांगण घातलेला असता.\nसदा: लाथ घालायच्या फंदात पडू नका नायतर परत गूढगा धरून बसायला लागेल... ( देवघरातून तिघांच्या ख्या ख्या ख्या चा आवाज येतो )\nनाना: तोंडाकडन् पुढे गेलीत कार्टी...\nआबा: जाव दे नाना. काय बोलणार. आपल्याकडे बघूनच शिकलीत ती. (देवघराच्या दिशेने पहात) आणि रात्रीच्या आरत्यांना जास्ती उशीर करू नका. कोणाकडे कधी सत्यनारायण आहे ते विचारून भजनाचा ठरवा. नंतर लोकांची कीटकीट नको. आपल्याकडे गुरुवारी पूजा धरलेली आहे. बापूचा लेक आणि नवीन सूनबाई बसू दे पूजेला. काय नाना, बरोबर नाय\nहो हो... नवीन जोडाच बसू दे पूजेला... नानांची संमती.\nअहो आणि बापू आला की त्याला आणि नातवाला सांगून टाका की पुढच्या गणपतीत अंगणात गोधड्या आणि लंगोट वाळताना दिसले पाहिजेत. ता काय ता प्ल्यानिंग बिनिंग करीत बसू नका... नानीने नातवासाठी डेडलाईन जाहीर करून टाकली.\nआबा: होय ता पण बराबर. पुढच्या श्रावणात तुमचा सहस्त्र-चंद्रदर्शन सोहळा करायचा आहेच त्यात पणतू दर्शन कार्यक्रम पण करून टाकु. (सदाला उद्देशून देवघराच्या दिशेने पहात) बाकी पूजेचा सामान मी आणून ठेवलंय. उद्याच्या पूजेची तयारी चोख करून ठेवा, उगाच भटासमोर मला तोंड सोडायला लाव नका. पोरांना पाठव वाडीत आणि दुर्वा, शमी आणून ठेव. बाळा आणि राणीला सांगून ठेवलंय मी. रोज सकाळी लवकर उठून दुर्वा, शमी आणि पारिजातकाची फुले पुजेला आणून ठेवायची. दुर्वा नीट करून जुड्या करून ठेवा रोजच्या रोज. मी रोज सकाळी पूजेला बसलो की सगळ्या गोष्टी तयार हव्यात. हे दे ते दे नको. सगळं जागच्या जागी असु दे.\nमाजघरच्या दिशेने बघत... अहो सगळा जिन्नस आहे नां भरलेला अगदी पापड लोणच्यापर्यंत सगळं एकदा तपासून पहा. नानी तू तांदूळ धुवून सुकवून दिले होतेस त्याचे पीठ आले का गिरणीतून. त्या बाजारच्या पीठाचे मोदक काही धड होत नाहीत.\nनानी: हो रे बाबा. मोदक आणि घावण्याचा पीठ तयारा असा. मुंबैकरा आणि पुणेकरा रविवारी निघतील तेंव्हा त्यांच्यासाठी वड्याचा पीठ पण करून ठेवलाय. वडे सागूती खावन श्रावण सोडून जाव दे पोरा माझी.\nनाना: ती श्रावण सोडायची राह्यलीत काय अजुन...\nनानी: असू दे ओ. आत्ता आठवडाभर तरी उपास करतीलच नां. रविवारी सकाळ्ळच जेटीवर जा आणि ताजा फडफडीत म्हावरा घेवन ये. माझ्या धाकट्या नातवाक चुलित भाजलेलो बांगडो आवडता.\nआबा: होय गो. ते पुढच्या रविवारचो बघू नंतर. आत्ता पासून म्हावर्‍याचो विषय नको. आत्ता सध्या मोदकाचा पीठ महत्वाचा. आणि लेकी सुनांना जरा मऊ हातान मोदक कसे करायचे ते शिकव. त्यांच्या हातचे ते राक्षसी मोदक खावत नायत. देवाच्या नेवेद्याच्या पानात तू केलेले मोदकच लाव.\nपुन्हा एकदा माजघराच्या दिशेने... अहो परवाच्या ऋषिच्या भाजीसाठी बाजारातून मिळतील तितक्या भाज्या आणल्या आहेत. कणसे आणि शेंगापण मिळाल्या. उद्या घरोघरी गणपती बसणार त्यामुळे बाजारात भाजी पण भेटताना मुश्कील.\nनानी: सगळ्या भाज्या कशाला आणल्यास. वासंतीने परसात वाली, अळु, पडवळ, भेंडा, कारली, दोडकी असा भाजीपाला केला आहे. यंदा पाऊस पण चांगला झाला त्यामुळे भाजीपाला, दुर्वा, शमी, फुले यांना तोटा नाही.\nआबा: हो घरची भाजी वापरा. मी पण आपली आणून ठेवली बाजारातून. आत्ता एवढी सगळी मंडळी येणार. ऋषिच्या भाजीत नाही तर दुसर्‍या दिवशीला होईल.\nवासंती काकू: सगळं आहे व्यवस्थित. फक्त लेक येणार आहे सासरहून आणि तिचे हौसे आहेत यंदा. त्यासाठी सुपल्या आणि बाकीचे साहित्य आणायचे आहे. आज संध्याकाळी आणून ठेवा. नानी सांगतील काय काय आणायचे आहे ते.\nआबा: अरे हो. ता राह्यलाच. गेल्यावर्षी हौसे नव्हते त्यामुळे लेकिचे लग्नानंतर पहिल्या वर्षीचे सगळे सण झाले तरी हा कार्यक्रम बाकी आहे. बरं त्यात तुमच्या जावयाचे काही लाड करायचे नाहीत नां\nनानी: नाय रे. जावयाला काय देऊचा नसता.\nआबा: नाय मी आपला विचारून घेतला. आमच्या वेळी माज पण काय मिळालो नव्हतो. तरी पण जावयाचो काय मान असात तर मी पण माझ्या सासरी वसुलीकं गेलो असतो.\nनानी: जल्ला... तुझा आपला काय तरीच...\nआबा: चला. तर सगळी तयारी झाली. आत्ता उद्या मंगल मूर्तीचे आगमन झाले की पुढचे पाच दिवस कसे मंगलमय आणि आनंदाचे जातील.\nनानी: होय रे बाबा. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया...\nउद्या गणेश चतुर्थी. कोकणातला सगळ्यात मोठा उत्सव. कोकणातील बहुतेक सगळ्या घरात पुण्या-मुंबईचा चाकरमानी पोहोचतोय. मंगलमूर्तीच्या आगमनाची तयारी जवळ जवळ पूर्ण होत आलीय. घराघरातील ही सगळी लगबग आणि उत्साह शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न...\nLabels: कोकण, गजाल्या, रत्नागिरी, विनोदी, सण\nहापूस, रायवळ आंबे, काजू, फणस, करवंद या सगळ्या कोकण मेव्याबरोबरच कोकणातल्या समुद्र किनार्‍यावरच्या खार्‍या हवेवर आणि खारवलेल्या माश्यांवर पोसलेला माणूस. कोकणात वाढल्यामुळे सहाजिकच जिभेचे वळण तिरके. तिरकस विचार आणि बोलणे जरा जास्तच रोखठोक. मालवणीसारख्या शिवराळ भाषेवर मनापासून प्रेम. तर आंतरजालावरच्या गाववाल्यांनू मी जा काय लिवनार हाय ता ग्वाड मानून घ्या नाहीतर जावा ****... काय समजलावं\nगजालवाडीतल्या कट्ट्यावर किती लोकं चकाट्या पिटतं आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://ybchavan.in/index.php/marathi-books/2015-09-23-09-23-17?start=164", "date_download": "2020-09-24T02:46:32Z", "digest": "sha1:TXZ4XCPWTNZ2OL3DNJD2UFD3Q6BXBB5U", "length": 10727, "nlines": 83, "source_domain": "ybchavan.in", "title": "भूमिका", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला (मराठी)\nप्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे\nतुम्ही येथे आहात :\nजनता सरकार अलिप्ततावादी आंदोलनामध्ये भाग घेत असले, तरी त्यासंबंधी ते साशंक आहे, असे वाटते. आम्ही खरोखरच अलिप्त आहोत, असे हे सरकार वारंवार जगाला आणि स्वत:लाही सांगत असते. ते नेहमी अलिप्ततावाद हा शब्द उच्चारण्यापूर्वी 'खराखुरा' हे त्याला विशेषण लावतात. जनता सरकार पाश्चिमात्य राष्ट्रांकडे झुकलेले आहे आणि त्यावर आवरण घालण्यासाठी ख-याखु-या अलिप्ततावादाचा जयघोष केला जातो. सरकार जेव्हा हा शब्द वारंवार उच्चारते, तेव्हा तर सरकारच्या अंत:स्थ हेतूंबाबतचा संशय अधिक बळावतो.\nअलिप्ततावाद म्हणजे तटस्थता नव्हे. एका बाजूला सोविएत रशिया आणि दुस-या बाजूला अमेरिका, एका बाजूस एक मित्र आणि दुस-या बाजूला दुसरा मित्र म्हणजे अलिप्ततावाद नव्हे. ती एक विधायक संकल्पना आहे. अलिप्ततावादात साम्राज्यवाद आणि वसाहतवाद यांना विरोध करणे अभिप्रेत आहे. त्यामुळे सरकार साम्राज्यवादाविरुद्ध आणि वसाहतवादाविरुद्�� कोणती भूमिका घेते, यावरच ते अलिप्त आहे किंवा नाही, हे ठरत असते. अलिप्ततावादाला आर्थिक आशयही आहे आणि त्या दृष्टीनेही भारत या आंदोलनाला साहाय्यभूत होऊ शकतो. विकसित आणि विकसनशील देशांमध्ये गेली दहा वर्षे बोलणी चालू असली, तरी त्यांत विकसित देशांनी अडथळा आणलेला आहे. साधनसामग्रीच्या पुरवठ्याचा प्रश्न असो, कर्जफेडीबाबत सवलत देण्याचा प्रश्न असो किंवा आंतरराष्ट्रिय चलनव्यवस्था विकसनशील देशांना सोयीची ठरेल, अशा रीतीने तीत सुधारणा करण्याचा प्रश्न असो, विकसित देशांनी नेहमीच प्रतिकूल भूमिका घेतलेली आहे. म्हणून अलिप्ततावादी देशांनी सामूहिक स्वावलंबनाचा कार्यक्रम अंगीकारिला पाहिजे, असे कोलंबो येथे भरलेल्या अलिप्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेत ठरविण्यात आले.\nआपण जेव्हा देशाचा विचार करतो, तेव्हा राष्ट्रिय स्वावलंबनासंबंधी बोलतो, तसेच जेव्हा आपण अलिप्ततावादी आंदोलनासंबंधी बोलतो, तेव्हा सामूहिक स्वावलंबनाचा पुरस्कार करतो. भारताने या भूमिकेचा पाठपुरावा केला पाहिजे. भारत या बाबतीत पुढाकार घेऊ शकेल. कारण भारताची अर्थव्यवस्था समर्थ औद्योगिक आणि तांत्रिक पायावर उभी आहे. जनता सरकारला जर स्वावलंबनाचा विसर पडला आणि आतापर्यंत झालेली शास्त्रीय प्रगती त्याने उधळून लावली (आणि तसे होण्याचा संभव दिसत आहे.), तर आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा मौलिक आधार गमावून बसू. तसे झाले, तर भारताची फार मोठी हानी होईल. म्हणून आम्ही सरकारला तसे करू देणार नाही. आपण आपल्या औद्योगिक प्रगतीबाबत स्वावलंबी राहिलेच पाहिजे.\nअलिप्ततावाद ही परराष्ट्रिय धोरणातील आत्मनिर्भरता आहे. आधुनिकीकरणासाठी विज्ञान आणि तंत्रविज्ञान यांच्या बाबतीतही आपण आत्मनिर्भर राहिलेच पाहिजे. या महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधीचे सरकारचे धोरण लोकांना कळले पाहिजे. भारत शांततामय उपयोगासाठीही अणुस्फोट करणार नाही, असे पंतप्रधानांनी जाहीर केले, तर परराष्ट्रमंत्र्यांची भूमिका नेमकी विरुद्ध आहे. म्हणून सरकारने आपली भूमिका जाहीर केली पाहिजे. याबाबत सरकार काय करू इच्छीत आहे, हेही कळायला हवे. जर शांतता कार्यासाठीही अणुस्फोट करायचाच नाही, अशी सरकारने भूमिका घेतली असेल, तर अणुविज्ञानामध्ये आपली प्रगती होणार नाही. ही अशी भूमिका भारतीय जनतेला मुळीच मान्य होणार नाही. अणुऊर्जेचा शांततामय कार्यासाठी उपयोग करण्याचा आपल्या देशाला संपूर्ण अधिकार आहे.\nयशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार\nयशवंतराव इतिहासाचे एक पान..\nयशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण\nयशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा\nयशवंतराव चव्हाण: व्यक्तित्व व कर्तृत्व\nश्री. यशवंतराव चव्हाण अभिनंदन ग्रंथ\nपुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित\nकॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jivnatshikleledhade.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2020-09-24T03:19:52Z", "digest": "sha1:WS36LP6GGSN3LYTPSSG7K3D57B5GPMYQ", "length": 4344, "nlines": 61, "source_domain": "jivnatshikleledhade.com", "title": "सुविचार विनंती – जीवनात शिकलेले धडे", "raw_content": "\nसुंदर उद्धरण, सुविचार व कथांसाठी\nसुविचार विनंतीकरता खाली माहिती भरा.\nआपण खालील रकान्यात योग्य माहिती भरून सुविचार हव्या असलेल्या विषय अथवा व्यक्तीचे नाव कळवा.\nसुविचार विनंती बद्दल एक निवेदन:\nकृपया उपलब्ध नसलेल्या विषय व व्यक्तींचीच विनंती करावी, प्राप्त झालेल्या विनंतीवर आम्ही नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद\nसंपर्क पानासाठी येथे क्लिक करा.\nयास आपल्या मित्र-मैत्रीण, भाऊ-बहीण, आई-वडील व नातलगांपर्यंत पोहचवा :\nमहिन्यानुसार संग्रहण महिना निवडा मे 2020 एप्रिल 2020 नोव्हेंबर 2018 जून 2018 मे 2018 एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017\nया ब्लॉगमध्ये सदस्यता घेण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे नवीन पोस्टच्या सूचना प्राप्त करा.\nतुमचा ईमेल पत्ता इथे प्रविष्ट करा\nनवीन उद्धरण, विचार व सुविचार\nइरफान खान यांचे विचार व सुविचार (इंग्रजी-मराठी)\nऋषी कपूर यांचे विचार व सुविचार (इंग्रजी-मराठी)\nनेपोलियन बोनापार्ट यांचे विचार व सुविचार (इंग्रजी-मराठी)\nशब्दांवर विचार व सुविचार\nसंकेतस्थळ वापर अटी व शर्ती\nWordPress द्वारा अभिमानाने समर्थित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranayak.in/index.php/uradhavaraesae-parabhaakara-vaamana", "date_download": "2020-09-24T01:37:24Z", "digest": "sha1:HPDHC6FCS3WJFPDQQC43LOWPH647GK5E", "length": 22690, "nlines": 130, "source_domain": "maharashtranayak.in", "title": "ऊर्ध्वरेषे, प्रभाकर वामन | महाराष्ट्र नायक", "raw_content": "\nSearch for पर्याय निवडा महाराष्ट्र नायकलेखक\nकार्यक्षेत्र निवडा (Optional) साहित्य विज्ञान-तंत्रज्ञान शिक्षण न्यायपालिका प्रशासन संरक्ष�� कृषी-पशुसंवर्धन दृश्यकला चित्रपट संगीत प्राच्यविद्या धर्मपरंपरा आरोग्य राजकारण समाजकारण पत्रकारिता उद्योग अर्थकारण सहकार नाटक क्रीडा प्रस्तावना\nजन्मस्थळ निवडा (Optional) औरंगाबाद तासगाव अंमळनेर अकोला अमरावती अहमदनगर आंध्र प्रदेश औरंगाबाद कोल्हापूर कोल्हापूर चौधरी छिंदवाडा जबलपूर जळगाव जळगाव जुनागड तळे त्र्यंबकेश्‍वर दिग्रास नंदुरबार नांदेड नांधवडे नागपूर नागपूर नाशिक नाशिक न्याहळोद परभणी परभणी पुणे पुसद प्रा. रूपाली शिंदे बँकॉक बर्‍हाणपूर बीड बुलढाणा भंडारा मराठवाडा महू माझगाव मिसराकोटी रत्नागीरी लातूर लोणावळा वर्धा वाठार वाशिम सांगली सातारा हेदवी हैदराबाद AHMADABAD amaravati bhavnagar gulbarga kinvat mumbai ratnagiri sangali sawantwadi wasai yavatmal अंबाजोगाई अंबेजोगाई अंबोरा अंमळनेर अकोट अकोला अक्कलकोट अजमेर अत्रौली(उत्तर प्रदेश) अदासा अमरावती अमेरिका अलाहाबाद अलाहाबाद(उत्तर प्रदेश) अलिगढ अलिबाग अलिबाग अलिराजपूर अलीगड अलीबाग अहमदनगर अहमदाबाद अहमदाबाद अहिरवाडी(सोलापूर) आंजर्ली आंजर्ले आंध्र प्रदेश आंध्रप्रदेश आंबेगाव आंबेजोगाई आग्रा आचरे(मालवण) आजगांव आजरा आटपाडी आपटे आर्वी आलिबाग आळणी आळे इंदापूर इंदूर इंदूर इंदौर इचलकरंजी इस्लामपूर उज्जैन उत्तर कानडा उत्तरप्रदेश उत्तरप्रदेश उनियारा उरण उल्की गाव उस्मानाबाद एलिचपूर ओतूर(पुणे) औंध औरंगाबाद औरंगाबाद कणकवली(सिंधुदुर्ग) कन्नड करगणी करजगाव कराची कराची कराड कर्नाट कर्नाटक कर्नाटक कऱ्हाड कऱ्हाड कलकत्ता कल्याण कळंब कळमनुरी काटेवाडी काणकोण कानपूर कारकल कारवार काळभोर काश्मीर किर्लोस्करवाडी कुंभोज कुरंदवाड कुरुंदवाड कुरुंदवाड कुरूंदवाड कुर्डी(गोवा) कुलाबा केरळ केळवली कोकण कोजागरी कोट्याल कोट्याळ कोदेगाव कोपरगाव कोरगाव(गोवा) कोलकत्ता कोल्हपुर कोल्हापुर कोल्हापुर कोल्हापूर कोव्हियम कोसंबी-सावर्डे खटाव खांडवा खानदेश खानदेश खामगाव खामागावी गगनबाडा गडहिंग्लज गावदेवी गिरगाव गिरणगाव गुजरात गुजरात गुजराथ गुलबर्गा गुहागार गोकर्ण, महाबळेश्वर गोदावरी गोधेगाव गोमंतक गोमेवाडी गोवा ग्वाल्हेर ग्वाल्हेरला घाटकोपर घोरपडी चंद्रपूर चखाले-वाडी चांदा चांदा चांदूर चांदूरबाजार चाफळ चाळीस-गाव चाळीसगाव चिंचवड चिकोडी चिपळूण चिमूर चेन्नई चैन्नई जऊळका जन्म आंध्र जबलपुर जबलपूर जबलपूर जमखंडी जयपूर जळग��व जळगाव - चाळीसगाव जांभळी जालना जिंतूर जुन्नर जुवे(गोवा) जेजुरी जेजुरी-थोपाटेवाडी जोधपुर जोधपूर झज्जर झज्जर(हरियाणा) झाशी ठाणे ठेंबू डिचोली(गोवा) डॉ. चंद्रकांत श्यामराव संगीतराव तळेगाव दशासर तामिळनाडू तामीळनाडू तासगाव तासगाव तीरुवला तुगाव तेल्हारा दमन दर्यापूर दादर दामोह दारव्हा दिल्ली देवगड धरणगाव धामनगर धारवाड धारवाड धाराशिव धुळे नंदुरबार नंदोरी नगर नरसिंगगड नरसिंगपूर नवसारी नवसारी नांदेड नागपुर नागपुर नागपूर नागाव नागेशी नाशिक नाशिक निपाणी निलंग नेपाळ नेरूर नेवासा पंजाब पंजाब पंढरपूर पणजी पनवेल पनोरा परभणी परळी परळी वैजनाथ परळी-वैजनाथ परुळे पांढरकवडा(विदर्भ) पाचगणी पाटणसांगवी(नागपूर) पारनेर पार्वती पार्से पुणे पुरंदर पूणे पेठ पेडने पेण पैठण पोलादपूर फगवाल(जम्मू) फलटण फानासगाव फोंडा(गोवा) बंगरूळ बंगलोर बंगळुरु बंगळुरू बंगळूर बंगाल बडोदा बहिरेश्‍वर बांदोडा-फोंडा बाणापूर बामणोली बारामती बार्शी बालाघाट बिलासपुर बिलासपूर बिहार बिहार बीड बुलढाणा बेडग बेळगाव बेळगाव - मुचंडी बोलारूम ब्रह्मदेश भंडारा भावनगर भिवंडी भुसावळ भोर मंगरूळ मंगरूळपीर मंगलोर मंगळवेढा मंचर मडकई मडगाव मडगाव-गोवा मद्रास मध्य प्रदेश मध्यप्रदेश मध्यप्रदेश मध्यप्रदेश मलकापूर महाड महाराष्ट्र माणूर माध्य प्रदेश मालवण मालवण मालेगाव माळेगाव मिरज मिरज मिरजोळी मिलिंद कृष्णाजी देवल मीरत मुंबई मुंबई मुंबईन मुम्बई मुरंबा मुरादाबाद(उत्तर प्रदेश) मुरुड मूर्तिजापूर मूलतापी मेनापूर मैसूर मैहर मोडलिंब मोहाडी म्हापसा(गोवा) यमनकडी यरगट्टी यवतमाळ यावली यू.एस.ए. येवला रंगून रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी - परुळे रत्नागिरीत राजमहेंद्री राजस्थान राजस्थान राजापूर रामदुर्ग(दक्षिण महाराष्ट्र) रायगड रायपुर रोण लखनऊ लांजा लाडचिंचोली लातूर लासूर लाहोर लिंबा लोणावळा वरणगाव वरपुड वरूड वर्धा वऱ्हाड वऱ्हाड वसई वसई वाई वाकोद वाढोडे वाराणसी वाळकेश्वर वाशिम वाशीम विजापूर विदर्भ विरार विशाखापट्टणम वेंगुर्ला वेंगुर्ले वेल्हे महाल वैजापूर वैश्वी शिरवळ शिरोडे शेडबाळ श्रीलंका संगमनेर संगमेश्वर संवत्सर सहारनपूर सांगली सांगेम साकोली साखरपा(नाणीज-नांदवली) सातारा सातारा सावंतवाडी सासवणे सिंदखेड सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग, सोनवडे सिकंदराबाद सिन्नर सुरत सुळेभावी(कर्नाटक) सूरत सेंधवा सोलापुर सोलापूर सौराष्ट्र स्टुटगार्ड हंगेरी हडफडे हरगुड हरदोली हिंगोली हिस्सार(हरियाणा) हुबळी हेदेवी हैदराबाद हैदराबाद हैद्राबाद ‘Myingin’ महू म्यानमार मुरुड दापोली मुंबई शहर मुंबई उपनगर मुंबई माहुली मालेगाव बीड माणगाव सावंतवाडी महाबळेश्वर रंगारी मलकापूर भिलवाडा भंडारा बेळगाव बुलढाणा बीड बडोदा पुणे पिंपळनेर यवतमाळ रत्‍नागिरी पाटण शेगाव हिंगणघाट हंगोली स्कॉटलंड सोलापूर सिंधुदुर्ग सावंतवाडी सातारा सांगली शेणगाव अमरावती शिर्डी रायगड शमनेवाडी विजापूर वाशीम वर्धा वणी लातूर लाडवंती लंडन राहुरी पालघर परभणी Mumbai इंग्लंड केरळ कुलाबा कुंदगोळ कर्जत करंजगाव औरंगाबाद उस्मानाबाद उसगाव गोवा उत्तर बंगाल आयर्लंड खारगाव अहमदनगर अमरावती अचलपूर अक्कलकोट अकोळनेर अहमदनगर अकोला Usmanabad Pune Parabhani कोल्हापूर गडचिरोली पंढरपूर दाभोई निकोल्स्बर्ग नाशिक नागपूर नांदेड नंदुरबार धुळे देवरुख देगलूर दिंडोरी नाशिक ठाणे गोंदवले सातारा जुनागढ जालना जळगाव जर्मनी चाकलपुरा चंद्रपूर गोवा गोरेगाव गोंदिया हिंगोली\nप्रभाकर ऊर्ध्वरेषे यांचा जन्म इंदूर येथे झाला. १९३३ साली मॅट्रिक झाल्यावर त्यांनी विज्ञान शाखेकडे जायचे ठरविले. त्याप्रमाणे इंदूरच्या होळकर महाविद्यालयातून ते इंटर सायन्स झाले. पण विज्ञान विषयात गोडी वाटेना. लहानपणापासून त्यांना वाचनाची आवड होती. इंग्रजी विषय घेऊन ते बी. ए. झाले.\nधर्म व राजकारण या विषयांचा त्यांचा अभ्यास होताच. नोकरीच्या शोधात ते ब्रह्मदेशात गेले. त्याच वेळी १९३९मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि ते संकटात सापडले. चारशे मैलांचा पायी प्रवास करून भारतात परत आले. १९४१ साली इंग्रजी घेऊन एम. ए. झाले. वडील मराठीचे शिक्षक तर ते नागपूर विद्यापीठात इंग्रजीचे रीडर. इंग्लिश ट्रेनिंग टिचिंग- भाषाशास्त्र शिकवीत. मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व होते. ‘प्रतिभा’ आणि ‘किर्लोस्कर’ यांमधून लेखनास त्यांनी सुरुवात झाली. १९४२ मध्ये ‘किर्लोस्कर’मधून ‘आम्ही हिंदू आहोत का’ हा पहिला लेख लिहिला. ‘प्राध्यापकांनो, शिक्षक व्हा’ हा लेख त्या काळी गाजला होता.\nइंदूर-माळवा भागात त्या वेळी कम्युनिस्टांचा जोर होता. त्या काळात साम्यवादाचा सुशिक्षितांवर पगडा असायचा. त्यामुळे ऐन उमेदीत कार्यकर्ते म्हणून कम्युनिस्ट पार्टीत शिरले. पत्नी उषाताई व ते स्वतः असे दोघेही सात वर्षे कम्युनिस्ट पक्षाचे काम करीत होते. ‘हरवलेले दिवस’ या आत्मचरित्रात ब्रह्मदेशातून परतीच्या प्रवासाचे वर्णन आहे.\nतसेच मुंबई येथे कम्युनमध्ये राहताना तेथे आलेले अनुभव, कम्युनिस्टांची कार्यप्रणाली, त्यांची मुखपत्रे, त्यातील लेखनप्रक्रिया, स्वतःचा झालेला कोंडमारा, मानसिक त्रास, स्वतःचा भ्रमनिरास इत्यादी गोष्टींचे इत्थंभूत वर्णन व प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टींचे सविस्तर चित्रण केलेले आहे. मराठीतील एक वाचनीय असे ते आत्मचरित्र आहे. कोणी दुखावले, जातील या भीतीमुळे आत्मचरित्रामध्ये खर्‍या घटना लिहिणे, ही फार कठीण गोष्ट असते. अतिशय नितळ व पारदर्शी व्यक्तिमत्त्वाने ते लिहिल्याचे जाणवते. ‘समृद्धीच्या मार्गावरः टाटा उद्योग समूहाची यशोगाथा’ ह्या आर. एन. लालांच्या पुस्तकाचा अनुवाद ऊर्ध्वरेषेंनी केलेला आहे.\nअनेकविध चिनी व रशियन पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले. माओ, स्टालिन, पुश्कीन, गॉर्की यांच्या ग्रंथांचे तसेच रशियन आणि युक्रेनियन लोककथांचे अनुवाद त्यांनी केले.\nसुस्वभावी, विद्यार्थीप्रिय, उत्साही आणि इंग्रजीचे निष्णात प्राध्यापक म्हणून प्रभाकर ऊर्ध्वरेषे ओळखले जात. एक मार्क्सवादी विचारवंत, चांगल्यापैकी समीक्षक, पत्रकार, रशियन साहित्याचे अनुवादक अशीही त्यांची ओळख होती.\n- डॉ. उषा कोटबागी\nपत्रकार, समीक्षक, मार्क्सवादी विचारवंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3447/", "date_download": "2020-09-24T01:10:27Z", "digest": "sha1:EMSPASKCZ4WMK7YHJK7VKNEFJUZT7VTG", "length": 2691, "nlines": 74, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तु आहे म्हणुन तर...", "raw_content": "\nतु आहे म्हणुन तर...\nतु आहे म्हणुन तर...\nतु आहे म्हणुन तर...\nसगळं काही माझं आज आहे\nहे जग जरी नसलं तरी\nतुच माझ्या प्रेमाचा ताज आहे.....\nमोगरा फुलला होता कालही आजही\nपण त्याचा गंध कळला तुझ्याचमुळे\nरंग बिघडले असते माझ्या जिवनाचे\nतु आहे म्हणुन तर...\nप्रत्येक रंगाचा वेगळा बाज आहे\nपण तु नाही सापडत\nतेव्हा कळते मला खरचं\nतु आहे म्हणुन तर...\nमनात लपलेला एक राज आहे....\nतु आहे म्हणुन तर...\nतु आहे म्हणुन तर...\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5229/", "date_download": "2020-09-24T01:29:17Z", "digest": "sha1:EXGNUGWSGQZAEICS3MA2VFPTWWPCADEN", "length": 3532, "nlines": 79, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-ना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे", "raw_content": "\nना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे\nAuthor Topic: ना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे (Read 2270 times)\nना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे\nना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे.\nतुझा कधी रे सांग झाला,\nभिजवून नभ हा खट्याळ मला,\nतुझ्या समीप कधी रे आला.\nहृदयातूनी, नेत्रातूनी, गात्रातुनी प्रित पाझरे.\nना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे.\nवेड्या मनास लावी गोडी,\nआणि बघ ना तू नसताना,\nवारा मुजोर काढी खोडी.\nमन क्षण क्षण होते कावरे बावरे.\nना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे.\nस्वप्नात कधी, सत्यात कधी,\nकधी तू असताना, नसताना कधी,\nकेवळ आठवांनी मन मोहरे.\nवाटते कि तू पाहिले, तू स्पर्शले, तू छेडीला मला.\nमी हासते उगाचच, मन होते लाजरे.\nना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे.\nना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे\nना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/280372", "date_download": "2020-09-24T03:03:23Z", "digest": "sha1:GCM2KYMJU6FBKZENUR44CHB7W5ZUHNY7", "length": 2136, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १६६२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १६६२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०४:३३, ३० ऑगस्ट २००८ ची आवृत्ती\n१३ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n२३:४४, ११ जुलै २००८ ची आवृत्ती (संपादन)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: vo:1662)\n०४:३३, ३० ऑगस्ट २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: nds:1662)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/474214", "date_download": "2020-09-24T01:44:06Z", "digest": "sha1:GH6E7SHHBFT5LT2KF3SVPAACROK2A32S", "length": 2147, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १६७६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १६७६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०७:१९, २० जानेवारी २०१० ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१२:५७, ९ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: ar:ملحق:1676)\n०७:१९, २० जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने ���ाढविले: qu:1676)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/loksabha/", "date_download": "2020-09-24T00:45:17Z", "digest": "sha1:LIITDQJX7N43WIVHYW2G3MPFXINR3JEI", "length": 3321, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "loksabha Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nशेतकऱ्यांचे उत्पन्न दोन लाख\nहा काळा शेतकरी कायदा – राहुल गांधी\nविरोधकांच्या अनुपस्थितीत कामगार सुधारणा विधेयके मंजूर\nसोनिया, राहुल मायदेशी परतले\nमेडिकल कौन्सिलची विधेयके मंजूर\nनवीन मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू – डॉ. जितेंद्र सिंह\nगव्हाच्या हमी भावात 50 रुपयांनी वाढ\nविरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल – मोदी\nहरसिम्रत कौर बादल यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा\nकरोनाविरोधी लस पुढील वर्षीच्या सुरुवातीपर्यंत – आरोग्यमंत्री हर्षवर्धन\nजीवनगाणे : आनंदी मन\nनोंद : मार्ग खडतर; मात्र आशा जिवंत\nचौफेर : जड झाले “ओझे’\nपुण्यातील कोरोनाबाधित पोलिसांशी आयुुक्तांनी साधला संवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Titodutta", "date_download": "2020-09-24T02:49:12Z", "digest": "sha1:ZGF4MWPIOVULETT6F3O6VNILOWUW47BQ", "length": 12026, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "Titodutta साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nFor Titodutta चर्चा रोध नोंदी अपभारणे नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nफक्त नवीन पाने तयार केलेली संपादनेच दाखवा\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n०६:१९, १५ जून २०२० फरक इति +३‎ छो सुशांत सिंह राजपूत ‎ →‎top: endash\n११:२६, २२ जुलै २०१९ फरक इति +६‎ निर्मला पुरंदरे ‎ : fmt // Edit via Wikiplus\n२२:३४, १८ जुलै २०१९ फरक इति +५‎ एकता यात्रा ‎ : fmt // Edit via Wikiplus\n२२:३३, १८ जुलै २०१९ फरक इति +६६‎ मार्क अडायर ‎ नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n२२:२७, १८ जुलै २०१९ फरक इति +६६‎ गेराथ डिलेनी ‎ नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n२२:२५, १८ जुलै २०१९ फरक इति +५‎ छो अविनाश थोरात ‎ →‎top: fmt सद्य\n२२:२४, १८ जुलै २०१९ फरक इति +६‎ अलका कुलकर्णी ‎ : fmt// Edit via Wikiplus\n१५:४०, ११ फेब्रुवारी २०१९ फरक इति -३६‎ कानंद मावळ ‎ fmt\n१५:४०, २१ ऑगस्ट २०१८ फरक इति -४८२‎ सदस्य:Titodutta/sandbox ‎ test done, removing text सद्य खूणपताका: मिवि.-कोरे करणे\n१५:३९, २१ ऑगस्ट २०१८ फरक इति +४०९‎ सदस्य:Titodutta/sandbox ‎ subst\n१५:३९, २१ ऑगस्ट २०१८ फरक इति +४८‎ सदस्य:Titodutta/sandbox ‎ =\n०२:००, १२ ऑगस्ट २०१८ फरक इति ०‎ छो आसाराम बापू ‎ fmt\n१९:४८, १० ऑगस्ट २०१८ फरक इति +५‎ छो बाळ भागवत ‎ →‎top: fmt\n१९:४७, १० ऑगस्ट २०१८ फरक इति +२‎ शिखा टंडन ‎ →‎top: minor fmt\n१९:४७, १० ऑगस्ट २०१८ फरक इति +५‎ गांधी टोपी ‎ →‎top: fmt\n१९:२६, १० ऑगस्ट २०१८ फरक इति -९‎ अतिउष्णतेद्वारे उदरपोकळीत रसायनोपचार ‎ fmt fix सद्य\n१३:५२, ९ ऑगस्ट २०१८ फरक इति +२५९‎ सदस्य चर्चा:Titodutta ‎ →‎Hi there: re सद्य खूणपताका: अमराठी मजकूर\n१३:३०, ९ ऑगस्ट २०१८ फरक इति +२५१‎ सदस्य चर्चा:Titodutta ‎ →‎Hi there: re खूणपताका: अमराठी मजकूर\n१५:३०, ७ ऑगस्ट २०१८ फरक इति +६‎ की कन्सेप्टस इन फेमिनिस्ट थियरी अँड रिसर्च (पुस्तक) ‎ →‎top: fmt\n१५:२९, ७ ऑगस्ट २०१८ फरक इति -६०‎ की कन्सेप्टस इन फेमिनिस्ट थियरी अँड रिसर्च (पुस्तक) ‎ fmt changes\n१२:४०, ७ ऑगस्ट २०१८ फरक इति -१‎ तितिक्षा तावडे ‎ →‎मालिका: fmt\n१२:४०, ७ ऑगस्ट २०१८ फरक इति -२‎ तितिक्षा तावडे ‎ →‎शिक्षण: fmt\n१२:३९, ७ ऑगस्ट २०१८ फरक इति -१‎ तितिक्षा तावडे ‎ →‎top: fmt\n२३:०२, ६ ऑगस्ट २०१८ फरक इति ०‎ छो आशा रॉय ‎ fmt\n२२:२५, ६ ऑगस्ट २०१८ फरक इति +१०१‎ विकिपीडिया:प्रगत प्रशिक्षण कार्यशाळा,(दिनांक ६ ऑगस्ट २०१८) पुणे ‎ →‎सहभागी सदस्य: येथे खूणपताका: अमराठी मजकूर\n२१:०४, ६ ऑगस्ट २०१८ फरक इति +१५९‎ विकिपीडिया:प्रगत प्रशिक्षण कार्यशाळा,(दिनांक ६ ऑगस्ट २०१८) पुणे ‎ →‎प्रशिक्षक: ~~~~\n१६:५१, ६ ऑगस्ट २०१८ फरक इति -१६७‎ सदस्य:Titodutta/todo ‎ ToDoLister removing 1 item: श्रीदत्तात्रेयकवच सद्य खूणपताका: मिवि.-कोरे करणे\n१६:५०, ६ ऑगस्ट २०१८ फरक इति +१६७‎ न सदस्य:Titodutta/todo ‎ ToDoLister adding 1 item: श्रीदत्तात्रेयकवच खूणपताका: अमराठी मजकूर\n१६:३३, ६ ऑगस्ट २०१८ फरक इति ०‎ धूतपापेश्वर मंदिर ‎ →‎प्रसिद्ध धबधबा: fix\n१६:३२, ६ ऑगस्ट २०१८ फरक इति ०‎ धूतपापेश्वर मंदिर ‎ →‎प्रसिद्ध धबधबा: fmt\n१६:३०, ६ ऑगस्ट २०१८ फरक इति -१‎ ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी ‎ →‎top: fmt\n१५:५६, ६ ऑगस्ट २०१८ फरक इति -८‎ श्रीलंका मधील धर्म ‎ सुधारणा\n१४:३७, ६ ऑगस्ट २०१८ फरक इति +७२‎ अदिती गुप्ता ‎ नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n१४:३३, ६ ऑगस्ट २०१८ फरक इति +६‎ अदिती गुप्ता ‎ →‎top: fmt\n१४:०१, ६ ऑगस्ट २०१८ फरक इति -५४‎ वेस्ले बारेसी ‎ चूक सुधारली\n१४:००, ६ ऑगस्ट २०१८ फरक इति +५४‎ वेस्ले बारेसी ‎ नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n१३:५६, ६ ऑगस्ट २०१८ फरक इति -२‎ विराट कोहली ‎ →‎सुरुवातीचे जीवन: // सुधारले खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \n१३:४०, ६ ऑगस्ट २०१८ फरक इति +८‎ पुष्कर तलाव ‎ [[\n१३:२०, ६ ऑगस्ट २०१८ फरक इति +२‎ धडक ‎ →‎top: fmt\n१३:१८, ६ ऑगस्ट २०१८ फरक इति +६‎ जान्हवी कपूर ‎ fmt\n१३:१६, ६ ऑगस्ट २०१८ फरक इति +६‎ पुष्कर तलाव ‎ fmt\n०२:२२, २० जुलै २०१८ फरक इति +५‎ लष्करी औद्योगिक संकुल ‎ →‎top: fmt\n०२:२१, २० जुलै २०१८ फरक इति +७‎ प्रिया झिंगन ‎ →‎top: fmt\n०२:२१, २० जुलै २०१८ फरक इति +६‎ सृष्टी कुलकर्णी ‎ fmt\n०१:४६, २० जुलै २०१८ फरक इति -१‎ युरिया खत ‎ fmy fix सद्य\n०१:४५, २० जुलै २०१८ फरक इति +६‎ फिंच ‎ fmt\n०१:४५, २० जुलै २०१८ फरक इति -२‎ फिंच ‎ || fix\n०१:४४, २० जुलै २०१८ फरक इति -१‎ ब्लाउज ‎ ||fix सद्य\n०१:४४, २० जुलै २०१८ फरक इति -६‎ खंडोबा ‎ fix, खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6_%E0%A4%95_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%80", "date_download": "2020-09-24T01:43:22Z", "digest": "sha1:XKVULHH2NZXWAV5OWNUB4SII6K2VDTLR", "length": 3286, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:प्रमोद क हिप्परगी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रमोद क . हिप्परगी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जुलै २०१९ रोजी १२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/candidates-to-challenge-40-mark-questions-of-mpsc-preliminary-exam-365553/", "date_download": "2020-09-24T03:15:39Z", "digest": "sha1:M6SHBC4LZAONZWFPUMW3WTIZE5FASKJX", "length": 14309, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेत ४० गुणांचे त्रांगडे! | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nएमपीएससीच्या पूर्वपरीक्षेत ४० गुणांचे त्रांगडे\nएमपीएससीच्या पूर्वपरीक्षेत ४० गुणांचे त्रांगडे\nनुकत्याच झालेल्या ‘राज्य सेवा पूर्वपरीक्षे’त ‘केंद्रीय लोकसेवा आयोगा’च्या (यूपीएससी)परीक्षेची नक्कल करण्याच्या आणि काठिण्य पातळी वाढविण्याच्या\nनुकत्याच झालेल्या ‘राज्य सेवा पूर्वपरीक्षे’त ‘केंद्रीय लोकसेवा आयोगा’च्या (यूपीएससी)परीक्षेची नक्कल करण्याच्या आणि काठिण्य पातळी वाढविण्याच्या नादात संदिग्ध व सापेक्ष प्रश्नांची भरताड करून ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ने (एमपीएससी) परीक्षार्थी उमेदवारांना चांगलेच कोडय़ात टाकले आहे. त्यामुळे, एकूण ४०० गुणांसाठी झालेल्या या परीक्षेतील तब्बल ४० गुणांच्या प्रश्नांना उमेदवार आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय अर्थशास्त्र, चालू घडामोडी या विषयांवर एकही प्रश्न विचारण्यात न आल्याने प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपावरही अनेक उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे.\n२ फेब्रुवारीला झालेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेची उत्तरतालिका ६ फेब्रुवारीला एमपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, ती पाहून उमेदवार चक्रावून गेले आहेत. कारण यात ‘पेपर-एक’ आणि ‘पेपर-दोन’ मिळून असलेल्या ४०० पैकी तब्बल ४० गुणांचे प्रश्न हे एक तर चुकीचे तरी आहेत किंवा संदिग्ध तरी एरवी हे प्रमाण सरासरी १० प्रश्न असे असते, पण ‘पेपर-१’मधील ५ आणि ‘पेपर-२’मधील ११ अशा १६ प्रश्नांची एमपीएससीने दिलेली उत्तरे ही चुकीची वा संदिग्ध असल्याचा उमेदवारांचा आक्षेप आहे.\nगणितावरील प्रश्नही उगीचच क्लिष्ट, बुद्धीला चालना देणारे तसेच तर्कशुद्ध नव्हते, असा उमेदवारांचा आक्षेप आहे. उत्तरतालिकेवर उमेदवारांनी आक्षेप नोंदविल्यानंतर अभ्यास गटाद्वारे पुनर्विचार करून सुधारित उत्तरतालिका प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे हे प्रश्न रद्द करण्यात यावेत, अशी उमेदवारांची मागणी आहे.\n*‘पेपर-१’मधील संच ‘अ’ मधील प्रश्न क्रमांक ७२ मध्ये ‘स्वतंत्र भारतात खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद आपणास ग्रामीण, सामाजिक, आर्थिक समवाटणी न्याय देण्याच्या दृष्टीने सर्वात प्रभावी वाटते,’ असा आहे. यासाठी वन हक्क कायदा, शेतजमीन कूळ कायदा, कृषी कमाल जमीन धारणा कायदा, कर्ज मुक्ती कायदा असे पर्याय देण्यात आले आहे. मुळात कोणता कायदा किती प्रभावी वाटतो याचे उत्तर व्यक्तिगणिक वेगळे असू शकेल.\n* प्रश्न क्रमांक ९ मध्ये ‘आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी २०व्या शतकातील स्वातंत्र्य चळवळीसाठी भक्कम पाया कशाच्या द्वारे घातला, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. या प्रश्नाकरिता अर्ज विनंत्यांच्या राजकारणाद्वारे, घटनात्मक साधनांद्वारे, आंदोलनात्मक मार्गाद्वारे, वसाहतवादाच्या आर्थिक समीक्षेद्वारे असे पर्याय आहेत. या प्रश्नाचे उत्तर ‘अर्ज विनंत्यांचे राजकारणाद्वारे’ असे आहे. आयोगाला मात्र ‘वसाहतवादाच्या आर्थिक समीक्षेद्वारे’ असे वाटते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nएमपीएससीमध्ये भाषेची बहुपर्यायी परीक्षा\nएमपीएससी मंत्र : इतिहासाचा तार्किक अभ्यास\nकृषिसेवा पूर्वपरीक्षा इंग्रजी प्रश्न विश्लेषण\nएमपीएससी मंत्र : शेतकरी उत्पन्नवाढीचे प्रयत्न\nएमपीएससी मंत्र : साहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा – स्वरूप\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात���मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 ‘५०० रुपये भरा आणि ओळखपत्रात दुरुस्ती करून घ्या’\n2 राष्ट्रवादीचे ठाण्यात समन्वयाचे वारे\n3 उपनगरासाठी सहा हजार चौरस मीटरची मर्यादा\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/saamana-editorial-on-anna-hazare-protest/", "date_download": "2020-09-24T02:27:05Z", "digest": "sha1:XSKJDKV6FRZ73MOFIVJVTFP7KB7SX54E", "length": 22715, "nlines": 159, "source_domain": "www.saamana.com", "title": "आजचा अग्रलेख : अण्णांना काय हवे? | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले…\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार\nशेतकऱ्य़ांची कर्जमाफी झालीच नाही, मध्य प्रदेश सरकारचा यु टर्न\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nशायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला…\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\n मग ‘या’ ट्रिक��स वापरून वाढवा स्पीड..\nHealth tips – खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या\nमासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय\nडॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nआजचा अग्रलेख : अण्णांना काय हवे\nशेतकऱ्यांच्या मालास हमीभाव मिळत नाही, पण सत्ताधाऱ्यांना निवडणूक लढवण्यासाठी हजारो कोटी रुपये कोणते धर्मात्मा देत असतात व हे धर्मात्मा फक्त सत्ताधाऱ्यांचीच झोळी का भरतात भ्रष्टाचाराचा उगम निवडणूक पद्धतीत आहे व निवडणूक आयोगही सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनूनच वागत असतो. भ्रष्टाचार संपवणारा लोकायुक्त जन्माला यायचा आहे. लोकायुक्त–उपलोकायुक्तांच्या कक्षेत मुख्यमंत्र्यांना आणले म्हणजे नक्की काय करणार भ्रष्टाचाराचा उगम निवडणूक पद्धतीत आहे व निवडणूक आयोगही सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनूनच वागत असतो. भ्रष्टाचार संपवणारा लोकायुक्त जन्माला यायचा आहे. लोकायुक्त–उपलोकायुक्तांच्या कक्षेत मुख्यमंत्र्यांना आणले म्हणजे नक्की काय करणार ‘राफेल’मध्ये भ्रष्टाचार झालाच नाही, तसे मुख्यमंत्री हेदेखील ‘साधनशूचितेचे शिरोमणीच’ असतात. अण्णांचे उपोषण या प्रश्नांची उत्तरे देईल काय\nअण्णा हजारे सध्या आपल्याच गावी उपोषणास बसले आहेत. सरकारसह माध्यमांनी त्यांना भलतेच थंडपणे घेतले. यामागचे चिंतन अण्णा हजारे यांनी करायला हवे. अण्णांच्या नेहमीच्याच काही मागण्या आहेत. त्यात शेतकऱ्याच्या मालास हमीभाव देण्याचा विषय आहे. अण्णांच्या नव्वद टक्के मागण्या मान्य केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांचे खासम्खास गिरीश महाजन यांनी केली. पुन्हा महाजन हे अण्णांना भेटण्यासाठी राळेगणला निघालेच होते, पण तोपर्यंत अण्णा यांनी यादवबाबांच्या मंदिरात उपोषण धरले होते. त्यामुळे महाजन त्रागा करून परत फिरले. जळगाव, धुळे वगैरे महापालिकांत विजय मिळवणे किंवा विजय विकत घेणे सोपे, पण अण्णांसारख्या ‘कडक’ माणसावर ‘ईव्हीएम पद्धती’ने विजय मिळविणे सोपे नाही. अण्णांच्या आंदोलनाची खास दखल घेऊ नये व अण्णांची उपासमार झाली तरी चालेल, प्रसिद्धीमाध्यमांनी इतर राजकीय कार्याकडे जास्त वेळ द्यावा असा एकंदर बं��ोबस्त मात्र झालेला दिसतो. मोदी सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत व तोंडास पाने पुसली. त्यामुळे आता उपोषण करावे असे अण्णांना वाटले. त्याच वेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक चांगली घोषणा केली आहे. लोकायुक्तांकडून होणाऱ्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्रीपदाचाही समावेश करण्यात आला. ही मागणी अण्णांची होती. इतर स्वयंसेवी संस्थाही\nकरीत होत्या. महाराष्ट्र सरकारने अण्णांचे ऐकले आहे. त्यामुळे उपोषण कशासाठी, असा प्रश्न सरकारने विचारला आहे. लोकायुक्त आणि उपलोकायुक्तांच्या नेमणुका आतापर्यंत मनमानी पद्धतीने सुरू होत्या. निवृत्तांना गाडीघोडय़ाची सोय म्हणून या पदांकडे पाहिले गेले. आता दोन्ही नेमणुकांत पारदर्शकता आणण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचे महाराष्ट्राने ठरवले. भ्रष्टाचार हा खालून वर जातो की वरून खाली झिरपतो हा गहन प्रश्न आजही कायम आहे, पण लहान मासे ज्या प्रकारे गळास लागतात तसे मोठे मासे क्वचित लागतात. भुजबळांच्या रिकाम्या कोठडय़ांची भीती मुख्यमंत्री दाखवतात, पण त्या कधीच भरल्या जात नाहीत. लोकायुक्त-उपलोकायुक्त हे आतापर्यंत शोभेचे बाहुले होते. महापालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महामंडळे, कंपन्या यांतील गैरव्यवहारांची चौकशी लोकायुक्त करू शकत होते, पण मुख्यमंत्र्यांना अभय होते. आता मुख्यमंत्रीही त्यांच्या कक्षेत आले. प्रश्न इतकाच आहे की, मुख्यमंत्र्यांनीच नेमलेले हे लोकायुक्त आपल्या बॉसची चौकशी कशी करणार निवडणुकांसाठी प्रचंड पैसा लागतो. निवडणुका जिंकण्यासाठी पैशांचा पाऊस पाडावा लागतो. अस्थिर राजकारणात घोडेबाजार होतो व मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीला हा पैसा गोळा करून\nलागतात. हा पैसा सचोटीचा, घामाचा नसतो. तो चोरपावलाने, टेबलाखालून येतो. या व्यवहारात ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ असेच सगळे असते. विरोधी पक्ष थेट जाहीर भाषणांतून भ्रष्टाचाराचे पुरावे देत असतात, पण लोकायुक्त नावाचा नंदीबैल व लाचलुचपत प्रतिबंधक खाते त्यावर कारवाई करीत नाही. सिमेंट प्रकरणात महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांना पदावरून जावे लागले होते, मुलीच्या गुणवाढप्रकरणी निलंगेकरांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले; पण भूखंडांपासून घेण्यादेण्यापर्यंत आरोप होऊनसुद्धा अनेक मुख्यमंत्री सुखरूप राहिल���. एकेका पालिका निवडणुकीचे पक्षीय बजेट चारशे कोटींचे असते. त्रिपुराची निवडणूक जिंकण्यासाठी म्हणे 500 कोटी रुपये खर्च झाले. या रकमा जमिनीवरील रोपटय़ांतून उगवत नाहीत. शेतकऱ्यांच्या मालास हमीभाव मिळत नाही, पण सत्ताधाऱ्यांना निवडणूक लढवण्यासाठी हजारो कोटी रुपये कोणते धर्मात्मा देत असतात व हे धर्मात्मा फक्त सत्ताधाऱ्यांचीच झोळी का भरतात भ्रष्टाचाराचा उगम निवडणूक पद्धतीत आहे व निवडणूक आयोगही सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनूनच वागत असतो. भ्रष्टाचार संपवणारा लोकायुक्त जन्माला यायचा आहे. लोकायुक्त-उपलोकायुक्तांच्या कक्षेत मुख्यमंत्र्यांना आणले म्हणजे नक्की काय करणार भ्रष्टाचाराचा उगम निवडणूक पद्धतीत आहे व निवडणूक आयोगही सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनूनच वागत असतो. भ्रष्टाचार संपवणारा लोकायुक्त जन्माला यायचा आहे. लोकायुक्त-उपलोकायुक्तांच्या कक्षेत मुख्यमंत्र्यांना आणले म्हणजे नक्की काय करणार ‘राफेल’मध्ये भ्रष्टाचार झालाच नाही, तसे मुख्यमंत्री हेदेखील ‘साधनशूचितेचे शिरोमणीच’ असतात. अण्णांचे उपोषण या प्रश्नांची उत्तरे देईल काय\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nलेख – विस्तारवादी चीनमुळे जगाचा विकास थांबला\nमुद्दा – माणसाचे ऋणानुबंध\nसामना अग्रलेख – म्हणे शेतकरी दहशतवादी\nलेख – चमत्कारशरण मानसिकता बदलायला हवी\nलेख – जागतिक शांततेसाठी\nसामना अग्रलेख – सरकार कोण पाडतंय\nरोखठोक – आग्रा दरबारात पुन्हा छत्रपती शिवाजी\nसामना अग्रलेख – अकाली दलाचा दणका\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध���य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला...\nया बातम्या अवश्य वाचा\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.axnewdisplay.com/mr/certifications/", "date_download": "2020-09-24T02:29:19Z", "digest": "sha1:36QLZA6UUM36AGUPNHAWVYQRU37CQLM7", "length": 5433, "nlines": 141, "source_domain": "www.axnewdisplay.com", "title": "प्रमाणपत्रे - Axnew तंत्रज्ञान प्रदर्शित कंपनी, लिमिटेड.", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nQC / तांत्रिक समर्थन\n1. AXNEW प्रदर्शन काटेकोरपणे कारखाना उत्पादन प्रक्रिया पालन केले जाईल. इ.स. FCC ROHS गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली नियंत्रण काम करीत आहे.\n2. प्रत्येक उत्पादन निर्यात आधी 48 तासांनंतर चाचणी होईल.\n3. प्रत्येक वस्तू आमच्या चढविणे नोंदींमध्ये जाईल, तो माल दुरूस्त करण्यासाठी आवश्यक असल्यास देखभाल सहज होईल.\n4. AXNEW प्रदर्शन सर्व घटक चाचणी करण्याचा प्रयत्न केला आणि मॉनिटर्स नवीन आणि orginal एलसीडी पटल समावेश दर्जेदार इलेक्ट्रॉनिक भाग दत्तक, गुणवत्ता warranty.our R & D गट संघ एक परिपूर्ण ग्रेड स्थिर कामगिरी काही लांब वापर जीवन विकसित असह्य वातावरणात काम आमच्या एलसीडी समर्थन नियंत्रण मंडळ. नियंत्रण बोर्ड कमी अपयश दर विस्तीर्ण तपमान आमच्या फायदे आहेत.\nउत्पादने वाईट परिस्थिती होते 5. असल्यास, आम्ही 48 तासांच्या आत देखभाल कॉपी होईल.\nआमच्या आदेश 6.For आपण मुख्यत्वे त्यांना हमी अटी मध्ये ते आपल्या गंतव्य आल्यानंतर ठेवले. मग ते हमी आत DOA आणि RMA सेवा होईल. साधारणपणे 1 वर्ष हमी मानक ऑर्डर, आम्ही ते 2 वर्षे हमी आम्ही आमच्या ग्राहकांना सहमती तर वाढू शकते. 3 वर्षे हमी काही विशेष प्रकल्पांसाठी एकत्र चर्चा जाऊ शकते.\nरुंद औद्योगिक नियंत्रक बोर्ड कठोर कार्यरत वातावरण आमच्या मॉनिटर्स समर्थन temperatureto. आमच्या मॉनिटर्स इ.स.-EMC, इ.स.-LVD, FCC, Rohs पालन आहेत.\nअ‍ॅड्रेसः चौथा मजला, यिन लियान टोंग इंडस्ट्रियल पार्क, आय लियान झांगबेई रोड क्र ..460०; लाँग गँग डिस्ट्रिक्ट, शेन्झे�� चीन 18१18१18२\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.c24taas.com/2019/10/92-2019_26.html", "date_download": "2020-09-24T01:07:48Z", "digest": "sha1:YBPE2BNRUOAXWHQNAHB7IV4XHTM5TTMF", "length": 6318, "nlines": 77, "source_domain": "www.c24taas.com", "title": "92 वसमत विधानसभा निवडनुक अपडेट 2019 पाचवी फेरी - C 24Taas 24Taas Marathi Live News", "raw_content": "\nHome अहमदनगर महाराष्ट्र 92 वसमत विधानसभा निवडनुक अपडेट 2019 पाचवी फेरी\n92 वसमत विधानसभा निवडनुक अपडेट 2019 पाचवी फेरी\n92 वसमत विधानसभा निवडनुक अपडेट 2019\nमुनीर पटेल( वंचित बहुजन अघाडी)7684\nरुपेश एंगडे,सी 24 तास, हिंगोली( जि. प्र)\nTags # अहमदनगर # महाराष्ट्र\nश्री.अनिल जाधव, वय - 35,राहुरी,जि.अहमदनगर.*सी २४तास - महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपुर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास जगा वर्तमानात बिनधास्त*\nनेवासा - चीनमधून घरी परतलेल्या तरुणाला कोरोना व्हायरस लागण झाल्याचा डॉक्टरांना संशय.\nनेवासा - चीनमधून घरी परतलेल्या तरुणाला कोरोना व्हायरस लागण झाल्याचा डॉक्टरांना संशय. | C24TAAS | नेवासा - नेवासा तालुक्यातील ...\nनेवासा - शासकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण ; १४ दिवसांसाठी हा परिसर बंद राहणार. | C24Taas |\nनेवासा - शासकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण ; १४ दिवसांसाठी हा परिसर बंद राहणार. | C24Taas | नेवासा येथील शासकीय ऑफिसमध्ये नोकरीस असलेला...\nसंगमनेर - संगमनेर च्या प्रवरा नदीतून दोन जण गेले वाहून,एक बालंबाल बचावला तर दुसरा बेपत्ता\nसंगमनेर च्या प्रवरा नदीतून दोन जण गेले वाहून एक बालंबाल बचावला तर दुसरा बेपत्ता संगमनेर : शाविद शेख संगमनेर शहरातील प्रवरा नदी वरील छोट्या ...\nनेवासा - कुकाण्यात कोरोणाचा शिरकाव. | C24Taas |\nनेवासा - कुकाण्यात कोरोणाचा शिरकाव. नेवासा तालुक्यातील कुकाना येथील एक ८५ वर्षीय व्यक्ती आज शनिवार २५ जुलै रोजी जिल्हा रुग्णा...\nनेवासा - आज पासून या दुकाने उघडण्यास अखेर परवानगी , जिल्हाधिकारी यांनी काढलेला आदेश पहा. | C24Taas |\nनेवासा - आज पासून या दुकाने उघडण्यास अखेर परवानगी , जिल्हाधिकारी यांनी काढलेला आदेश पहा. | C24Taas | नेवासा - लॉकडाऊनमुळे गेल...\nअहमदनगर उस्मानाबाद औरंगाबाद कोपरगाव कोल्हापूर जामखेड जालना नंदुरबार नांदेड नाशिक नेवासा पारनेर पुणे बुलढाणा महाराष्ट्र मुंबई यवतमाळ रायगड राहाता राहुरी लातूर व��शिम श्रीगोंदा श्रीरामपूर संगमनेर सांगली सातारा सोलापूर हिंगोली\nश्री.अनिल जाधव, वय - 35,राहुरी,जि.अहमदनगर.*सी २४तास - महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपुर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास जगा वर्तमानात बिनधास्त*.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/2020/09/14/loksabhanewsupdate-mp-meenakshi-lekhi-anant-kumar-hegde-and-17-mps-found-corona-positive/", "date_download": "2020-09-24T02:30:02Z", "digest": "sha1:GCRE7P5BC2ZBSB6H2DXQX345WGPRPD3W", "length": 25796, "nlines": 339, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "LoksabhaNewsUpdate : खासदार मीनाक्षी लेखी , अनंतकुमार हेगडे यांच्यासह १७ खासदारांना कोरोना ….", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nLoksabhaNewsUpdate : खासदार मीनाक्षी लेखी , अनंतकुमार हेगडे यांच्यासह १७ खासदारांना कोरोना ….\nLoksabhaNewsUpdate : खासदार मीनाक्षी लेखी , अनंतकुमार हेगडे यांच्यासह १७ खासदारांना कोरोना ….\nलोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली मात्र केंद्र शासनाने अधिवेशनाच्या दरम्यान कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले असून संसद सदस्यांना कोरून टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे . दरम्यान मीनाक्षी लेखी, अनंतकुमार हेगडे यांच्यासह एकूण १७ खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे वृत्त आहे. इतर खासदारांमध्ये प्रवेश साहिब सिंह, सुखबीर सिंह, प्रतापराव जाधव, जनार्दन सिंह, हनुमान बेनीवाल, सेल्वम जी, प्रताप राव पाटिल, रामशंकर कठेरिया, सत्यपाल सिंह यांच्यासह एकूण १७ जणांचा समावेश आहे. कोरोना उद्रेकानंतरचं हे पहिलंच अधिवेशन आहे. त्यामुळे अधिवेशनात सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. खासदारांच्या आसन व्यवस्थेपासून ते कामकाजापर्यंत प्रत्येक गोष्टी बदलली आहे. अनेक खासदारांच्या चाचणीचे रिझल्ट अद्याप प्राप्त झालेले नाहीत अशी नाराजी काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी व्यक्त केली आहे.\nअधिवेशनासाठी आलेल्या सर्व खासदारांना कोरोना किटही देण्यात आले. सोमवारी ही सगळी प्रक्रिया खासदारांना समजली. लोकसभेत खासदारांना डेस्कच्या समोर काचेचं आवरणही लावण्यात आलं आहे. एवढंच नाही तर उभं राहून बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. खासदारांना बसूनच त्यांचं म्हणणं मांडायचं आहे. आज लोकसभेत ३५९ खासदारांची हजेरी होती. पावसाळी अधिवेशनाचा हा पहिला दिवस होता. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत आहे. अधिवेशनाला उपस्थित राहण्यापूर्वी सर्वच खासदार आणि मंत्र्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात जवळपास ३० टक्के खासदारांचे रिझल्ट हे पॉझिटिव्ह आले असून त्यात दोन केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. पॉझिटिव्ह सदस्यांमध्ये शिवसेनेच्या लोकसभेतील ४ खासदारांचाही समावेश आहे. तर या आधीच अनेक खासदार आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यातले अनेक जण कोरोनामुक्तही झाले आहेत. त्यांना आता क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं आहे. संसद भवनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही कोविड चाचणी करण्यात आली.\nPrevious खा. संजय राऊत , मु. पो. दिल्ली : सत्ता गेली म्हणून महाराष्ट्राला बदनाम केलं जात आहे … महाराष्ट्रातील घटनांचा केला खुलासा\nNext LoksabhaNewsUpdate : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ, प्रवासी मजुरांसंबंधी सरकारकडे पुरेशी माहितीच नाही … \nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nCoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…\nWorldNewsUpdate : टाईमच्या टॉप १०० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश\nIndiaNewsUpdate : शरद पवारांनी केलेल्या आरोपावर निवडणूक आयोगाने दिले हे स्पष्टीकरण\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गो��से देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nMarathaReservationUpdate : मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव संमत , १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nCoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आ���ळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nMarathaReservationUpdate : मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव संमत , १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nCoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन September 23, 2020\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा September 23, 2020\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद September 23, 2020\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू September 23, 2020\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना September 23, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/2019/07/22/aurangabad-jay-shriram-matter-police-no-excuse-anybody-says-cp-chiranjeev-prasad/", "date_download": "2020-09-24T00:53:00Z", "digest": "sha1:AKM24VI56WYT3TJ52RW2UJRY5CJER2UY", "length": 31123, "nlines": 349, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "Aurangabad : “जय श्रीराम ” वाद प्रकरणात कायदा हातात घेणा-यांची गय करणार नाही – पोलिस आयुक्त प्रसाद", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nAurangabad : “जय श्रीराम ” वाद प्रकरणात कायदा हातात घेणा-या��ची गय करणार नाही – पोलिस आयुक्त प्रसाद\nAurangabad : “जय श्रीराम ” वाद प्रकरणात कायदा हातात घेणा-यांची गय करणार नाही – पोलिस आयुक्त प्रसाद\nजय श्रीरामच्या वादातून आझाद चौकात तणाव , पोलिसांच्या वाहनावर दगडफेक\nऔरंंंगाबादच्या सिडकोतील आझाद चौकात रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास मोठा जमाव जमल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. जबरदस्तीने जय श्रीराम म्हणायला लावून मारहाण केल्याची तक्रार येताच हा प्रकार घडला. यावेळी संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनांवर दगडकफेकही केली होती. दरम्यान, शहरातील शांतता बिघडवून कायदा हातात घेणा-यांची कोणत्याही परिस्थितीत गय करणार नसल्याचे प्रतिपादन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सोमवारी (दि.२२) केले. तसेच आझाद चौकातील घटनेनंतर शहराच्या विविध भागात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत टवाळखोरी करत फिरणाNयावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nहडको कॉर्नर भागात एका युवकाला रात्री अडवून जय श्रीराम म्हणण्याची सक्ती करत मारहाण केल्याची तक्रार होऊन दोन दिवस उलटले नाही तोच रविवारी रात्री सिडको भागातील आजाद चौकात अशाच प्रकारची घटना घडल्याची तक्रार समोर आली. त्यानंतर या भागात युवकांचा मोठा जमाव जमा झाला. याची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी पोहोचला. संतप्त जमाव कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्यांनी पोलिसांच्या गाड्यांवरही दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. राहूल खाडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.\nया प्रकरणी सोमवारी शेख आमेर शेख अकबर (रा.कटकट गेट) या तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून कारचालकासह इतर दोन-तीन अज्ञातांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेज काढून तपासणी केली.\nरात्रीच्या वेळी युवकांना अडवून मारहाण करण्याचे प्रकार वाढले आहे. मारहाणीच्या घटनांना नंतर धार्मिक रंग दिला जात असल्याने शहरातील शांतता भंग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रात्री ९ ते १२ या काळात दररोज नाकाबंद करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला आहे. तसेच रात्री ११ नंतर दुकाने चालू ठेवणा-यांवरही कठोर का��वाई केली जणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.\nसोशल मिडीयावर बेजबाबदार पोस्ट टाकणारांविरुद्ध कारवाई\nकिरकोळ वादाच्या घटनेला मॉब लिंचिंग, दंगल असे दाखविण्याचा प्रकार सोशल मिडियाच्या माध्यमातून होत असल्याने वारंवार दिसून येत आहे. रविवारच्या घटनेचेही काही व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकून वातारवण बिघडविण्याचा प्रयत्न झाला. अशा बेजबाबदार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची भूमिका पोलीस आयुक्तांनी घेतली आहे. सायबर विभागामार्फत असे व्हिडीओ, कॉमेन्ट टाकणा- या लोकांचा शोध घेतला जात असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही केले आहे.\nधार्मिक रंग देणा-याविरूध्द करवाई करा-जलील\nघटनेनंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तीयाज जलील यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि शहरातील परिस्थितीबाबत चर्चा केली. त्यानंतर बोलताना खा.जलील म्हणाले की, रविवारची घटना मॉब लिंचिंगचा प्रकार नसून या घटनेला काही जणांनी दोन्ही बाजुंनी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. येणा-या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन जाती-धर्माचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न काही गटांकडून केला जात आहे. आझाद चौकात जमलेल्या युवकांमध्ये बरेचजण नशा करणारे होते. या भागात ड्रग्ज माफिया सक्रीय असल्याने असे प्रकार वाढत आहेत. या माफियांसह वादाला वेगळे वळण लावणा-याविरूध्द कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केल्याचे खा. जलील यांनी यावेळी सांगितले.\nजमीयत-उलेमा-ए-हिंदने केले शांततेचे आवाहन\nहडको कॉर्नर आणि आझाद चौकात झालेल्या दोन वादाच्या घटनानंतर सोमवारी (दि.२२) जमाते उलेमा ए हिंद या संघटनेच्या पदाधिकाNयांनी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेतली. शहरात गेल्या काही दिवसापासून काही समाजवंâटकाकडून शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मराठवाडा उपाध्यक्ष तथा शहराध्यक्ष हाफीज अब्दुल अजीम, उपाध्यक्ष मुफ्ती अथर, सचिव हाफीज वैâसर खान, उपसचिव शोहेब कासमी आदींनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच शहरवासीयांनी कोणत्याही अफवेला बळी न पडता शांतता ठेववी असे आवाहनही यावेळी जमाते उलेमा ए हिंद संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.\nPrevious शाळेचे दप्तर मागितले हाच काय तो गुन्हा , बापाने दोन मुलांना पाजले विष \nNext Aurangabad : महिलांच्या संरक्षणासाठी कमांडो पथकात तरुणींचा समावेश : पोलीस उपायुक्त मीना मकवाना\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nMarathaReservationUpdate : मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव संमत , १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nCoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nMarathaReservationUpdate : मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव संमत , १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nCoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन September 23, 2020\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा September 23, 2020\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद September 23, 2020\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू September 23, 2020\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना September 23, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/prank-of-sharad-pawar-1/", "date_download": "2020-09-24T01:59:53Z", "digest": "sha1:5NLXRWVBNVJGP3FSWBBNS6DYFFMCHE6H", "length": 11108, "nlines": 106, "source_domain": "bolbhidu.com", "title": "शरद पवारांनी जनसंघच्या मंत्र्यांचा केला होता #prank.", "raw_content": "\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nBol Bhidu - विषय हार्ड\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nशरद पवारांनी जनसंघच्या मंत्र्यांचा केला होता #prank.\nमहाराष्ट्रात पुलोद आघाडीच सरकार होत. तरूण शरद पवार त्यांचे मुख्यमंत्री होते. वसंतदादा पाटलांच काँग्रेस सरकार पाडून पवार साहेबांनी स्वतःची वेगळी चूल मांडली होती. यात त्यांनी स्थापन केलेला समाजवादी काँग्रेस, शेकाप, जनता पार्टी,जनसंघ (भाजप चे त्याकाळातले नाव) अशी अनोखी आघाडी होती,\nआणि नाव होत “पुरोगामी लोकशाही आघाडी“.\nएकदा काय झालं की मुख्यमंत्री शरद पवार बंद गळ्याचा कोट अशा ऐटबाज पोशाखात मंत्रीमंडळाच्या बैठकीला आले. एवढच नव्हे तर राज्यशिष्टाचार मंत्री जावेद खान हे देखील सेम असाच बंद गळा कोट घालून आले होते.\nदोघांचा एक सारखा पोशाख बघून कोणीतरी पवारांना छेडल. मुंबई विमानतळावर कोणीतरी परदेशी राष्ट्रप्रमुख आले होते म्हणून त्यांच्या स्वागताला आम्ही दोघे गेलो होतो आणि तिथूनच थेट मंत्रीमंडळ बैठकीला आलो, असं पवारांनी सांगितलं.\n“मग तुमच्या दोघांचे कोट सारखे कसे\nजनसंघाच्या दोन मंत्र्यांना विशेष उत्सुकता होती. पवार साहेबाना त्यांची फिरकी घेण्याची लहर आली.\n“राजभवन कडून आम्हाला हा पोशाख मिळाला आहे.प्रत्येक मंत्र्याला तो दिला जातो. शपथविधी झाला की लगेच राजभवनचा अधिकृत शिंप्याला आपलं माप द्यायचं असतं. तुंम्हाला मिळाला नाही का कोट\nमुंडेंनी वशिला लावला आणि हर्षवर्धन पाटील विलासरावांच्या…\nम्हणून शिवसैनिकांनी पत्रकार भाऊ तोरसेकर यांना मारहाण केली…\nबिचारे ते दोघे पहिल्यांदाच मंत्रिमंडळात आले होते. सरकारी खर्चात एवढा सुंदर कोट शिवून मिळतोय आणि तो आपल्याला मिळत नाही म्हणजे काय दोघेही मंत्रीमहोदय तावातावात राजभवन कडे निघाले.\nराज भवनात गेल्यावर त्यांनी राज्यपालाच्या सचिवांना गाठले आणि राजभवनच्या अधिकृत शिंप्याला भेटायचे असल्याचे सांगितले. सचिवानी त्यांची शिप्याशी भेट घालून दिली. मंत्रीसाहेबांनी शिप्याला कोटाचे माप घेण्याचा आदेश दिला. बिचाऱ्या शिंप्याने पडत्या फळाची आज्ञा मानून दोघांचेही माप घेतले.\nतेव्हा महाराष्ट्राचे राज्यपाल सादिक अली हे होते. अचानक दोन मंत्री राजभवनवर आलेलं त्यांना कळाल. त्यांनी दोघांना चहापानाला बोलावून घेतलं. चहा घेता घेता त्यांनी मंत्र्यांना सवाल केला\nमंत्री म्हणाले, “राजभवनाकडून मिळणाऱ्या बंद गळा कोटासाठी माप द्यायला आलो आहे.”\nराज्यपालांना आश्चर्य वाटलं,”असे काही कोटबीट दिले जातात हे मला तर ठाऊक नाही.”\nतेव्हा जनसंघाच्या त्या मंत्र्यांना लक्षात आलं की मिश्कील मुख्यमंत्र्यांनी आपलं माप काढलं आहे. आपल्याला एप्रिल फुल बनवलय हे जाणवू न देता दोघांनी हळूच राजभवनातून काढता पाय घेतला.\nहे ह�� वाच भिडू.\n१९६८ साली सांगलीचा माणूस बनवलां ठाण्याचा नगराध्यक्ष शरद पवारांची अशीही करामत.\nपवारांचा अर्थसंकल्प चुकला होता\nविलासराव म्हणाले, आमदारांच्या डोक्यावर प्रचंड जागा आहे, वृक्षारोपणाची सुरवात तिथूनच करा.\nशरद पवारांपासून ते सुशिलकुमार, भाई वैद्य, राम नाईक…. सर्वांनी मिळून कस फसवलं \nम्हणून शिवसैनिकांनी पत्रकार भाऊ तोरसेकर यांना मारहाण केली होती\nशंकरराव चव्हाण आणि विखे पाटलांनी इंदिरा गांधींच्या संमतीने काँग्रेस पक्ष फोडला\nइतिहासात असाही एक संपादक झाला जो विधानसभेच्या हक्कभंग प्रस्तावाला पुरून उरला\nमोरारजी देसाईंना चप्पल मारून कलमाडींनी राजकारणात धडाक्यात एन्ट्री केली होती.\nपरवीन बाबीच्या प्रेमापोटी हा ऑस्ट्रेलियन माणूस भारतात आला आणि खलनायक झाला\nभिडू देवेंद्र जाधव\t Sep 23, 2020 0\n८४ वर्षांचा घरोबा संपवून शापूरजी पालनजी टाटासमूहातुन का बाहेर पडले\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nजपानी माणसाने रामायणावर बनवलेला अ‍ॅनीमेशन सिनेमा भारतात रिलीज होऊ दिला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/brad-pitt/", "date_download": "2020-09-24T00:35:09Z", "digest": "sha1:TMDM3ADVWMAORJWKOSB6ICQ74MVVMVHE", "length": 27458, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "ब्रॅड पिट मराठी बातम्या | Brad Pitt, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ सप्टेंबर २०२०\nपुणे, उल्हासनगरमधील ८४ टक्के बांधकाम मजूर राहिले वेतनाविना\nडिसेंबरपासून कोकण रेल्वे धावणार विजेवर\nपंतप्रधानांनी गौरविलेल्या फुटबॉलपटूच्या झोपडीवर पडणार महापालिकेचा हातोडा\nऔषध, ऑक्सिजन वितरणाचे योग्य नियोजन करा\nडॉक्टरांना पुन्हा झालेला कोरोना संसर्ग तीव्र\nअजय देवगणबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या याबद्दल\nड्रग्जप्रकरणी शिल्पा शिंदेचे मोठे विधान; म्हणाली, सगळीकडे हेच पण...\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nअभिनेत्री निवेदिता सराफ कोरोना पॉझिटीव्ह, स्वत:ला केलं क्वॉरंटाईन\nदुबईवरुन लवकरच परतणार संजय दत्त आणि मान्यता दत्त, समोर आले 'हे' कारण\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nवाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत\nव्हिसाशिवाय जगातील 'या' 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय, केंद्र सरकारने दिली माहिती\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nराज्यात गेल्या २४ तासांत २१ हजार २९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४७९ जणांचा मृत्यू; १९ हजार ४७६ जणांना डिस्चार्ज\nगडचिरोली : औषधोपचाराच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी लिपिकाने घेतली एक हजाराची लाच, एसीबीकडून अटक\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद��रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nराज्यात गेल्या २४ तासांत २१ हजार २९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४७९ जणांचा मृत्यू; १९ हजार ४७६ जणांना डिस्चार्ज\nगडचिरोली : औषधोपचाराच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी लिपिकाने घेतली एक हजाराची लाच, एसीबीकडून अटक\nAll post in लाइव न्यूज़\nही अभिनेत्री १ नाही तर तब्बल ३ लग्न करूनही राहतेय एकटी, आहे सहा मुलांची आई\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nया अभिनेत्रीनं आतापर्यंत तीन लग्न केली, पण तरीही ती आज एकटीनं आयुष्य जगत आहे. ... Read More\nAngelina JolieBrad Pittअँजोलिना जॉलीब्रॅड पिट\nतीन लग्न तरीही सिंगल.. अँजेलिना जोलीचे आतापर्यंत कधीच न पाहिलेले पाहा फोटो\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअँजेलिना जोलीचे ग्लॅमरस फोटो पहिल्यांदाच आले समोर ... Read More\nAngelina JolieBrad Pittअँजोलिना जॉलीब्रॅड पिट\nब्रॅड पिटला घटस्फोट दिल्यानंतर त्याची एक्स वाइफ अँजेलिना जोलीची ही धक्कादायक बाब आली समोर, वाचून व्हाल हैराण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअँजेलिना जॉली व ब्रॅड पिट ही हॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी 2016 साली विभक्त झाली. त्यानंतर आता अँजेलिनाची एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ... Read More\nAngelina JolieBrad Pittअँजोलिना जॉलीब्रॅड पिट\nOscar 2020 : 33 वर्षांनंतर स्वप्नपूर्ती; ब्रॅड पिटने अखेर कोरले ऑस्करवर नाव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nOscar 2020 : 92 व्या ऑस्करपुरस्कार सोहळ्यात सर्वात पहिला अवार्ड हॉलिवूड सुपरस्टार ब्रॅड पिटने आपल्या नावावर केला. ... Read More\nBrad PittOscarOscar nominationsब्रॅड पिटऑस्करऑस्कर नामांकने\n घटस्फोटाच्या 14 वर्षांनंतर पुन्हा पहिला पत्नीच्या प्रेमात पडला हा सुपरस्टार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकॅमे-याच्या झगमगाटात स्टार्सच्या नात्यांतील बदल सहज टीपता येत नाहीत. पण म्हणून ते लपूनही राहत नाहीत. ... Read More\nBrad PittAngelina Jolieब्रॅड पिटअँजोलिना जॉली\nही अभिनेत्री १ नाही तर तब्बल ३ लग्न करूनही राहतेय एकटी, जाणून घ्या तिच्याबद्दल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nया अभिनेत्रीनं आतापर्यंत तीन लग्न केली, पण तरीही ती आज एकटीनं आयुष्य जगत आहे. ... Read More\nAngelina JolieBrad Pittअँजोलिना जॉलीब्रॅड पिट\nहॉलिवूडचा हा अभिनेता दारूचं व्यसन सोडवण्यासाठी १८ महिने राहिला रिहॅब सेंटरमध्ये\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदारूच्या व्यसनामुळे हॉलिवूडच्या या अभिनेत्याची पत्नी झाली विभक्त ... Read More\nBrad PittAngelina Jolieब्रॅड पिटअँजोलिना जॉली\nशकिरा, टॉम क्रूझ, ब्रॅड पिट; जाणून घ्या तुमच्या लाडक्या कलाकाराची आवडती भारतीय डिश\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपोरस मालिकेतील विकास वर्माचा लूक आहे या हॉलिवूड अभिनेत्याप्रमाणे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पोरस या या भव्य दिव्य मालिकेत सध्या विकास वर्मा हा देखणा अभिनेता सेल्युकस निकेटर या शक्तिशाली योद्ध्याच्या भूमिकेत दिसत आहे. सेल्युकस हा अॅलेक्झांडरचा सर्वाधिक विश्वासू सेनापती होता. ... Read More\nकाही सेकंदाच्या भूमिकेसाठी ब्रॅड पिटने घेतली इतकी फी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहॉलिवूडचा सुपरस्टार ब्रॅड पिटने काही सेकंदाच्या भूमिकेसाठी किती फी घ्यावी काही अंदाज होय, ‘डेडपूल2’ या चित्रपटात ब्रॅड पिट अतिथी भूमिकेत आहे. काही सेकंदाची ही भूमिका ब्रॅड करणार की नाही, यासाठी तो किती फी घेईल, असे अनेक प्रश्न होते. ... Read More\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nदुबईत खेळाडू कॅच का सोडत आहेत \nबॉलीवूडच्या Drugs कनेक्शनचा Sushant Singh Rajputशी सबंध \nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nहिना खानने शेअर केले लेटेस्ट फोटोशूट, पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसली स्टनिंग, पहा फोटो\n या महिलेनं रचला इतिहास; राफेलच्या पहिल्या फायटर पायटल होण्याचा मिळवला मान\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रश���यन लशीची 'तारीफ'\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nबिग बॉस 14 : रिअल लाईफमध्ये खूपच स्टायलिश आहे 'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्री नैना सिंग\nIndia China FaceOff: लडाखमध्ये ड्युटी लागताच चिनी सैनिकांना रडू कोसळलं; फोटो व्हायरल\nFact Check: केंद्र सरकारची वैभव लक्ष्मी योजना, व्यवसायासाठी महिलांना देणार ४ लाखांचे कर्ज\nड्रॅगनला विरोध; नेपाळच्या जमिनीवर चीनचा 'कब्जा', रस्त्यावर उतरले लोक\nIPL 2020 : गौतम गंभीरची MS Dhoniवर टीका; ते तीन Six म्हणजे वैयक्तिक धावा, याला नेतृत्व म्हणत नाही\nGold Rates: सोन्याच्या दरात हजाराची घसरण; दोन दिवसांत 1600 रुपयांनी घसरले\nआजारी, दिव्यांग कर्मचारी पोहोचले स्ट्रेचरवर\n८५ हजार ४८४ पैकी ७५ हजार ५०९ चाचण्या निगेटिव्ह\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माची फटकेबाजी, मुंबई इंडियन्सनं उघडले विजयाचे खाते\nCoronaVirus News: मुख्यमंत्र्यांनी दिलेलं 'ते' उदाहरण पंतप्रधानांना आवडलं; बैठकीच्या शेवटी मोदींकडून खास उल्लेख\nCoronaVirus News: पंतप्रधान मोदींनी सांगितली 'मायक्रो लॉकडाऊन'ची कल्पना; मुख्यमंत्री लागू करणार\nपंतप्रधान मोदींची संसदेत एन्ट्री, सदस्यांनी दिल्या 'भारत माता की जय' आणि 'जय श्री राम'च्या घोषणा\nरिलायन्स जिओच्या 'या' मोठ्या निर्णयाने झाली एअरटेल, Viच्या शेअर्सची घसरगुंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/fleeting-life-enjoy-it-writes-vrushali-bhanbhane-31232", "date_download": "2020-09-24T01:43:39Z", "digest": "sha1:E4O4SQO446T3FPOBO7CHQ4T5V5DO7ZXZ", "length": 10441, "nlines": 131, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "fleeting life enjoy it writes vrushali bhanbhane | Yin Buzz", "raw_content": "\nआयुष्यात चांगली नाती आणि मित्र मैत्रिणी असणं खूप गरजेच आहे. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण ताण तणाव हलके करतात.\nआयुष्यातला प्रत्येक क्षण हा अतिशय मौल्यवान आहे. एका क्षणात काय घडेल ते सांगता येत नाही. म्हणून आयुष्य तुम्हाला आवडतं तसं जगा. बघायला गेल तर आयुष्य तितकंही अवघड नाही जगायला, त्यामुळे नेहमी हसत राहा कारण हसायला पैसे लागत नाही.\nबालपण, तरुणपण आणि म्हातारपण या महत्वाच्या स्टेज आहेत. यात जगलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कारण मृत्यू कुठल्याही क्षणी येईल. मृत्यू हा कोणालाच टळला नाही, हा निसर्ग नियमच आहे.\nदेवाने प्रत्येकाला वेगळं बनवलं आहे. स्वतःची तुलना दुसऱ्या सोबत करू नका. स्वताला आरश्यात प���हून, आहे तसे स्वीकारा. आरसा कधी खोट बोलत नाही. तुमच्यात काय खास आहे हे शोधा. देवाने त्याला इतकं चांगलं दिलं आणि मला नाही अस म्हणून देवाला दोष देऊन त्याचा अपमान करू नका. आयुष्यात तुम्हाला आवडतं ते करा. लोक काय म्हणतील हा विचार करून स्वतःच्या काम किंवा आवड यावर ब्रेक मारू नका.\nआयुष्यात चांगली नाती आणि मित्र मैत्रिणी असणं खूप गरजेच आहे. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण ताण तणाव हलके करतात. हीच माणसे खचलेल्या वेळी आधार देतात. सकारात्मक लोकांशी नाते जोडा, तर त्रासदायक लोकांपासून लांब राहा. तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत बोला, भेटावसं वाटल तर भेटा, त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला.\nमनात कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप ठेवू नका. चुकलात तरी चूक होऊ द्या कारण चुका या देवाकडून पण होतात. चूक झाली तर ती सुधारा पण घाबरून जाऊ नका. नेहमी चांगली वृत्ती ठेवा. दुसऱ्यांना मदत करत राहा. मनमोकळेपणाने प्रेम करा व नाती जपा. एखाद्याने काही चांगल काम केलं तर त्याचं कौतुक करा आणि नाही आवडलं तर ते न दुखावता त्याला ते सांगा. मनामध्ये कोणासाठी द्वेष, राग ठेवू नका. जाती ,धर्म असा भेदभाव करू नका कारण या लोकांनी तयार केलेल्या गोष्टी आहेत. माणसाला फक्त माणुसकी हवी.\nमजेत आणि मनमुराद जगा, टेन्शन घेऊ नका. आयुष्य हे एकदाच भेटतं. आयुष्य फक्त काम करण्यासाठी नाही, त्याचा उपभोग घ्या. आवडतं तिथे फिरा, आवडत ते खा, आवडतं तस राहा, स्वतःची काळजी घ्या. आठवणीच्या क्षणांचा साठा तयार करा .आठवणी या हत्तीच्या पावलांच्या ठश्या सारख्या मनावर उमटतात ज्या कधी पुसल्या जात नाही.\nभूतकाळाचा पश्चात्ताप आणि भविष्याची चिंता, करण्यापेक्षा वर्तमानात जगायला शिका कारण या क्षणामध्ये खरा आनंद आहे. माणूस जन्माला येताना हि मोकळ्या हाताने येतो आणि मरण आल्यावर हि मोकळ्या हाताने जातो, पण मागे बरच काही सोडून जातो. म्हणूनच म्हणतात\nजिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना\nमस्त राहा, बिनधास्त जागा, काळजी घ्या....\nएमएससी सूक्ष्मजीवशास्त्र - २, एच व्ही देसाई महाविद्यालय, पुणे\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\n‘या’ विद्यापीठात परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध; मॉक टेस्टही होणार\nपुणे :- अंतिम वर्ष���च्या परीक्षा १ ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. सर्वच विद्यापीठांनी...\nआयपीएलच्या इतिहासात ख्रिस जॉर्डनचा सर्वांत महागडा ओव्हर; एकाच सामन्यात दोन 'अनोखे'...\nआयपीएलचा थरारक अनुभव काल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. इंडियन प्रीमियर लीगचा दुसरा...\nकृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंगसारख्या प्रगत तंत्रज्ञानामुळे ऑटोमोटिव्ह क्षेत्रात...\nकृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंगसारख्या प्रगत तंत्रज्ञानामुळे ऑटोमोटिव्ह क्षेत्रात...\nविश्वगुरू भारत विश्वगुरू म्हणजे जगाचा शिक्षक. विश्वगुरु भारत ही संकल्पना मांडताना...\nभ्रूण व्यथा सांग ना आई, बोलना अशी कठोर का झालीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/haryana/article/appropriate-fertilizer-for-good-growth-and-quality-lemon-5c5aab72b513f8a83c03c17a", "date_download": "2020-09-24T02:47:55Z", "digest": "sha1:DEPDKC6LC5HAVY5IJ5XVSK3MVQZJK5W6", "length": 5432, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - लिंबू च्या गुणवत्तापूर्ण वाढीसाठी योग्य खतांची मात्र देणे आवश्यक - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nलिंबू च्या गुणवत्तापूर्ण वाढीसाठी योग्य खतांची मात्र देणे आवश्यक\nशेतकऱ्याचे नाव - श्री गोपी राज्य - आंध्रप्रदेश सल्ला - प्रती एकरी १९:१९:१९ @ ३ किलो तसेच ह्युमिक अॅसिड ५०० ग्राम ठिबक मधून द्यावे.\nलिंबूपीक संरक्षणशोषक कीटकअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nलिंबूवर्गीय फळझाडांवरील फळगळ रोखण्यासाठी उपाययोजना\nलिंबूवर्गीय फळझाडांवर रस शोषक पतंग व फळमाशी या दोन मुख्य किडींमुळे सर्वाधिक फळगळ होते. या किडीमुळे सर्वाधिक फळगळ सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात दिसून येते. किडींमुळे...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nलिंबूपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nआले पिकामध्ये अन्नद्रव्ये कमतरता\nशेतकऱ्याचे नाव - श्री. निखिल क्षीरसागर राज्य - महाराष्ट्र टीप - चिलेटेड फेरस @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. तसेच सल्फर ९०% डब्ल्यूडीजी @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे...\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nलिंबूपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nनिरोगी व आकर्षक लिंबू पीक\nशेतकऱ्याचे नाव- श्री. अर्जुन भानप्रिया राज्य- मध्यप्रदेश टीप- १९:१९:१९ @७५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्���ति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1047242", "date_download": "2020-09-24T02:55:58Z", "digest": "sha1:FPJAPVI2PJVHLG6GETJKVPX3XZBS3W3Q", "length": 2496, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"विकिपीडिया:विकिभेट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"विकिपीडिया:विकिभेट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:४३, ३ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती\n५१ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n१९:०४, २ जुलै २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: hy:Վիքիպեդիա:Վիքիհավաքներ)\n२१:४३, ३ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: tg:Википедиа:Викивохӯриҳо)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/320418", "date_download": "2020-09-24T02:55:05Z", "digest": "sha1:G3CUOZHWVUORJC4KGMSSR77XGFAS5D7V", "length": 2203, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १५६१\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १५६१\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०५:२५, ३० डिसेंबर २००८ ची आवृत्ती\n३१ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: fa:۱۵۶۱ (میلادی)\n०९:१४, १० जुलै २००८ ची आवृत्ती (संपादन)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: vo:1561)\n०५:२५, ३० डिसेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (सांगकाम्याने वाढविले: fa:۱۵۶۱ (میلادی))\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/bjp-congress-narendra-modi-nadda/", "date_download": "2020-09-24T01:21:42Z", "digest": "sha1:T4OZ222AGHUS7C46XL2B5JNLMZ4MKNZW", "length": 15177, "nlines": 162, "source_domain": "www.saamana.com", "title": "जनतेने नाकारलेलेच देशात अफवा पसरवत आहेत, नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, 21 हजार नवीन रुग्ण\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमुंबईतील गिरण्यांचा इतिहास साकारतोय\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nसलग ���ाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले…\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार\nशेतकऱ्य़ांची कर्जमाफी झालीच नाही, मध्य प्रदेश सरकारचा यु टर्न\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nशायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला…\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\n मग ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड..\nHealth tips – खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या\nमासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय\nडॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nजनतेने नाकारलेलेच देशात अफवा पसरवत आहेत, नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका\nजनतेने ज्यांना साफ नाकारले आहे, तेच आज देशात खोटं बोलत आहेत, अफवा पसरवत आहेत. पण त्याचा काही एक फायदा होणार नाही. त्याच्याकडे खूप कमी शस्त्रे उरली आहेत अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केली.\nभाजपच्या अध्यक्षपदी जे. पी. नड्डी यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे दिल्लीच्या पक्ष कार्यालयात जोरदार स्वागत करण्यात आले त्या वेळ��� नरेंद्र मोदी बोलत होते. जनता हीच खरी देशाची ताकद आहे. त्यांनीच पहिल्यांदा बिगर काँग्रेसी पक्षला बहुमत दिले. पण आज त्यांच्यामध्ये विरोधक खोटय़ा अफवा पसरवत आहेत. त्या खोडून काढण्यासाठी आपणही तेवढय़ाच ताकदीने जनतेपर्यंत पोहचले पाहिजे असे आवाहन मोदी यांनी कार्यकर्त्यांना केले.\nसत्तेत असताना संघर्ष करणे एखाद्या राजकीय पक्षासाठी खूप कठीण असते. पण भाजप सत्तेत असताना अमित शहा यांनी पक्ष वाढवला ही खूप मोठी गोष्ट आहे. मी खूपच भाग्यवान आहे. इथे बसलेल्या सर्व नेत्यांसोबत काम करायला मिळाले. त्यांचे बोट पकडून शिकायला मिळाले, असेही मोदी म्हणाले.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, 21 हजार नवीन रुग्ण\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले 89,746\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nमुंबईतील गिरण्यांचा इतिहास साकारतोय\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nहाफकिनमध्ये कोरोना लसीवर संशोधन आवश्यक, तीन आठवड्यात आराखडा सादर करा\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nट्रेन सध्या तरी नकोच\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले...\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nमुंबईतील गिरण्यांचा इतिहास साकारतोय\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nहाफकिनमध्ये कोरोना लसीवर संशोधन आवश्यक, तीन आठवड्यात आराखडा सादर करा\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nट्रेन सध्या तरी नकोच\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम, दामोदर हॉल बुडाला\nया बातम्या अवश्य वाचा\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, 21 हजार नवीन रुग्ण\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले...\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketpatekar.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B2/", "date_download": "2020-09-24T01:53:37Z", "digest": "sha1:XIGF6RG3RCOPJZWGEHA7I7GCGF3MSOTS", "length": 4285, "nlines": 64, "source_domain": "www.sanketpatekar.com", "title": "काजव्यांच्या राशीतून ..........लुकलुकता राजमाची !!", "raw_content": "\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nQuotes आणि बरंच काही\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \nTag: काजव्यांच्या राशीतून ……….लुकलुकता राजमाची \nकाजव्यांच्या राशीतून : राजमाची\nकाजव्यांच्या राशीतून : राजमाची\nकाजव्यांच्या राशीतून.. तुम्ही म्हणालं राजमाची अन काजव्याच्या राशीतून हि काय भानगड आहे. राजमाची किल्ल्याशी त्याचा काय संबंध त्याचं साधं सरळ अस उत्तर आहे.लोणावल्याहुन हून जर तुम्ही तुंगार्ली मार्गे राजमाची करण्याचा विचार करत असाल अन न ते हि रात्रीच्या दाट अंधुक काळोखात, पावसाच्या अगदी रिमझिम ओसरत्या सरित , ‘ तर तुम्हाला काजव्यांच्या नैसर्गिक स्वयंमचलित प्रकाशाचे लुक लुकणारे, मन मोहून टाकणारे अनेक तारे जागोजागी झाडांवर पाहायला मिळतात. त्याने मनात अनेक आनंद तवंग उठू लागतात. निसर्ग तसां अद्भुत अन रहस्यमयच आहे. निसर्गाची अनेक चमत्कारिक… Read More Read More\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nमराठमोळ्या नवीन वर्षी स्वागत यात्रेस टिपलेला एक क्षण - ठाणे\nनवीन पोस्ट'च्या अपडेट मिळण्यासाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/15290", "date_download": "2020-09-24T01:51:32Z", "digest": "sha1:GBMQTGJQSB2ZCYXFVGCJWL3YFDEZFHGG", "length": 7556, "nlines": 95, "source_domain": "dhanlabh.in", "title": "UPI व्यवहारांसाठीचे चार्जेस ग्राहकांना परत करण्याचा आदेश – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nUPI व्यवहारांसाठीचे चार्जेस ग्राहकांना परत करण्याचा आदेश\nकरोना संकटामध्ये बँक ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. यूपूआय, रुपे आणि भीम (UPI, RuPay BHIM) च्या माध्यामातून झालेल्या ट्रांजेक्शनवर चार्ज लावू नका असा आदेश रविवारी आयकर विभागाने बँकाना दिला आहे. एक जानेवारी २०२० पासून आकारण्यात आलेले शुल्क ग्राहकांना परत करावे असे निर्देशही देण्यात आले आहेत\nअटल पेन्शन योजनेला प्रचंड प्रतिसाद \n‘एसबीआय’, ‘आयसीआयसीआय’ बँक — बचतीवरील व्याज कपात\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nतुम्हीही मुकेश अंबानी बना \nमग गुंतवणूक करायची तरी कुठे\nआर्थिक नियोजन — उद्योगांसाठी\nआर्थिक संकट-पर्सनल लोन की गोल्ड लोन\nगोल्ड बॉंड – आधुनिक सोने खरेदी\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/!!-3524/", "date_download": "2020-09-24T00:53:29Z", "digest": "sha1:3OW4UYS6W4YJHXD2Z65ZAAYXHNS2PYBL", "length": 3982, "nlines": 111, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-पण......कधी.. !!", "raw_content": "\nपाऊस प्रेमाचा बरसून गेला\nपण तुझा मोरपिसारा फुलणार कधी\nइंद्रधनुही तो तरसून गेला\nपण त्याच्या रंगात तु रंगणार कधी..\nह्या मनात नाचुन गेली...\nतुझ्या नजरेची बरसात मला\nआज पुन्हा भिजवून गेली\nवाराही प्रितिचे गाणे गाऊन गेला...\nपण त्याचा सुर तु ऐकणार कधी...\nमहिने गेले…किती वर्षही निघुन गेले...\nगुलाबी आगमन तुझे होणार...\nरातराणीच्या फ���लांनी आसमंत धुंदीला\nपण मनपाकळ्यांना तु गंधणार कधी....\nमहिने गेले…किती वर्षही निघुन गेले...\nगुलाबी आगमन तुझे होणार...\nरातराणीच्या फुलांनी आसमंत धुंदीला\nपण मनपाकळ्यांना तु गंधणार कधी....\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.diamante-tech.com/mr/dmt5-police-camera.html", "date_download": "2020-09-24T00:39:21Z", "digest": "sha1:SPWH3NNPKETQHVHBU24PDWTCLIDS6ZBZ", "length": 11115, "nlines": 259, "source_domain": "www.diamante-tech.com", "title": "DMT5-Police Camera factory and suppliers | Diamante", "raw_content": "\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nलेन्स 140 डिग्री विस्तृत कोन\nस्क्रीन 2 इंच एलसीडी\nस्टोरेज अंगभूत 16G / 32G\nबॅटरी काढण्यायोग्य 1950mAH अल्कली धातुतत्व-पॉलिमर बॅटरी, 2pcs\nइन्फ्रारेड LED 15 मीटर कार्यरत श्रेणी\nइंटरफेस USB 2.0 डेटा स्थानांतरण; व्हिडिओ आउटपुट HDMI\nPTT कार्य 2-वे Radios विविध प्रकार ला कनेक्ट करा उपलब्ध\nकाम तापमान -40 ~ + 60 अंश सेल्सिअस\nस्टोरेज तापमान -20 ~ + 55 अंश सेल्सिअस\nUSB केबल, वॉल चार्जर, मॅन्युअल, युनिव्हर्सल मेटल क्लिप, 2x बॅटरीज, 1x ड्रॉप-इन चार्ज गोदी, सॉफ्टवेअर सीडी\nअंगभूत जीपीएस, अंगभूत केलेली, बाह्य कॅमेरा, PTT केबल, सक्शन कप कंस, गणवेषावरील स्कंधभूषण क्लिप\nव्हिडिओ / image / ऑडिओ\nव्हिडिओ स्वरूप .MP4 / .mov (संक्षेप स्वरूप: H.264)\nऑडिओ इनपुट अंगभूत मायक्रोफोन\nपासवर्ड संरक्षण मेनू आणि प्लेबॅक (उपलब्ध) प्रविष्ट इनपुट संकेतशब्द\nमाहिती संरक्षण कॅमेरा डेटा तपासण्यासाठी आवश्यक निर्दिष्ट सॉफ्टवेअर आणि संकेतशब्द\nपूर्व-रेकॉर्डिंग 5 ~ 30 सेकंद\nवॉटरमार्क वापरकर्ता आयडी (5-अंकी डिव्हाइस आयडी आणि 6-अंकी पोलीस आयडी), तारीख वेळ मुद्रांक\nस्नॅप शॉट चित्र कॅप्चर करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग\nएक बटण रेकॉर्डिंग समर्थन\nफास्ट फॉरवर्ड 2X, 4X, 8X\nरिवाइंड करा 2X, 4X, 8X\nबॅटरी स्थिती स्क्रीन डिस्प्ले\nबॅटरी कमी चेतावणी बीप अॅलर्ट\nचार्जिंग वेळ 3 तास\nलांब बॅटरी शरीर थकलेला कॅमेरा 1080p\n4G जीपीएस वाय फाय पोलीस शरीर घालण्यास योग्य कॅमेरा\nकायद्याची अंमलबजावणी 4g पोलीस थकलेला कॅमेरा\nAmbarella सुरक्षा रक्षक शरीर कॅमेरा\nसुरक्षा रक्षक सह शरीर पोलीस थकलेला कॅमेरा\nकायदा सुव्यवस्था शरीर व्हिडिओ जुनी कॅमेरा\nआघाडी रेकॉर्डिंग बटण पोलीस शरीर थकलेला कॅमेरा\nपूर्ण एचडी 1080 पोलीस शरीर जुनी कॅमेरा\nजीपीएस सुरक्षा रक्षक शरीर जुनी कॅमेरा\nशुल्क बेल्ट हात Cuffs पोलीस कॅमेरा\nमुख्यपृष्ठ सुरक्षा क��मेरा प्रणाली वायरलेस वायफाय\nIp67 पोलीस शरीर जुनी लपलेली कॅमेरा\nIp67 सुरक्षा रक्षक शरीर जुनी कॅमेरा\nइ नाइट व्हिजन पोलीस शरीर जुनी कॅमेरा\n3600mah बॅटरी सह मिनी DVR कॅमेरा\nनाइट व्हिजन पोर्टेबल पोलीस शरीर थकलेला कॅमेरा\nबाहेरची वायरलेस वायफाय एचडी IP सुरक्षा कॅमेरा\nकायद्याची अंमलबजावणी पोलीस शरीर थकलेला कॅमेरा\nपोलीस शरीर जुनी व्हिडिओ कॅमेरा पूर्ण एचडी 1296p\nपोर्टेबल पोलीस व्हिडिओ शरीर जुनी कॅमेरा\nसुरक्षा रक्षक पूर्ण एचडी कार्यालय शरीर जुनी कॅमेरा\nसाइट अंमलबजावणी रेकॉर्डर पोलीस कॅमेरा\nकार्यालय तास: परवेझ 9 am-6pm\nपुरावा कॅप्चर दोन्ही बाजूस न्याय आणू एक सुरक्षित जग निर्माण करतो. आपण अशा प्रकारे भूषवलेले वस्त्र कॅमेरा बोलता एक निवड केली एकदा सुरक्षा की आपल्या हातात आहे.\nसंपर्क भूषवलेले वस्त्र ते आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/category/lifestyle/health-fitness/", "date_download": "2020-09-24T01:10:21Z", "digest": "sha1:WWY2UFQDNOLPJJCHGNQEUQZ7B4X3ZXPA", "length": 11416, "nlines": 246, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Latest Health and Fitness News updates on Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nमुंबई इंडियन्सने ४९ धावांनी जिंकला सामना\nपूनम पांडेने केली पतिविरोधात मारहाणीची तक्रार\nपृथ्वीराज चव्हाण यांचे आरक्षणावर चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर\nक्वान एंटरटेनमेंटमध्ये अनेक कलाकारांची गुंतवणूक, सलमानचे आले नाव\nनींद ना मुझ को आये…\nहे गाणं आपण नक्की ऐकलं असेल. झोपेवर किती गाणी आहेत, नाही का म्हणजे झोप ही किती आवश्यक आहे हे सांगण्याची तशी गरज नाही....\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ ह्याची पुनश्च प्रचिती\nआहार हा शरीराला तृप्त करणारा, शीघ्र बल देणारा असतो. आयु (जीवन), तेज (कांती), उत्साह, स्मृती, ओज (जीवनीय शक्ती) आणि अग्नी वाढविणारा आहे. अन्न हे...\nकोरोनाचा प्रादुर्भाव ; घरात सुरक्षित राहून घ्या ‘या’ गोष्टींची काळजी\nमुंबई : कोरोनाने संपूर्ण जगाला वेढीस धरलं आहे. या कोरोना व्हायरसमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात खूप उलथापालथ झाली आहे. करोना विषाणू जगभरात पोहोचला आहे. अनेक देशात...\nइन्स्टंट नुडल्सने पोट भरते पण, आरोग्य बिघडते\nबाजारात स्वस्त आणि चविष्ट इन्स्टंट नुडल्स सहज मिळतात. अनेक ���रातही मुलांना आवडतात म्हणून नुडल्सचे बेत सुरू असतात. इन्स्टंट नुडल्समुळे मुलांचं पोट भरतं. पण त्यात...\nतणाव घालवण्यासाठी उपचार ‘गाईंचा सहवास’\nमानसिक तणाव घालवण्यासाठी युरोपियन देशांमध्ये ‘गाईंचा सहवास’ (काऊ कडलिंग सेशन) उपचार लोकप्रिय होत आहेत. यासाठी गाईंच्या सहवासाचे एक तासाचे शुल्क ७५ डॉलर (५२०० रुपये)...\nआवाजावरून होणार नैराश्य आणि बैचैनीचे निदान \nनैराश्य आणि बैचैनी या मानसिक आजारांचे निदान आता आवाजाच्या चाचणीवरून होईल. भारतात मानसिक आजारांबद्दल पाहिजे तितकी जागरूकता नाही त्यामुळे या आजारांकडे बरेच दुर्लक्ष होते....\nटेब क्लिनिक्स : सांध्यांच्या आणि स्नायूंच्या वेदनेचे कायमस्वरूपी निदान\nनागपूर : टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स ही संस्था शहरात गेल्या १९ वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेच्या संपूर्ण भारतात तीन शाखा असून अनेक रुग्ण कायमस्वरूपी बरे...\n स्वाईन फ्लू पासून करा बचाव..\nदेशभरात स्वाईन फ्लू पसरत आहे. राजस्थान, गुजरात, दिल्ली, हरयाणा या राज्यात स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या वाढताना दिसत आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना देखील...\nदुधासोबत खारीक भिजवून खाण्याचे हे आहेत अद्भुत फायदे\nखारीक म्हणजेच सुकवलेले खजूर. अनेक गोडाच्या पदार्थांमध्ये, लाडू, खीर अशा पदार्थांमध्ये खारीक हमखास वापरले जाते. अनेकदा स्त्रीयांच्या आरोग्यासाठी खारीक लाभदायक असते हे तुम्ही वाचले...\nपांढरा तांदूळ दररोज सेवन करणे शरीरासाठी घातक \nमुंबई : भारतात अनेक राज्यात भाताचे पीक मोठया प्रमाणात घेतले जाते. विदर्भातील तांदूळ देशभर निर्यात होतो. विदर्भात भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा या ठिकाणी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/03/blog-post_39.html", "date_download": "2020-09-24T03:14:24Z", "digest": "sha1:NU5KPU6QGYMRLFKRFQNGF63MB7RG3NX4", "length": 5654, "nlines": 57, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "दूध वितरकांच्या मागण्यांसंदर्भात दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न", "raw_content": "\nदूध वितरकांच्या मागण्यांसंदर्भात दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न\nbyMahaupdate.in शुक्रवार, मार्च ०६, २०२०\nमुंबई, दि. 5 : महाराष्ट्र दूध वितरक सेनेच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.\nयावेळी आमदार रविंद्र वायकर, पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त नरेंद्र पोयाम, सहसचिव माणिक गुट्टे, ‘महानंद’चे व्यवस्थापकीय संचालक शिवाजी पहिनकर, महाराष्ट्र दुग्ध वितरक सेनेचे कार्याध्यक्ष राम कदम आदी उपस्थित होते.\nदुग्धविकास मंत्री श्री. केदार म्हणाले, दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी व भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागांतर्गत असलेल्या प्रयोगशाळा व अन्न औषध प्रशासन विभागांतर्गत असणाऱ्या प्रयोगशाळा यांच्यामार्फत दुधातील भेसळ तपासून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या भेसळ तपासणी व जनजागृती करणाऱ्या व्हॅन राज्यात कार्यारत असल्याचे सांगून पोलीस, पशुसंवर्धन विभाग आणि अन्न व औषध प्रशासन यांनी संयुक्तपणे कार्यवाही करीत असल्याचे त्यांनी सांगितले.\nआरे दूध वितरकांचे दूध विक्री कमिशन वाढ व वाहतूकदराचा ग्राहकांवर परिणाम होणार नाही असा मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आरे दूध केंद्र भुईभाडेविषयी मुंबई महानगरपालिकेला विरतकांच्या मागणीनुसार प्रस्ताव देण्यात येऊन हा विषय मार्गी लावला जाईल. तसेच इतर समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक विचार केला जाईल असेही श्री. केदार यावेळी म्हणाले.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE/page/152/", "date_download": "2020-09-24T00:59:30Z", "digest": "sha1:B25RCYD2ATGCZ32JJ3F7P7ISCWK2N2I5", "length": 23721, "nlines": 355, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "मराठवाडा – Page 152", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nऔरंगाबाद लोकसभा कोळसे पाटीलच आमचे उमेदवार : प्रकाश आंबेडकर\nआम्ही काॅंग्रेसला वेळ देऊनही त्यांनी वेळेत निर्णय न घेतल्याने आम्हाला आमचे २२ उमेदवार घोषित क��ावे…\nसुभाष पाटील : औरंगाबादचे नारायण राणे यांचे सेनेविरोधातील उमेदवार\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी आधीच केली…\nAurangabad : बहुचर्चित न्या . कोळसे पाटलांच्या जागेबाबत काय म्हणाले वंचित बहुजन आघाडीचे नेते \nबहुचर्चित औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा वंचित बहुजन आघाडीने लढविण्याचा निर्णय घेतला असून आघाडीचे नेते प्रकाश…\nमातंग समाजाच्या आरक्षणासाठी “त्याने” मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरुन घेतली जलसमाधी\nमातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, या मागणीसाठी केज तालुक्यातील साळेगाव येथील ३५ वर्षीय तरूणाने जलसमाधी…\nमैत्रीपूर्ण का होईना पण मी लढत देणारच : अर्जुन खोतकर आपल्या भूमिकेवर ठाम \n“लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याचा अंतिम निर्णय मातोश्रीवर होईल. मुख्यमंत्र्यांचे निमंत्रण घेऊन देशमुख आले…\nमैं सबका बाप हूं…सबको गिराता हूँ … तुम चिंता मत करो…अपने बूथ संभालो … : खा. रावसाहेब दानवे\nसातत्याने आपल्या वक्तव्यामुळे भाजपचे प्रदेक्षाध्यक्ष खा . रावसाहेब दानवे गाजत असतात . मग त्यांचे ते…\nजालना : “अर्जुनाचा बाण” अद्याप तरी “भात्या”तच…\n“अर्जुनाचा बाण” अद्याप तरी “भात्या”तच… काहीही झाले तरी जालना लोकसभा लढणारच काहीही झाले तरी जालना लोकसभा लढणारच \nपुन्हा एकदा रावसाहेब दानवे झाले व्हायरल …\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची एक व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून…\nSuresh Patil : जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांची विष पिऊन आत्महत्या\n#एका मुरब्बी राजकीय व्यक्तिमत्वाची शोकांतिका …. मी खूप थकलोय , पडतो … असे सांगून ७८…\nSupriya Sule औरंगाबादच्या दौऱ्यात काय बोलल्या सुप्रिया सुळे \nअलीकडच्या काळात खा . सुप्रिया सुळे यांचे औरंगाबाद दौरे वाढले आहेत . आज दिवसभर विविध…\nMumbaiNewsUpdate : ड्रग प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्तीसह एकूण सहा जणांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ\nMaharashtraNewsUpdate : शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनाही कोरोनाची बाधा\nCoronaMaharashtraUpdate : आजही बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक , दिवसभरात आढळले १८, ३९० रुग्ण तर ३९२ रुग्णांचा मृत्यू\nMaharashtraNewsUpdate : मराठा आरक्षणावरून खवळलेल्या मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारचा ८ कलमी कार्यक्रम असा आहे���\nCoronaAurangabadUpdate : दिवसभरात 358 नवे कोरोनाबाधित , जिल्ह्यात 24506 कोरोनामुक्त, 6051 रुग्णांवर उपचार सुरू\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nMumbaiNewsUpdate : ड्रग प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्तीसह एकूण सहा जणांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ\nMaharashtraNewsUpdate : शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनाही कोरोनाची बाधा\nCoronaMaharashtraUpdate : आजही बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक , दिवसभरात आढळले १८, ३९० रुग्ण तर ३९२ रुग्णांचा मृत्यू\nMaharashtraNewsUpdate : मराठा आरक्षणावरून खवळलेल्या मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारचा ८ कलमी कार्यक्रम असा आहे…\nCoronaAurangabadUpdate : दिवसभरात 358 नवे कोरोनाबाधित , जिल्ह्यात 24506 कोरोनामुक्त, 6051 रुग्णांवर उपचार सुरू\nIndiaNewsUpdate : राज्यसभा : देशातील सर्व सहकारी बँकांवर चालणार आता आरबीआयची मर्जी , घोटाळ्यांवर राहणार नियंत्रण\nMumbaiNewsUpdate : एनसीबीच्या तपासाच्या साखळीत दीपिकाची मॅनेजर करिश्माचीही कडी ….\nMaharashtraNewsUpdate : पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्र सरकारवर टीका , तुम्ही मोराबरोबर फोटो काढा, घोड्यावर बसा किंवा देवाची करणी म्हणा…\nIndiaNewsUpdate : अत्यावश्यक वस्तू संशोधन विधेयकाला राज्यसभेत मंजुरी\nAurangabadCrime : मोटरसायकल चोरीचा छंद जोपासणारा मजूर सातारा पोलिसांच्या जाळ्यात\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक ���जर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nMumbaiNewsUpdate : ड्रग प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्तीसह एकूण सहा जणांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ\nMaharashtraNewsUpdate : शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनाही कोरोनाची बाधा\nCoronaMaharashtraUpdate : आजही बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक , दिवसभरात आढळले १८, ३९० रुग्ण तर ३९२ रुग्णांचा मृत्यू\nMaharashtraNewsUpdate : मराठा आरक्षणावरून खवळलेल्या मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारचा ८ कलमी कार्यक्रम असा आहे…\nCoronaAurangabadUpdate : दिवसभरात 358 नवे कोरोनाबाधित , जिल्ह्यात 24506 कोरोनामुक्त, 6051 रुग्णांवर उपचार सुरू\nIndiaNewsUpdate : राज्यसभा : देशातील सर्व सहकारी बँकांवर चालणार आता आरबीआयची मर्जी , घोटाळ्यांवर राहणार नियंत्रण\nMumbaiNewsUpdate : एनसीबीच्या तपासाच्या साखळीत दीपिकाची मॅनेजर करिश्माचीही कडी ….\nMaharashtraNewsUpdate : पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्र सरकारवर टीका , तुम्ही मोराबरोबर फोटो काढा, घोड्यावर बसा किंवा देवाची करणी म्हणा…\nIndiaNewsUpdate : अत्यावश्यक वस्तू संशोधन विधेयकाला राज्यसभेत मंजुरी\nAurangabadCrime : मोटरसायकल चोरीचा छंद जोपासणारा मजूर सातारा पोलिसांच्या जाळ्यात\nCoronaIndiaUpdate : देशात समूह संसर्गाला सुरुवात , शहरानंतर आता गाव खेड्यातही कोरोनाची एन्ट्री …. \nCoronaEffectIndia : ना सरकार , ना समाज , ना नातेवाईक “तिने” हातगाडीवर नेला पतीचा मृतदेह \nIndiaNewsUpdate : “हे” खासदार महाशय म्हणतात , सामूहिक नमाज पठणाची परवानगी द्या , कोरोना पळून जाईल…\nCoronaUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 4314 रुग्णांवर उपचार सुरू, 15 रुग्णांची वाढ\nMaharashtraCoronaUpdate : गेल्या २४ तासात १३३ पोलिसांना कोरोना , ८७ पोलिसांचा मृत्यू\nMaharashtraKokanNewsUpdate : सरकारच्या परवानगीनंतर हजारो गणेशभक्त कोकणच्या मार्गावर, वाहतुकीची मोठी कोंडी…\nMumbaiNewsUpdate : ड्रग प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्तीसह एकूण सहा जणांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ September 22, 2020\nMaharashtraNewsUpdate : शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनाही कोरोनाची बाधा September 22, 2020\nCoronaMaharashtraUpdate : आजही बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक , दिवसभरात आढळले १८, ३९० रुग्ण तर ३९२ रुग्णांचा मृत्यू September 22, 2020\nMaharashtraNewsUpdate : मराठा आरक्षणावरून खवळलेल्या मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारचा ८ कलमी कार्यक्रम असा आहे… September 22, 2020\nCoronaAurangabadUpdate : दिवसभ��ात 358 नवे कोरोनाबाधित , जिल्ह्यात 24506 कोरोनामुक्त, 6051 रुग्णांवर उपचार सुरू September 22, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/sonam-kapoor-scariest-exp/", "date_download": "2020-09-24T01:12:49Z", "digest": "sha1:DFOTWLN65VFVUJH6462JKBENDTXI3YXV", "length": 11112, "nlines": 129, "source_domain": "hellobollywood.in", "title": "सोनम कपूरला कॅब ड्रायव्हरसोबत आला भयानक अनुभव !! थरथरत असल्याचे केले ट्विट – Hello Bollywood", "raw_content": "\nसोनम कपूरला कॅब ड्रायव्हरसोबत आला भयानक अनुभव थरथरत असल्याचे केले ट्विट\nसोनम कपूरला कॅब ड्रायव्हरसोबत आला भयानक अनुभव थरथरत असल्याचे केले ट्विट\n अभिनेत्री सोनम कपूर आहुजाने नुकतच एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये सोनमने आपल्यासोबत झालेली भयावह घटना शेअर केलीये. ही घटना तिच्यासोबत लंडनच्या एका कॅबमध्ये घडली. या घटनेमुळे ती पूर्णतः हादरुन गेलीये, असं सोनमने म्हटलंय.\nती लिहिते कि, “मला लंडनच्या उबेर कॅबमध्ये सर्वात भयावह अनुभव आला. प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक आणि पब्लिक कॅब हाच येथे सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे. मी पूर्णतः हादरलेय. कृपया सर्वांनी सतर्क राहावं” असं ट्विट सोनम कपूरने केलं. तिच्या या ट्विटनंतर नेमकं सोनमसोबत काय घडलंय हे सर्वांना जाणून घ्यायचं होतं. तिने आपल्या ट्विटमध्ये घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली नव्हती. या घटनेचा उल्लेख करताना इतरांनीही सतर्क राहावं असं आवाहन सोनमने केलंय.\nअभिनेत्री सोनम कपूर सध्या पती आनंद आहूजासोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय. यादरम्यान तिने अनेकदा रोमँटिक फोटो शेअर केले. अखेर लंडनमध्येच राहणाऱ्या एका महिलेने स्वतःसोबत काहीही वाईट घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून सोनमला नेमकं काय घडलंय याबबात विचारणा केली. तिला उत्तर देताना सोनम म्हणाली, “ड्रायव्हर बहुदा मानसिकरित्या अस्थिर होता आणि माझ्यावर जोरजोरात ओरडत होता. मी त्यामुळे पूर्णतः हादरुन गेले होते”\nदरम्यान,सोनमच्या ट्विटची उबेर कंपनीने दखल घेतली असून ड्रायव्हरवर लवकरच कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.\nरश्मिका मंदनाच्या घरावर आयकर विभागाचा छापा सर्वाधिक मानधन घेत असल्याची शंका\nपंतप्रधान नरेंन्द्र मोदींनी निर्भयाच्या आईने हात जोडून केली ‘ही’ विनंती\nसंजय दत्तला कॅन्सरची बाधा, उपचारासाठी अमेरिकेला हलवणार\nया अभिनेत्याने रिया चक्रवर्तीवर ट्वीट करून म्हटले की- ‘तुझे वास्तव लवक��च समोर…\n“भट्ट परिवाराने माझं करिअर संपवण्याचा प्रयत्न केला”; ‘या’अभिनेत्याचा…\nसोनू सूदचे ‘नवे मिशन’; आता ‘या’ देशातून भारतीयांना आणणार मायदेशी\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या…\nआशाताई आमच्या माँ होत्या, त्या आम्हाला पोरकं करून गेल्या ;…\nकृषी विधेयकं झाल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था सुधारण्यास मदत…\nलीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री झरीन खान ; व्हिडिओ शेअर…\nरेणुका शहाणेंनी केली आशालता वाबगावकरांसाठी भावनिक पोस्ट ;…\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण ;…\nतू नेहमीच मला आदरानं वागवलं ; अनुराग कश्यपच्या मदतीला धावून…\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘देवी’ रिव्ह्यू : महिला अत्याचाराचं भीषण वास्तव…\nमुव्ही रिव्ह्यू | तापसीच्या ‘थप्पड’ने पुरुषांची…\nमलंग रिव्ह्यू : रोमान्स, थ्रिल, सस्पेन्स आणि फेमस बदला\n‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र\nसुनील शेट्टीचा हा वर्कआऊटपाहून सेलिब्रिटींनाही बसला धक्का,…\nआता घरबसल्या तुम्हीही होऊ शकता ‘द कपिल शर्मा शो’…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nमुरगांव पोर्ट ट्रस्ट अंतर्गत ‘प्रशिक्षणार्थी पायलट्स’ पदाची भरती\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेंतर्गत 25 जागांसाठी भरती\nनाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांसाठी भरती\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला एनसीबी पाठवणार समन्स\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1121142", "date_download": "2020-09-24T01:34:47Z", "digest": "sha1:PBXMRRSBG2BDAPY2T56JDARCMCC57MXC", "length": 2253, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पोर्तुगाल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पोर्तुगाल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:४���, ९ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती\n१६ बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: se:Portugal\n०४:०८, ९ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने काढले: se:Portugála (deleted))\n१५:४५, ९ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: se:Portugal)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/myriad-reasons-same-destination-bjp-6897", "date_download": "2020-09-24T01:33:23Z", "digest": "sha1:XG6DASUVRR7WY6QRTPALSSMA47IC4IFE", "length": 9387, "nlines": 131, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "भाजपात इनकमिंग जोरात | Pali Hill | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nBy मिलिंद सागरे | मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nसीएसटी - जसजशी महापालिका निवडणुकीची तारीख जवळ येऊ लागलीय, तसतसे पक्षांतर करण्याचं प्रमाणही वाढू लागलंय. मनसेचे विक्रोळीचे माजी आमदार मंगेश सांगळे, काँग्रेसचे विलेपार्लेचे माजी आमदार कृष्णा हेगडे, फिल्म अभिनेता दिलीप ताहीर, शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश नाईक, शिवसेनेच्या नगरसेविका लीना शुक्ला, काँग्रेसचे परमिंदर भामरा आणि भालचंद्र आमुरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. तसचं युतीबाबत अजून चर्चा सुरू आहे, युती व्हावी अशी आमची भूमिका आहे. शिवसेनेच्या वचननाम्यावर वक्तव्य करणार नाही. जर युती झाली तर एकत्र वचननामा प्रसिद्ध करु, अशी माहिती आशिष शेलार यांनी या वेळी दिली. तसंच 60 जागेचा प्रस्ताव भाजपासाठी अपमानकारक आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे युतीबाबत ठरवणार असल्याचं ही त्यांनी या वेळी सांगितलं.\nभाजपा प्रवेशानंतर नेत्यांच्या प्रतिक्रीया\nकाँग्रेसकडून म्हाडा कंत्राटदार आणि गुन्हेगारांनाच तिकीटं दिलं जातं, याबद्दल वरिष्ठ नेत्यांनाही कळवलं तरी काहीही फायदा झाला नाही .\nपक्षांमध्ये मधल्या काळात काही घटना घडल्या, त्यामुळे मी आज भाजपात प्रवेश करत आहे. राज ठाकरे यांच्याबाबत तक्रार नाही. त्यांच्यामुळेच मी आज इथंपर्यंत पोहचलो आहे .\nदेशात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. तसंच मी आधीपासून भाजपाचा समर्थक राहिलो आहे. त्यामुळे भाजपात प्रवेश केला.\nमी पक्षासाठी काम केलं, पण दोन वेळा मला पक्षाकडून न्याय मिळाला नाही. आता भाजपाच्या माध्यमातून माझं काम बोलेल.\nखवळलेल्या समुद्रात चक्कर येऊन पडलेल्या तरुणाला पोलिसांनी वाचवले\nपालिका यंत्रणेनं १२ तासांत उपसले तुळशी तलावाइतके पाणी\n मृत्यांचा आकडा ४७९ वर, दिवसभरात २१ हजार ०२९ कोरोनाचे नवे रुग्ण\nरोहितची अर्धशतकी खेळी, 'केकेआर' विरुद्धच्या सामन्यात 'मुंबई'चा दमदार विजय\nदिपिका, सारा अली खान, रकूल प्रित, श्रद्धा कपूरला एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण, ५२ जणांचा मृत्यू\nगणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र, दसरा साधेपणानं साजरा करा - मुख्यमंत्री\nनाणार प्रकल्प पुन्हा रत्नागिरीत आणण्यासाठी प्रयत्न, नीलेश राणेंचा गंभीर आरोप\nकंगना आॅफिस तोडफोड प्रकरणात प्रतिवादी बनवणं हास्यास्पद- राऊत\nमराठे आक्रमक, १० आॅक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nराजकारणात जाण्यासाठीच ‘त्यांच्या’कडून महाराष्ट्राची बदनामी- संजय राऊत\nमुंबईची तुंबई करून दाखवली, दरेकरांचा शिवसेनेला टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://karyarambhlive.com/news/2402/", "date_download": "2020-09-24T01:37:40Z", "digest": "sha1:5GLQJW3DRDMWXZKR7TSIBTWSQLCCI4OO", "length": 12462, "nlines": 135, "source_domain": "karyarambhlive.com", "title": "परळी शहर पोलीसांनी लाखोंचा गुटखा पकडला", "raw_content": "\nपरळी शहर पोलीसांनी लाखोंचा गुटखा पकडला\nक्राईम न्यूज ऑफ द डे परळी बीड\nव्हीआयपी कारमधून गुटख्याची वाहतूक, कारसह दोघे ताब्यात\nपरळी : येथील शहर पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी (दि.14) सकाळी लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. चक्क व्हिआयपी कारमधून गुटख्याची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला असून कार जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशहरातील नटराज रंग मंदिर परिसरातून एक कार (एमएच-44 एस-1789) भरधाव जात होती. यावेळी रस्त्यावरील खड्ड्यात गाडीचे जोरात चाक आदळले. त्यामुळे स्पॉटवर ड्युटीला असलेल्या परळी शहर पोलीस ठाण्याच्या सपोनि.आरती जाधव यांनी कारला आडवले. यावेळी कारच्या डिक्कीमध्ये लाखो रुपयांचा गुटखा आढळून आला. कार जप्त करत दोन आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सपोनि.आरती जाधव यांनी दिली.\nचेकपोस्ट असताना शहरात गुटखा येता कसा\nकोराना विषाणूच्या पार्श्वभुमीवर जिल्हाभरामध्ये चेकपोस्ट ला��ण्यात आले आहेत. या चेकपोस्टवरुन व्हीआयपी कार कुठलाही पास नसताना शहरात प्रवेश कसा करते असा प्रश्न उपस्थित होतोय. ज्या चेकपोस्टवरुन गुटख्याची कार शहरात आली त्या चेकपोस्टवरील पोलीसांवर कारवाई करण्याची गरज आहे.\nगुटखा माफियांचे वरिष्ठांशी लागेबांधे\nपरळी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची व्रिकी केली जाते. दररोज लाखो रुपयांचा गुटखा खुलेआम परराज्यातून, परजिल्ह्यातून परळी शहरात येतो. मात्र परळी शहर पोलीस, संभाजीनगर पोलीस, परळी ग्रामीण पोलीस यावर कारवाई करण्यासाठी धजावत नाहीत. कारण गुटखा माफियांचे वरिष्ठांशीच लागेबांधे असल्याचे बोलेले जात आहे. यामुळे पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.\nबीड जिल्हा : परळीत चार तर बीडमध्ये एक पॉझिटिव्ह\nबीड जिल्हा : तब्बल 19 पॉझिटिव्ह\n15 व्या वित्त आयोगाचा 10 टक्के निधी खर्चाचा पं.स.सदस्यांना अधिकार\nकिम जोंगने पत्नीसाठी बॉम्बने उडवले ऑफिस\n‘यांना’ अंत्यविधी, लग्नास उपस्थित राहण्यास मनाई, अन्यथा कारवाई\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचं कोरोनामुळे निधन\nस्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची पॉलिसी ठरवणार\nमुख्यमंत्री, खा.शरद पवारांमुळे ‘वैद्यनाथ’ला मिळाली थकहमी\nधारूरच्या डोंगरमाथ्यावर स्वादिष्ट रानमेवा\nवैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास राज्य सरकारकडून 10.77 कोटींचा निधी\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचं कोरोनामुळे निधन\nस्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची पॉलिसी ठरवणार\nमुख्यमंत्री, खा.शरद पवारांमुळे ‘वैद्यनाथ’ला मिळाली थकहमी\nधारूरच्या डोंगरमाथ्यावर स्वादिष्ट रानमेवा\nवैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास राज्य सरकारकडून 10.77 कोटींचा निधी\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीडमधील 1, केजचे चौघे पॉझिटिव्ह\nसलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत��यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on सलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nबियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on बियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nबीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह\nबालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nJune 17, 2020 June 17, 2020 Comments Off on बालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nदैनिक कार्यारंभ चे हे लाईव्ह न्यूज पोर्टल आहे.\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचं कोरोनामुळे निधन\nस्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची पॉलिसी ठरवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/Domena+SM.php", "date_download": "2020-09-24T02:09:59Z", "digest": "sha1:4EJCACBSOWM23WT6AGPCJRYYI2HSNQYF", "length": 7798, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "उच्च-स्तरीय डोमेन SM(आंतरजाल प्रत्यय)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा उच्च-स्तरीय डोमेन प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टर���ॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nउच्च-स्तरीय डोमेन SM(आंतरजाल प्रत्यय)\nउच्च-स्तरीय डोमेन (आंतरजाल प्रत्यय / टॉप-लेव्हल डोमेन) SM: सान मारिनो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.tusharkute.net/2011/08/blog-post_09.html", "date_download": "2020-09-24T01:35:29Z", "digest": "sha1:3OTSCK2MG2B3WAMS6EDZNFHJGNODTXHN", "length": 27912, "nlines": 197, "source_domain": "www.tusharkute.net", "title": "विज्ञानेश्वरी: निसर्ग प्रेरित संगणन", "raw_content": "\nकर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥\nनिसर्ग हा मानवजातीचा सर्वात मोठा गुरु मानला जातो. नाना तऱ्हेने निसर्गाने मानवास सतत काही ना काहीतरी शिकवण दिलेली आहे. विज्ञान व निसर्ग यांचे अत्यंत घनिष्ट नाते आहे. तेच नाते आता तंत्रज्ञान व निसर्ग यांच्यातही निर्माण होताना दिसते आहे. संगणक तंत्रज्ञानाने केलेली प्रगती ही गेल्या काही वर्षात सर्गाने प्रेरीत झाल्याचे दिसून येते. अनेक नैसर्गिक रचना ह्या तंत्रज्ञानातील विविध संकल्पनांना जन्म देताना दिसत आहेत. तंत्रज्ञान हे एका अर्थाने निसर्गाचे शिक्षक बनून राहिले आहे. मानवी प्रगतीला पोषक वातावरण तंत्रज्ञान व निसर्ग या द्वयीने तयार केल्याचे दिसून येते.\nमूलत: संगणक हेच निसर्ग प्रेरीत तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे यंत्र आहे, असे संगणक इतिहास सांगतो. संगणक ह्या संकल्पनेचा श्रीगणेशा यांत्रिक संगणक अर्थात मेकॅनिकल कॉम्प्युटर ने झाला. चार्लस बाबेजने बनविलेला पहिला संगणक हा यांत्रिक संगणक होता. आजच्या संगणकाप्रमाणे त्याच्यात कोणत्याही प्रकारे इलेक्ट्रॉनिक रचना नव्हती. केवळ यांत्रिक हालचांलींद्वारे हा संगणक कार्य करायचा. अर्थात या पूर्ण यंत्रावर नियंत्रण ठेवणारे कोणतेच स्वयंचलित उपकरण त्याच्यात नव्हते. सन १९५० पर्यंत असणारे सर्वच संगणक या प्रकारात मोडत असत. परंतू, तोवर इलेक्ट्रोमेकॅनिकल संगणकाचे युग अवतरले होते. यांत्रिक हलचालींना विजेचीही सोबत लाभली होती. त्यामुळे संगणकाचा वेग वाढण्यास मदत झाली. विसाव्या शतकाच्या मध्यकाळात जॉन व्हॉन न्यूमन ह्या हंगेरीयन गणिततज्ञाने संगणकाचे रुपच पालटून टाकले. संगणकाच्या सर्व भागात सुसूत्रता आणण्यासाठी एका ’सेंट्रल प्रोसेसर’ची संकल्पना यांनी न्यूमन त्यांच्या संगणकीय रचनेत मांडली. संगणकाच्या आदान (इनपूट) व प्रदान (आऊटपूट) माध्यामांमध्ये एकच सेंट्रल प्रोसेसर बसवून संगणक तयार करण्याची कल्पना न्यूमन यांनी संगणक विश्वासमोर ठेवली. मानवी शरीर ही त्यामागची कल्पना होती. मानवी शरीरातील कोणताही अवयव स्वतंत्रपणे स्वत:च्या सूचनांनूरुप कार्य करत नाही. आपल्या सर्व अवयवांना नियंत्रित करण्याचे काम मानवी मेंदू करत असतो. मेंदूतील सूचनांनूसारच आपले हात, पाय, कान, नाक, डोळे आदि अवयव कार्य करतात. त्यामुळेच मानवी कार्यात सुसूत्रता येते. हीच संकल्पना न्यूमन यांनी संगणकाला लागू केली व त्यातून आधुनिक संगणक रचनेचा जन्म झाला. आजही जगातील सर्व संगणकांत सेंट्रल प्रोसेसर अर्थात मानवी मेंदूप्रमाणे ’मायक्रो प्रोसेसर’ कार्य करत असतो. त्यामुळेच न्युमन यांना अधुनिक संगणकाचे जनक मानले जाते. मुख्यत: संगणक हाच निसर्ग प्रेरीत संकल्पनेतून जन्मल्याने त्याचे नवे तंत्रज्ञान तसेच व्हावे यात आश्चर्य वाटायला नको.\nआट्रिफ़िशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता\nसंगणकाला मानवी कृतिंशी सांगड घालून कार्य करण्यास लावणारी संगणकाची शाखा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. जॉन मॅकार्थी हे या संकल्पनेचे जनक मानले जातात रोबोट हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. यंत्र हे मानवासारखे बनू शकते का या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नांचे फ़लित म्ह्णजे रोबोट होय. पूर्णपणे मानवी कार्य करणारा परिपूर्ण रोबो बनविण्यात शास्त्रज्ञांना १०० ट्क्के यश आले नसले तरी त्यांनी बरीचशी कामे रोबो कडून करवून घेतली आहेत. ता क्षेत्रात अजूनही मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे. संगणक विज्ञानाची सर्वोत्तम ताकद आज रोबोटिक्स मध्ये कार्यरत आहे. तमिळ भाषेत तयार झालेला व रजनीकांत आभिनित ’इंदिरन’ या चित्रपटात अशाच प्रकारच्या रोबोचे कारनामे दाखविण्यात आलेले आहेत. त्यातील अतिशयोक्ती सोडली तर ही संकल्पना संगणक तज्ञांना सर्वाधिक आकर्षित करणारी आहे, हे मात्र खरे\nकृत्रिम बुद्धिमत्तेच्या उदरातून जन्म पावलेली ही संज्ञा होय. मानवी मेंदूमध्ये माहिती साठवण्याकरीता मोठे न्यूरॉनचे जाळे पसरलेले असते. हे न्यूरॉन्स म्ह्णजे मेंदूतील अतिशय सूक्ष्म घटक होत. मानवी मेंदूतील या संरचनेचा वापर ’न्यूरल नेट्वर्क’ तयार करण्यासाठी केला गेला आहे. गणिती पद्धतीने त्यातील सुसूत्रता ओळखून त्याचा वापर संगणकात करण्यात येतो. शिवाय मानवी मेंदू माहिती साठवण्यासाठी ज्या संरचनेचा वापर करतो, तिच संगणकातही वापरण्यात आलेली आहे. यापद्धतीत वापरण्यात येणारी अचूकता व सुसूत्रता यामुळे संगणकात माहिती साठवणे सोपे जाते.\nनैसर्गिक भाषा प्रक्रिया अथवा नॅचरल लॅंग्वेज प्रोसेसिंगं\nमानवी भाषा जसे मराठी, इंग्रजी, फ़्रेंच, तमिळ आदि संगणकास बोलायला लावणे अथवा समजावणे, यास नैसर्गिक भाषा प्रक्रिया म्हटले जाते. प्रामुख्याने मानवी व्यंगावर मात करण्यासाठी किंवा व्यंग असलेल्या व्यक्तिशी संवाद साधन्याकरिता या तंत्रज्ञानाचा वापर होतो. नैसर्गिक भाषा अर्थात मानवी भाषा ह्या संगणकाला समजत नाहीत. संगणकाला समजणारी भाषा व मानवी भाषा यांची सांगड घालणे, हे आव्हान घेऊनच Natural Language Processing चा जन्म झाला. याचा वापर करुन आज संगणक विश्वात बरीच सॉफ़्ट्वेअर कार्यरत झाली आहेत. उद्या केवळ संगणकाच्या आधारे मानवाने आवाज निर्मिती केली तर आश्चर्य वाटायला नको.\nस्वॉर्म इंटेलिजन्स अर्थात कीटक बुद्धिमत्ता\nअगदी शुद्रातील शुद्र प्राणीसुद्धा मानवजातीला अनेक धडे देऊन जातो. ह्या धड्यांचाच संगणकीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारी शाखा म्हणजे स्वॉर्म इंटेलिजन्स होय. एखाद्या सिस्टिममध्ये बरीचशी कामे साचेबद्ध पद्धातीने व सुसूत्रतेने कशी करावीत याचे उत्तर शोधणारी ही शाखा आहे. मधमाश्या व मुंग्या सामूहिकरित्या त्यांची कामे कशी करतात याचा अभ्यास करुन त्याचे कॉम्प्युटर अल्गोरिदम बनवले जातात. संगणकातील अनेक कामे अधिक वेगाने करुन घेण्याकरीता याचा वापर होतो. मुंग्यांच्या कार्यपद्धतीत सामूहिक बुद्धमत्तेचा धागा संगणक विज्ञानाने शोधला आहे. मुंगी जर एकटी असते तर तिच्या कामाला काहीच महत्व नसते. परंतु, सामुहिकरित्या मुंग्या ह्या अतिशय सुसूत्रतेने कार्य साध्य करतात. अन्न शोधण्यासाठी सामुहिकरित्या मुंग्या सर्वोत्तम मार्ग कसा काढतात, याचा अभ्यास करुन सर्वोत्तम संगणकीय अल्गोरिदम विविध ठिकाणी वापरले जातात. अशाच पद्धतीने मधुमाश्या योग्य वेळी निर्णय घेण्याची क्षमताही संगणकात वापरता येऊ शकते, हे कॉर्नेल विद्यापीठाच्या थॉमस सीले यांनी सिद्ध केले आहे.\nनिसर्ग प्रेरीत संगणन हे केवळ एवढ्याच शाखांमध्ये मर्यादित नसून संगीत, मानवी डीएनए, मानवी दृष्टीची रचना, जीवाणूंचे संवाद अशा विविध क्षेत्रांचा अभ्यासही त्यात आता नव्याने दाखल होत आहे.\nदैनिक दिव्य मराठी (नाशिक व औरंगाबाद) मध्ये प्रसिद्ध झालेला लेख:\nआता कमीत कमी आठवी पास\nउर्दू ही केवळ मुस्लिमांचीच भाषा आहे का\nगुरूजींनी सोडविले विद्यार्थ्यांचे पेपर\nपावसात भिजलेली ती रात्र\nपुण्यात राहण्याचा पहिला अनुभव\nफोडा आणि राज्य करा\nबिबट्यापासून सुटका: अशी आणि तशी\nमंत्र्याचा मुलगा, दारू आणि अपघात\nमराठी माध्यम वि. इंग्रजी माध्यम\nमराठी साहित्य ��रिषदेची परिक्षा\nरंगीबेरंगी प्रेमकथा: क्षणभर विश्रांती\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी\nलेऊनी स्त्रीरूप भूलवी नटरंग... नटरंग... नटरंग\nवृत्तपत्रातील माझे पहिले नाव\nहरिश्चंद्र म्हणतात लेकाचे मला\nहिंदीत ढापलेले मराठी चित्रपट\nहुप्पा... हुय्या: एक फॅन्टासी\nदै. पुण्यनगरी, पुणे दि. १३ नोव्हेंबर २०१९ -\nदि. ३१ डिसेंबर २००९ (२०१० कडे जाताना...) -\nगुगलचा मराठी भाषेवर आणखी एक आघात. - गुगलने मराठी भाषे व्यतिरिक्त भारतातील सर्व भाषेत Translator हि सेवा पुरवायला सुरुवात केली. आणि मराठी भाषेवर अन्याय केला. पण आता गुगल पुढचं पाउल देखील टाकत ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन… यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महाराष्...\nयेथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nजुन्नरचा मैलाचा दगड - हा आहे जुन्नर शहरात असणारा मैलाचा दगड. प्र. के. घाणेकरांच्या '*जुन्नरच्या परिसरात*' (*स्नेहल प्रकाशन*) या पुस्तकात याविषयी सविस्तर माहिती वाचनात आली. जुन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/bsnl-launches-rs-399-recharge-plan-with-80-days-validity-1gb-daily-data-two-other-plans-discontinued/articleshow/77537948.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article15", "date_download": "2020-09-24T01:46:22Z", "digest": "sha1:4E4U33K6TWCASCSHOAZWRK3ZM5R55PUS", "length": 14560, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nBSNL ने लाँच केला ८० दिवसांचा स्वस्त प्लान, हे दोन प्लान बंद\nदेशातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एक ८० दिवसांची स्वस्त प्लान लाँच केला आहे. तसेच एक प्लान आणला असताना आधीचे दोन प्लान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्टपासून हे प्लान बंद करण्यात येणार आहेत.\nनवी दिल्लीः लॉकडाउनमुळे सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलची मागणी वाढली आहे. बीएसएनएलची शहरी भागासह ग्रामीण भागात कनेक्टिविटी चांगली आहे. त्यामुळे ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून BSNL ने ८० दिवसांचा एक स्वस्त प्लान आणल आहे. या प्लानची किंमत दुसऱ्या खासगी कंपन्याच्या तुलनेत कमी आ��े.\nवाचाः ४ कॅमेरे, 5000mAh बॅटरी रियलमी स्मार्टफोनचा आज सेल, किंमत ८९९९\nBSNL च्या या नवीन प्री - पेड प्लानची किंमत ३९९ रुपये आहे. या प्लानध्ये तुम्हाला ८० दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लानमध्ये २५० मिनिट कॉलिंग मिळणार आहे. या प्लानमध्ये युजर्संना रोज १ जीबी डेटा सुद्धा मिळणार आहे. या प्लानमध्ये लोकधुन कंटेट सुद्धा फ्री मिळणार आहे. तसेच या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस सुविधा मिळणार आहे. हा प्लान १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.\nवाचाः स्वस्त Honor 9S खरेदीची आज संधी, मिळताहेत जबरदस्त ऑफर्स\nहे २ प्लान झाले बंद\nकंपनीने आपले दोन प्लान बंद केले आहेत. यात ३९९ रुपये आणि १६९९ रुपयांच्या प्लानचा समावेश आहे. म्हणजेच हे दोन्ही प्लान उद्या १५ ऑगस्टपासून बंद करण्यात येणार आहेत. तर ३९९ रुपयांचा नवीन प्लान अॅक्टिवेट करण्यात येणार आहे. बीएसएनएलचा नवीन प्लान चेन्नई आणि तामिळनाडून सर्कलमध्ये उपलब्ध आहे. तसेच जे दोन प्लान बंद होणार आहेत. ते सुद्धा या दोन सर्कलमधील आहेत.\nवाचाः जिओची जबरदस्त ऑफर, १४१ रुपयात घेऊन जा JioPhone 2\nकाही दिवसापूर्वी बीएसएनएलने चेन्नई सर्कलमध्ये १४७ रुपयांचा प्लान आणला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे. या प्लानची वैधता ३० दिवसांची आहे. या प्लानसोबत ग्राहकांना एकूण १० जीबी डेटा मिळतो. या नवीन प्लान शिवाय कंपनीने २४७ रुपयांच्या प्लान ला अपडेट केले आहे. या अंतर्गत याची वैधता ३६ दिवसांची आहे. याआधी याची वैधता ३० दिवसांची होती. १९९९ रुपयांच्या प्लानची वैधता ४३९ दिवासांची करण्यात आली आहे.\nवाचाः पुस्तकासारखा स्मार्टफोन येतोय, पुढच्या महिन्यात होणार लाँच\nवाचाः सॅमसंग गॅलेक्सी A21s झाला स्वस्त, पाहा नवी किंमत\nवाचाः भूकंप अलर्टपासून बेडटाइम टॅबपर्यंत, अँड्रॉयड फोनमध्ये ५ जबरदस्त फीचर्स\nवाचाः शाओमीचा नवा Mi 10 Ultra स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n... म्हणून Samsung Galaxy M51 ठरतो 25 हजारांच्या आत बेस...\n५५०० रुपयांनी स्वस्त झाले OnePlus आणि Samsung चे स्मार्...\n सॅमसंगचे ६ स्मार्टफोन झाले स्वस्त, पाहा नवीन ��िं...\nसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000...\n64MP कॅमेऱ्याचा Realme 7 Proचा आज सेल, जाणून घ्या किंमत...\n६४ मेगापिक्सल कॅमेऱ्याचे टॉप-५ मिड-रेंज स्मार्टफोन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nभारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएल स्वस्त प्लान bsnl recharge plan BSNL 1gb daily data BSNL\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nकार-बाइक११ लाखांपेक्षा जास्त किंमत, दमदार फीचरची दोन जबरदस्त बाईक लाँच\nफॅशनअंकिता लोखंडेने सुंदर फोटो केले शेअर, लोकांना सुशांत सिंह राजपूतची आली आठवण\nपोटपूजापौष्टिक आणि खमंग मेथी पराठा रेसिपी\nमोबाइल64MP कॅमेऱ्याचा Nokia 8.3 5G स्मार्टफोनचा सेल सुरू, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यगजकेसरी योग : 'या' ९ राशींना कसा असेल दिवस\nमोबाइलजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या डिटेल्स\nकरिअर न्यूजस्टाफ सिलेक्शन कमिशन: भरती परीक्षांच्या तारखा जाहीर\nमोबाइल5000mAh बॅटरीचा Moto E7 Plus स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा किंमत\nक्रीडामुंबई इंडियन्सने कसा मिळवला युएईमध्ये ऐतिहासिक विजय, पाहा फक्त एका क्लिकवर\nनागपूर​बार लुटणाऱ्यांची अर्धनग्न धिंड, महाराष्ट्र पोलिस जिंदाबादच्या घोषणा​\nदेशराफेल सौद्यावरून कॅगचा ठपका, विक्रेता कंपनीने 'ते' आश्वासन पूर्ण केले नाही\nपुणेकरोनाचे संकट; पिंपरी-चिंचवड पालिकेने उचलले 'हे' धाडसी पाऊल\nदेशकरोनाचा केंद्रावर मोठा आघात; रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA", "date_download": "2020-09-24T02:49:47Z", "digest": "sha1:H3N2YEKSISJQEVM4UJJP5SIUQQSQZSXN", "length": 7298, "nlines": 274, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: war:Meryl Streep\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: hi:मेरिल स्ट्रीप\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: arz:ميريل ستريب\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: kab:Meryl Streep\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: io:Meryl Streep\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: br:Meryl Streep\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: mn:Мерил Стрип\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: bn:মেরিল স্ট্রিপ\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: kk:Мерил Стрип\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: az:Meril Strip\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: jv:Meryl Streep\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: mk:Мерил Стрип\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fo:Meryl Streep\nसांगकाम्याने वाढविले: yo:Meryl Streep\nसांगकाम्याने वाढविले: tl:Meryl Streep\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/10333", "date_download": "2020-09-24T00:57:59Z", "digest": "sha1:XIVXWDEWCW3L3I3HX4LXUHVRN5OC6XPJ", "length": 6139, "nlines": 84, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अभिनेत्री : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अभिनेत्री\nदुर्मिळ व्हिडिओ अाणि अॉडीअो आणि कलाकारांची माहिती\nखालील माहिती हवी आहे.बरीचशी शोधाशोध करुनही न मिळाल्याने आपणाकडे आलोय.नमनाला घडाभर तेल न घालता थेट प्रश्न विचारतो.\n1)पूर्वी CNBC या वाहिनीवर GE (General Electric)corporation ची एक जाहिरात लागत असे.बरीच मोठी अशी ही जाहिरात होती.या जाहिरातीत tion वरुन शेवट होणार्या बर्याचश्या शब्दांचा,विशेषणांचा वापर केलेलं हे गाणं होतं याचा व्हिडिओ किंवा Mp3 आंजावर कुठे मिळेल\n3)खुप पूर्वी ईटीव्ही मराठीवर सुनिल बर्वे,रविंद्र मंकणी,रसिका जोशी,सुलभा देशपांडे यांची \"भुमिका\" नावाची मालिका लागायची.याचं शीर्षक संगीत नरेंद्र भिडे यांनी केलं होतं ते Mp3 स्वरुपात आंजावर कुठे मिळेल\nRead more about दुर्मिळ व्हिडिओ अाणि अॉडीअो आणि कलाकारांची माहिती\nलीला नायडू - एक आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेली अभिनेत्री\n(२८ जुलै २०१२ रोजी लीला नायडू यांच्या मृत्युला ३ वर्षे पूर्ण झाली, त्याबद्दल त्याना ही छोटीशी श्रद्धांजली\nबॉलीवूड मध्ये लीला नायडू सारखे आरस्पानी सौंदर्य लाभलेल्या नायिका फारच कमी पहावयास मिळतील (मधुबाला, सुचित्रा सेन आणि माधुरी दीक्षित यांचा अपवाद सोडला तर) \"वोग\" (Vogue ) सारख्या आंतररा���्ट्रीय आणि ख्यातनाम मासिकाने १९५०-६० च्या दशकात या आकर्षक आणि डौलदार व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या अभिनेत्रीचा समावेश \"जगातील १० अति सुंदर\" महिलांमध्ये उगाचच केला नव्हता\nRead more about लीला नायडू - एक आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेली अभिनेत्री\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://batmya.com/mumbai", "date_download": "2020-09-24T03:12:18Z", "digest": "sha1:ANN7V3GSVLWATFOHBIMPXQAZ7M4UC5YX", "length": 6350, "nlines": 104, "source_domain": "batmya.com", "title": "मुंबईच्या बातम्या Mumbai (Bombay) marathi News | batmya.com (बातम्या)", "raw_content": "\nमहाराष्ट्र टाइम्स - मुंबई\nCM उद्धव ठाकरे वही-पेन घेऊनच बसले; पंतप्रधानांना दिली कामांची जंत्री\nUddhav Thackeray: नवरात्रोत्सवही साधेपणाने; मुख्यमंत्री ठाकरेंनी केले 'हे' आवाहन\nUddhav Thackeray: करोनावर CM ठाकरेंनी दिला 'हा' विश्वास; मोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर\nDadar Sawantwadi: दादर-सावंतवाडी स्पेशल ट्रेन; आरक्षण, वेळ, प्रवासाचे नियम जाणून घ्या\nCoronavirus: येरे माझ्या मागल्या करोनाचे आकडे आज पुन्हा उलट दिशेने फिरले\nलोकसत्ता - मुंबई वृत्तान्त\nशांतता राखा, बदल्या टेंडर वाटप सुरू आहे; मुंबईतील पूरपरिस्थितीवरून शेलारांची टीका\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘घर केवळ मुस्लिमांसाठीच’, ‘मांसाहार न करणाऱ्यांसाठी’, मुंबईतील घरांच्या जाहिरातींमध्येही केला जातोय भेदभाव\nमुंबई, ठाण्यात ३० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांच्या शरीरात करोनावर मात करणाऱ्या अँटीबॉडीज\nमुंबईत २६ वर्षांतला विक्रमी पाऊस; सप्टेंबर महिन्यातील विक्रम मोडला\nलोकसत्ता - नवी मुंबई\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nपोलीस दलातील ९३३ जण करोनाबाधित\nनेरुळमध्ये १७०० खाटांचे काळजी केंद्र\nटाळेबंदीनंतर महामुंबईतील प्रदूषणात वाढ\nनिर्यातबंदीनंतरही कांदा पिकाला ‘अच्छे दिन’\nडिसेंबरपासून कोकण रेल्वे धावणार विजेवर\nपंतप्रधानांनी गौरविलेल्या फुटबॉलपटूच्या झोपडीवर पडणार महापालिकेचा हातोडा\nऔषध, ऑक्सिजन वितरणाचे योग्य नियोजन करा\nडॉक्टरांना पुन्हा झालेला कोरोना संसर्ग तीव्र\nमुंबईतील ��ोकादायक इमारतींचा प्रश्न जैसे थेच\nमुंबई आणि आजुबाजुच्या परिसरातल्या बातम्या.\nHindi News हिंदी समाचार\nMarathi news मराठी बातम्या\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/forest-department/", "date_download": "2020-09-24T03:08:12Z", "digest": "sha1:GSN7ZSTWH7NQQABTX2C6RPVQJLC7BBFU", "length": 3216, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Forest department Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nचला फिरायला… पुण्यात साकारणार निसर्ग पर्यटन केंद्र\nवनसेवा मुख्य परीक्षा मुलाखतीच्या तारखा जाहीर\n‘पश्‍चिम घाट’ प्रकल्पाला ‘कात्रजचा घाट\nसातारा : शाहूपुरीत रानगवे घुसले\nसोलापूर येथे माळढोक पक्षी आढळला\nवन विभाग देतंय चोर सोडून संन्याशाला फाशी\nकोरड्या विहिरीत पडलेल्या भेकरास जीवदान\nवन विभाग व ग्रामस्थांच्या साक्षीने मातृप्रेमाचा थरार\nवन्यजीवांच्या हालचालींसाठी ‘अंडरपास’ ठरताहेत उपयुक्‍त\nजीवनगाणे : आनंदी मन\nनोंद : मार्ग खडतर; मात्र आशा जिवंत\nचौफेर : जड झाले “ओझे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/sinnar-closed-for-14-days-from-today-to-stop-coronavirus-zws-70-2223688/", "date_download": "2020-09-24T03:21:48Z", "digest": "sha1:B4BZ7AA7T227PR4MAUPQS7ALJLHY663W", "length": 12358, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sinnar closed for 14 days from today to stop Coronavirus zws 70 | करोनाला रोखण्यासाठी आजपासून १४ दिवस सिन्नर बंद | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nकरोनाला रोखण्यासाठी आजपासून १४ दिवस सिन्नर बंद\nकरोनाला रोखण्यासाठी आजपासून १४ दिवस सिन्नर बंद\nसमूह संसर्गच्या टप्प्यावर पोहोचण्याआधी ही साखळी खंडित करण्यासाठी प्रशासकीय बैठक घेण्यात आली.\nनाशिक : शहराप्रमाणेच जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातही करोनाचा संसर्ग झपाटय़ाने वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी तालुका स्तरावर वेगवेगळे उपाय योजण्यात येत आहेत. सिन्नर शहरातही रुग्णसंख्येने ४०० चा टप्पा गाठल्याने करोनाची साखळी खंडित करण्यासाठी शहर बुधवारपासून चार ऑगस्टपर्यंत १४ दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घे���ला आहे.\nजिल्ह्य़ात करोनाग्रस्तांची संख्या सात हजारांपुढे गेली आहे. टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात काही निर्बंध शिथिल करण्यात आल्यावर आपआपल्या गावांकडे जाणाऱ्यांची संख्या वाढली. सिन्नरसारख्या ग्रामीण भागात बाहेरून आलेल्या अशा मंडळींमुळे रुग्णसंख्या वाढीस हातभार लागला. शहरात प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या १०० वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे, मालेगावसह अन्य ठिकाणांहून काही जण गावाकडे परतल्याने संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली. समूह संसर्गच्या टप्प्यावर पोहोचण्याआधी ही साखळी खंडित करण्यासाठी प्रशासकीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत सिन्नर चार ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला. तहसीलदार राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ही बैठक झाली.\nबैठकीत पुढील १४ दिवस शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय झाला. शहरातील करोनाशी संबंधित संवेदनशील ठिकाणे रेणुका नगर, गणेश पेठसह अन्य ठिकाणी सोमवारी एकाच दिवशी ६३ रुग्ण आढळल्याने लोकांमध्ये भीती पसरली आहे. सिन्नरकरांना दिलासा देण्यासाठी १४ दिवस शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.\nशहर बंद ठेवताना अत्यावश्यक सेवेअंतर्गत किराणासह भाजीपाला, फळे यांची दुकाने सुरू ठेवायची की नाही, यासंदर्भात पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. आरोग्य तसेच पोलीस विभागाकडून प्रतिबंधित क्षेत्रात वर्दळ होणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यम��तून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना यंदा प्रवेश नाही\n2 जनतेच्या सहकार्याशिवाय करोनावर नियंत्रण मिळविणे अशक्य\n3 टाळेबंदीने कापड उद्योगाची वीण उसवली..\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2016/11/book25.html", "date_download": "2020-09-24T00:59:38Z", "digest": "sha1:FVM272WL7D7YJ62Y2RALNTAC6NDU3UJT", "length": 2368, "nlines": 37, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: ओरिगामी मराठी - भाग ५", "raw_content": "\nओरिगामी मराठी - भाग ५\nया पुस्तकाची pdf आवृत्ती डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nओरिगामी मराठी - भाग ४\nआणखी वाचनीय पुस्तकांसाठी येथे क्लिक करा\nआणखी वाचनीय पुस्तकांसाठी येथे क्लिक करा\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.gem.agency/", "date_download": "2020-09-24T01:05:09Z", "digest": "sha1:F5TKTZDRM7G3MZZ4F7OCQB7RLD6IFXGZ", "length": 15886, "nlines": 130, "source_domain": "mr.gem.agency", "title": "कंबोडिया Gemological संस्था - Gemic प्रयोगशाळा", "raw_content": "\nऑनलाइन दगड तपासणी सेवा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमौल्यवान आणि अर्धयी मौल्यवान रत्न म्हणजे काय\nएक दगड मूल्य अंदाज कसे\nक्रिस्टल्स हीलिंग प्रत्यक्षात काम करतात का\nरत्नजडित ऑप्टिकल phenomena काय आहेत\nएक दगड विकत घेतल्या जाणार नाहीत\nएक रत्न परीक्षक काय आहे\nकंबोडियात प्लॅटिनमचे दागिने म्हणजे काय\nसीम रीप म्हणजे काय\nऑनलाइन दगड तपासणी सेवा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमौल्यवान आणि अर्धयी मौल्यवान रत्न म्हणजे काय\nएक ���गड मूल्य अंदाज कसे\nक्रिस्टल्स हीलिंग प्रत्यक्षात काम करतात का\nरत्नजडित ऑप्टिकल phenomena काय आहेत\nएक दगड विकत घेतल्या जाणार नाहीत\nएक रत्न परीक्षक काय आहे\nकंबोडियात प्लॅटिनमचे दागिने म्हणजे काय\nसीम रीप म्हणजे काय\nरत्न वजातीच्या 200 पेक्षा जास्त प्रजातींचा प्रामुख्याने प्रदर्शन, प्रामुख्याने कंबोडियापासून परंतु जगभरातून देखील\nएक खाजगी आणि स्वतंत्र gemological संस्था, gemological चाचणी आणि संशोधन सेवा प्रदान\nरत्नासाठी प्रदर्शन आणि व्यापार\nरत्न वजातीच्या 250 पेक्षा जास्त प्रजातींचा प्रामुख्याने प्रदर्शन, प्रामुख्याने कंबोडियापासून परंतु जगभरातून देखील\nआमच्या दुकानात रत्न खरेदी करा\nप्रयोगशाळा GEMIC आपले स्वागत आहे\nखासगी आणि स्वतंत्र gemological संस्था, सीएम gemological चाचणी आणि संशोधन सेवा प्रदान रीप, कंबोडिया,\nकंबोडिया हे नीलम, माणिक, झिरकॉन आणि बरेच दगड यांचे स्रोत आहे. आम्ही प्रवास, निवास, भेट खाणी आणि रत्न कटर यासह 2 ते 10 दिवस पर्यटन आयोजित करतो.\nतयार केलेल्या सहलीसाठी आमच्याशी संपर्क साधा\nरत्न आणि Gemology परिचय\nप्रमुख ही दोन्ही पात्रे एक मूलभूत परिचय सामान्यतः कंबोडियन बाजारात आढळले. या सुरूवातीस स्तरीय अर्थातच इ लाल, नीलमणी, zircon, peridot, दोरखंड, पुष्कराज, खडा, स्फटिकासारखे क्वार्ट्ज, चकचकीत मौल्यवान वाळूचा दगड, obsidian, जसे हिरे महत्त्वाच्या बाबी भर\nटॅग्ज आग, आग ओपल, निरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा\nटॅग्ज निरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा, गुलाबी, गुलाबी ओपल\nटॅग्ज भरले, ग्लास भरला, रुबी\nटॅग्ज कोइ फिश, क्वार्ट्ज\nहेमॅटाइटसह गोल्डन रूटीलेटेड क्वार्ट्ज\nटॅग्ज गोल्डन, हे साठे, क्वार्ट्ज, Rutilated\n(GEMIC प्रयोगशाळा कंपनी, लिमिटेड)\nकोविड -१ during दरम्यान अपॉईंटमेंटद्वारे उघडणे\n1 ऑक्टोबर, 2020 पासून दररोज सामान्य\nकंबोडियन ही दोन्ही पात्रे\nनैसर्गिक ब्लू Zircon, Ratanakiri पासून\nआज आमच्या स्टोअरमध्ये या अनपेक्षित भेटीसाठी श्रीमती अँजेलीना जोली धन्यवाद\nकामांची चौकशी करण्याची मागणी\n… मी शिकलेली माहिती भविष्यात अमूल्य ठरेल आणि अधिक शिकण्यासाठी मी राज्यात दुसरा वर्ग घेण्याची अपेक्षा करतो. आपण कधीही कोठेही दागदागिने खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर आपण हा वर्ग घ्यावा\n… दागिन्यांची गुणवत्ता खरोखर चांगली आहे आणि कर्मचारी खूप मैत्रीपूर्ण आणि व्यावसायिक होते. मी एक सुंदर गोमेद रिंग देऊन दुकान सोडले जे कंबोडियात घालवलेल्या माझ्या वेळेची कायमची आठवण करून देईल :). जर मला येथे अधिक वेळ मिळाला असेल तर मला स्वतःच एक अंगठी तयार करण्यासाठी कार्यशाळेचा प्रयत्न करायला आवडेल\n… जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूटला भेट देणे खरोखरच फायदेशीर आहे, आणि सर्व कर्मचारी सदस्य अतिशय व्यावसायिक, दयाळू, धीरज आहेत आणि आपल्यास आवडीचे प्रत्येक रत्न समजावून सांगतात. मी नक्कीच सीम रीपवर परत येईन आणि माझ्या पुढच्या भेटीत येथून एक रत्न खरेदी करीन. 5 तारे\n… आम्ही तिच्याकडे परत जायचे ठरवले आणि दगड विकत घेतला. मी असे म्हणायला हवे की दैनी खरं तर दुकानात एक रत्न आहे. तिच्याशिवाय आमच्याकडे कदाचित त्या दुकानातून काहीही घ्यायचे नसेल. निष्कर्ष, दुकान विश्वसनीय आहे आणि सीम रीपमध्ये मला मिळणारी सर्वोत्तम दुकान आहे.\nजान तारा, ऑगस्ट 2019\n… तो त्वरित माझा ईमेल परत करीत होता आणि आम्ही डिझाईन आणि किंमतीबद्दल निर्णय घेतला. अंगठी त्वरीत आली आणि हे किती चांगले आणि सुंदर आहे याची मला आश्चर्य वाटली. मी या सेवेची पूर्णपणे शिफारस करेन आणि पुन्हा करेन.\nसुट्टी 23, ऑगस्ट 2019\n… आपण कानूनी रत्न शोधत असाल तर या ठिकाणी भेट दिल्याचे सुनिश्चित करा. सीम रीपमधील एकमेव प्रमाणित स्टोअर आहे. कर्मचारी खूपच सामावून घेतात आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील.\n… कोणीही मला काहीही विकत घेण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला नाही. जगभरातील रत्नांचे प्रदर्शन आश्चर्यकारक होते आणि माझा वर्ग घेण्याची वेळ शक्य झाली नाही म्हणून मी निराश आहे. मी भेटीची कसून शिफारस करतो.\n... दागिने परवडणारे आणि सुंदर आहेत आणि आम्ही आमच्या खरेदीसह खूप आनंदी आहोत. एकंदरीत एक उत्तम अनुभव ज्याची मी अत्यंत शिफारस करतो ... आम्ही सेवांच्या गुणवत्तेसह फारच खूष होतो, ज्याची नेहमीच सीम रीपमध्ये हमी दिले जात नाही.\nलॉरेन्स बी, जुलै 2019\n… आम्हाला दुकानात सापडलेल्या विविध दगडांची गुणवत्ता आणि वैशिष्ट्ये. शेवटी आम्हाला एक सुंदर पांढरा पुष्कराज दगडी हार सापडला, जो माझ्या सहका for्यासाठी परिपूर्ण भेट आहे\n… मला एक अतिशय मनोरंजक भेट मिळाली आणि रत्नांच्या विविध प्रकारांबद्दल मला बरेच काही शिकायला मिळाले.\nकंबोडियातील वेगवेगळ्या दगड आणि रत्नांविषयी मला माहित नव्हते. मंदिराखेरीज च���ंगल्या गोष्टी.\nबेंजी सी, 2019 शकते\nआमच्या दुकानात किमान $ 50.00 च्या कोणत्याही ऑर्डरसाठी विनामूल्य एक्सप्रेस शिपिंग\nघर | बर्थस्टोन | आम्हाला संपर्क करा\nगेईमिक कं, लिमिटेड / जीईएमआयसी प्रयोगशाळा कं. लिमिटेड © कॉपीराईट 2014-2020, Gem.Agency\nत्रुटी: सामग्री संरक्षित आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/25935/", "date_download": "2020-09-24T03:15:39Z", "digest": "sha1:BJK5MH6TZ3PKOFCER2AFKWOLCTOGPSHA", "length": 21592, "nlines": 222, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "सुखलालजी पंडित – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसुखलालजी पंडित : (१८८०–१९७८). श्रेष्ठ गुजराती पंडित व साहित्यिक. पूर्ण नाव सुखलाल संघवी. सौराष्ट्रातील लिमाली खेड्यात जन्म. वयाच्या सोळाव्या वर्षी देवीच्या रोगाने त्यांना अंधत्व आले. या दुर्दैवी घटनेमुळे ते जास्त अंतर्मुख झाले व त्यांनी आपले आयुष्य विद्याव्यासंगाला वाहून घेतले. जैन आचार्यांची प्रवचने त्यांनी ऐकली, तसेच साहाय्यक वाचकाच्या मदतीने जैन धर्मग्रंथ अभ्यासले. १९०४ मध्ये त्यांनी वाराणसीच्या ‘श्री यशोविजय जैन संस्कृत पाठशाळेमध्ये प्रवेश घेतला. तीन वर्षांत त्यांनी सिद्घ-हेम-व्याकरण मुखोद्‌गत केले. त्यांची स्मरणशक्ती उत्तम होती, त्यामुळे कमावलेले ज्ञान त्यांच्या कायम स्मरणात राहत असे. व्याकरणाखेरीज त्यांनी तर्कसंग्रह, मुक्तावली, व्याप्तिचक्र हे ग्रंथ व त्यांवरील टीका अभ्या���ल्या. रघुवंश, किरातार्जुनीय, माघकाव्य, नैषधीयचरित यांसारखी महाकाव्ये तसेच अलंकारशास्त्र, कोश आदींचाही त्यांनी अभ्यास केला. पुढील अध्ययनासाठी ते १९११ मध्ये मिथिला येथे व नंतर वाराणसीला गेले. तेथे त्यांनी तत्त्वज्ञान व साहित्य यांच्या व्यासंगाला सर्वस्वी वाहून घेतले. त्यानंतर ते आग्रा येथे गेले व तेथे त्यांनी महत्त्वाच्या जैन साहित्यकृतींचे संपादन केले. उदा., पंचप्रतिक्रमण (देवेंद्रसूरीकृत पहिले चार कर्मग्रंथ), योगदर्शन व हरिभद्रसूरीची योगविंशिका. १९२२ मध्ये त्यांनी गुजरात विद्यापीठाने सुरू केलेल्या ‘गुजरात पुरातत्त्व मंदिरा’त भारतीय तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्या ठिकाणी त्यांनी सिद्घसेन दिवाकराच्या सन्मतितर्क चे संपादन केले. १९३३ मध्ये पंडित सुखलालजी बनारस हिंदू विश्वविद्यालयात जैन तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून गेले. तेथे त्यांनी जे ग्रंथ संपादित केले, त्यांत आचार्य ⇨उमास्वाती च्या तत्त्वार्थाधिगमसूत्राचा व सिद्घसेन दिवाकराच्या न्यायावताराचा (संहितेसह गुजराती भाषांतर) समावेश होतो. सुखलालजी पंडितांनी आपल्या आयुष्याचा बराचसा काळ लेखनात आणि प्राचीन संस्कृत, हिंदी, गुजराती भाषांतील मौलिक, महत्त्वपूर्ण साहित्याचे संपादन करण्यात व्यतीत केला. आचार्य हेमचंद्राच्या प्रमाणमीमांसा या ग्रंथाचे संपादन त्यांनी केले आणि त्याला विस्तृत प्रस्तावना व टीपा जोडल्या. हा ग्रंथ संशोधन-संपादनाला नवी दिशा देणारा ठरला. चार्वाक दर्शनावरील जयराशीच्या तत्त्वोपप्लव या प्रमाण भाष्यग्रंथाची चिकित्सक संपादित आवृत्ती पं. सुखलालजींनी सिद्घ केली, त्यामुळे त्यांना विद्वज्जनांत ख्याती लाभली. ⇨धर्मकीर्तीच्या हेतुबिंदुवरील आर्चटाच्या भाष्यग्रंथाचे त्यांनी संपादन केले व त्यायोगे बौद्घ तत्त्वज्ञानाच्या इतिहासावर नवा प्रकाश टाकला. बनारस हिंदू विश्वविद्यालयातून सेवानिवृत्त झाल्यावर (१९४४) ते भारतीय विद्याभवनात दाखल झाले व तेथे त्यांनी आचार्य ⇨ जिनविजयजी मुनी यांच्या समवेत कार्य केले. बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातर्फे सुखलालजी यांना भारतीय तत्त्वज्ञानावर पाच व्याख्याने देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. ही व्याख्याने नंतर ग्रंथरूपाने गुजरातीमध्ये (१९५१), हिंदीमध्ये (१९७१) व इंग्रजीत (१९७७) प्रसिद्घ झाली. त्यांनी ‘गुजरात विद्यासभा’ येथे आत्मा-परमात्मा व साधना या विषयांवर दिलेली विद्वत्तापूर्ण व्याख्याने अध्यात्म विचारणा या शीर्षकाने हिंदी व गुजराती मध्ये प्रकाशित झाली. मुंबई विद्यापीठाने त्यांना आचार्य हरिभद्र यांच्यावर व्याख्याने देण्यासाठी निमंत्रित केले, ही व्याख्यानेदेखील गुजरातीमध्ये (१९६१) व हिंदीत (१९६६) ग्रंथरूपाने प्रसिद्घ झाली. १९५७ मध्ये मुंबई येथे एका सार्वजनिक सभेत डॉ. राधाकृष्णन् यांच्या हस्ते पं. सुखलालजी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला व त्याप्रसंगी त्यांना त्यांच्या संकलित वाङ्‌मयाचे तीन खंड व थैली अर्पण करण्यात आली. त्यातून त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान व धर्म यांच्या अभिवृद्घीसाठी ‘ज्ञानोदय ट्रस्ट’ची स्थापना केली. पं. सुखलालजी यांना अनेक मानसन्मान लाभले. १९४७ मध्ये त्यांना यशोविजय ग्रंथमालेतर्फे जैन तत्त्वज्ञान व प्राकृत भाषा यांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानासाठी ‘विजयधर्मसूरी जैन साहित्य सुवर्णपदक’ देऊन गौरविण्यात आले. अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट पदव्या बहाल केल्या. त्यांच्या दर्शन अने चिंतन (१९५६) ह्या तत्त्वज्ञानाविषयक महत्त्वपूर्ण ग्रंथासाठी त्यांना साहित्य अकादेमी पुरस्कार देण्यात आला (१९५८). १९६१ मध्ये ‘पद्मभूषण’ किताब देऊन त्यांना गौरविण्यात आले. भारतीय तत्त्वज्ञानाचे गाढे व्यासंगी व जैन समाजसुधारक म्हणून त्यांची ख्याती आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n—भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर���दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/41618", "date_download": "2020-09-24T01:24:22Z", "digest": "sha1:CPXX6Q62H6SSK5T7CTLU7ELOLGU4HZR7", "length": 21078, "nlines": 271, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अचारी मुर्ग / अचारी चिकन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अचारी मुर्ग / अचारी चिकन\nअचारी मुर्ग / अचारी चिकन\nमज्जा वाटतेय ना नाव वाचून पण अचारी म्हणजे कुक नाही.. अगदी मराठीत सांगायचे तर चिकन लोणचे मसाला. मूळचा उत्तर भारतीय प्रकार आहे हा.\nनॉर्थकडे कश्याचीही लोणची बनवतात आणि तिही मोहरीच्या तेलात.\nपण आपल्याला जर राई के तेल की खुशबु पसंद येत नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही तेल जSSSSरा सढळ हाताने वापरा.\nपाउण किलो चिकन मध्यम आकाराचे तुकडे करून\n३ टेबल्स्पून तेल मोहरीचे किंवा कोणतेही जे आवडेल ते खाद्य तेल. (आपल्याला शक्य होईल व आवडेल तसे आणि तितके जास्त तेल)\nजिरे, पिवळी मोहरी, कलोन्जी, बडीशेप आणि मेथ्या प्रत्येकी १ टी स्पून.\n(हल्ली हे सर्व साहित्य मिसळलेले पंचफोरण ह्या नावाने मिळते. ते पंचफोरण असेल तर एक मोठा चमचा भरून)\n२ टेबल्स्पून आलं लसूण पेस्ट\n१ टि स्पून हळद, १ टेबल्स्पून लाल तिखट, चवीप्रमाणे मिठ\n१/२ कप ताजे घट्ट दही\nलिंबाचा रस एक टेबल्स्पून\n२ मध्यम आकाराचे कांदे बारिक चिरून\n२ मध्यम आकाराचे टोमॅटो\nचिकन चे तुकडे स्वच्छ धुउन त्याला चवीप्रमाणे मिठ, हळद, लाल तिखट आणि आलं लसूण पेस्ट लाउन घ्यावी. मग एक चमचा तेल आणि अर्धा कप घट्ट दही टाकून सगळ्या चिकनच्या तुकड्याना व्यवस्थीत लाउन चिकन झाकून ठेवावे.\nमग एका जाड बुडाच्या पॅन मध्ये थोडेसे तेल टाकून त्यावर बारीक कापलेला कांदा गुलाबीसर होई पर्यंत परतुन घावा. मग आच बंद करून कांदा थोडा गार करायला वेगळ्या डिश मध्ये काढावा.\nकांदा आणि टोमॅटो मिक्सर मध्ये बारिक वाटून दोन्हीची एकत्र प्युरी करुन घ्यावी.\nमग पॅन मध्ये कांदा टोमॅटो ची ही गुलाबीसर केशरी प्युरी टाकुन मध्यम आचेवर परतुन घावी. मिश्रण शिजत आले की रंग बदलू लागतो. आता त्यावर मॅरीनेट केलेले चिकन चे तुकडे टाकून परतून घावे. चिकन ला दही लावल्याने परतत असताना थोडे तेल सुटू लागेल. मग एक कपभर किंवा आपल्याला हवे तसे थोडे अधिक पाणी घालावे. चिकन शिजत आल्यावर दुसरीकडे फोडणीच्या पळीत दोन चमचे तेल टाकून त्यात फोडाणीचे सामान.. पंचफोरण जरासा हिंग आणि उभ्या चिर दिलेल्या अक्ख्या हिरव्या मिरच्या घालून चुरचुरीत फोडणी करावी.\nचिकनवर ही फोडणी घालून जरा स्वाद मुरण्यासाठी एक वाफ काढावी. आच बंद करावी\nजेव्हढे आंबट आवडत असेल त्याप्रमाणे लिंबाचा रस घालावा. गरमागरम रोटी/ फुलक्यांसोबत खायला आचारी मूर्ग तयार \nहे चिकन सर्व्ह करायच्या बराच आधी काही तास बनवुन ठेवले तर जास्त चविष्ठ लागते. मोहरी मेथ्या कलोंजी चा स्वाद चांगला मुरतो.\nदही घातल्याने ग्रेवीला दाटपणा येतो. पण थोडी तेलकट होतेच.\nओ अ‍ॅडमिन प्रादेशिक मध्ये उत्तरभारतीय ऑप्शन नाहिये का \nही रेसिपी घरात चिकन बनवायचा\nही रेसिपी घरात चिकन बनवायचा वसा घेतलेल्यांकडे पास केली जाईल.\nफोटो भारी आला आहे. इथले बोनलेस, स्किनलेस चिकन वापरतेस का\nभारी आहे, आचारी आलू केला\nभारी आहे, आचारी आलू केला खाल्ला आहे, चिकन चा प्रयोग करणेत येईल\nसायो अगं इथे चिकन विंग्ज्स\nसायो अगं इथे चिकन विंग्ज्स कापून वापरले आहेत.\nपरंतू एरव्ही होल चिकन कापून देण्याचा वसा घेतलेले आमच्या घरीच आहेत\n............ तोंडाला पाणी सुटलय\nनॉर्थकडे कश्याचीही लोणची बनवतात >>> आजचं एका दिल्लीकराच्या टिफीनमधील सिमला मिर्चचं लोणच खाल्लं\nग्रेव्हीमधलं आचारी चिकन खाल्लं नाहीये, पण टिक्का प्रकारातलं आचारी चिकन ऑल टाइम फेव्हरिट आकरुन्हे सुद्धा आवडेल घरी.\nवैभवराव तुम्हीपण >>>>> कुणला\nकुणला सांगू नका काय हे आपल्यात्लं गुपीत \nमी टोमॅटोचं लोणचं खाल्लय............कुणी सांगेल का कसं करायचं.\nअचार/अचारी हवयं आचारी नव्हे.\nबाकी तुमचे कार्य महान आहे.\nअसं आहे होय विचार आचार केलाच\nविचार आचार केलाच नाही. माझं द हिंदी इस कच्च आसींग\nभारी दिसतंय शानचा अचारी\nभारी दिसतंय शानचा अचारी मसाला पण मस्त आहे.\nफोटो कातील आहे. रेस्पी सोपी\nफोटो कातील आहे. रेस्पी सोपी वाटते आहे. करण्यात येईल.\nछान प्रकार. दुष्मन देशात पण\nदुष्मन देशात पण फार लोकप्रिय आहे. त्यांचा तयार मसाला मिळतो,\nउत्तरांचलला एका धाब्यावर पाहिला होता हा प्रकार.\nफोटो कातील आहे>>>>शुगोल +१\nघरच्या चिकनखाऊंसाठी करुन खिलवण्यात येइल\nफोटो खतरा. आचारी आलू करण्यात\nफोटो खतरा. आचारी आलू करण्यात येइल. चिकनवाल्यांना हवी असल्यास रेसिपी देण्यात येइल.\nएक हैदराबादी मैत्रिण भारतातून येताना चिकन, मटण अशी लोणची आणायची. भात , एखादं लोणचं आणि दही असा तिचा नेहमीचा डबा असायचा. नाव वाचून तसा काही प्रकार आहे की काय असं वाटलेलं. एकुणात भारतभरातले लोकं कशाची पण लोणची घालतात .\n,दुष्मन देशात पण फार लोकप्रिय\n,दुष्मन देशात पण फार लोकप्रिय आहे. त्यांचा तयार मसाला मिळतो,,,,, अगदी अगदी,,,\nइन्डोनेशियाला माझ्या पाकिस्तानी विद्यार्थिनीने मला हा आणी बरेच मसाले दिलेहोते.,खूप्पच वेगळी आणी सुपर टेस्टी होते मसाले.\nडॅफोडिल्स ची रेस्पी ही मस्त दिस्तीये..\nफोटो सहि, मस्त तेलाचा तवंग\nफोटो सहि, मस्त तेलाचा तवंग आलाय\n<<दुष्मन देशात पण फार लोकप्रिय आहे. >> +१\nआमच्या गावात एक रेस्तराँ आहे, रावळपिंडीवाल्याचं; चाबूक चिकन अचारी (आणि चिकन निहारी) बनवतो. खुप वाईट वाटतं फाळणी झाल्याचं...\nआमच्या गावात एक रेस्तराँ आहे,\nआमच्या गावात एक रेस्तराँ आहे, रावळपिंडीवाल्याचं<<<<< कुठलं\nतंदूर - पॉवर्स फेरी रोड\nतंदूर - पॉवर्स फेरी रोड\nएरव्ही होल चिकन कापून\nएरव्ही होल चिकन कापून देण्याचा वसा घेतलेले आमच्या घरीच आहेत >>>\nबाकी रेसिपी एकदम तोंपासू.\nमस्त दिसतंय. करून पाहीन.\nमस्त दिसतंय. करून पाहीन.\nखाद्यपदार्थ आणि फास्ट बॉलर्स\nखाद्यपदार्थ आणि फास्ट बॉलर्स ह्या दोन गोष्टींसाठी फाळणी टळली असती तर बरं झालं असतं असं नेहेमी वाटतं.\nह्युस्टन ला एक पाकिस्तानी बफे रेस्टोरंट आहे. केवळ त्या जेवणासाठी आणि त्या खीरीसाठी पाच तास ड्राईव्ह करून तिथे गेलो होतो दोन वेळा. त्याच भागात केळीच्या पानावर ऑथेंटिक साउथ ईंडियन जेवण मिळण्याचं ठिकाण आहे. पैसा, वेळ सगळं वसूल\n<<खाद्यपदार्थ आणि फास्ट बॉलर्स ह्या दोन गोष्टींसाठी फाळणी टळली असती तर बरं झालं असतं असं नेहेमी वाटतं. >>\nअ‍ॅड गुलाम अली अँड मेह्धी हसन टु दॅट...\nकाल ह्याच Veg Version केल.\nकाल ह्याच Veg Version केल. त्या मुर्ग च्या ऐवजी भाज्या घेतल्या. झकास टेस्टी झाली होती भाजी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketpatekar.com/tag/kala-ghoda-festival-2020-location/", "date_download": "2020-09-24T01:20:27Z", "digest": "sha1:AWAEDQWJJYFBDBZEFCDGTSBTKL4WAFBE", "length": 2830, "nlines": 64, "source_domain": "www.sanketpatekar.com", "title": "kala ghoda festival 2020 location", "raw_content": "\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nQuotes आणि बरंच काही\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nमराठमोळ्या नवीन वर्षी स्वागत यात्रेस टिपलेला एक क्षण - ठाणे\nनवीन पोस्ट'च्या अपडेट मिळण्यासाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/2019/12/12/cab-congres-leader-sonia-gandhi-criticize-says-its-black-day/", "date_download": "2020-09-24T02:45:22Z", "digest": "sha1:5LWQO34OGITCL2QDLVSEYDLEEAIX7MEK", "length": 24335, "nlines": 338, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "CAB : नागरिकत्व सुधारणा विधेयकावर सोनिया गांधी यांची टीका , म्हणाल्या काळा दिवस आणि संकुचित विचारांचा विजय", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nCAB : नागरिकत्व सुधारणा विधेयकावर सोनिया गांधी यांची टीका , म्हणाल्या काळा दिवस आणि संकुचित विचारांचा विजय\nCAB : नागरिकत्व सुधारणा विधेयकावर सोनिया गांधी यांची टीका , म्हणाल्या काळा दिवस आणि संकुचित विचारांचा विजय\nलोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबद्दल आपले मत मांडताना त्यांनी म्हटले आहे कि , ” आज भारतीय संविधानाच्या इतिहासातील काळा दिवस पाहण्यास मिळाला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मिळालेली मंजुरी म्हणजे संकुचित मनोवृत्तीच्या आणि धर्मांध शक्तीच्या लोकांचा विजय आहे” एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.\nसोनिया गांधी म्हणाल्या, आज भारताच्या संविधानातील इतिहासात काळा दिवस आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर होणे म्हणजे भारताच्या बहुसंख्यांकवादावर संकुचित मानसिकता आणि कट्टरतावादी शक्तींचा विजय झाल्यासारखे आहे. आपले पूर्वज आयडिया ऑफ इंडियाच्या ज्या आदर्शला घेऊन लढले होते. हे विधेयक याच्या विरोधात आहे. हे विधेयक अशा विकृत आणि फाळणी करणाऱ्या भारताच्या निर्माणाचा प्रयत्न करते आहे. या ठिकाणी धर्मच राष्ट्रीयतेला निर्धारित करणार आहे. काँग्रेसने या विधेयकाला विरोध करण्यासाठी लोकसभेत आणि राज्यसभेत जोरदार प्रयत्न केले. हे विधेयक म्हणजे असंविधानिक असून धर्माच्या आधारावर फाळणी करणार असल्याचे म्हटले. राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने १२५ मते पडली तर विरोधात १०५ मते पडली.\nPrevious CAB : नागरिकत्व सुधारणा विधयेक राज्यसभेतही पास झाल्याने मोदींनी आनंद व्यक्त करीत मानले आभार\nNext आसाम : पूर्वोत्तर भागांमधील राज्यात CAB आणि NRC वरून संचारबंदी , जमावबंदी असतानाही आंदोलन पेटले , फोन आणि इंटरनेट सेवा पूर्णतः बंद\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nCoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…\nWorldNewsUpdate : टाईमच्या टॉप १०० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश\nIndiaNewsUpdate : शरद पवारांनी केलेल्या आरोपावर न���वडणूक आयोगाने दिले हे स्पष्टीकरण\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nMarathaReservationUpdate : मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव संमत , १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nCoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जा��ीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nMarathaReservationUpdate : मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव संमत , १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nCoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोर���नामुळे निधन September 23, 2020\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा September 23, 2020\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद September 23, 2020\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू September 23, 2020\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना September 23, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/hockey-team-might-win-gold-asian-games-1061", "date_download": "2020-09-24T01:14:28Z", "digest": "sha1:EXHLDVWYWAGOTUSD2QZ5VEV4GZYEPC2Q", "length": 8745, "nlines": 105, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "Hockey team might win gold in asian games | Sakal Sports", "raw_content": "\nमहिला हॉकी संघ सुवर्णपदकांच्या दिशेने\nमहिला हॉकी संघ सुवर्णपदकांच्या दिशेने\nसुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय महिला हॉकी संघ लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकेल. थेट ऑलिंपिक प्रवेशाचेही बक्षीस असलेल्या भारतीय हॉकी संघांसाठी अखेरच्या दोन लढती साखळी सामन्यांच्या तुलनेत खूपच महत्त्वाच्या असतील.\nसुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय महिला हॉकी संघ लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकेल. थेट ऑलिंपिक प्रवेशाचेही बक्षीस असलेल्या भारतीय हॉकी संघांसाठी अखेरच्या दोन लढती साखळी सामन्यांच्या तुलनेत खूपच महत्त्वाच्या असतील. खेळातील अनिश्‍चितता लक्षात घेतली तरीही भारतीय महिला चीनचे आव्हान सहज परतवतील, याबाबत सर्वांनाच खात्री आहे. साखळीत आशियाई चॅंपियन्स विजेत्या कोरियाला हरवून भारताने आपली उपांत्य फेरीच नाही, तर गटविजेतेपदही पक्के केले. हे लक्षात घेतल्यास भारतासमोर आता किती आव्हान असेल हा प्रश्‍नच आहे.\nविश्‍वकरंडक स्पर्धेत भारतीय महिला उपांत्यपूर्व फेरीत पराजित होत असताना प्राथमिक फेरीतच गारद झाले. मात्र, आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी त्यांना अव्वल दहा खेळाडूंना विश्रांती दिल्याची चर्चा त्या वेळी होती; पण या स्पर्धेतही उपांत्य फेरीसाठी चीनला संघर्ष करावा लागला आहे. त्याचवेळी भारतीय संघ चांगलाच बहरात आहे. आता 5-0 विजयही रसिकांना सफाईदार वाटत नाही, त्यावरूनच खूप काही दिसते.\nभारतीय आक्रमकांना चांगला सूर गवसला आहे. पेनल्टी कॉर्नरवर गुरजितने अखेरच्या मिनिटात केलेले गोल पाहून प्रतिस्पर्धी धास्तावले नसतील तरच नवल आहे. गर्दी करून खेळणाऱ्या चिवट कोरियाविरुद्धचे गोल प्रयत्नातील 80 टक्के यश नक्कीच सुखावणारे आहे.\nआता एक गोष्ट खरी आहे, की धडाकेबाज आक्रमणामुळे भारतीय बचावफळीचा किंवा गोलरक्षिकेचा पुरेसा कस लागला नाही; पण सविताचा अनुभव पाहता ही चिंतेची बाब नसेल. मला नवोदित तसेच अनुभवी खेळाडू मैदानावर उतरल्यावर सारख्याच वेगाने खेळतात हे पाहून जास्त कौतुक वाटते. चौदा वर्षे संघात असलेल्या दीपिकाचा कमी न झालेला वेग नवोदितांसाठी प्रेरणादायकच आहे. कर्णधार राणी रामपालने तीन गोल करीत जोशात पुनरागमन केले. यापूर्वीच्या स्पर्धांत पुरुष जिंकल्यावर त्यापाठोपाठ महिला जिंकत असल्याचे चित्र साखळीत दिसत असे, या वेळी स्पर्धा कार्यक्रमात महिला आघाडीवर आहेत. त्या चांगले नेतृत्वही करीत आहेत. एकंदरीत भारतीय महिला हॉकी संघ एशियाडची राणी होण्याचीच चिन्हे दिसत आहेत.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/rate-hick-of-soya-pasha-patel-react-on-soya/", "date_download": "2020-09-24T02:01:21Z", "digest": "sha1:BTJMMXFU3TP55Q7XL2QRLNKAUXZAJYE2", "length": 19504, "nlines": 160, "source_domain": "www.saamana.com", "title": "व्यापार शिकल्यामुळेच शेतकऱ्यांचा फायदा, सोयाबीन दरवाढीबाबत पाशा पटेल यांची प्रतिक्रिया | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले…\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार\nशेतकऱ्य़ांची कर्जमाफी झालीच नाही, मध्य प्रदेश सरकारचा यु टर्न\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nशायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला…\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\n मग ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड..\nHealth tips – खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या\nमासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय\nडॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nव्यापार शिकल्यामुळेच शेतकऱ्यांचा फायदा, सोयाबीन दरवाढीबाबत पाशा पटेल यांची प्रतिक्रिया\nसोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असणारा दर, शासनाची अनुकूल होत जाणारी धोरणे याचा अंदाज घेवून राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्याना सोयाबीन विक्री न करण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन लक्षात घेत शेतकऱ्यांनी व्यापारी धोरणे अवलंबले. दरम्यानच्या काळात बाजारपेठेत सोयाबीनचा दर वाढला. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाल्याचे सांगत पाशा पटेल यांनी आपल्या शब्दावर विश्वास ठेवल्याबद्दल शेतकऱ्यांचे आभार मानले.\nयाबाबत माहिती देताना पाशा पटेल म्हणाले की, आज लातूर बाजारपेठेत सोयाबीनला ३८११ रुपये दर मिळाला. काल इचलकरंजीत घोडावत इंडस्ट्रीजने २९१० रुपयांनी खरेदी केली. तर कीर्ती गोल्डने १५ मार्च रोजी सोयाबीनला ४ हजार रुपये भाव देण्याची घोषणा केली आहे.\nकाही दिवसांपुर्वी सोयाबीन बाजारात आल्यानंतर आपण शेतकऱ्याना सोयाबीन विक्री न करता ते ठेवण्याचे आवा���न केले होते. आगामी काही दिवसात भाववाढ होणार असल्याने फायदा होऊ शकतो. यासाठी आपण हा सल्ला दिला होता. त्यावेळी सोयाबीनला २५०० ते २६०० रुपये भाव होता. शेतकऱ्यानी माझा शब्द ऐकला. सोयाबीन विक्री न करता तसेच ठेवले.\nधारण आणि मरण हे कोणाच्याही हातात नसते असे म्हणतात. पण धारण काय असावे हे आपण सांगितले होते , लोकांना आणि शेतकऱ्याना त्याचा विश्वास बसला. त्यामुळेच सोयाबीन विक्री न करता तसेच ठेवले. पहिल्यांदाच रस्त्यावर न उतरता आणि कसलेही आंदोलन न करता शेतकऱ्यांना भाव वाढवून मिळाला. सोयाबीन बाजारात न्यायचेच नाही ही अनोखी रीत शेतकऱ्यांनी स्वीकारली. परिणामी आज व्यापाऱ्या ऐवजी शेतकऱ्यांकडे सोयाबीनचा साठा असल्याचे पटेल म्हणाले.\nशेतकऱ्यांनी धीर धरला, तेजी मंदी केली. त्याचा फायदा झाला. सोयाबीनचा दर ४ हजार रुपयांवर जाईल, असे मी म्हणालो होतो. तो शब्द खरा ठरला. याबद्दल शेतकऱ्यांचे आभार मानले पाहिजेत असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी माझे म्हणणे ऐकून धोका पत्करला. त्यामुळे आगामी काही दिवसात ४ हजार दर मिळणार आहे. हा दर वाढावा यासाठी पेंड निर्यातीवर असणारे अनुदान २ टक्क्यावरून १० टक्के केले. आता आणखी ५ टक्के निर्यात अनुदान वाढविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नीती आयोगाकडे प्रस्ताव दाखल करण्याची सूचना केली आहे. हे झाले तर भाव आणखी 200 रुपयांनी वाढू शकतात. सोयाबीनची रास होण्यापुर्वी मुख्यमंत्री आणि चीनचे कौन्सिलर जनरल यांची भेट घालून दिली. इराण बरोबर व्यवहार सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. बांग्लादेशने सार्कच्या माध्यमातून रचलेला खाद्यतेल आयातीचा कट उधळून लावला. आपण वेळोवेळी केलेल्या सुचना पंतप्रधान नरेंद्र मोदी ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ,केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐकल्यामुळेच हे शक्य होवू शकले. यामुळेच आज दर वाढला आहे. अशी भावना पाशा पटेल यांनी व्यक्त केली.\nभविष्यात शेतकऱ्यांचा एक पाय शेतात आणि दुसरा पाय बाजारात असल्याशिवाय शेती फायद्याची होणार नसल्याचेही ते म्हणाले.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम, दामोदर हॉल बुडाला\nमहाराष्ट्र के लोग बहाद्दूर पंतप्रधान मोदींनी केले कौतुक\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nस्वयंपुनर्विकास योजनेवरील निर्बंध उठवण्याची मागणी\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, 21 हजार नवीन रुग्ण\nमुंबईतील गिरण्यांचा इतिहास साकारतोय\nहाफकिनमध्ये कोरोना लसीवर संशोधन आवश्यक, तीन आठवड्यात आराखडा सादर करा\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम, दामोदर हॉल बुडाला\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला...\n रस्ते पाण्याखाली, रेल्वे लटकली, वाहतुकीचे तीनतेरा\nमहाराष्ट्र के लोग बहाद्दूर पंतप्रधान मोदींनी केले कौतुक\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nस्वयंपुनर्विकास योजनेवरील निर्बंध उठवण्याची मागणी\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, 21 हजार नवीन रुग्ण\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले...\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nया बातम्या अवश्य वाचा\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.starfriday2012.com/2019/04/blog-post.html", "date_download": "2020-09-24T02:06:10Z", "digest": "sha1:7BAURO6IFCEWX42NX3RFZCRADUHGQWHB", "length": 6134, "nlines": 42, "source_domain": "www.starfriday2012.com", "title": "STARFRIDAY : जागतिक वसुंधरा दिनी अभिनेत्री सई ताम्हणकरने चाहत्यांना श्रमदान करण्याचे केले आवाहन", "raw_content": "\nजागतिक वसुंधरा दिनी अभिनेत्री सई ताम्हणकरने चाहत्यांना श्रमदान करण्याचे केले आवाहन\nजागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या चाहत्यांना मातृभूमीसाठी श्रमदान करण्याचे आवाहन केले आहे. १ में रोजी सई ताम्हणकर श्रमदान करायला जाणार आहे. आणि तिने आपल्या चाहत्यांनाही श्रमदानाचे महत्व पटवून देणारा एक व्हिडीयो सोशल मीडियावरून अपलोड केला आहे.\nपाणी फाउंडेशनच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्र पाणीटंचाईविरहित करण्यासाठी योगदान देणारी सजग अभिनेत्री सई ताम्हणकर यंदाही महाराष्ट्रदिनी श्रमदान करणार आहे. सध्या आपल्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेल्या सईने महाराष्ट्रातल्या नागरिकांनाही श्रमदानात सहभागी व्हायला सांगितले आहे.\nसूत्रांच्या अनुसार, श्रमदान करण्याचे सईचे हे पाचवे वर्ष असेल. सई न चुकता दरवर्षी महाश्रमदानात हिस्सा घेते. पाणी फाउंडेशनच्या श्रमदानाशिवाय वर्षभर होणा-या कार्यक्रमांनाही सई आवर्जून सहभागी होते.\nअभिनेत्री सई ताम्हणकर म्हणते, \"पाण्याअभावी रणरणत्या उन्हात तडफडणा-या गुराढोरांसाठी, पाण्याच्या शोधात बालपण हरवलेल्या लहान मुलांसाठी, डोक्यावर हंडे ठेवून पायपीट करणा-या बायकांसाठी, आणि करपणा-या शेतांसाठी मी ह्या महाराष्ट्रदिनी कुदळ-फावडे घेऊन श्रमदान करणार आहे. मी माझ्या पध्दतीने खारीचा वाटा उचलणार आहे. आपणही सहभागी व्हा.\"\nमराठी में भी रिलीज़ होगी फ़िल्म 'ताण्हाजी: द अनसंग वॉरियर'\nभारतीय इतिहास में अपनी गहरी छाप छोड़ने वाले मराठा वॉरियर , ताण्हाजी मालुसरे के ग्लोरियस लाइफ़ को अब ...\nमहिन्द्रा लॉजिस्टिक्स एलाइट ने कोविड-19 महामारी के प्रकोप के दौरान सहायता हेतु निःशुल्क आपातकालीन कैब सेवाएँ शुरू की\n~ हैदराबाद में इन सेवाओं का लाभ लेने के लिए डायल करें +91-8433958158 ~ ~ गैर - चिकित्सकीय आपातकालीन परिवहन हेतु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/100-years-of-the-makers-of-mukuneka/articleshow/68865388.cms", "date_download": "2020-09-24T03:14:20Z", "digest": "sha1:PH7GESKY7FVNQIGYQTKGHGFHISOITHJ2", "length": 17300, "nlines": 121, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Ravivar MATA News : ‘मूकनायका’च्या हाकेची शंभर वर्षे - 100 years of the makers of 'mukuneka'\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘मूकनायका’च्या हाकेची शंभर वर्षे\n-वैभव सोनारकर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे नाव कायमच बुद्धिवंतांच्या हाकेला प्रतिसाद देणारे नाव म्हणून जागतिक पा���ळीवर प्रस्थापित झाले आहे...\n‘मूकनायका’च्या हाकेची शंभर वर्षे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव कायमच बुद्धिवंतांच्या हाकेला प्रतिसाद देणारे नाव म्हणून जागतिक पातळीवर प्रस्थापित झाले आहे. देश, धर्म अन् काळाच्या मर्यादा ओलांडून विचार करणाऱ्या समूहांना हे नाव आदर्शवत आहे. याला कारण म्हणजे त्यांचे कार्यकर्तृत्व. डॉ. आंबेडकरांच्या विविधपैलू व्यक्तिमत्त्वावर, त्यांच्या सर्वस्पर्शी कार्यकर्तृत्वावर नवनवे संशोधन होत आहे. आजचा वर्तमान त्यांच्या कर्तृर्त्वाची नव्याने दखल घेत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता हा असाच एक अस्पर्शी विषय\n'मूकनायक' (१९२०), 'बहिष्कृत भारत' (१९२७), 'समता' (१९२८) 'जनता' (१९३०), 'प्रबुद्ध भारत' (१९५६) अशी पाच वृत्तपत्रे बाबासाहेबांनी सुरू केलीत. यातील 'मूकनायक' या पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी प्रसिद्ध झाला. म्हणजेच 'मूकनायक' या वृत्तपत्रास यावर्षी १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. बाबासाहेबांनी 'मूकनायक' सुरू केले तेव्हा अस्पृश्य समाजात साक्षरतेचा दर हा हजारी नऊ, असा होता. तरीसुद्धा 'मूकनायक' सुरू करण्याचे बाबासाहेबांचे धाडस त्यांच्या विचारदृष्टीची स्पष्ट जाणीव करून देते. कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज यांनी 'मूकनायक'ला आर्थिक साहाय्य केले. पांडुरंग रंगनाथ भटकर यांच्यावर बाबासाहेबांनी 'मूकनायक'च्या संपादनाची जबाबदारी सोपवली होती. कारण बाबासाहेब त्यावेळी सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक होते.\n'मूकनायक'च्या सुरुवातीच्या १२ अंकांत बाबासाहेबांनी लेख/अग्रलेख लिहिलेत. ५ जुलै १९२० रोजी पुढील विद्याभ्यासाकरिता ते इंग्लडला निघून गेले. १२व्या अंकानंतरची जबाबदारी त्यांनी ज्ञानेश्वर घोलप यांच्याकडे सोपवली. महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अस्पृशांची चळवळ, अभ्यासाची साधने' (खंड दोन, संपादन : वसंत मून, १९९०) मध्ये अंक १, २, ३, ५, ६, १०, १३, १४, १५, १६, १७, १८, १९ समाविष्ट केलेले आहेत. तर अंक क्रमांक ४, ७, ८, ९, ११, १२ उपलब्ध नाहीत. 'मूकनायक'चा शेवटचा १९वा अंक २३ ऑक्टोबर १९२० रोजी प्रसिद्ध झाला.\n'काय करूं आतां धरूनियां भीड\nनि:शंक हे तोंड वाजविले\nनव्हे जगीं कोणी मुकियांचा जाण\nसार्थक लाजून नव्हे हित\nहे 'मूकनायक'चे बिरूद तुकारामांच्या गाथेवरून घेतलेले होते. 'मूकनायक'च्या सुरुवातीच्या ���२ अंकांत बाबासाहेबांनी लेख/अग्रलेख लिहिलेत. या अग्रलेखाची शिर्षके 'स्वराज्याची सर सुराज्याला नाही', 'हे स्वराज्य नव्हे तर आमच्यावर राज्य', 'स्वराज्यातील आमचे आरोहण' अशी आहेत. मुळात ही शिर्षकच बाबासाहेबांची विचार भूमिका स्पष्ट करणारी आहेत. आपल्या एका लेखात बाबासाहेब लिहितात, 'भारत स्वतंत्र होण्यानेच सर्व कार्यभाग साधेल, असे नाही. भारत हे असे राष्ट्र बनले पाहिजे की, ज्यात प्रत्येक नागरिकाला धार्मिक, आर्थिक आणि राजकीय हक्क सारखे असून व्यक्तिविकासाला प्रत्येक नागरिकाला वाव मिळेल.'\nया सर्व संपादकियातून बाबासाहेबांच्या द्रष्टेपणाचे आपल्याला दर्शन घडते. तेज, सत्व, कायदा, प्रमाण आणि भावना यांचा अनोखा मिलाप त्यांच्या लेखणीतून प्रवाहीत होताना दिसतो. त्यांची अस्पृशांबद्दलची तळमळ आणि उत्कट देशप्रेमाची भावना पाहून आपण प्रभावित होतो. हे अग्रलेख त्यांच्यातील अंतस्थ बुद्धिमत्तेची तसेच करूणामय कृतिशीलतेची प्रचिती आपणास देतात. बाबासाहेबांची बंडखोर भाषा, बिनतोड सवाल, आणि आक्रमक विचार आपणास त्यांच्याकडे आकर्षीत करतात. बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा, त्यांच्या भाषासौंदर्यांचा, भाषाशैलीचा, पुरेसा अभ्यास अजूनही झालेला नाही. अवघी अडीच रुपये वार्षिक वर्गणी असलेले 'मूकनायक' लवकरच बंद पडले. परंतु १०० वर्षांपूर्वी 'मूकनायक'मधून बाबासाहेबांनी समाजाला घातलेली साद अन् हाक अजूनही समाजमनाच्या कानावर आपला प्रतिध्वनी कायम ठेऊन आहे.\n१) डॉ. आंबेडकरांचे अंतरंग (द.न.गोखले)\n२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बहि\"कृत भारत आणि मुकनायक (खंड दोन)\n३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (धनंजय किर)\n४) मुकनायक आणि बहि\"कृत भारत अग्रलेख (संपादन प्रदीप गायकवाड)\n५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र (खैरमोडे)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nशैक्षणिक धोरण : महत्त्वाचे पाऊल...\nलडाखमध्ये युद्ध, अपेक्षित की असंभव\nराष्ट्रीय हवाई आयोग हवा... महत्तवाचा लेख\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुवि��ा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nमुंबईनवरात्रोत्सवही साधेपणाने; मुख्यमंत्री ठाकरेंनी केले 'हे' आवाहन\nदेशआता लक्ष्य मायक्रो कंटेन्मेंट झोनवर, PM मोदींनी राज्यांना केलं आवाहन\nरत्नागिरीकरोनापुढे 'हा' जिल्हा हतबल; मुंबईतून वैद्यकीय कुमक मागवणार\nपुणेकरोनाचे संकट; पिंपरी-चिंचवड पालिकेने उचलले 'हे' धाडसी पाऊल\nमुंबईमुंबईत पाणी तुंबल्यावर बोंबा मारणारे तेव्हा मात्र गप्प असतात - शिवसेना\nमुंबईमुंबई दरवर्षी का तुंबते; मुंबईकरांचा संतप्त सवाल\nक्रीडामुंबई इंडियन्सने कसा मिळवला युएईमध्ये ऐतिहासिक विजय, पाहा फक्त एका क्लिकवर\nमुंबईउद्धव ठाकरे वही-पेन घेऊनच बसले; पंतप्रधानांना दिली कामांची जंत्री\nमोबाइल64MP कॅमेऱ्याचा Nokia 8.3 5G स्मार्टफोनचा सेल सुरू, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलरेडमीचा स्वस्त स्मार्टफोन खरेदीची आज संधी, दुपारी १२ वाजता सेल\nफॅशनअंकिता लोखंडेने सुंदर फोटो केले शेअर, लोकांना सुशांत सिंह राजपूतची आली आठवण\nमोबाइलजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या डिटेल्स\nपोटपूजापौष्टिक आणि खमंग मेथी पराठा रेसिपी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2685?page=2", "date_download": "2020-09-24T02:48:32Z", "digest": "sha1:T3WRU5SX2NON7DRB7N62BGYRBPNLMQP7", "length": 25812, "nlines": 247, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मी वाचलेले पुस्तक | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मी वाचलेले पुस्तक\nइथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.\nमाफ करा काल मी जी. ऐंची काना कथा कुठल्या पुस्तकात आहे हे विचारले. माझी जरा चुक झाली. त्या कथेचे नाव 'काली' असे आहे. ही कथा कुठल्या पुस्तकात आहे हे माहिती असेल तर कृपया उत्तर लिहा.\nखालिद हुसैनी च thousand splendid suns वाचलं... Kite runner सारखच हे पण खूप सही पुस्तक आहे...\nशेवटी शेवटी खाली ठेववत नाही... काही ठिकाणी खूपच violent आहे.. \nपण एकूण वातावरणनिर्मिती एकदम भारी.. \nमी नुकतच जॉर्ज ऑर्वेल च १९८४ वाचल. मन अगदि सुन्न होत वाचुन. ह्यात माणसामधल्या पराकोटिच्या सत्तापिपासु वृत्तिच इतक तपशिलवार चित्रण आहे की पहिल्या काहि प्रकरणांनतर आता पुस्तक बंद कराव अस सारख वाटत रहात. (अर्थात तरिहि आपण वाचत रहातोच).\nस्वतः ब्रिटिश असुनहि सरंजामशाहि राज्यपध्धति मान्य नसल्यामुळे जॉर्ज ऑर्वेल ने ब्रम्हदेशातिल नोकरि सोडुन गरिबित जगण पत्कारल हे कळल्यामुळे हे पुस्तक माझ्यासाठि जास्तच उंचिवर गेल.\nसध्या मी पर्व वाचतेय, पुर्ण झाले नाही अजुन. आवडले. ह्याच्या आधी युगांतही वाचलेले. त्यात आणि ह्याच्यात बरीच साम्यस्थळे आहेत. असामीशी सहमत. मला तरी त्यात सगळाच समाज अप्रगत आहे असे वाटले नाही. जशी परिस्थिती तशी प्रगती प्रत्येकाने केलेली दाखवलीय.\nनमस्कार्.मी नव्यानेच सभासद झालेय.\n६/८ महीन्या॑पूर्वी पर्व वाचलेल॑. जाम घुसलेले तेव्हा त्यात. बरेच ठिकाणी त्या॑नी घडलेल॑ पूराणकथेच्या रूपातून बाहेर काढून सा॑गीतलय्॑.छान अनुभव आहे पर्व वाचण.\nनुकतच मी सदान॑द देशमूखा॑च बारोमास वाचल॑. मराठी अभ्यासाय होत ते सोड्ल्यास प्रथमच ग्रामीण लिखाण वाचल. छान आहे पुस्तक. एथून तीथून शेतकरी कसा होरपळ्तोय ते जाणवत॑. सून्न वाटत॑. पण हे आपल्याला जाणून घ्यायला हव॑.\nकारण आपण कपडे आणि रेडीमेड फूड यावर खर्च करू पण भा़जी महाग झाल्यावर भाजीचे भाव कडाड्ले अश्या बातम्या झोडू.\nअंजली पेंडसे यांच 'देहबोली' वाचल. body language वर आहे. पूर्वी त्या सा.सकाळ मध्ये ह्यावर सदर लिहीत. हे पुस्तक संग्रही ठेवाव अस आहे.\nकुणी सांगेल का जी. ऐ. कुलकर्णी यांची 'काना' की 'कान्हा' ही कथा त्यांच्या कुठल्या पुस्तकात आहे\nमाफ करा काल मी जी. ऐंची काना कथा कुठल्या पुस्तकात आहे हे विचारले. माझी जरा चुक झाली. त्या कथेचे नाव 'काली' असे आहे. ही कथा कुठल्या पुस्तकात आहे हे माहिती असेल तर कृपया उत्तर लिहा >>>>\nकुणीतरी या त्रस्त समंधाला उत्तर देऊन आधी शांत करा पाहू\nपंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..\nगधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....\nकाल राजन खान यांच 'गूढ' वाचल. नाही आवडल. दिवाळी अंकातल्या कथेच ओढूनताणून पूस्तक केल्यासारख वाट्ल.\nटोणग्या, बराचं उशिरा उगवलास. मला नाव कळलं देखील. तुला सांगू का नाव आहे स���ंज शकून.\nमागे एकदा एका दिवाळी अंकात एक दीर्घकथा वाचली होती. एक म्हातारा प्रसिद्ध लेखक एका आडगावात आपलं आयुष्य गुजारत असतो. गावातल्या लोकांना तो काय करतो वगैरे माहिती नसते. म्हातार्‍याची एक नात, जिचा लहानपणापासून म्हातार्‍यानेच सांभाळ केलेला असतो तिचे आणि म्हातार्‍याचे पटत नसते. पुढे ती एका मुलाच्या नादी लागून पळून जाते वगैरे वगैरे. कथेचे नाव बहुतेक अनौरस असे होते.\nह्या कथेचे लेखक राजन खान होते का\nहो. ती दीर्घकथा राजन खान यांचीच होती. मला वाटतं साप्ताहिक सकाळ च्या दिवाळी अंकात आली होती..\nहो. आहे तो अंक माझ्याकडे. भली मोठी गोष्ट होती आणि पात्रांना नावे नव्हती. ती मुलगी परत येते शेवटी.\nमी नुकताच या गटात शिरलोय. मस्त ग्रूप आहे धन्यवाद मधुरा भिडे, हे सुचवल्याबद्दल\nइथे कोणी जीए-प्रेमी आहेत का कुणीतरी त्यांच्या \"काली\" कथेची चौकशी करत होतं.. \"सांजशकुन\" हा पूर्ण संग्रहच अप्रतिम आहे कुणीतरी त्यांच्या \"काली\" कथेची चौकशी करत होतं.. \"सांजशकुन\" हा पूर्ण संग्रहच अप्रतिम आहे तीन-चार पानांच्याच कथा आहेत, पण या कथांमधून केवढं अफाट विश्व उभं करतात जीए.. मी त्यांची (जवळजवळ) सर्व पुस्तकं घेतलीत तीन-चार पानांच्याच कथा आहेत, पण या कथांमधून केवढं अफाट विश्व उभं करतात जीए.. मी त्यांची (जवळजवळ) सर्व पुस्तकं घेतलीत एकएक वाचतोय आणि वेडा होतोय.. त्यांचे मी वाचलेले कथासंग्रह:\n५. बखर बिम्मची (लहान मुलांसाठी).\n६. हिरवे रावे (वाचन चालू आहे..)\nमला परवा अपघातानेच एक अप्रतिम पुस्तक सापडले: \"मर्‍हाटी स्त्रियांची रामकथा\". त्यात मराठवाड्यातील स्त्रियांनी अनेक पिढ्या ओव्यांमधून गायलेली रामायणाची कथा आहे.. अस्सल मराठी लोकसाहित्य, अव्वल दर्जाचे खूप गोड ओव्या आहेत..\nसध्या पुलंचं \"पुरचुंडी\" वाचतोय. विनोदी नाही, हलकेफुलकेच पण विचार करायला लावणारे आहे.\nह्.मोंच 'निष्पर्ण ....' वाचल. ह्वदयस्पर्शी आणि मन अस्वस्थ करते. पण असे करण्याची पूस्तकाची ताकद हिच लेखकाची प्रतिभा म्यणता येईल नाही का.\nकालच चेतन भगतचे 'one night @ the call center' वाचले. बरे आहे पुस्तक. शेवटी शेवटी हिंदी सिनेमातले प्रसंग वाचतेय असं वाटु लागलं.\nयाआधी त्याचे five point someone चा मराठी अनुवाद वाचायचा प्रयत्न केला. पण तो काही झेपला नाही. अक्षरशः शब्दशः भाषांतर आहे ते, मग वाचायला मजा येत नाही. मुळ इंग्रजी पुस्तक मिळाल्यास वाचेन.\nअंतरंगी तो प्��भाती छेडितो स्वर बासुरी.....\nप्राची त्यावर खरचं हिंदी सिनेमा येतोय.\nमीही वाचलय ते. आणि नंतर 'थ्री मीस्टेक ईन माय लाईफ' पण वाचल.\nमला असं वाट्ल की चेतन भगत ची पूस्तक आपल्याला पकडून ठेवत नाहीत आपण त्यांना पकडून ठेवायच असतं. पण तरी प्रसंग छान उभे राहतात डोळ्यासमोर.\nगेला एक आठवडा Indu sundaresan चं 'the splendor of silence' वाह्चत होते. ठीक आहे एकदा वाचायला. स्वातंत्र्यपूर्व भारतातील परिस्थिती आणि प्रेमकथेवर आधारीत आहे.\nमधुरा, मी पण ऐकलंय ते.. त्यामुळे वाचताना गुल, शर्मन, सोहेल, ईशा हेच डोळ्यांसमोर येत होते.\nमला त्याची भाषा खुप सोपी आणि सुटसुटीत वाटली. त्यामुळे, वाचायला मजा येते.\nअंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वर बासुरी.....\nइथे कोणी श्री. ना. पेंडसे ह्यांचे \"माणूस आणि लेखक\" हे आत्मचरित्र वाचले आहे का नसल्यास जरूर वाचा. खूप सुंदर आहे.\nमी चेतन भगत चे Five Point Someone आजंच वाचून संपवलं. पुस्त़क बेस्ट सेलर्स होण्या इतकं काही चांगलं आहे असं मला नाही वाटत. निव्वळ आयटी वाल्यांनी डोक्यावर घेतलं असावं.\nबाकी २/३ प्रसंग वाचताना मात्रं अगदी पुस्तक खाली ठेऊ नये, आणि पुढे काय घडेल याची उस्तुकता अगदी शिगेला पोचली होती. बाकी ठिक. माझ्याकडून पाच पैकी ३.\nनिव्वळ आयटी वाल्यांनी डोक्यावर घेतलं असावं. >>> तुला आय आय टी असं म्हणायचाय का\nप्राची, मलाही त्याची भाषा आवडली आणि खरं सागायच तर मला एरवी ईग्रजी पूस्तक वाचायचा थोडा कंटाळाच आहे तरी ती दोन्ही आनंदाने वाचली.\nसांगायची गोष्ट म्हणजे चेतन भगत ड्वाईश बँकेत आहे आणि आमचे शेजारीही. ते एकत्रच काम करतात. तर त्याच्या म्हणण्यानुसार माणूस छान आहे व नेहमी आनंदी असतो.\nमलिका अमर शेखचं 'मला उद्ध्वस्त व्हायचयं' वाचतेय.\nआई नावाची वाटे देवालाही नवलाई\nविठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई.\n\"आई नावाची वाटे देवालाही नवलाई\nविठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई.\"\nखुपचं छान. आवडलं. कशातल्या या ओळी\nनाही मला आय टी च म्हणायचं होतं.\nसध्या, मी अनंत सामंतांचं 'मितवा' वाचतेय. नुकतंच सुरू केलंय. वाचून सांगते.\n बघण्यात नाही आले कधी..\nहो... खास ऐकिवात नसलेलंच पुस्तक असावं. परवा ग्रंथालयात आनायसे दिसलं म्हणून म्हटलं वाचून पाहू. जनरली त्यांच्या पुस्तकाचे विषय आणि भाषा दोन्ही रफ्-टफ असतात. हे पुस्तक तसे हळूवार वाटते. (अजुनी फक्त ७ च पानं वाचलीयेत) बहुतेक प्रेमकथा असावी असं वाटतंय.\n��द्मा गोळेंचे तिन्ही आणि निकुंबाचे पाची काव्यसंग्रह कुठे मिळू शकतील\nअभिजीत देसाई यांचे \"गाणीबजावणी\" नावाचे नवीन पुस्तक आले आहे.. अप्रतिम हिंदी सिनेमातील गाणी, गायक, संगीतकार, गीतकार, किस्से असा विषय आहे आणि फारच मनापासून लिहिलं आहे. तर माझ्यासारखाच जुनी-नवी हिंदी गाणी हा ज्यांचा Weak point असेल त्यांनी अवश्य वाचावं हिंदी सिनेमातील गाणी, गायक, संगीतकार, गीतकार, किस्से असा विषय आहे आणि फारच मनापासून लिहिलं आहे. तर माझ्यासारखाच जुनी-नवी हिंदी गाणी हा ज्यांचा Weak point असेल त्यांनी अवश्य वाचावं त्यातील लताबाईंचा फोटो तर नजर लागावी इतका सुंदर आहे\nयाच विषयावर शिरीष कणेकरांनीही \"गाये चला जा\" आणि आणखीही काही सुंदर पुस्तकं लिहिलीत.\nइथं कोणी जयंत नारळीकरांच्या विज्ञान-कादंबर्‍या वाचल्यात का त्यांच्या \"प्रेषित\" व \"वामन परत न आला\" या दोन उत्तम विज्ञान-कादंबर्‍या आहेत.\nचेतन भगतच्या पुस्तकांविषयी मी मधुरा भिडेशी पूर्ण सहमत आहे. भाषा उत्तम, वर्णनशैली छान, पण कथा ओके-ओके..\nनाही मला आय टी च म्हणायचं होतं. >>> आय टी वाल्यांचा आणि five point some one डोक्यावर घेण्याचा काय संबंध... \nज्यांनी कोणी आय आय टी तून engineerng केलं असेल.. किंवा for that matter IIT बघितलं असेल... किंवा PG केलं असेल किंवा engineering मधे अभ्यासात धडपड पण होस्टेल लाईफ आणि बाकीच्या activities/ groups enjoy केले असतील ते सगळेच जणं हे पुस्तक चांगलं रिलेट करू शकतात...\nह्या पुस्तकाचा आणि आयटी चा दुरान्वये संबंध नाही.. त्यामुळे हा मुद्दा आजिबात न पटेश.. \nपद्मा गोळेंचे तिन्ही आणि निकुंबाचे पाची काव्यसंग्रह कुठे मिळू शकतील\nसाद देती हिमशिखरे वाचले. ह्या पुस्तकाचे उदा माझे दोन मित्र नेहमी आमच्या चर्चेत देतात म्हणून जिव लावुन वाचले. गुरुदेवांची शिकवन तेवढी वाचायला चांगली वाटली. पण माधवचा गोंधळ काही ठिकानी अनाठायी वाटतो व पुस्तकभर तो नक्की साधना म्हणजे काय करतो ते कुठेही येत नाही. काही गोष्टींचा उहापोह जसे दैवी चमत्कार, ज्ञान, सुख हे आवडले. जेवढी स्तुती ऐकली तेवढे खरच आवडले नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/usb-port-invention-ajay-bhatt/", "date_download": "2020-09-24T02:23:58Z", "digest": "sha1:OBJMTDZHNVCBBQOHSL2E3QEZ4OVVO6GG", "length": 15085, "nlines": 112, "source_domain": "bolbhidu.com", "title": "पेनड्राईव्ह कॉम्प्युटरला जोडणे एका भारतीय माणसामुळे शक्य झाले.", "raw_content": "\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nBol Bhidu - विषय हार्ड\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nपेनड्राईव्ह कॉम्प्युटरला जोडणे एका भारतीय माणसामुळे शक्य झाले.\nआजकाल जग सोपं झालंय अस जुनी माणसं म्हणतात. एकप्रकारे पाहिलं तर ते खरंच आहे. अहो खूप लांबच कशाला काही वर्षांपूर्वी जेव्हा कॉम्प्युटर आले तेव्हा एक साधा फोटो मित्राला द्यायचा झाला तर १० केबीची फ्लॉपी वापरायला लागायची. मग पुढे सीडीज आल्या, डीव्हीडी आल्या.\nजे टेक्निकली हुशार होते ते आजोबा कॉम्प्युटरची भली मोठी हार्ड डिस्क घेऊन हिंडायचे.\nसीपीयू उघडून त्यातल्या मोठमोठ्या वायरी वापरून हार्ड डिस्क कॉम्प्युटरला जोडली जायची. एवढं सगळं अग्निदिव्य पार करून एक अख्खा पिक्चर कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्क मध्ये घेणे म्हणजे एखादं पर्वत चढल्याप्रमाणे वाटायचं.\nहे सगळे कष्ट बोटभर आकाराच्या पेनड्राईव्हमुळे सोपे झाले.\nकाही सेकंदात जीबीच्या आकाराची फाईल ट्रान्सफर होऊ लागली, पुढे एक्सस्टर्नल हार्ड डिस्क नावाचा प्रकार आला आणि आता तर आपण टीबी मध्ये खेळतो.\nकॉलेजच्या प्रोजेक्ट्स पासून सनीच्या कलेक्शन पर्यंत कितीही प्रचंड ह्युज डेटा ट्रान्सफर एकमेकांना देता येऊ लागला. ते शक्य झालं पेन ड्राईव्ह कॉम्प्युटरला जोडता आल्या मुळे. यूएसबी पोर्टमुळे.\nUSB पोर्ट हा टेक्निकल जगतात आजवरचा हा सर्वात मोठ्या शोधापैकी एक मानला जातो. याचे श्रेय जाते एका भारतीय माणसाला, अजय भट्ट यांना.\nअजय भट्ट मूळचे बडोद्याचे. तिथल्या सयाजीराव गायकवाड विद्यापीठात त्यांचं शिक्षण झालं. इंजिनिअरिंगनंतर अमेरिकेच्या न्यूयॉर्क विद्यापीठातून मास्टर्स डिग्री घेतली.\nपुढे अजय भट्ट अमेरिकेतच जगप्रसिद्ध इंटेल या कंपनीत सिनियर स्टाफ आर्किटेक्ट म्हणून जॉईन झाले.\n१९९० च्या दशकाचा हा काळ. जग झपाट्याने बदलत चाललं होतं. येणारे नवीन सहस्त्रक संगणक तंत्रज्ञानाचे असणार आहे हे स्पष्ट होते. झाडून सगळ्या कंपण्या नवीन शोध लावण्यासाठी प्रयत्नशील होत्या. इंटेलसुद्धा त्यापैकीच एक.\nतोपर्यंत भारतीय इंजिनियर्सनी बुद्धिमत्ता व मेहनतीच्या जोरावर अमेरिकेत आपलं नाण खणखणीत वाजवून दाखवलं होतं.\nइंटेलसारख्या कंपनीत अनेक भारतीय काम करत होते, महत्वाच्या पदावर मोठमोठे प्रोजेक्ट्स हाताळत होते.\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन…\nट्रॅक्टर पासून ते घड्याळ बनवणारी एक सरकारी कंपनी देश की धडकन…\nअजय भट्ट यांनी तर इंटेलला तब्बल १३० पेटंट मिळवून दिलं होतं. याच पेटंटमुळे त्यांना इंटेल फेलोचा दर्जा मिळवून दिला होता. कंपनीतल्या सर्वोत्तम एम्प्लॉयी पैकी एक म्हणून तटांची गणना होत होती.\nUSB चा शोध देखील एका गंमतीशीर अपघाताने लागला.\nअजय भट्ट यांच्या मुलीला शाळेत कसला तरी प्रोजेक्ट जमा करायचा होता. त्यात त्यांच्या घरातील प्रिंटर बिघडला. अजय यांची पत्नी पोरीच्या प्रोजेक्टच्या प्रिंटआउट साठी गावभर फिरली. साधी चार पाच पाने प्रिंट करण्यासाठी तिला प्रचंड कष्ट घ्यावे लागले.\nघरी परतल्यावर तिने नवऱ्याच्या नावाने बोटे मोडली. कसले तुम्ही इंजिनिअर डेटा ट्रान्सफर करायला काही सोपा उपाय शोधून काढा अस थेट आव्हान तिने नवऱ्याला दिल.\nबायकोच्या शिव्या खाल्ल्यावर जशी अवस्था जगभरातल्या नवऱ्याची होते तशीच अजय भट्ट यांची झाली. रागाच्या भरात तिरमिरीत कंपनीमध्ये आले आणि यावरच प्रोजेक्ट सुरू केला.\nअनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर अखेर युनिव्हर्सल सिरीयल बस उर्फ USB चा त्यांना शोध लागला.\nहा शोध क्रांतिकारी होता. आज प्रत्येक लॅपटॉप, कॉम्प्युटर याला usb पोर्ट कंपल्सरी आहे. फक्त पेनड्राईव्ह नाही तर माउस, कीबोर्ड इतकंच काय तर मोबाईल चार्जिंगसुद्धा या usb च्या जीवावर होते. चुटकीसरशी डेटा ट्रान्सफर होतो. विनाकारणचे कष्ट, पैसा,वेळ याचा अपव्यय टळला. कॉम्प्युटरच्या देखील किंमती usbमुळे कमी झाल्या.\nजगाचं निम्मं टेन्शन या usb मुळे कमी झालं आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.\nतुम्हाला वाटेल usbच्या पेटंटमुळे अजय भट्ट तुफान श्रीमंत झाले असतील तर तो तुमचा गैरसमज आहे. त्यांनी हा शोध इंटेलमध्ये नोकरी करत असल्यामुळे लावला यामुळे त्���ांना म्हणावा तेवढा आर्थिक फायदा झाला नाही. अवॉर्डस मात्र अनेक मिळाले.\nइंटेलच्या टीव्हीवरच्या जाहिरातीत टेक्नॉलॉजीमधला रॉकस्टार म्हणून त्यांना ओळखलं गेलं.\nआज त्यांच्या नावावर १३२ पेटंट आहेत, जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्तींपैकी एक म्हणून त्यांना ओळखलं जातं. घरच्या छोट्याशा प्रॉब्लेमला सोडवण्यासाठी जगाचा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणाऱ्या अजय भट्ट यांनी भारतीय इंजिनियर्सची मान विश्वभरात उंचावली आहे हे नक्की.\nहे ही वाच भिडू.\nबायकोने मारलेल्या टोमण्यामुळे भडकलेल्या इंजिनियरने पहिला मेड इन इंडिया मिक्सर बनवला \nएक मिनिट द्या, सॅनिटॉयझरचा शोध लावणाऱ्या या नर्सला धन्यवाद म्हणा.\nकार्ड पंचिंग करणारी कंपनी आशियातील नंबर वन सॉफ्टवेअर कंपनी कशी झाली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nट्रॅक्टर पासून ते घड्याळ बनवणारी एक सरकारी कंपनी देश की धडकन म्हणून ओळखली जायची\nइंग्रजांनी रिझर्व्ह बँकेची निर्मिती बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकावरून केली.\nजर आज फ्रान्समध्ये राजेशाही आली तर हा भोपाळचा माणूस गादीवर बसेल\nपरवीन बाबीच्या प्रेमापोटी हा ऑस्ट्रेलियन माणूस भारतात आला आणि खलनायक झाला\nभिडू देवेंद्र जाधव\t Sep 23, 2020 0\n८४ वर्षांचा घरोबा संपवून शापूरजी पालनजी टाटासमूहातुन का बाहेर पडले\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nजपानी माणसाने रामायणावर बनवलेला अ‍ॅनीमेशन सिनेमा भारतात रिलीज होऊ दिला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/ya-kapatat-lapli-ahe-manjar-shodha-bgha-sapdte-ka/", "date_download": "2020-09-24T02:00:37Z", "digest": "sha1:TQKU7QF5UQQ3CJWB7KUPWMVMHGUBK3IR", "length": 6203, "nlines": 81, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "‘या’ कपाटात लपली आहे मांजर; शोधा बरं तुम्हाला सापडतेय का? – जय महाराष्ट्र", "raw_content": "\n‘या’ कपाटात लपली आहे मांजर; शोधा बरं तुम्हाला सापडतेय का\n‘या’ कपाटात लपली आहे मांजर; शोधा बरं तुम्हाला सापडतेय का\nतुमच्या घरात कुत्रा, मांजर असा कोणी पाळीव प्राणी असल्यावर त्यांना शोधणं हे तुमच्यासाठी नवं नाही. घरातील एखाद्या कोणत्यातरी कोपऱ्यात ते लपून बसतात आणि मग त्यांना शोधपर्यंत मालकाचीही दमछाक होते. सोशल मीडियावर नेटिझन्सदेखील सध्या अशाच एका मांजरीला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.\nएका महिलेनं आपल्या ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे आणि त्यात आपली मांजर कुठे लपली आहे, हे शोधण्यास सांगितलं आहे.\nपत्रकार असलेल्या केट हिंड्स यांनी ट्विटवर हा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये एक मोठं कपाट आहे. या कपाटात अनेक वस्तू आहेत आणि त्यामध्ये एक मांजर लपली आहे, केट यांनी नेटिजन्सना या मांजरीला शोधण्यास सांगितलं.\nयानंतर नेटिझन्स तिला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.\nअनेकांनी मांजरीला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना मांजर काही सापडली नाही.तर काही जणांना सुरुवातीला थोडं कठीण वाटलं मात्र त्यांना अखेर मांजर सापडलीच. बरं तुम्हाला सापडली का ती मांजर\nही मांजर नेमकी कुठे लपली आहे, तेदेखील शेवटी केट यांनी सांगितलं. कपाटातील तो टीव्ह नीट पाहा. बरोबर त्याच्या खालीच ह पांढरीशुभ्र मांजर लपून बसली आहे. जिनं लपाछपीच्या या खेळात नेटिझन्सना चांगलंच हरवलं आहे.\nमाधुरीने सांगितली त्या बोल्ड सीन ची कहाणी, म्हणाली स्वतःचे नियंत्रण सुटलेल्या त्या अभिनेत्याने माझ्या ओठांचा चावा घेऊन..\nजोतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार अशी असावी घड्याळाची दिशा, संपत्ती आणि समृद्धीने होईल जीवनात भरभराट.\nघरात महिला करत असतील ‘हे’ काम, तर त्या घरात लक्ष्मी माता कधीच ठेवणार नाही पाय, कायमचे बनाल कंगाल..\nबॉलिवूडच्या ‘या’ सात खतरनाक खलनायकांच्या बायका बघून आश्चर्य चकित व्हाल, एकाने तर शेजारचीला पळऊन केले होते लग्न\nबॉलिवूड च्या ‘या’ अभिनेत्रींनी तुरुंगात घालवल्या आहेत अनेक रात्री, 3 नंबरच्या अभिनेत्रीने तर अनेक वर्षे जेल…\nम-द्यपानाच्या न-शेत पुऱ्या ब-रबाद झाल्या होत्या ‘या’ 4 सुंदर अभिनेत्री, एकीला तर 19 व्या वर्षीच पत्करावे लागले मरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20673/", "date_download": "2020-09-24T00:45:12Z", "digest": "sha1:KQLZI2URJF5FU7XDJ33WBC664RIGWKYX", "length": 25745, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पाणतीर – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘प���कारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपाणतीर: शत्रूच्या नौकांची हानी करणारे विध्वंसक साधन, पाणतीर हा शब्द ‘टॉर्पेडो’ या इंग्रजी शब्दाचा पर्याय आहे. टॉप्रेडो म्हणजेच क्रँप नावाचा मासा. हा मासा भक्ष्याला विजेप्रमाणे धक्के देऊन गलितगात्र करतो. त्यावरून एकोणिसाव्या शतकात दारूस्फोटाने जहाजांचा नाश करणाऱ्या कोणत्याही उपकरणास ‘टॉर्पेडो’ म्हणण्याचा प्रघात पडला. १८७० नंतर मात्र नौकाविध्वंसन करणाऱ्या स्वयंचलित उपकरणासच पाणतीर हे नाव रूढ झाले. सोळाव्या शतकापासून नौकायेच्या मर्मभागावर म्हणजे तिच्या पाण्याखाली बुडालेल्या भागावर आघात करून नौकेला कसे बुडविता येईल याचे संशोधन चालू होते. त्यातूनच पाणसुरुंगाचा शोध लागला. तथापि पाणसुरुंग हा संरक्षणासाठी ठीक होता परंतु पाणसुरुंगाजवळ जहाज आले, तरच पाणसुरंग उपयोगी ठरत. त्यामुळे शत्रूच्या नौकांचा पाठलाग करून त्यांनी केलेल्या तोफांच्या माऱ्यात न सापडता त्यांना कसे बुडवावे, हा यक्षप्रश्न शिल्लकच राहिला. १८४८ साली ऑस्ट्रियाचे फ्रांट्स पफायफर व योहान ऊर्फ लूपिस यांना स्वयंचलित पाणतीराची कल्पना सुचली. या कल्पनेचा पाठपुरावा करून रॉबर्ट ह्वाइटहेड या स्कॉटिश अभियंत्याने पाणतीराला मूर्तरूप दिले. हा प्रारंभीचा पाणतीर ४·५ मी. लांब ३५ सेंमी. व्यासाचा, ९ किग्रॅ स्फोटक पदार्थ असलेला व सु. १३९ किंग्रॅ. वजनाचा होता. तथापि पाण्याखालील सदोष स्वयंचलन व पर्यटनखोली यामुळे हा प्रारंभीचा पाणतीर विश्वासार्ह नव्हता. याच पाणतीराला ‘मासा’ किंवा ‘लोकोमोटिव्ह’ असे म्हणत. पूर्वींच्या नौकांकडून खेचून नेल्या जाणाऱ्या किंवा नौकांवरील आडव्या बांबूवर खाली टांगलेल्या पाणतीरापेक्षा हा लोकोमोटिव्ह पाणतीर अधिक परिणामकारक होता. एकाच आसावर एकमेकांच्या उलटसुलट फिरणारे दोन परिचालक व जलांतर्गत खोली-नियंत्रक बसविल्यामुळे लोकोमोटिव्ह पाणतीरामध्ये काही दोष दिसून आले परंतु १८९० साली घूर्णी यंत्राचा शोध लागल्यामुळे पाणतीराच्या रचनेत सुधारणा झाल्या. तथापि मारा अचूक व परिणामकारक होण्यासाठी शत्रूच्या नौकेजवळ (सु. २५ ते २६ मीटर) जाणे भाग पडे. १८९० सालच्या अखेरीस १५० किंग्रॅ. स्फोटक, सु. १,००० मी. पल्ला असलेले व दर तासाला ३० नॉट वेगाने जाणारे पाणतीर बनू लागले. तसेच जलपृष्ठाखालूनही पाणतीर सोडता येऊ लागले, परिणामतः पाणतीर अत्यंत धोकादायक अस्त्र ठरले. पाणबुड्या खात्रीच्या नसल्यामुळे वेगवान पाणतीर-नौका प्रचारात आल्या. तथापि तुफानी समुद्रावर त्या २० टनी पाणतीर-नौका निकामी ठरल्याने त्यांना मोठ्या नौकांवर ठेवून हल्ल्याच्या वेळी समुद्रावर सोडत. तरीपण भर लढाईत त्यांना परत नौकांवर घेण्याचा प्रश्न सुटला नाही. ब्रिटिशांनी ३० मी. लांबीच्या व १९ नॉट वेगाच्या पाणतीर-नौका बांधण्यात आघाडी मारली. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी लॅटिन अमेरिकेत चिली व ब्राझील या राष्ट्रांत झालेल्या बंडात पाणतीरांनी महत्त्वाची कामगिरी बजाविली होती. पाणतीर-नौकांना शह देण्यासाठी तीव्र वेगाच्या व पाणतीर आणि तोफा असलेल्या नौकांचा म्हणजे ⇨ विनाशिकांचा उदय झाला. पहिल्या महायुद्धापूर्वी भारी युद्धनौकांची बांधणी सुरू झाली. त्यामुळे भारी युद्धनौकांना बुडविण्यासाठी पाणतीरांची विध्वंसक शक्ती आणि त्यांचा पल्ला वाढविणे आवश्यक ठरले. १९०५ पर्यंत ४५ सेंमी. व्यास, ४,००० मी. पल्ला व १९ ते ३३ नॉट वेगाचे पाणतीर वापरात आले. साहिजिकच आरमारांना नौका-नौकांमधील अंतर वाढवावे लागले. नौकायेत एकाऐवजी दोन तळ व जलपृष्ठरेषेपाशी पाणतीरविरोधी उभार (अँटी टॉर्पेडो बल्ज) बांधण्याची प्रथा पडली. पहिल्या महायुद्धात ३५ सेंमी. व्यासाच्या आणि सु. ४०० किग्रॅ. वजनाच्या पाणतीरांना विमानातून सोडणे शक्य झाले. विसाव्या शतकाच्या आरंभी पाणबुडी ही भरवशाची नौका ठरली आणि तिच्यातून पाणतीर सोडणेही शक्य झाले. सागरपृष्ठावरील नौका, पाणबुडी व विमान यांतून पाणतीर डागणे शक्य झाल्यामुळे सागरी युद्धतंत्रात क्रांतीकारक बदल झाले. पाणतीरांच्या भीतीने पहिल्या महायुद्धात सागरी लढाया कधीही निर्णायकपणे झाल्या नाहीत. व्यापारी जहाजांना बुडविण्यासाठी पाणतीरांचा प्रामुख्याने वापर केला जाई. दुसऱ्या महायुद्धा��ूर्वी जपानने पाणतीराच्या क्षेत्रात उत्तम प्रगती केली. जपानच्या पाणतीराची एंजिने ऑक्सिजनवर चालत असल्यामुळे जलपृष्ठावर पाण्याचे बुडबुडे दिसत नसत. त्यांचा पल्ला २१ किमी. ते ४० किमी. व वेग दर ताशी ३६ ते ४९ नॉट असे. ५०० किग्रॅ. वजनाचे स्फोटक त्यांत असे. दुसऱ्या महायुद्धात जर्मनांनी नॅट ऊर्फ रेन नावाचे परिचालकाच्या आवाजाचा मागोवा घेत शत्रूनौकेवर आदळणारे लक्ष्यानुगामी (होमिंग) पाणतीर तयार केले. लक्ष्यानुगामी पाणतीरांना फसविण्यासाठी दोस्त राष्ट्र नौकांच्या अवतीभवती कृत्रिम नाद-निर्माणक (फॉक्सर) सोडत असत. दुसऱ्या महायुद्धानंतर अणुशक्ती, द्रव व घन परिचालक द्रव्ये आणि अणुस्फोटक यांचा अनुक्रमे युद्धनौकांचे परिचालन, अस्त्रांचे परिचालन व संहारशीर्षे यांकडे उपयोग होऊ लागला. सध्याही पारंपरिक नौकापरिचालन पद्धती प्रचारात असल्या, तरी पाणतीर क्षेपणाच्या व स्फोटाच्या ज्या तीन पद्धती प्रचलित आहेत त्या अशा : (१) या प्रकारातील पाणतीर पाणबुडीपासून शत्रुनौकेपर्यंत पर्यटन करतात आणि नंतर ते पाण्याखाली येतात व त्यांचा स्फोट होतो (२) या प्रकारातील पाणतीर काही वेळ पाण्यात असतात. नंतर ते पाण्याबाहेर येतात. त्यानंतर हवेत पर्यटन करतात व शेवटी ते पाण्यात सूर मारून शत्रूच्यां नौकेजवळ आदळून त्यांचा स्फोट होतो व (३) या प्रकारातील पाणतीर काही वेळ हवेतून पर्यटन करतात. नंतर ते शत्रूच्या नौकेजवळ पाण्यात सूर मारतात व त्यांचा स्फोट होतो. याशिवाय आणखीही काही मिश्र पद्धती आहेत. अणुबाँब किंवा महास्फोटके हे संहारद्रव्य अद्ययावत पाणतीरांत वापरले जाते. पाणतीरांचे पाणबुडीनाशक, जलपृष्ठनौकानाशक आणि उभयनाशक असे तीन प्रकार आहेत. लक्ष्याचा शोध व मागोवा घेऊन नंतर स्फोट घडवून आणणे, या सर्व क्रिया गणकयंत्राने केल्या जातात. अणुशक्तीवर चालणाऱ्या काही दूरगामी पाणबुड्यांतून हजारो किमी. अंतर असलेल्या भूप्रदेशावरील लक्ष्यांचा नाश करू शकणारी आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्रासारखी अण्वस्त्रे अमेरिका व रशिया या देशांकडे आहेत. ही अस्त्रे पाण्यातून हवेत सोडली जातात किंवा ज्यांचा सर्व प्रवास हजारो किमी. पाण्यातूनच होतो, अशीही अस्त्रे तयार करण्यात आली आहेत. पाणतीरापासून बचाव करण्यासाठी पाणबुडी किंवा युद्धनौका यांनाच बुडविणे श्रेयस्कर ठरते.\nपहा : पाणबुडी युद्धन���का.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nटाटू व टूर्नामेंट, सैनिकी\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्���म\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21069/", "date_download": "2020-09-24T02:41:10Z", "digest": "sha1:QLERBOY77FSIH32SZVZZTNXXUJ7PWTMP", "length": 216253, "nlines": 477, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पृथ्वी – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपृथ्वी : सूर्यकुलातील एक ग्रह. अंतराच्या दृष्टीने हा सूर्यापासून तिसरा म्हणजे शुक्र व मंगळ या ग्रहांच्या मधे असून आकारमानाने सूर्यकुलातील पाचवा ग्रह आहे. सध्याच्या माहितीनुसार जीवसृष्टी धारण करणारा सूर्यकुलातील हा एकमेव ग्रह आहे. पृथ्वी आपल्या अक्षाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी परप्रकाशित असून तिच्यावर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन होऊन ती निळसर छटेने चकाकते. चंद्राशी तुलना करता पृथ्वी आकारमानाने मोठी आणि अधिक चांगली परावर्तक असल्याने तिचे पूर्णबिंब चंद्राच्या पूर्णबिंबाच्या ४० ते ५० पटींनी अधिक तेजस्वी दिसते. पृथ्वीवरून परावर्तित होणारा प्रकाश कधीकधी चंद्राच्या छायांकित भागात दिसतो, त्याला ⇨भूप्रकाश म्हणतात. पृथ्वीला एक नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र असून नैसर्गिक उपग्रह असलेल्या ग्रहांपैकी पृथ्वी हा सूर्याच्या सर्वांत जवळ असलेला ग्रह आहे. चंद्राशिवाय मानवनिर्मित अनेक कृत्रिम उपग्रहही पृथ्वीभोवती फिरत आहे�� [⟶ उपग्रह, कृत्रिम]. पृथ्वीभोवती सु. ६०० ते ८०० किमी. उंचीपर्यंत हवेचे आवरण म्हणजे वातावरण असून त्यापुढे ते हळूहळू आंतरग्रहीय वायूशी एकजीव होऊन जाते [⟶ वातावरण]. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी सूर्यापासून ठराविक अतंरावर राहून त्याच्याभोवती फिरत राहते.\nपृथ्वीविज्ञान : पृथ्वीविषयीचा अभ्यास भागश: होत आला आहे. पृथ्वीचा आकार व आकारमान यांचा अभ्यास करणारे ⇨ भूगणित हे शास्त्र जमिनीचे सर्वेक्षण आणि भूमितीय मापन तंत्रे यांतून विकसित झाले आहे, तर भूमिस्वरूपांच्या साध्या अध्ययनातून ⇨ भूविज्ञान हे शास्त्र प्रगत होत गेले आहे. भौतिकीच्या तंत्रांचा पृथ्वीच्या अभ्यासात वापर करणारे ⇨ भूभौतिकी हे शास्त्र ⇨ भूचुंबकत्व व ⇨ गुरुत्वाकर्षण यांच्या अचूक सिद्धांतांतून उदयास आले आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून नवनव्या शास्त्रीय उपकरणांचा विकास झाल्यामुळे आणि जहाजे, विमाने, कृत्रिम उपग्रह इत्यादींमधील अशा उपकरणांच्या वापरामुळे पृथ्वीच्या अध्ययनात येणाऱ्या अनेक अडचणी दूर झाल्या आहेत आणि पृथ्वीसंबंधी बरीच नवीन व अचूक माहिती उपलब्ध होऊ लागली आहे. उदा., वातावरण व महासागर यांचे आता प्रत्यक्ष अध्ययन होऊ लागले आहे.⇨ भूरसायनशास्त्रातील संशोधनाने पृथ्वीसंबंधी माहिती मिळविण्यास बरीच मदत होत आहे. उच्च दाब व उच्च तापमान अशा स्थितीत खडकांवर प्रयोग करण्यात येत असून त्यांच्याद्वारे व भूकंप तरंगांच्या अभ्यासाद्वारे पृथ्वीच्या अंतरंगाविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली आहे. खडकांतील जीवाश्मांच्या (जीवांच्या शिळारूप झालेल्या अवशेषांच्या) अध्ययनावरून भूवैज्ञानिक गतकाळात जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) कसे होते[⟶ पुराजलवायुविज्ञान] भूपृष्ठावर जमीन व पाणी यांची वाटणी कशी झालेली होती [⟶ पुराभूगोल] वगैरेंसंबंधी, तसेच जीवांच्या क्रमविकासाविषयी [उत्क्रांतीविषयी ⟶ क्रमविकास पुराजीवविज्ञान] व खडकांच्या सापेक्ष वयांबद्दल[⟶खडकांचे वय] माहिती मिळू शकते. आता खडकांतील किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) पदार्थांच्या व भूचुंबकत्वाच्या अभ्यासाद्वारे बऱ्याच अचूक प्रमाणात निरपेक्ष कालमापन करता येऊ लागले आहे. पृथ्वीसंबंधीच्या अशा प्रकारच्या विविध शास्त्रांमधील संशोधनांचा एकत्रितपणे विचार करुन सं���ूर्ण पृथ्वीचा अभ्यास करणारे शास्त्र (पृथ्वीविज्ञान) आता उदयास येत आहे. काहींनी या शास्त्राला ‘जिओसायन्स’, ‘जिओनॉमी’ अशीही नावे सुचविली आहेत.\n‘मानवाचे निवासस्थान’ या दृष्टीने पृथ्वीचा अभ्यास भूगोल या विषयात केला जातो [⟶ मानव-भूगोल]. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विशेषतः मानवाशी निगडित असलेल्या सर्व नैसर्गिक व मानवनिर्मित वैशिष्ट्यांमध्ये व आविष्कारांमध्ये स्थानपरत्वे होणाऱ्या बदलांचे वर्णन व विश्लेषण ⇨ भूगोलात केले जाते. अशा विस्तृत व्याप्तीमुळे भूगोलामध्ये भौतिक व सामाजिक अशा दोन्ही प्रकारच्या जवळजवळ सर्व विज्ञानामधील माहितीचा व पद्धतींचा उपयोग करण्यात येतो. उदा., प्राणिभूगोल, वनस्पतिभूगोल, मानवजाति-भूगोल इत्यादी. इतिहासामध्ये ज्याप्रमाणे काळाला त्याप्रमाणे भूगोलामध्ये स्थानाला महत्त्व असल्याने ⇨ नकाशा हे भूगोलाचे प्रमुख अभ्याससाधन आहे. थोडक्यात भूगोल म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील स्थानांचा सर्वांगीण अभ्यास होय. पृथ्वीचा सु. ७१ टक्के पृष्ठभाग पाण्याने आणि उरलेला जमिनीने व्यापलेला आहे. जमिनीची अंटार्क्टिका, अमेरिका (उत्तर व दक्षिण), आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया व यूरोप या खंडांमध्ये आणि पाण्याची अंटार्क्टिक, अटलांटिक, आर्क्टिक, पॅसिफिक व हिंदी या महासागरांत विभागणी केली जाते. वरील प्रत्येक खंड व महासागर यांवर मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत.\nभूवैज्ञानिक इतिहास : पृथ्वीमध्ये विविध प्रकारच्या हालचाली चालू असतात. उदा., महासागरात साचलेले गाळ हजारो मीटर उंच उचलेले गेलेले आढळतात (हिमालय पर्वत) पूर्वीही झीज व भर या क्रिया पृथ्वीवर होत होत्या. यांसारख्या हालचालींवरून पूर्वीच्या विविध कालखंडांत पृथ्वीवरील परिसर कसे होते, हे समजण्यास मदत होते व ही माहिती पृथ्वीचा भूवैज्ञानिक इतिहास समजण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. अशा प्रकारे आताच्या भूमिस्वरूपांवरून भूतकाळात घडलेल्या भूवैज्ञानिक घटनांचा मागोवा घेता येतो. तसेच विविध प्रकारच्या खडकांच्या निक्षेपांवरून (राशींवरून) विविध प्रकारच्या गतकालीन परिसरांची माहिती मिळू शकते. कारण त्यांच्यातील जीवाश्म आणि खडकांचे संघटन, संरचना व पोत ही भिन्नभिन्न असतात. अशा प्रकारे शैलसमूह (खडकांचे गट) व परिसर परस्परसंबंधित असल्याने खडकांमध्ये भूवि���्ञानाच्या इतिहासाच्या नोंदी झालेल्या आढळतात. उदा., सागाराचे जमिनीवरील आक्रमण व माघार ही तेथील निक्षेपांवरून कळून येतात. ⇨ गाळाचे खडक हे क्रमवार म्हणजे जुन्यावर नवे, नव्यावर अधिक नवे असे साचलेले असतात. त्यामुळे गाळाच्या खडकांच्या साहाय्याने भूवैज्ञानिक इतिहासाचा क्रमवार अभ्यास करता येतो. तसेच त्यांच्यातील जीवाश्मांवरून त्या परिसरातील जीवांच्या क्रमविकासातील बदल कळतात आणि त्या खडकांची सापेक्ष वयेही ठरविता येतात. भूवैज्ञानिक इतिहासाच्या काळाचे विभाग पाडण्यासाठीही जीवाश्म उपयुक्त असतात. ⇨ अग्निज खडक मुख्यत्वे शिलारसापासून बनलेले असतात तर ⇨ रूपांतरित खडक हे आधीच्या खडकांवर तापमान व दाब यांचा परिणाम होऊन बनलेले असतात. या दोन्ही प्रकारच्या खडकांमधील किरणोत्सर्गी द्रव्यांच्या मदतीने खडकांची निरपेक्ष वये काढता येतात आणि त्यांद्वारे भूवैज्ञानिक इतिहासाची अधिक निश्चित माहिती मिळू शकते.\nअंतरंग : पृथ्वीच्या अतिशय खोल भागाची माहिती भूकंपामुळे उदभवणाऱ्या तरंगांच्या अभ्यासावरून म्हणजे अप्रत्यक्षपणे मिळते. कृत्रिम रीतीने म्हणजे स्फोटांद्वारे लहान प्रमाणात भूकंपांच्या तरंगांसारखे तरंग निर्माण करूनही अशी माहिती मिळविता येते. या माहितीवरून पूथ्वीची पृष्ठापासून मध्यापर्यतची रचना पुढील तीन गोलाकार संकेंद्री (एकच केंद्र असलेल्या) थरांमध्ये झाली असल्याचे आढळून आले आहे (आ. १). हे तीन थर म्हणजे भूपृष्ठापासून सु. ३५ ते ४० किमी. खोलीपर्यत कवच, त्याच्याखाली सु. २,९०० किमी. खोलीपर्यत प्रावरण आणि त्याच्याखाली मध्यापर्यत गाभा हे होत. शिवाय प्रावरण व गाभा यांचे आकृतीत दर्शविल्याप्रमाणे आणखी विभाग पडतात. [⟶ पृथ्वीचे अंतरंग].\nआकृती व गुरुत्व : पृथ्वीची आकृती म्हणजे तिचा आकार व आकारमान होय. पृथ्वीच्या आकृतीचा विचार करताना पर्वत, दऱ्या इ. विचारात घेत नाहीत तर समुद्रपातळीची रेषा खंडांच्या खालीही वाढवून बनणारा तिचा काल्पनिक आकार विचारात घेतला जातो. पृथ्वीच्या आकृतीत बदल होत असतात. हे बदल सूक्ष्म ते प्रचंड प्रमाणात, नियमितपणे अथवा अनियमितपणे आणि अल्पकालीन किंवा दीर्घकालीन असे होत असतात. भूकंपाने व विभंगांमुळे (तडा जाण्याच्या क्रियेमुळे) भूकवचात होणारे बदल किंवा हालचाल दिसून येते. उलट काही बदल इतके सूक्ष्म असतात, की, ते अत���शय संवेदनशील उपकरणे वापरून वर्षानुवर्षे केलेल्या अचूक मापनांद्वारेच [उदा., निर्मितीच्या वेळी खडकाला प्राप्त झालेल्या व अवशिष्ट रूपात टिकून राहिलेल्या चुंबकत्वाच्या म्हणजे पुराचुंबकीय मापनांद्वारे\n⟶ पुराचुंबकत्व] लक्षात येऊ शकतात.\nपृथ्वीचा आकार गोल आहे, याबद्दल प्राचीन काळापासून चर्चा होत आली आहे. पृथ्वी गोल आहे, असे पायथॅगोरस (इ.स.पू. सहावे शतक) यांचे मत होते. ॲरिस्टॉटल (इ.स.पू.३८४-३२२) यांनी ग्रहणाच्या वेळी चंद्रावर पडणारी पृथ्वीची छाया वक्राकार असते, हे दाखहून देऊन वरील मतास पुष्टी दिली होती तसेच दक्षिणोत्तर प्रवास करणाऱ्या व्यक्तीला सूर्य व तारे यांची स्थाने बदलताना दिसतात, असेही त्यांनी प्रतिपादिले होते. या बदलांच्या आधारे⇨एराटॉस्थीनीझ (इ.स.पू. सु. २७६-१६९) यांनी प्रथम पृथ्वीचे आकारमान काढले होते व टॉलेमी (इ. स. सु. ९०-१६९) यांनी पृथ्वीचा व्यास काढला होता. असे असले तरी सोळाव्या शतकात मानवाने प्रत्यक्ष पृथ्वी-प्रदक्षिणा करीपर्यत पृथ्वीचा गोलाकार सामान्यपणे मान्य झाला नव्हता. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्याने उत्पन्न होणाऱ्या केंद्रोत्सारी (केंद्रापासून दूर ढकलणाऱ्या) प्रेरणेमुळे विषुववृत्ताशी फुगीर व ध्रुवांजवळ चापट असा गोलाकार तिला येईल, असे आयझॅक न्यूटन (१६४२-१७२७) यांनी प्रथम निदर्शनास आणले. पृथ्वीभोवती फिरत असणाऱ्या कृत्रिम उपग्रहांच्या कक्षांच्या अभ्यासावरून पृथ्वी काहीशी नासपतीच्या (पेअरच्या) अथवा लांबट पेरूच्या आकाराची असावी, असे सूचित होते आणि तिचा निमुळता भाग उ. गोलार्धात आहे (आ. २). याचा अर्थ उ. ध्रुवावर भूपृष्ठाची पातळी अपेक्षेपेक्षा (गोलाभ पातळीपेक्षा) सु. १५-१८.८ मी. जास्त आहे, तर द. ध्रुवावर ती अपेक्षेपेक्षा सु. १५-२५.८ मी. कमी आहे. या माहितीच्या आधारे पृथ्वीचा विषुववृत्तीय परिघ ४०,१८२.४०८ किमी. व ध्रुवीय परिघ ३९,७७६ किमी. आला असून विषुववृत्तीय त्रिज्या ध्रुवीय त्रिज्येपेक्षा सु. २२ किमी. जास्त असल्याचे आढळले आहे. [⟶ भूगणित].\nपृथ्वीची त्रिज्या हळूहळू वाढत जात आहे, अशी एक कल्पना १९६० च्या सुमारास मांडली गेली. तथापि पुराचुंबकीय माहितीवरून पृथ्वीचे प्रसरण होत असलेच, तर गेल्या ४० कोटी वर्षातील प्रसरण ०.८ टक्क्यापेक्षाही कमी असल्याचे दिसून आले आहे. यावरून पृथ्वी प्रसरण पावत आहे, असे प्रतिपादणारी कोणतीही परिकल्पना फारशी मान्य होऊ शकणार नाही.\nगुरुत्व : पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूवर कार्य करणारी व तिला पृथ्वीच्या मध्याकडे खेचणारी प्रेरणा म्हणजे पृथ्वीची गुरुत्वीय प्रेरणा होय. मुक्त वस्तूच्या गुरुत्वीय प्रवेगाच्या (दर सेकंदास वाढणाऱ्या वेगाच्या) मूल्याने गुरुत्वीय क्षेत्र व्यक्त केले जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागी सरासरी गुरुत्वीय प्रवेग ९७९.७६ सेंमी./से२. असतो. गुरुत्वीय प्रेरणेची तीव्रता खोलीनुसार घटत जाते व पृथ्वीच्या मध्याशी ती शून्य होते. तथापि पृथ्वीच्या प्रावरणात ही तीव्रता जवळजवळ स्थिर राहत असावी व तिच्यात फरक पडत असला, तरी तो १ ते २ टक्के इतकाच पडत असावा मात्र गाभ्याच्या सीमेपासून मध्यापर्यत ही तीव्रता घटत जाते. पृथ्वी पूर्ण गोलाकार नसल्याने भूपृष्ठावरील विविध ठिकाणी अक्षांशानुसार गुरुत्वीय प्रवेग वेगवेगळा असतो. उदा., द. ध्रुवावरील गुरुत्वीय प्रवेग (ध्रुवांवरील सरासरी प्रवेग ९८३.२२ सेंमी./से२.) हा विषुववृत्तावरील प्रवेगापेक्षा (सरासरी ९७८.०३२ सेंमी./से२.) सु. ०.५ टक्के जास्त आहे. कारण गुरुत्वीय प्रवेग पृथ्वीच्या मध्यापासूनच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो व विषुववृत्तीय त्रिज्या ध्रुवीय त्रिज्येपेक्षा सु. २२ किमी. जास्त आहे. शिवाय केंद्रोत्सारी प्रेरणेमुळेही विषुववृत्तावर व त्याच्याजवळ गुरुत्वीय प्रवेगात काही घट येते. यामुळे एखाद्या वस्तूचे स्प्रिंगच्या तराजूच्या साहाय्याने केलेले विषुववृत्तावरील वजन १०० किग्रॅ. असले, तर द. ध्रुवावर तिचे वजन १००.५० किग्रॅ. होईल. पृथ्वीचे अंतरंग असमांग (भिन्न घनतेच्या वा संघटनाच्या द्रव्याचे बनलेले) असल्यानेही गुरुत्वीय प्रेरणेत बदल होतो. भूपृष्ठावरील विस्तृत क्षेत्रात गुरुत्वीय प्रेरणा कशी बदलत जाते, याविषयीची पुष्कळ निश्चित माहिती कृत्रिम उपग्रहांच्या साहाय्याने मिळविण्यात आली आहे. तीननुसार सामान्यपणे उंची १ मी.ने वाढल्यास गुरुत्वीय प्रवेग ३.१ × १०—४ सेंमी./से२. इतका कमी होतो. पर्वतरांगा, महासागरांच्या द्रोणी, पठारे इ. भूमिस्वरूपे अपेक्षित गुरुत्वीय परिणाम दर्शवीत नाहीत. याचा अर्थ अशा भूमिस्वरूपांच्या रूपाने दिसणाऱ्या जादा अथवा कमी वस्तुमानाची भरपाई त्यांच्या खालील भागातच होत असावी. [⟶ समस्थायित्व].\nपुढील तीन प्रकारांनी गुरुत्वीय प्रवेग प्रत्यक्षपणे मोजण्यात येतो : (१) निर्वातात मुक्तपणे पडणाऱ्या वस्तूला पडण्यास लागणारा वेळ मोजून, (२) लंबकाचा आवर्तकाल मोजून आणि (३) स्प्रिंगेला लावलेल्या वजनाने तिच्यावर गुरुत्वीय प्रेरणेने पडणारा ताण मोजून. [⟶गुरुत्वाकर्षण].\nप्रत्यक्ष मोजलेल्या व गणिताने काढलेल्या गुरुत्वीय प्रवेगाच्या मूल्यांतील फरकाला गुरुत्वीय विक्षेप म्हणतात. ज्या समुद्रपातळीस अनुसरून गुरुत्वीय विक्षेप काढतात तिला भूरूप (भूभ्याकृती) किंवा जिऑइड म्हणतात आणि ही पातळी खंडांच्या खालूनही सलगपणे गेलेली आहे असे मानतात. अशाच तऱ्हेची पृथ्वीशी तुल्य अशी द्रायूची (द्रवाची अथवा वायूची) आकृती कल्पिली, तर तिला पृथ्वीची जलस्थैतिक आकृती म्हणतात.\nगुरुत्वाकर्षणामुळेच पृथ्वीभोवतीचे वातारण टिकून राहिले आहे. एखादी वस्तू गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडण्यासाठी तिला जो वेग असणे आवश्यक आहे, त्याला मुक्ती वेग म्हणतात व भूपृष्ठावरील मुक्ती वेग सेकंदाला सु. ११.२ किमी. एवढा आहे. जर पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग आताच्या वेगाच्या १७ पट झाला, तर विषुववृत्तावरील केंद्रोत्सारी प्रेरणा गुरुत्वीय प्रेरणेला संतुलित करील व तेव्हा विषुववृत्तावर वस्तूचे वजन शून्य होईल.\nविशिष्ट गुरुत्व व वस्तुमान : पृथ्वीचे सरासरी विशिष्ट गुरुत्व (वि.गु.) ५.५१७ असून हे सूर्यकुलात सर्वाधिक आहे सूर्याचे वि. गु. १.४१, गुरूचे १.३३ तर शनीचे केवळ ०.७३ (म्हणजे पाण्यापेक्षाही कमी) आहे. पृथ्वीचे निरूढी परिबल ०.३३०८ ma2 इतके आहे (येथे m= पृथ्वीचे वस्तुमान आणि a= पृथ्वीची त्रिज्या) मात्र हेच वस्तुमान व त्रिज्या असणाऱ्या समांग गोलाचे निरूढी परिबल ०.४ ma2 आले असते. यामुळे पृथ्वीच्या निरूढी परिबलावरून तिचे वि. गु. (किंवा घनता) मध्याकडे वाढत जाते, असा निष्कर्ष निघतो.\nकोष्टक क्र. १. पृथ्वीच्या विविध भागांचे वस्तुमान ववि. गु.\n[संपूर्ण पृथ्वीचे वस्तुमान जास्त अचूकपणे माहीत असल्याने ते ३ दशांश स्थळापर्यत दिले आहे. मात्र पृथ्वीच्या विविध भागांची वस्तूमाने तितकी अचूक माहिती नसल्याने फक्त १ दशांश स्थळापर्यतच दिली आहेत.]\nपृथ्वीचे वस्तुमान सु. ५.९७७ × १०२७ ग्रॅ. म्हणजे जवळजवळ ६०,००,००,००,००० अब्ज टन असून इतर खस्थ पदार्थाची वस्तुमाने व्यक्त करण्यासाठी पृथ्वीचे वस्तुमान हे एकक मानून त्याच्या पटीत इतरांची वस्तुमाने ��ेतात. उदा., गुरूचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ३१८ पट, तर सूर्याचे ३३,४०० पट आणि चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ०.०१२२८ पट आहे.\nदाब : भूपृष्ठावरील वातावरणाचा दाब दर चौ. सेंमी.ला सु. १ किग्रॅ इतका असतो. यालाच वातावरणीय दाब (म्हणजे १ वा. दा.) म्हणतात. भूपृष्ठापासून जसजसे वर जावे तसतसा हा दाब कमी होत जातो. उदा., ८ किमी. उंचीवर समुद्रपातळीवरील दाबाच्या १/३ दाब असतो. उलट पृथ्वीच्या अंतरंगात दाब खोलीनुसार काहीसा नियमितपणे वाढत जातो. उदा., प्रावरणात तो दर किमी.ला ४७० वा. दा. इतका वाढत जातो. यावरून २,००० किमी. खोलीवर १० लाख वा. दा., पृथ्वीच्या गाभ्याच्या सीमेजवळ १३.७ लाख वा. दा., ३,५०० किमी. खोलीवर २० लाख वा. दा. आणि पृथ्वीच्या मध्याशी ३७ लाख वा. दा. इतका दाब असावा, असा अंदाज आहे.\nआकडेवारी : पृथ्वीसंबंधीचे विविध भौतिक स्थिरांक व परिमाणे पुष्कळ अचूकपणे माहीत झाली आहेत. त्यांपैकी काही १० लाख भागांत १ भाग इतक्या अचूकपणे माहीत आहेत. त्यांच्यावरून काढलेल्या इतर राशी त्या प्रमाणात अचूक येतात. उदा., न्यूटन यांचा गुरुत्वीय विश्वस्थिरांक G (= ६.६७ × १०-८ घ. सेंमी./ग्रॅ./से.२ हा २,००० भागांत १ भाग इतक्या अचूकपणे माहीत आहे. पृथ्वीसंबंधीचे काही स्थिरांक व परिमाणे कोष्टक क्र. २ मध्ये दिली असून मापन पद्धतींची अचूकता वाढत असल्याने व इतर काही बाबींमुळे त्यांच्या मूल्यांत काहीसा बदल होणे शक्य आहे. उदा., पृथ्वीवर दरवर्षी सु. २० लाख टन वैश्चिक (पृथ्वीबाहेर येणारी) धूळ येऊन पडत असते व त्यामुळे पृथ्वीचे वजन वाढत असते.\nकोष्टक क्र. २. पृथ्वीसंबंधीची काही परिमाणे व स्थिरांक\nनिरूढी परिबल (ध्रुवीय अक्षाभोवतीचे)\n८.०४३ × १०४४ ग्रॅ. सेंमी.२\n८.०२५ × १०४४ ग्रॅ. सेंमी.२\n३७ लाख वा. दा.\nविषुववृत्त व क्रांतिवृत्त यांतील कोन\nविषुववृत्तीय प्रतल व भ्रमणाक्ष यांतील कोन\nसूर्याभोवती एक फेरी मारण्यास लागणारा काळ (वर्ष)\nस्वतःभोवती एक फेरी मारण्यासलागणारा काळ (दिवस)\n२३ ता. ५६ मि. ४.०९१ से.\nविषुववृत्तावर एका रेखांशाचे अंतर\nसर्वांत उंच ठिकाणाची(मौंट एव्हरेस्टची) उंची\nसर्वांत खोल ठिकाणाची(चॅलेंजर खाच, मेअरिआनाखंदक) खोली\n[पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतराला ज्योतिषशास्त्रीय एकक (ज्यो.ए. म्हणतात. सूर्यकुलातील अंतरे व्यक्त करण्यासाठी हे एकक वापरतात.]\nअक्षांश व रेखांश : पृथ्वीवर��ल एखादे स्थान दर्शविण्यासाठी अक्षांश व रेखांश हे सहनिर्देशक वापरतात. एखाद्या ठिकाणाचे अक्षांश म्हणजे त्या स्थानापासून पृथ्वीच्या मध्यापर्यंतची रेषा व विषुववृत्ताचे प्रतल (पातळी) यांच्यातील कोन होय. ध्रवताऱ्याची कोनीय उंची १ अंशाने वाढण्यासाठी उत्तरेकडे जेवढे अंतर जावे लागते, ते (कोनीय) अंतर म्हणजेही १ अक्षांश होय. नकाशावर अक्षांश विषुववृत्ताला समांतर अशा पूर्व-पश्चिम वक्र रेषांनी (अक्षवृत्तांनी) दाखवितात आणि ते विषुववृत्तापासून उत्तरेस व दक्षिणेस ०० ते ९०० असे मोजतात. २३० २७’ उत्तर अक्षवृत्ताला कर्कवृत्त, तर २३० २७’ दक्षिण अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणतात तसेच ६६० ३०’ उत्तर अक्षवृत्ताला उत्तर ध्रुववृत्त तर ६६० ३०’ दक्षिण अक्षवृत्ताला दक्षिण ध्रुववृत्त म्हणतात. विषुववृत्तापासून मकर व कर्क वृत्तांपर्यंतच्या प्रदेशाला उष्ण कटिबंध, त्यांच्या पुढील ध्रुववृत्तापर्यंतच्या भागांना समतीशोष्ण कटिबंध व तेथून पुढच्या ध्रुवापर्यंतच्या भागांना शीत कटिबंध म्हणतात.\nएखाद्या स्थानाचे रेखांश म्हणजे त्या स्थानाचे मध्यान्हवृत्त व मध्यमंडल (मूळ रेखावृत्त) यांच्यातील क्षैतिज कोन होय नकाशावर रेखांश दक्षिणोत्तर वक्र रेषांनी (रेखावृत्तांनी) दर्शवितात आणि ग्रिनिचचे रेखावृत्त (मूळ रेखावृत्त) शून्य मानून त्याच्या पूर्वेस व पश्चिमेस ०० पासून १८०० पर्यंत रेखावृत्ते मोजतात. कृत्रिम उपग्रहांचे युग सुरू झाल्यावर पूर्वीप्रमाणे मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेस व पश्चिमेस १८०० पर्यंत रेखावृत्ते देण्याऐवजी ती मूळ रेखावृत्तापासून एकाच दिशेत म्हणजे पूर्वेकडे ३६०० पर्यंत दिली, तर सोयीचे होईल असे आढळून आले आहे आणि रेखावृत्तांची ही नवी पद्धती आता वापरात येऊ लागली आहे. [⟶ अक्षांश व रेशांश].\nसंघटन : भूकवचातील खडकांचे रासायनिक व खनिज संघटन अनेक खडकांच्या प्रत्यक्ष विश्लेषणांद्वारे ठरविण्यात आले आहे. व्ही. एम्. गोल्डश्मिट यांनी याबाबतीत महत्त्वाचे कार्य केले आहे. जमिनीवर पडलेल्या उल्का म्हणजे अशनी होत व ते सूर्यकुलातील पिंडांचेच (उदा., लघुग्रहाचे) तुकडे असल्याचे मानले जाते. त्यामुळे अशनींचे घटक हे पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रातिनिधिक घटक ठरू शकतील. तसेच वर्णपटांच्या साहाय्याने सूर्याचे व इतर ताऱ्यांचे विश्लेषण करून त्यांच्यातील मू���द्रव्ये कोणती हे काढण्यात आले आहे. या सर्वांवरून एकूण विश्वातील द्रव्याचे रासायनिक संघटक सापेक्षतः एकसारखे असावे, असे अनुमान केले जाते. या अनुमानावरून ज्या आदिम (आद्य) द्रव्यापासून पृथ्वी व ग्रह बनले, त्या द्रव्याच्या रासायनिक संघटनाचा शास्त्रज्ञांनी विचार केला आहे. एच्. झ्यूस व एच्. सी. यूरी या शास्त्रज्ञांच्या मतानुसार अशा आदिम द्रव्यात सिलिकॉन या मूलद्रव्याच्या एका अणूमागे इतर मूलद्रव्यांचे किती अणू असतील हे पुढे दिले आहे: हायड्रोजन ४०,०००, हीलियम ३,१००, कार्बन ३.५, नायट्रोजन ६.६, ऑक्सिजन २१.५, निऑन ८.६, सोडियम ०.०४, मॅग्नेशियम ०.९१, ॲल्युमिनियम ०.०९, फॉस्फरस ०.०१ गंधक ०.३७, आरगॉन ०.१५, कॅल्शियम ०.०५, लोह ०.०६, निकेल ०.०३. यांशिवाय दुसरी सहा मूलद्रव्ये त्यांपेक्षाही अल्प प्रमाणात असावीत. पृथ्वीवर यांपैकी बहुतेक सर्व मूलद्रव्ये विविध प्रमाणात व विविध संयुगांच्या रूपांत आढळत असून पैकी सिलिकॉन, मॅग्नेशियम व लोह ही मूलद्रव्ये पृथ्वीच्या संघटनाच्या संदर्भात महत्त्वाची आहेत.\nकवच : पृथ्वीच्या सर्वांत बाहेरच्या थरात म्हणजे कवचात वजनाने हलकी असलेली खनिज व मूलद्रव्ये एकत्रित झालेली आहेत. खंडांचे कवच अधिक हलक्या खडकांचे म्हणजे सिलिकॉन व ॲल्युमिनियम या मूलद्रव्यांचे प्रमाण जास्त असलेल्या व ‘सियाल’ (सिलिका व ॲल्युमिना यांवरून पडलेल्या SiAl) नावाने ओळखण्यात येणाऱ्या खडकांचे बनलेले आहे. महासागरांच्या तळांचे खडक (सागरी कवच) यापेक्षा अधिक जड असून त्यांच्यामध्ये लोह व मॅग्नेशियम असणारी खनिजे अधिक प्रमाणात असतात व या खडकांना ‘सिमा’ (सिलीका व मॅग्नेशियम यांवरून पडलेले नाव SiMa) खडक म्हणतात. अशा प्रकारे कवचाचे खडक सिलिकेटांचे बनलेले असून त्यांच्यात थोडीच मूलद्रव्ये (ऑक्सिजन, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम व पोटॅशियम) विपुल काही थोडी (टिटॅनियम, फॉस्फरस, हायड्रोजन इ.) अल्प आणि उरलेली अत्यल्प (०.०५ टक्के) प्रमाणात आढळतात. कवचातील मूलद्रव्यांचे शेकडा प्रमाण कोष्टक क्रं.३ मध्ये दिलेले आहे.\nकोष्टक क्र. ३ भूकवचातील काही मूलद्रव्यांचे शेकडा प्रमाण.\nप्रावरण : पृथ्वीचे प्रावरण व गाभा यांच्या संघटनाची (खनिज व रासायनिक) माहिती अप्रत्यक्षपणे मिळू शकते. प्रावरण मुख्यत्वे लोह व मॅग्नेशियम यांच्या खनिजांचे बनलेले असावे. काह���ंच्या मते ⇨ ऑलिव्हीन गटातील खनिजांच्या संघटनांसारखे संघटन असणारी खनिजे प्रावरणाची प्रमुख घटक असून ⇨ पायरोक्सीन गटातील खनिजांच्या संघटनासारखे संघटन असणारी खनिजे त्याखालोखाल विपुल असावीत आणि डनाइट (ड्यूनाइट), पेरिडोटाइट व एक्लोजाइट यांच्यासारखे संघटन असणारे खडक हे प्रावरणातील प्रमुख खडक असावेत. अशनींतील बहुतेक सिलिकेटी खनिजेही ऑलिव्हीन व पायरोक्सीन गटांतील असल्याचे आढळले आहे तसेच भूकंप तरंगाद्वारे मिळालेल्या माहितीवरूनही प्रवारण ऑलिव्हिनासारख्या खनिजांचे बनलेले असावे या मताला दुजोरा मिळतो.\nगाभा : पृथ्वीचा गाभा लोहाचा बनलेला असावा, हे मत सामान्यपणे मान्य झाले आहे. अर्थात त्यामध्ये लोहाच्या बरोबर थोडे निकेल व अल्प प्रमाणात इतर अशुद्धी (मलद्रव्ये) असाव्यात. ज्ञात अशा सर्व भौतिकीय आणि रासायनिक मापनांशी व भूकंपांच्या तरंगांद्वारे मिळालेल्या माहितीशी हे मत जुळणारे आहे. लोह व निकेल यांच्या मिश्रधातूच्या म्हणजे धातवीय अशनींच्या अभ्यासावरूनही या मताला पुष्टी मिळते. गाभ्याचा आतला भाग हा तेथे असलेल्या प्रचंड दाबाखाली अतिघन झालेल्या लोहाचा बनलेला असावा, असे सामान्यपणे मानले जाते.\nशिलावरण : भूपृष्ठालगतच्या खडकांच्या थराला शिलावरण म्हणतात. काहींच्या मते शिलावरण म्हणजे भूकवच होय काहींच्या मते भूकवच व प्रावरणाचा वरचा काही भाग शिलावरणात येतो. शिलावरणाची सरासरी जाडी ३५ किमी. आहे आणि पर्वत, महासागरांच्या द्रोणी, दऱ्या, खळगे, उंचवटे वगैरेंमुळे शिलावरणाचे पृष्ठ खडबडीत झालेले आहे. शिलावरणाचे खंडीय व अधःखंडीय असे थर मानले जातात. खंडीय थरातील खडक मुख्यत्त्वे ग्रॅनाइटसारख्या संघटनाचे असून त्यांचे सरासरी वि. गु. २.७५ आहे. या खंडीय थरावरच मानवाची वस्ती आहे. अधःखंडीय थरातील खडक प्रामुख्याने बेसाल्टाच्या संघटनांचे असून त्यांचे सरासरी वि.गु. ३.३ आहे. अधःखंडीय थर खंडीय थराखाली म्हणजे खंडांखाली तसेच महासागरांच्या तळाशी आहे. [⟶ शिलावरण].\nजलावरण : भूपृष्ठावरील पाण्याच्या भागाला जलावरण म्हणतात.त्यामध्ये महासागर,समुद्र, नद्या, सरोवर, हिम-बर्फ,⇨भूमिजल, तसेच सजीवांतील आणि खनिजांतील पाण्याचाही समावेश होतो. महासागर व समुद्र यांनी भूपृष्ठाचा सु. ७०.८% भाग व्यापला असून त्यांचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ०.०३% (१.४१×१०२४ ग्रॅ.) आहे. व त्यांची सरासरी खोली ३,८०० मी. आहे. जलावरण जवळजवळ सलग असले, तरी त्याची वाटणी विषम झालेली आहे. द. गोलार्धाचा बहुतेक भाग पाण्याने व्यापलेला आहे, तर जमिनीचा बहुतेक सर्व भाग उ. गोलार्धात येतो. पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी व आर्क्टिक हे प्रमुख महासागर असून त्यांपैकी पॅसिफिक सर्वांत मोठा (सु. अर्ध्या भूपृष्ठावर पसरलेला) व खोल आहे. भूमध्य, कॅरिबियन , बाल्टिक इ. विविध समुद्र हे महासागरांच्या शाखा आहेत. खंडाच्या भोवती खंड-फळी व तदनंतर खंडान्त उतार असून त्यापुढे महासागरांचे ओबडधोबड तळ असतात.\nमहासागर व समुद्र यांतील पाणी खारट असून त्यांतील लवणांचे सरासरी प्रमाण (वजनाने) ३.५% आहे. सोडियम क्लोराइड अथवा मीठ (एकूण लवणांच्या ७७.७६%) व मॅग्नेशियम क्लोराइड ही यांपैकी महत्त्वाची लवणे आहेत. त्यांशिवाय मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेट, पोटॅशियम सल्फेट, कॅल्शियम कार्बोनेट व मॅग्नेशियम ब्रोमाइड ही लवणे थोड्या प्रमाणात व इतर अनेक मूलद्रव्यांची लवणे लेशमात्र असतात. पिण्यासाठी, पिकांसाठी, लवणे मिळविण्यासाठी, वाहतुकीसाठी व ऊर्जानिर्मितीसाठी पाण्याचा वापर होतो. [⟶ महासागर व महासागरविज्ञान जलविज्ञान].\nवातावरण : पृथ्वीभोवती हवेचे थर असून त्यांना वातावरण म्हणतात. तापमानीय संरचनेनुसार वातावरणाचे थर पाडण्यात येतात. सर्वांत खालच्या (भूपृष्ठालगतच्या) थराला क्षोभावरण म्हणतात. हा थर विषुववृत्ताजवळ फुगीर असून त्याची जाडी १० ते १६ किमी. आहे. त्यामध्ये एकूण वातावरणातील सु. ६०% वस्तुमान एकवटलेले आहे. या थरात जसजशी उंची वाढते तसतसे तापमान घटत जाते. याच थरात ढग, वर्षण, हिम, वादळे, वारे इ. वातावरणीय आविष्कार घडत असतात व यामध्ये जीवांची धारणा होऊ शकते. क्षोभावरणाच्या वर सु.५५ किमी. उंचीपर्यंत स्तरावरण असून ते अतिशीत आहे व त्यात उंचीनुसार तापमान वाढत जाते. स्तरावरणात बहुतकरून ढग वगैरे नसतात. स्तरावरणाच्या वर सु. ८० किमी. उंचीपर्यंत ऊष्मावरण व त्याच्या पलीकडे सु. ८०० किमी. उंचीपर्यंत बाह्यावरण असे वातावरणाचे थर आहेत.\nवातावरणात मुख्यत्वे नायट्रोजन (सु. ७८%) व ऑक्सिजन (सु. २१%) हे असून त्यांशिवाय आरगॉन, कार्बन डाय-ऑक्साइड, हायड्रोजन, निऑन, ओझोन, हीलियम, क्रिप्टॉन, झेनॉन, पाण्याची वाफ इ. वायूही अल्प प्रमाणात असतात. वातावरणाचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ०.०००१% (५.१×१०२१ ग्रॅ.) आहे व त्यामुळे वातावरणाचा भूपृष्ठावर सरासरी १०१३ मिलिबार (सु.१ किग्रॅ./ चौ. सेंमी.) इतका दाब पडतो समुद्रसपाटीवर व ०० से. तापमानाला वातावरणाची घनता दर घ.मी.ला १.२ किग्रॅ. आहे. उंचीनुसार वातावरणातील आयनीभवनाचे (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट म्हणजे आयनरूपात सुटे होण्याच्या क्रियेचे) प्रमाण वाढत गेलेले आढळते. वातावरणाच्या बाहेर इलक्ट्रॉन तसेच विद्युत् भारित अणू व रेणू यांनी बनलेले⇨आयनांवर असून ते चांगले विद्युत् संवाहक आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या दृष्टीने वातावरण अतिशय महत्त्वाचे आहे. कारण जीवांना आवश्यक असलेला ऑक्सिजन तर त्यातून मिळतोच, शिवाय बाहेरून येणाऱ्या अपायकारक प्रारणापासून (तरंगरूपी ऊर्जेपासून) वातावरणामुळे जीवांचे रक्षणही होते. [⟶ वातावरण].\nभरती-ओहोटी : मुख्यतः चंद्राच्या व अल्प प्रमाणात सूर्याच्या पृथ्वीवरील गुरुत्वीय आकर्षणामुळे महासागरांना भरती-ओहोटी येत असते. भरती-ओहोटीमुळे महासागरांमध्ये काही मीटर उंचीच्या तर किनाऱ्याजवळ सु. १८ मी. पर्यंत उंचीच्या लाटा निर्माण होतात. [⟶ भरती-ओहोटी].\nमहासागरांप्रमाणे जमिनीतही भरती-ओहोटीसारख्या विकृती निर्माण होत असतात, त्यांना ‘भूवेला’ म्हणतात.‘भूवेला’ ओळखणे अवघड असून तिच्यामुळे निर्माण होणाऱ्या लाटांची उंची ०.३३ मी. पेक्षा जास्त नसते. भरती-ओहोटीच्या मानाने भूवेलेची गती अतिशय मंद असते. कारण पाण्याच्या मानाने भूपृष्ठ व पृथ्वीचे अंतरंग अधिक दृढ आहेत मात्र त्यांच्या स्थितीस्थापक (ताण नाहीसा झाल्यावर मूळ आकार धारण करण्याच्या) गुणधर्मामुळे भूवेलीय विकृती निर्माण होऊ शकतात. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपासून भूवेला मोजण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.\nभूकंप व ज्वालामुखी : पॅसिफिक महासागराच्या सभोवती हिमालय-आल्प्स पर्वतश्रेणीला अनुसरून असलेल्या भागात भूकंपाचे पट्टे आहेत व या दोन पट्ट्यांत जगातील ८०% भूकंप होत असतात. यांशिवाय ब्रम्हदेश, ईस्ट इंडिज ते जपान हा प्रदेश आणि महासागरांमधील पर्वतरांगा (उदा., मध्य अटलांटिकमधील पर्वतरांग) या भागांतही वारंवार भूकंप होत असतात. भूकवचातील विभंगांना (तड्यांना) अनुसरून होणाऱ्या हालचालीमुळे भूकंप होतात. बहुतेक भूकंपाची केंद्रे भूकवचात सु.३० किमी. खोलीवर आढळतात, तथापि पॅसिफिकभोवतीच्या व ईस्ट इंडीजमध���ल काही भूकंपांची केंद्रे ७०० किमी. पर्यंत खोल असलेली आढळली आहेत. असे खोल केंद्र असलेले भूंकप खंडांच्या लगत असलेल्या भागात अधिक प्रमाणात झालेले आढळतात. [⟶ भूकंप].\nकधीकधी उष्णता जास्त झाल्याने भूकवचातील भेगांतून शिलारस बाहेर टाकला जातो व ज्वालामुखी क्रिया घडून येते. मुख्यत्त्वे वरील दोन पट्ट्यांतच ज्वालामुखी क्रिया आढळते व जगातील ज्ञात ज्वालामुखींपैकी ६५% ज्वलामुखी या भागात आहेत. [⟶ ज्वालामुखी – २].\nउत्पत्ती व विकास : पृथ्वीची उत्पत्ती हा सूर्यकुलाच्या उत्पत्तीचाच एक भाग आहे मात्र पृथ्वीच्या उत्पत्तीविषयीचा सर्वस्वी समाधानकारक असा सिद्धांत अद्यपि मांडता आलेला नाही. आंतरतारकीय वायूपासून सूर्य व ग्रह एकाच वेळी संघनित झाले (वायूरूपातून द्रवरूपात अथवा घनरूपात गेले) असावेत, असे सर्वसामान्यपणे मानतात. कित्येक बाबतींत सूर्यकुलात नियमितपणा असल्याचे दिसून येते. उदा., बहुतेक ग्रहांची सूर्याभोवती व स्वतःभोवती फिरण्याची दिशा, ग्रहांच्या कक्षांची प्रतले जवळजवळ एकाच पातळीत असणे, सूर्यापासून ग्रहांच्या अंतराबद्दलचे ‘ बोडे सूत्र ’ [⟶ ग्रह] इत्यादी. या नियमितपणावरून सूर्यकुलातील सर्व घटक पिंडांची उत्पत्ती एकसारखी असावी, असा तर्क करण्यात येतो. यावरून सर्व सूर्यकुलाबरोबरच पृथ्वीची उत्पत्ती झाली असावी व म्हणून तिची उत्पत्ती इतर ग्रहांप्रमाणेच झाली असावी, असे मानणे संयुक्तिक होईल. सूर्यकुलाच्या व पर्यायाने पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी अनेक परिकल्पना मांडण्यात आलेल्या आहेत. [⟶ सूर्यकुल].\nपृथ्वी व सूर्यकुल सु. ४.५ ते ५ अब्ज वर्षापूर्वी जन्माला आली असावीत, हे आता सर्वमान्य झाले आहे. त्याचप्रमाणे सूर्यकुलाची उत्पत्ती आकस्मिक प्रलयकारी घटनेतून (उदा., ताऱ्यांशी टक्कर होऊन वगैरे) झालेली नाही, हेही तदविषयक गणितावरून मान्य झाले आहे. तेव्हा पृथ्वीचा विकास टप्प्याटप्प्यांनी क्रमवार होत गेला असावा, हा निष्कर्ष निघतो. यातील पहिला टप्पा तुलनेने अल्प काळातच (सु. १० लाख ते १ कोटी वर्षांतच) पूर्ण होऊन पुढील उत्क्रांती सावकाश होत गेली असावी.\nपृथ्वीच्या उत्पत्तीविषयीचे सामान्यपणे अधिक प्रमाणात मान्य झालेले मत पुढीलप्रमाणे मांडले जाते. मूळ वैश्विक द्रव्यात मुख्यत्वे हायड्रोजन व थोड्या प्रमाणात हीलियम व अल्प प्रमाणात इतर घटकांचे धूलि���ण होते. प्रारंभी या द्रव्याचा तबकडीच्या आकाराचा एक मोठा मेघ आपल्या अक्षाभोवती फिरत असावा. मेघातील धूलिकणांमुळे त्यामध्ये गुरुत्त्वीय असमतोल उत्पन्न होऊन त्यात कित्येक भोवरे उत्पन्न झाले व या भोवऱ्यांमध्ये संघनन होत जाऊन हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन व ऑक्सिजन ही प्रमुख मुलद्रव्ये आसलेले ‘ बर्फकण ’ व द्रवबिंदू तयार झाले असावेत (असे बर्फकण लघुग्रहांच्या पलीकडील पट्ट्यात अजूनही आहेत). त्यानंतर हळूहळू ते संघनित द्रव्य वायूंपासून अलग होत गेले असावे.\nसंघनित द्रव्य मुख्यत्वे सिलिकेटांचे व लोहाचे बनलेले अलावे कारण अशनी व पृथ्वीचे अंतरंग यांचे हेच प्रमुख घटक आहेत. उदा., कार्बनयुक्त काँड्राइट (अशनीचा एक प्रकार) व तत्सम प्राथमिक कणांमध्ये इतर द्रव्याबरोबर ऑक्सिडीभूत लोह (सु. २०%), पाणी आणि कार्बनी संयुगे (सु. १०%) असून त्यांतील मोठा भाग बाष्पनशील द्रव्यांचा असतो. संघनित द्रव्य नंतर गुरुत्वाकर्षणाने एकत्रित होत जाऊन प्रथम त्याचे ग्रहक (प्लॅनेटेसिमल्स) बनले असावेत. ग्रहक हे ग्रहांच्या आताच्या आकारमानापेक्षा लहान असावेत. कारण ते जर ग्रहांच्या आकारमानाचे असते, तर निदान हायड्रोजनपेक्षा जड अशा काही वायूंचे आवरण त्यांनी आपल्या गुरुत्वाकर्षणाने ग्रहक एकत्रित येऊन व एकजीव होत जाऊन सध्याचे ग्रह तयार झाले असावेत (आ. ३).\nही परिकल्पना ढोबळ स्वरूपाची व तर्कावर आधारलेली असली, तरी तिच्यात सर्व आधुनिक परिकल्पनांपेक्षा एक वेगळा असा निर्णायक मुद्दा आलेला आहे. ज्या मूळ द्रव्यापासून ग्रह संघनित झाले ते द्रव्य सापेक्षतः थंड असले पाहिजे, हा तो मुद्दा होय. या भिंगाकार तबकडीचे तापमान बहुधा पुष्कळच कमी असावे. कारण तबकडीच्या पातळीला काटकोनात जाऊ शकणाऱ्या प्रारणामुळे ही तबकडी सहजपणे थंड झाली असावी. धूलिकण एकत्रित येऊ लागल्यावर गुरुत्वीय ऊर्जा मुक्त होऊन तिचे उष्णतेत रूपांतर झाले असावे परंतु त्या उष्णतेपैकी किती उष्णता प्रत्यक्षपणे तापमान वाढण्यास उपलब्ध झाली होती, ते समजू शकत नाही. कारण अशी किती उष्णता उपलब्ध होऊ शकेल हे एकत्रीकरणाच्या त्वरेवरून समजू शकते. जर एकत्रीकरण जलदपणे झाले असेल, तर बहुतेक उष्णता प्रारणाद्वारे निघून गेली असेल. उलट जर एकत्रीकरण जलदपणे झाले असेल, तर सर्व गुरुत्वीय ऊर्जा पकडून ठेवली जाऊन तीमुळे पृथ्वीचे तापमान पु���्कळच वाढले असेल.\nएका मतप्रणालीनुसार जसजसे ग्रहकांचे एकत्रीकरण होऊ लागले, तसतसे गुरुत्वीय ऊर्जेचे उष्णतेत रूपांतर होऊन त्यांचे तापमान वाढत गेले. आरंभी पृथ्वीचे वस्तुमान कमी होते तेव्हा अशा तऱ्हेने उत्पन्न होणारी उष्णताही कमी होती. संघननाने पृथ्वीचे वस्तुमान वाढत गेले त्याबरोबर या उष्णतेचे उत्पादनही वाढत गेले. शिवाय किरणोत्सर्गी द्रव्याच्या क्षयाद्वारे उत्पन्न होणाऱ्या उष्णतेची यात भरच पडली. अशा तऱ्हेने ग्रह निर्माण झाले तेव्हा त्यांचे तापमान सु. १,०००° के. ते १,२००° के. झाले असावे. या उच्च तापमानाला लोहाचे ऑक्साइड व कार्बन यांच्यात विक्रिया होऊन धातुरूप लोह तयार झाले असावे. जड असल्याने वितळलेल्या स्थितीतील लोह खाली जाऊन त्यापासून पृथ्वीचा गाभा बनला व किरणोत्सर्गी मूलद्रव्यांची संयुगे हलकी असल्याने सिलिकेटे वर येऊन त्यांपासून प्रावरण निर्माण झाले असावे. प्रारंभी तापमान पुरेसे उच्च नसल्याने गाभ्यात काही लोह ऑक्साइड व बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाऊ शकणारी) द्रव्ये अडकून राहिली असावीत. गाभा बनण्याची क्रिया तुलनेने बरीच जलद झाल्याने गाभा व प्रावरण यांमध्ये रासायनिक समतोल प्रस्थापित होऊ शकला नाही.\nतथापि बहुतेक भूभौतिकीविदांच्या मतानुसार गतकाळात कधीतरी पृथ्वी पूर्णतया वितळलेल्या स्थितीत असण्याची शक्यता नाही. मात्र पृथ्वीच्या सध्याच्या थरांमध्ये द्रव्य वेगळे होण्याइतपत ती केव्हा तरी पुरेशी मऊ झाली असली पाहिजे, असे त्यांचे मत आहे. अशा स्थितीत सापेक्षतः हलक्या संयुगांच्या बरोबर आढळण्याची रासायनिक प्रवृत्ती असलेली किरणोत्सर्गी मूलद्रव्ये पृथ्वीच्या सर्वात बाहेरील थरात एकत्रित झाली असवीत व ही प्रक्रिया अजूनही चालू आहे, असे ते मानतात. किरणोत्सर्गी द्रव्ये वरच्या भागात आल्याने पृथ्वीचा खोल भाग आणखी तापविला जाण्याची शक्यताही कमी झाली.\nभूकवच प्रारणापासून हळूहळू उत्क्रांत (निर्माण) होत गेले असावे, असे बऱ्याच भूरासायनिक व शिलाविज्ञानातील संशोधनात्मक पुराव्यांवरून दिसून येते. महासागरांच्या तळांचे विस्तारण होत असते, ही संकल्पना व प्रायोगिक शिलाविज्ञानातील प्रगत संशोधन कार्य यांचा एकत्रितपणे विचार केला, तर कवचनिर्मितीची प्रक्रिया समजून घेण्यास मदत होते.\nप्रावरणापासून कवचाचे खडक निर्माण होण्��ाच्या दोन ठळक प्रक्रिया असून उदग्र (उभ्या दिशेत होणारे) भिन्नीभवन (समांग रासायनिक संघटन असलेल्या शिलारसाचे भिन्न भिन्न संघटन असणारे भाग बनण्याची प्रक्रिया) आणि पार्श्वीय (बाजूच्या दिशेत होणारे) भिन्नीभवन ही या दोन प्रक्रियांची वैशिष्ट्ये आहेत. उदग्र भिन्नीभवनाच्या प्रक्रियेत प्रावरण अंशतः वितळते आणि ज्यांचा वितळबिंदू कमी आहे असे घटक प्रावरणलगतच्या कवचाच्या भागात नेले जातात. परिणामी प्रावरणामध्ये प्रामुख्याने मॅग्नेशियमयुक्त सिलिकेट असलेला पट्टा मागे राहतो. मुख्यत्वे कँब्रियन – पूर्व (सु. ६० कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील खडक असणाऱ्या प्रचंड प्रदेशात म्हणजे ढालक्षेत्रात अशी प्रक्रिया जास्तीत जास्त विकसित झाल्याचे आढळते. दुसऱ्या म्हणजे पार्श्वीय भिन्नीभवनाच्या प्रक्रियेमध्ये महासागरांतर्गत पर्वतरांगांजवळ महासागरी कवच निर्माण होते आणि नंतर भिन्नीभवन झालेले प्रावरण व कवच ही महासागरांतील खंदकापर्यंत (कदाचित हजारो किमी. दूरपर्यंत) वाहून नेली जातात [ म्हणजेच महासागरांच्या तळाचे विस्तारण होते ⟶ भूपट्ट सांरचनिकी]. त्या ठिकाणी हे द्रव्य प्रावरणात बुडते अथवा घुसते आणि खोल जागी ते वितळून⇨अँडेसाइट खडक तयार होतात. अशा प्रकारे खंडीय कवच निर्मितीच्या प्रक्रियेत भिन्नीभवनाचा एक टप्पा असतो.\nपृथ्वीच्या इतिहासातील पहिल्या एक अब्ज वर्षांत कवचाचे खडक निर्माण झाले होते, असा दर्शविणारा पुरावा मिळालेला नाही. कारण त्या काळात बहुधा महासागरांच्या तळांच्या विस्तारणाची प्रक्रिया घडून आली नसावी. ही विस्तारणाची प्रक्रिया म्हणजे मूलतः समांग असलेल्या प्रावरणाचे अव्युत्क्रमी (उलट दिशेत न होणारे) भिन्नीभवन होय, असे वरील विवेचनावरून म्हणता येते. या प्रक्रियेद्वारे खंडीय कवच, तसेच ⇨ पेरिडोटाइट व ⇨ एक्लोजाइट हे खडक तयार होतात. हे खडक प्रावरणात खोलवर बुडतात व तेथे असलेले सापेक्षतः अविभाजित वा समांग द्रव्य वरच्या बाजूस सरकविले वा ढकलले जाते. कारण या खडकांपासून परत शिलारस निर्माण होणे संभवनीय नाही, असे मानले जाते. अशा प्रकारे भिन्नीभवनाने पृथ्वीतील सु. ३० ते ६० % युरेनियम व बेरियम ही मूलद्रव्ये कवचात एकत्रित झाली असावीत, असे आकडेमोडीवरून दिसते. यावरून कवचाचा विकास होत असताना आतापर्यंत प्रावरणाच्या बऱ्याच भागाचे भिन्नी���वन झाले असावे, असे म्हणता येईल.\nप्रथम उष्णतेने पृथ्वीमधील वायू मुक्त होऊन त्यांचे पृथ्वीभोवती एक प्राथमिक वातावरण बनले असावे. त्यामध्ये मुख्यत्वे कार्बन मोनॉक्साइड, हायड्रोजन, तसेच वायुरूप सिलिकेट व धातू ही असावीत. मात्र हे प्राथमिक वातावरण कसे नष्ट झाले. याविषयी समाधानकारक खुलासा देता येत नाही. हल्लीचे जलावरण व वातावरण पृथ्वीच्या अंतरंगातून मुक्त होऊन वर आलेल्या वायूंपासूनच बनलेले आहे.\nपृथ्वीच्या आद्य वातावरणात हायड्रोजन वायू विपुल असावा परंतु तो हलका असल्याने हळूहळू मोठ्या प्रमाणात अवकाशात निघून गेला असावा. त्याचबरोबरच थोड्या प्रमाणात अक्रिय वायू (हीलियम, निऑन, आरगॉन, क्रिप्टॉन, झेनॉन व रेडॉन हे रासायनिक विक्रिया करण्याची सहजप्रवृत्ती नसलेले वायू) व अल्प प्रमाणात इतरही वायू निघून गेले असावेत. मिथेन, अमोनिया, कार्बन डाय – ऑक्साइड, पाण्याची वाफ व इतर गौण वायू हे आद्य वातावरणाचे घटक असावेत. आद्य वातावरण क्षपणकारक [⟶ क्षपण] गुणधर्माचे असावे (गुरूचे वातावरण अशा तऱ्हेचे आहे). क्षपणकारक वातावरणामध्येच जीवोत्पत्ती झाली असावी असे मानतात [⟶ जीवोत्पत्ती]. जीवोत्पत्तीची ही कल्पना तपासून पाहण्यासाठी एच्. सी. यूरी व एस्. एल्. मिलर या अमेरिकी रसायनशास्त्रज्ञांनी अशा स्वरूपाचे वातावरण प्रयोगशाळेत तयार केले व त्यात विद्युत विसर्जन केले. आद्य वातावरण सौर प्रारण व तडिताघात यांमुळे विक्षुब्ध झाले असावे या गृहीताला अनुसरून त्या वेळी असलेली स्थिती निर्माण करण्यासाठी असे विद्युत् अनुसरून त्या वेळी असलेली स्थिती निर्माण करण्यासाठी असे विद्युत विसर्जन करण्यात आले. या प्रयोगात ⇨ ॲमिनो अम्लांचे (कार्बनी) रेणू तयार झाले व हे रेणू जीवांचे मूलभूत घटक आहेत. अशा तऱ्हेने आद्य वातावरणात निर्माण झालेली ॲमिनो आम्ले पावसाच्या पाण्याबरोबर पृथ्वीवर नुकत्याच तयार होऊ लागलेल्या डबक्यात येऊन पडली. तेथे त्यांच्यापासून अतिशय सावकाशपणे मोठे रेणू तयार झाले असावेत. या मोठ्या रेणूंचे प्रथिनांशी व विशिष्ट सूक्ष्मजंतूंशी (बॅक्टिरियांशी) साम्य आहे. शेवटी या निर्जीव रेणूंचे सजीव सुक्ष्मजंतूंत रूपांतर घडून आले असावे. अशा प्रकारच्या सूक्ष्मजंतूंचे जीवाश्म उ. अमेरिका व ऑस्ट्रेलिया येथील कँब्रियन – पूर्व खडकांत आढळले आहेत. स्वयंप्रजनन करणारे हे बहुधा पृथ्वीवरील पहिले जीव असावेत व ते दोन अब्ज वर्षांपूर्वी अवतरले असावेत. अगदी अलीकडील संशेधनानुसार पहिले प्रकाशसंश्लेषी (प्रकाशीय ऊर्जेचा उपयोग करून कार्बन डाय – ऑक्साइड व पाणी यांपासून साधी कार्बोहायड्रेटे तयार करणारे) जीव सु. तीन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर अवतरले असावेत. ते अनॉक्सिजीवी (ऑक्सिजनविरहीत वातावरणात वाढणारे) होते आणि आधुनिक⇨प्रकाशसंश्लेषी सूक्ष्मजंतूंचे ते पूर्वगामी असावेत.\nहायड्रोजन बाहेर निघून गेल्याने अमोनिया व मिथेन वायू अस्थिर होत गेले. त्यामुळे नायट्रोजन (सध्या हा वातावरणात ७८% आहे) व सर्व जैव द्रवाच्या मूलभूत घटक असलेला कार्बन हे मुक्त होत गेले. हळूहळू वातावरणातील वायूंचे एकमेकांशी असणारे प्रमाण बदलत गेले. अमोनिया व मिथेन यांच्या जागा कार्बन डाय-ऑक्साइड व पाण्याची वाफ यांनी घेतल्या. कार्बन डाय-ऑक्साइड व पाण्याची वाफ ज्वालामुखीतून एकसारखी बाहेर पडून वातावरणात जात होती. वाफेचे पाणी होऊन आद्य पृथ्वीच्या पृष्ठावर एकसारखे साचत होते व त्यामुळे तळी, सरोवरे व उथळ महासागर निर्माण झाले.\nपृथ्वीच्या विकासामधील या टप्प्यात काही सूक्ष्मजीव हरितद्रव्य (क्लोरोफिल) निर्माण करीत होते. हरितद्रव्याच्या साहाय्याने वनस्पती वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइडाचे विघटन करतात. अशा त-हेने सूर्यप्रकाशात हरितद्रव्याच्या साहाय्याने कार्बन डाय-ऑक्साइडापासून स्टार्च व साखर यांचे संश्लेषण होऊ शकते व या प्रक्रियेला ⇨ प्रकाशसंश्लेषण म्हणतात. अशा स्थितीत कार्बन डाय-ऑक्साइडावर जगणाऱ्या सूक्ष्मजंतूंच्या व समुद्रतृणांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. प्रकाशसंश्लेषणामुळे निर्माण होणाऱ्या ऑक्सिजनाने प्रथम लोह व इतर मूलद्रव्यांचे ⇨ ऑक्सिडीभवन झाले असावे. कारण कँब्रियन-पूर्व काळाच्या मध्यास तयार झालेले लोह ऑक्साइड व लोह सिलिकेट यांचे निक्षेप सर्व जगभर आढळतात.\nनंतर हळूहळू वातावरणातील मुक्त ऑक्सिजनाचे प्रमाण वाढत गेले असावे. सूर्यापासून येणाऱ्या तीव्र जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) प्रारणामुळे ऑक्सिजनापासून भूपृष्ठालगत ओझोन वायू बनला असावा. ओझोन तीव्र ऑक्सिडीकारक असल्याने त्याद्वारे लोह, कॅल्शियम व इतर मूलद्रव्यांचे ऑक्सिडीभवन झाले असावे व कवचातील सिलिकेटी खनिजांचे विभाजनही त्याद्वारे झाले असावे. पहिला उथळ महासागर लवणी नव्हता, तर काहीसा अम्लधर्मी होता. त्यात अम्ल-सूक्ष्म-जंतू व शैवले यांची जोरदार वाढ होऊन अधिकाधिक ऑक्सिजन मुक्त होत गेला असावा. कार्बन डाय-ऑक्साइड, पाण्याची वाफ व ऑक्सिजन यांचे वातावरणातील प्रमाण वाढत गेल्याने ज्या थरात ओझोनाची निर्मिती होते तो थर अधिकअधिक वरच्या पातळीत गेला. वातावरणाच्या या दाट पडद्यामुळे तीव्र जंबूपार प्रारणापासून जीवांचे रक्षण होऊ लागले. त्यामुळे ऑक्सिजनावर जगणाऱ्या पहिल्या जीवाच्या म्हणजे प्रोटोझोआच्या क्रमविकासाचा मार्ग खुला झाला.\nसु. २.५ अब्ज वर्षांपूर्वीच्या काळातील या समुद्रात आदिम सागरी जीवांच्या क्रमविकासाला सुरुवात झाली. हे जीव वनस्पतीवर जगत असत. त्या काळातील कृमी व जेलीफिश यांचे लेशरूप जीवाश्म आढळलेले आहेत मात्र त्यांना कवचे वा आधुनिक सागरी प्राण्यांसारखा सांगाडा नव्हता. तेव्हाच्या पाण्यात विपुल कॅल्शियम होते परंतु बहुधा पाणी अम्लीय गुणधर्माचे असल्याने जीवांची कवचे विकसित होऊ शकली नसावीत. झिजेद्वारे जमिनीवरून येऊन पडणाऱ्या द्रव्यामुळे पाण्याची लवणता वाढत गेली. यामुळे कँब्रियन काळात जीव प्रथमच कॅल्शियम कार्बोनेटाची कवचे व सांगाडे तयार करू लागले. परिणामी त्यांचे रक्षण होऊ लागले व त्यांना निश्चित आकार येणे शक्य झाले. उच्च जीवांच्या क्रमविकासाच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा ठरला. नंतर जीवांचा क्रमविकास चालू राहून आजची जीवसृष्टी निर्माण झाली [⟶ क्रमविकास]. भविष्यकाळात क्रमविकास असाच चालू राहील असे मत असून पृथ्वीच्या भवितव्याच्या दृष्टीने सूर्याचा प्रभाव महत्त्वाचा ठरणार आहे. काही कोटी वर्षानंतर सूर्य तांबडा महातारा [⟶ तारा] या अवस्थेत जाईल तेव्हा भूपृष्ठावरील तापमान इतके जास्त होईल की, त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होईल, असा अंदाज आहे.\nगती : आपण पृथ्वीवरच असल्याने तिच्या गती आपल्याला जाणवत नाहीत. पृथ्वीला महत्त्वाच्या पुढील सहा गती आहेत : (१) स्वतःच्या अक्षाभोवतीची अक्षीय गती, (२) सूर्याभोवतीची म्हणजे कक्षेतील कक्षीय गती, (३) पृथ्वीच्या अक्षाची शंक्काकार (परांचन) गती, (४) [सूर्यकुल शौरी (हर्क्युलस) या तारकासमूहाकडे जात असल्याने पृथ्वीला येणारी] सौरकुल गती, (५) (सूर्यकुल आकाशगंगेच्या मध्याभोवती फिरत असल्याने उद्भवणार��) गांगेय गती आणि (६) दीर्घिकांच्या स्थानिक समूहाच्या मध्याभोवती आकाशगंगा फिरत असल्याने उद्भवणारी दीर्घिकीय गती (कोष्टक क्र. ४). यांपैकी शेवटच्या तीन गती पृथ्वी सूर्याबरोबर असल्याने उद्भवतात. वातावरण व जलावरण यांसह असलेली पृथ्वी सममित (मध्याभोवती सर्वत्र सर्व गुणधर्मानी सारखी) नसल्याने तसेच चंद्र व गुरू आणि इतर ग्रह यांच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीच्या गतींमध्ये कालपरत्वे बदल होत असतात.\nकोष्टक क्र. ४ पृथ्वीच्या गती\nअक्षीय गती : पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला तिचा अक्ष व ज्या अक्षाभोवती पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, त्याला भ्रमणाक्ष म्हणतात. भ्रमणाभोवती एक फेरी पूर्ण करण्यास पृथ्वीला जो कालावधी लागतो, त्याला ⇨ दिवस म्हणतात. अशा प्रकारे अक्षीय गती ही पृथ्वीची दैनिक गती असून तिच्यामुळेच दिवस व रात्र होत असतात. अक्षीय गतीमुळे विषुववृत्तावरील प्रत्येक बिंदू ताशी सु. १,६०० किमी. गतीने फिरत असतो आणि जसजसे ध्रुवावरील बिंदूची गती शून्य असते. अक्षीय गतीमुळे उत्तर गोलार्धामधील गतिशील वस्तू उजवीकडे विचलित होते अशा प्रकारे ⇨ चक्रवात हा अक्षीय गतीचा पुरावा आहे. मात्र फूको लंबक (जे. बी. एल्. फूको या फ्रेंच भौतिकीविज्ञांनी शोधून काढलेला लंबक) हा अक्षीय गतीचा पहिला दृश्य पुरावा आहे (आ. ४) [⟶ लंबक]. पृथ्वीच्या अक्षीय गतीत पुढील तीन प्रकारचे बदल होत असतात व त्यांच्यामुळे दिवसाचा (दिवस व रात्र यांचा मिळून) कालावधीही बदलत असतो.\nदीर्घकालीन बदल : पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती हळूहळू कमी होत आहे, हे प्राचीन ग्रहणांच्या नोंदींवरून व १६०० सालापासून मिळालेल्या माहितीवरून दिसून आले आहे. याचा अर्थ पूर्वी दिवस लहान होता. या बदलांमुळे एका शतकामध्ये दिवसाचा कालावधी ०.००१५ सेकंदाने वाढतो. हे बदल मुख्यतः वेला-घर्षणामुळे (महासागरांच्या तळावर पाण्याचे घर्षण होऊन झालेल्या विरोधामुळे) ऊर्जा ऱ्हास झाल्याने होतात. थोडक्यात चंद्राचे पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण हे गतिरोधकाप्रमाणे (ब्रेकप्रमाणे) कार्य करते आणि परिणामी पृथ्वीची अक्षीय गती कमी होत असते.\nअनियमित बदल : हे बदल यदृच्छपणे होतात व कधी कित्येक वर्षेही होत राहतात. या बदलांमुळे ५-१० वर्षे इतक्या थोडया कालावधीसाठी अक्षीय गती वाढते व नंतर घटत जाते. एका वर्षात हे बदल ���हस्त्रांश सेकंदाइतके अल्प असतात व त्यांच्यामुळे एका शतकामध्ये दिवसाचा कालावधी ५ मिलिसेकंदांनी बदलू शकतो. पृथ्वीच्या द्रवरूप गाभ्यातील अभिसरणाची प्रणाली निराळी झाल्याने हे बदल घडून येत असावेत.\nआवर्ती बदल : एक वर्ष, सहा महिने, २७.५५ दिवस व १३.६६ दिवस इतक्या कालावधीनंतर दिवसाच्या कालावधीत ०.०००५ सेकंदाने बदल होतो (उदा., दरवर्षी पृथ्वीची अक्षीय गती जूनच्या सुमारास अपेक्षेपेक्षा ३० मिलिसेकंद मागे, तर ऑक्टोबरच्या पुढे गेलेली असते). हिम व हिमनद्यांचा विस्तार तसेच पृथ्वीवरील हवा व पाणी यांचे अभिसरण यांच्यात होणाऱ्या बदलांमुळे असे आवर्ती बदल होतात, असे मानले जाते.\nकक्षीय गती : आपल्याला सूर्य क्रांतिवृत्तावरून (त्याच्या भासमान मार्गावरून) फिरत असल्यासारखे वाटत असले, तरी प्रत्यक्षात पृथ्वी सूर्याभोवती विवृत्ताकार (लंबगोलाकार) कक्षेत फिरत असते. या विवृत्ताची विकेंद्रता [⟶ शंकुच्छेद] ०.०१६७४ व सरासरी त्रिज्या १.४९५ × १०८ किमी. असून पृथ्वीचा भ्रमणाक्ष व कक्षेचे प्रतल यांच्यात २३° २६’५९” इतका कोन आहे. सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास पृथ्वीला जो कालावधी लागतो, त्याला ⇨ वर्ष म्हणतात. ताऱ्यांचे वार्षिक पराशय (सूर्याऐवजी पृथ्वीवरून तारे पाहिल्याने त्यांच्या स्थानांत होणारा भासमान बदल) हा पृथ्वीच्या कक्षीय गतीचा पुरावा आहे. पृथ्वीची कक्षेमधील गती सेकंदाला २९.७६ किमी. असून पृथ्वी सूर्याजवळ आली असताना ही गती वाढते.२ जानेवारीच्या सुमारास पृथ्वी सूर्यापासून सर्वात जवळ (सु. १४.६ कोटी किमी. अंतरावर) म्हणजे उपसूर्य बिंदूवर आणि २ जुलैच्या सुमारास सर्वात दूर (सु. १५.१ कोटी किमी. अंतरावर) म्हणजे अपसूर्य बिंदूवर असते. इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या कक्षेत दीर्घकालीन विक्षुब्धता येते व परिणामी कक्षेची विकेंद्रता बदलते (सध्या ती कमी होत आहे) यामुळे वर्षाचा कालावधी बदलतो.\nपरांचन गती : बाहेरील कोणताही प्रभाव नसता, तर पृथ्वीच्या भ्रमणाक्षाची अवकाशातील दिशा सर्वकाळ एकच राहिली असती परंतु प्रत्यक्षात पृथ्वीवर सूर्यकुलातील इतर खस्थ पदार्थाच्या आणि विशेषतः चंद्र व सूर्य यांच्या गुरुत्वीय प्रेरणांचा प्रभाव पडत असतो. पृथ्वीच्या विषुववृत्तीय फुगवटयावर मुख्यत्वे चंद्र व अल्प प्रमाणात सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्र���ाव पडतो. त्यामुळे भ्रमणाक्ष शंक्वाकार फिरत असतो. भ्रमणाक्षाच्या अशा फिरण्याला परांचन म्हणतात\n[⟶ संपातचलन]. याचा अर्थ भ्रमणाक्षाचे उत्तरेकडील टोक (उ. ध्रुव) नेहमी एकाच ताऱ्याकडे रोखलेले राहत नाही आणि परिणामी ध्रुवताराही एकच राहणार नाही [⟶ ध्रुव-२ ध्रुवतारा]. परांचन गतीचा आवर्तकाल सु. २५,७२५ वर्षे असून तिच्यामुळे तारकासमूहांच्या सहनिर्देशकांत [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] बदल होतो. परांचन होताना असणारा अक्षाचा मार्ग अगदी वर्तुळाकार नसतो, तर तो नागमोडी रेषेने काढलेल्या वर्तुळासारखा असतो आणि भ्रमणाक्षाच्या अशा वर्तुळाच्या आत बाहेर जाण्याला ⇨ अक्षांदोलन म्हणतात. अक्षांदोलनाचा आवर्तकाल १८.६ वर्षे आहे (आ.५). शिवाय पृथ्वीच्या आकृतीचा अक्ष आणि भ्रमणाक्ष यांची दिशा एकच नसते. भ्रमणाक्ष हा प्रत्यक्ष अक्षाभोवती अपसव्य (घड्याळाच्या काट्यांच्या उलट) दिशेत आणि जास्तीत जास्त ०.४ सेकंद इतक्या कोनीय अंतरावरून फिरत असतो. यामुळे ‘चँडलर झुकांडी’ नावाची अनियमित प्रकाराची गती उद्‌भवते व तिच्यामुळे पृथ्वी अक्षाभोवती हलते. या गतीचा आवर्तकाल सु. ४३८ दिवस असतो. पृथ्वीमध्ये थोड्या प्रमाणात होणाऱ्या विरूपणामुळे ही गती उद्भवते.\nसौरकुल गती : सूर्यकुलाबरोबर पृथ्वीही शौरी या तारकासमूहाकडे जात आहे. यामुळे पृथ्वीला जी गती मिळते तिला सौरकुल गती म्हणतात व ती सेकंदाला सु. १९.२ किमी. एवढी आहे.\nगांगेय गती : सूर्यकुलासह पृथ्वी आकाशगंगेच्या मध्याभोवती सेकंदाला सु. ३२० किमी. गतीने फिरत असते, पृथ्वीच्या या गतीला गांगेय गती म्हणतात.\nदीर्घिकीय गती : आकाशगंगा दीर्घिकांच्या ज्या समूहाची घटक आहे, त्याला ‘स्थानिक समूह’ म्हणतात\n[⟶ दीर्घिका]. या स्थानिक समूहाच्या मध्याभोवती आकाशगंगा सु. ८० किमी. इतक्या गतीने फिरत असते. यामुळे पृथ्वीला जी गती प्राप्त होते, तिला दीर्घिकीय गती म्हणतात.\nनिष्पन्न गती: विश्वोत्पत्तीच्या वेळी हायड्रोजन अणूंच्या प्रचंड पुंजाचा जो प्रचंड स्फोट (बिग बँग) झाला त्यातून निष्पन्न झालेले प्रारण अजूनही मागे रेंगाळलेले आढळते, त्याला विश्वप्रारण म्हणतात. त्याचे सर्वसामान्य स्वरूप ⇨ कृष्ण पदार्थापासून उत्सर्जित होणाऱ्या प्रारणासारखेच असते. १९७६ साली अमेरिकेतील रिचर्ड ए. म्यूलर व त्यांच्या सहकाऱ्यांनी १५,००० मी. पेक्षा जास��त उंचीवर विमानातून या विश्वप्रारणाची मापने केली. यावरून असे दिसून आले की, दीर्घिकांच्या ज्या स्थानिक समूहात आकाशगंगा आहे तो संपूर्ण अवकाशात ६०० किमी./ से. या प्रचंड वेगाने जात आहे व ही गतीही सूर्यकुलाला मिळते. अशा तऱ्हेने पृथ्वीला प्राप्त होणाऱ्या वेगवेगळ्या वेगांची सदिश बेरीज [दिशा आणि परिणाम ही दोन्ही असणाऱ्या राशींची बेरीज ⟶ सदिश] केल्यास पृथ्वीचा निष्पन्न वेग सेकंदाला ४०० किमी. येतो आणि तो मघा नक्षत्रातील रीगलस (आल्फा लिओनीस) ताऱ्याच्या दिशेने आहे. आ. ६ मध्ये सदिशांच्या साहाय्याने हे वेग दाखविले आहेत.\nचंद्र : पथ्वीला एक उपग्रह असून त्याला चंद्र म्हणतात. त्याचा व्यास सु. ३४५ किमी. म्हणजे पृथ्वीच्या व्यासाच्या जवळजवळ १/४ आहे. चंद्र व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर ३,८४,३३१ किमी. असून दोघांच्या कक्षांमधील कोन ५°८’ आहे. इतर ग्रहोपग्रहांच्या तुलनेने चंद्राचे पृथ्वीसापेक्ष वस्तुमान काहीसे जास्त आहे. त्यामुळे चंद्र-पृथ्वी ही प्रणाली दोन ग्रहांची प्रणाली असल्यासारखे भासते. पृथ्वी व चंद्र यांचा वस्तुमान मध्य (दोहोंचे वस्तुमान ज्या बिंदूत एकत्रित झाले आहे असे मानता येते असा बिंदू) त्यांचे मध्य जोडणाऱ्या रेषेवर व भूपृष्ठाच्या खाली १,६०० किमी. पेक्षा जास्त खोलीवर (सरासरीने पृथ्वीच्या मध्यापासून सु. ४,६४५ किमी. अंतरावर) आहे (आ.७.). या वस्तुमान मध्याभोवती पृथ्वी व चंद्र फिरत असतात. अशा त-हेने चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २७ दिवस, ७ तास, ४३ मिनिटे व ११.५ सेकंद लागतात. या कालावधीला चांद्रमास म्हणतात [⟶ महिना]. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर महासागरांना व भूकवचातील घन भागात भरती-ओहोटी येत असते.[⟶ चंद्र].\nतापमान व उष्णतेचे संक्रमण : सूर्यापासून येणाऱ्या प्रारणामुळे भूपृष्ठ तापते. या प्रकारे पृथ्वीला सूर्यापासून दीर्घकाळापासून व पुष्कळच एकसारख्या प्रमाणात ऊर्जा मिळत आली आहे. पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर, पृथ्वीची अक्षीय गती व पृथ्वीभोवतालच्या वातावरणाचे स्वरूप यांच्या द्वारे भूपृष्ठाला मिळणाऱ्या उष्णतेचे नियंत्रण होत असते. त्यांच्यामुळे पृथ्वीवरील तापमान सजीवांच्या दृष्टीने सुसह्य असे राहू शकले आहे. भूपृष्ठावरील वार्षिक सरासरी तापमान सु. ३२° से. ते -३२° से. यांच्या दरम्यान बदलत असते. यापुढे पृथ्वीच्या अंतरंगातील तापमानाविषयी विवरण केले आहे.\nपृथ्वीमध्ये पुढील प्रकारांनी उष्णता निर्माण होत असावी, असे मानतात: (१) मूलद्रव्यांमध्ये असलेल्या उष्णतेतून (अशी उष्णता धूळ व वायू यांचे संघटन म्हणजे घनीभवन होताना गतिज ऊर्जेचे उष्णतेत रूपांतर होऊन निर्माण झाली असावी), (२) युरेनियम, थोरियम, पोटॅशियम इ. किरणोत्सर्गी मूलद्रव्यांच्या क्षयातून उत्पन्न होणारी उष्णता संवहनाने भूपृष्ठाशी येते, (३) पृथ्वीतील द्रव्याच्या संकोचनाने, (४) पृथ्वीच्या अंतरंगात होणाऱ्या वेलीय घर्षणाद्वारे, (५) पृथ्वीच्या अंतरंगातील रासायनिक विक्रियांद्वारे आणि (६) सौरवाताबरोबर (सूर्यापासून येणाऱ्या प्रोटॉनांच्या झोताबरोबर) होणाऱ्या विद्युत् चुंबकीय आंतरक्रियांद्वारे. यांपैकी पहिल्या दोन कारणांनी उत्पन्न होणारी उष्णता महत्त्वाची आहे.\nपृथ्वीतील तापमानाची वाटणी कशी आहे हे ठरविण्याची प्रत्यक्ष पद्धत उपलब्ध नसली, तरी तिच्यासंबंधी तर्क करता येतो. भूपृष्ठालगतच्या थरांतील तापमानासंबंधी खोल खाणी, विहिरी इत्यादींमधील तापमानावरून थोडाफार अंदाज करता येतो. खाणीमध्ये खोलीनुसार तापमान वाढत जाते, ही गोष्ट सर्वपरिचित आहे. भूपृष्ठाला कोणत्या त्वरेने (गतीने) खालून उष्णता पुरविली जाते. हे द्रव्याची उष्णता संवाहकता (द्रव्याची उष्णता वाहून नेण्याची क्षमता) आणि तापमान वाढण्याची त्वरा यांच्या गुणाकाराने काढता येते. अशा प्रकारे पृथ्वीतून बाहेर पडणारी उष्णता काढता येते. एकक वेळात व एकक क्षेत्रातून भूपृष्ठाशी होणाऱ्या उष्णता संवहनाच्या त्वरेला सामान्यतः उष्णता प्रवाह म्हणतात. या प्रवाहावर भूमिस्वरूपे व वाहते पाणी यांचा परिणाम होत असतो. सामान्यपणे भूपृष्ठानजीकचा उष्णता प्रवाह दर सेकंदाला १.५×१०-६ कॅलरी/चौ. सेंमी. असतो. महासागरांच्या तळावरील उष्णता प्रवाहाच्या मापनाद्वारे मिळालेल्या माहितीवरून अतिशय खोल सागरी तळांतून बाहेर पडणारी उष्णता ही जवळजवळ खंडांतून बाहेर पडणाऱ्या उष्णतेइतकी असते. सर्व पृथ्वीतून वर्षाला सु. २×१०२० कॅलरी उष्णता संवहनाने बाहेर पडते.\nपृथ्वीच्या बाहेर स्तरांत सरासरीने दर किमी. खोलीमागे १५° ते २५° तापमान वाढते. दर किमी. ला १४° से. तापमान वाढते असे गृहीत धरल्यास, ३०० किमी. खोलीवर सु. ४,२००° से. तापमान असेल. इतक्या खोलीवर असलेला दाब लक्षात घेतला, तरी हे तापमान कोणत्याही सिलिकेटाच्या वितळबिंदूपेक्षा पुष्कळच जास्त आहे परंतु प्रत्यक्षात या खोलीवर खडक वितळलेले नाहीत. यावरून भूपृष्ठाच्या खाली मध्यम खोलीवरच तापमान वाढत जाण्याचे प्रमाण घटत असले पाहिजे. पृथ्वीतून बाहेर पडणारी बहुतेक उष्णता किरणोत्सर्गाद्वारे उत्पन्न होते, असे मानल्यास किरणोत्सर्गी द्रव्ये भूपृष्ठालगतच मोठ्या प्रमाणातच एकत्रित झाली असावीत, असे म्हणता येते. जर ही द्रव्ये यापेक्षा अधिक खोलीवर विखुरली गेलेली असती, तर फार पूर्वीच पूर्ण पृथ्वी वितळून गेली असती. पृथ्वी उत्पन्न झाली तेव्हा थंड होती व किरणोत्सर्गी द्रव्ये सर्व पृथ्वीवर सारखी विखुरलेली होती असे गृहीत धरल्यास, तसेच खडकांची उष्णता संवाहकता अगदी कमी असल्याने आधीच्या काळात पृथ्वी किरणोत्सर्गी उष्णतेने सावकाश तापत गेली असेल, असे म्हणता येते. यानंतर लोह व तदनंतर सिलिकेटे वितळली असतील. सिलिकेटे न वितळता पुरेशी मऊ झाली, तर वेगवेगळी द्रव्ये थरांच्या रूपात वेगळी होऊ शकतात आणि किरणोत्सर्गी मूलद्रव्यांची संयुगे सापेक्षतः हलकी असल्याने तरंगून भूपृष्ठाकडे आली असावीत आणि भूपृष्ठालगत एकत्रित झाली असावीत, असे मानतात. तसेच भूकवच हे खंडांखाली एकत्रित झाली असावीत, असे मानतात. तसेच भूकवच हे खंडांखाली जाड असून महासागरांच्या तळांवर ते पातळ आहे. यावरून बहुतेक उष्णता प्रवाह खंडाच्या भागात उत्पन्न होत असावेत, असे अनुमान निघते परंतु महासागरांच्या तळांवरील उष्णता प्रवाहांच्या मापनांवरून हे अनुमान चुकीचे ठरते. महासागरांच्या तळांजवळही किरणोत्सर्गी द्रव्ये आहेत मात्र ती तेथे भूकवचाऐवजी प्रावरणात आहेत.\nपृथ्वीच्या खोल भागातील तापमानाचा विचार केवळ तर्कानेच करता येतो. मात्र तापमानाची कोणतीही वाटणी गृहीत धरली, तर ठराविक अटी पूर्ण व्हाव्या लागतात. सर्व प्रावरणामध्ये तापमान साध्या सिलिकेटांच्या वितळबिंदूखाली असले पाहिजे बाह्य गाभ्यात ते लोहाच्या वितळबिंदूपेक्षा जास्त असले पाहिजे. आतील गाभा लोहाचाच असल्यास त्याच्या सीमेजवळील तापमान लोहाच्या वितळबिंदूइतके वाढेल व त्याच्या आत ते यापेक्षाही जास्त असले पाहिजे. यावरून पृथ्वीच्या अधिक खोल भागांचे तापमान काढण्याचा मार्ग म्हणजे वाढत्या दाबाबरोबर वितळबिंदूत होणारी वाढ काढणे, हा हो���. अर्थात ही तापमानाची मूल्ये अंदाजेच येतील कारण त्या ठिकाणी प्रत्यक्ष असलेली परिस्थिती जशीच्या जशीच्या तशी कुठल्याही प्रयोगशाळेत निर्माण करता येणे शक्य नाही. उदा., पृथ्वीच्या गाभ्याच्या सीमेजवळील दाब हा प्रयोगशाळेत मिळविता येणाऱ्या जास्तीत जास्त दाबाच्या दहापट असेल.\nपृथ्वीच्या अंतरंगातील तापमान काढल्यास कदाचित पृथ्वीच्या गाभ्याच्या सीमेजवळ ते सु. ३,०००° से. तर मध्याशी सु. ४,०००° से. येते. अर्थात या आकड्यांत शेकडो अंशांची तफावत असण्याची शक्यता आहे.\nसिलिकेट उष्णतेचा अतिमंदवाहक असल्याने प्रावरणाच्या खोल भागातील उष्णता पृथ्वीच्या निर्मितीपासून जणू काही तेथेच बद्ध होऊन राहिली आहे. मात्र १९५६ साली ई. क्लार्क व फ्रॅन्सिसे बर्च यांनी प्रावरणामध्ये प्रारणाद्वारे उष्णता संक्रमण होते, हे दाखवून दिले. तापमान पुरेसे वाढल्यास सर्व द्रव्यांतून प्रारण बाहेर पडते व वाढत्या तापमानानुसार अशा प्रारणाचे प्रमाणही वाढते. अशा प्रकारचे प्रारण पृथ्वीमध्ये निःसंशयपणे उत्सर्जित होते परंतु त्याद्वारे पुरेशी उष्णता पुरेशा जलदपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते की नाही, हा मुख्य प्रश्न आहे. प्रारणाद्वारे होणाऱ्या उष्णता संक्रमणाची त्वरा संबंधित द्रव्याच्या पार्यतेवर अवलंबून असते. अधिक पार्य द्रव्यातून (उदा., ऑलिव्हीन हे खनिज) प्रारणाने होणारे संक्रमण अधिक जलदपणे होते. १,५००° से. पेक्षा जास्त तापमानाला साध्या संवहनाइतकेच उष्णता संक्रमण प्रारणानेही होते. यापेक्षा जास्त तापमानाला तर ते संवहनाच्या मानाने अधिक जलदपणे होते. या सर्वांचा परिणाम म्हणजे पृथ्वीच्या खोल भागातील तापमानात अपेक्षेपेक्षा पुष्कळच सहजपणे एकसारखेपणा येऊ शकत असावा. यावरून प्रावरणाच्या खालील भागातील तापमान वाढण्याची त्वरा मध्यम असली पाहिजे. पृथ्वीच्या गाभ्यातील द्रायूमध्ये सापेक्षतः जलदपणे हालचाल होत असावी व पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर या हालचालींचा प्रभाव पडत असल्याचे आढळते. या हालचालीचे पटणारे स्पष्टीकरण म्हणजे संनयन (अभिसरण) हे होय. भांड्यात पाणी तापविल्यास ज्याप्रमाणे खालील गरम पाणी वर येते व वरचे थंड पाणी खाली जाते त्याप्रमाणेच गाभ्यातील द्रायूत संनयन होत असावे, असे बहुतेकांचे मत आहे. मंदवाहक खडकांच्या प्रावरणाने वेढलेल्या व चांग��्या संवाहक धातुयुक्त (लोहाच्या) गाभ्यामध्ये संनयन कसे होऊ शकेल, हे समजणे दीर्घकाळपर्यंत अवघड होते परंतु प्रारणाद्वारे होणारे उष्णता संक्रमण विचारात घेतल्यानंतर ते समजणे शक्य झाले. धातू अपार्य असल्याने प्रारणाद्वारे गाभ्यात होणारे उष्णता संक्रमण अल्प असले पाहिजे. उलट प्रावरणाच्या खालच्या भागात प्रारणाने होणारे संक्रमणापेक्षा जास्त परिणामकारक असले पाहिजे आणि दोन्हीमधील या फरकामुळे गाभ्यात संनयन चालू रहात असावे.\nमहासागरांतर्गत पर्वतरांगांच्या जवळच्या भागात नवा सागरतळ निर्माण होऊन नंतर पसरतो, अशी एक परिकल्पना आहे. तिच्यावरुनही पृथ्वीमध्ये संनयन प्रवाह असावेत, असा तर्क केला जातो. प्रावरणाती प्रचंड उष्णता तसेच प्रावरण व भूकवचाचा तळ यांच्या तापमानांतील फरक यांमुळे असे संनयन प्रवाह सुरू होत असावेत, असे काहींचे मते आहे. उष्णतेमुळे तापून हलके झालेले द्रव्य वर ढकलले जात असावे व त्यामुळे प्रावरणाच्या तळापासून संनयन प्रवाह सुरू होत असावेत. नंतर हे प्रवाह भूकवचाजवळ वळून खाली जात असावेत. [⟶ खंडविल्पव भूपट्ट सांरचनिकी].\nपृथ्वीतील उष्णतेचा व्यावहारिक वापर करुन घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. गरम पाण्याचे झरे किंवा उन्हाळी व ज्वालामुखीशी निगडीत वाफ यांच्यापासून ऊर्जा मिळविता येऊ शकेल. भूपृष्ठात छिद्र पाडून त्यातून मिळणारी वाफ वा गरम पाणी टरबाइन चालविण्यासाठी वापरता येणे शक्य आहे. इटली, आइसलँड, जपान, रशिया आणि न्यूझीलंड येथे अशा तऱ्हेने ‘भू-औष्णिक’ (जिओथर्मल) ऊर्जा वापरली जात असून असे नवीन उद्गम शोधून काढण्याचे प्रयत्न जगभर चालू आहेत. [⟶ शक्ति उद्गम].\nचुंबकत्व : भूचुंबकत्व : पृथ्वीमध्ये चुंबकीय गुणधर्म असल्याचे मध्ययुगाच्या अखेरीपासून माहीत आहे. कारण तेव्हा नौकानयनासाठी खलाशी साधे चुंबकीय होकायंत्र वापरीत असत, तसेच संपूर्ण पृथ्वी हा एक प्रचंड परंतु दुर्बल असा चुंबक असल्याचे विल्यम गिल्बर्ट यांनी १६०० साली प्रतिपादिले होते. पृथ्वीच्या चुंबकीय गुणधर्मामुळे तिला प्राप्त झालेले चुबंकीय क्षेत्र सु. ०.५० गौस असून त्याला भूचुंबकत्व म्हणतात. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र तिच्याभोवतीही पसरले असून अवकाशातील विद्युत् भारित कणांच्या हलाचालींवर त्याचा जेथपर्यंत प्रभाव पडतो अशा भागाला ⇨ चुंबकांबर म्हणतात. सूर्याच्या बाजूला चुंबकांबर सु. ६४,००० किमी. पर्यंत पसरलेले असते.\nपृथ्वीचे चुंबकीय ध्रुव व भौगोलिक ध्रुव एकाच ठिकाणी नसतात. त्यांच्यात सु. १,६०० किमी. अतंर असते. १९७५ साली पृथ्वीचा उत्तर चुबंकीय ध्रुव अंदाजे ७६.१° उत्तर, १००° पश्चिम येथे आणि दक्षिण चुंबकीय ध्रुव अंदाजे ६५.८° दक्षिण, १३९° पूर्व येथे होता. तसेच पृथ्वीचा चुंबकीय अक्ष आणि भ्रमणाक्ष यांच्यात १७° कोन असून चुंबकीय अक्ष भ्रमणाक्षाभोवती १,००० वर्षांत एक फेरी पूर्ण करतो.\nपृथ्वीवरील सर्व बिंदूंचे-चुंबकीय क्षेत्र समजल्यास पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचे आत उद्गम क्षेत्राचे आत उद्गम असलेले व बाह्य उद्गम असलेले असे दोन भाग करता येतील, असे कार्ल एफ्. गौस (गाउस) यांनी १८८० च्या सुमारास दाखवून दिले. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा बहुतेक (म्हणजे ९/१०) भाग आतील उद्गम असलेला व थोडाच (१/१०) भाग बाह्य उद्गमाचा असल्याचे नंतर आढळून आले. पृथ्वीत जडविल्या गेलेल्या चुंबकीय द्रव्यामुळे पृथ्वीला चुंबकत्व आले आहे, असे पूर्वी मानीत असत. पृथ्वीचा गाभा व प्रावरण यांच्यातील विभेदी (वेगवेगळ्या, विसंगत) वलनामुळे (फिरण्याने) उद्भवणाऱ्या विद्युत् चुंबकीय क्षेत्रांमुळे भूचुंबकत्वाचा आत उद्गम असलेला, तर आयनांबराच्या पट्ट्यातील विद्युत् प्रवाहांमुळे बाह्य उद्गमाचा भाग निर्माण होतो, असे आता मानले जाते. चुंबकीय क्षेत्र हे पृथ्वीच्या द्रायुरुप व धातवीय गाभ्यातील विद्युत् प्रवाहांनी निर्माण होते, असे डब्ल्यु. एलझॅझर यांनी १९४७ मध्ये दाखविले. ही प्रक्रिया व शक्तिकेंद्रातील विद्युत् जनित्रामध्ये (डायनामो वा जनरेटरमध्ये) होणाऱ्या प्रक्रिया यांच्यात अतिशय साम्य असल्यामुळे या सिद्धांताला डायनामो (जनित्र) सिद्धांत म्हणतात व तो सामान्यपणे मान्यता पावला आहे. किरणोत्सर्गी उष्णतेने गाभ्यातील संनयन प्रवाह चालू राहत असावेत व त्यांद्वारे विद्युत् प्रवाह चोहीकडे नेले जात असावेत, असेही एक मत आहे. [⟶ भूचुंबकत्व].\nपृथ्वीवरील चुंबकीय विक्षोभ हे सूर्यापासून येणारे विद्युत् भारित कण (सौरवात) व आयनांबर यांच्यातील आंतरक्रियांमुळे निर्माण होत असतात. पृथ्वीभोवतालचे ⇨प्रारण पट्ट हे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात विद्युत् भारित कण पकडले जाऊन तयार झालेले आहेत.\nपुराचुंबकत्व : विपुल प्रमाणात लोह असेलला ���ाव्हा चुंबकीय क्षेत्रात क्यूरी बिंदूखाली (ज्या तापमानाला लोहचुंबकीय द्रवातील कायमचे चुंबकत्व निघून जाते त्या तापमानाखाली) थंड होतो तेव्हा लोह ऑक्साइडाच्या कणांना या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेतील चुंबकत्व प्राप्त होते आणि नंतर मूळचे चुंबकीय क्षेत्र नष्ट झाले, तरी त्याच्या दिशेतील कणांचे हे चुंबकत्व थोड्या प्रमाणात टिकून रहाते. या अवशिष्ट चुंबकत्वावरून खडक जेव्हा तयार झाला तेव्हाची चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरविता येते. अशाच प्रकारे वालुकाश्मातही अवशिष्ट चुंबकत्व आढळते. अशा चुंबकत्वाला किंवा भूवैज्ञानिक काळातील भूचुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पुराचुंबकत्व म्हणतात आणि विशेषतः इतिहासपूर्व काळातील अशाच अभ्यासाला पुरातात्विक चुंबकत्व म्हणतात.\nपुराचुंबकत्वावरून पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवांच्या जागांची अदलाबदल झालेली आढळते. ही अदलाबदल अनियमितपणे झालेली आढळते व ती का होते हे अजून समजलेले नाही. महासागरांच्या तळांवरील चुंबकीय क्षेत्राच्या दिशांची तऱ्हा महासागरांतर्गत पर्वतरांगाना समांतर व नियमित पट्ट्यांच्या रूपात तसेच पर्वतरांगेच्या दोन्ही बाजूंस सममित (एकसारखी) असल्याचे आढळले आहे. यावरून त्या ठिकाणी लाव्हा वर येऊन सागराचा नवीन तळ तयार होतो, असा निष्कर्ष निघतो आणि हा ⇨खंडविप्लवाचा एक पुरावा आहे. खंडीय ठोकळ्यांच्या अलीकडच्या काळातील भूसांरचनिक हालचाली समजण्याच्या दृष्टीनेही पुराचुंबकत्वाचा अभ्यास उपयुक्त ठरला आहे.\nरेडिओ उद्गम : सूर्यकुलाबाहेरून तसेच सूर्यकुलातील सूर्य, गुरू इत्यादींपासून रेडिओ तरंगांचे उत्सर्जन होत असल्याचे वैज्ञानिकांना माहीत झाले होते पंरतु पृथ्वीच्या चुंबकांबरातच तीव्र ‘रेडिओ गोंगाट’ होत असल्याचे कळून आले नव्हते, कारण चुंबकांबरात निर्माण होणारे हे रेडिओ तरंग भूपृष्ठाकडे येत असतानाच मधल्या आयनांबराने परावर्तित होऊन अवकाशात परत जातात व त्यामुळे ते पृथ्वीवरून ओळखू येत नाहीत. तथापि १९७० नंतर उपग्रहांच्या साहाय्याने केलेल्या रेडिओ तरंगांच्या व आयनद्रायू तरंगांच्या [⟶ आयनद्रायुभौतिकी] मापनांवरून सूर्य, गुरू व शनी यांच्याप्रमाणेच पृथ्वीही तीव्र रेडिओ उद्गम असल्याचे कळून आले आहे [⟶ रेडिओ ज्योतिषशास्त्र].\nभूमिस्वरूपे व त्यांची उत्पत्ती : भूपृष्ठ���वर ठळकपणे दिसणारी ओबडधोबड अशी अनेक भूमिस्वरूपे आढळतात. खंड आणि महासागरांच्या द्रोणी ही प्रमुख भूमिस्वरूपे आहेत. पर्वत, दऱ्या, खचदऱ्या, समुद्र, उपसागर, आखात, भूशिरे, ज्वालामुखी बेटे, किनारे, सरोवरे, नद्या, हिमनद्या, त्रिभुज प्रदेश, वाळवंटे इ. कित्येक इतर भूमिस्वरूपे आहेत. भरती-ओहोटी, लाटा, पाऊस, प्रवाह, विभंगक्रिया (भेगा वा तडे पडणे), जमीन वर उचलली जाणे वा खचणे, हवामानातील बदल, ज्वालामुखी, भूकंप इ. क्रियांचा महासागर व जमीन यांवर परिणाम होतो व त्यामुळे नवी भूमिस्वरूपे तयार होतात आणि आधीच्या भूमिस्वरूपांत बदल घडून येतात. भूकंप व ज्वालामुखी या क्रिया सोडल्यास इतर क्रियांमुळे होणारे बदल अतिशय मंदपणे होत असतात. उदा., पर्वताची झीज होणे आणि तिच्याद्वारे सागरात भर पडणे भूपृष्ठाची पातळी आणि महासागराची पातळी व तळ यांच्यातील परस्परसंबंध तसेच पाणी व जमीन यांची भूपृष्ठावरील विषम वाटणी या गोष्टी भूमिस्वरुपांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. भूमिस्वरूपांच्या उत्पत्तीविषयी विविध संकल्पना मांडण्यात आल्या असून त्यांपैकी प्रमुख पुढे दिलेल्या आहेत.\nसमस्थायित्व : निरनिराळ्या उंचीचे लाकडी ठोकळे पाण्यात टाकले, तर त्यांचे पाण्याच्या वर येणारे भाग हे त्या त्या ठोकळ्यांच्या उंचीच्या प्रमाणात वर आलेले असतात व ते ठोकळे जलस्थैतिक समतोलावस्थेत आहेत, असे म्हटले जाते. भूकवचाचे प्रचंड ठोकळे अशाच समतोलावस्थेत असल्याचे मानतात आणि या समतोलावस्थेला समस्थायित्व म्हणतात. या समतोलामुळे भूकवचाच्या ठोकळ्यांना निरनिराळी उंची प्राप्त होते व त्यांद्वारे महासागरांचे तळ, खंडे, विस्तीर्ण मैदाने व पठारे, पर्वतरांगा इ. भूमिस्वरूपे उत्पन्न झाली आहेत, असा या संकल्पनेचा आशय आहे. समुद्रपातळीच्या खाली ठराविक किमान खोलीवर वरच्या द्रव्याच्या भाराने प्रत्येक एकक स्तंभावर पडणारा दाब सर्वत्र सारखा असतो, असा या संकल्पनेचा अर्थ होतो. खडक निश्चितपणे दृढ आहेत परंतु अखंडपणे दीर्घकाल प्रेरणांखाली घनरूप द्रव्यही काहीसे द्रवरूप पदार्थाप्रमाणे वागू शकते व त्यात विरूपण होऊ शकते. डांबराच्या पृष्ठभागावर वजनदार वस्तू ठेवली, तर ती त्यात सावकाशपणे खाली जाऊन स्थिर होईल व समतोल प्रस्थापित होईल. या उदाहरणाद्वारे हे विरूपण समजून घेता येईल. कवचाचे ठोकळे अशाच प्रकारे प्र��वरणावर असलेले ओझे मानले असून कवचाचे द्रव्य प्रावरणाच्या द्रव्यापेक्षा हलके आहे. त्यामुळे कवचाचे ठोकळे मुक्तपणे तरंगू शकतील इतक्या खोलीपर्यंत बुडून स्थिर होतील आणि परिणामी भूमिस्वरूपे निर्माण होतील. कवच हलके असल्याने त्याच्या ठोकळ्यांची पाण्यातील हिमनगांशी तुलना होऊ शकेल म्हणजे हिमनगांप्रमाणेच या ठोकळ्यांचा आत गेलेला (बुडालेला) भाग हा वर दिसणाऱ्या भागापेक्षा जास्त मोठा असेल, हे समस्थायित्वाचे तत्त्व आहे. समस्थायित्वामुळे कवचात उभ्या दिशेत समतोल प्रस्थापित होतो. यावरून पर्वताचे भूपृष्ठाच्या वर दिसणारे वस्तुमान हे जादा भासत असले, तर पर्वताखाली त्याच्या उंचीपेक्षाही अधिक खोलीपर्यंत वस्तुमानाची कमतरता असेल म्हणजे पर्वताखालील द्रव्य हे सखल प्रदेशाखालील किंवा सागरतळाखालील द्रव्यापेक्षा हलके असेल. अशा प्रकारे सामान्यपणे पर्वताच्या सरासरी उंचीच्या सहापट खोलीपर्यंत हलके द्रव्य असते, असा अंदाज आहे. पर्वताखालील हलक्या द्रव्याची कल्पना प्रथम गुरुत्वीय निरीक्षणांवरून आली. समस्थायित्वाचा आदर्श समतोल झाला असला, तर महासागर व खंड यांच्यावरील गुरुत्वाकर्षण सारखे असेल. प्रत्यक्षात बहुतेक पर्वतीय उंचवटे आणि महसागरांच्या द्रोणी चांगल्या प्रकारे समतोलित झालेल्या आढळल्या आहेत म्हणजे पर्वतीय उंचवटे हे जादा द्रव्य नाही तसेच महासागराच्या द्रोणी म्हणजे द्रव्याची कमतरता नाही. जेथे असा समतोल बिघडला आहे, अशा ठिकाणी तो परत प्रस्थापित होण्याची क्रियाही चालू असते. पर्वतनिर्मितीच्या ठिकाणी समतोल बिघडला असल्याने तेथे गुरुत्वीय विक्षेप किंवा गुरुत्वाकर्षणात विसंगती आढळतात (उदा., पॅसिफिकमधील बेटे) आणि अशाच भागांत ज्वालामुखी क्रिया आणि भूकंप एकवटलेले आढळतात. [⟶ समस्थायित्व].\nपर्वतनिर्मिती : बहुतेक मोठे पर्वत घडीचे पर्वत आहेत. गाळाचे प्रचंड जाडीचे (सु. १२-१५ किमी.) थर साचतात. ते ओझ्याने दाबले जाऊन त्यांना घड्या पडतात आणि असे पर्वत निर्माण होतात (उदा., हिमालय-आल्प्स पर्वतरांगा). पर्वतनिर्मितीच्या या प्रक्रियेला गिरिजनन म्हणतात. [⟶ गिरिजनन].\nभूकवचाला भेगा व तडे पडूनही पर्वत निर्माण होतात (उदा., अमेरिकेतील सिएरा नेवाडा पर्वतरांगा). अंतर्गत हालचालीने भूकवच वरच्या दिशेत वाकविले गेल्याने अथवा थरांच्या खडकांत खालून शिलारस ��ुसून ते घुमटाकार झाल्याने घुमटी पर्वत बनतात (उदा., अमेरिकेच्या उटा राज्यातील हेन्री पर्वत). ज्वालामुखीच्या उद्रेकानेही पर्वत निर्माण होतात. (उदा., जपानातील फूजियामा पर्वत). तसेच पठारी प्रदेशाची झीज होऊन पर्वत निर्माण होतात. (उदा., विंध्य आणि सातपुडा पर्वत). पर्वतनिर्मितीस कारणीभूत होणाऱ्या चार प्रक्रियांची केवळ तत्त्वेच पुढे दिली आहेत मात्र पर्वतनिर्मितीचा प्रश्न अद्यापी सुटलेला नसून त्यांसंबंधीचा सिद्धांत जटिल असेल आणि त्यामध्ये या चारही प्रक्रियांचा वापर करावा लागेल.[⟶ पर्वत].\nआंकुचन : सुकलेल्या फळावर ज्याप्रमाणे सुरकुत्या पडतात त्याप्रमाणे पृथ्वीचा पृष्ठभाग थंड होताना आकुंचन पावून त्यावर सुरकुत्यांच्या रुपात पर्वत व दऱ्या निर्माण झाल्या असाव्यात, अशी ही पर्वतनिर्मितीसंबंधीची एक सर्वांत जुनी संकल्पना आहे मात्र प्रारणांमुळे पृथ्वी तापू शकते हे कळल्यानंतर भूवैज्ञानिक गतकाळात पृथ्वी पुरेशी आकुंचन पावली असावी, यावर विश्वास ठेवणे अवघड झाले आहे व त्यामुळे ही संकल्पना मागे पडली.\nसंनयन : भांड्यात पाणी तापविले असता जसे संनयन होते तशा प्रकारचे संनयन प्रावरणात होत असावे असे या प्रक्रियेत मानतात. जर प्रावरण द्रायुरूप असते आणि खालून तापविले जात असते, तर संनयनामुळे त्याचे द्रव्य सावकाशपणे वर (उफाळून) आले असते. तथापि प्रावरण धनरूप व आकार्य (आकार देता येण्यासारखे) असून श्यान (दाट) व द्रायुरूप नाही त्यामुळे त्याच्यातील संनयनाची तऱ्हा द्रायूतील संनयनाच्या तऱ्हेहून वेगळी असावी शिवाय प्रावरणातील खोल भागात संनयनाची हालचाल जाऊ शकेल की नाही, याविषयी शंकाच आहे.\nप्रावस्था बदल : खनिजांच्या स्फटिकी संरचनेतील बदल म्हणजे प्रावस्था बदल होय. हा बदल तापमान व दाब यांत बदल झाल्याने होतो. भूकवचाच्या तळाशी असलेल्या मोहोरोव्हिसिक असांतत्यामुळे [⟶ पृथ्वीचे अंतरंग] असा प्रावस्था बदल होत असल्याचे सूचित होते. किरणोत्यर्गी ऱ्हासाने तापमान वाढूनही असांतत्य सीमा खाली जाऊ शकेल उलट ज्वालामुखीसारख्या क्रियेने उष्णता बाहेर टाकली जाऊन तापमान कमी होईल व ही सीमा वर सरकेल. समस्थायित्वामुळे समतोल प्रस्थापित होताना अशा वेळी उभ्या दिशेत बरेच विस्थापन होऊ शकेल व परिणामी पर्वतनिर्मितीवर परिणाम होऊ शकेल. केवळ या नवीन कल्पनेद्वारे पर्वतनिर्म��तीचे स्पष्टीकरण करता येत नसले, तरी पर्वतनिर्मितीच्या एकूण सिद्धांताला ही पूरक ठरु शकेल.\nअभिवृद्धी : पृथ्वीच्या मध्याकडे जाताना तापमान प्रथम जलदपणे व नंतर सावकाश वाढत जाते. काही शेकडो किमी. खोलीवर सिलिकेटे वितळण्याइतके तापमान असावे. अशा ठिकाणी स्थानिक रूपात वितळण्याची क्रिया घडल्यास तेथे हलके द्रव्य वर व जड द्रव्य खाली असे द्रव्याचे विभाजन होईल. अशा प्रकारे हळूहळू हलके द्रव्य वर येऊ शकेल त्यामुळे भूकवचाच्या द्रव्यात भर पडून खंडाचे ठोकळे निर्माण होत असावेत. ज्वालामुखीचे उद्गिरण हीही अशाच प्रकारची प्रक्रिया असावी. अशाच तऱ्हेने खडकातून बाहेर पडलेल्या द्रव्यापासून महासागर व वातावरण निर्माण झाली असल्याचा पुरावा मिळाला आहे. ही अभिवृद्धीची संकल्पना मान्य होत असून तिच्यातील काही मुद्दे महत्त्वाचे आहेत, याविषयी शंका नाही.\nखंडविल्पव : या संकल्पनेचे सार पुढीलप्रमाणे आहे. सु. २० कोटी वर्षापूर्वी सर्व खंडांची मिळून बनलेली एक विस्तीर्ण भूमी होती. पुढे ती भंग पावून तिचे तुकडे (खंड) झाले व हे तुकडे नंतर निरनिराळ्या दिशांना सरकत जाऊन आजची खंडे बनली आहेत. या संकल्पनेच्या आधाराने विविध भूमिस्वरूपांच्या निर्मितीचे स्पष्टीकरण देता येते.\nमहासागरांच्या तळांचे विस्तारण : ही संकल्पना १९५० नंतर विकसित झाली आहे. या संकल्पनेनुसार महासागरांच्या तळाचे द्रव्य आडव्या दिशेत विस्थापित होत असते किंवा सरकत असते. असे विस्थापन वर्षात १ ते ४ सेंमी. इतके अल्प असल्याने ते अप्रत्यक्षपणे मोजावे लागते. सागरांतर्गत उंचवटे व पर्वतरांगा या ठिकाणी वरच्या प्रावरणातील संनयनाद्वारे द्रव्य वर येत असते. हे द्रव्य तेथील कटकाच्या (सर्वात उंच भागाच्या) मध्यरेषेच्या दोन्ही बाजूंना आडव्या दिशेत पसरते. अशा प्रकारे महासागरांचे तळ नव्याने बनतात किंवा त्यांच्या जागी नवीन द्रव्य येते. एच्. हेस यांनी सुचविलेली ही संकल्पना विविध निरीक्षणांद्वारे पडताळून पहाण्यात आली आहे. कटकाच्या मध्यभागी वर आलेले द्रव्य लगेच थंड होते व त्या वेळच्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेनुसार त्यांच्या चुंबकीकरणाची दिशा निश्चित होते. निरनिराळ्या काळांत पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची दिशा वेगवेगळी असल्याने निरनिराळ्या काळांत वर आलेल्या खडकातील चुंबकीकरणाच्या दिशा वेगवेगळ्या अ��ल्या पाहिजेत. विविध कटकांभोवतील खडकांच्या चुंबकीय क्षेत्रांच्या दिशांची काळजीपूर्वक तुलना करून भूवैज्ञानिकांनी महासागरांच्या तळांचे विस्तारण होत असल्याचे पुष्कळ निश्चितपणे प्रस्थापित केले आहे. या संकल्पनेमुळे खंडविप्लव आणि गिरिजनन यांच्याविषयीच्या माहितीत नवीन भर पडली आहे.\nभूपट्ट सांरचनिकी : महासागरांच्या तळांचे विस्तारण या संकल्पनेतून १९७० नंतर भूपट्ट सारंचनिकी या संकल्पनेचा विकास झाला आहे. पूर्वीच्या संकल्पना तसेच पर्वतनिर्मिती, भूंकप, ज्वालामुखी इ. भूवैज्ञानिक क्रिया यांता एकत्रित विचार करणे आणि त्यांचे परस्परसंबंध प्रस्थापित करणे यासंबंधीचा प्रयत्न या संकल्पनेत केला आहे. तापमान व दाब यांच्यामुळे प्रावरणाचा खालील भाग मऊ व विरूप होऊ शकेल, असा असल्याचे मानतात व त्यामुळे त्याला दुर्बलावरण म्हणतात. दुर्बलावरणात उथळ संनयन प्रवाह असून त्यांच्यामुळे ते उकळणारे द्रव असलेल्या पात्राप्रमाणे असावे, असे मानता येते. दुर्बलावरण ५० ते १०० किमी. पासून कित्येकशे किमी. खोलीपर्यत आहे. याच्यावरील प्रावरणाचा भाग व भूकवच यांचे मिळून दृढ खडकांचे शिलावरण बनलेले आहे (आ. ८). या शिलावरणाचे सहा मुख्य व मोठे आणि अनेक लहान तुकडे म्हणजे भूपट्ट असून ते त्यांच्या खालील दुर्बलावरणावर सरकत असतात. हे भूपट्ट सारंचनिकीचे गृहीत तत्त्व आहे. हे भूपट्ट १०० किमी. जाड असल्याचे मानले असून सु. ४० किमी. जाडीचे खंडांचे तुकडे (ठोकळे) मोठया भूपट्टांवर असल्याचे मानतात. महासागराच्या तळांच्या विस्तारणामुळे भूपट्ट एकमेकांपासून दूर जातात. महासागरातील काही खंदकांजवळ भूपट्ट एकत्रित येतात व महासागरी भूपट्ट दुसऱ्या भूपट्टखाली जातो जर दुसऱ्या भूपट्टांवर खंडीय कवच (तुकडा) असेल, तर खंडीय सीमेजवळ पर्वत (उदा., अँडीज) निर्माण होऊ शकेल. जेव्हा दोन खंडीय भूपट्ट एकमेकांवर आदळतात तेव्हा मोठया प्रमाणात पर्वतनिर्मिती होऊ शकते (उदा., आल्प्स-हिमालय). एक महासागरी भूपट्ट दुसऱ्याखाली गेल्यास अधिक उच्च तापमानाच्या दुर्बलावरणात जाताना खाली जाणाऱ्या भूपट्टतील महासागरी कवच अंशतः वितळत असावे. अशा प्रकारे शिलारस निर्माण होऊन व तो भूपृष्ठावर येऊन ज्वालामुखी निर्माण होत असावेत. अशा प्रकारे या संकल्पनेच्या साह्याने भूकंपाचे आणि अनेक भूमिस्वरूपांच्या निर्मितीचेह��� स्पष्टीकरण देता येते. [⟶ भूपट्ट सांरचनिकी].\nवय : पृथ्वीचे वय ठरविण्याचे प्रयत्न प्राचीन काळापासून होत आलेले आहेत. आता त्यासाठी भूभौतिक, भूवैज्ञानिक व किरणोत्सर्गमापनाच्या [⟶ खडकांचे वय] आणि विश्वोत्पत्तिशास्त्रीय [⟶ विश्वोत्पत्तिशास्त्र] पद्धती वापरण्यात येतात. किरणोत्सर्गमापनाच्या पद्धतीने काढलेल्या सर्वात जुन्या खडकांचे वय ३.७ अब्ज वर्षे येते. तसेच अशनीचे वय ४.६ अब्ज वर्षे आले आहे. यावरून पृथ्वीचे वय तेवढे किंवा त्याहून अधिक असावे, असा निष्कर्ष निघतो. हल्ली पृथ्वीचे वय सु. ४-६ अब्ज वर्षे इतके असल्याचे मानले जाते. [⟶ पृथ्वीचे वय].\nसाधनसंपत्ती : मानवाच्या विविध गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या जवळजवळ सर्व वस्तू त्याला पृथ्वीमधूनच उपलब्ध होतात. अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा पृथ्वीपासून मिळणाऱ्या द्रव्यांद्वारेच भागविल्या जातात. ही द्रव्ये त्याला जमीन, महासागर व वातावरण यांपासून मिळत असतात. जमिनीवरील या साधनसंपत्तीचे सामान्यपणे पुढील प्रकार पडतात. गोडे पाणी, शेतजमिनी, खनिजांचे साठे, प्राणिसृष्टी, जंगले व कुरणे यांपासून औषधांपासून पोलादापर्यंतच्या बहुतेक वस्तू बनविता येतात. मानव मुख्यत्वे जमिनीवरील साधनसंपत्तीवरच अवलंबून राहिला असला, तरी सागरी संपत्तीचा (उदा., मीठ, आयोडीन व विविध खनिजे, मासे व इतर जलचर प्राणी, तसेच सागरी वनस्पती) उपयोगही तो प्राचीन काळापासून करीत आला आहे. वातावरणापासून मानवाला ऑक्सिजन हा जीवनावश्यक घटक तर मिळतोच, शिवाय वातावरणातील नायट्रोजनाचा औद्योगिक दृष्ट्या उपयोग करण्यात येतो व विश्वकिरण, जंबुपार किरण यांसारख्या भेदक किरणांपासून मानवासह सर्व जीवनसृष्टीचे वातावरणामुळेच रक्षण होत असते. [⟶ नैसर्गिक साधनसंपत्ति].\nऐतिहासिक माहिती : प्राचीन काळातील आणि निरनिराळ्या लोकांच्या पृथ्वीसंबंधीच्या काही कल्पना पुढीलप्रमाणे होत्या. आदिमानव पृथ्वी सपाट असल्याचे मानत असावा. पृथ्वी म्हणजे आधारावर असलेली सपाट तबकडी असून या आधारांमुळे सूर्य, चंद्र, तारे इ. तिच्या खाली जाऊन पुनःश्च वर येऊ शकतात, असे काहींना वाटत असे, तर इतर काहींच्या मते पृथ्वी हा विश्वाच्या मध्याशी असलेला सपाट व दृढ असा फलाट असून त्याच्याभोवती सूर्य, चंद्र, तारे वगैरे फिरत असतात. विश्वाच्या पृष्ठभागी पसरलेल्या पाण्���ातून वर आलेले बेट म्हणजे पृथ्वी होय असे बॅबिलोनियन, प्राचीन ग्रीक व हिब्रू लोक मानीत असत. बॅबिलोनियन पृथ्वी सपाट तर ग्रीक ती बशीसारखी असल्याचे मानीत. पृथ्वी ही बहिर्गोल आकाराची तबकडी असून तिच्याभोवती सर्व सरोवरे व नद्या यांचा उगम मानला गेलेला‘ओशेनस’ हा जलप्रवाह आहे, असे होमर (इ. स. पू. ९००-८००) यांनी वर्णन केले आहे. त्या काळातील इतर लोकांच्या मते पृथ्वी ही एक तबकडी असून ती एका प्रचंड सागरी कासवाच्या पाठीवर उभ्या असलेल्या चार हत्तींनी तोलून धरलेली आहे. ईजिप्शियनांची पृथ्वीसंबंधीची कल्पना अशीच होती. काहींच्या मते गीझा येथील पिरॅमिड (इ.स.पू. २५५०) बांधणाऱ्यांनी ते बांधताना पृथ्वीचा गोलाकार लक्षात घेतला असावा. मात्र असे असले, तरी पृथ्वी गोल असल्याचे प्रथम पायथॅगोरस (इ.स.पू. सहावे शतक) यांनी सांगितले, असे मानतात. ज्याअर्थी सूर्य व चंद्र गोल आहेत, त्याअर्थी पृथ्वीही गोल असली पाहिजे, असा युक्तिवाद पायथॅगोरस व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता. ॲनॅक्सिमिनीझ (इ. स. पू सहावे शतक), ॲरिस्टॉटल (इ. स. पू चौथे शतक) व हिपार्कस (इ.स.पू. दुसरे शतक) यांचाही या मतास पाठिंबा होता. पुढे एफ्. मॅगेलन (१४८०-१५२१) यांनी पृथ्वीप्रक्षिणा केल्यावर पृथ्वीचा गोलाकार सिद्ध झाला. ॲरिस्टॉटल यांनी पृथ्वीचा परिघ ४ लाख स्टेडिया (१ स्टेडियम=१८५.२ मी., स्टेडिया अनेकवचन) इतका काढला होता, तो प्रत्यक्ष परिघाच्या दुप्पट येत असला, तरी पृथ्वीचे आकारमान काढण्याचा हा पहिलाच शास्त्रीय प्रयत्न होता. पृथ्वीचे आकारमान काढण्याच्या शास्त्रीय मापन पद्धतीचे वर्णन व वापर प्रथम एराटॉस्थीनीझ यांनी केला. त्यामुळे ते भूगणित या शास्त्राचे एक संस्थापक मानले जातात. त्यांनी पृथ्वीचा परिघ २.५ लाख स्टेडिया (४.६३ कोटी मी.) इतका काढला होता व हे मूल्य परिघाच्या प्रत्यक्ष मूल्यापेक्षा १५ टक्क्यांनी जास्त आहे परंतु त्यांनी वापरलेली पद्धती पाहता हे मूल्य पुष्कळच अचूक म्हणता येईल. त्यांनी पृथ्वीसंबंधीची इतराही अनेक मापने बऱ्याच अचूकपणे केली होती (उदा., सूर्यापासून पृथ्वीचे अंतर). इ. स. पू. तिसऱ्या शतकात ॲरिस्टार्कस यांनी पृथ्वी हा सूर्यभोवती फिरणारा एक घटक पिंड आहे, असे सूचित केले होते मात्र ही कल्पना सतराव्या शतकापर्यत मान्य झाली नव्हती. पोसिडोनिअस (इ. स. पू. पहिले शतक) यांनी पृथ्वीचे आकारमान काढले होते व ते प्रत्यक्ष आकारमानापेक्षा ११ टक्क्यांनी जास्त आहे. शिवाय त्यांनी पृथ्वीचा परिघ २.४ लाख स्टेडिया इतका काढला होता. टॉलेमी यांनीही पृथ्वीचा परिघ (३ लाख स्टेडिया) काढला होता. पृथ्वी ही गोल, स्थिर व विश्वाच्या मध्याशी असून इतर खस्थ पदार्थ तिच्याभोवती वर्तुळाकार कक्षांत फिरत असतात, असे टॉलेमी यांचे मत होते. ही भूकेंद्रीय कल्पना कोपर्निकस (१४७३-१५४३) यांचा सूर्यकेंद्रीय सिद्धांत पुढे येईपर्यत मान्य पावली होती. सूर्य हा सूर्यकुलाच्या मध्याशी असून त्याच्याभोवती इतर खस्थ पदार्थ विवृत्ताकर कक्षांमध्ये फिरत असतात, असे मत कोपर्निकस यांनी मांडले होते आणि त्यांच्या या सूर्यकेंद्रीय कल्पनेची खातरजमा गॅलिलीओ (१५६४-१६४२) यांनी वेध घेऊन केली होती. झां फर्नेल (फर्नीलिअस) (१४९७-१५५८) यांनीही पृथ्वीचा परिघ काढला होता. व्हिलेब्रॉर्ट स्नेल (१५९१-१६२६) यांनी त्रिकोणीकरणाद्वारे पृथ्वीचे आकारमान काढले होते व ते प्रत्यक्ष आकारमानापेक्षा ३.४ टक्क्यांनी कमी आले. झां पीकार (१६२०-८२) यांनी अक्षांश निश्चित करण्यासाठी प्रथमच दूरदर्शकाचा वापर केला होता व त्यावरून पृथ्वीचा परिघ काढण्याचाही प्रयत्न केला होता (१६६९). झां रीशे यांनी पृथ्वी मध्यभागी फुगीर असल्याचे प्रथम निदर्शनास आणले होते (१६६९). पृथ्वीला अक्षीय व कक्षीय गती असल्याचे १७२५ साली सिद्ध झाले होते. पृथ्वीचे वस्तुमान काढण्याची पद्धत आयझॅक न्यूटन यांनी प्रथम सुचविली होती. प्येअर बूगेअर (१६९८-१७५८) यांनी पृथ्वीचे वस्तुमान लंबकाच्या प्रयोगाद्वारे १७३८ साली काढले तर नेव्हिल मॅस्केलिन (१७३२-१८११) यांनी १७७४ साली ते काढले आणि गुरुत्वीय विश्वस्थिरांकाच्या आधारे हेन्री कॅव्हेंडिश (१७३१-१८१०) यांनी अधिक अचूकपणे पृथ्वीचे वस्तुमान काढले होते (१७९७). पृथ्वीचा चुंबकीय उत्तर ध्रुव जे. सी. रॉस (१८००-६२) यांनी १८३१ साली, तर चुंबकीय दक्षिण ध्रुव ई. एच्. शॅकल्टन (१८७४-१९२२) यांनी १९०९ साली शोधून काढला.\nएराटॉस्थीनीझ यांच्यापासून ते झां पीकार यांच्यापर्यंतच्या काळात पृथ्वी गोलाकार असल्याचे प्रतिपादणारे सिद्धांत मांडले गेले. त्यामुळे या काळाला भूगणितातील ‘गोलाकार युग’ म्हणतात. नंतर न्यूटन व क्रिस्तीआन हायगेन्झ (१६२९-९५) यांनी सुचविलेल्या पृथ्वीच्या दीर्घवृत्ताभ आकाराचा काळ येतो आणि तद्नंतर भूरूप (भूभ्याकृती) सिद्धांताचे युग चालू झाले आहे. समवर्चसी पृष्ठाने येणारा अथवा महासागरांची सरासरी पातळी ही खंडांखालीही सलग आहे असे गृहीत धरून जो पृथ्वीचा आकार येतो, त्याला भूरूप म्हणतात. [⟶ भूगणित].\nभारतीय : भारतीय परंपरेनुसार पृथ्वी पंचमहाभूतांपैकी एक असून प्रथ् (विस्तार पावणे) या धातूवरून पृथ्वी (विस्तार पावणारी) हा शब्द आला आहे. मनू यांच्या मते हिरण्यरूप अंडाची दोन शकले होऊन पृथ्वी व द्यो (आकाश किंवा स्वर्ग) ही तयार झाली प्रथम पृथ्वीचा जन्म झाला व तदनंतर द्योची अंगे (सूर्य, ग्रह इ.) निर्माण झाली. प्रजापतीने उच्चारलेल्या भूः या शब्दातून पृथ्वी उत्पन्न झाली, अशी कथा तैत्तिरीय ब्राह्मणात आहे. पौरणिक कल्पनेनुसार पृथ्वी शेष नावाच्या नागाने आपल्या मस्तकावर तोलून धरली आहे, काही पुराणकथांमध्ये पृथ्वी आठ दिशांना आठ दिग्गजांनी तोलून धरली आहे, असा उल्लेख आढळतो.\nऋग्वेदामध्ये रुंद पसरलेली भूमी असा पृथ्वीचा उल्लेख आढळतो. ऐतरेय ब्राह्मणात पृथ्वीच्या भोवताली समुद्ररूपी कंबरपट्टा असल्याचा उल्लेख आहे. तसेच पृथ्वी गोलाकार, आकाशापासून वेगळी व आकाशात निराधार राहिलेली आहे, अशा अर्थाचे वाक्यही या ब्राह्मणात आहे. शतपथ ब्राह्मणात पृथ्वीला सृष्टी व अग्निगर्भ असे म्हटले असून ती वाटोळी, स्वतःभोवती फिरणारी व वातावरण असलेली अशी असल्याचा उल्लेख आहे. अशाच अर्थाची वाक्ये अथर्ववेदाच्या गोपथ ब्राह्मणातही आलेली आहेत. पृथ्वी गोल व निराधार असल्याचे ऋग्वेदसंहितेच्या काळात माहीत होते. जर पृथ्वी सपाट असती, तर सूर्य उगवताच सर्व पृथ्वीवर निदान तिच्या अर्ध्या भागावर तरी एकदम सूर्यकिरण पडले असते. मात्र प्रत्यक्षात असे न घडता सूर्यकिरण एकापाठोपाठ एक असे पडत जातात, अशा अर्थाचे निर्देश बऱ्याच ठिकाणी आलेले आढळतात. यावरून पृथ्वी गोलाकार असल्याचे तेव्हा माहीत असले पाहिजे. जीवनोपयोगी वस्तू पृथ्वीपासूनच मिळत असल्याचे माहीत असल्यामुळे कृतज्ञतेपोटी प्राचीन काळापासून पृथ्वीची प्रार्थना केली जात आहे. शांखायन आरण्यकात बहुधा यामुळेच पृथ्वीला ‘वसुमति’ म्हणजे संपत्तीने परिपूर्ण असे म्हटले आहे. ग्रहांसह तारामंडळ सु. एका दिवसात पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करते, ही वास्तवगती नसून पृथ्वीच्या प्रत्यही आपल्याभोवती फिरण्यामुळे होणाऱ्या दैनंदिन गतीमुळे असे भासते, असे असे पहिल्या आर्यभटांचे (इ.स. सहावे शतक) मत होते. या त्यांच्या मताबद्दल ब्रह्मगुप्तांसारख्या (सातवे शतक) इतर पौरुष सिद्धांतकारांनी त्यांना दोष दिला होता. तथापि पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे या आर्यभटांचे मत नव्हते. त्यांनी पृथ्वीची त्रिज्या १,०५० योजने (१ योजन =सु. १३ किमी.) इतकी काढली होती. पृथ्वीच्या अंगी आकर्षणशक्ती (गुरुत्वाकर्षण) असल्याचे भास्कराचार्य (बारावे शतक) मानीत असत. त्यांच्या मते अवकाशातील एखादा जड पदार्थ पृथ्वी स्वशक्तीने आपल्याकडे आकर्षिते व तो तिच्यावर पडतो, असे आपल्याला भासते.\nभारतीय ज्योतिषशास्त्रातील विविध सिद्धांतांमध्ये पृथ्वीबद्दलची पुढील प्रकारची भौगोलिक व इतर माहितीही आलेली आहे. पृथ्वीवरील निरनिराळ्या स्थलांवरून होणारी आकाशस्थ गोलाची दर्शने उदा., विषुववृत्तावर ध्रुवतारा क्षितिजापाशी दिसतो क्षितिजावर ग्रह वगैरे लंबरूपाने उगवतात व मावळतात जसजसे उत्तरेस जावे तसतशी ध्रुवताऱ्याची उंची वाढत जाते ग्रहादिकांच्या दैनंदिन गतीसंबंधीचा गमनमार्ग क्षितिजावर तिरपा दिसतो ध्रुवांवर सूर्यादि आकाशस्थ पदार्थ क्षितिजसमांतर फिरताना दिसतात वगैरे. शिवाय उ. गोलार्धात कोणत्या अक्षांशावर राशिचक्राचा काहीच भाग दिसत नाही कोणत्या अक्षांशावर कोणत्या राशी दिसत नाहीत, कोणत्या अक्षांशावर सूर्य ६० घटिका ( १ घटिका=सु. २४ मिनिटे) अथवा त्यापेक्षा जास्त काळ दिसतो आणि किती दिवसांपर्यंत तो तसा दिसतो इ. प्रकारची माहिती या बहुतेक सिद्धांतांमध्ये आलेली आढळते. (चित्रपत्रे ५४, ५५, ५६).\nपहा: ग्रह चंद्र पृथ्वीचे अंतरंग पृथ्वीचे वय भूगणित भूचुंबकत्व भूपट्ट सांरचनिकी महासागर व महासागरविज्ञान सूर्य सूर्यकुल.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postपेंढारी व ठग\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrovision-potential-reduced-methane-cows-21312?tid=124", "date_download": "2020-09-24T01:38:49Z", "digest": "sha1:TERJ2OFDQZIS4NJOWZJCO23CEC5N3X3B", "length": 16618, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrovision Potential for reduced methane from cows | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेट��ंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे शक्य\nपशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे शक्य\nबुधवार, 17 जुलै 2019\nमिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे शक्य असल्याचे मत अॅडलेड विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवांशी जुळवून घेण्याची गायीची वैयक्तिक जनुकीय क्षमता असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे संशोधन ‘जर्नल सायन्स अॅडव्हान्सेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.\nमिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे शक्य असल्याचे मत अॅडलेड विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवांशी जुळवून घेण्याची गायीची वैयक्तिक जनुकीय क्षमता असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे संशोधन ‘जर्नल सायन्स अॅडव्हान्सेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.\nगायी आणि अन्य रवंथ करणाऱ्या प्राण्यांद्वारे उत्सर्जित होणाऱ्या मिथेनचे प्रमाण लक्षणीय आहे. मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होणाऱ्या मिथेन उत्सर्जनाच्या सुमारे ३७ टक्के हे प्रमाण आहे. एक गाय सरासरी ७० ते १२० किलो मिथेन प्रतिवर्ष तयार करते. जागतिक पातळीवर गायींची संख्या समारे १.५ अब्ज आहे.\nयासाठी अॅबरडिन विद्यापीठातील रोवेट्ट संस्थेच्या नेतृत्वाखाली रुमिनोमिक्स हा प्रकल्प राबवण्यात येत असून, त्यामध्ये पार्को टेक्नॉलॉजिको पॅदानो (इटाली), बेन गुरीयन विद्यापीठ (नेगाव्ह, इस्राईल) यासह युरोप आणि अमेरिकेतील अनेक संस्थांचा समावेश आहे. त्याविषयी माहिती देताना अॅडलेड विद्यापीठातील प्राणीशास्त्र आणि पशुवैद्यकशास्त्र विद्यालयातील प्रो. जॉन विल्यम्स यांनी सांगितले, की गायींच्या पचनसंस्थेतील मिथेननिर्मिती करणाऱ्या सूक्ष्मजीवांचा पातळी आणि प्रकार यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवणे हे त्यांच्या जनुकीय कार्यक्षमतेवर अवलंबून असते. याचाच एक अर्थ आपण अशा गायींची निवड करू शकतो, की ज्या अत्यंत कमी प्रमाणात मिथेननिर्मित्या सूक्ष्मजीवांना थारा देतील.\nसंशोधकांनी एक हजार दुधाळ गायींच्या पचनसंस्थेतील द्रवातील सूक्ष्मजीवांच्या समुदायाचे विश्लेषण केले. त्यासोबत प्रत्येक गायीची आहार, दूध उत्पादन, मिथेन उत्पादन आणि अन्य जैवरासायनिक गुणधर्मांच्या नोंदी ठेवण्यात आल्या.\nयाआधी झालेल्या अभ्यासामध्ये आहारातील बदलाद्वारे मिथेन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे शक्य असल्याचे दिसून आले होते. मात्र, गायींमध्ये जनुकीय बदल घडवणे ही बाब अत्यंत महत्त्वाची असून, त्यामुळे कायमस्वरूपी मिथेन उत्सर्जनावर उपाय मिळू शकेल, असे मत प्रो. विल्यम्स यांनी व्यक्त केले. अर्थात, या गुणधर्माबरोबर दूध उत्पादन, मांस उत्पादन आणि रोगप्रतिकारकता याबाबतचे प्राधान्य ठरवावे लागतील.\nगायीच्या पचनसंस्थेतील सूक्ष्मजीव आणि दूध उत्पादनाची कार्यक्षमता यामध्ये काही प्रमाणात संबंध असला तरी अधिक अभ्यास करावा लागणार आहे.\nघटसर्पावर नियंत्रण, वाढवी दुग्ध उत्पादन\nघटसर्प आजार अतितीव्र आणि अत्यंत घातक आहे.\nपुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसानंतर आता जोर कमी ह\nवनौषधी लागवडीसाठी निधी असूनही अनास्था\nपुणे: आयुर्वेदात प्रगत असल्याची जगभर शेखी मिरवणारा भारत वनौषधी लागवडीत मात्र पिछाडीवर आहे\nपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी अधिक होत आहे.\nनिर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव\nपुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे झालेले नुकसान, त्यामुळे घटलेले लागवड क्षेत्र,\nजेएनपीटी बंदराच्या खासगीकरणाचे प्रयत्न मुंबई: उरण परिसरातील जेएनपीटीच्या मालकीच्या एकमेव...\nवनौषधी लागवडीसाठी निधी असूनही अनास्था पुणे: आयुर्वेदात प्रगत असल्याची जगभर शेखी...\nपावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...\nमोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...\nनिर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...\nपावसाचे धुमशान सुरुच पुणे ः राज्यातील काही भागांत...\nजळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...\nयांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...\nनिम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...\nकृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...\nसोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...\nवळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चि��ेकडे वाहून...\nभूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करा...सोलापूर : ‘‘उजनीच्या पाण्याचा विषय हा...\nकृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...\nमालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...\nसोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...\nजीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...\nहिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...\nद्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...\nजळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/healthit-news/daily-yoga-for-fitness-1113184/", "date_download": "2020-09-24T01:27:40Z", "digest": "sha1:IJ4DFGN65ZB5KCJ7JWIDACJKXLJ3LTXY", "length": 8801, "nlines": 178, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘अॅप’ले आरोग्य : डेली योगा | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\n‘अॅप’ले आरोग्य : डेली योगा\n‘अॅप’ले आरोग्य : डेली योगा\nभारतीय आरोग्यशास्त्रात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नियमीत योगासने केल्याने अनेक आजारांवर मात करता येते.\nभारतीय आरोग्यशास्त्रात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नियमीत योगासने केल्याने अनेक आजारांवर मात करता येते. शरीर सुदृढ ठेवण्यासाठीही योगासने महत्त्वाची असतात. योगाचे हेच महत्त्व पटवून देण्यासाठी ‘डेली योगा’ हे अॅप मदत करते. या अॅपमध्ये योगाचे महत्त्व आणि त्याचे विविध प्रकार यांची विस्तृत माहिती आहे. विविध योगासने सचित्र देण्यात आली आहे. कोणती आसने किती अवधीत करायची आणि कशी करायची याबाबत माहिती आहे. अँड्रॉइड आणि अॅपलवर हे अॅप मोफत मिळू शकते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर ���हे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 ऐकू कमी येतं\n2 महिलांचे मानसिक विकार\n3 मधुमेह नि इन्श्युलीन\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/silence-zones-in-mumbai-high-court-1543328/", "date_download": "2020-09-24T02:39:39Z", "digest": "sha1:IGKW44B3X7ZRR2K4DU54OEWS24ENP5OW", "length": 20703, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Silence Zones in Mumbai high court | उत्सवी गोंगाटावर आता कारवाई! | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nउत्सवी गोंगाटावर आता कारवाई\nउत्सवी गोंगाटावर आता कारवाई\nकेंद्र सरकारने केलेली दुरूस्ती दहिहंडी आणि गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर करण्यात आलेली आहे.\nउच्च न्यायालयाचा निर्णय : स्थगिती उठेपर्यंत मुंबईतील शांतता क्षेत्रे कायम राहणार\n‘ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिनियमात शांतता क्षेत्राबाबत केंद्र सरकारने केलेली दुरूस्ती घटनाबा���्य़ आणि नागरिकांच्या शांततापूर्ण आयुष्य जगण्याच्या घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन’ असल्याचे स्पष्टपणे नमूद करत न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठाने या वादग्रस्त दुरूस्तीला शुक्रवारी अंतरिम स्थगिती दिली. या निर्णयामुळे मुंबईतील एक हजार ५३७ शांतता क्षेत्रे ही स्थगिती उठेपर्यंत कायम राहणार असून, गणेशविसर्जन आणि नवरात्रोत्सवादरम्यानच्या उत्सवी दणदणाटाला पुन्हा एकदा आळा बसणार आहे. शांतताक्षेत्रांत मोठा दणदणाट वा गोंगाट केल्यास त्यावर राज्य सरकारला कारवाई करावी लागणार आहे.\nया निर्णयामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करत त्यास स्थगिती देण्याची केंद्र व राज्य सरकारने केलेली मागणीही पूर्णपीठाने पूर्णपणे फेटाळून लावली. दुरूस्तीपूर्वी शांतता क्षेत्रे अस्तित्त्वात होती. त्या वेळी अशी स्थिती कधी उद्भवली नव्हती, याची आठवण पूर्णपीठाने यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारला करून दिली.\nकेंद्र सरकारने केलेली दुरूस्ती दहिहंडी आणि गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर करण्यात आलेली आहे. ती ध्वनीप्रदूषण (नियंत्रण व नियामक)अधिनियम तसेच पर्यावरण कायद्याच्या विसंगत आहे. तेव्हा ती अवैध व बेकायदा ठरवावी, अशी मागणी महेश बेडेकर आणि अजय मराठे यांनी केली होती. शांतताक्षेत्रात ध्वनीक्षेपक लावण्यास मज्जाव करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या २०१६च्या निकालासही ही दुरूस्ती बगल देणारी असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. यावर न्यायमूर्ती ओक, न्यायमूर्ती अनूप मोहता आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या पूर्णपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. त्या वेळी शांतता क्षेत्राबाबतची ही दुरूस्ती जनहितासाठीच करण्यात आलेली आहे हे पटवून देण्यात केंद्र आणि राज्य सरकारला सपशेल अपयश आले.\nसकृतदर्शनी ही दुरूस्ती कायद्याशी विसंगत असून घटनाबाह्य़ असल्याचे नमूद करत पूर्णपीठाने तिला अंतरिम स्थगिती दिली. ही दुरूस्ती कायम ठेवली तर रुग्णालये, शाळा-महाविद्यालये वा न्यायालयांपासून पाच किंवा दहा मीटरच्या परिसरातही ध्वनीक्षेपक लावले जातील आणि असे करणे हे शांततापूर्ण आयुष्य जगण्याच्या नागरिकांच्या घटनादत्त अधिकाराचे उल्लंघन असेल, असे न्यायालय म्हणाले. दरम्यान, न्यायालयाने याचिका दाखल करून घेत ���ी अंतिम सुनावणीसाठी ६ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे. तसेच देशाच्या अ‍ॅटर्नी जनरलना न्यायालयाने नोटीस बजावत त्या वेळी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.\n१० ऑगस्ट म्हणजेच दुरूस्तीपासून स्थगिती मिळेपर्यंत शांतताक्षेत्र अस्तित्वात नव्हते. या काळात शांतताक्षेत्रात ध्वनीक्षेपकास दिल्या गेलेल्या परवानग्या तसेच झालेल्या ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रारी नोंदवण्यात याव्यात, मात्र त्यावर कारवाई करू नये. हे केवळ या काळातील तक्रारींनाच लागू आहे.\nस्थगितीनंतर यापुढे शांतताक्षेत्रात ध्वनीक्षेपकास परवानगी दिली जाऊ शकत नाही.\nकेंद्र व राज्य सरकार प्रतिज्ञापत्र करून स्थगिती उठवण्याची मागणी करू शकते.\nराज्य सरकारने शांतताक्षेत्रे अधिसूचित केलेली नाहीत, तर त्याच आधारे संपूर्ण धोरणाला आव्हान कसे काय दिले जाऊ शकते, असा सवाल केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवादादरम्यान उपस्थित केला. तर आवाजाचे कुठलेही नियम लागू करण्यास नकार देत आधीच्या शांतताक्षेत्राच्या पाश्र्वभूमीवर गणेशोत्सवादरम्यान ध्वनीक्षेपक लावू देण्यास परवानगी दिल्याचा दावा राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅड्. अभिनंदन वग्यानी यांनी केला. केंद्र आणि राज्य सरकारने केलेले हे दावे पूर्णपीठाने फेटाळून लावले. ही दुरूस्ती करण्यापूर्वी त्यावर लोकांच्या हरकती आणि सूचना मागवल्या गेल्या नाहीत. या प्रक्रियेला बगल देऊन ही दुरूस्ती करण्यात आली. त्याचमुळे पर्यावरण कायदा आणि जनहिताच्या विरोधात ही दुरूस्ती असल्याचे न्यायालयाने नमूद केले.\nशांतता क्षेत्र अधिसूचित करण्याचा सर्वस्वी अधिकार राज्य सरकारांना बहाल करण्याबाबतच्या १० ऑगस्ट रोजी अंमलात आलेल्या नव्या दुरूस्तीवरून न्यायालय आणि राज्य सरकारमध्ये बराच वादंग झाला. १० ऑगस्टपासून ही दुरूस्ती अंमलात आल्याने मुंबईसह राज्यात एकही शांतताक्षेत्र अस्तित्त्वात नाही, असा पवित्रा राज्य सरकारने घेतला होता. तर गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर नव्या दुरूस्तीचा अर्थ लावत सध्याच्या घडीला एकही शांतताक्षेत्र अस्तित्त्वात नाही, ही राज्य सरकारने घेतलेली भूमिका मान्य करण्यास न्यायमूर्ती ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नकार दिला होता. किंबहुना शैक्षणिक संस्था, रूग्णालये आणि न्यायालयांभोवतालचा १०० मीटरच�� परिसर शांतता क्षेत्र जाहीर करण्याबाबत २०१६ मध्ये देण्यात आलेल्या निकालाचा फेरविचार वा सुधारित निकाल देण्याची मागणी राज्य सरकार करत नाही तोपर्यंत हा निकाल आणि त्या अनुषंगाने शांतताक्षेत्रही कायम राहतील, असेही स्पष्ट केले होते. न्यायालयाच्या या भूमिकेनंतर न्यायमूर्ती अभय ओक हे राज्य सरकारच्या विरोधात असल्याचे आणि पक्षपाती असल्याचा आरोप राज्य सरकारने केला होता व त्यांच्याकडून ध्वनी प्रदूषणाशी संबंधित याचिका अन्य खंडपीठाकडे वर्ग करण्याची मागणीही केली होती. मुख्य न्यायमूर्तीनीही ही मागणी मान्य केली होती. मात्र वकील संघटना, माजी न्यायमूर्ती, महाधिवक्त्यांसह प्रसिद्धी व समाजमाध्यमांनी याबाबत निषेध नोंदवल्यावर मुख्य न्यायमूर्तीनी हे प्रकरण न्यायमूर्ती ओक यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपणीकडे वर्ग केले होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 ‘बदलता महाराष्ट्र’च्या नवीन पर्वात लघुउद्योजकांना सहभागाची संधी\n2 ..आता निकाल मिळवण्यासाठी वणवण\n3 रहिवाशांचा म्हाडा अधिकाऱ्यांना घेराव\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्���ीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/shreyas-ani-preyas-news/amazing-success-story-of-doctor-tatyarao-lahane-1636311/", "date_download": "2020-09-24T01:20:58Z", "digest": "sha1:POXJIC62SFSMZMFMPBVQB2LKW6CO7HX3", "length": 36315, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Amazing Success Story Of Doctor Tatyarao Lahane | रुग्ण हाच माझा आत्मा आणि देवही | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nश्रेयस आणि प्रेयस »\nरुग्ण हाच माझा आत्मा आणि देवही\nरुग्ण हाच माझा आत्मा आणि देवही\nसंघर्ष हा माझ्या जीवनाचा गाभा राहिला आहे.\nसंघर्ष हा माझ्या जीवनाचा गाभा राहिला आहे. मला समाधान देणाऱ्या घटना कधीच सरळ घडल्या नाहीत. प्रेयसातूनच मला श्रेयसाकडे यावे लागले.\nसर जेजे रुग्णालय व ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालय येथे अधिष्ठाता म्हणून रुजू झालो तेव्हा हे महाविद्यालय भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या क्रमवारीत खूपच मागे होते. मी रुग्णालयाची सुधारणा रुग्णालय स्वच्छ करण्यापासून केली. १० जून २०१० रोजी मोठी स्वच्छता मोहीम राबविली. ४० ट्रक कचरा निघाला. त्यानंतर आजतागायत दर पंधरा दिवसांनी ही स्वच्छता मोहीम चालू ठेवली. त्यामुळे हे रुग्णालय सर्व शासकीय रुग्णालयांत स्वच्छ म्हणून गणले जाते. त्यानंतर मी रुग्णाच्या आजाराकडे वळलो. ४० टक्के रुग्ण सरकारी आहार घेत नसत. महिनाभर रोज स्वयंपाकघरात जाऊन त्यात सुधारणा केली. हळूहळू ९० टक्के रुग्णांनी रुग्णालयातील जेवण घेण्यास सुरुवात केली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग नियमित करून त्यांना हजर राहण्यास उद्युक्त केले. इतकेच नव्हे तर रुग्णालय कक्षात एक रुग्ण सरासरी २७ दिवस राहत असे. त्यासाठी पथक प्रमुखांना नियमावली करून देऊन रुग्ण बरा होऊन सातव्या दिवशी घरी जाईल याकडे कटाक्षाने लक्ष दिले.\nबाह्य़ रुग्ण विभागात वर्षांला फक्त पाच लाख रुग्ण येत असत. रुग्ण न येण्याची कारणे खूप होती; पण जबाबदारी हे मुख्य कारण होते. सर्व डॉक्टरांना रुग्ण तपासण्याच्या नावाने घरी न पाठवण्याचा सल्ला नव्हे आदेश दिला. डॉक्टर वेळेवर येत नसत. त्यासाठी वेळा नेमून दिल्या. यामुळे डॉक्टर नाराज झाले; पण रुग्��संख्या वाढून ती १० लाखांवर गेली. त्याचबरोबर रुग्णासाठी संगणक प्रणालीचा वापर सुरू केला. हळूहळू ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयाची भारतातील क्रमवारीत वाढ होत हे महाविद्यालय भारतात पाचव्या क्रमांकाला आणण्यात यश मिळाले. या चांगल्या कामासाठी काम न करणाऱ्या डॉक्टरांची नाराजी ओढवून घ्यावी लागली, पण रुग्ण व विद्यार्थी समाधानी झाले. त्यांच्यासाठीच हे महाविद्यालय आणि रुग्णालय आहे, पण लक्षात कोण घेतो\nअधिष्ठाता झालो, पण ग्रामीण व आदिवासी भागांतील नेत्र शिबिरे बंद केली नाहीत. दरवर्षी एक लाख रुग्णांवर उपचार आणि ५ हजार नेत्र शस्त्रक्रिया या शिबिरांतून करत आलो. नेत्र शिबिर हे काही एकटय़ा माणसाचे काम नाही. मला खंबीर साथ देणाऱ्या डॉ. रागिणी पारेख यांनी नेत्र विभागाची धुरा सांभाळत या शिबिरासाठी झोकून दिले. ४० लोकांचा चमू, एका मोठय़ा कुटुंबासारखे वातावरण. शिबिरात १६-१८ तास काम केले जाते. प्रत्येकाला फक्त त्यांच्या वाटय़ाचे काम करायचे असते; पण ही टीम अगदी साखळीसारखे तंतोतंत काम करते. शिबिरात येणारे रुग्ण दोन्ही डोळ्यांनी अंध किंवा खूप पिकलेला मोतीबिंदू घेऊन येतात. आणणारे कोणी नसते. खूप गरीब आणि गरजू लोक यासाठी येतात. नंदुरबारमधील अक्कलकुवा किंवा अमरावतीतील मेळघाट येथील रुग्ण सुरुवातीला येत नसत, पण सातत्याने दरवर्षी शिबिरे घेतल्याने त्यांचा विश्वास वाढला. बाबांच्या (आमटे)आनंदवनात तर जत्रा भरत असे. बाबांनी ‘लहानु बाबाची जत्रा’ असे नाव दिले होते. या शिबिरात दरवर्षी पंधरा हजार रुग्ण उपचार घेत असत व दोन हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया दरवर्षी होत असत. बाबांनी आनंदवनाला ‘हेल्थ कॅपिटल’ करण्याचे स्वप्न पाहिले होते. या शिबिरात संपूर्ण महाराष्ट्र आणि छत्तीसगढमधून रुग्ण येत असत. या वर्षी हे शिबिर काही कारणाने बंद झाले. अक्षरश: शेकडो रुग्णांचे विचारपूस करणारे दूरध्वनी आले. मन कळवळून गेले. दोन्ही डोळ्यांनी अंध रुग्णांनी दूरध्वनी करून, ‘या तुमची वाट पाहतोय’ म्हणून आर्जव केले. डोळ्यांत पाणी आले; पण शिबिरास आनंदवनाने परवानगी न दिल्याने जाता आले नाही. वंदनीय बाबांच्या स्वप्नापासून आपण दूर जात असल्यामुळे मन हेलावून गेले. शिबिरात १८-१८ तास काम केल्यानंतर सकाळी त्या गरीब रुग्णांच्या डोळ्यावरील पट्टी सोडल्यानंतर त्यांना दृष्टिलाभ झालेला पाहिला, ���ी आनंदाने थकवा पळून जातो. पुन्हा दुसऱ्या दिवशी काम करण्यास ऊर्मी येते. या शिबिरांनी आम्हाला जनमानसात ओळख दिली, पण या श्रेयस कामासाठी मेहनत मात्र अपार घ्यावी लागते.\nसर जेजे रुग्णालयाची ख्याती मुंबईपेक्षा खेडय़ांत जास्त आहे. ६० टक्के रुग्ण खेडय़ापाडय़ांतून येत असतात. रुग्ण जेव्हा रुग्णालयात भरती होतात, तेव्हा नातेवाईक कक्षाबाहेर किंवा रिकाम्या जागेवर थांबत असत. त्यांना निवारा नव्हता. परिसरातील रिकाम्या जागेत धर्मशाळा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथे ५०० लोकांना झोपता येईल, असा निवारा बांधला. त्यात स्वच्छतागृह व स्नानगृह बांधण्यात आले. आज खेडय़ापाडय़ांतून आलेले रुग्ण-नातेवाईक तेथे थांबतात. या सर्वासाठी हे निवाऱ्याचे घर झाले आहे. अशी सोय असल्याने खेडय़ातल्या रुग्णांची संख्याही वाढत गेली. सर जेजे रुग्णालयात अतिशय दुर्धर आजार झालेले रुग्ण येतात; पण या रुग्णालयात सर्वच रुग्णांवर उपचार करण्याच्या सुविधा नाहीत. त्यासाठी तेथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधण्याची मी कल्पना मांडली. त्या वेळेचे सचिव मिलिंद म्हैसकर आणि मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी ती उचलून धरली. त्या वेळेचे मंत्री डॉ. गावित यांनी ती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मांडली. दादांनी ही योजना कॅबिनेटमध्ये मांडून मंजूर करून घेतली. आता काम सुरू होणार असे वाटले, पण मध्येच रुग्णालयाच्या उंचीचा मुद्दा आला. ३० मीटरपेक्षा जास्त उंच बांधता येणार नाही, असे सांगण्यात आले. उंची वाढवण्यासाठीचा प्रस्ताव शासनदरबारात मांडला; पण वेगवेगळ्या विभागांत हा गेल्यामुळे रखडत राहिला. शेवटी ३० मीटर उंचीचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. डिझाईन तयार झाले, पण हेरिटेज समिती काही परवानगी देईना. तीन वेळा पाहाणी करून गेले. दहा वर्षांपासून या इमारतीचा फार थोडा भाग वापरला जात होता. दगडाची इमारत असल्याने सर्व भागांत टेकू देण्यात आले होते. वापरणे तर दूरच, तेथे जाणेही शक्य नसायचे, पण ही समिती पाडकामाला परवानगी देत नव्हती. शेवटी त्या वेळेच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी स्वत: हेरिटेज समितीसमोर बाजू मांडली तेव्हा तब्बल आठ महिन्यांनी या समितीस पाझर फुटला आणि पाडकामाला परवानगी दिली. आता मात्र बांधकाम सुरू होणार याचा आम्हा सर्व टीमला आनंद झाला. बीएमसीच्या बांधकाम विभागाकडे बां���ण्याची परवानगी मागितली. आमच्या मागून दाखल केलेल्या खासगी प्रस्तावांना मान्यता मिळत होत्या, पण आमचा प्रस्ताव मात्र सारखा डिझाईन बदला म्हणून मागे पडत गेला. प्रत्येक वेळी वेगळेच आक्षेप असायचे. शेवटी कंटाळून मी आयुक्तांना भेटलो. त्यांनी काही अटींच्या अधीन राहून मुख्य बांधकामाला परवानगी दिली. यात तीन वर्षे गेले. किंमत वाढली. मग फेरप्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला, पण या सर्व संकटांना तोंड देत आता मात्र ही इमारत उभी राहणार आहे. हे काम झाल्यास मात्र उपचार घेणारे रुग्ण नक्कीच दुवा देतील.\nहंगामी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सामावून घ्यावे यासाठी मी अधिष्ठाता नसताना २००४ मध्ये त्यांच्याबरोबर उपोषणाला बसलो होतो. अधिष्ठाता झाल्यानंतर मी हंगामी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला; पण हंगामी कर्मचारी यासाठी संपावर गेले. मी सकाळचा फेरफटका घेत असताना दोन सफाई कामगार इतर सफाई कामगारांना काम करू देत नव्हते. मी त्यांना तसे करू दिले नाही आणि पोलिसांना त्यांना घेऊन जाण्यास सांगून नेत्र विभागात रुग्ण तपासण्यासाठी गेलो. परत आल्यावर माझ्या निषेधाचा बोर्ड लावला होता. मी जातिवाचक शिवीगाळ केली असे त्यावर लिहिले होते. मी त्वरित पोलीस ठाण्याला कळवले; पण पोलिसांनी माझ्या तक्रारीची दखल न घेता आणि कसलीच शहानिशा न करता माझ्यावरच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला. ज्यांनी गुन्हा नोंदवला त्यांचे नावही मला माहीत नव्हते. त्याच्याबरोबर एकच कर्मचारी होता; पण पाच लोकांना घटनास्थळी दाखवले गेले. हंगामी कर्मचारी संघटनेने दिलेले साक्षीदार घटनेच्या ठिकाणी होते का त्यांच्या मोबाइलचे लोकेशनही घेतले नाही. एरवी गुन्हा तपासून न्यायालयात सादर करण्यासाठी तीन महिन्यांच्या वरच वेळ घेणाऱ्या पोलिसांनी माझ्यावरचा गुन्हा मला उच्च न्यायालयात जाता येऊ नये म्हणून फक्त २९ दिवस इतक्या विक्रमी वेळेत न्यायालयात दाखल केला. न्यायालयात मला जामीन मिळू नये म्हणून अ‍ॅड. महेश जेठमलानी यांना उभे करण्याचा कट रचला. एक हंगामी कर्मचारी हे करू शकतो का त्यांच्या मोबाइलचे लोकेशनही घेतले नाही. एरवी गुन्हा तपासून न्यायालयात सादर करण्यासाठी तीन महिन्यांच्या वरच वेळ घेणाऱ्या पोलिसांनी माझ्यावरचा गुन्हा मला उच्च न्यायालयात जाता येऊ नये म्हणून फक्त २९ दिवस इतक्या विक्रमी वेळेत न्यायालयात दाखल केला. न्यायालयात मला जामीन मिळू नये म्हणून अ‍ॅड. महेश जेठमलानी यांना उभे करण्याचा कट रचला. एक हंगामी कर्मचारी हे करू शकतो का याचे उत्तर नाही असेच आहे. मग एवढं कोण करत होतं याचे उत्तर नाही असेच आहे. मग एवढं कोण करत होतं मी अधिष्ठाता पदावर रुजू झाल्यानंतर प्रमाणपत्र देण्यापासून रुग्णांवर वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा होणारा काळा बाजार संपूर्ण बंद केला होता. ज्यांना ज्यांना याचा फटका बसला होता ते एकत्र आले होते. माझे अतिशय जवळचे मित्र ज्यांना मी सुट्टीवर जात असताना माझ्या पदाचा कार्यभार देत असे तेही स्वत:ला जेजेचा अधिष्ठाता होता येईल म्हणून या कटात सामील झाले होते. अ‍ॅड. महेश जेठमलानींच्या लक्षात ही गोष्ट आल्याने ते उभे राहिले नाहीत. न्यायालयाने मात्र माझी बाजू ऐकून घेऊन मला जामीन मंजूर केला.\nज्यांना आपण जवळचे समजतो तेच दुष्टपणाने वागतात. जेजे रुग्णालयातील ‘वरकमाई’ बंद केल्याने या माझ्या मित्राने माझ्या विरोधात आलेल्या सर्व तक्रारी माझ्याच खुर्चीत बसून काढून न्यायालयासमोर ठेवल्या. कारण या मित्रांवर विश्वास ठेवून मी कधीच कपाटाला कुलूप लावत नाही. न्यायालयाने मात्र त्या तक्रारींचा या केसशी संबंध नाही म्हणून अक्षरश: फेकून दिल्या. हे माझे मित्र पुढे यवतमाळला अधिष्ठाता झाले. एका प्राध्यापकाने त्यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला आणि माझ्यासाठी खोदलेल्या विहिरीत ते स्वत:च पडले. त्यानंतर यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात १७ शेतकरी मृत्युमुखी पडले तरी शासनास काहीही कळवले नाही म्हणून त्यांना घरी बसविण्यात आले ते कायमचेच. अ‍ॅट्रॉसिटीचा खटला न्यायालयात सुरू झाला. अ‍ॅड. स्वप्ना कोदे माझी बाजू मांडत होत्या. माझी स्वत:ची मुलगी असल्यासारखे त्यांनी ही केस लढवली. केस डिस्चार्ज करण्यासाठी वर्षभर तारखांवर तारखा पडल्या आणि निकालाच्या आधी न्यायाधीशांची बदली झाली. मग नवीन न्यायाधीश, त्यांनी खटला चालवण्याचा सल्ला दिला. अ‍ॅड. स्वप्ना कोदे यांनी तो खटला संपूर्ण तयारीनिशी चालवला. ज्यांनी केस केली होती त्या वाघेला यांनीच न्यायालयात सांगितले की, डॉ. लहाने यांनी जातिवाचक शिवीगाळ केली नाही आणि न्यायालयाने न्याय देत मला निर्दोष मुक्त केले.\nकर्मचाऱ्यांनी अशी केस दाखल केली असली तरी मी त्यांना कायमस्वरूपी करण्याची मागणी शासनाकडे पाठवली. समिती नेमून सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आणि शासनाने ७७४ हंगामी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी केले. २५ वर्षांपासून रखडलेला कर्मचाऱ्यांचा प्रश्न मला मिटवता आला याचा मला आनंद आहे. स्वत:वर संकट आले तरी न डगमगता कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी केले. ७७४ घरांत चूल पेटली. त्यांची मुले पुढे शिक्षण घेऊन यशस्वी होतील, ही माझी अपेक्षा.\nमी एक वैद्यकीय शिक्षक. जीवनभर विद्यार्थ्यांवर निखळ प्रेम केले. एकही विद्यार्थी नापास होऊ दिला नाही; पण रुग्ण हा माझा आत्मा आणि तोच माझ्यासाठी देवही.\nमला रुग्णांची हेळसांड करणारे डॉक्टर किंवा कर्मचारी अजिबात आवडत नाहीत. निवासी डॉक्टरांना पगार रुग्णसेवेसाठीच दिला जातो. मार्ड संघटनांचे सर्व प्रश्न मी सोडवत असे. एव्हाना त्यांच्या प्रश्न सोडवणाऱ्या समितीचा मी प्रमुख होतो. नेत्र विभागातील दोन निवासी डॉक्टरांनी रुग्णाच्या उपचारात खूपच हलगर्जी केली म्हणून मी चौकशी समिती गठित करून चौकशी करण्यास सांगितले. त्यापूर्वी त्यांचे नातेवाईक बोलावून त्यांनाही या दोन डॉक्टरांच्या हलगर्जीची कल्पना दिली; पण त्या निवासी डॉक्टरांच्या वागण्यात काही फरक पडला नाही. चौकशी सुरू होताच त्यांनी संघटनेचा वापर करून संपाचे हत्यार उचलले. यात अ‍ॅट्रॉसिटी केस करून यशस्वी न झालेल्यांनी उडी घेतली. राजाश्रयाने संप महाराष्ट्रभर पसरू लागला. मागणी काय तर माझी बदली करा. उन्हाळी अधिवेशन चालू होते; पण न्यायदेवतेने पुन्हा मला न्याय दिला. मार्डला संप मागे घेण्यासाठी सांगितले. न्यायप्रिय मुख्यमंत्री यांनी मला न्याय देत कायम ठेवले. चौकशी सुरू झाली. मग निवासी डॉक्टरांना त्यांची चूक लक्षात आली. त्यांनी चौकशी समितीसमोरील त्यांची तक्रार मागे घेतली; पण या प्रकरणात जे निवृत्त न्यायमूर्ती नेमले ते मार्डच्या अध्यक्षाचे नातेवाईक होते. त्यांनी आमची बाजू ऐकलीच नाही. निवासी डॉक्टरांची शासकीय नियमानुसार सुरू केलेली चौकशी बंद केली. ते एकतर्फी निर्णय घेत आहेत हे लक्षात आल्यानंतर प्रथम सहसंचालक व नंतर स्वत: संचालकाने या समितीचे राजीनामे दिले. या निवृत न्यायमूर्तीना बाजू न ऐकून घेता मला शिक्षा करावयाची होती, पण निवासी डॉक्टरांनी तक्रार मागे घेऊन आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन माझ्यावर झालेला अन्याय दूर केला.\nमला लोकप्रियता मिळू लागल्यामुळेच मला हा त्रास सहन करावा लागला. ज्यांना समाजात मोठे व्हायचे त्यांनी इतरांवर धूळफेक न करता स्वत: काम करून मोठे व्हावे. म्हणजे समाजासाठी काम करणाऱ्यांचे मनोधैर्य खचणार नाही.\n– डॉ. तात्याराव लहाने\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 देणं म्हणाल तर ते एवढंच आहे..\n3 अजून चालतेचि वाट\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/you-go-out-sun-then-read-10725", "date_download": "2020-09-24T01:44:46Z", "digest": "sha1:6QYVFZTKQVQ3DKPICIRETZVTT7RGT7RC", "length": 11301, "nlines": 136, "source_domain": "www.saamtv.com", "title": "तुम्ही उन्हात बाहेर पडताय ! मग हे वाचाच | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतुम्ही उन्हात बाहेर पडताय \nतुम्ही उन्हात बाहेर पडताय \nतुम्ही उन्हात बाहेर पडताय \nबुधवार, 27 मे 2020\nराजधानी दिल्लीतील उष्णतेने गेल्या १८ वर्षातील विक्रम मोडला आहे. मंगळवारी ते ४७.६ डिग्री सेल्सियस होते. दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्त प्रदेशसह अनेक राज्यात उष्णतेचे पारा वाढणार आहे. अनेक राज्यात वाढलेल्या तापमानामुळे लोकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.\nनवी दिल्ली : पुढील दोन दिवस वायव्य भारत, मध्य भारत आणि पूर्वेकडील भारतातील लगतच्या अंतर्गत भागात वारे वाहतील. हवामान खात्याने आवाहन केले आहे की 'दुपारच्या वेळी सावध आणि सतर्क राहा, दुपारी १ ते सायंकाळी ५ दरम्यान बाहेर जाणे टाळा' हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भात २८ मे पर्यंत उष्णतेची तीव्र परिस्थिती असेल.\nमराठवाड्यात सर्वसामान्य तर विदर्भात सामान्यापेक्षा कमी पाऊस होईल. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात ११ जून रोजी पाऊस येईल. नेहमीपेक्षा जास्त रेंगाळून ८ ऑक्टोबर रोजी त्याच्या परतीचा प्रवास सुरू होईल.हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, २८ मेच्या रात्रीपासून थोडा दिलासा मिळणार आहे. उष्णतेच्या लाटांचा तडाखा अद्यापही महाराष्ट्राला बसत असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथील कमाल तापमानाने ४५ अंशांचा आकडा गाठल्याने नागरिकांसाठी हे वातावरण तापदायक बनले आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ ते २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात कोसळण्याची शक्यता आहे.\nहवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, २९-३० मे नंतर लोकांना थोडासा आराम मिळण्याची शक्यता आहे. पुढचे दोन दिवस म्हणजे २८ मे पर्यंत म्हणजे लक्षणीय बदल होण्याची अपेक्षा नाही. या आठवड्याच्या शेवटी हलका पाऊस होऊ शकतो. मंगळवारी चूरू हे जगातील सर्वात दोन जागांमधील एक झालं ज्याठिकाणी सर्वात जास्त उष्णता आहे. याशिवाय पाकिस्तानमधील जेकबाबादचे तापमानही ५० अंश नोंदविण्यात आले.\nराजधानी दिल्लीतील उष्णतेने गेल्या १८ वर्षातील विक्रम मोडला आहे. मंगळवारी ते ४७.६ डिग्री सेल्सियस होते. दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्त प्रदेशसह अनेक राज्यात उष्णतेचे पारा वाढणार आहे. अनेक राज्यात वाढलेल्या तापमानामुळे लोकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. राजस्थानच्या चुरू येथे ५० डिग्रीच्या वर तापमानाची विक्रमी नोंद झाली आहे. तर उत्तर प्रदेशच्य�� बांदा आणि प्रयागराजमध्ये तापमान ४८ डिग्री सेल्सिअस तापमान आहे.हरियाणामध्ये हिसारचा पारा देखील ४८ अंशांवर होता तर उत्तर प्रदेशातील बांदामध्येही समान तापमानाची नोंद झाली.\nदिल्ली वर्षा varsha राजस्थान भारत हवामान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश madhya pradesh विदर्भ vidarbha ऊस पाऊस महाराष्ट्र maharashtra\nकांदा निर्यातीचा प्रश्न पेटला शेतकरी, व्यापारी संकटात असल्याने शरद...\nकांद्याच्या दरवाढीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी लागू...\nभारताचा चीनवर दुसरा डिजिटल स्ट्राईक, पबजीसह आणखी 118 चायनिज अॅप्सवर...\nभारतानं चीनला मोठा दणका देत दुसऱ्यांदा डिजिटल स्ट्राईक केलाय. केंद्र सरकारकडून 118...\nदहशतवाद्यांच्या रडारवर अयोध्येतील राम मंदिर मात्र, NSGनं उधळला...\nदहशतवाद्यांचा मोठा कट उधळण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलंय. अयोध्येतील राम मंदिराचं...\nचीनच्या निशाण्यावर अमेरिकेसोबत आता भारतही\nचीनची खुमखुमी अजूनही थांबत नाहीये. कोरोनाचं विष जगभर पेरून चीननं आता भारताशी आणखी एक...\nसर्व कामगार वर्गासाठी एक खुशखबर\nआता सगळ्या कामगारवर्गासाठी एक खूशखबर आहे. मोदी सरकार 5 वर्षांचा ग्रॅच्युईटी कालावधी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/ms-dhoni-rides-bike-shimala-1065", "date_download": "2020-09-24T01:23:43Z", "digest": "sha1:ZT6ZGKHRFQI32Y3UA7BWVTOQOJ4FULBF", "length": 6552, "nlines": 106, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "MS Dhoni rides a bike in Shimala | Sakal Sports", "raw_content": "\nबाईकवेड्या महेंद्रसिंह धोनीची शिमल्यात राईड\nबाईकवेड्या महेंद्रसिंह धोनीची शिमल्यात राईड\nशिमला : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे बाईक प्रेम आपल्याला सर्वांना परिचीत आहेत. पण, सध्या एका जाहिरातीच्या शूटींगसाठी शिमल्यात आला असताना त्याला बाईक चालविण्याचा मोह आवरता आला नाही. त्याने शिमल्यातही बाईक चालवण्याचा आनंद लुटला. धोनी बाईक चालवतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.\nशिमला : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे बाईक प्रेम आपल्याला सर्वांना परिचीत आहेत. पण, सध्या एका जाहिरातीच्या शूटींगसाठी शिमल्यात आला असताना त्याला बाईक चालविण्याचा मोह आवरता आला नाही. त्याने शिमल्यातही बाईक चालवण्याचा आनंद लुटला. धोनी बाईक चालवतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.\nधोनी 2004 मध्ये शेवटचा शिमल्यात आला होता. तो 31 ऑगस्टपर्यंत शिमल्यात राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धोनीला हिमाचल प्रदेश सरकारकडून सरकारी पाहुण्याचा दर्जा दिला आहे. यावर काँग्रेसने मात्र नाराजी व्यक्त केली आहे.\nधोनीने शिमल्यात ऐतिहासिक रिज मैदानावर शूटिंग केली. त्यानंतर तो शिमल्याच्या रस्त्यांवर बाईक चालवताना दिसला. धोनी हिमाचलमध्ये उत्तेजक द्रव्य विरोधी मोहीमेतही सहभागी होणार आहे. धोनीने इन्टाग्रामवर नुकताच कुत्र्यांसोबत सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यालाही चांगली पसंती मिळाली होती.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://beed.gov.in/past-notices/%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-24T01:03:57Z", "digest": "sha1:YSUVOUTR7K4LWWRZZ5Q4ZV3MJ26BHQJ2", "length": 11068, "nlines": 146, "source_domain": "beed.gov.in", "title": "घोषणा | जिल्हा बीड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमा. जिल्हाधिकारी यांचे अवाहन\nएसटीडी आणि पिन कोड\nअप्पर जिल्हाधिकारी कक्षाशी संबंधित\nजिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन\nकार्यरत महा- ई- सेवा केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत)\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ अवेळी पाऊस/अतिवृष्टी झालेल्या नुकसानीसाठी देण्यात आलेल्या मदत वाटप बाबत अनुदान शेतकरी लाभार्थी यादी.\nऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ अवेळी पाऊस/अतिवृष्टी झालेल्या नुकसानीसाठी देण्यात आलेल्या मदत वाटप बाबत अनुदान शेतकरी लाभार्थी यादी.\nपाटोदा- [पी.डी.एफ 7 MB]\nकेज पार्ट-1[पी.डी.एफ. 8 MB] पार्ट-2[पी.डी.एफ. 8 MB]\nशिरूर-का पार्ट-1[पी.डी.एफ. 6 MB] पार्ट-2[पी.डी.एफ. 6 MB]\nबीड-पार्ट-1[पी.डी.एफ.8 MB] पार्ट-2[पी.डी.एफ. 9 MB] पार्ट-3[पी.डी.एफ. 5 MB] पार्ट-4[पी.डी.एफ. 8 MB]\nपरळी – पार्ट-1[पी.डी.एफ. 6 MB] पार्ट-2[पी.डी.एफ. 5 MB]\nधारुर – [पी.डी.एफ 6 MB]\nअंबाजोगाई- पार्ट-1 [पी.डी.एफ 7 MB] पार्ट-2 [पी.डी.एफ 3 MB]\nआष्टी- पार्ट-1 [पी.डी.एफ 6 MB] पार्ट-2 [पी.डी.एफ 6 MB]\nगेवराई- पार्ट-1[पी.डी.एफ.8 MB] पार्ट-2[पी.डी.एफ. 8 MB] पार्ट-3[पी.डी.एफ. 8 MB] पार्ट-4[पी.डी.एफ. 3 MB]\nकंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करने करीता बह्यास्थ मनुष्यबळ पुरवनारी संस्थेची नेमनुक करण्यासाठी ई-निविदा (शुद्धीपत्रक)\nकंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करने करीता बह्यास्थ मनुष्यबळ पुरवनारी संस्थेची नेमनुक करण्यासाठी ई-निविदा (शुद्धीपत्रक)\nनिवड यादी. एनसीडी कार्यक्रमाअंतर्गत 1) कन्सलटंट मेडीसीन 2)कार्डिओलॉजीस्ट\nनिवड यादी. एनसीडी कार्यक्रमाअंतर्गत 1) कन्सलटंट मेडीसीन 2)कार्डिओलॉजीस्ट\nकंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करने करीता बह्यास्थ मनुष्यबळ पुरवनारी संस्थेची नेमनुक करण्यासाठी ई-निविदा (शुद्धीपत्रक)\nकंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करने करीता बह्यास्थ मनुष्यबळ पुरवनारी संस्थेची नेमनुक करण्यासाठी ई-निविदा (शुद्धीपत्रक)\nकक्षसेवक पदांसाठी थेट मुलाखती(रोजंदारी तत्त्वावर)\nकक्षसेवक पदांसाठी थेट मुलाखती (रोजंदारी तत्त्वावर)\nकोविड -19 विशेष पदभरती अंतर्गत स्टाफ नर्स व वार्ड बॉय पदाची नियुक्ती आदेश.\nकोविड -19 विशेष पदभरती अंतर्गत स्टाफ नर्स व वार्ड बॉय पदाचे नियुक्ती आदेश.\nकंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करने करीता बह्यास्थ मनुष्यबळ पुरवनारी संस्थेची नेमनुक करण्यासाठी ई-निविदा\nकंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करने करीता बह्यास्थ मनुष्यबळ पुरवनारी संस्थेची नेमनुक करण्यासाठी ई-निविदा\nकोविड -19 पदभरती अंतर्गत पात्र उमेदवारांचे नियुक्ती आदेश\nकोविड -19 पदभरती अंतर्गत पात्र उमेदवारांचे नियुक्ती आदेश\nकोविड -19 विशेष पदभरती अंतर्गत विविध पदांची जाहिरात\nकोविड -19 विशेष पदभरती अंतर्गत विविध पदांची जाहिरात\nविषेश कोविड -19 पदभरती अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा एंट्री ऑपरेटर, औषध निर्माता, स्टाफनर्स, पदाचे नियुक्ती आदेश व प्रतीक्षा यादी.\nविषेश कोविड -19 पदभरती अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा एंट्री ऑपरेटर, औषध निर्माता, स्टाफनर्स, पदाचे नियुक्ती आदेश व प्रतीक्षा यादी.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© बीड जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 31, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-24T01:14:02Z", "digest": "sha1:ZRRH6BHA5GKGXVBM2XLJ455ZRV3WQAR2", "length": 31459, "nlines": 255, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "राष्ट्रवादी कॉंग्रेस – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on राष्ट्रवादी कॉंग्रेस | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nगुरुवार, सप्टेंबर 24, 2020\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nKKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nKKR vs MI, IPL 2020: रोहित शर्माचा 'डबल धमाका' कोलकाताविरुद्ध मुंबई कर्णधाराने लगावली विक्रमांची लाईन, जाणून घ्या\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nCoronavirus: महाराष्ट्रात पुन्हा उसळी, गेल्या 24 तासात 21,029 नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्ग, 479 जणांचा मृत्यू\nMumbai Rains Update: तब्बल 39 वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती, मुंबई शहरात मुसळधार पाऊस; राजकारण्यांच्या मात्र आरोप-प्रत्यारोपांच्या सरी\nTigress Captured In Yavatmal: यवतमाळ येथे 60 वर्षीय महिलेचा बळी घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBihar Assembly Elections 2020: बिहारच्या निवडणूक रिंगणात डॉ. बाबासाहेबांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकरांची एंट्री; सम��िचारी पक्षासोबत युती करून लढवणार इलेक्शन\nFirst Woman Pilot In Indian Navy: भारतीय नौदलात सब लेफ्टनंट शिवांगी पहिल्या महिला पायलट म्हणून सामील; जाणून घ्या त्यांच्या प्रेरणादायक प्रवासाबद्दल\n राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात पतीची हत्या करून पत्नीने मृतदेह चक्क पलंगातच लपवला; 24 तासानंतर स्वत:च फोनकरून पोलिसांना दिली माहिती\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nTIME 100 Most Influential People List 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगातील प्रभावशाली नेत्यांच्या यादीमध्ये Donald Trump, Kamala Harris, Joe Biden यांच्यासह समावेश; इथे पहा संपूर्ण यादी\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nUnited Kingdom Second Wave of Coronavirus Cases: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; PM Boris Johnson यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nE-Aadhaar Download: ई-आधारकार्ड कसे डाऊनलोड कराल 'या' आहेत सोप्या स्टेप्स\nApple Store Online झाले भारतामध्ये लॉन्च; जाणून घ्या मिळणारे फायदे, ऑफर्स आणि पेमेंट ऑप्शन्स\nWhatsApp Web च्या माध्यमातूनही आता करता येणार व्हिडिओ कॉल; पहा त्यासाठी Messenger Room कशी कराल\nMoto E7 Plus Smartphone Launching: मोटो ई 7 प्लस स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजता होणार लॉन्च; पहा स्मार्टफोनची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स\nDriving Licence Renewal: ड्राइव्हिंग लायसन्स रिन्यू करायचेय येथे जाणून घ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने कसे कराल\nहेक्टरचे नवे ड्युल-टोन वेरियंट Delight भारतात लॉन्च, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमतीसह फिचर्स\nBMW R18 Cruiser दमदार इंजिनसह भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 18.90 लाख रुपये\nKia Sonet भारतात लॉन्च, किंमत 6.71 लाखांपासून सुरु\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nKKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय\nNivedita Saraf Tested Coronavirus Positive: ‘अग्गंबाई सासूबाई’ फेम अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूची लागण; स्वतःला घरीच क्वारंट��ईन केले असल्याची माहिती (Watch Video)\nVeteran Actress Saroj Sukhtankar Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nNCB Issues Summons to Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांना एनसीबीने बजावला समन्स; ड्रग्ज प्रकरणात होणार चौकशी\nAnurag Kashyap #MeToo Case: Sacred Games फेम एलनाज नौरोजी Sex Scene शुट करायला घाबरताच अनुराग कश्यप ने दिली होती अशी वागणूक, पहा पोस्ट\nराशीभविष्य 24 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nNational Daughter's Day 2020: राष्ट्रीय कन्या दिवस यंदा कधी साजरा होणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास\nCOVID19 Health Update: आयोडिन सोल्यूशनमध्ये केवळ 15 सेकंदात नष्ट होतो कोरोना व्हायरस जाणून घ्या संशोधकांचे मत\nसकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नका 'हे' 7 कामं\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\nXXX Pornstar Mia Malkova Hot Video: पॉर्नस्टार मिया मालकोवा ने सोशल मीडिया वर शेअर केलेले 'हे' व्हिडिओ पाहुन तुम्हालाही फुटेल घाम\nShocking Video: हरियाणा मधील बल्लभगढ़ स्टेशन जवळ 13 वर्षांच्या मुलाने 2 वर्षांच्या मुलाला मालगाडीच्या इंजिनाखाली फेकले; पहा व्हायरल व्हिडिओ\nमुंबई पोलिसांकडून PMC Bank विरूद्ध फोर्ट मध्ये आंदोलन करण्यासाठी एकत्र जमण्यास परवानगी चं वृत्त खोटं; पोलिसांनी सोशल मीडीयात व्हायरल होत असलेल्या पोस्ट वर विश्वास न ठेवण्याचं आवाहन\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nIndia China Talk: आणखी सैन्य पाठविणे थांबवण्यावर भारत चीन दोघांनी सहमती दर्शवली\nVarsha Gaikwad Tests Covid-19 Positive शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना व्हायरस ची लागण\nBharat Bandh on September 25 : कृषी विधेयकाबाबत शेतकरी संघटनेचा 25 सप्टेंबर रोजी भारत बंद चा इशारा\nEastern Express Highway Jammed Due To Python : अजगरामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nSharad Pawar On Kangana Ranaut statement: कंगना रनौत हिच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया म्हणाले, 'या लोकांना उगाच अधिक महत्त्व दिलं जातंय'\n महाराष्ट्राची कुश्तीपटू सोनाली कोंडीबा मंडलिकसाठी रोहित पवारांनी पुढे केला मदतीचा हात, स्वीकारली प्रशिक्षणाची जबाबदारी\nमहाविकास आघाडी मध्ये काँग्रेस ला जागा नाही ठाणे शहरात काँग्रेसनेच लावलेले 'हे' पोस्टर पाहुन तुम्हाला काय वाटंत सांंगा\nपार्थ.. लंबी रेस का घोडा है, थांबू नकोस मित्रा - नितेश राणे यांचे ट्वीट\nशरद पवार यांचा राहुल गांधींना सल्ला; ‘पीएम नरेंद्र मोदींवर टीका करणे थांबवा आणि पक्षाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करा’\nअभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या पाठोपाठ आता सविता मालपेकर सुद्धा हाती बांधणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ\nCOVID19: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचा FabiFlu नावाच्या औषधावर आक्षेप; केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना लिहले पत्र\nखडसे, बावनकुळे, तावडे, मुंडे यांची तगमग पाहता राजकीय भुकंप नको असेल तर विरोधी पक्षाने सावध आणि आत्मनिर्भर व्हावं; सामना अग्रलेखातून भाजपची कानटोचणी\nCoronavirus चा सामना करण्यासाठी NCP ने घेतला महत्वाचा निर्णय; आमदार व खासदारांना ताबडतोब अंमलबजावणी करण्याचे शरद पवार यांचे आदेश\nराज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून शरद पवार व फौजिया खान आज भरणार अर्ज; भाजपकडून रामदास आठवले यांचे नाव निश्चित\nमहा विकास आघाडी सरकारचे 100 दिवस पुर्ण; महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना ते मुंबई 24 x7 पहा सरकारने घेतलेले महत्त्वाचे 5 निर्णय\nमहाराष्ट्रात मुस्लीम आरक्षण ते CAA, महाविकास आघाडीच्या 100 दिवसांच्या पहिल्या टप्प्यांत या '4' वेळेस लागली शिवसेना, कॉंग्रेस, NCP पक्षातील मैत्रीची कसोटी\nनरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडिया सोडण्याच्या इशाऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांची टोलेबाजी; पहा ट्विट\nCAA Row: अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांची Special IGP Abdur Rahman यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांची महाराष्ट्र विधानसभेचे नवे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती\nUddhav Thackeray Oath Taking Ceremony Live Updates: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन\nMaharashtra Government Formation Live News Updates: उद्धव ठाकरे यांच्या शपथ विधीला 400 शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना आमंत्रण\nMaharashtra Government Formation Live News Updates: सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी महा विकास आघाडीचे नेते राजभवनावर पोहोचले\nउद्या सकाळी 8 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन; पार पडणार उद्धव ठाकरे आणि आमदारांचा शपथविधी\nअजित पवार यांची होणार घरवापसी महाविकासआघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची शक्यता\nउद्धव ठाकरे उद्याच घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ; राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात उपमुख्यमंत्री-सूत्र\nभाजपकडे पुरेसे बहुमत नाही, राज्यपालांकडे जाऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार: देवेंद्र फडणवीस\nदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता; शरद पवार यांच्या 'पॉवर गेम'मुळे भाजप अडचणीत\nअजित पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा; विश्वासमत सिद्ध करताना भाजप 'क्लिन बोल्ड' होण्याची शक्यता\nCoronavirus In India: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 56 लाखाच्या पार; मागील 24 तासांत 83,347 नव्या रूग्णांची भर\nBhiwandi Building Collapse Update: भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 35; सलग तिसर्‍या दिवशीही बचावकार्य सुरूच\nMumbai Rains: मुसळधार पावसामुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये बंद; अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर न पडण्याचं BMC चं आवाहन\nMumbai Local Updates: मुंबई मध्ये मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खास��ार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t5530/", "date_download": "2020-09-24T00:47:22Z", "digest": "sha1:5TDGRZC3GSZYZVFURCX3XOQK4D5JNGED", "length": 6464, "nlines": 89, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-त्यादिवशी रात्री तिचा अचानक मेसेज आला.मला खुप बरे वाटले", "raw_content": "\nत्यादिवशी रात्री तिचा अचानक मेसेज आला.मला खुप बरे वाटले\nAuthor Topic: त्यादिवशी रात्री तिचा अचानक मेसेज आला.मला खुप बरे वाटले (Read 3589 times)\nत्यादिवशी रात्री तिचा अचानक मेसेज आला.मला खुप बरे वाटले\nत्यादिवशी रात्री तिचा अचानक मेसेज आला.मला खुप बरे वाटले. मी विचार केला कालचे भांडण ती विसरली असेल पण माझ्या विचारांचा चक्काचूर झाला कारण तो ब्रेकअपचा मेसेज होता. ते वाचल्यावर मी जास्त मनावर दडपण न घेता लगेच रिप्लाय केला: चालेल.\nतिला माझा रिप्लाय बघून हेच वाटलं असणार की मला काहीच फरक पडत नाही तिच्या जाण्याने. पण तिला काय माहित....माझी काय हालत झालेली, मनातून मी खुप खचलेलो.\nएवढा वेळात तिचा एकही रिप्लाय आला नाही, म्हणून मी झोपण्यच्या तयारीत होतो. तेवढ्यात पुन्हा एक मेसेज माझ्या इनबॉक्स मध्ये आला, लिहिले होते कीः\n\"प्रेम हे एका धनुष्याच्या बाणासारखा आहे. तो बाण सरळ समोरील व्यक्तीच्या ह्रदयाचा वेध घेतो. हा बाण ह्रदयात घुसताना काहीच वाटत नाही, पण काढताना मात्र अतोनात यातना देऊन जातो.\"\nतिचा मेसेज वाचुन कळले की तिला खुप दुःख झाले आहे. पण तिला झालेल्या यातना मलाही झाल्याच होत्या. म्हणुन मी लगेच रिप्लाय केलाः\n\"प्रत्येकाच्या जीवनातून प्रेमाचा बाण एकदाच धनुष्यातून सुटतो,माझ्याकडुनसुध्दा सुटला. पण तो निष्फळ ठरला. एकदा सुटलेला बाण कधी पुन्हा येतो का\nत्यानंतर तिचा कधी रिप्लाय नाही आला आणि मी सुध्दा तसा प्रयत्न कधी केला नाही.\nतात्पर्य: प्रेमाच्या त्या बाणाला नेहमी ह्रदयात जपुन ठेवा कारण काढण्याचा प्रयत्न केला तर मिळतात त्या फक्त यातना\nत्यादिवशी रात्री तिचा अचानक मेसेज आला.म���ा खुप बरे वाटले\nRe: त्यादिवशी रात्री तिचा अचानक मेसेज आला.मला खुप बरे वाटले\nRe: त्यादिवशी रात्री तिचा अचानक मेसेज आला.मला खुप बरे वाटले\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: त्यादिवशी रात्री तिचा अचानक मेसेज आला.मला खुप बरे वाटले\nअगदि खरे आहे हे....खुपच छान...\nपण हि कविता आहे का....हे लेख सेक्शन मधे पोस्ट करा.....\nत्यादिवशी रात्री तिचा अचानक मेसेज आला.मला खुप बरे वाटले\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2020-09-24T01:47:40Z", "digest": "sha1:4OH2UD2FM53PAICKETGRE4MTKXC52LOM", "length": 5756, "nlines": 71, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "‘सलीमसरांनी माझ्या गीतांना स्वरसाज चढवणे माझ्यासाठी अभिमानाचे’ – आदिती द्रविड - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>‘सलीमसरांनी माझ्या गीतांना स्वरसाज चढवणे माझ्यासाठी अभिमानाचे’ – आदिती द्रविड\n‘सलीमसरांनी माझ्या गीतांना स्वरसाज चढवणे माझ्यासाठी अभिमानाचे’ – आदिती द्रविड\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधून ईशा निंबाळकर म्हणून लोकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेली अभिनेत्री आदिती द्रविड उत्तम गीतकारही आहे. तिच्या गीताने सजलेला‘झिलमिल’ हा अल्बम नुकताच लाँच झाला. ‘झिलमिल’ अल्बमसाठी आदितीने लिहिलेले गीत बॉलीवूडचे सुप्रसिध्द संगीतकार सलीम मर्चंट ह्यांनी गायले आहे.\nआदिती द्रविड ह्याविषयी म्हणते, “मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते, की सलीमसरांनी माझ्या गीताला स्वरसाज चढवला आहे. बॉलीवूडमधल्या अशा एखाद्या नामवंत संगीतकाराने गीत गाण्याची संधी मराठी गीतकारांच्या आयुष्यात खूप कमी वेळेला येते. 2018मध्ये मी करीयरमध्ये मिळवलेल्या अचिवमेंन्ट्स पैकी ही सर्वाधिक आठवणीतली बाब म्हणता येईल.”\nआदितीचा काही महिन्यांपूर्वीच रिलीज झालेला ‘यु एन्ड मी’ अल्बमही चांगलाच गाजला होता.\nPrevious ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चा ग्रँड फिनॅले सोहळा ३१ डिसेंबरला\nNext ढोल ताशे आणि टाळ्यांच्या कडकडाटात गरजला ‘ठाकरे’चा ट्रेलर लाँच\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके ��ुक्ती …\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nमहिला दिनानिमित्त हिरकणी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठीवर \nकुणाल कोहली दिग्दर्शित ‘नक्सल’ हिंदी वेबसिरीज लवकरच ‘झी5’वर प्रदर्शित होणार\nप्रत्येक घराघरांत घडणारी आजची गोष्ट असलेल्या ‘एबी आणि सीडी’चा ट्रेलर प्रदर्शित\nमंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा\nअभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सायली संजीव ‘मन फकीरा’ सिनेमामधून पहिल्यांदाच एकत्र झळकणार\n१ मे ठरणार विनोदाचा ‘झोलझाल’ दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2685?page=5", "date_download": "2020-09-24T02:31:21Z", "digest": "sha1:NV7DJMB3IBK32OAIJJRKT4RXU3WZTTTW", "length": 27050, "nlines": 254, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मी वाचलेले पुस्तक | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मी वाचलेले पुस्तक\nइथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.\n(जरा उशीराच) प्रभाकर पेंढारकरांचं रारंग ढांग वाचलं खूप आवडलं.. का कोण जाणे नावावरून मला इतके दिवस वाचावसं वाटलच नाही...\nकाल संध्याकाळी वाचायला घेतलं ते रात्री ते पूर्ण केल्यावारच खाली ठेवलं.. \nअशी भरपूर \"डोमेन नॉलेज\" असलेली पुस्तकं वाचायला खूप भारी वाटतं... आणि ह्यात तर हिमालयाचं सुंदर वर्णन पण आहे.. आणि मुख्य म्हणजे इतकं सुमारे २० वर्षापूर्वीच असलं तरी हे पुस्तक जूनं वाटत नाही... आजही सगळ्या गोष्टी रिलेट होऊ शकतात..\nजून्या हितगुजावरची ह्या पुस्तकावरची चर्चा इथे मिळेल...\nलेखकाची backgroud तसच इतर पुस्तकं ह्याबद्द्ल कोणी सांगू शकेल का\nप्रभाकर पेंढारकर बहुतेक दूरदर्शनमध्ये होते (डॉक्युमेंटरी वगैरे बनवण्याच्या कामाच्या संदर्भात.. चू.भू.दे.घे.).. त्यांचे आंध्रातील कृष्णा-गोदावरीच्या महापूरावर व त्यानंतरच्या भीषण परिस्थितीवर देखील एक पुस्तक ३-४ वर्षांपूर्वी आले होते (त्सुनामी नंतर)\nउत्तम व्येव्हारे जोडोनिया धन\nउदास विचारे 'सेव्ह' करी\nत्यांचे आंध्रातील कृष्णा-गोदावरीच्या महापूरावर व त्यानंतरच्या भीषण परिस्थितीवर देखील एक पुस्तक ३-४ वर्षांपूर्वी आले होते (त्सुनामी नंतर) >> चक्रीवादळ नाव त्या पुस्तकाचे. आहे माझ्याकडे पण वाचले नाही अजुन..\nमा. बो. वरच्या ह्या कोपर्‍यावर मी पहिल्यांदाच.\nना. स. इनामदारांची 'झुंज ' कोणी वाचली आहे का १९६२-६६ च्या दरम्यान प्रसिद्ध झालेली ही ऐतिहासिक कादंबरी. कालखंड मराठेशाहीच्या अंत जिथे सुरु झाला तो. आणि नायक म्हणाल तर फक्त इतिहास संशोधकांच माहित असेल (अस मला वाटतं) असा - यशवंतराव होळकर - इतिहासातील अनेक बदनाम नायकांपैकी.(ग्रांट डफ ची पुण्याई)\n'झुंज'ची पार्श्वभुमी विशद करताना इनामदार सुरुवातीलाच सांगतात, की त्या काळी पुण्यात सकाळच्या वेळी ज्या कुणांची नावे घेत नसत त्यामधले हे एक नाव.\nसुरुवातीपासुनच कादंबरी खिळवून ठेवते.(कदाचित इतिहासातील या घटना आपल्याला माहीत नाहीत म्हणुन असावे) घरदार गमावलेला यशवंतराव फाटक्या कपड्यांनीशी जेजुरीला आश्रयास येतो तिथुन ते इंदूर ला मोडकळीस आलेले संस्थान पुन्हा उभे करुन इंग्रजांना पराभुत करे पर्यंत त्याची प्रत्येक कृती अचंबित करते.\nना. सं. बद्दल काय बोलावे कादंबरी नव्हे, कलाकृतीच आहे ही. प्रत्येक घटनेला पुराव्याचा आणि तर्काचा आधार आहे त्यामुळे ऐतिहासिक मुल्य ही वाढले आहे.\nबाकी अजुन जास्त () काही सांगत बसत नाही. एकदा अवश्य वाचून बघा.\nमी वाचली आहे झुंज. बरीच वर्षे झाली वाचुन. यशवंतराव होळकरांविषयी फार वाईट वाटते वाचताना. वाचली पाहिजे परत एकदा.\nमी पण वाचलिय झुंज. खरच एक कलाकृति आहे. फार वर्षांपुर्वि वाचलेलि (लहानपणि) त्यामुळे पुराव्यांवर आधारित आहे हे माहित नव्हते. शिंदे होळकरांमधल राजकारण, पडत्या काळातिल पेशवाइ यांच अप्रतिम चित्रण आहे. नक्कि वाचा.\nमीही झुंज वाचलीए.. खूपच लहानपणी. आता काही आठवतही नाही.. त्याच्यापाठोपाठ 'झेप' ही वाचली होती.. त्याचही कथा आठवत नाही. कोणी वाचली आहे का\nनुकतीच रिबेका वाचली. सुंदर आहे. आणि आजच माधुरी शानभाग यांचा कथासंग्रह 'चकवा' वाचला. सुंदर गोष्टी.\nतो योग, खरा हठयोग, प्रीतीचा रोग लागला ज्याला|\n<<<जुन्या हितजुजवर बर्‍याच वेळेला थांग आणि दुस्तर हा घाट वर चर्चा रंगली होती<<<\nकोणी लिंक देऊ शकेल का\nइथे कोणि जेम्स हॅडलि चेस फॅन नाहित का\nचेस म्हणजे उत्तम टी.पी. इंग्रजितला बाबा कदम म्हणा ना. उत्क्रुष्ट व्यक्तिचित्रण आणि खाण्यापीण्याचि वर्णनं. सर्वात महत्वाचे म्हणजे it is not detective story or 'hudunit' .we know it from the start . आणि शेवटी नेहमी चांगल्याचा वाईटावर विजय. चेसच्या जुन्या प्रकाशकाने त्याच्या पुस्तकावर उगीच बायकांचे फोटो टाकुन त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवला. मुळात ही पुस्तकं अगदी शोभणार नाहित इतकी सोज्वळ आहेत.\nद मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल\nआजंच संजय जोशी लिखित 'नचिकेताचे उपाख्यान' वाचून संपवलं. सुरवातीपासूनच पुस्तक खूप पकड घेतं. कॉर्पोरेट कल्चर, पॉलिटिक्स, स्वतःचं कंपनीतलं स्थान निर्माण करण्यासाठी जीवाच्या आकांताने खेळल्या जाणार्‍या खेळी आपल्याला शेवटपर्यंत पुस्तक खाली ठेऊ देत नाहीत. न पटावं असं या पुस्तकात काही नाही पण आणि आहे पण. या पुस्तकाच्या नायकाचं म्हणजे नचिकेतंचं इतकं चांगलं असणं खटकतं. शिवाय पुस्तकाचा शेवटही एकदम अनपेक्षित आहे. मध्येच संपवल्यासारखं वाटतं.\nएकदा जरूर वाचावं असं आहे.\nसाद देती हिमशिखरे वाचून झालं नुकतच, त्यावर इथे चर्चा झाली होती ना पूर्वी\nत्याच अनुषंगानं जाणारं दिव्यस्पर्श आहे हातात आता, सुरु करेन.\nलेखकाची backgroud तसच इतर पुस्तकं ह्याबद्द्ल कोणी सांगू शकेल का\nप्रभाकर पेन्ढारकरांची मूळ ओळख म्हनजे ते भालजी पेन्ढारकरांचे चिरंजीव. ते फिल्म डिव्हिजन या शासकीय डोक्युमेन्तरी निर्मिती विभागात सेवेत होते. त्याशिवाय त्यांचे वैयक्तिक कार्यही चित्रपट क्षेत्रात आणि साहित्यातही आहे. त्यानी बाल शिवाजी नावाचा एक चित्रपट दिग्दर्शित केला होता.त्या.च्या बर्‍याच बाल चित्रपटाना राष्ट्रीय स्तरावरची पारितोषिके मिळाली आहेत. ते आता निवृत्त आहेत . त्यानी स्फुट लिखाणही बरेच केले आहे. ते बहुदा चित्रपट निर्मीतीबद्दलच आहे....मौजच्या २००८ च्या दिवाळी अंकात तेन्डुलकरानी एका न लिहिलेल्या पटकथेवर पेन्ढारकरानी एक लेख लिहिला आहे. (तेन्डुलकर म्हनजे पांढर्‍या दाढीवाले, ब्याटीवाले नव्हेत.)\nपंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..\nगधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....\n\"इथे कोणि जेम्स हॅडलि चेस फॅन नाहित का\nकोलेज मध्ये असताना चेस खुप वाचला, अगदी आठ्वड्याला तीन पुस्तकं. त्या काळात, अलीस्टर मॅकलीन, पेरी मेसन खुप वाचले. भरपुर मनोरंजन, वेळ घालवायला सलग वाचावी अशी पुस्तकं. बरं झालं आठवण करुन दिली, परत वाचुन पहायला पाहीजेत.\n\"कुणी नरेंद्र जाधवांचे 'आम्ही नि आमचा बाप' हे पुस्तक वाचले का\nचांगलं आहे पुस्तक पण पुढे तोचतोच पणा आणी थोडं प्रचारकी होतय. पण प्रत्येकान वाचावच असं पुस्तक आहे. प्रतिकुल परीस्थितीत रडत न बसता, माणुस काय करु शकतो हे, हे पुस्तक शिकवत.\n'रारंग ढांग' .. मी पण एवढ्यातच वाचले. पुस्तक आणुन २ वर्षे झाली, पण असेच रहात होते वाचायचे.\nखुपच छान आहे. प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे रहातात. एका बैठकीत संपवण्या सारखेच आहे.\n\"डोमेन नॉलेज\" >> १००% सहमत.\n'आकाशाशी जडले नाते' या विद्याताई माडगूळकरांच्या पुस्तकात त्यांचे आत्मचरित्र आहे. केंद्रस्थानी अर्थातच गदिमा आहेत. सरळ आणि साध्या भाषेत गप्पा मारल्यासारखं त्यांचे आणि गदिमांचे सहजीवन उलगडले आहे. बघता बघता संपून जाते. गदिमांच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल. (हे दोन वर्षांपूर्वी वाचले होते. पण लिहायचे राहून जात होते.)\nचाऊ, मी मागे लिहिले होते ह्या पुस्तकाबद्दल, प्रचारकी वाटले तर त्यात आश्चर्य नाही.. तो एक उद्देश आहेच ते पुस्तक लिहिण्यामागचा.. आंबेडकर चळवळीचा अभ्यास करणार्‍याला विशेषत: त्यात काय चांगले झालेय ते पहाणार्‍याला हे पुस्तक म्हणजे मैलाचा दगड निश्चित आहे. त्यात अगदी शेवटी ह्याचा विस्तृत उहापोह केलाय तो वाचला तरी बरच जाणवतं आणि लिहिलेलं सगळं खरच आहे, त्यामुळे ते जास्त भिडतं..\nमी ही वाचलंय 'आम्ही नी आमचा बाप'. प्रचारकी पेक्षाही मला ते आणि त्यांचं कुटुंब प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढून आज इथवर आलंय ह्याचंच कौतुक वाटलं. खरंच, ठरवलं तर माणूस काय करु शकतो ह्याचं उत्तम अदाहरण.\nनुकतचं, गोनीदांच 'पडघवली' वाचलं (फारेंड कडून आणलेलं). ऑफिस मधून येऊन २ दिवसात वाचून काढलं.\nआधी एकदा ४,५ वर्षांपुर्वी वाचलेलं. पण यावेळेस अजून जास्त आवडलं. कोकणच आणी तिथली भाषा, काय सुरेख वर्णन केलय.\n'बारबाला' या वैशाली हळदणकरांच्या पुस्तकाबद्दल खूप दिवस ऐकून होते, लायब्ररीत लावलेल्या अडिच महीन्याचा क्लेम नंतर पुस्तक हातात पडले, पण निव्वळ निराशा झाली. पुस्तकाचं परिक्षण खूप ठिकाणी वाचले होते, त्यामुळे उत्सुकता वाढली होती.. कुठून कानावर हे ही आलं होतं की पुस्तकाचं प्रिंटींग थांबवलं आहे, आणि बाजारात मोजक्याच प्रती आहेत इ.इ. त्यामुळे तर अजूनच उत्सुकता ताणली गेली.\nमाझ्यामते तरी या पुस्तकाला साहीत्यिक असा काहीच दर्जा नाही. मुख्यपृष्ट आणि पुस्तकाचे नाव बहुधा वाचकांचे लक्ष वेधून घेत असावे. अत्यंत प्रांजळपणे म्हणावे तर, धड कथा नाही, संघर्ष नाही, आणि पुस्तकाच्या नावावर जावे तर त्याजोगते लिखाणही नाही.\nमला पुस्तक अज्जिबात आवडले नाही.\nरारंग ढांग अप्रतीम आहे...\nआज सकाळपासून इथे लंडन मधे मराठी पुस्तक मिसतोय...\nखूप पुस्तकं आठवताय्त... पण हाती एकही लागत नाहिये...\nकोणाकडे मराठी पुस्तकं ebook format मधे आहेत का\nअसली तर कृपया कोणती असतील नसतील ती मेल करा...\nघर से हम चल तो दिये\nजाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...\nलंडनचा महाराष्ट्र मंडळ इतकं जूनं आहे, त्यांचं स्वतःचं ग्रथांलय आहे का ही चौकशी करुन पहा.\nकाही वर्षांपुर्वी एका दिवाळी अंकात एक कादंबरी वाचली होती. कथानायक गरूड होता व त्याचा जन्मापासुनचा प्रवास रेखाटलेला होता.. . एका इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद होता बहुतेक. नक्की आठवत नाही. कोणाला माहित आहे का ह्याबद्दल\nबेबी - तू बहुतेक Jonathan Livingston Seagull by Richard Bach या पुस्तकाबद्दल म्हणत असावीस असे वाटते.\nमाझ्याकडे आहे तो दिवाळी अंक. हवा आहे का \nइथे \"मारुती कारस्थान\" वाचले आहे का कुणी \nअर्थातच, हा सि गल होता, गरुड नाही.\nकदाचित तिनी गरुड आणि सी गल मधे गफलत केली असेल असे समजून तिला वरील पुस्तकाचे नाव सांगितले चिऊ.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/14003", "date_download": "2020-09-24T00:31:07Z", "digest": "sha1:MJRJMXOL77UNNXESPIHFUV6WULXUTBRH", "length": 7242, "nlines": 104, "source_domain": "dhanlabh.in", "title": "एच.डी.एफ.सी. ओवरनाईट फंड पहा — – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nएच.डी.एफ.सी. ओवरनाईट फंड पहा —\nसर्वसामान्यांना मिळणार आणखी दिलासा\nसीपीएसई ईटीएफची अर्थ मंत्रालय करणार पुनर्रचना\n‘करोना कवच’च्या मुदत काळात लवकरच वाढ\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार���यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nतुम्हीही मुकेश अंबानी बना \nमग गुंतवणूक करायची तरी कुठे\nआर्थिक नियोजन — उद्योगांसाठी\nआर्थिक संकट-पर्सनल लोन की गोल्ड लोन\nगोल्ड बॉंड – आधुनिक सोने खरेदी\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/20897/", "date_download": "2020-09-24T02:49:58Z", "digest": "sha1:XDRD7IMWYUWVOUFNBXBH7FJ7JEWRNSKD", "length": 23859, "nlines": 222, "source_domain": "mahaenews.com", "title": "30 जूनअखेर 181.68 कोटी मिळकतकर महापालिका तिजोरीत जमा | Mahaenews", "raw_content": "\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nHome breaking-news 30 जूनअखेर 181.68 कोटी मिळकतकर महापालिका तिजोरीत जमा\n30 जूनअखेर 181.68 कोटी मिळकतकर महापालिका तिजोरीत जमा\nसर्वाधिक मिळकतकर आॅनलाईनमधून 104.90 कोटी जमा\nपिंपरी – महापलिकेने मिळकतकर धारकांना घरबसल्या आॅनलाईन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने त्याचा सर्वाधिक लाभ नागरिक घेवू लागले आहे. शहरातील नागरिकांनी सवलत योजनेचा पुरेप���र फायदा घेवून 94 हजार 914 मिळकतधारकांनी आॅनलाईन सुविधेद्वारे तब्बल 104.90 कोटी रकमेचा मिळकतकर भरला आहे. 30 जूनअखेर एकूण 1 लाख 72 लाख 861 मिळकत धारकांनी 181.68 कोटी रुपये भरणा जमा झाला आहे, अशी माहिती प्रभारी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.\nपिंपरी चिंचवड महापालिका करसंकलन विभागाकडून पहिल्या तिमाहित 1 एप्रिल ते 30 जून 2018 अखेर एक लाख 72 हजार 861 मिळकत धारकांनी एकूण 181.68 कोटी मिळकतकराचा भरणा केला आहे. पालिकेमार्फेत थकबाकीसह दोन्ही सहामाहीच्या संपूर्ण बिलांची रक्कम 30 जून 2018 पर्यंत आगाऊ भरणा-या मिळकतधारकांना सामान्य करात सवलत दिली होती.\nयामध्ये माजी सैनिक व स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या पत्नी राहत असलेल्या मिळकतीस 50 टक्के, महिलांच्या नावे असलेल्या निवासी घरास 50 टक्के, 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असणा-या अंध, अपंग, कर्णबधिर व मूकबधिर यांच्या नावावर असणा-या मिळकतीस 50 टक्के, ग्रीन बिल्डिंग रेटिंग सिस्टिम राबविणा-या मिळकतीस 5 ते 15 टक्के, स्वतंत्र नोंद असलेल्या निवासी मिळकतीस 10 टक्के, तर बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक, मोकळ्या जमिनी यासाठी 5 टक्के सामान्यकरात सवलत दिली होती. यामध्ये 5,971 महिलांनी 3.60 कोटी, 437 दिव्यांग मिळकत धारकांनी 28 लाख, 1 हजार 753 माजी सैनिकांनी 93 लाख, 11 शौर्यपदक सैनिकांनी 26 हजार निवासी व बिगरनिवासी मिळकत धारकांनी 5% व 10% सवलतीचा लाभ घेऊन 96 कोटीचा भरणा केला आहे.\nमिळकत कर हा 1 एप्रिल व 1 ऑक्टोबर रोजी सुरू होणा-या सहामाही हप्त्याने आगाऊ देय असतो. थकबाकीसह पहिल्या सहामाही अखेर मिळकतकराची रक्कम 30 सप्टेंबर 2018 अखेर व दुस-या सहामाहीची रक्कम 31 डिसेंबर 2018 अखेर भरणे आवश्यक आहे. असे आवाहन गावडे यांनी केले आहे.\nढिगा-याखाली सापडून कामगाराचा मृत्यू; एकजण गंभीर\nविरार स्टेशनवरील लोकलच्या डब्याला भीषण आग\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n���वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उ��्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nIPL2020 | हैदराबादला धक्का, दुखापतीमुळे हा खेळाडू आयपीएलमधून बाहेर\nदीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खानला NCB ची समन्स\nदादर-सावंतवाडी दरम्यान ‘तुतारी’ एक्सप्रेस धावणार; चाकरमान्यांना दिलासा\nज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर ​यांचं 84 व्या वर्षी निधन\nतुळशी तलाव भरेल इतका तुंबलेल्या पाण्याचा उपसा, आदित्य ठाकरेंचा दावा\nताथवडेच्या रस्त्यांवरून आमदार जगताप समर्थक व कलाटे यांच्यात घमासान, स्थायी सभेत सव्वातास खल\nमहापालिकेच्या भांडार खरेदीत अतिरिक्त आयुक्तांचा ‘हातखंडा’, ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून दहा कोटींची होतेय खरेदी\n… म्हणून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक वळविली\nकेंद्र सरकारविरोधात कामगार संघटनाचा ‘एल्गार’\nआकुर्डीत ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा काळाबाजार, वॉर्डबॉयचा हात असल्याचा आरोप\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/19659/", "date_download": "2020-09-24T03:26:30Z", "digest": "sha1:B7EDI3ETWTYSOJSOHBYHCG6QEVWEMFW7", "length": 16165, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "निक्सो, मार्टिन,अँडरसन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्ट�� व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nनिक्सो, मार्टिन अँडरसन : (२६ जून १८६९–१ जून १९५४). डॅनिश कादंबरीकार. कोपनहेगन येथे एका श्रमजीवी कुटुंबात जन्म. याचे बालपण हलाखीत गेले. तरुणपणी एका चर्मकाराकडे शिकाऊ उमेदवार म्हणून त्याने काही काळ घालविला. प्रौढांसाठी चालविलेल्या एका लोकशाळेत त्याने शिक्षण घेतले. तेथे मिळालेल्या शिक्षणाने निक्सोच्या मनावर मोलाचे संस्कार केले. त्यानंतर काही वर्षे त्याने शिक्षक म्हणून नोकरी केली. त्या काळात काही कथा त्याने लिहिल्या होत्या तथापि १९०१ नंतर केवळ लेखनावर तो आपली उपजीविका करू लागला. निक्सो हा स्वत: श्रमिक वर्गातूनच आलेला असल्यामुळे श्रमिकांची दु:खे त्याने जवळून पाहिलेली होती त्यांचे प्रश्न स्वानुभवाने जाणले होते त्यामुळे स्वाभाविकपणेच तो डेन्मार्कमधील समाजवादी पक्षाकडे ओढला गेला. तथापि रशियन क्रांतीनंतर ह्या पक्षाचा त्याग करून तो साम्यवादी झाला. सोव्हिएट रशियास त्याने अनेकदा भेटी दिल्या तेथील राजवटीचा प्रचार आणि पुरस्कार केला. १९५१ पासून पूर्व जर्मनीत त्याचे वास्तव्य होते. ड्रेझ्डेन येथे तो निधन पावला.\nकथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णने असे विविध विपुल लेखन त्याने केलेले असले, तरी त्याची जागतिक ख्याती मुख्यतः त्याच्या दोन कादंबऱ्यांवर अधिष्ठित आहे. Pelle Erobreren (४ खंड, १९०६–१०, इं. भा. पेल्ले द काँकरर, १९१३–१६) आणि Ditte Menneskebarn (५ खंड, १९१७–२१, इं. भा. डिट्टे, डॉटर ऑफ मॅन, १९२२) ह्या त्या कांदबऱ्या होत. पेल्ले द काँकररमध्ये एका राजकीय पुढाऱ्याचा जीवनपट उभा केला आहे, तर डिट्टे, डॉटर ऑफ मॅन ही दारिद्र्य आणि हालअपेष्टा ह्यांना कणखर आशावादी वृत्तीने तोंड देणाऱ्या एका स्त्रीची कहाणी आहे. माणसाच्या मूलभूत सत्प्रवृत्तींवरील आपली श्रद्धा निक्सोने ह्या दोन कांदबऱ्यांतून प्रभावीपणे व्यक्त केलेली आहे. माणसांची पापे, स्वार्थीपणा आणि परस्परांविषयी त्यांना वाटणारा अविश्वास ही विशिष्ट्य सामाजिक-राजकीय परिस्थिचीच फलिते होत, असा निक्सोचा निष्कर्ष आहे.\nत्याच्या साहित्यकृतींचे अनेक भाषांत अनुवाद झालेले आहेत. त्याने लिहिलेल्या संस्मरणिकांचे ४ खंडही (१९३२–३९) वाचनीय आहेत.\nयानसेन, एफ्. जे. बिलेस्कॉव्ह (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Mykaustubh", "date_download": "2020-09-24T01:31:52Z", "digest": "sha1:2OMYULC4ROZBL7SH5IFIB7QWZVJN2KWD", "length": 9307, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:Mykaustubh - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वागत Mykaustubh, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन Mykaustubh, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ६१,९२६ लेख आहे व २३७ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nआपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nयथादृश्यसंपादक तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.\nदृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\n--टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:३७, १३ एप्रिल २०१८ (IST)\nनमस्कार सदस्य:Mykaustubh प्रोजेक्ट टायगर बाबत काही प्रश्न आर्या जोशी यांनी चर्चा:होळी वर नोंदले आहे. कृपा मार्गदर्शन करावे --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:३७, १३ एप्रिल २०१८ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ एप्रिल २०१८ रोजी १६:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i080114213253/view", "date_download": "2020-09-24T02:38:43Z", "digest": "sha1:LX6MQUQ3QSOYKOSSOHWF45QWOK6X6QSO", "length": 10214, "nlines": 111, "source_domain": "www.transliteral.org", "title": "विवेकचूडामणि", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|विवेकचूडामणि|\nपरमार्थसाधनाचा उत्तम मार्ग कोणता व आपल्या जन्माचे सार्थक कशा रितीने होऊन अंती आपणास मोक्ष प्राप्ती होईल, हे ज्या विषयाच्या अध्ययनाने समजते त्याला अध्यात्म विषय म्हणतात, आणि याचेच स्पष्टीकरण या ग्रंथातून अत्यंत मनोवेधकपणे मांडलेले आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह १-५०\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह ५१-१००\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह १०१-१५०\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह १५१-२०२\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथा�� आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह २०३-२५०\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह २५१-३००\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह ३०१-३५०\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह ३५१-४००\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह ४०१-४५०\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह ४५१-५००\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह ५०१-५५०\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nविवेकचूडामणी - श्लोक संग्रह ५५१-५८०\nविवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.\nवास्‍तुदोषावर आरसा काय करतो आरशांचा उपयोग कसा होतो\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय ७ वा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय ६ वा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय ५ वा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय ४ था\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय ३ रा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय २ रा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय १ ला\nअध्याय ३८३ - आग्न्येयपुराणमाहात्म्यम्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/metro/", "date_download": "2020-09-24T02:17:30Z", "digest": "sha1:LFZOFEJNDH4E7FG3HKHWABDJO4XATEXX", "length": 3009, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "metro Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nकोलकात्यात पुन्हा धावू लागली मेट्रो\nउड्डाणपूल तर पाडला, आता पुढे काय\n‘पोल’चा झोल अन्‌ सगळंच गोल-गोल\nमेट्रोच्या कामगारांना परत आणण्याचे प्रयत्न\nपुणे पालिकेपुढे महामेट्रो नमली\nमेट्रो मार्गावर ‘टीओडी झोन’\nमेट्रोचे मजूर म्हणतात, ‘कामावर परत न्या’\nमहामेट्रोचे 2 हजार मजूर पुण्यातच\nकरोनामुळे मेट्रो कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा उपाय\nमेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल\nजीवनगाणे : आनंदी मन\nनोंद : मार्ग खडतर; मात्र आशा जिवंत\nचौफेर : जड झाले “ओझे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/my-family-my-responsibility-campaign-against-corona-nashik-marathi", "date_download": "2020-09-24T01:52:19Z", "digest": "sha1:2SUHSOO2NNRW4PF42D7YA72ZMHISYJHR", "length": 15295, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोनामुक्तीसाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम; आयुक्तांकडून नियमावली जाहीर | eSakal", "raw_content": "\nकोरोनामुक्तीसाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम; आयुक्तांकडून नियमावली जाहीर\nमुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबादनंतर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने ट्रेस, ट्रॅक व ट्रीट या त्रिसूत्रीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या.\nनाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आळा घालण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्या अनुषंगाने आयुक्त कैलास जाधव यांनी नियमावली जाहीर केली आहे. त्यात मोहीम कालावधीत घरांना भेटी देण्यापासून ते कोमॉर्बिड व कोरोना रुग्ण शोधून उपचार करण्याचा समावेश आहे.\nमुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबादनंतर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने ट्रेस, ट्रॅक व ट्रीट या त्रिसूत्रीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी म्हणून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत शहरात प्रत्येक घरात भेटी देऊन तपासणी केली जाणार आहे. अतिजोखमीचे आजार असलेल्या रुग्णांची माहिती ॲपमध्ये भरून त्याद्वारे उपचारपद्धती अवलंबिली जाणार आहे. मास्क लावणे, गरज असेल तरच घराबाहेर पडावे, दर दोन तासांनी हात स्वच्छ धुवावे, कपडे स्वतंत्रपणे धुवावे इत्यादीबाबत जनजागृती केली जाणार आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनी आजार असल्यास त्यांचे समुपदेशन करून काळजीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.\nहेही वाचा > ह्रदयद्रावक मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी\n- गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथकांची नियुक्ती\n- पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी, दोन स्थानिक लोकप्रतिनिधींचे स्वयंसेवक\n- पथक दररोज पन्नास घरांना भेटी देणार\n- घरांमध्ये कोमॉर्बिड रुग्णांची तपासणी होणार\n- कोविडसदृश आजार असलेल्या व्यक्तींना फिवर क्लिनिकमध्ये दाखल करणार\n- कोमॉर्बिड रुग्णांचे नियमित उपचार तपासणार\n- फिव्हर ट्रीटमेंट केंद्राचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर\n- प्रत्येक आरोग्य केंद्रामागे एक ॲम्ब्युलन्स नियुक्त करणार\n- अतिजोखमीच्या (कोमॉर्बिड) रुग्णांसाठी आरोग्य शिक्षण\n- महापालिकेच्या ॲपमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आजाराची माहिती भरणार\nहेही वाचा > संतापजनक कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ\nसंपादन - रोहित कणसे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपशुवैद्यकांचे \"अहवाल बंद' आंदोलन\nगडहिंग्लज : कोरोना काळात विमा कवच देण्यासह विविध मागण्यासाठी पशुवैद्यकांनी आजपासून अहवाल देणे बंद केले आहे. एक प्रकारे लेखणी बंद आंदोलनाचाच हा...\nपॅलिटेक्‍निक प्रवेशासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ\nगडहिंग्लज : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पॅलिटेक्‍निक प्रथम वर्ष प्रवेशासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला आहे. विद्यार्थ्यांना 30...\nगडहिंग्लज-संकेश्‍वर मार्गावर सहा महिन्यानंतर बस सुरू\nगडहिंग्लज : येथील आगारातून संकेश्‍वरला बस सुरू झाल्या आहेत. तब्बल सहा महिन्यानंतर या मार्गावरून बस धावू लागली. सध्या रोज 14 फेऱ्या सुरू आहेत....\nनागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्‍वर अभयारण्याच्या क्षेत्रात पकडलेल्या (टी २ सी १) या वाघिणीला गोरेवाडा रेस्क्यू...\nपुणे - सिप्ला कंपनीने उत्पादित केलेल्या 100 मिलिग्रॅम रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा दर 2 हजार 282.88 रुपये निश्‍चित करण्यात आला आहे, अशी माहिती...\nसलग दुस��्या अधिवेशनाला कोरोनामुळे ब्रेक;दहा दिवसांत २५ विधेयके मंजूर\nनवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन आज आठ दिवस अगोदरच गुंडाळण्यात आले. कोरोना संसर्गामुळे मुदतीआधीच गुंडाळावे लागलेले हे सलग दुसरे संसद अधिवेशन...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2685?page=8", "date_download": "2020-09-24T01:44:24Z", "digest": "sha1:VYU5CNRFPM4HOJVIB555JBIGF6AF6IQZ", "length": 18573, "nlines": 233, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मी वाचलेले पुस्तक | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मी वाचलेले पुस्तक\nइथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.\nद ब्रेड विनर वाचलय का कोणीत्याच्या लेखिकेच नाव मात्र आठवत नाहिये...\n~~ है तुझे भी इजाजत, पाड ले तु भी एक कविता \nवीकांतामध्ये 'मी उत्सुकतेने झोपलो' हे श्याम मनोहर ह्यांचे पुस्तक वाचले. मला जाम आवडले. भारतीय कुटुंबसंस्थेवरचे एव्हडे खुसखुशीत आणि मार्मिक भाष्य फारच कमी वेळा वाचायला मिळते. आणखी एक विशेष उल्लेखाचे गोष्ट म्हणजे संपूर्ण पुस्तकात एकही उपमा (सिमिली) वालं वाक्य नाहिये. सलग दिसेल तसे, सुचेल तसे लिहिलेले पुस्तक आहे. वेगळीच शैली आहे.\nकाईट रनर मराठी अनुवाद वाचला. वैजयंती पेंडसे यांनी केलेला. पुस्तक छानच. पण अनुवाद म्हणावा तितका नाही जमला. अनुवाद आणि भाषांतर यात फरक आहे.पुलं म्हणतात तसं, अनुवाद वाचतानाही आपल्या भाषेतलीच मूळ कथा वाचतोय इतके अचूक शब्द आले पाहिजेत. अर्थ पोचला पाहिजे भाषांतर नाही. तसं वाटलं नाही. उदा. It was a gray morning. याचा लेखिकेने शब्दशः भाषांतर केलंय \"ती राखाडी सकाळ होती.\" मराठी मध्ये मी पहिल्यांदा असलं वाक्य वाचलंय. (त्यावरुन मी मूळ इंग्रजी वाक्य काय असेल याचा अंदाज बांधला.) त्याऐवजी \"ती उदास सकाळ होती.\" असं जास्त योग्य नसतं का वाटलं असो. पण पुस्तक नक्कीच एकदा तरी वाचावे असे.\nआता मायके�� क्रायटनच्या \"प्रे\" चा डॉ. प्रमोद जोगळेकरांनी केलेला अनुवाद वाचतीये. अप्रतिम अनुवाद असतात यांचे.\nपरदेशात रहाणार्‍या भारतीय लोकान्च्या बद्दल लिहिलेली पुस्तके सुचवाल काइन्गजी व मराठी दोन्ही भाषात\nआताच द ब्रेडविनर चा अपर्णा वेलणकरांनी केलेला अनुवाद वाचला.मुळ लेखिका डेबोरा एलिस यांना पाकिस्तानातिल निर्वासित अफगाण्यांच्या छावण्यात भेटलेल्या एका कुटुंबाची ही कथा..तिथला तालिबान्यांचा हिंसाचार्,क्रुरपणा;स्त्रियांवर होणारा अत्याचार वाचुन अंगावर काटाच येतोपुस्तकाचा शेवट पुढचा भाग वाचायची उत्सुकता लावुन जातो..बाकी अनुवाद उत्तम..\nमीपण वाचलाय \"ब्रेड विनर\"चा अनुवाद. एका लहान मुलीच्या नजरेतुन लिहिलेले वाचताना खुप अस्वस्थ व्हायला होते. निकीता, याचा पुढचा भाग आहे का असेल तर त्याचे नाव काय\nपण याच्यापेक्षा मला \"नॉट विदाउट माय डॉटर\" जास्त आवडले होते. दोन्ही पुस्तके माझ्याच्याने परत वाचवणार नाहीत.\nकालच 'माणसं' वाचलं.. भयानक वास्तव...हमालांचं वाचुन अंगावर काटा आला.. माणसं की जनावरं असे लेखकाने लिहिलेय ते खरेच आहे... जनावरांच्याही खालच्या पातळीचं जिणं आहे.. आणि हे लिहिलेय बहुतेक १९७८-८० मध्ये.. परिस्थिती आता थोडीफार सुधारली असेल अशी आशा करते. संघटनेमुळे तेव्हाच जरा जरा फरक पडत होता...\n'द ब्रेडविनर', 'परवाना' आणि 'शौझिया' असे एकूण तीन भाग आहेत. तिनही हुरहुर लावून जातात; विशेषकरून ब्रेडविनर....\nब्रेडविनरचा पुढचा भाग परवाना आहे..तिचा पुढचा पा़किस्तानातला प्रवास...आणि वर्षा खरच नॉट विदाऊट ह्यापेक्षा जास्त चटका लावून जात....\nमाणसं - लेखक कोण आहे\nअवचटांचं आहे. कदाचित मिनोतीकडे असेल. नसलं तर माझ्याकडे आहे, मी पाठवीन पाहिजे तर...\nआहे आहे माझ्याकडे आहे. देइन रे तुला.\nहेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.\nखरच खुप छान आहे \"माणसं\". अगदी विचार करायला लावणार..\nइथे कोणी बोर्डरूम वाचलय का अच्युत गोडबोलेंच\nमायबोलीवरचे लिखाण वाचल्यामुळे कोनी पुस्तके वाचत नाही का आजकाल\nमी आताच चौघीजणी वाचलं..लिटिल वुमेन चा शांता शेळके यांनी केलेला अनुवाद. अप्रतिम पुस्तक, अनुवाद नॉस्टॅल्जिक होतो आपोआप... संग्रही ठेवावे असे पुस्तक, भेट म्हणून द्यायला सुंदरच नॉस्टॅल्जिक होतो आपोआप... संग्रही ठेवावे असे पुस्तक, भेट म्हणून द्यायला सुंदरच (शक्यतो मुलींना\nइतनी शक्ती हमे दे ना दाता म��� का विश्वास कमजोर हो ना..\nमागच्या आठवड्यात ३ पुस्तकं वाचली\nशंकर पाटलांचं 'खुळ्याची चावडी', सानिया चं खिडक्या\nआणि आरेबा परेबा... याचे लेखक नाही आठवत.... अरेबा परेबा नाही आवडलं अज्जिबात...\nखुळ्याची चावडी मध्ये सर्व ग्रामिण कथा आहेत, पुस्तक खूप छान आहे...\nसानियाचं खिडक्या (कथासंग्रह) विशेष आवडलं प्रत्येक गोष्टीत मानवी नातेसंबंधाचा शोध घेण्याचा प्रयत्न दिस्तो. वर्थ वन टाईम रिड\nदक्षिणा, सोनिया की सानिया\nआपल्या इथे कोणी जी. ए॑. चे 'माणस॑ :अरभाट आणि चिल्लर' वाचल॑य की नाही काय ग्रेट पुस्तक आहे. खर॑ तर ही द्विरुक्ती झाली. जी.ए॑. ची पुस्तक॑ ग्रेट असतातच.काजळमाया, पि॑गळावेळ पासुन बखर बिम्मची आणि मुग्धाची र॑गीत गोष्ट पर्य॑त\nआणि erich von daniken या॑च्या chariot of gods चे अनुवाद [कि॑वा रुपा॑तर॑] वाचली आहेत, 'पृथ्वीवर माणूस उपराच' आणि 'देव\nराजा, तुम्हाला जीएंबद्दलची चर्चा इथे वाचायला मिळेल\nजीएंबद्दल सुरु केलेला नवीन धागा इथे मिळेलः\nमी भैरप्पांचे वंशवेल आणले आहे. सध्या सासुबाई वाचत आहेत, त्यांना आवडले आहे पुस्तक. बघु त्यांचे झाले की वाचीन.\nटण्या, सानिया... सानिया.. सॉरी... बरं का\nवर्षा वंशवेल केव्हढं मोठं पुस्तक आहे बाप रे\n'पृथ्वीवर माणूस उपराच' चागलं वाटलं, शाळेत असताना वाचलं होतं, फारच प्रभावशील आहे. एकदम पटतच की आपले देव म्हणजे फार पुर्वी पृथ्विवर आलेले, फार फार प्रगत परग्रहावासी होते\nनुसतं सॉरी म्हणून काय होतं दुरुस्त करा की ते\nकृष्णवेध वाचल गोंनींच्...खरच खुप छान आहे...आता छावा वाचतेय दुसर्‍यांदा...\nबखर बिम्मची पुस्तक विकत मिळत का अजून\nमाहीत नाही, माझ्याकडची प्रत १९९५ मध्ये घेतलेली आहे, परचुरे प्रकाशन मंदिरने प्रकशित केले आहे.\n'बखर बिम्मची' हे पुस्तक बाजारात उपलब्ध आहे. बहुतेक गेल्या वर्षीच नवीन आवृत्ती निघाली आहे. पुण्यात पाथफाईंडर व रसिक साहित्य या ठिकाणी मी हे पुस्तक पाहिलं आहे.\nदिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...\nबखर बिम्मची माबोच्या खरेदी विभागात उपलब्ध होते काही महिन्यांपुर्वीपर्यंत.. तिथे अजुन आहे का बघ एकदा..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61353?page=1", "date_download": "2020-09-24T02:16:35Z", "digest": "sha1:WLL2ERSX4NSMBQ3OIIGZZGN4YCTIAHNM", "length": 12913, "nlines": 142, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\"लोणार सरोवर\" आणि \"मातृतीर्थ\" सिंदखेडराजा - बुलडाणा | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /\"लोणार सरोवर\" आणि \"मातृतीर्थ\" सिंदखेडराजा - बुलडाणा\n\"लोणार सरोवर\" आणि \"मातृतीर्थ\" सिंदखेडराजा - बुलडाणा\n१.५२ दरवाजांचे शहर - \"औरंगाबाद\"\n२.देवगिरी (दौलताबाद) किल्ला — औरंगाबाद\n३.भूलोकीचा \"कैलाश\" - वेरूळ लेणी (औरंगाबाद)\nखरंतर लोणार सरोवर हे बुलडाण्या जिल्ह्यात येते पण औरंगाबाद भटकंतीत लोणार सरोवर समाविष्ट केल्याने त्याचेही प्रचि याच मालिकेत देतोय.\nआपल्यापैकी बहुतेकांची लोणार सरोवराशी ओळख शालेय शिक्षणात झाली असणार. अशा या लोणार सरोवराला औरंगाबाद भटकंती दरम्यान भेट देता आली. बुलडाणा जिल्ह्यातील हे सरोवर एका खोलगद थाळीत पाणी भराव असं दिसत. काचेसारखं स्वच्छ पाणी पण हिरव्या रंगाचा गडदपणा जाणवतो ते त्या पाण्याखालच्या शेवाळामुळे. या संपूर्ण सरोवराचा परीघ साधारण २ ते २.५ किमी इतका आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेल्या या विवराची तुलना अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना विवराबरोबर होते. अफ्रिकेतील घाना येथे असणारे १००००मी. व्यासाचे \"बोसुमत्वी\" विविअर हे जगातील प्रथम क्रमांकाचे विअर आहे. न्यु क्युबेक हे कॅनडामधील ३५०० मी. व्यासाचे जगातील दोन क्रमांकाचे विवर असुन आपले लोणारचे १८०० मी. व्यासाचे विविअर हे तिस-या क्रमांकावर आहे. पण बेसॉल्टयुक्त खडकांमध्ये तयार झालेले हे जगातील एकच सरोवर आहे. स्कंद पुराणात बालरूपात श्रीविष्णुने लवणासुराचा वध केला त्या लवणासुराच्या वधाचा पदेश म्हणुन \"लवणार\" आणि पुढे त्याच्या अपभ्रंश होऊन \"लोणार\" हे नाव पडलं. तसेच इथे असणारी चालुक्य व यादव काळातील मंदिरे याच्या द्रविड वासर शैलीची व ऐतिहासिक महत्वाची साक्ष देतात,\nपौराणिक, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक अशा सर्व बाजुंनी या सरोवराला महत्व आहे.\nसुमारे ५२००० वर्षापूर्वी एक ६० मी. रूंदीची व २० लाख टनांपेक्षा जास्त वजनाची उल्का येथे पडली तेंव्हा ६ मेगाटन एव्हढी उर्जा उत्पन्न झाली असावी व या नंतर इथे विविर आले व त्यात खा-या पाण्याचा जलाशय तयार झाला. इथल्या पाण्याच्या रंग हिरवट असुन ते पा��ी खारट आहे. त्यात सोडियम कार्बोनेट, क्लोराईड, फ्लोराईड अशी संयुगे आहेत.\nसाधारण १५-२०मि. चा छोटासा ट्रेक करून तुम्ही सरोवरात खाली उतरू शकता. सरोवराच्या तीरावर कमळजा देवीचे मंदिर आहे. कमळजा म्हणजे लक्ष्मी. कमळजा देवी बहुतेकांची कुलदैवता आहे. सरोवराच्या अजवळच घाटातीर्थ मंदिर समूह आहे तेथे एक नैसर्गिक प्रपात गोमुखातुन वाहत असतो. आम्ही गेलो तेंव्हा श्रावणी सोमवार असल्याने गोमुखातुन वाहणा-या पाण्यात अंघोळ करणार्‍यांची गर्दी होती. माहिती नसल्याने हेमाडपंती \"दैत्यसुदन\" मंदिर मात्र पाहता आले नाही. सरोवराचा परिसर अभयारण्य घोषित केल्याने परिसरात कमालीची शांतता आहे. नयनरम्य देखावा आणि जलाशयाची गूढता आपल्याला अक्षरशः खिळवून ठेवते.\nराजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा\nबुलढाण्यातील सिंदखेडराजा हे छ्त्रपती श्री शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान. शिवपूर्व काळातील अनेक महत्वपूर्ण घडामोडींचे हे एक केंद्र होते. येथे जन्मलेल्या जिजाऊ साहेबांचा जीवनप्रवाह जसजसा प्रवाहित होत गेला तसतसा अवघा महाराष्ट्र नकळत एका भावनिक सुत्रात बांधला गेला. मातोश्री जिजाऊ साहेबांच्या अलौकीक कतृत्वामुळे तत्कालीन लोकजीवनात स्वधर्म, अस्मिता आणि स्वाभिमान जागृत झाला. यावाड्याचे बांधकाम इ.स.१५७६ च्या सुमारास झालेले आहे. जिजाऊ साहेबांचा जन्म म्हाळसाबाईंच्या पोटी हेमलंबी नामसंवत्सर शके १५११च्या पौष शुद्ध पौर्णिमेला, गुरूवारी पुष्य नक्षत्रावर (१२ जानेमाव्री १५९८ रोजी) झाला. शिवमाता जिजाऊ हि महाराष्ट्रातील जनतेला स्वातंत्र्य व सुराज्य यांची अखंडपणे स्फुर्ती देणारी राजमाता आहे. म्हणुन जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेडराजा हे तिर्थेक्षेत्र झाले आहे.\nजिजाऊ सृष्टी, मातृतीर्थ सिंदखेडराजा\nसर आपण कॅमेरा कुठल्या कंपनीचा\nसर आपण कॅमेरा कुठल्या कंपनीचा आणि कुठल्या प्रकारचा वापरता \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2020-09-24T01:39:06Z", "digest": "sha1:VOLADR5EK26M7NPLOK3L3PTEDQCUIK2R", "length": 6752, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nधोनीची तुलना होऊच शकत नाही, पाहा नेमकं काय आहे कारण...\nIPLमधील सर्वात धोकादायक खेळाडू; कॅमेऱ्याची काच फोडली, पाहा व्हिडिओ\nRCBला सापडला 'कोहिनूर हिरा'; क्रिकेटमध्ये असा विक्रम कोणीच केला नाही\nIPL 2020: दोन कर्णधार आणि दोन प्रशिक्षकांमधील लढत Delhi Vs Punjab Today Match\nDC vs KXIP IPL 2020: पंजाबचा चाहत्यांना धक्का, ख्रिस गेलला वगळले\nDC vs KXIP IPL 2020: पहिल्या सामन्यापूर्वीच ख्रिस गेलचा हटके अंदाज, शेअर केला हॉट व्हिडीओ\nDC vs KXIP IPL 2020: पहिल्या सामन्यापूर्वीच पंजाबपुढे समस्या, घ्यावा लागणार मोठा निर्णय\nIPL 2020 DC vs KXIP: कोणत्याही क्षणी सामना फिरवू शकतात हे खेळाडू\nIPLचा धमाका आजपासून; मुंबई विरुद्ध चेन्नई, हे आहेत विजयाचे फॅक्टर\nअर्जुन सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्कडून खेळणार\nIPL सुरू होण्याआधी जाणून घ्या हे १० रेकॉर्ड\n'आयपीएलमधील बायो-बबल म्हणजे बिग बॉसच्या घरात राहण्यासारखे आहे'\nIPL: संघाच्या कर्णधारापेक्षा जास्त मानधन घेतात 'हे' खेळाडू\nIPL2020: लसिथ मलिंगाचा सर्वाधिक बळींचा विक्रम कोण मोडू शकतो, पाहा...\nपाहा चिमुकला ख्रिस गेल, भन्नाट षटकारांचा व्हिडीओ झालाय व्हायरल\nIPLमध्ये रोहित शर्माची नजर 'या' चार विक्रमांवर; पाहा हिटमॅन कोणते रेकॉर्ड करू शकतो\nकोणता विक्रम गेल आयपीएलमध्ये करू शकतो, पाहा...\nसावधान... सावधान... मोहम्मद शमीने खेळाडूंना दिली 'ही' वॉर्निंग\nकरोनामुळे आयपीएलला मुकणार, ख्रिस गेलने केला खुलासा...\nIPLसाठी रवाना होण्याआधी ख्रिस गेलच्या करोना चाचणीचा रिपोर्ट आला\nउसेन बोल्टला करोना; पार्टीत उपस्थित होता IPL मधील हा दिग्गज क्रिकेटपटू\nसचिन, धोनी आणि विराटनंतर आता रोहितला मिळणार का हा सन्मान\nNews in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात\nगटारीनंतर ख्रिस गेलचा झिंगाट डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://propertytax.ahmednagarcorporation.in/", "date_download": "2020-09-24T00:29:53Z", "digest": "sha1:GRHGQ6U5YVZSIGVDGILWURH67INX4CKX", "length": 4301, "nlines": 12, "source_domain": "propertytax.ahmednagarcorporation.in", "title": "Ahmednagar Municipal Corporation", "raw_content": "\nमालमत्ता कर बिल भरणा\n1. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण ८ नियम ३० अन्वये मालमत्ता कर हा प्रत्येक वर्षी १ एप्रिल व १ ऑक्टोबर याप्रमाणे दर सहामाही हप्त्यांनी आगाऊ देय होतो.\n2. बिलाची रक्कम स्वीकारताना प्रथम प्राधान्य प्रशासकीय आकार, वारंट / जप्तीफी व इतर वसुली खर्च यांस दिले जाईल. त्यानंतर थकबाकी, प्रथम सहामाही व दुसरी सहामाही यांच्या बिलाची रक्कम अनुक्रमे जमा करूनघेतली जाईल. मालमत्ता कर व पाणीपट्टी यामध्ये मालमत्ता कर प्रथम खात्यावर जमा केलाजाईल.\n3. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार क्र. १४ – २७ एप्रिल २०१० व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची प्रकरण ८, कराधान नियम ४१(१) नुसार, मिळकतदाराने ज्या दिनांकापर्यंत कराची रक्कम भरावयाची होती, त्या शेवटच्या दिनाकानंतर प्रत्येक महिन्यासाठी किंवा त्याच्या भागासाठी अशा कराच्या २% इतकीरक्कम शास्ती म्हणून भरण्यास तो जबाबदार असेल आणि बिलाची पूर्ण रक्कम देईपर्यंत अशी शास्ती भरण्यास तो जबाबदार असण्याचे चालू राहील. मिळकतकर मुदतीत ( ९० दिवसाचे आत) न भरल्यास अधिनियम४१व ४२ अन्वये शास्ती व्याज आकारणी वाढत राहील व इतर कायदेशीर कारवाईसमिळकतदार पात्र असेल.\n4. या बिलाच्या बाबतीत अपील करणे झाल्यास उक्त अधिनियम कलम ४०६ मधील तरतुदी प्रमाणे १००% कर रक्कम जमा करणेची व त्या नंतरच मा. न्यायालयात अपील विचारार्थ स्वीकारण्याची तरतूद आहे.\n5. सदर बिलाच्या मुदत काळात करामध्ये दरवाढ मंजूर झाल्यास, मालमत्तेच्या वार्षिक करपात्र रक्कमेमध्ये वाढीव बांधकाम, नवीन आकारणी वगैरे मुळे वाढ, वापर, बदलझाल्यासतत्संबधीपुरवणी अथवा फरकाची बिले काढली जातील व ती रक्कम भरणे बंधनकारक असेल याची नोंद घ्यावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokrajya.com/new-logo-png-2/", "date_download": "2020-09-24T00:41:07Z", "digest": "sha1:SOTTHI3EVPSPPEF64R2YF67R6B5RL2KY", "length": 2397, "nlines": 41, "source_domain": "www.lokrajya.com", "title": "New-Logo.png – लोकराज्य", "raw_content": "\nमराठा आरक्षणाचा संपुर्ण १०३५ पानांचा अहवाल January 30, 2019\nश्रीशंभुराज्याभिषेक सोहळा तुळापुर २०१९ January 17, 2019\nराष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज January 2, 2019\nSEBC मराठा जातीचा दाखला कसा काढावा \nउत्पन्नाचा दाखला कसा काढावा \nनॉन क्रिमिलेअर प्र��ाणपत्र कसे काढावे \nव. पु. काळे यांची २५ भन्नाट वाक्ये\nमराठा आणि कुणबी एकच असल्याचे कायदेशीर पुरावे\nकुणबी दाखला कसा काढावा \nमराठा आरक्षणाचा संपुर्ण १०३५ पानांचा अहवाल\nकुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र कसे काढावे \nवय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (डोमीसाईल) कसे काढावे \nदगलबाज शिवाजी : प्रबोधनकार ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/business/rbi-governor-urjit-patel-resigns-31105", "date_download": "2020-09-24T02:30:14Z", "digest": "sha1:QZM3ZTTOMKKL6HLAVUSNK4ELRXQOGMVQ", "length": 9464, "nlines": 129, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "अारबीअायचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nअारबीअायचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nअारबीअायचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा\n१९ नोव्हेंबरला अारबीअायच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काही विवादास्पद मुद्यांवर सहमती झाली होती. त्यानंतर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याबाबत शंका दूर झाली होती. मात्र, सोमवारी अचानक त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली.\nBy मुंबई लाइव्ह टीम व्यवसाय\nरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सोमवारी अचानक अापल्या राजीनामा दिला. केंद्र सरकार अाणि अारबीअाय यांच्यामध्ये चालू असलेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर पटेल यांच्या राजीनाम्याने चर्चांना उधान अालं अाहे. मात्र, अापण वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं पटेल यांनी स्पष्ट केलं अाहे.\nमागील अनेक दिवसांपासून केंद्र सरकार अाणि अारबीअायमध्ये काही मुद्यांवर वाद चालू होता. सरकारने अारबीअाय कायद्यातील कलम ७ चा वापर केला होता. त्यामुळे अापल्या स्वायत्तेला धोका पोहचण्याची भिती व्यक्त करून अारबीअायने सरकारला विरोध केला होता. मात्र, त्यानंतर वाद मिटला होता. १९ नोव्हेंबरला अारबीअायच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काही विवादास्पद मुद्यांवर सहमती झाली होती. त्यानंतर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याबाबत शंका दूर झाली होती. मात्र, सोमवारी अचानक त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली.\n९ महिने अाधीच राजीनामा\n४ सप्टेंबर २०१६ ला उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा कार्यभार स्विकारला होता. त्यांचा कार्यकाल सप्टेंबर २०१९ पर्यंत होता. मात्र, ९ महिने अाधीच त्यांनी राजीनामा दिला. मी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत अाहे. अारबीअायमध्ये काम करणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब अाहे. मी अारबीअायमधील माझ्या सर्व सहकाऱ्यांचं अाणि संचालक मंडळाचे अाभार मानतो, असं पटेल यांनी म्हटलं अाहे.\n नव्या आर्थिक वर्षात घटणार व्याजदर, आरबीआयचे निर्देश\nरिझर्व्ह बँकअारबीअायगव्हर्नर उर्जित पटेलकेंद्र सरकारराजीनामा\nमलबार हिल टेकडीवरून भूस्खलन होण्याची भीती\nपूर्ण क्षमतेने वाहतुक सेवा सुरु केल्यानंतर एसटीच्या प्रवाशी संख्येत वाढ\nमुसळधार पावसामुळं मुंबईच्या सखल भागातील नागरिकांचं मोठं नुकसान\nखवळलेल्या समुद्रात चक्कर येऊन पडलेल्या तरुणाला पोलिसांनी वाचवले\nपालिका यंत्रणेनं १२ तासांत उपसले तुळशी तलावाइतके पाणी\n मृत्यांचा आकडा ४७९ वर, दिवसभरात २१ हजार ०२९ कोरोनाचे नवे रुग्ण\nएसबीआयकडून कर्जदारांना दिलासा, कर्ज पुनर्रचना सुविधा सुरु\nगुगल प्ले स्टोअरवर paytmची वापसी\nगुगलनं प्ले स्टोअरमधून paytm हटवलं, जाणून घ्या तुमचे पैसे सुरक्षित आहेत का\nकार्लाइल ग्रुप रिलायन्स रिटेलमध्ये करणार १५ हजार कोटींची गुंतवणूक\nभारताचा जीडीपी निगेटिव्ह राहणार - एस अँड पी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8", "date_download": "2020-09-24T02:44:35Z", "digest": "sha1:AKRNBS24QLGRQLCXRWJPZGD4VOWOLEPL", "length": 3201, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया चर्चा:अशुद्धलेखन - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ फेब्रुवारी २००७ रोजी १७:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9B/", "date_download": "2020-09-24T02:24:25Z", "digest": "sha1:O7LNTWI7QJQQGIMN52M5SK3L25JMWMZO", "length": 10832, "nlines": 72, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "खडतर वातावरणा�� झाले 'लपाछपी'चे शुटींग - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>खडतर वातावरणात झाले ‘लपाछपी’चे शुटींग\nखडतर वातावरणात झाले ‘लपाछपी’चे शुटींग\nबहुचर्चित ‘लपाछपी’ सिनेमाचा थ्रिलर येत्या १४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्र अनुभवणार आहे. पूजा सावंतची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा थरार ट्रेलर पाहताना, अंगावर काटा उभा राहतो. अश्या ह्या थरकाप उडवणाऱ्या सिनेमाचे चित्रीकरण देखील, भयाण वातावरणात करण्यात आले आहे. उसाच्या शेतात, एका निर्मनुष्य वाड्यात झालेल्या या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान सिनेमाच्या संपूर्ण टीमला अनेक प्रसंगाला सामोरे जावे लागले होते.\nचित्रीकरणासाठी वापरला जाणारा वाडा हा बऱ्याच वर्षापासून खाली पडला होता, शिवाय तिथे गावकऱ्यांची रेलचेलदेखील अधिक नसल्याकारणामुळे आजूबाजूचे पकडलेले साप त्या ठिकाणी सोडले जात असे. त्यामुळे, जेव्हा या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी या ठिकाणाचा विचार करण्यात आला, तेव्हा याची देखील खबरदारी संपूर्ण टीमला घ्यावी लागली होती. त्यामुळे चित्रीकरणादरम्यान अनेक सापांना सिनेमाची टीम धैर्याने सामोरी गेली होती. खास करून, उसाच्या शेतात चित्रीकरणाचे मोठे आव्हान पूजाला होते. एकीकडे सापाची भीती तर होतीच, पण त्याबरोबर उसाच्या धारेधार पातीपासून वाचण्याची मोठी मशागत तिला करावी लागली. या चित्रीकरणादरम्यान तिच्या हातापायाला किरकोळ जखमा देखील झाल्या होत्या. मात्र अशा प्रतिकूल परस्थितीत ही पूजाने आपल्या कसदार अभिनयाची जोड देत, सीन पूर्ण केला.\nएवढेच नव्हे, तर ‘लपाछपी’ सिनेमाच्या ट्रेलर लॉंच कार्यक्रमात दिग्दर्शक विशाल फुरिया यांनीदेखील चित्रीकरणाचा एक किस्सा सांगितला. पूजा स्वतः कधीच एकटी राहू शकत नाही, सतत तिच्या सोबतीला कोणीतरी हवे असते. मात्र, हा सिनेमा करताना पूजाने स्वतःहून एका बंद खोलीत एकटे राहणे पसंद केले. एका गरोदर स्त्रीला, बंद खोलीत कोंडले असल्याचा तो सीन होता, हा सीन जिवंत करण्यासाठी, तसेच त्या भूमिकेत समरसून जाण्यासाठी, पूजाने खास सरावदेखील केला. आणि त्यामुळेच हा सीन अधिक वास्तविक झाला असल्याचे विशाल फुरिया सांगतात. तसेच या सिनेमाच्या शुटींगबद्दल सांगताना पूजा देखील भरभरून बोलते. ‘मी कधीच भुताचे सिनेमे पाहिलेले नाहीत, मुळात मला सिनेमाच काय मी त्या विषयाची पुस्तके देखील वाचत नाही. तसेच अंधारात एकटी जाणं देखील मी जास्त टाळते. त्यामुळे हा सिनेमा करताना, मला खूप दडपण आले होते’ असे ती सांगते. तसेच ‘ह्या सिनेमाचे जेव्हा मी रफकट क्लिप्स पहिल्या तेव्हादेखील मी घाबरले होते, मी या सिनेमाचा भाग असूनदेखील मला जर भीती वाटते तर, हा सिनेमा सामान्य प्रेक्षकांवर किती परिणाम करेल याचा अंदाज लावता येतो’, असेदेखील पूजाने पुढे सांगितले. पूजाच्या अभिनयाचा एक वेगळाच पैलू आपल्याला यात अनुभवयाला मिळणार आहे.\nतसेच बऱ्याच वर्षानंतर ज्येष्ठ नायिका उषा नाईक यांच्या अभिनयाची एक वेगळी झलक देखील या सिनेमाद्वारे आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाईल्ड एलीफंट मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अरुणा भट व सुर्यवीरसिंग भुल्लर प्रस्तुत, मिडास टच मुव्हीजचे जितेंद्र पाटील व मीना पाटील निर्मित तसेच मुसिक फिल्म्सचे रणजीत रामप्रकाश सहनिर्मित ‘लपाछपी’ या सिनेमाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय हॉरर सिनेमांचा नवा आयाम रुजवला आहे. दिग्दर्शक विशाल फुरिया आणि विशाल कपूर यांनी मिळून या सिनेमाची कथा लिहिली आहे. यात अनिल गावस आणि विक्रम गायकवाड ह्यांची देखील प्रमुख भूमिका आहे.\nPrevious बेछूट शिव्यांचा गोळीबार करणारा ‘बंदूक्या’- १ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nमहिला दिनानिमित्त हिरकणी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठीवर \nकुणाल कोहली दिग्दर्शित ‘नक्सल’ हिंदी वेबसिरीज लवकरच ‘झी5’वर प्रदर्शित होणार\nप्रत्येक घराघरांत घडणारी आजची गोष्ट असलेल्या ‘एबी आणि सीडी’चा ट्रेलर प्रदर्शित\nमंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा\nअभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सायली संजीव ‘मन फकीरा’ सिनेमामधून पहिल्यांदाच एकत्र झळकणार\n१ मे ठरणार विनोदाचा ‘झोलझाल’ दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-08-july-2019/", "date_download": "2020-09-24T03:07:42Z", "digest": "sha1:JLS4EBIO7ERSYBWPGNKIKGSIUIKAXLJY", "length": 13303, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 08 July 2019 - Chalu Ghadamodi 08 July 2019", "raw_content": "\nIBPS परीक्षा प्रवेशपत्र (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020 (ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती (Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती (BIS) भारतीय मानक ब्यूरो मध्ये 171 जागांसाठी भरती (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती [Updated] (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\nसीमा सुरक्षा दल (BSF) ने पंजाब आणि जम्मूच्या पाकिस्तानी सीमेवर ‘घुसखोरी विरोधी ग्रिड’ मजबूत करण्यासाठी ‘सुदर्शन’ लॉंच केले आहे.\nभारताने ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ मिसाइलचे वर्टिकल डाईव्ह व्हर्जनचे यशस्वीरित्या परीक्षण केले आहे, जे पारंपारिक युद्धाची गतिशीलता बदलते.\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2019 -2020 च्या आर्थिक वर्षासाठी एक केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थव्यवस्थेच्या मंदीची लक्षणे दर्शवितात त्या वेळी गुंतवणूक वाढविणे हे मुख्य उद्दीष्ट आहे.\nभारतीय सेना आणि नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन (एनजीडी) ने सुधारित अर्ज विकसित करण्यासाठी एक सामंजस्य करार (MoU) वर स्वाक्षरी केली आहे.\nआंतरराष्ट्रीय सनफ्लॉवर सीड अँड ऑइल कॉन्फरन्स (एलएसएसओसी) ची तिसरी आवृत्ती मुंबई येथे आयोजित केली जाणार आहे.\nजर्मन बँक ड्यूश बँकने जाहीर केले की ते जागतिक इक्विटी विक्री आणि व्यापार, स्केल बॅक इन्व्हेस्टमेंट बँकिंगमधून वगळले जातील. पुढील बर्याच वर्षांपासून समायोजित किंमती एक चतुर्थांश ते 17 बिलियन युरो (1 9 अब्ज डॉलर्स) कमी करण्याची योजना आहे.\nहाँगकाँग सरकारने चक्रीवादळग्रस्त ओडिशासाठी 9 00,000 डॉलरहून अधिक मदत निधी आणि पुनर्वसनाचे काम मंजूर केले आहे.\nसार्वभौम गोल्ड बॉन्ड्सच्या नव्या मालिकेसाठी केंद्र सरकारने किंमत 3,443 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे. रिझर्व्ह बँकेने इश्यु किंमतीपासून 50 रुपये प्रति ग्रॅमच्या सूटांना ऑनलाइन अर्ज करणार्या गुंतवणूकीस अनुमती देण्याचा निर्णय घेतला.\nपोलंडमधील कुत्न�� एथलेटिक्स मीटमध्ये भारताची धावपटू हिमा दासने 200 मीटरमध्ये दुसरे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले.\nआयसीसी क्रमवारीत भारतीय फलंदाज विराट कोहलीने बॅटमॅनमध्ये सर्वोच्च स्थान कायम राखले. पाच विश्वकरंडक टूर्नामेंट शतक नोंदविल्यानंतर रोहित शर्माने 2 रे स्थान पटकावले.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (CRIS) सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स मध्ये 50 जागांसाठी भरती\n» (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» IBPS- PO/MT (CRP- PO/MT-X) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती\n» IBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\n» (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती परीक्षा निकाल\n» सामायिक प्रवेश परीक्षा 01 ते 15 ऑक्टोबरदरम्यान\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.aarogya.com/marathi/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A5%80/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8.html?tmpl=component&print=1&layout=default&page=", "date_download": "2020-09-24T01:41:42Z", "digest": "sha1:PYB7OGGSAN3OCIST76CYS6POF5AMXDMO", "length": 10345, "nlines": 13, "source_domain": "www.aarogya.com", "title": "त्वचारोग: होमिओपॅथिक दृष्टिकोन - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nशतकानुशतके विविध त्वचारोग जगात अस्तित्वात आहेत. सर्व औषध प्रणालीत त्यांच्यावर औषधेही उपलब्ध आहेत. परंतु हे रोग कायमचे नाहीसे झाले नाहीत. होत नाहीत कदाचित होणारही नाहीत. प्रत्येक पॅथीचा प्रत्येक त्वचारोगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. गेली कित्येक वर्ष ‘सल्फा ड्रग्ज’ मोठ्या प्रमाणात वापरली गेली. त्यांची ऍलर्जी येऊ लागली. नंतर पेनिसिलीन, सर्व मायसिन्स वगैरे इलाज सुरु झाल���. परिणाम तोच, आयुर्वेद, युनानी वगैरे पध्दतीतही पुष्कळ प्रकारचे इलाज चालू असतात.\nरोगी मात्र रोग बरा होईपर्यंत विविध पॅथीकडे फिरत राहतात. त्यांना लवकर गुण हवा असतो. वरुन वरुन इलाज करुन काही उपयोग होत नाही. प्रत्येकाची त्वचा हे वैयक्तिक प्रतिबिबं असू शकते. (A skin condition is a reflection of the individual as a whole) हा डॉ. गार्डीनर यांचा दृष्टिकोन होमिओपॅथीला जवळचा आहे. शरीरातील अंतर्गत बदलाचे प्रतीक म्हणजे माणसाची त्वचा हा होमिओ दृष्टिकोन वेगळा आहे. अंत:स्थ घडामोडींचे बहि:स्थ स्वरुप म्हणजे त्वचा त्यासाठी अंत:स्थ उपचारच केले पाहिजेत.\nत्वचेवरही जरा काही पुरळ दिसू लागले की ते नष्ट करण्याचा जबरदस्त प्रयत्न केला जातो. त्याचा नेमका उलटा परिणाम होतो. पुरळाच्या रुपाने शरीराला नको असलेले जे बाहेर टाकायचे असते ते पुन्हा आत खेचले जाते. हीच गोष्ट अनेक रोगांच्या बाबतीत घडते. रोग दबला जाता कामा नये. त्याचे मूळ कारण नाहीसे केले पाहिजे. परिणाम नव्हे त्यामुळे बाहेरुन लावण्याची विविध मलमे, लोशन्स, तेले यांच्या वापर करताना विचारच करायला हवा. हे वरवरचे इलाज वाया जातात.\nआज औषधांच्या बाबतीतही मानसशास्त्रीय दृष्टिकोन महत्वाचा ठरतो. कारण मनाचा संबंध त्वचेशी फार जवळचा आहे. मानसिक आणि भावनिक उद्रेकांचा परिणाम त्वचेवर होतोच. होमिओपॅथीचे जनक डॉ. हॅनमन यांनी हे पूर्वीच लिहून ठेवले आहे.\nअनेक लोकांची त्वचा विविध ठिकाणी खाजत असते. काहींना हा उपद्रव अधिक असतो. एखादी घटना त्यांच्या मनाविरुध्द झाली व त्यावर उपाय निघाला नाही तर ते भावनेच्या अधिक आहारी जातात. खाज वाढू शकते. ते खाजवीत राहतात. खाजवून खाजवून त्या जागा जाडसर बनतात. त्यामुळे विद्रुपता येते. स्वत:वर चिडून हे कृत्य अनेक वेळा केले जाते.\nइसबासारख्या रोगात हे अनेकवेळा घडते. खाजविल्याशिवाय समाधान होत नाही. अशा तरेच्या लैंगिक विकारांनाही बरेचजण बळी पडतात. अशा लोकांचे सामाजिक जीवन डागळते.चारचौघात जाण्याची त्यांना लाज वाटते. मुरुमांच्या बाबतीत हेच घडते. अनेक तरुण तरुणी या विकारामुळे समाजात मिसळत नाहीत. बाजूला पडतात. त्याचा परिणाम त्वचेवर वाढत जातो. कित्येक कुटुंबात अशा तरेची अनुवंशिकता असू शकते. मुरुमावर कोणतीही क्रीम्स किंवा चुर्ण लावून उपयोग होत नाही. त्यासाठी पोटातच औषधे घ्यावी लागतात. पाच-दहा दिवसांत हा विकार बरा होत नसतो.\nइसब आणि दमा या रोगांचे असेच होते. एखाद्याला या दोन्ही व्याधी असू शकतात. होमिओपॅथीनुसार या दोन्हींवे कारण एकच असते. त्यासाठी वेगवेगळे इलाज करण्याची गरज नसते. एखाद्याचा दमा दबला तर त्याला इसब होऊ शकतो किंवा उलटीही होते. म्हणून अनुवंश पहावा लागतो. तो जर असेल तर होमिओ पध्दतीतील नोसोड औषधे वापरावी लागतात. विशेषत: जर ऍलर्जी असेल तर त्या कुटुंबात दम्याची पार्श्वभूमि असतेच. इसबाच्या पाठीमागे काही वेळा क्षयाचा इतिहास असू शकतो. मधुमेहाची तपासणीही करावी लागते.\nचामखिळींच्या बाबतीतही काळजी घ्यावी लागते. चामखिळी पुष्क्ळांच्या अंगावर असतात. काहींच्या अंगावर भरमसाठ उगवण असते. काहीजणांना विद्रुपताही येते. त्या जाळल्या किंवा कापल्या तरी पुन्हा उगवतात. त्यासाठी होमिओ औषधे पोटातच घ्यावी लागतात. कॅन्सरचा अनुवंश असेल तर विशेष औषधे घ्यावी लागतात. हाता-पायाची नखे विद्रुप होतात. नखांचे रंग बदलतात. तुकडे उडतात. चिरा पडतात. स्त्रियांच्या बाबतीत ही गोष्ट सौंदर्य हानीची ठरते, ‘फंगस इन्फेक्शन’ समजून वर वर इलाज केले जातात. रोग लवकर बरा होत नाही. त्यामागे ‘सायकोटीक’ अनुवंश असल्याने त्या तहेरेने औषध दिली जातात. शिवाय क्षय, मधुमेह कुटुंबात पाहावा लागतो.\nकेस गळणे, केसात कोंडा होणे याविषयी हल्ली टीव्ही वर जाहिरातींनी बेजार केले आहे. ‘लगातार जाहिराती पाहून अखेर पुष्कळ जण त्यांना बळी पडतात. पैसे भरमसाठ जातात. पण गुण दिसत नाही. नुसते तेल किंवा शांपू लावून उपयोग नसतो. त्यांचे मुळ नाहीसे करावे लागते. स्त्रियांच्या बाबतीत अनेक कारणे लक्षात घ्यावी लागतात. डोक्यातील कोंडा काहीवेळा सोरायसीस या लवकर ब-या न होणा-या त्वचारोगाची सुरुवात असू शकते. केसात ‘चाई’ लागणे हा प्रकारही त्वचारोगाचाच असतो. तेथे मलमाचा उपयोग होत नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketpatekar.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2020-09-24T03:01:10Z", "digest": "sha1:PE4A6F3TYVZYKJAUZHB2LMP3NJ6WEPRW", "length": 4334, "nlines": 64, "source_domain": "www.sanketpatekar.com", "title": "कोकणदिवा आणि कावळ्या बावल्या खिंड", "raw_content": "\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nQuotes आणि बरंच काही\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \nTag: कोकणदिवा आणि कावळ्��ा बावल्या खिंड\nइतिहासाच्या मागावर : कोकणदिवा आणि कावळ्या बावल्या खिंड\nइतिहासाच्या मागावर : कोकणदिवा आणि कावळ्या बावल्या खिंड\nरात्री पावणे बारा वाजता येणारी ‘बोरिवली-सांदोशी’ हि एसटी तब्ब्ल १ तास उशिरा आली. आणि पनवेलच्या एसटी स्थानकात वाट बघत ताटकळत राहिलेलो आम्ही ‘गोंद्या आला रे ‘ अश्या अविर्भावात जणू ” एसटी आली रे ” असं म्हणत जागेवरून एकदाचे हलते झालो. म्हणावं तर एव्हाना , फटांक्यांची आतिषबाजी सुरु होऊन पुन्हा एकदा शुकशुकाट पसरला होता. इंग्रजी नवं वर्ष म्हणजेच ‘२०१९’ धुमधडाक्यात अगदी शुभेच्छांचा वर्षावात आणि आभाळातल्या रोषणाईत दौडीनं चालून आलं होतं. वर्ष ‘२०१८’ ची सांगता झाली होती. ३१ डिसेंबर काळाच्या डोहात मोठ्या थाटामाटात विराजमान झालं होतं…. Read More Read More\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nमराठमोळ्या नवीन वर्षी स्वागत यात्रेस टिपलेला एक क्षण - ठाणे\nनवीन पोस्ट'च्या अपडेट मिळण्यासाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.bipinjoshi.org/articles/27c82c54-cb2b-4fa5-b236-20316fcec0ea.aspx", "date_download": "2020-09-24T00:33:22Z", "digest": "sha1:CHOCUA4PSG6ASZPBZQWBCRW7ZZTWNGSB", "length": 14262, "nlines": 50, "source_domain": "www.bipinjoshi.org", "title": "कुंडलिनी शक्ति | Ajapa Yoga By Bipin Joshi", "raw_content": "\nकुंडलिनी शक्ती - मानवी पिंडातील सुप्त अध्यात्म शक्ती\nयोगशास्त्राप्रमाणे मानवी पिंडातील पंचवीस तत्वे कोणती ते आगोदरच जाणून घेतले आहे. परमशिवापासून ते पृथ्वीतत्वापर्यंत जे सृजन होते त्याला योगशास्त्रात प्रसव असे म्हणतात. सृजनाचे कार्य संपल्यावर ईश्वरी शक्तीला काहीच कार्य उरत नाही. पण म्हणून ती शक्ती लोप पावत नाही. ती शरीरातच सुप्त रूपाने वास करते. या सुप्त शक्तीला कुंडलिनी असे म्हणतात. कुंडलिनी बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे नाथ संकेतींचा दंशू हे पुस्तक अवश्य वाचा. वेब साईटच्या वाचकांसाठी येथे थोडक्यात विवेचन करत आहे. कुंडलिनी या शब्दाचा अर्थ आहे वेटोळे घालून बसलेली. समजा तुमच्याकडे एक चटई आहे. जेव्हा त्या चटईची गरज नसेल तेव्हा तुम्ही काय कराल तर ती गुंडाळून कपाटात ठेवाल. तसाच प्रकार शक्तीच्या बाबतीत होत असतो. सृजन करून झाले की शक्तीला काहीच काम नसते आणि ती गुंडाळून ठेवली जाते. मानवी शरीराचा विचार करता असे दिसते की वर उल्लेखलेले सृजन हे मेंदू ते पाय य��� दिशेने असे झालेले आहे. सृजन करताना इश्वरी शक्ती प्राणरूपाने जणू एखाद्या नलिकेतून गेल्यासारखी मज्जारज्जूमधून जाते. या नलिकेला योगशास्त्रात सुषुम्ना नाडी असे म्हणतात. सृजन करीत असताना या मुख्य नलिकेला असंख्य फाटे फुटतात. पाणी पुरवठा करणार्‍या एखाद्या जलवाहिनीला लहान-लहान नलिकांचे कसे जाळे असते, अगदी तसेच हे फाटे असतात. हे फाटे सुषुम्नेला जेथे फुटतात त्या जागांना चक्रे असे म्हणतात. अशी सहा महत्वाची चक्रे या शुषुम्नामार्गावर असतात. ही सहा चक्रे पाठीच्या कण्याच्या खालपासून ते भ्रुमध्यापर्यंत असतात. त्यांना अनुक्रमे मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी आणि आज्ञा अशी त्यांची नावे आहेत. सातवे चक्र, सहस्रार, हे मेंदूत असते. आधुनीक वैद्यकशास्त्राने शोधलेली Plexuses या चक्रांशी बरीच मिळतीजुळती आहेत. या चक्रांच्या शरीरावरील जागा खालीलप्रमाणे :\nमूलाधार चक्र शिवणस्थानापासून दोन बोटे वर आतल्या बाजूस.\nस्वाधिष्ठान चक्र जंननेंद्रियांच्या मागील बाजूस.\nमाणिपूर चक्र नाभीच्या मागील बाजूस.\nअनाहत चक्र छातीच्या मध्यभागाच्या मागील बाजूस.\nविशुद्धी चक्र कंठाच्या मागील बाजूस.\nआज्ञा चक्र भ्रूमध्य स्थानाच्या आत मेंदूच्या मुळाशी.\nकुंडलिनी म्हणजे काही दृश्य वस्तू नव्हे की जी चालू अथवा बंद करता येईल. ती एक शक्ती आहे. शक्ती जागृत करणे म्हणजे काय समजा, एक लाकडाचा ओंडका आहे. त्यामधे अग्नि रुपी शक्ती अगोदरपासूनच अस्तित्वात आहे पण सुप्त स्वरूपात. ती सुप्त शक्ती तुम्ही जागृत कशी कराल समजा, एक लाकडाचा ओंडका आहे. त्यामधे अग्नि रुपी शक्ती अगोदरपासूनच अस्तित्वात आहे पण सुप्त स्वरूपात. ती सुप्त शक्ती तुम्ही जागृत कशी कराल तर तुम्ही बाह्य अग्नीने त्या ओंडक्याला आग लावाल. कुंडलिनीचेही असेच आहे. निद्रिस्त कुंडलिनीला जागे करण्यासाठी योगरूपी अग्नी वापरावा लागतो. कुंडलिनी जागृतीचा सरळ अर्थ असा आहे की शरीरांतर्गत सुप्त ऊर्जेचे (Potential Energy) रूपांतर चल ऊर्जेमधे (Kinetic Energy) करणे. ही कार्यरत झालेली ऊर्जा मग शरीरमनावर परिणाम करण्यास सुरवात करते. माझ्या देवाच्या डाव्या हातीच्या वाचकांना या बाबतीतील माझा व्यक्तीगत अनुभव माहीत असेलच.\nआपण आगोदर पाहीले की सृष्टीचे सृजन हे परमशिव ते पृथ्वीतत्व असे होते. जर परमशिवात विलीन व्हायचे असेल तर हा क्रम उलट दिशेने कर��यला हवा. म्हणजे पृथ्वी ते परमशिव असा प्रवास करायला हवा. या प्रवासाला प्रतिप्रसव असे म्हणतात. कुंडलिनी शक्ती जेव्हा जागृत होते तेव्हा तिला सुषुम्नेमधून ऊर्ध्व मार्गाने नेले जाते. म्हणजेच तिचा प्रवास सृजनाच्या उलट्या मार्गाने होऊ लागतो. असा प्रवास सुरू झाला की लय सुरू होतो. जेवढा लय अधिक तेवढे परमाशिवापासूनचे अंतर कमी. अर्थात तेवढी आध्यात्मिक प्रगती जास्त. या प्रगतीची हुकमी खुण म्हणजे वैराग्य आणि मनोलय. जसजसे तुम्ही प्रगत व्हाल तसतसे तुमचे मन अधिकाधिक एकाग्र होत जाईल. चित्तवृत्ती क्षीण होत जातील आणि एक दिवस पूर्ण थांबतील. हीच समाधी.\nकुंडलिनी अनेक प्रकारच्या साधनांनी जागृत करता येते जसे मंत्रयोग, हठयोग, लययोग, राजयोग, क्रियायोग, शक्तीपात आणि भक्तीयोग. अजपा साधना हा कुंडलिनी जागृतीचा सर्वात सोपा, पुर्णतः नैसर्गीक आणि निर्धोक असा उपाय आहे.\nलेखक : बिपीन जोशी\nबिपीन जोशी हे संगणक सल्लागार, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून योग आणि ध्यान विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\nहा मजकूर श्री. बिपीन जोशी यांच्या 'नाथ संकेंतींचा दंशु' या पुस्तकातून घेण्यात आला आहे. या लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी आजच आपली प्रत विकत घ्या. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\nहा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.\nगेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत. आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही. तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही. काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या ना��े प्रसिद्ध केले आहे. या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.\nयोग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे. अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे. आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/2019/08/19/vba-leader-prakash-ambedkar-criticize-on-congress-and-rss-chief-mohan-bhagawat/", "date_download": "2020-09-24T02:22:30Z", "digest": "sha1:MYDQ4TBXNJ64KNUMKE3TO6XT4VHCBRAS", "length": 24836, "nlines": 341, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "मोहन भागवतांना तुरुंगात टाकतो असे का म्हणाले ‘व्हीबीए’चे प्रमुख प्रकाश आंबेडकर ?", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nमोहन भागवतांना तुरुंगात टाकतो असे का म्हणाले ‘व्हीबीए’चे प्रमुख प्रकाश आंबेडकर \nमोहन भागवतांना तुरुंगात टाकतो असे का म्हणाले ‘व्हीबीए’चे प्रमुख प्रकाश आंबेडकर \nवंचित बहुजन आघाडीचीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस जाणवेधारी असून मुस्लिम समाज आमच्यासोबत आला आणि आमची सत्ता आली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना दोन दिवसांसाठी तुरुंगात टाकू, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.\nऔरंगाबाद येथे आयोजित मुस्लिम समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले कि , बिहारमधील एका खासदाराकडे एके ४७ बंदूक बाळगल्याप्रकरणी त्याला तुरुंगात टाकले जाते. मात्र मोहन भागवत यांच्याकडे एके ४७ सारखे घातक शस्त्रे असूनही त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही त्यांच्याकडून याबाबत कुठलाही खुलासा का केला जात नाही त्यांच्याकडून याबाबत कुठलाही खुलासा का केला जात नाही अशा प्रश्न उपस्थित करत आंबेडकर म्हणाले की, आमची सत्ता आल्यास त्यांना दोन दिवस तरी तुरुगांत टाकणार. कायदा सर्वांना सामान आहे .\nया मेळाव्यात बोलताना आंबेडकर यांनी काँग्रेसवरही शरसंधान साधले आहे. मुस्लिम समाजाने नेहमीच काँग्रेसला मतदान केले. मात्र काँग्रेसच्याच काळात दंगली उसळल्या होत्या, अशी आठवण त्यांनी करुन दिली. आधी दंगली, त्यानंतर बॉम्बस्फोट आणि आता मुस्लिम समाजाला दाबण्यासाठी मॉब ��िचिंगसारखी थिअरी आणली आहे. मुस्लिमांना सतत भीतीच्या सावटाखाली ठेवण्यासाठी व्यवस्था काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.\nलोकसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही काँग्रेससोबत बोलणी केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी ज्याठिकाणी तीन निवडणुका हरत आली आहे, त्या जागा आम्ही त्यांच्याकडे मागितल्या होत्या. काँग्रेसने जिंकलेल्या जागा आम्ही मागतच नव्हतो. मात्र हरणाऱ्या जागा देण्यासही काँग्रेसने नकार दिला होता. यावरूनच काँग्रेसचे धर्मनिरपेक्ष धोरण उघडे पडते. त्यामुळे आम्ही काँग्रेससोबत जाण्यास तयार नसल्याचे आंबेडकर म्हणाले.\nPrevious कार-ट्रक अपघातात एकाच कुटुंबातील चार ठार\nNext औरंगाबाद – शहादा बसला भीषण अपघात , १३ ठार ४० जखमी\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nMarathaReservationUpdate : मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव संमत , १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nCoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nMarathaReservationUpdate : मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव संमत , १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nCoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन September 23, 2020\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा September 23, 2020\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद September 23, 2020\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू September 23, 2020\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना September 23, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/featured/songs-from-the-music-in-the-movie/214395/", "date_download": "2020-09-24T02:04:43Z", "digest": "sha1:6EQWKEURUAH65UQWP3JNF45GF3ONCGQO", "length": 18576, "nlines": 118, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Songs from the music in the movie", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर फिचर्स …बाजे रे मुरलियां बाजे\n…बाजे रे मुरलियां बाजे\nदुकानातून त्या दिवशी त्या कॅसेट्सबरोबर आणखीही काही कॅसेट्स घेतल्या आणि घरी आलो, पण घरी आल्याबरोबर माझ्या टेपरेकार्डरमध्ये मी पहिली कोणती कॅसेट टाकली ���सेल तर ती ‘राम शाम गुन गान’ हीच. एकेक गाणं मी ऐकत गेलो. राम भजन कर मन, राम का गुन गान करिये, सुमती सीताराम, श्रीराम जयराम, कृपासरोवर कमल मनोहर अशी सगळी गाणी ऐकता ऐकता आता गाणं ऐकत होतो त्या गाण्याचे शब्द होते- अधर धरे मोहन मुरली पर होठ पें माया बिराजे, बाजे रे मुरलियां बाजे.\nतीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. ध्वनिमुद्रिकांचा काळ कधीच मागे सरला होता आणि कॅसेटचा जमाना सुरू झाला होता. दर आठवड्याला नवी गाणी घेऊन येणार्‍या कॅसेट्सचं नुसतं पीक यायचं. वर्तमानपत्रांतून, मॅगझिन्समधून ह्या नवनव्या कॅसेट्सची, त्यातल्या गाण्यांची ओळख, समिक्षा व्हायची. ह्या अशाच एका काळात कॅसेट्सच्या एका दुकानात मी गेलो आणि कोणत्या नव्या कॅसेट्स आल्या आहेत ह्याचा शोध घेऊ लागलो. हा शोध घेत असतानाच एका कॅसेटवर माझं लक्ष गेलं.\nकॅसेटचं नाव होतं ‘राम शाम गुन गान.’ राम आणि कृष्णाची स्तुतीभक्तीपर गाणी त्यात होती. गायली होती भारतीय संगीतातल्या दोन ध्रुवांनी. लता मंगेशकर आणि भीमसेन जोशींनी. संगीतातल्या अत्युच्चपदावरच्या दोन व्यक्तीमत्वांनी गायलेल्या गाण्यांची जर ही कॅसेट असेल तर ती निश्चितच अभूतपूर्व असणार अशी माझ्या मनाने खुणगाठ बांधली आणि मागेपुढे न बघता मी ती कॅसेट विकत घेतली. लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी अशा दोन ध्रुवांच्या आवाजात जर ही गाणी असतील तर ह्या गाण्यांना संगीत कुणाचं आहे ह्यासाठी मोठ्या कुतुहलाने मी नाव पाहिलं तर ते नाव होतं संगीतकार श्रीनिवास खळेंचं.\nत्या दिवशी त्या कॅसेट्सबरोबर आणखीही काही कॅसेट्स घेतल्या आणि घरी आलो, पण घरी आल्याबरोबर माझ्या टेपरेकार्डरमध्ये मी पहिली कोणती कॅसेट टाकली असेल तर ती ‘राम शाम गुन गान’ हीच. एकेक गाणं मी ऐकत गेलो. राम भजन कर मन, राम का गुन गान करिये, सुमती सीताराम, श्रीराम जयराम, कृपासरोवर कमल मनोहर अशी सगळी गाणी ऐकता ऐकता आता गाणं ऐकत होतो त्या गाण्याचे शब्द होते- अधर धरे मोहन मुरली पर होठ पें माया बिराजे, बाजे रे मुरलियां बाजे.\nएका बाजूला अख्खं अवकाश तल्लीन करून ते कवेत घेणारा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांचा आवाज आणि दुसर्‍या बाजूला त्या आवाजालाच समांतर असा अवघ्या आसमंतालाच पुरून उरणारा पंडित भीमसेन जोशींचा आवाज. त्यात मला माझ्या घरात टेपरेकार्डर मोठ्या आवाजात लावून गाणं ऐकण्याची सवय. त्या शनिवारच्या त्या संध्य���काळी हे गाणं मी ऐकलं आणि मी शब्दश: भारावून गेलो. कॅसेटमध्ये पुढे आणखी तीन गाणी होती. पण त्या गाण्याने, त्या भजनाने मला इतकं दिवाणं करून टाकलं की ते गाणं मी पुन्हा पुन्हा ऐकत राहिलो. त्या गाण्याच्या मी आकंठ प्रेमात पडलो, आकंठ प्रेमात बुडालो. नंतर त्या कॅसेटमधली मी पुढची गाणी ऐकली, पण ते ‘बाजे रे मुरलियां बाजे’ हे गाणं काही माझ्या मनातून जाता जाईना. पुढचे पंधरा दिवस, एक महिना ते गाणं मी इतकं आणि इतक्या वेळा ऐकलं की जगात इतर कोणती गाणी जन्माला आलेलीच नसावीत\nखरंतर श्रीनिवास खळे हे तसं मराठीतलं आणि तेही त्या भाषेतल्या भावगीताच्या दालनातलं एक अजरामर नाव होतं. ते नाव मराठी सिनेमांमधूनही फार झळकलेलं नाव नव्हतं. मराठी भावगीत-भक्तीगीत ह्या परिघातच, पण तेजाने झळकणारं नाव होतं. त्या परिघापलिकडेही कर्तृत्व करून दाखवण्याची क्षमता, गुणवत्ता ह्या नावात होती, पण दुर्दैवाने तसं घडलं नाही. हे दुर्दैव जसं त्या प्रतिभावंत संगीतकाराचं होतं, तसंच ते संगीतरसिकांचंही होतं.\nपण ‘राम शाम गुन गान’ ह्या कॅसेटच्या निमित्ताने एक गोष्ट घडली होती. ह्या कॅसेटचा खप विक्रमी झाला होता आणि त्या निमित्ताने संगीतकार श्रीनिवास खळे ह्याची संगीतातली मनोवेधक कलाकुसर हिंदी भाषिकांपर्यंत पोहोचली होती. त्यांच्या संगीताला भाषेचा अडसर ओलांडण्याचं नवं क्षितिज प्राप्त झालं होतं. खरंतर श्रीनिवास खळेंचं संगीत एका प्रादेशिक भाषेची मर्यादा पाळून एका परिघापर्यंत सिमित राहण्यासारखं मुळीच नव्हतं. जी अमराठी माणसं त्यांचं संगीत ऐकत असत किंवा त्यांच्या संगीतातली गाणी गात असत त्यांना त्यांच्या संगीतरचनांमधल्या अलौकिक करामतीचा स्पर्श झाल्यावाचून राहत नसे. श्रीनिवास खळेंची श्रावणात घन निळा बरसला, शुक्र तारा, मंद वारा, जाहल्या काही चुका, भावभोळ्या भक्तीची ही एकतारी, ही गाणी तर भाषेच्या सीमारेषा ओलांडून दूरवर पोहोचली होती. पण तरीही आज वाटतं की ह्या इतक्या गुणवान संगीतकाराला त्याच्या संगीतासाठी मराठी भाषेच्या पलिकडचाही मुलख मिळायला हवा होता.\nवास्तविक त्यांच्या संगिताची नोंद राज कपूरसारख्या एका कसबी कलाकारानेही घेतली होती. एकदा पार्श्वगायक सुरेश वाडकरांसोबत त्यांना आपल्या घरी बोलवलं होतं. त्यांच्याकडून राज कपूरनी त्यांचंच ‘भेटीलागी जीवा, लागलीसी आस’ ऐकलं होतं. ���ुमची गाणी मी ऐकली आहेत, तुमची गाणी मला आवडली आहेत, असं राज कपूरसारख्या संगीतातल्या खास दर्दी माणसाने त्यांना स्वत:हून सांगितलं होतं. पण त्यापुढे घडावं असं काहीच घडलं नव्हतं.\nत्यानंतर मला आठवतंय, क्रीडा आणि संगीत ह्या विषयातले आमचे पत्रकार मित्र राजू भारतन ह्यांच्याशी संगीत वगैरे विषयांवर एकदा बोलत असताना त्यांनी ‘राम शाम गुन गान’ ह्या कॅसेटचा आणि त्या कॅसेटमधल्या ‘बाजे रे मुरलियां बाजे’ ह्या गाण्याचा खास उल्लेख केला होता. त्यांना श्रीनिवास खळेंबद्दल तशी माहिती होती, पण हे गाणं त्यांना खास आवडल्याचं ते मला सांगत होते. धिस पर्टिक्युलर साँग इज व्हेरी स्पेशल, व्हेरी मेलोडियस असं पुन्हा पुन्हा म्हणत होते.\nआज श्रीनिवास खळेही राहिले नाहीत, राजू भारतनही राहिले नाहीत, पण त्यांची आठवण ह्या निमित्ताने झाली. मी राजू भारतनना म्हटलं, श्रीनिवास खळेंच्या संगीतात एक अनोखा स्पर्श होता. त्यांचं गाणं शांत, संथ असायचं, पण ते जीवनाची समजूत काढणारं गाणं असायचं.\nराजू भारतनना माझं ते म्हणणं पटलं होतं. म्हणूनच तेव्हा ते मला म्हणाले होते, काही संगीतकार हे कवी नसतात, पण त्यांच्या संगीतरचना ह्याच मुळी एक कविता असतात.\nराजू भारतनचं म्हणणं कसं खरं होतं ते पहा. श्रीनिवास खळेंची गाणी जेव्हा पु.ल. देशपांडे ऐकत तेव्हा खळेंच्या संगीतरचनांमध्ये त्यांना फक्त सूर दिसत नसत तर एक कविता दिसे. एकदा तर पुलंनी खळेंना सरळ प्रश्न केला, तुम्ही कविता वगैरे करता का हो तुमचं संगीत ऐकलं की मला हा प्रश्न नेहमी पडतो\nअसो, श्रीनिवास खळेंचा परवा स्मृतीदिन होता, म्हणून त्यानिमित्ताने हे सगळं आठवलं.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/photo-gallery/desi-girl-priyanka-chopra-wishes-nick-jonas-happy-birthday/217242/", "date_download": "2020-09-24T02:56:14Z", "digest": "sha1:QLH3DTIEOXV3GRA4YLOLKYUV3PDBNOR7", "length": 8124, "nlines": 120, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Desi Girl Priyanka chopra Wishes nick jonas Happy Birthday", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर फोटोगॅलरी Photo – देसी गर्ल प्रियांकाने Hubby निकला दिल्या बर्थडेच्या हटके शुभेच्छा\nPhoto – देसी गर्ल प्रियांकाने Hubby निकला दिल्या बर्थडेच्या हटके शुभेच्छा\nबॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती निक जोनास आज, १६ सप्टेंबर रोजी आपला २८ वा वाढदिवस साजरा करत आहे. इंटरनॅशनल पॉप सिंगर असणाऱ्या निकसोबत प्रियांकाने दोन वर्षांपूर्वी लग्न केले. आज वाढदिवसाच्या निमित्ताने प्रियांकाने त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून हटके शुभेच्छा दिल्या आहेत.\nबॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिचा पती निक जोनास याचा आज २८ वा वाढदिवस आहे\nबॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिचा पती निक जोनास याचा आज २८ वा वाढदिवस आहे\nप्रियांकाने २०१८ साली निकसोबत लग्नगाठ बांधली होती.\nप्रियांकाने २०१८ साली निकसोबत लग्नगाठ बांधली होती.\nनिक जोनास हा इंटरनॅशनल सिंगर असून तो प्रियांकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. त्यांच्या लग्नाच्यावेळी या विषयाची खुप चर्चा झाली होती\nनिक जोनास हा इंटरनॅशनल सिंगर असून तो प्रियांकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. त्यांच्या लग्नाच्यावेळी या विषयाची खुप चर्चा झाली होती\nगेल्या दोन वर्षात प्रियांका आणि निकच्या जोडीला त्यांच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली\nगेल्या दोन वर्षात प्रियांका आणि निकच्या जोडीला त्यांच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली\nमी स्वतःला भाग्यवान मानते की तुझा जन्म झाला, अशी पोस्ट प्रियांकाने निकच्या बर्थडे निमित्त केली आहे.\nमी स्वतःला भाग्यवान मानते की तुझा जन्म झाला, अशी पोस्ट प्रियांकाने निकच्या बर्थडे निमित्त केली आहे.\nप्रियांका आणि निक एका आलिशान बंगल्यामध्ये राहतात\nप्रियांका आणि निक एका आलिशान बंगल्यामध्ये राहतात\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स ���्रीव्ह्यू\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://betexpert.top/mr/category/uncategorized/", "date_download": "2020-09-24T00:56:47Z", "digest": "sha1:HMQDJRVPLKGEXCFXKB7CIG7RZB6E5ABA", "length": 5114, "nlines": 90, "source_domain": "betexpert.top", "title": "Uncategorized | BET EXPERT", "raw_content": "\nआपण पण पैज आणि क्रिप्टोकरन्सी, संघ खरोखर अपरिहार्य दिसते 1xBit करू आणि कसे. हे वेळ फ्रेममध्ये सट्टेबाजीचे व्यासपीठ बनवते, निर्विकार, केनो आणि अधिक जिवंत,...\nयुनिबेट हे एक स्कँडिनेव्हियन घर आहे ज्यात एका स्वीडिश नागरिकाने पॅरिसची स्थापना केली होती 1997 आणि माल्टा मध्ये आधारित. जन्मापासून, अँडर्स स्ट्रॉमचे आभार, मोठ्या मानाने सुधारित केले गेले आहे, primero...\nस्पेनमधील ब्विन स्पोर्ट्स सट्टेबाजी सर्वात लोकप्रिय आहे. मोठ्या स्पोर्ट्स इव्हेंट्सचे प्रायोजक राहिले आहेत, तसेच रिअल माद्रिद सारख्या मोठ्या क्लब, जुव्हेंटस, Manchester...\n888 मध्ये स्थापना केली होती 2008 आणि आज हा जगातील सर्वात महत्त्वाचा घरगुती खेळ आहे, कारण तो एक भाग आहे 888 बहुराष्ट्रीय होल्डिंग. Con más de una...\nबेटफायर हा स्पेनमधील ऑनलाइन खेळण्याच्या क्षेत्रात सर्वात महत्वाचा खेळ बनला आहे. Con las ofertas de deporte no sólo platafoma París también encontrar zonas...\nऑनलाईन गेमिंग पॅरिसच्या क्षेत्रात बेट्ससन सर्वात मोठा आणि अनुभवी आहे. स्वीडन आणि माझा जन्म 50 años de experiencia...\nसर्कस कॅसिनोने मोठ्या प्रमाणात स्पॅनिश बाजारात प्रवेश केला, महान सामर्थ्याने आणि विविध प्रकारच्या मनोरंजक राक्षस हाताने गेमिंग 1. Es el mayor operador de telefonía móvil en...\nइंटरवेटन हा युरोपमधील एक प्रमुख खेळ सट्टेबाजी करणारे आहे. मध्ये ऑस्ट्रियन कंपनीची स्थापना झाली 1990 पोर वुल्फगँग फॅबियन; त्यावेळी अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून,...\nऑनलाइन स्पोर्ट्स पॅरिस विभाग एसासा लकिया हा कॅसिनोबरोबर काम केल्यापासून शेतात प्रदीर्घ इतिहास असलेला स्पॅनिश गट आहे, juegos de azar y salas...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://chanda.nic.in/notice/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-24T00:52:46Z", "digest": "sha1:3EJRV5UC26PTOBMW55IO5GT7GMROP7PN", "length": 5139, "nlines": 107, "source_domain": "chanda.nic.in", "title": "रामाळा तलाव आणि उद्यान यांची वार्षिक देखभाल कराराची ई-निविदा | चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा चंद्रपूर District Chandrapur\nचंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस स्थानके\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nरोहयो ( जलयूक्त शिवार )\nजमिन संबंधित विविध महत्वाच्या याद्या\nजिल्ह्यातील जमीन बँकेची माहिती\nस्वातंत्र्य सैनिक पेंशनरांची यादी\nरामाळा तलाव आणि उद्यान यांची वार्षिक देखभाल कराराची ई-निविदा\nरामाळा तलाव आणि उद्यान यांची वार्षिक देखभाल कराराची ई-निविदा\nरामाळा तलाव आणि उद्यान यांची वार्षिक देखभाल कराराची ई-निविदा\nरामाळा तलाव आणि उद्यान यांची वार्षिक देखभाल कराराची ई-निविदा\nरामाळा तलाव आणि उद्यान यांची वार्षिक देखभाल कराराची ई-निविदा\nजिला प्रशासन द्वारा स्वामित्व वाली सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा प्रशासन चंद्रपूर, महाराष्ट्र, (भारत) , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 18, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathivarsa.com/MarathiKatha/Vichitra-Pariksha-Akbar-Birbal-Stories-in-Marathi", "date_download": "2020-09-24T02:09:47Z", "digest": "sha1:5QR7XQPTUM7SDLT2KVI55DKI3CXVETXC", "length": 5512, "nlines": 23, "source_domain": "marathivarsa.com", "title": "विचित्र परीक्षा | Vichitra Pariksha | Akbar Birbal Stories in Marathi | Marathivarsa.com", "raw_content": "\nबऱ्याच दिवसानंतर बादशाहाला आपल्या सरदारांची विचित्र परीक्षा घेण्याची लहर आली. त्याने आपल्या सरदारांना मांजरीची गोजिरवाणी पिल्ल दिली. तो म्हणाला आज पासून बरोबर सहा महिन्यांनी हि पिल्ल घेऊन दरबारात यायच आहे. ज्याचे मांजर श्रेष्ठ ठरेल त्याला बादशाह कडून मोठ बक्षीस दिल जाईल.\nप्रत्येक सरदार आपलयाला मिळालेल्या मांजराचे पिल्लू घेऊन घरी गेले. घरातल्या माणसांना त्यांनी बादशाहाने ठेवलेल्या बक्षीसाबद्दल सांगितले. मांजराला चांगली मिठाई व दुध खाऊ पिऊ घाला अशी घरतल्या माणसांना सूचना दिली.\nप्रत्येक सरदाराच्या घरी मांजरांचा खुराक चालू झाला. हळू हळू मांजराच्या अंगावर तेज येऊ लागल. ती चांगली गुबगुबीत दिसू लागली. मात्र बिरबलान आपलयाला मिळालेल्या मांजराला असा खुराक दिला नाही. घरातल्या साध्या अन्ना���र त्याला वाढववील. उंदीर पकडायला शिकवलं. बिरबलाचे मांजर उंदीर पकडण्यात तरबेज झाले. मात्र ते हडकुळे राहिले.\nअकबर बादशहाने एक चांगला दिवस ठरवून सर्व सरदारांना आपआपली मांजर दरबारात घेऊन यायला सांगितले. प्रत्येक जन आपआपली मांजर घेऊन दरबारात आला. अकबरान सर्व मांजरा वरून नजर फिरवली. बिरबलाच्या हातातील हडकुळे मांजर पाहून बादशाहाला हसू आले. आपले हसू दाबीत बादशहा म्हणाला “बिरबल सर्व सरदारांची मांजर गुबगुबीत दिसत असताना तुझे मांजर हडकुळे का\nबिरबल आपल्या मांजरी वरून हात फिरवत म्हणाला, “खाविंद आपण मांजराची परीक्षा तर घ्या.” उंदीर पकडन हे मांजराचे काम आहे. त्यात ते पटाईत असायला हवे. बादशाहने मान हलवली आणि नोकराला दरबारात उंदीर सोडायला सांगितले. पंधरा वीस उंदीर दरबारात धाऊ लागले. प्रत्येक सरदाराने त्या दिशेने आपली मांजर सोडली. बिरबलाच्या मांजराने तर बिरबलाच्या हातातून उडी मारली. ते उंदराच्या मागे सुसाट धावत सुटले. त्याने दोन तीन उंदीर मारले देखील. इतर गलेलठ्ठ मांजरे फक्त आपल्या गोंडेदार शेपट्या फुगवून तशाच जागेवर बसून पाहून लागली. त्यांनी फक्त आपल्या मिशा फेंदारल्या होत्या आणि अंग फुगविले होते. सरदार त्यांना पुढे ढकलत होते. परंतु जागेवरून हलण्याची त्यांची तयारी नव्हती.\nबादशहाने बिरबलच्या मांजराला श्रेष्ठ ठरवून बिरबलाला भल मोठ बक्षीस दिल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.gem.agency/portfolio_tag/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87/", "date_download": "2020-09-24T01:02:47Z", "digest": "sha1:QNHENXVMRKT37EG5HAI45WOSVJHUHIYV", "length": 9643, "nlines": 95, "source_domain": "mr.gem.agency", "title": "जैस्पर, मायक्रोग्रॅन्युलर क्वार्ट्ज आणि इतर खनिजांचे एकत्रीत", "raw_content": "\nऑनलाइन दगड तपासणी सेवा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमौल्यवान आणि अर्धयी मौल्यवान रत्न म्हणजे काय\nएक दगड मूल्य अंदाज कसे\nक्रिस्टल्स हीलिंग प्रत्यक्षात काम करतात का\nरत्नजडित ऑप्टिकल phenomena काय आहेत\nएक दगड विकत घेतल्या जाणार नाहीत\nएक रत्न परीक्षक काय आहे\nकंबोडियात प्लॅटिनमचे दागिने म्हणजे काय\nसीम रीप म्हणजे काय\nऑनलाइन दगड तपासणी सेवा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमौल्यवान आणि अर्धयी मौल्यवान रत्न म्हणजे काय\nएक दगड मूल्य अंदाज कसे\nक्रिस्टल्स हीलिंग प्रत्यक्षात काम करतात का\nरत्नजडित ऑप्टिकल phenomena काय आहेत\nएक दगड विकत घेतल्या जाणार नाहीत\nएक ��त्न परीक्षक काय आहे\nकंबोडियात प्लॅटिनमचे दागिने म्हणजे काय\nसीम रीप म्हणजे काय\nटॅग्ज यास्फे, कमळ पॅड\nलिली पॅड जैस्पर लिली पॅड जास्परला लिली पॅड ओब्सिडियन चुकीचे म्हणतात. तथापि त्यांची चाचणी करून ओळखणे सोपे आहे ...\nटॅग्ज तपकिरी, चॉकलेट, यास्फे\nचॉकलेट जस्पर चॉकलेट जॅस्परला ब्राऊन जैस्पर देखील म्हणतात. मायक्रोग्रान्युलर क्वार्ट्ज आणि चालेस्डनी आणि इतर खनिज चरणांचे एकत्रीकरण, एक अपारदर्शक आहे, ...\nमुकाइट मुकाइट एक ऑस्ट्रेलियन जस्पर आहे जो पिवळ्या आणि लाल जस्फरच्या फिकट रंगांना जोडतो. हे नवीन इच्छेस प्रोत्साहित करते ...\nटॅग्ज यास्फे, बिबट्या, बिबट्याची त्वचा\nबिबट्याच्या त्वचेचा जस्स बिबट्याच्या त्वचेचा जैस्पर नमुन्यांची जोड दर्शवितो ज्याचा परिणाम बिबट्याच्या त्वचेवर कट झाल्यावर दिसून येतो ...\nरेड जास्पर रेड जास्पर, मायक्रोग्रॅन्युलर क्वार्ट्ज किंवा चालेस्डनी आणि इतर खनिज टप्प्यांचे एकत्रीकरण, एक अपारदर्शक, अपवित्र प्रकार आहे सिलिका ....\nकोक्विला जेस्पर कोक्विला जेस्पर भारतातून येते. हे नैसर्गिकरित्या उद्भवणारे जीवाश्म शेल आणि हेमाटाइट लोखंड दगड मिश्रण आहे. कोक्विला जेस्पर ...\nपिस्ता जस्पर पिस्ता जस्पर, मायक्रोग्रॅन्युलर क्वार्ट्ज आणि / किंवा चाल्सिडोनी आणि इतर खनिज टप्प्यांचे एक समूह आहे, एक अपारदर्शक, अपवित्र प्रकार आहे सिलिका ....\nरोझेटा जैस्पर रोसेटा जैस्पर, मायक्रोग्रॅन्युलर क्वार्ट्ज आणि / किंवा चाल्सिडोनी आणि इतर खनिज टप्प्यांचा एक समूह आहे, एक अपारदर्शक, अशुद्ध प्रकारची सिलिका आहे ....\nटॅग्ज आकाशगंगा, यास्फे, स्टार\nस्टार गॅलेक्सी जस्पर स्टार गॅलेक्सी जॅस्पर, मायक्रोग्रॅन्युलर क्वार्ट्ज आणि / किंवा चालेस्डनी आणि इतर खनिज टप्प्यांचे एकत्रीकरण, एक अपारदर्शक, अपवित्र वाण आहे ...\nटॅग्ज कॉफी बीन, यास्फे\nकॉफी बीन यास्फर कॉफी बीन यास्फर बहुतेकदा मण्यांचे दागिने तयार करण्यासाठी वापरला जातो. हे एकल दगड म्हणून देखील वापरले जाऊ शकते ...\nआमच्या दुकानात किमान $ 50.00 च्या कोणत्याही ऑर्डरसाठी विनामूल्य एक्सप्रेस शिपिंग\nघर | बर्थस्टोन | आम्हाला संपर्क करा\nगेईमिक कं, लिमिटेड / जीईएमआयसी प्रयोगशाळा कं. लिमिटेड © कॉपीराईट 2014-2020, Gem.Agency\nत्रुटी: सामग्री संरक्षित आहे ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/647976", "date_download": "2020-09-24T02:58:36Z", "digest": "sha1:U7XGEJLMU3BGCMMD2WFVLIN3EDCHSPDL", "length": 3215, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"शिर्डी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"शिर्डी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:१७, ३० डिसेंबर २०१० ची आवृत्ती\n१८३ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\n118.94.98.33 (चर्चा) यांनी केलेले बदल Sankalpdravid यांच्या आवृत्तीकडे पूर्वपद�\n१३:०८, ३० डिसेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\n१७:१७, ३० डिसेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (118.94.98.33 (चर्चा) यांनी केलेले बदल Sankalpdravid यांच्या आवृत्तीकडे पूर्वपद�)\n१९ अक्टोंबर् १९१९ सालि बाबानी समाधी घेतली. तो दिवस मंगळवार, दसरा होता. साई नेहमी आपलया भक्तांसाठि संकटात धाउन येत अणी आज हि येतात.\nश्रींच्या नामस्मरणाने सवॅ दुःख हरुन जातात. आज बाबांचे लाखो भक्त जगात आहे. दर सालि दादर ते शिर्डी साई पालखि निघते. जवळपास ८००० ते १२००० साई भक्त साई दॅशन घेणयासाठी शिर्डीस् येतात.आनी तसेच बद्लापुर् ते शिर्डी ची पालखि दर वर्शी कर्तिकि एकादीशी निघते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-lusarn-fodder-crop-pimpri-valan-rahuri-nagar-17683", "date_download": "2020-09-24T01:14:37Z", "digest": "sha1:NJFW7BZYYJOZWRXPYM6SPPRZGA3YAFS6", "length": 22726, "nlines": 210, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, lusarn fodder crop, pimpri valan, rahuri, nagar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव\nपिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव\nशनिवार, 23 मार्च 2019\nमी २०१२ मध्ये सहा एकरांवर घास लागवड केली होती. त्या वेळी मध्यस्थांमार्फत खरेदी व्हायची.\nआम्ही मध्यस्थ हटवले. आता घास खरेदीचे वार्षिक करार होतात.\nपिंप्री वळण, जि. नगर\nपिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा नदीच्या काठावरील गाव आहे. पाण्याची उपलब्धता चांगली आहे. हे गाव आता पूर्वीच्या ऊस पिकापेक्षा लसूणघास या चारापिकासाठी पंचक्रोशीत लोकप्रिय झाले आहे. वर्षभर मागणी, बांधावर खरेदी व वार्षिक ठरलेले दर यामुळे शेतकऱ्यांनी काही वर्षांपासून या पिकाला आपलेसे केले आहे. दिवसाला सुमारे चाळीस टन घासाची विक्री होते.\nमुळा, प्रवरा नदीचा परिसर असल्याने नगर जिल्ह्यात राहुरी हा तुलनेने सधन तालुका समजला जातो. ऊस हेच या भागातील मुख्य पीक होते. पूर्वी कोल्हार (ता. राहाता) भागात लसूणघास हे चारापीक काही प्रमाणात पीक घेतले जायचे. खरेदीदारांनी या भागातूनही चारा खरेदी सुरू केली. सुरवातीला पिंप्री (वळण) भागात अवघ्या दहा ते पंधरा एकर क्षेत्रावर हे पीक असे.\nमागणी वाढली, क्षेत्र वाढले\nघासाला हळहळू मागणी वाढत गेली. या पिकात शेतकऱ्यांना अर्थकारण दिसू लागले. तसतसे आजमितीला सुमारे साडेतीनशे एकर क्षेत्रावर घासाचे उत्पादन घेतले जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन घेणे थांबवून घासावर लक्ष केंद्रित केले आहे. दोन वर्षे कापणी केल्यानंतर पुढील लागवडीसाठी घरीच बीजोत्पादन घेतले जाते.\nपुणे जिल्ह्यातील खेड, मंचर भागातील डेअरी फार्मवर येथून घास जातो.\nखरेदीदारांची थेट बांधावर खरेदी. दर वर्षी त्यांच्यासोबत करार.\nयंदाचा खरेदी करार- दोन रुपये नव्वद पैसे प्रतिकिलो\nवजनानुसार दर पंधरा दिवसांनी थेट खात्यावर पैसे जमा\nफसवणूक झाल्याची दहा वर्षांत एकाही शेतकऱ्याची तक्रार नाही.\nमहिन्याला मजुरांना मिळालेल्या रोजागारातून सात ते आठ लाख रुपये तर घास विक्रीतून २२ ते पंचवीस लाख रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज.\nदृष्टीक्षेपात पिंप्री (वळण) व चारा पीक\nजमीन क्षेत्र- ७५५ एकर\nघास क्षेत्र- ३५० एकर\nसरासरी एकरी एकूण उत्पादन- २० ते २२ टन\nदर दिवशी घासकापणी- ३५ टन\nमजुरांना कापणी दर- ७५ पैसे प्रति किलो\nकापणी कालावधी- दर वीस दिवसांनी\nमध्यस्थी कमी केली, दर वाढले\nपूर्वी कोल्हार भागात घासाचे बऱ्यापैकी उत्पादन घेतले जायचे. खरेदीदारांनी २००९-१० पासून मध्यस्थांमार्फत पिंप्री, वळण भागांतूनही घासाची खरेदी सुरू झाली. त्या वेळी घासाला प्रतिकिलो एक रुपया ९० पैसे दर मिळायचा. उत्पादन जास्त झाले की दर खाली यायचे. त्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागायचा. येथील नानासाहेब जाधव यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी मध्यस्थांची साखळी कमी करण्यासाठी थेट खरेदीदारांशीच संपर्क करून करार करण्यास सुरवात केली. मग नफ्याचे मार्जिन वाढण्यास सुरवात झाली. एक रुपये नव्वद पैसांपासून मग दोन रुपये पंचवीस पैसे आणि आता गेल्यावर्षीपासून २ रुपये दर मिळू लागला आहे.\nगावात बहुतांश कुटुंबे आदिवासी व त्यातही भूमिहीन आहेत. त्यांचे रोजगारासाठी सातत्याने स्थलांतर असायचे. आता शंभराहून अधिक मजुरांना घास कापणीसाठी गावातच रोजगार मिळाला आहे.\nअगदी सण, उत्सवाच्या काळासह वर्षभर कापणी सुरूच असते. एक मजूर दोन किलोपासून चारशे किलोंपर्यंत कापणी करतो. छाया गुलाब बर्डे मजूर व्यवस्थापनाचे काम पाहतात.\nखात्रीशीर रोजगार उपलब्ध झाल्यानंतर मजुरांनी गट तयार केले आहेत. कौटुंबिक कारणांसाठी तसेच अन्य रोजगारांसाठी खासगी कंपनीकडून चाळीसहून महिलांनी कर्ज घेतले आहे. त्यातून शेळीपालन, गाय खरेदी, घराचे बांधकाम, मुलांची लग्ने आदी कामे झाली. अन्य व्यवसायांनाही पाठबळ मिळाले. घास कापणीच्या मजुरीतून कर्जाची नियमित परतफेड होते.\nपिंप्री (वळण) गाव मुळा नदीच्या काठावर असल्याने बहुतांश शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता आहे. मात्र नदीपासून दूर असलेल्या शेतकऱ्यांना पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा फटका बसतो आहे.\nत्यामुळे काहींना घास उत्पादन बंद करावे लागले आहे.\nमी २०१२ मध्ये सहा एकरांवर घास लागवड केली होती. त्या वेळी मध्यस्थांमार्फत खरेदी व्हायची.\nआम्ही मध्यस्थ हटवले. आता घास खरेदीचे वार्षिक करार होतात.\nपूर्वी ऊस पीक घ्यायचो. दहा वर्षांपासून घासात सातत्य ठेवले आहे. सध्या पाच एकर क्षेत्र आहे. आमच्या गावचे हे नगदी पीक झाले आहे.\nपूर्वी रोजगारासाठी स्थलांतर व्हायचे. मात्र शिवारात घासाचे क्षेत्र वाढल्यानंतर मजुरांना बारमाही काम मिळून स्थलांतर बऱ्यापैकी कमी झाले आहे.\n-छाया गुलाब बर्डे- ९७६३६५११५१\nआज कोणत्याही शेतमालाला हमी भाव नाही. उत्पादन वाढले पण पुरेसा पैसा मिळत नाही. अशावेळी घासाचे अर्थकारण फायदेशीर ठरत असल्याचे पिंप्रीकरांनी दाखवून दिले आहे. घासाला मागणी चांगली असल्याने पाणी उपलब्ध असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी त्याकडे वळायला हरकत नाही.\nगेल्या दहा वर्षांपासून घास कापणी करतो. त्यातून चांगल्याप्रकारे संसार सावरता आला आहे.\nनासा नगर ऊस seed production रोजगार employment स्थलांतर गुलाब व्यवसाय profession पाणी water पाणीटंचाई\nघास कापणी कामांमुळे मजुरांना बारामाही रोजगार मिळाला आहे.\nकापणी केलेल्या घासाचे शेतातच वजन होते.\nखरेदीदार थेट शेतात वाहने आणून खरेदी करतात.\nकापणीनंतर वजन करण्यासाठी घासाची गाठोडी बांधली जातात.\nघ��सर्पावर नियंत्रण, वाढवी दुग्ध उत्पादन\nघटसर्प आजार अतितीव्र आणि अत्यंत घातक आहे.\nपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी अधिक होत आहे.\nनिर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव\nपुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे झालेले नुकसान, त्यामुळे घटलेले लागवड क्षेत्र,\nमोडून पडली काढणीला आलेली केळी\nऔरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष जपलेले केळीचे आठ एकरातील पीक हाती येणार होते.\nनिम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच\nनाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई जेएनपिटी येथे निर्यातबंदी होण्यापूर्वी पा\nपावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...\nमोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...\nनिर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...\nपावसाचे धुमशान सुरुच पुणे ः राज्यातील काही भागांत...\nजळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...\nयांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...\nनिम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...\nकृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...\nकृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...\nतुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...\nसूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...\nमागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...\nकांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...\nखानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...\nशेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...\nराहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृष��� विद्यापीठाच्या...\nकांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...\n‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/corona-crisis-is-an-opportunity-for-all-to-become-strong", "date_download": "2020-09-24T02:01:02Z", "digest": "sha1:27QLHEH3VSQGMLETJVDKKZQ7FVTNLIR5", "length": 7583, "nlines": 77, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Corona crisis is an opportunity for all to become strong", "raw_content": "\nकरोनाचे संकट सर्वांसाठी स्वावलंबी आणि सशक्त बनण्याची संधी\nकरोनाच्या संकट काळात शासन, प्रशासन आणि नागरिकांचा पुढाकार कौतुकास पात्र आहे. त्यामुळेच कोरोनाचा संकट काळ हा आपणा सर्वांसाठी स्वावलंबी व सशक्त बनण्याची संधी आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतंत्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी केले.\nभारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनाचे ध्वजारोहण पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडला त्यावेळी ते बोलत होते.\nआज सर्व भारतीयांच्या उत्साहावर करोनाचे सावट आहे. त्यातुन आपला महाराष्ट्र, आपला जिल्हाही या आपत्तीच्या सावटाखाली आहे. संकट भले कितीही मोठे असो आपण सर्वजण जात, धर्म, प्रांत, लिंगभेद विसरून त्याचा एक दिलाने सामना करु. तसेच देशाला ब्रिटीशांच्या तावडीतून मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून देण्याचा चंग आपल्या क्रांतीकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी बांधला होता तसाच संकल्प आज देशाला, राज्याला, जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी आपण आजच्या स्वातंत्र्य दिनी करुया असे आवाहन, राज्याचे अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.\nइमर्जन्सी ऑपरेशन सेंटर बनले लोकचळवळ\nजिल्ह्यात करोना संकटाची परिस्थिती लक्षात घेवून जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरण व जिल्हा प्रशासना मार्फत इमर्जंन्सी ऑपरेशन सेंटरची स्थापना करण्यात आली होती. गेल्या पाच महिन्यात या इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरने केवळ सर्व प्रशासकीय यंत्रणेलाच नाही तर जिल्ह्यातील अनेक सेवाभावी संस्था, सामाजसेवक, उद्योग, धार्मिक संस्था यांना एका सांध्यात जोडून आपत्ती निवारणाच्या कामाला लोकाभिमुख चेहरा प्राप्त करून दिला आहे.\nइमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या माध्यमातून शासकीय व प्रशासकीय मदतीचा प्रवाह एक लोक चळवळ बनला असल्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.\n‘ई स्काय व ई साय क्लिनिक’ चे लोकार्पण\nकरोना साथरोग काळामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पॉझिटिव्ह व गंभीर रुग्णांवर क्लाऊड फिजिशियनद्वारे रुग्णांचे मॉनेटरिंग करून ‘ई स्काय क्लिनिक’ चे लोकार्पण करण्यात आले.\nकरोना काळात नागरिकांची व रुग्णांची मानसिकता सकारात्मक राहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ‘ई साय क्लिनीक’द्वारे समुपदेशन करण्याचा उपक्रमाचा शुभारंभदेखील पालकमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/saamana-editorial-on-delay-of-ram-temple-in-ayodhya/", "date_download": "2020-09-24T02:44:23Z", "digest": "sha1:XEV3YFIRMTCYYTEA4MX2L6GPDBADKBA7", "length": 21925, "nlines": 159, "source_domain": "www.saamana.com", "title": "आजचा अग्रलेख : मंदिर पुन्हा कुलूपबंद! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nगुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती, बिहारमध्ये भाजपच्या तिकिटावर लढणार\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले…\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळ���ी\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nIPL 2020 पंजाब बंगळुरूला रोखणार\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nशायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला…\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\n मग ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड..\nHealth tips – खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या\nमासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय\nडॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nआजचा अग्रलेख : मंदिर पुन्हा कुलूपबंद\nविश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मंदिराचा विषय टाळावा ही त्यांची मजबुरी असेल किंवा अंतर्गत बाब. शेवटी सोयीसाठी चुली वेगळय़ा असल्या तरी एकमेकांशी ठरवूनच त्यांचे विषय मागे किंवा पुढे केले जातात. कोलकात्यात अमित शहांची रथयात्रा रोखली म्हणून तेथे हिंदुत्वाचा हुंकार दिला जातो, पण अयोध्येतील राममंदिराचा विषय मात्र कुलूपबंद केला जातोय. निवडणुकीनंतर मंदिराचे पाहू असे बोलणे म्हणजे शरयूत ज्यांनी रक्त, बलिदान दिले त्यांच्या बलिदानास नाकारण्यासारखे आहे.\nअयोध्येतील राममंदिराबाबत मोदींचे सरकार टोलवाटोलवी करीत आहे. आता विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही मंदिराच्या बाबतीत अंगचोरक्या सुरू केल्या आहेत. केंद्रात कोणाचेही सरकार असो लोकसभा निवडणुकीनंतर ‘संघ’ राममंदिर उभारणीस सुरुवात करेल असे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी जाहीर केले आहे. दोन दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषदेने नेमकी हीच भूमिका मांडली. याचा अर्थ असा की, राममंदिराचा विषय हिंदुत्ववादी संघटनांनीच गुंडाळून ठेवल��� आहे. 2019 च्या निवडणुकीत राममंदिर हा अडचणीचा मुद्दा मोदी परिवारासाठी ठरू नये. यासाठी संघ परिवाराने ही भूमिका घेतली आहे काय राममंदिर हा राजकीय मुद्दा बनू नये व मोदी परिवारास यावर लोकांसमोर जाताना अडचणी निर्माण होऊ नयेत असे आता एकंदरीत दिसते. निवडणुकीनंतर मंदिराचे बघू म्हणजे काय बघणार राममंदिर हा राजकीय मुद्दा बनू नये व मोदी परिवारास यावर लोकांसमोर जाताना अडचणी निर्माण होऊ नयेत असे आता एकंदरीत दिसते. निवडणुकीनंतर मंदिराचे बघू म्हणजे काय बघणार मोदी सरकारने 2019 च्या आधी अध्यादेश काढून अयोध्येत राममंदिर उभारणी सुरू करावी अशी श्री. मोहनराव भागवंतांचीच मागणी होती. विश्व हिंदू परिषदेने देशभरात ज्या सभा धर्म संसदेच्या नावाखाली घेतल्या. त्यातील ही मागणी अयोध्येतील राममंदिरासाठी अध्यादेश काढावा हीच होती. धर्म संसदेचा दबाव असाही होता की, मंदिर निर्माणाची तारीख सांगा. धर्म संसदेत तर मंदिरप्रश्नी\nसुरू होती व त्यासाठी देशभरात हुंकार सभांचे प्रयोजन केले. खासकरून आम्ही अयोध्येत जाऊन येताच या धर्मसभा व हुंकार सभांचा जोर वाढला व शिवसेना अयोध्या प्रश्न धसास लावण्यासाठी लढा देत आहे म्हटल्यावर ‘हुंकारवाल्यांना अस्वस्थ वाटू लागले. आम्ही तेव्हाही सांगितले व आजही सांगत आहोत. राममंदिर उभारणीच्या श्रेयवादात आम्हाला पडायचे नाही. शतप्रतिशत श्रेय तुम्हीच घ्या, पण एकदाचा प्रभू श्रीरामाचा वनवास संपवा. 2019 च्या निवडणुकांत राममंदिराचा विषय शिल्लक राहता कामा नये ही आमचीच भूमिका होती. याचा अर्थ तलवारी ‘म्यान’ करून मंदिर प्रश्न लटकवत ठेवायचा असे नाही. राममंदिराचे राजकारण निवडणुकीत नको म्हणून निवडणुकीनंतर पाहू असे संघ परिवाराचे म्हणणे आहे, पण पंचवीस-तीस वर्षे मंदिर प्रश्नाचा वापर निवडणूक मुद्दा म्हणूनच झाला म्हणून ‘आपण’ सगळे इथपर्यंत पोहोचलो. आपण शिखरावर विराजमान झालो आहोत ते राममंदिराचे राजकारण केल्यामुळेच. त्यामुळे आता राजकारण नको हा नवीन जुमला काय आहे 2019 च्या निवडणुकांत बहुमत मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नितीश कुमार, रामविलास पासवान यांची राममंदिराबाबतची\nत्यांना राममंदिर हवे की नको हे आताच समजून घेतले पाहिजे. हे दोन्ही नेते ‘बाबरी’वादी आहेत व पासवान यांनी मंदिरप्रश्नी सतत विरोधी भूमिका घेतली म्हण���नच आज भाजपकडे बहुमत आहे. तेव्हा आजच हा विषय धसास लावा ही आमची मागणी आहेच. सरकारने वादग्रस्त नसलेल्या 62 एकर जागेचा विषय कोर्टाकडे नेला आहे. ही जमीन वादग्रस्त नसल्याने रामजन्मभूमी न्यासाकडे देण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली. मुळात या जमिनीचे अधिग्रहण सरकारने केले व जागा केंद्राकडेच आहे. त्यामुळे कोर्टाला न विचारता या 62 एकर जमिनीचा ताबा परस्पर रामजन्मभूमी न्यासाकडे द्यायला हरकत नव्हती, पण सरकारने त्यासाठी कोर्टाची परवानगी मागितली. एकंदरीत प्रभू श्रीरामांचा वनवास संपायची लक्षणे दिसत नाहीत. विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मंदिराचा विषय टाळावा ही त्यांची मजबुरी असेल किंवा अंतर्गत बाब. शेवटी सोयीसाठी चुली वेगळय़ा असल्या तरी एकमेकांशी ठरवूनच त्यांचे विषय मागे किंवा पुढे केले जातात. कोलकात्यात अमित शहांची रथयात्रा रोखली म्हणून तेथे हिंदुत्वाचा हुंकार दिला जातो, पण अयोध्येतील राममंदिराचा विषय मात्र कुलूपबंद केला जातोय. शेवटी हिंदुत्वापासून प्रभू श्रीरामापर्यंत सगळेच कट सोय म्हणून केले जातात. निवडणुकीनंतर मंदिराचे पाहू असे बोलणे म्हणजे शरयूत ज्यांनी रक्त, बलिदान दिले त्यांच्या बलिदानास नाकारण्यासारखे आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nलेख – विस्तारवादी चीनमुळे जगाचा विकास थांबला\nमुद्दा – माणसाचे ऋणानुबंध\nसामना अग्रलेख – म्हणे शेतकरी दहशतवादी\nलेख – चमत्कारशरण मानसिकता बदलायला हवी\nलेख – जागतिक शांततेसाठी\nसामना अग्रलेख – सरकार कोण पाडतंय\nरोखठोक – आग्रा दरबारात पुन्हा छत्रपती शिवाजी\nसामना अग्रलेख – अकाली दलाचा दणका\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा ���ुरवठा\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम\nया बातम्या अवश्य वाचा\nगुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती, बिहारमध्ये भाजपच्या तिकिटावर लढणार\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/22194/", "date_download": "2020-09-24T01:28:40Z", "digest": "sha1:3C3WAZONXK4RGXBI24EZVMZKWBWGN6VY", "length": 22234, "nlines": 219, "source_domain": "mahaenews.com", "title": "पावसाची दमदार हजेरी ; रेल्वेची सेवा विस्कळीत | Mahaenews", "raw_content": "\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nHome breaking-news पावसाची दमदार हजेरी ; रेल्वेची सेवा विस्कळीत\nपावसाची दमदार हजेरी ; रेल्वेची सेवा विस्कळीत\nमुंबई – रात्रभर मुंबईला झोडपल्यानंतरही पावसाचा जोर कायम आहे. याचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला बसला आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्या 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. मध्य आणि हार्बरवरील लोकलदेखील 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत आहेत. त्यामुळे कार्यालयांमध्ये जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी सा���ल्यानं रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे. मुंबईसह कोकणात पुढील पाच दिवसांमध्ये अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.\nरात्रभर मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. दिवस उजाडल्यावरही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रात्रभर झालेल्या पावसानं नालासोपाऱ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे. त्यामुळे विरारहून सुटणाऱ्या गाड्यांचा वेग मंदावला आहे. मध्य रेल्वेलादेखील पावसाचा फटका बसला आहे. सायन, माटुंगा, दादर, वरळी, लालबागमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसरला पावसानं चांगलंच झोडपलं आहे.\nओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही\nथापा मारून सत्ता आणणे म्हणजेच चाणक्य नीती का; उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, ���सरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nIPL2020 | हैदराबादला धक्का, दुखापतीमुळे हा खेळाडू आयपीएलमधून बाहेर\nदीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खानला NCB ची समन्स\nदादर-सावंतवाडी दरम्यान ‘तुतारी’ एक्सप्रेस धावणार; चाकरमान्यांना दिलासा\nज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर ​यांचं 84 व्या वर्षी निधन\nतुळशी तलाव भरेल इतका तुंबलेल्या पाण्याचा उपसा, आदित्य ठाकरेंचा दावा\nताथवडेच्या रस्त्यांवरून आमदार जगताप समर्थक व कलाटे यांच्यात घमासान, स्थायी सभेत सव्वातास खल\nमहापालिकेच्या भांडार खरेदीत अतिरिक्त आयुक्���ांचा ‘हातखंडा’, ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून दहा कोटींची होतेय खरेदी\n… म्हणून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक वळविली\nकेंद्र सरकारविरोधात कामगार संघटनाचा ‘एल्गार’\nआकुर्डीत ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा काळाबाजार, वॉर्डबॉयचा हात असल्याचा आरोप\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -��िंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2020-09-24T02:18:23Z", "digest": "sha1:WZSPZPVBIFFPPPVZS55MYUU4YTRKDSH2", "length": 3347, "nlines": 62, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "आधुनिक-वाल्मीकी: Latest आधुनिक-वाल्मीकी News & Updates, आधुनिक-वाल्मीकी Photos & Images, आधुनिक-वाल्मीकी Videos | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवाचन झाले डिजिटल तरी...\nवाचन झाले डिजिटल तरी...\nअलौकिक काव्यप्रतिभेचा पुन्हा मिळणार प्रत्यय\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=3581", "date_download": "2020-09-24T01:12:47Z", "digest": "sha1:SBTU6ETWYRI65VQZXZGKQB4HV3BUK35N", "length": 6192, "nlines": 99, "source_domain": "m4marathi.com", "title": "नवं सरकार नवे मंत्री – m4marathi", "raw_content": "\nनवं सरकार नवे मंत्री\nजगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारत देशाला १५ वे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने मिळाले. .\nलोकसभा निवडणुकीत न भूतो विजय मिळवलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सोमवारी सायंकाळी देशाचा कारभार हाती घेतला.\nराष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झालेल्या दिमाखदार समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी शपथ घेतली.\nनवीन सरकार आणि नवीन मंत्र्यांची नावे आणी पदे खालीलप्रमाणे :-\nनितीन गडकरी (रस्ते वाहतूक व जहाजबांधणी)\nसुषमा स्वराज (परराष्ट्र मंत्रालय)\nअरुण जेटली (अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण)\nडी.व्ही. सदानंद गौडा (रेल्वे)\nरामविलास पासवान (अन्न, ग्राहक संरक्षण)\nगोपीनाथ मुंडे ( ग्रामविकास)\nप्रकाश केशव जावडेकर (माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री)\nरविशंकर प्रसाद (कायदा व बालकल्याण)\nज्युऐल ओराम (आदिवासी विकास मंत्रालय)\nस्मृती इराणी ( मनुष्यबळ विकास)\nरावसाहेब दादाराव पाटील दानवे (ग्राहक संरक्षण, अन्न राज्यमंत्री)\nव्यंकय्या नायडू (संसदीय कामकाज, नगर विकास, गृह निर्माण)\nडॉ. हर्षवर्धन (आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री)\nराधा मोहन सिंग (कृषी)\nपीयूष गोयल (उर्जा राज्य मंत्री)\nअनंतकुमार ( रसायन आणि खत)\nनरेंद्रसिंग तोमर (कामगार व रोजगार, स्टील मंत्रालय)\nकलराज मिश्र (लघु उद्योग मंत्री)\nहरसिमरत कौर-बादल (अन्न प्रक्रिया मंत्रालय)\nमेनका गांधी (महिला व बालकल्याण मंत्री)\nअशोक गजापती राजू (नागरी उड्डाण मंत्री)\nअनंत गीते (अवजड उद्योग)\nतवरचंद गेहलोत (सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय)\nउमा भारती (जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान)\nश्रीपाद यासो नाईक (सांस्कृतिक व पर्यटन ( स्वतंत्र प्रभार)\nदिवस लग्न सराईचे …. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/chambal-river-accident-a-boat-with-50-passengers-capsized-in-chambal-river/217225/", "date_download": "2020-09-24T02:16:21Z", "digest": "sha1:U7WVL3QUW62XN5TV43OZFJWKVDKPKKTA", "length": 7076, "nlines": 109, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Chambal river accident A boat with 50 passengers capsized in Chambal river", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश चंबळ नदीत ५० प्रवाशांसह बोट उलटली; अनेकजण बुडाल्याची भीती\nचंबळ नदीत ५० प्रवाशांसह बोट उलटली; अनेकजण बुडाल्याची भीती\nराजस्थानच्या चंबळ नदीत नाव उलटल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या बोटीतून जवळपास ५० जण प्रवास करत होते. यामध्ये लहान मुलं आणि महिलांचाही समावेश होता. यामध्ये अनेकजण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. खासदार हनुमान बेनीवाल यांनी जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारकडे मागणी केली आहे की त्यांनी तात्काळ बचावकार्यात सहकार्य करावं. आतापर्यंत २० जणांना वाचवण्यात यश आलं आहे.\nगोठडा कलाजवळ कमलेश्वर धामला जात असताना ही दुर्घटना घडली. आतपर्यंत २० जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या दुर्घटनेत अनेकजण बुडल्याची भीती आहे. त्यांचा शोध सुरु आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. ही घटना बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली.\nया घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनानं तातडीनं प्रवाशांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. घटनास्थळावर एनडीआरएफची रेस्क्यू टीम उपस्थित आहे. सोबतच अॅम्ब्युलन्स देखील घटनास्थळी पोहचल्या आहेत. या घटनेवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही दु:ख व्यक्त केलं.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/elections-news/new-india-gives-befitting-reply-to-terror-narendra-modi-1882931/", "date_download": "2020-09-24T03:08:33Z", "digest": "sha1:VTFNV76K4ZIPC67NWOJQCB62XOT4AUDU", "length": 11705, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "New India gives befitting reply to terror Narendra Modi | नवा भारत दहशतवादास चोख प्रत्युत्तर देणारा : मोदी | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nनवा भारत दहशतवादास चोख प्रत्युत्तर देणारा : मोदी\nनवा भारत दहशतवादास चोख प्रत्युत्तर देणारा : मोदी\n‘‘पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला.\nवाराणसी : समृद्ध भारतासाठी विकासाइतकीच देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, नवा भारत दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देणारा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. ते वाराणसीत बोलत होते.\nमोदी यांनी गुरुवारी वाराणसीत भव्य ‘रोड शो’द्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोदी यांनी सुमारे सात किलोमीटपर्यंतच्या ‘रोड शो’ची सुरुवात केली. गंगा आरतीनंतर त्यांनी एका सभेत बोलताना विविध विषयांवर भाष्य केले.\n‘‘पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला. आता जगातील बहुतांश देश दहशतवादाविरोधातील लढय़ात भारताला साथ देत आहेत. राष्ट्रीय सुरक्षेला आमचे प्राधान्य असून, आमच्या सरकारने दहशतवादाबाबत कठोर भूमिका घेतली आहे,’’ असे मोदी म्हणाले.\n‘‘काशीने मला खासदार म्हणूनच नव्हे, तर पंतप्रधान म्हणून आशीर्वाद दिला आहे. तेथील विकासाचे आध्यात्मिक, व्यावहारिक आणि मानवी असे तीन मुख्य पैलू आहेत,’’ असे मोदी म्हणाले. सर्व कामे झाल्याचा दावा नाही. मात्र, विकासाची दिशा योग्य आहे. पाच वर्षांत सरकारने प्रामाणिकपणे काम केले. पुढील पाच वर्षांत त्याची फलनिष्पत्ती दिसून येईल, असे मोदी यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटॅग लोकसभा निवडणूक २०१९\nModi 2.0: राष्ट्रपती भवनात आज रोगनजोश, बिर्यानी आणि टिक्का\nरामदास आठवलेंना पंतप्रधान कार्यालयातून फोन, केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याचे अधिकृत निमंत्रण\nमोदींच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अपमान \nदुसऱ्यांदा मंत्रिपदामुळे गडकरींकडून अपेक्षा वाढल्या\nशिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 ‘पंतप्रधानपदासाठी कोणी लायक नसल्यास पुन्हा ब्रिटिशांनाच बोलवावे लागेल’\n2 भाजपसह इतर जातीयवादी पक्ष देशाला घातक\n3 श्रीलंकेत आणखी १६ संशयितांना अटक\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/election-promotion-material-online-market-1401578/", "date_download": "2020-09-24T01:57:10Z", "digest": "sha1:C2I2VUV5J5G6PSFNKEJFCAUJEUJXIYF5", "length": 16573, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "election Promotion material online market | प्रचार साहित्याचा ऑनलाइन बाजार तेजीत | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nप्रचार साहित्याचा ऑनलाइन बाजार तेजीत\nप्रचार साहित्याचा ऑनलाइन बाजार तेजीत\nनिवडणुकीच्या काळात बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात प्रचार साहित्याची विक्री होत असते.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nझेंडे, टोप्यांना मोठय़ा सवलती; भाजपच्या साहित्याची चलती\nमहापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून इतर अन्य वस्तूंप्रमाणे प्रचार साहित्याचीही ऑनलाइन विक्री केली जात आहे.\nनिवडणुकीच्या काळात बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात प्रचार साहित्याची विक्री होत असते. या वर्षी मात्र, नोटबंदीच्या कळा सोसाव्या लागल्याने अनेक दुकानात तुलनेने फार कमी साहित्य उपलब्ध झाले. याचाच फायदा घेत वस्तू खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘अ‍ॅमेझॉन’ या ऑनलाइन संकेतस्थळावर सेना, भाजप, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यासारख्या महत्त्वाच्या राजकीय पक्षांचे प्रचार साहित्य उपलब्ध झाले आहे. त्यात झेंडे, टोप्या, जॅकेट, पटके, पक्षांच्या रंगाचे कपडे इत्यादी साहित्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे संकेस्थळावर भाजपचे प्रचार साहित्य सर्वाधिक विक्रीसाठी असून त्यांनी तब्बल ३० ते ४० टक्क्यांची घसघशीत सूट दिली आहे. त्यामुळे\nनिवडणुकींचा निकाल लागलेला नसला तरी, प्रचार साहित्यांच्या ‘ऑनलाइन’ कारभारात भाजपने मात्र आघाडीघेतल्याचे दिसून येत आहे. या संकेतस्थळावर शिवसेनेचा भगवा झेंडा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले मोबाइल कव्हर, लहान-मोठय़ा आकाराचे राजकीय झेंडे, डॅशबोर्ड झेंडे, पक्ष चिन्हे इत्यादी वस्तू मोफत घरपोच से��ेसह उपलब्ध आहेत. त्यातील अनेक वस्तू ‘आऊट ऑफ स्टॉक’ झाल्या आहेत. एकाच संकेतस्थळावर प्रचार साहित्य मिळत असल्याने अनेकांचा कल या वस्तूंकडे वाढताना दिसू शकतो.\n५ झेंडे २५० ते ३०० रुपये\nपक्ष चिन्हे १०० ते १२०\nटोप्या १०० ते २००\nपटके १०० ते १२०\nउल्हासनगरमध्ये मात्र बाजार थंडच\nमहापालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असली तरी त्याचा प्रचार साहित्य खरेदीवर अद्याप काहीही परिणाम झालेला दिसत नसून त्यामुळे प्रचार साहित्य विक्रेते आणि निर्माते हवालदिल झाले आहेत. पॅनल पद्धतीमुळे प्रचार साहित्याचा खर्च करणार कोण, यावर साहित्य खरेदीचे घोडे अडल्याचे कळते आहे.\nउल्हासनगर महापालिकेसाठी येत्या २१ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणूक आयोगातर्फे अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता इतर उमेदवारांना चिन्ह वाटपही करण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारपासून खऱ्या प्रचाराला सुरुवात झाली. येत्या १९ फेब्रुवारी रोजी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या खऱ्या प्रचारासाठी अवघे अकरा दिवस मिळणार असल्याने उमेदवारांची चांगलीच धावपळ होणार आहे. त्यातच प्रभाग पद्धतीने मतदारक्षेत्र प्रचंड वाढले आहे.\nचार वार्डचा एक प्रभाग असा एकूण पसारा वाढल्याने सामूहिकपणे प्रचार करावा लागणार असल्याने उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. मात्र त्याचवेळी प्रचार साहित्य कोण घेणार असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे प्रचार साहित्य विक्रेते हवालदिल झाले आहेत. प्रचाराची सुरुवात झाली असली तरी अद्याप दोन ते तीन ग्राहकांशिवाय एकही उमेदवार प्रचार साहित्य विक्रेत्यांकडे फिरकले नाहीत.\nत्यात अपक्षांची मागणीही कमी झाल्याने यंदाचा व्यवसाय रोडावतो की काय अशी भीती विक्रेत्यांना वाटते.\nउल्हासनगर शहरात आठ ते दहा मोठे प्रचार साहित्य विक्रेते आहेत. त्यांच्याकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्य़ातून प्रचार साहित्याची मागणी असते.\nतसेच स्वस्त वस्तूंसाठी उल्हासनगर शहर ओळखले जात असल्याने शेजारच्या जिल्ह्य़ांमधूनही येथे प्रचार साहित्य खरेदीसाठी पक्ष आणि उमेदवार येत असतात. मात्र यंदा संपूर्ण बाजारात शुकशुकाट असून उमेदवारांच्या अभावी विक्रेते हवालदिल झाले आहेत.\nपक्षाचे चिन्ह असलेले झेंडे, टोप्या, मफलर, बिल्ले, टी शर्ट, साडय़ा या जुन्या प��रचार साहित्यासोबत आता नव्याने ब्रेसलेट, अंगठी, हातातील पट्टी, कमरेचा छल्ला, केसांची क्लिप असे साहित्य बाजारात आले आहे. मात्र त्यालाही प्रतिसाद नसल्याचे चित्र बाजारात आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 वीजचोरांवर कारवाईचा अंकुश\n2 तरुणाईला ‘जम्बो भेटकार्ड’, ‘आयफेल टॉवर’ची भुरळ\n3 ‘शॉपिंग फेस्टिव्हल’चा शेवटचा आठवडा\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.snnews.in/2020/08/gondpipri-Movement-gharkul.html", "date_download": "2020-09-24T01:09:23Z", "digest": "sha1:EVSDNSSZ3TTQGUAR77PGTQ5PWEHFMMQK", "length": 6806, "nlines": 70, "source_domain": "www.snnews.in", "title": "महिनाभरात निकाली काढणार गावठाणचा प्रश्न येल्लेवारच्या उपोषणानंतर नंगरपंचायतीची ग्वाही", "raw_content": "\nHomeचंद्रपुरमहिनाभरात निकाली काढणार गावठाणचा प्रश्न येल्लेवारच्या उपोषणानंतर नंगरपंचायतीची ग्वाही\nमहिनाभरात निकाली काढणार गावठाणचा प्रश्न येल्लेवारच्या उपोषणानंतर नंगरपंचायतीची ग्वाही\nगेल्या पन्नास वर्षापासून वास्तव्य करीत असूनही प्रशासनाने गावठाण जागेचे पट्टे दिले नाही.परिणामी ��नेक गरीब कुटुंबाःना घरकुलापासून वंचीत रहावे लागत आहे.या मुद्याला घेत गोंडपिपरी भाजपचे युवा कार्यकर्ते नाना येलैवार यांनी सोमवारला उपोषण करित आंदोलन सूरू केले.या उपोषणाची तातडीन दखल घेत येत्या महिन्याभरात गावठाणचा प्रश्न मार्गी लाऊ असे लेखी आश्वासन नवनियुक्त मुख्याधिकारी शेरकी दिले. आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.\nगोंडपिपरी नगरात अनेक कुटुंब गेल्या पन्नास वर्षापासून वास्तव्य करीत आहैत.अतिशय कच्च्या घरात ते कसेबसे आपल्या संसाराच रहाटगाडग चालवित आहेत.नगरपंचायतीच्या वतीन पंतप्रधान आवास योजनेची माहिती मिळाली.पण जागेच्या पट्ट्याअभावी गरीब कुटुबियाःना घरकुलापासून वंचीत रहाण्याची पाळी आली.असे शेकडो कुटुःब अद्यापही घरकुलाच्या प्रतिक्षेत आहेत.पण त्यांचा मोठाच अपेक्षाभंग झाला.यामुळ तातडीन या कुटुंबियांचे गावठाण जागेचे पट्टे द्यावे अशी मागणी करित उपोषणाचा इशारा नाना येल्लेवार यांनी दिला होता.\nसातत्याने पाठपुरावा करूनही नगरपंचायतीन याकडे दुर्लक्ष केल्यान सोमवारला येल्लेवार उपोषाणाला बसले.\nयानंतर तातडीन सुत्र हालली.मुख्याधिकारी डाँ.विशाखा शेरकी,नगराध्यक्ष सपना साखलवार.यांनी उपोषाणमंडपी भेट दिली.गावठाणच्या पट्ट्याकरिता लागणारी 96000 रूपयाची रक्कमेची भरणा करून हा प्रश्न महिनाभरात मार्गी लावणार असल्याची लेखी ग्वाही दिली.\nयानंतर नाना येल्लेवार यांनी उपोषण मागे घेतले.\nउपोषणाच्या प्रसंगी माजी आमदार संजय धोटे,तालुकाध्यक्ष बबन निकोडे,चेतन गौर,अमर बोडलावार,गणपती चौधरी,निलेश पूलगमकार,संजय झाडे,मनीष वासमवार,निलेश संगमवार,सुनील फुकट,साईनाथ माष्टे,राकेश पून यांची उपस्थीती होती.\nलवकरच गावठाण जागेचे पट्टे मिळणार असल्याचे समजल्यानःतर प्रतिक्षेत असलेल्या घरकुलधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.\nपृथ्वीवर कोसळणार नासाचा कृत्रिम उपग्रह\n मेंढीची किंमत 3 कोटी 50 लाख रूपये....\nपाच बधितांचा मृत्यू, नवीन 315 रुग्ण\nगोसेखुर्द धरणातून इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग ;33 दरवाजे उघडले\n चंद्रपूरात सापडले नऊ नविन रुग्ण;संख्या झाली बारा\nलपूनछपून आलेल्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू; 200 जणावर क्वारंटाईन होण्याची वेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9/", "date_download": "2020-09-24T02:46:35Z", "digest": "sha1:QMCZS5W4HIGIFU35ZC5RRSRK6CGM64XP", "length": 31582, "nlines": 254, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "राजनाथ सिंह – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on राजनाथ सिंह | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nगुरुवार, सप्टेंबर 24, 2020\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nKKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nKKR vs MI, IPL 2020: रोहित शर्माचा 'डबल धमाका' कोलकाताविरुद्ध मुंबई कर्णधाराने लगावली विक्रमांची लाईन, जाणून घ्या\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nCoronavirus: महाराष्ट्रात पुन्हा उसळी, गेल्या 24 तासात 21,029 नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्ग, 479 जणांचा मृत्यू\nMumbai Rains Update: तब्बल 39 वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती, मुंबई शहरात मुसळधार पाऊस; राजकारण्यांच्या मात्र आरोप-प्रत्यारोपांच्या सरी\nTigress Captured In Yavatmal: यवतमाळ येथे 60 वर्षीय महिलेचा बळी घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBihar Assembly Elections 2020: बिहारच्या निवडणूक रिंगणात डॉ. ब��बासाहेबांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकरांची एंट्री; समविचारी पक्षासोबत युती करून लढवणार इलेक्शन\nFirst Woman Pilot In Indian Navy: भारतीय नौदलात सब लेफ्टनंट शिवांगी पहिल्या महिला पायलट म्हणून सामील; जाणून घ्या त्यांच्या प्रेरणादायक प्रवासाबद्दल\n राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात पतीची हत्या करून पत्नीने मृतदेह चक्क पलंगातच लपवला; 24 तासानंतर स्वत:च फोनकरून पोलिसांना दिली माहिती\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nTIME 100 Most Influential People List 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगातील प्रभावशाली नेत्यांच्या यादीमध्ये Donald Trump, Kamala Harris, Joe Biden यांच्यासह समावेश; इथे पहा संपूर्ण यादी\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nUnited Kingdom Second Wave of Coronavirus Cases: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; PM Boris Johnson यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nE-Aadhaar Download: ई-आधारकार्ड कसे डाऊनलोड कराल 'या' आहेत सोप्या स्टेप्स\nApple Store Online झाले भारतामध्ये लॉन्च; जाणून घ्या मिळणारे फायदे, ऑफर्स आणि पेमेंट ऑप्शन्स\nWhatsApp Web च्या माध्यमातूनही आता करता येणार व्हिडिओ कॉल; पहा त्यासाठी Messenger Room कशी कराल\nMoto E7 Plus Smartphone Launching: मोटो ई 7 प्लस स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजता होणार लॉन्च; पहा स्मार्टफोनची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स\nDriving Licence Renewal: ड्राइव्हिंग लायसन्स रिन्यू करायचेय येथे जाणून घ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने कसे कराल\nहेक्टरचे नवे ड्युल-टोन वेरियंट Delight भारतात लॉन्च, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमतीसह फिचर्स\nBMW R18 Cruiser दमदार इंजिनसह भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 18.90 लाख रुपये\nKia Sonet भारतात लॉन्च, किंमत 6.71 लाखांपासून सुरु\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nKKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय\nNivedita Saraf Tested Coronavirus Positive: ‘अग्गंबाई सासूबाई’ फेम अभिनेत्री निवेदिता सर��फ यांना कोरोना विषाणूची लागण; स्वतःला घरीच क्वारंटाईन केले असल्याची माहिती (Watch Video)\nVeteran Actress Saroj Sukhtankar Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nNCB Issues Summons to Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांना एनसीबीने बजावला समन्स; ड्रग्ज प्रकरणात होणार चौकशी\nAnurag Kashyap #MeToo Case: Sacred Games फेम एलनाज नौरोजी Sex Scene शुट करायला घाबरताच अनुराग कश्यप ने दिली होती अशी वागणूक, पहा पोस्ट\nराशीभविष्य 24 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nNational Daughter's Day 2020: राष्ट्रीय कन्या दिवस यंदा कधी साजरा होणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास\nCOVID19 Health Update: आयोडिन सोल्यूशनमध्ये केवळ 15 सेकंदात नष्ट होतो कोरोना व्हायरस जाणून घ्या संशोधकांचे मत\nसकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नका 'हे' 7 कामं\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\nXXX Pornstar Mia Malkova Hot Video: पॉर्नस्टार मिया मालकोवा ने सोशल मीडिया वर शेअर केलेले 'हे' व्हिडिओ पाहुन तुम्हालाही फुटेल घाम\nShocking Video: हरियाणा मधील बल्लभगढ़ स्टेशन जवळ 13 वर्षांच्या मुलाने 2 वर्षांच्या मुलाला मालगाडीच्या इंजिनाखाली फेकले; पहा व्हायरल व्हिडिओ\nमुंबई पोलिसांकडून PMC Bank विरूद्ध फोर्ट मध्ये आंदोलन करण्यासाठी एकत्र जमण्यास परवानगी चं वृत्त खोटं; पोलिसांनी सोशल मीडीयात व्हायरल होत असलेल्या पोस्ट वर विश्वास न ठेवण्याचं आवाहन\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nIndia China Talk: आणखी सैन्य पाठविणे थांबवण्यावर भारत चीन दोघांनी सहमती दर्शवली\nVarsha Gaikwad Tests Covid-19 Positive शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना व्हायरस ची लागण\nBharat Bandh on September 25 : कृषी विधेयकाबाबत शेतकरी संघटनेचा 25 सप्टेंबर रोजी भारत बंद चा इशारा\nEastern Express Highway Jammed Due To Python : अजगरामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहत���क कोंडी\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nAsaduddin Owaisi On Rajnath Singh: राजनाथ सिंह यांचं भारत-चीन परिस्थितीवरील विधानावर ओवैसीनी केली टिका, म्हणाले - 'ये घिनौना मजाक'\nHindi Diwas 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदीं सह अमित शाह, राजनाथ सिंह यांनी ट्विटच्या माध्यमातून देशवासियांना दिल्या हिंदी दिवसाच्या शुभेच्छा\nHypersonic Technology Demonstrator Vehicle: हायपरसॉनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणाऱ्या व्हेईकलची डीआरडीओ कडून यशस्वी चाचणी; पहा व्हिडिओ\nसंंरक्षण मंंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र व भाजप आमदार पंकज सिंह यांना कोरोना, ट्विट करुन दिली माहिती\n डिसेंबर 2020 पासुन 'या' 101 संंरक्षण सामग्रींची आयात बंंद - राजनाथ सिंह\nRajnath Singh Big Announcement: आत्मनिर्भर भारत निर्माणासाठी 101 संरक्षण सामग्रींंची आयात बंंद, राजनाथ सिंह यांंची मोठी घोषणा\nकेंद्रीय संरक्षण मंंत्री राजनाथ सिंह आज सकाळी 10 वाजता करणार महत्वाची घोषणा, रक्षा मंंत्रालयची ट्विट वरुन माहिती\nRafale Fighter Jets Land in India: राफेल लढावू विमान ताफ्याचे अंबाला एअरबेसवर लँडींग; भारताच्या लष्करी सामर्थ्यात वाढ\nRafale Fighter Aircraft: राफेल फायटर विमान ताफ्याचा भारतीय हवाई हद्दीत प्रवेश, काही मिनिटांतच अंबाला एअरबेसवर लँडींग- राजनाथ सिंह\nKargil Vijay Diwas 2020: कारगिल विजय दिनानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सह तीनही सैन्यदलाच्या प्रमुखांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शूरवीरांना दिली मानवंदना; Watch Video\nRussia's 75th Victory Day Parade Anniversary: मॉस्को मध्ये भारतीय सशस्त्र दलाच्या तिन्ही सेनांच्या एका तुकडीचा ऐतिहासिक विक्ट्री परेड मध्ये सहभाग; पहा हा शानदार क्षण (Watch Video)\nशिवसेना आजही बाळासाहेबांचीच, पण भाजपा अटल बिहारी वाजपेयी यांची राहीलीय का; राजनाथ सिंह यांना खासदार अरविंद सावंत यांचे प्रत्युत्तर\nAatmanirbhar Bharat: पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक; 21 लाख कोटी रुपयांचे पॅकज लागू करण्यावर चर्चा\nRishi Kapoor Dies: ऋषि कपूर यांच्या निधनावर शरद पवार, राहुल गांधी, प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केला शोक; ट्विटच्या माध्यातून वाहिली श्रद्धांजली\nInternational Women’s Day 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अमित शहा, राजनाथ सिंह, शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, नवाब मल्लिक आदी दिग्गज नेत्यांनी 'जागतिक महिला दिन 2020' निमित्त दिल्या खास शुभे���्छा\nRepublic Day 2020: प्रजासत्ताक दिन निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अमित शहा, स्मृती इराणी, देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे, आदी दिग्गज नेत्यांनी भारतीयांना दिल्या शुभेच्छा\nजगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी सियाचीन पर्यटकांसाठी खुले; संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची घोषणा\nMahrashtra Assembly Election 2019 : राजनाथ सिंह व अभिनेता रवी किशन उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; जाणून घ्या प्रचारसभांचे वेळापत्रक\nभारताला आज पहिले राफेल विमान मिळणार, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट\nराफेल निमित्ताने फ्रान्समध्येही साजरा होणार दसरा; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करणार शस्त्र पूजन\nकेंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यंदा पॅरिस मध्ये करणार शस्त्रपूजा; दसर्‍याचा मुहूर्त साधत स्वीकारणार Rafale Aircraft\nयुद्धात शहीद झालेल्या जवानांच्या परिवाराला आता 4 पटीने अधिक आर्थिक मदत मिळणार, राजनाथ सिंह यांची घोषणा\nमुंबई: भारतीय नौदलाच्या सर्वात मोठ्या ड्राय डॉक चे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उदघाटन (Watch Video)\nभारतात आलेला एकही दहशतवादी पाकिस्तानात जाऊ शकणार नाही- राजनाथ सिंह\nCoronavirus In India: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 56 लाखाच्या पार; मागील 24 तासांत 83,347 नव्या रूग्णांची भर\nBhiwandi Building Collapse Update: भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 35; सलग तिसर्‍या दिवशीही बचावकार्य सुरूच\nMumbai Rains: मुसळधार पावसामुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये बंद; अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर न पडण्याचं BMC चं आवाहन\nMumbai Local Updates: मुंबई मध्ये मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, ��ोणता तळाशी\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/eight-people-including-two-police-officers-died-in-the-state-in-24-hours/217064/", "date_download": "2020-09-24T02:55:23Z", "digest": "sha1:UPZ2O6EVDYNX5DW7C6YKXFS3FBRYHVQX", "length": 8541, "nlines": 111, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Eight people, including two police officers, died in the state in 24 hours", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महामुंबई राज्यात २४ तासात दोन पोलीस अधिकार्‍यांसह ८ जणांचा मृत्यू ,मृतांची संख्या झाली...\nराज्यात २४ तासात दोन पोलीस अधिकार्‍यांसह ८ जणांचा मृत्यू ,मृतांची संख्या झाली २०२\nकोरोनाच्या काळात रस्त्यावर उतरून कोरोनासोबत लढणार्‍या राज्य पोलीस दलातील ८ पोलिसांचा मागील २४ तासात मृत्यू झाला आहे. यात दोन अधिकार्‍यांचा समावेश असून संपूर्ण राज्यभरात आतापर्यंत २०२ पोलिसांचा कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यभरात पोलिसांमध्ये कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.\nकोरोनाविरुद्धच्या लढ्यात आजही अहोरात्र काम करणार्‍या पोलीस दलात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बंदोबस्त, नाकाबंदी तसेच लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची जबाबदारी, ई-चलन या सर्व जबाबदार्‍या चोखपणे पार पाडणार्‍या पोलीस दलावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. मागील २४ तासात राज्यभरात ८पोलिसांचा मृत्यू झाला असून त्यात दोन अधिकार्‍यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यभरात २०२ पोलीस कोरोना या आजाराशी लढताना शहीद झाले असून त्यात २० अधिकारी यांचा समावेश आहे.\nराज्यभरात १९हजार ७५६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये २१४२ अधिकार्‍यांचा समावेश आहे, यापैकी १६६२ अधिकार्‍यांसह १५८३० पोलीस बरे होऊन घरी परतले असून ४६०अधिकार्‍यांसह ३७२४ पोलीस कोरोनाशी झुंज देत आहेत.\nसध्या राज्यभरात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक वाढल्यामुळे पोलिसांवरील ताण अधिकच वाढला आहे. पोलिसांवर नाकाबंदी सक्ती करण्यात आल्यामुळे नाकाबंदीच्या दरम्यान पोलीस हा वाहनचालकांच्या संपर्कात येत असल्यामुळे पोलीस दलात कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस दलात वाढत्या कोरोना संक्रमणामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/tiger/", "date_download": "2020-09-24T02:11:58Z", "digest": "sha1:YP4FANJYR22CN627G7N4B7Q2DMN6HVPY", "length": 43756, "nlines": 180, "source_domain": "bolbhidu.com", "title": "वाघ कसा दिसतो ?", "raw_content": "\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nBol Bhidu - विषय हार्ड\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nBy भिडू राजपालसिंग आधारसिंग राजपूत\t Last updated Jul 9, 2019\nBird Survey साठी STR (Satpura Tiger Reserve) च्या Madhai Gate ला आम्ही सकाळीच पोहचल्यावर हळूहळू सर्व लोक दुपारपर्यंत जमा होत होते. काही लोक इथे आधीही येऊन गेलेले होते. Bird Survey दरम्यान जंगलात अनेक प्राणी दिसतील नशीबवान असलो तर वाघ दिसू शकतात आणि त्यातही चुरना भागात जंगल जास्त दाट असल्याने जे तेथे जातील त्यांना तर वाघ बघायची शक्यता जास्त आहे अशी चर्चा सगळ्यांमध्ये सुरु होती. त्यामुळे मीही वाघ बघायला मिळाला तर भारीच गोष्ट होईल, असा विचार करत होतो.\nसंध्याकाळी दोन-दोन जणांच्या टीम बनवून झाल्यावर ३ टीम चुरना कॅम्प वर मुक्काम करणार होत्या व एक टीम चुरना मार्गाने बोरी जाणार होती. सकाळी चारही टीम वेगवेगळ्या मार्गाने जंगलात फिरून Bird Survey चे काम करणार होत्या. मी सुहेल सर सोबत होतो आणि आम्हाला चुरना कॅम्प ला जायचे आहे माहित झाल्यावर प्रचंड आनंद झाला. व्याघ्रदर्शनाची आस अजूनच तीव्र झाली.\nआम्हा आठ लोकांना दोन जिप्सी मध्ये बसवून आमचा ताफा चुरना दिशेने रवाना झाला तो पर्यंत दिवस मावळत होता घड्याळात साडे पाच वाजत आले होते. मदाई गेट सोडलं आणि गवताळ भागातून जिप्सी धूळ उडवत जात होत्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चितळ चरत होते. जिप्सीच्या आवाजाने त्यांच लक्ष आमच्याकडे गेले सगळे चितळ आमच्याकडे माना वळवून पाहत होते. जिप्सी गाड्या आणि माणसांची सवय असल्याने चितळ पळून गेले नाही. जिप्सी दूर गेल्यावर पुन्हा त्यांनी चरणे सुरु ठेवले. नंतर सागाचे जंगल लागले. २-३ मजली इमारतींएवढे उंच साग दाटीवाटीने उभे होते. पानगळ सुरु असल्याने सागांवर किरकोळ पाने दिसत होती. मध्ये मध्ये मोठी मोठी बांबूची बेटे पण दिसायची. STR चा साग आणि बांबू भारतात सर्वोत्तम मानला जातो. ह्या जंगलातील साग उंचीने खूप जास्त असल्याने त्याचे खोड पण चांगले जाडजूड असते त्यामुळे ब्रिटिशांनी रेल्वेच्या स्लीपर्स बनवण्यासाठी इथला साग खूप तोडला असं ड्राइवर सांगत होता.\nमी जिप्सी मध्ये मुद्दाम मागे बसलेलो होतो. जिप्सी उघडी असल्याने आणि चुरना जायला दीड तास लागणार असल्याने मी निवांत आजूबाजूचे जंगल पाहत होतो. काही वेळाने आम्हाला माकडांचा गोंधळ ऐकू आला. समोर पाहिले तर ४-५ माकडे रस्यावर बसलेली होती. जिप्सी त्यांच्याकडेच येतेय पाहून ती लगेच बाजूच्या झाडांवर चढली आणि जोर जोरात खेकसायला लागली.\nआमच्या उजव्या बाजूला रस्त्याला लागूनच एक माकडाचे पिलू स्वतःला कसेबसे सावरत बसलेले दिसलेले. पिल्लू चांगलेच भेदरलेले दिसत होते. आम्ही गाडी त्याचा बाजूलाच उभी केली तरीही ते पळून गेले नाही. त्याच्या चेहऱ्यावर जखम झालेली दिसत होती आणि रक्त ओघळत होते. ते नक्कीच झाडावरून खाली पडलेले दिसत होते. मी बोललो गाडी जाऊद्या आपली, आपण गेलो कि पिल्लाची आई खाली येईल आणि त्याला उचलून घेऊन जाईल. गाडी सुरु झाली आणि ड्राइवर बोलला,\n“एकदा का माकडाचे पिल्लू झाडाहून खाली जमिनीवर पडले कि कळप त्याला स्वीकारत नाही उलट सगळी माकडे त्याला मारून टाकतात.”\nपण हे स्पष्टीकरण मला काही पटले नाही मी बोललो त्याची आई तर स्विकारेलच ना. त्याला तर तो बोलला नाही ,एकदा खाली पडले म्हणजे माकडीण पण त्या पिल्लाला स्वीकारत नाही. मानवी तर्क आणि भावनांचा विचार केला तर हे कोणालाच पटणार नाही. पण असच निरीक्षण मारुती चितमपल्ली यांनी त्यांच्या एका पुस्तकात केल्याचे आठवले.\nबिचारे पिल्लू त्यामुळेच जास्त भेदरलेले दिसत होते. पिल्लाविषयी सहानभूती वाटत होती पण मानवी तर्क आणि नियमांनी जंगल काम नसते करत. जंगलाचे स्वतःचे नियम आहेत आणि ते जंगलातल्या प्रत्येक घटकाकडून फार शिस्तीने पाळले जातात. आपण जंगलात घडणाऱ्या सगळ्या घटनांना मानवी दृष्टिकोनातून नाही पाहू शकत.\nमाकडाचे पिल्लू पाहून ५ मिनिट होत नाही तर ड्राइवर बोलला,\nआमच्या उजव्या बाजूला रस्त्याला लागून एक अस्वली आणि तिच्या मागे तीच छोटेसे पिल्लू चालत जात होते. आमची उपस्थिती लक्षात येऊन अस्वली लगेच मागे पळत आली आणि पिल्लाला पाठीवर बसवले आणि पटकन जंगलात दाट झाडीमध्ये गायब झाली. फोटो काढायला वेळच मिळाला नाही कारण हे सगळं इतक्या पटापट झाले कि मी, ड्राइवर आणि अजून एक जण असे तिघंच अस्वली आणि तिच्या पिल्लाला पाहू शकलो. आपल्याकडे बोथ्याच्या जंगलात गेल्या वर्षी प्राणिगणना करताना अस्वले पहिली होती पण बोथ्याची आणि इथली अस्वले एकाच प्रजातीचे असूनही इथली अस्वले आकाराने बऱ्यापैकी मोठी आहेत. कदाचित उत्तम अधिवास क्षेत्रामुळे इथल्या अस्वलांचा आकार मोठा होत असेल. पुढे थोडं गेल्यावर ६-७ रानडुकरे दिसली.\nSTR च्या पश्चिमेला तवा जलाशय आहे त्याच पाणलोट क्षेत्र पकडून जवळपास १० टक्के भाग या जलाशयाने STR चा व्यापलेला आहे. गेला पावसाळा विशेष झालेला नसल्याने पाणलोट क्षेत्र बऱ्यापैकी कोरडे झालेले होते. त्यावर हिरवळ होती. गवत खायला अनेक तृणभक्षी प्राणी तेथे येतात.\nतेथून जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला रानगवा चरताना दिसला. पाळीव बैलापेक्षा आकाराने आणि वजनाने तिप्पट असलेला तो एक नर होता. थोडा वेळ गाडी थांबवून सगळ्यांनी फोटो काढले. आमची गाडी तेथे थांबलेली त्याला पसंत नसावे कारण लगेच तो फुत्कार करून गाडी कडे चालायला लागला. आम्ही सगळेच घाबरलो. कारण रानगवा माणसांवर हल्ले करण्यात कु-प्रसिद्ध आहेत. आमच्याकडे येण्यासाठी त्याने २-३ हि पावले टाकले नसतील तर लगेच आमच्या ड्राइवरने सराईतपणे गाडी सुरु करून रस्यावर गाडी पळवायला सुरु केली होती. गाडी निघून गेली पाहताच रानगवा पुन्हा मुकाट्याने खाली मान घालून चरायला लागला आणि गाडीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हायसे आले.\nमागे बसल्याने अंगावर धूळ खूप उडत होती तरीही मी जिप्सी सफारी मस्त enjoy करत होतो. बरेच प्राणी दिसत होते आता फक्त वाघ तेवढा दिसावा अशी कामना करत होतो.\nआम्हाला जंगलात येऊन अर्धा तास झाला असेल आणि चुरना यायला अजून एक तास बाकी होता. दिवस पण बऱ्यापैकी मावळत होता. सहा वाजून गेले होते. आम्ही अजूनही जलाशयाच्या डाव्या बाजूने जात होतो. अचानक उंच गवत दिसायला. दोन्ही बाजूला ४-५ फूट उंच गवत आणि त्याच्या मधून आमची जिप्सी जात होती. अचानक माझ्या बाजूला बसलेले सुहेल सर बोललो,\n“अरे वो देखो टायगर.”\nरस्त्याच्या उजवीकडून, जलाशयाच्या बाजूने एक वाघ रस्त्याकडे चालत येत होता. ड्राइवर ने गाडी जागेवरच थांबवली. सगळेच एकदम स्तब्ध होऊन वाघ पाहत होते. मी पहिल्यांदाच खुल्या जंगलात वाघ पाहत होतो.\nवाघ गवतातून चालत रस्त्यावर आला गाडी पासून अंदाजे ६०-७० फूट अंतरावर असेल. मला वाटलं तो रस्ता ओलांडून डावीकडे गवतात शिरेल आणि दिसेनासा होईल. पण नशिबात व्याघ्रदर्शनाची वेळ इतकी अल्प नव्हती. वाघ रस्त्यावर लागून आमच्या पुढे रस्त्यावर चुरना दिशेने चालायला लागला.\nमी अक्षरश: श्वास रोखून सगळं पाहत होतो. वाघ चालायला लागल्यावर मग लक्षात आलं कि कॅमेरा आपल्या गळ्यात लटकवलेला आहे आणि आपण फोटो काढायला पाहिजे.\nएव्हाना इतरांच्या कॅमेराचे शटर cluck cluck आवाज करायला लागले होते. एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळ्याचा चष्मा खाली नाकावर सरकवून कॅमेरा डोळ्याला लावला. छाती जोरात धडधडत होती हात कापत होते त्यामुळे धड फोटो पण काढता येत नव्हते. २-३ दीर्घ श्वास घेतले, वाघ प्रत्यक्ष बघतोय म्हणून नशिबाचे मनोमन आभार मानले आणि मग वाघ फोकस करून फोटो घ्यायला सुरवात केली.\nमहाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी नेपाळच्या राजाची…\nसातशे वर्ष जुन्या या रहस्यमयी मंदिरावरून इंग्रजांनी भारतीय…\n“ही वाघीण आहे आणि समोर २ km अंतरावर एक नाला आहे त्यात तिने तिची ३ पिल्ले लपवलेली आहेत. आता हि तिकडेच जात असेल.”\nवाघीण आमच्या समोर शांतपणे चालत होती. आमची किंवा आमच्या गाडीची फारशी दखल तिने घेतलेली दिसत नव्हती. साठ-सत्तर मीटर चालत गेली कि मध्येच ती थांबायची बाजूच्या गवतावर मूत्र विसर्जन करायची. आपल्या प्रदेशाची सीमा इतर वाघांना दर्शविण्याचा त्यामागे हेतू होता.\nजंगलाचा हा भाग माझा आहे इथे राहणे आणि शिकार करणे हा माझा अधिकार आहे यात दुसऱ्या कोणी येऊ नये आणि आलाच कोणी तर त्याला हाकलून लावायची धम्मक माझ्यात आहेत हा धमकीवजा संदेश ती मुत्राच्या शिडकाव्यातून जंगलातल्या इतर शिकारी प्राण्यांना देत होती.\nजेव्हा वाघीण माजावर म्हणजे गर्भधारणेसाठी उत्सुक असते तेव्हा परिसरातील नर वाघांना आपण समागमासाठी तयार आहोत आणि जोडीदार शोधतोय हे कळविण्यासाठी मात्र ती झाडाच्या बुंध्यावर शक्य तितक्या उंचीवर मूत्राचा फवारा मारते. तेव्हा खाली जमिनीवर ती मूत्र विसर्जन करीत नाही. जेणेकरून हवेद्वारे तिच्या मूत्राचा विशिष्ट वास दूरपर्यंत पसरेल आणि नर वाघ तो पकडतील व त्या वासाच्या सहाय्याने ते वाघिणीपर्यंत पोहचतील. मात्र गर्भार राहिल्यावर पुन्हा माजावर येईपर्यंतच्या काळात ती खाली जमिनीवर मूत्र विसर्जन करते त्यावेळेस फक्त आपल्या प्रदेशाची सीमा निश्चिती करणे हाच तिचा हेतू असतो.\nविशेष सांगायची गोष्ट म्हणजे वाघाच्या मूत्राचा वास बासमती तांदळाच्या भातासारखा येतो. रस्त्याच्या बाजूला जिथे ती वाघीण मूत्राचे शिडकावे करत जायची तिथे आमची गाडी आली कि तो वास यायचा. जणूकाही बाजूला बासमती तांदूळ शिजत आहे असं वासाहून वाटायचे. वाघांविषयीची हि बाब मला पहिल्यांदाच माहित होत होती.\nदहा मिनिटे झाली असतील वाघीण आमच्या समोर चालत होती आणि आमची गाडी पुरेसे अंतर ठेवून तिच्या मागे तिच्याच गतीने जात होती. नंतर एक उजवीकडे उतार असलेले वळण लागले आणि पुन्हा रस्ता वर येऊन डावीकडे वळण घेत होता. आम्ही मागेच थांबलो त्यामुळे वाघिणीचे चांगले फोटो काढता आले. वर डावीकडे वाघिणीने वळण घेतल्यावर एका उंच सागाच्या झाडावर माकडे आवाज करत होती.\nवाघासारख्या शिकारी प्राण्याला पाहून माकडे इतर प्राण्यांना सावध करत असतात. रस्त्याच्या बाजूला गवताच्या पलीकडे चरत असलेले चितळ माकडाच्या आवाजाने सावध झाले आणि एका क्षणात परिस्थितीचा अंदाज येऊन जंगलात दिसेनासे झाले. गाडीची उंची आणि त्यातही मी उभा राह्ल्��ाने आणि माझी उंची सव्वा सहा फूट असल्याने उंच गवत असूनही आजूबाजूला काय सुरु आहे हे मला स्पष्ट दिसत होते.\nपुढे काही अंतरावर रस्त्याच्या डावीकडे गवतापलीकडे जंगलाच्या बाजूने रानगव्याचा कळप चरत होता. उंच गवतामुळे वाघीण त्यांना नक्कीच दिसत नव्हती पण वाघीण ला मात्र रानगवे चरत असल्याची जाणीव होती कदाचित वासाने तिने ओळखले असेल. ती डावीकडे गवतात दबकून सावध पावले टाकायला लागली आणि शिकार करण्याच्या पवित्र्यात होती आणि तेवढ्यात एक माकड जोरजोरात ओरडायला लागले. माकडाच्या आवाजाने रानगवे सावध झाले आणि कळपातील मुख्य नर (Alfa Male) जोरात फुत्कार करायला लागला. कळपातील माद्या आणि पिल्ले पळत दूर गेली मात्र नर जागेवर उभा होता.\nमुख्य नरावर कळपाच्या रक्षणाची जबाबदारी असल्याने तो परिस्थितीचा अंदाज घेत होता. माकडे हि जंगलातील वॉचमन असतात कोणताही शिकारी प्राणी त्यांना दिसला कि घाबरून झाडावर उंच जातात आणि तेथून जोरात आवाज करून सगळ्या जंगलाला सावध होण्याचा इशारा देतात. बर नेमका कोणता प्राणी आहे हे मात्र माकडांच्या आवाजातून नेमके कळत नाही. वाघ, बिबट्या, लांडगा, अस्वल, रानकुत्री कि किरकोळ भेकड असो दिसलं कि आवाज करायचा एवढं काम माकडे तत्परतेने करतात. कधीकधी जर एखादा साप झाडावर चढला आणि तो माकडांना दिसला तर हे पूर्ण जंगल डोक्यावर घेऊन जोरजोरात आवाज करायला लागतात.\nएकूण काय तर माकडांच्या आवाजाने काहीतरी धोका आहे आहे हे लक्षात येते पण त्या धोक्याचे स्वरूप नेमके किती आणि केवढे आहे याचा अंदाज इतर प्राण्यांना येत नाही. त्यामुळे माकडांच्या आवाजावर विसंबून न राहता परिस्थितीचा अचूक अंदाज घ्यावा म्हणून मुख्य नर आपल्या भारदस्त शरीर, मजबूत-टोकदार शिंगे आणि जबरदस्त ताकदीवर विश्वास ठेवून आपल्या जागेवरच ठाम उभा होता आणि वाघ असला म्हणून काय झाले तरी एवढ्या मोठ्या नराची शिकार करणे त्याला शक्य नसते.\nवाघीणला उभ्या असलेल्या नराचा अंदाज आला आणि ती पुन्हा आपल्या रस्त्याला लागली. मी मात्र थोडा नाराज झालो आतापर्यंत TV वर वाघाला शिकार करताना पहिले होतो आणि आता प्रत्यक्ष जंगलात वाघाची शिकार पाहण्याची संधी हुकली होती. पण वाघ बघायला मिळाला हेही नसे थोडके म्हणून खूप समाधानी वाटत होते. चांगलीं वीस मिनिटे झाली असतील वाघीण आमच्या समोर चालत होती आणि आम्ही तिच्या मागेमागे. ���ांगलाच अंधार पडायला लागला होता. आम्हाला अजून बरंच दूर जायचे असल्याने ड्राइवर चिडचिड करत होता. त्याला वाघ रोजच दिसतात त्यामुळे त्यामुळे त्याला वाघ पाहण्याचे कौतुक न वाटणे स्वाभाविक होते.\nनाही म्हणता आम्ही सगळेच वाघ पाहण्याच्या सुखद धक्क्यातून बऱ्यापैकी सावरलो होतो. सगळ्यांना वाघाचे फोटो पण अपेक्षेपेक्षा भरपूर मिळाले होते. अंधार बराच पडत होता त्यात आम्हाला अजून बराच प्रवास करायचा होता आणि आमचे व्याघ्रदर्शन भरपूर वेळ चालले होते त्यामुळे हि वाघीण केव्हा रस्त्याच्या बाजूला जाते आणि आम्ही समोर जाऊ शकू याचीच सगळे वाट पाहत होते. शेवटी समोर रस्ता डावीकडे नव्वद अंशात वळत होता तिथे वाघीण रस्ता सोडून उजवीकडे नव्वद अंशात वळाली आणि जंगलात दिसेनासी झाली.\nड्राइवरने गेयर टाकला’ accelerator वर पाय ठेवला आणि भरधाव वेगात मागे धूळ उडवत आमची जिप्सी जंगलातून अंधार चिरत निघाली. त्या दिवशी नशिब फारच जोरावर होते. वाघीण जाऊन १० मिनिटे होत नाही आली तर २ सायाळ आमच्या गाडीसमोरून रास्ता ओलांडून गेले. त्या दिवशी नशीब जोरावर होते म्हणायचे कारण एकच कि त्या दोन तासाच्या प्रवासात वाघासोबत इतरही बरेच प्राणी बघायला मिळाले. रात्री आठ वाजता चुरना कॅम्पला पोहचलो. जेवण करून झोपायला दहा वाजले. रस्त्यात वाघिण पाहिल्याच्या प्रसंगाची दृश्ये डोळ्यांसमोर तरळत केव्हा झोप लागली समजलेच नाही.\nदुसऱ्या दिवशी वॉचटॉवर रस्त्यावर एक नाल्या जवळ आम्ही गाडी थांबवली आणि पक्षी निरीक्षण करण्यासाठी तेथे उतरलो असता नाल्याच्या काठावर मगर दिसले आम्हाला पाहताच पाण्यात शिरले. नदीतील म्हणजे गोड्या पाण्यातील मगरे आकाराने फारच छोटी असतात. तिथं बाजूच्या जंगलात माकडाचा आवाज यायला लागला. कोणीतरी शिकारी प्राणी असल्याचा तो संकेत होता. ड्राइवर बोलला बिबट्या किंवा वाघ असेल. पण जंगल दाट असल्याने आम्हाला दिसत काहीच नव्हते.\nमाकडाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करत आम्ही पक्षी निरीक्षण सुरूच ठेवले. तेवढ्यात ड्राइवरला वाघ नाला ओलांडून जाताना दिसला. आम्ही बघे पर्यंत तो पुन्हा जंगलात नाहीसा झाला होता. लगेच २ मिनिटात वाघ ज्या बाजूला नाला ओलांडून गेला होता तिकडेच कावळे ओरडायला लागले. वाघाने काल परवा केलेली शिकार लपवून ठेवली असेल आणि कावळ्यांना ती सापडल्याने ते त्यावर ताव मारत असतील पण वाघ तिथं आल्याने वाघाने कावळ्यांना हाकलून लावले असेल त्यामुळे ते आवाज करत होते. पुन्हा थोडक्यात वाघाला पाहण्याची संधी थोडक्यात हुकली होती.\nदुपारी आम्ही धाई कॅम्पला पोहचलो. तिथं असलेल्याला कर्मचाऱ्याला आम्ही काल वाघ बघितला असे सांगितले तर तो बोलला त्याचे फोटो आहेत का मी लगेच कॅमेरा on करून त्याला फोटो दाखवले. त्याने त्याच्या जवळचे एक booklet काढले त्यात STR मधल्या वाघांचे डावी आणि उजवीकडून घेतलेले फोटो होते. ते फोटो सगळे Trap Camera मधून घेतलेले होते.\nजंगलात वनविभागाचे कर्मचारी प्राण्यांचे नेहमीचे रस्ते अथवा पाणवठ्याच्या ठिकाणी दोन ट्रॅप कॅमेरे समोरासमोर लावतात. त्या कॅमेरा समोरून एखादा प्राणी गेल्यास त्याचा फोटो काढला जातो. या कॅमेरातून एखादा मिनिट व्हिडिओ शूटिंग पण घेता येते. motion sensor अथवा infrared sensor किंवा light beam चा trigger म्हणून वापर करण्याच्या तंत्राने हे ट्रॅप कॅमेरे काम करतात. त्यात बॅटरी सेल टाकावे लागतात आणि मेमरी कार्ड चा स्लॉट असतो. तर त्या कर्मचाऱ्यांकडील booklet मध्ये STR मधील सत्तावीस वाघांचे एकाच वेळी डावीकडून आणि उजवीकडून काढलेले फोटो होते. प्रत्येक वाघाच्या अंगावरील पट्टे वेगवेगळे असतात अगदी आपल्या बोटांच्या ठश्यांप्रमाणे.\nत्याने लगेच booklet ची पाने चाळायला सुरवात केली. काल वाघ पहिला ती वाघीण होती हे मुद्दाम मी सांगायचे टाळले पण त्याने कॅमेरातील फोटो पाहूनच हि वाघीण असल्याचे लगेच सांगितले. मीही त्याच्यासोबत कॅमेरा मधल्या फोटोतील वाघिणीच्या अंगावरील पट्टे त्याच्या जवळील booklet मधील कोणत्या फोटो सोबत जुळतात ते शोधायला लागलो. मी काढलेल्या फोटो मध्ये वाघिणीची डावी बाजू स्पष्ट आलेली होती. दोनच मिनिटात एका फोटो सोबत कॅमेरातील वाघिणीचे पट्टे अचूक जुळाले. आम्ही पाहिलेली वाघीण T3 Female असल्याचे सिद्ध झाले. कॅमेरातील फोटो आणि booklet मधील फोटो दोघांचा सोबत मोबाइलने काढलेला फोटो पोस्ट सोबत टाकत आहेच. STR मध्ये वाघांच्या संवर्धनासाठी तंत्रज्ञानाचा उत्तम वापर वनविभागाकडून होत असल्याचे लक्षात आले.\nBird Survey च्या निमित्ताने दोन दिवस दाट आणि मानवी स्पर्शापासून कोसो दूर असलेल्या जंगलात फिरता आले. खऱ्या अर्थाने जंगल अनुभवता आले.\nहे ही वाच भिडू.\nअसं होत माणूस आणि वाघाचं नात..\nमुख्यमंत्र्यांनी खिश्यातून बंदूक काढली आणि एका हाताने नेम धरून वाघ मारला..\nमुलींनो जंगल सफारीसाठी जाताय \nखूप मस्त लिहिलंस तू भिडू…. आवडलं…. मनमौजी पणे जगण्याचा मार्ग सापडला खरा तुला… आता असच सरफास ट्रेक च वर्णन लिहिशील, आम्हाला निदान वाचताना तरी सरफास अनुभता येईल… पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…. लव यू भिडू…\nखूप छान लिहिले आहे राजपाल. फोटो पण अप्रतिम आहे…\nअस वाटलं की मी स्वतः जंगल सफारीचा अनुभव घेत आहे कॅमेरा के साथ साथ कलम भी बहुत खुबीसे चला ना सिक ग ये भिडू .Eagerly waiting for next article and happy journey\nसत्यपालसिंग आधारसिंग राजपूत says 2 years ago\nलेखकराव अभिनंदन. असेच घरमसाठ फिरा. खूप खूप लिहा. आशिर्वाद.\nइन्स्टाग्रामवर तुझी कलाकारी पाहत होतोच पण हा नवा पैलू पाहायला मिळाला तुझ्या कलेचा.\n आपल्या प्रतिक्रिया पुढील लिखाणासाठी मला प्रेरणादायी असणार आहेत.\nया लेखाच्या मध्यमातून तुझ्या लेखन कौशल्याचं दर्शन तर घडतच,शिवाय तू ज्या प्रकारे वर्णन करतो असे वाटते की आपण स्वतः तिथे आहोत.\nपरवीन बाबीच्या प्रेमापोटी हा ऑस्ट्रेलियन माणूस भारतात आला आणि खलनायक झाला\nभिडू देवेंद्र जाधव\t Sep 23, 2020 0\n८४ वर्षांचा घरोबा संपवून शापूरजी पालनजी टाटासमूहातुन का बाहेर पडले\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nजपानी माणसाने रामायणावर बनवलेला अ‍ॅनीमेशन सिनेमा भारतात रिलीज होऊ दिला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=3584", "date_download": "2020-09-24T00:44:04Z", "digest": "sha1:VBTQ5OE27PEB63TVKPZSZ467TW6GN7XZ", "length": 4955, "nlines": 68, "source_domain": "m4marathi.com", "title": "न प्रदर्शित झालेला चित्रपट…..TV वर – m4marathi", "raw_content": "\nन प्रदर्शित झालेला चित्रपट…..TV वर\nअभिनय क्षेत्रात आपल्या अनोख्या शैलीसाठी आणि उत्तम कलाकार म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे अमीर .जेव्हा आमिर खानचा चित्रपट चित्रपटगृहात झळकतो तेव्हा चित्रपटगृहाच्याबाहेर चाहत्यांच्या तिकीट खिडकीवर लांबच लांब रांगा लागलेल्या नजरेस पडतात, तसेच सर्वत्र हाऊसफुलचे फलक झळकलेल दिसतात. धूम-३ हे याचे ताजे उदाहरण आहे, ज्याने बॉक्स ऑफीसवरचे सर्व रेकॉर्ड मोडले. गेले काही दिवस चर्चेत असलेले वृत्त म्हणजे अद्याप प्रदर्शित न झालेला आमिर खानचा चित्रपट, फरक एव्हढाच आहे की यावेळी हा चित्रपट रुपेरी पडद्यावर न झळकता टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे. जूनच्या ८ तारखेला रविवारी संध्याकाळी ८ वाजता ‘अॅण्ड पिक्चरवर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रेम, हण��मारी, नाट्य असा फिल्मी मसाला ठासून भरलेला आहे. चित्रपटच्या टीव्हीवरील प्रदर्शनाच्यावेळी ब्रेकदरम्यान आमिर खान दूरध्वनीद्वारे चाहत्यांशी थेट संपर्क साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे. भारतभरातून निवडल्या जाणाऱ्या भाग्यवान विजेत्याला आमिर खानबरोबर चित्रपट पाहाण्याची संधीदेखील मिळणार आहे.\nकामगार नव्हे मी तळपती तलवार आहे .\nपुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर\nझुंझार वादळाचा अस्त …\nमिल्खा सिंगांचा जीवन यज्ञ : भाग मिल्खा भाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/goa/articles/groundnut", "date_download": "2020-09-24T02:05:22Z", "digest": "sha1:A34UKCSGIV2ORGDFPAAVDGAKUR3XCSUN", "length": 18357, "nlines": 241, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nभुईमूगतूरसोयाबीनपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nपावसामुळे होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना\nमहाराष्ट्रात काही भागात हलका ते जोरदार पाऊस झालेला आहे तसेच अजूनही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. पावसामुळे पिकांवर...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अ‍ॅग्रोवन\nकिमान आधारभूत किंमत कायम राहिल- कृषी मंत्री तोमर\nनवी दिल्ली: केंद्रीय कृषिमंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर विविध माध्यमांद्वारे या शंका दूर करीत आहेत. श्री तोमर हे बिल काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करीत आहेत. अध्यादेशात...\nकृषी वार्ता | कृषक जगत\nयोजना व अनुदानकापूसडाळिंबभुईमूगप्रगतिशील शेतीमोहरीगहूकृषी ज्ञान\neNAM च्या माध्यमातून मिळावा आपल्या पिकाला सर्वोत्तम बाजारभाव\neNAM च्या माध्यमातून शेतकऱ्याच्या पिकाला मिळतो पारदर्शक व्यवहारातून सर्वोत्तम बाजारभाव तसेच याचे पाच फायदे या व्हिडिओ च्या माध्यमातून शेवटपर्यंत पहा\nयोजना व अनुदान | पीआयबी इंडिया\nउंच पिकामध्ये पंपाद्वारे फवारणी करायची असेल तर आयडिया\nशेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळा ऊस मोठा झाला की ऊसासारख्या पिकामध्ये आपल्याला फवारणी करता येत नसल्यामुळे अपेक्षित पाहिजे तसे उत्पादन मिळवता येत नाही पण नवीन आयडिया वापरून...\nकृषि जुगाड़ | इंडियन फार्मर\nझिंक अन्नद्रव्याचे पिकांमधील महत्व\nपिकांच्या चांगल्या वाढीसाठी झिंक अन्नद्रव्याची प्रामुख्याने आवश्यकता असते. पिकांचे उत्पन्न व गुणवत्ता टिकवून ठेवायचे असेल तर झिंक वापर योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे....\nव्हिडिओ | डी डी किसान\nभुईमूगपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nभुईमूग पिकावरील पाने गुंडाळणारी अळीचे नियंत्रण\nभुईमूग पिकामध्ये लहान अळ्या पाने पोखरतात. पुढे त्या जवळपासची पाने एकत्र करून किंवा एकाच पानाच्या दोन कडा एकत्र करून गुंडाळी तयार करतात. अशा गुंडाळीत राहून त्या पाने...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nयोजना व अनुदानप्रगतिशील शेतीडाळिंबदुधी भोपळाभुईमूगवीडियोकृषी ज्ञान\nशेतकऱ्यांसोबत आहे आता शेतकरी उत्पादक संघटना\nकिसन बंधू एफपीओ(FPO)हे आधुनिक शेतीचे एक असे प्रगतशील मॉडेल आहे, ज्याद्वारे शेतकरीसंघ शेतीबरोबरच आपल्या पिकांचेही व्यापार करू शकतात. शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाचे...\nव्हिडिओ | इंडिया फर्स्ट\nसंदर्भ:- अ‍ॅगमार्कनेट http://agmarknet.gov.in हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nभुईमूगपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nभुईमूग पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव\nशेतकऱ्याचे नाव- श्री. सवाई हिंगरा मेघ राज्य- राजस्थान टीप- थोयोमेथॉक्झाम १२.६०% + लेम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५०% झेडसी @६० मिली प्रति एकर फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभुईमूगपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nनिरोगी व आकर्षक भुईमूग पीक\nशेतकऱ्याचे नाव:- श्री. मलम रमेश राज्य:- गुजरात टीप:- चलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nफवारणीचा योग्य रिजल्ट का मिळत नाही\nशेतकरी बंधूंनो, आपण पिकाला निरोगी ठेवण्यासाठी, जोमदार वाढीसाठी व तणांच्या नियंत्रणासाठी विविध औषधांची फवारणी करत असतो परंतु आपण योग्य औषधांची निवड करतो का\nव्हिडिओ | डिअर किसान\nभुईमूगपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nभुईमूग पिकातील 'टिक्का' रोगाचे नियंत्रण\nहा रोग बुरशीपासून होतो. ह्या रोगामुळे पानावर ठिपके पडतात. म्हणून यास टिक्का रोग असे म्हणतात. सुरवातीला या रोगाची लक्षणे फक्त पानावरच आढळून येतात. पानावर दोन जातींच्या...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभुईमूगपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nभुईमूग पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव\nशेतकऱ्याचे नाव:- श्री. पिलुकिया उत्तम राज्य:- गुजरात उपाय:- इमिडाक्लोप्रिड १७.८% एसएल @ ४०-५० मिली प्रति एकर फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभुईमूगपीक संरक्षणपीक व्यवस्थापनजैविक शेतीकृषी ज्ञान\nभुईमूग पिकातील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण\n• ही पाने खाणारी अळी अतिशय खादाड व अनेक पिकांवर आढळून येते. • पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत या किडीचा अधिक प्रादुर्भाव आढळतो. • विशेषतः खरीप हंगामात...\nगुरु ज्ञान | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभुईमूगपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nभुईमूग पिकामध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव\nशेतकऱ्याचे नाव:- श्री. राम गोपाळ गुर्जर राज्य:- राजस्थान उपाय:- कार्बोफ्युरॉन ३.००% सीजी @१३.३२ किलो प्रति एकर जमिनीद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभुईमूगपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nभुईमूग पिकातील नागअळीचे नियंत्रण\nया किडीचा ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी पानातील हरितद्रव्ये खाते. या किडीच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन २.८...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभुईमूगपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nभुईमूग पिकामध्ये अन्नद्रव्ये कमतरता\nशेतकऱ्याचे नाव:- श्री. खुदाबक्ष मेहर राज्य:- राजस्थान उपाय:- सल्फर ९०% @६ किलो प्रति एकर जमिनीद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nट्रॅक्टर चालित स्प्रे पंप\nया शेती पद्धतीमध्ये शेतीशी निगडित विविध व्यवसाय व पिक पद्धती यांची योग्य सांगड घालून उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा पुनर्वापर दुसऱ्या व्यवसायासाठी करून खर्चात कपात...\nस्मार्ट शेती | शर्मा अ‍ॅग्रीकल्चर धार\nसोयाबीनमुगउडीदभुईमूगपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nआपल्या पिकात 'हि' कीड आहे का\nपावसाळ्यास सर्वत्र आढळून येणारी कीड म्हणजे (मिलिपिड) वाणी कीड, काही ठिकाणी याला पैसा देखील संबोधले जाते. या किडीचा सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भुईमूग किंवा कापूस या पिकांमध्ये...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभुईमूगपीक सं��क्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nभुईमूग पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव\nशेतकऱ्याचे नाव:- श्री. बालवीर सिंग राज्य:- राजस्थान उपाय:- थायोमेथॉक्झाम १२.६०% + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५०% झेडसी @६० मिली प्रति एकर फवारणी करावी\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/places-to-visit-in-pakistan/", "date_download": "2020-09-24T01:39:02Z", "digest": "sha1:JPMVDCF7HK7QEVC267JL44J6HTKKYEXX", "length": 1527, "nlines": 24, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "places to visit in pakistan Archives | InMarathi", "raw_content": "\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nपाकिस्तान इतका सुंदर असेल अशी कधी कल्पना देखील केली नव्हती\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === पाकिस्तानचं नाव काढलं की आपल्यासमोर उभा राहतो एक\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/20-students-of-sangli-in-scholarship-merit-list-700207/", "date_download": "2020-09-24T02:26:02Z", "digest": "sha1:6POBRNTUWZAYFEW4RYNAOYZ6DDSD2ZMD", "length": 10878, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत सांगलीतील २० विद्यार्थी | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nशिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत सांगलीतील २० विद्यार्थी\nशिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत सांगलीतील २० विद्यार्थी\nशिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील २० विद्यार्थी झळकले असून त्यामध्ये चौथीचेच ७ आणि सातवीच्या १३ जणांचा समावेश आहे.\nशिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील २० विद्यार्थी झळकले असून त्यामध्ये चौथीचेच ७ आणि सातवीच्या १३ जणांचा समावेश आहे. सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागातून श्रेयश बाळासाहेब यादव व चौथीमध्ये तेजस्विनी भिलवडे यांनी गुणवत्ता यादीत चौथे स्थान तर जिल्ह्यात पहिले स्थान पटकावले आहे. जिल्ह्यातील ८७२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.\nचौथीच्या शिष्यवृत्तीसाठी ३१ हजार ८६२ विद्यार्थ्यांची नोंद���ी झाली होती. त्यापकी ३० हजार ४३० मुलांनी परीक्षा दिली. त्यापकी १६ हजार ६२७ विद्यार्थी पास झाले असून ५३ टक्के निकाल लागला आहे. ५ हजार ४८५ विद्यार्थ्यांना ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. ४३६ जणांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.\nसातवीच्या शिष्यवृत्तीसाठी २४ हजार ५३५ जणांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल ४२.३२ टक्के लागला असून १४ हजार ८३० विद्यार्थी पास झाले आहेत. यापकी ४३६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nपाउस मोप हुईल, रब्बीचा पेरा चांगला साधेल; मिरजेच्या ब्रह्मनाथ यात्रेतील भाकणूक\nतृप्ती देसाई यांच्याविरुद्ध सांगलीत धमकीची तक्रार\nसत्तेसाठी जे अन्य पक्षांनी केले तेच भाजपानेही केले : चंद्रकांत पाटील\nसांगलीत प्रतिकात्मक गळफास आंदोलनात कार्यकर्त्यांला फास\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 तासगाव बाजारात बेदाण्याला ३९० रुपये भाव\n2 भूकंपतज्ज्ञांची वाहने अडवणा-या सरपंचांसह चौघांना नोटिसा\n3 कॅल्शियम कार्बाईडचा टनभर साठा कराडमध्ये जप्त\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/municipal-corporation-election-in-nagpur-1243510/", "date_download": "2020-09-24T03:04:08Z", "digest": "sha1:SBZQS4YLICLIDRIFYWQNQBI72GPENZXG", "length": 15521, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "महापालिकेची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकही गुच्छ घेऊन वाडय़ावर | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nमहापालिकेची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकही गुच्छ घेऊन वाडय़ावर\nमहापालिकेची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकही गुच्छ घेऊन वाडय़ावर\nभाजपचा एक इच्छुक पदाधिकारी तर ढोल ताशा आणि मोठा केक वाडय़ावर घेऊन पोहचला\nमहापालिकेच्या निवडणुका प्रभाग पद्धतीने घेण्याचे जवळपास निश्चित झाल्यानंतर विविध राजकीय पक्षाचे काही प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवक उमेदवारी मिळावी, यासाठी कामाला लागले आहेत. त्यातील काही इच्छुक तर वरिष्ठाच्या संपर्कात आहेत. या पाश्र्वभूमीवर एरवी कधीही वाडय़ावर न दिसणारे भाजपचे व काही अन्य राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोणी पुष्पगुच्छ तर कोणी केक घेऊन ‘साहेब लक्ष द्या अशी मानसिकता ठेवत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शुभेच्छा देण्यासाठी वाडय़ावर आल्याचे दिसून आले.\nमहापालिकेच्या निवडणुकीला सहा महिन्यांचा कालावधी असताना शहरातील विविध भागात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. यावेळी नाही तर पुढे कधी नाही अशी मानसिकता ठेवून काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. चार वार्डाचा एक प्रभाग करण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला असताना त्या संदर्भात लवकरच अधिसूचना निघण्याची शक्यता आहे. चार वार्डाचा एक प्रभाग ही पद्धत भाजपसाठी अनुकूल असल्यामुळे अनेकांनी उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले असताना त्यातील काही इच्छुकांनी आपापल्या प्रभागात कार्यक्रमाचे आयोजन केले तर काही पुष्पगुच्छ आणि केक घेऊन वाडय़ावर पोहचले. भारतीय जनता युवा मोर्चाची कार्यकारिणी अजूनही जाहीर झाली नसली तरी काही पदाधिकारी मात्र कार्यकारिणीत नको मात्र यावेळी उमेदवारी मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करीत असताना त्यातील काहींनी वाडय़ावर जाऊन वाढदिवसाचे निमित्त साधून गडकरी साहेबांकडे इच्छा व्यक्त केली. भाजपचा एक इच्छुक पदाधिकारी तर ढो�� ताशा आणि मोठा केक वाडय़ावर घेऊन पोहचला आणि त्यांच्यासोबत छायाचित्र काढून घेतले. नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांनी कुठलेही पुष्पगुच्छ किंवा केक आणू नये, असे आवाहन केल्यानंतर अनेक उत्साही कार्यकर्ते मोठमोठे गुच्छ आणि हार घेऊन वाडय़ावर पोहचले होते. पूर्व आणि दक्षिण नागपुरातील काही पदाधिकाऱ्यांनी वाडय़ावर शक्तिप्रदर्शन करीत आपले अस्तित्व निर्माण केले.\nनितीन गडकरी सकाळपासून एकीकडे आलेल्या लोकांच्या शुभेच्छा स्वीकारत असताना दुसरीकडे मात्र काही लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकारी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याची चर्चा करीत होते. एरवी कधीही वाडय़ावर न दिसणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे काही पदाधिकारी याशिवाय राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवराशिवाय उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील मंडळी मोठय़ा प्रमाणात नितीन गडकरी यांना शुभेच्छा देण्यासाठी वाडय़ावर दिसून आली. वाढदिवसाचे निमित्त साधून दक्षिण, पश्चिम, पूर्व नागपूर, मध्य आणि दक्षिण नागपुरात आरोग्य शिबीर, रोजगार आणि समाजातील गोरगरीब अपंगांना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रशासकीय कामात लोकांना येणाऱ्या अडचणी बघता लोकांची कामे लवकर व्हावी, या दृष्टीने प्रशासन आपल्या द्वारी हा उपक्रम पूर्व नागपुरात आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आला मात्र, त्या ठिकाणी अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या नावाचे मोठे होर्डिग लावले होते. गडकरी यांचा वाढदिवस नागपूर शहरात विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागात आणि वाडय़ाच्या अवतिभोवतीचा परिसर होर्डिगने सजवला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ ��ांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 भूखंड नियमितीकरणाचा तिढा कायम\n2 अभियांत्रिकी, व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये बंद पडण्याचा सपाटा\n3 नागपुरात ‘स्वॅप’ पद्धतीचे पहिले किडनी प्रत्यारोपण\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/different-programs-on-125th-birth-anniversary-of-dr-ambedkar-1225032/", "date_download": "2020-09-24T00:45:37Z", "digest": "sha1:K4CECFGPNWHF24KHDTDLV4BXNYSJRHW6", "length": 11920, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम\nआंबेडकरांच्या जीवनावर आधरित ‘द ट्र सन ऑफ इंडिया’ हा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ११ ते १४ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. वाशी सेक्टर ३० येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये चार दिवस चालणाऱ्या सोहळ्याचे उद्घाटन ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता माजी मंत्री गणेश नाईक याच्या हस्ते होईल.\nदुपारी १ वाजता दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मिलिंद कांबळे हे डॉॅ. आंबे��कर यांच्या जीवनातील विविध पलूंबाबत माहिती देणार आहेत. त्यानंतर खादी ग्रामोद्योगाचे माजी व्यवस्थापकीय संचालक के. डी. कांबळे यांचे ‘डॉ. आंबेडकर आणि उद्योग विचार’ या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी ३ वाजता महात्मा जोतिबा फुले यांचे शिल्प व चित्र प्रात्यक्षिक नामवंत चित्रकार व शिल्पकार साकारणार आहेत.\nसायंकाळी ६ वाजता आंबेडकरांच्या जीवनावर आधरित ‘द ट्र सन ऑफ इंडिया’ हा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे. त्याचप्रमाणे १२ एप्रिल रोजी सकाळी ११पासून छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे चित्र व शिल्प सुप्रसिद्ध चित्रकार व शिल्पकारांकडून साकारण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता मुंबई विद्यापीठाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. किशोर गायकवाड हे बाबासाहेबांच्या जीवनावार तसेच के.ई.एम. रुग्णालयाचे विभागप्रमुख डॉ.आर.आर.शिंदे आरोग्य विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ६ वाजता वेध थिएटर निर्मित ऐतिहासिक महानाटय़ राजा सम्राट अशोक सादर होणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसमरसता शब्दाचा शासकीय कामकाजात वापर\nबार्टीला पूर्णवेळ महासंचालकांची प्रतीक्षा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड\nडॉ. आंबेडकर यांच्या ‘माऊली’चे स्मारक रखडलेलेच\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 एनएमएमटीच्या थांब्यावर बसच्या वेळा झळकणार\n2 ढोल ताशे, लेझीमचा ताल.. रथांची शोभा\n3 तिरुपती बालाजी मंदिरासाठी बेलापूरमध्ये लाल गालिचा\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/krishi-vasant-2014-exibition-365316/", "date_download": "2020-09-24T03:11:15Z", "digest": "sha1:66VH5PTCQVM5KQERG3HASQ5E3RLDI2AW", "length": 13614, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तालुक्याच्या ठिकाणी बसून शेतकरी पाहणार कृषी प्रदर्शन! | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nतालुक्याच्या ठिकाणी बसून शेतकरी पाहणार कृषी प्रदर्शन\nतालुक्याच्या ठिकाणी बसून शेतकरी पाहणार कृषी प्रदर्शन\nकेंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषी वसंत २०१४ ’ या राष्ट्रीय स्तरावरील कृषी प्रदर्शनाचे थेट प्रक्षेपण संकेतस्थळाद्वारे पाहण्याची व्यवस्था केली आहे.\nएखाद्या मोठय़ा कृषी प्रदर्शनाला जाऊन आधुनिक शेतीबाबतची माहिती जाणून घेण्याची अनेक शेतकऱ्यांची इच्छा असते. पण, शेती किंवा इतर कामांमुळे सर्वाना प्रदर्शनाला जाणे शक्य होतेच असे नाही. पण आता पुढील आठवडय़ात नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शन तालुक्याच्या ठिकाणाहून पाहणे शक्य होणार आहे. शासनाच्या कृषी विभागाने कृषी प्रदर्शनाचे थेट प्रक्षेपण संकेतस्थळाद्वारे पाहण्याची व्यवस्था केली आहे. त्याच बरोबर पुणे जिल्ह्य़ातील अकरा तालुक्यांतील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून खास व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे प्रदर्शनातील अत्याधुनिक सुविधा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन तालुक्याला बसून शेतकरी घेणार आहेत.\nकेंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषी वसंत २०१४ ’ हे राष्ट्रीय स्तरावरील कृषी प्रदर्शन ९ ते १३ फेब्रुवारी रोजी नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन येथे होणार आहे. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याच बरोबर विविध कृषी तज्ज्ञांचा परिसंवाद आणि चर्चा होणार आहे. यामध्ये तज्ज्ञांचे आधुनिक शेती करण्यावरील मार्गदर्शनाचा लाभ प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे. या प्रदर्शनाला देशभरातून तीन लाखांपेक्षा जास्त शेतकरी, शास्त्रज्ञ, अधिकारी, व्यापारी, ग्राहक भेट देण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्य़ातून चार हजार शेतकरी भेट देणार आहे.\nपुणे जिल्ह्य़ातील ज्या शेतक ऱ्यांना नागपूर येथे हे प्रदर्शन पाहण्यासाठी जाणे शक्य होणार नाही. त्यांच्यासाठी तालुकास्तर कृषी प्रदर्शनाचे संकेतस्थळावरून थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्य़ातील बारामती, इंदापूर, जुन्नर, खेड, आंबेगाव, पुणे, हवेली, भोर, दौंड, शिरूर, मुळशी, मावळ, वेल्हा आणि सासवड अशा तेरा तालुक्यांतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पाच दिवस हे प्रदर्शन पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. www.india.gov.in आणि agriwebcast.nic.in या संकेतस्थळावर हे प्रदर्शन पाहता येणार आहे. कृषी विभागांर्तगत व पणन मंडळार्तगत समाविष्ट कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी प्रदर्शन पाहण्याची सोय केली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे अवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे संचालक जीवन बुंदे यांनी केले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्य��डी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 चिमुकल्या विद्यार्थ्यांची रिक्षा ‘भक्कम’ होणार तरी कधी\n2 धमक असल्यास अजितदादांनी लोकसभा लढवावी – कीर्तिकर\n3 शिरूरच्या पराभवाचे राष्ट्रवादीला ‘कोडे’; दिलीप वळसे, लांडे यांनी उलगडले ‘गुपित’\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://findallinone.com/mr/advert-category/hotel-resta/", "date_download": "2020-09-24T01:54:28Z", "digest": "sha1:7C7PTWCNPPD2FR2YPR6GYDJRCA62MLHV", "length": 1612, "nlines": 21, "source_domain": "findallinone.com", "title": "Hotel/Restaurant | हॉटेल/उपहारगृह – FIND", "raw_content": "\nकोकणी चव नॉन व्हेज हॉटेल\nता. महाड, जि. रायगड \nदावत रेस्टॉरंट - व्हेज / नॉन व्हेज\nशिवाजी राऊड, आयसीआयसीआय बँक, महाड, रायगड | गिरीश चंद्रकांत पयेलकर 7350517111 / 02145223786\nहॉटेल अलंकार लॉजिंग, बोर्डिंग व परमिट रूम\nरोहिदास नगर, शिवाजी रोड, एस.टी.स्टँडजवळ, ता. महाड, जि. रायगड | श्री.लक्ष्मण महादेव कळमकर - 02145222757 / 02145225608\nहॉटेल आम्रपाली (परमिट आणि रेस्टॉरंट)\nशिवाजी चौक जवळ, चवदार तळे रोड, ता. महाड, जि. रायगड | अमर गोविंद शेडगे - 9850884804 / 9921247386\nहॉटेल अप्सरा - पार्सल सुविधा\nता. महाड, जि. रायगड \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-prakash-sutar-islampur-dist-sangli-has-gained-market-his-best-quality", "date_download": "2020-09-24T02:23:16Z", "digest": "sha1:3AU6AU3NHLOK43DNOICXACN5OXD6Y3UH", "length": 23643, "nlines": 199, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, Prakash Sutar from Islampur, Dist. Sangli has gained market for his best quality tummeric powder with good brand. | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसुतार यांनी तयार केला दर्जेदार हळद पावडरीचा ब्रॅंड\nसुतार यांनी तयार केला दर्जेदार हळद पावडरीचा ब्रॅंड\nबुधवार, 24 जुलै 2019\nसौंदर्यप्रसाधनांसाठी आंबे हळदीच्या पावडरीला मागणी आहे. त्याचा अधिक वापर करण्याचा मानस आहे.\nड्रायरमध्ये वाळवलेल्या हळदीत कुरक्युमीनचे प्रमाण २.८६ टक्के हते. यामुळे ही हळद कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी अधिक उपयुक्त आहे. हळदीच्या याच वैशिष्ट्यांचा वापर करून त्यास अधिक बाजारपेठ देण्याचा प्रयत्न आह��.\nसांगली जिल्ह्यात इस्लामपूर येथील प्रकाश परशुराम सुतार यांनी महाविद्यालयात ३५ वर्षे अकउंटंट पदावर नोकरी केली. सेवानिवृत्तीनंतर आरामदायी जीवन जगण्यापेक्षा घरची शेती आणि त्यावर आधारित उद्योग सुरू करण्याचे त्यांनी ठरवले. आज स्वतःच्या ५० गुंठ्यांतून हळदीचे उत्पादन व त्यापासून दोन-तीन प्रकारच्या पावडरींचे उत्पादन घेण्यास त्यांनी सुरवात केली आहे. ज्युपिटरफ्लक्स नावाच्या पाऊच पॅकिंगद्वारे आपल्याच गावात या हळद पावडरीला त्यांनी मार्केटही मिळवले आहे.\nसांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका ऊस, द्राक्षाच्या शेतीसाठी प्रसिध्द आहे. सांगली ही हळदीची मोठी बाजारपेठ म्हणून देखील तेवढीच प्रसिध्द आहे. याच तालुक्यातील इस्लामपूर येथील प्रकाश परशुराम सुतार यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. घरची शेती होती. त्यामुळे लहानपणापासूनच शेतीचाही अनुभव होता. बी. कॉम पदवी घेतल्यानंतर ते इस्लामपूर येथील महाविद्यालयात नोकरीत रुजू झाले. तेथीलच दोन महाविद्यालयांमधून त्यांनी ३५ वर्षे अकाउंटंटची नोकरी केली. गावातच नोकरी असल्याने उर्वरित वेळेत ते शेतात जाऊन काम करायचे. सन २०१३ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर मग आरामदायी जीवन जगण्यापेक्षा पूर्णवेळ शेतीलाच वाहून घेतले.\nशेतीत हळदे हे मुख्य पीक ठेवले. सेलम वाणाची निवड केली.\nसुतार यांनी हळदीचे उत्पादन तर घेतले. त्या वेळी पिकवलेली हळद विकण्यापेक्षा पावडर करून विकल्यास अधिक फायदा होईल ही बाब ध्यानात आली. मग मूल्यवर्धन करण्याचे विचार डोक्यात सुरू झाले.\nमुलगा पराग गुजरात येथे ‘फूड इंजिनिअरिंग’चा अभ्यासक्रम शिकत होता. तेथे सौर ऊर्जेवरील ड्रायर पाहण्यास मिळाला. त्याने हळद प्रक्रियेविषयी अधिक माहिती दिली. मग ड्रायरची खरेदी झाली.\nसध्या सूर्यप्रकाशात नैसर्गिक पध्दतीने व ड्रायर पध्दतीने हळद वाळवून तिची पावडर तयार केली जाते.\nमहाविद्यालयात नोकरी करत असताना सुतार एका विमा कंपनीचे काम करायचे. त्या वेळी घरोघरी जाऊन ग्राहकांना योजनांची माहिती देत. चार लोकांना भेटल्यास एकजण त्यासाठी तयार व्हायचा. हीच संकल्पना व अनुभव हळद पावडरीसाठी वापरू लागले. पॅकिंग केल्याशिवाय बाजारात उठाव मिळणार नाही हे जाणून त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची माहिती घेण्यास सुरवात केली. पॅकिंग केलेली हळद पावडर मोफत द��ण्यास सुरवात केली. हळूहळू ग्राहकांकडून मागणी येऊ लागली. मग आत्मिवश्वास वाढला. दरम्यान ‘एफएसएआयआय’ संस्थेकडून परवाना घेतला.\nविक्रीसाठी पुढे आले हात\nपरिसरात मेहरबान बाबूराव पाटील अण्णा फार्म शेतकरी उत्पादक कंपनी कार्यरत आहे. या कंपनीत सुतार यांचे मित्र दिग्विजय पाटील यांचा समावेश आहे. त्यांनी हळद विक्रीसाठी मैत्रीचा हात दिला. इस्लामपूर बाहेरील मार्केटमध्ये या हळदीला बाजारपेठ देण्यासाठी दोघांनी एकत्रित प्रयत्न सुरू केले आहेत.\nगुजरात येथे सुतार यांचा भाचा दत्तात्रय आणि मुंबईत भाची सविता राहतात. त्यांनीही आपल्या ठिकाणी या पावडरीची विक्री सुरू करण्याचे ठरवले आहे.\nहळद लागवडीवेळीस आंबे हळदीचे काही गड्डे आले होते. त्यांची स्वतंत्र लागवड केली. सुरवातीला पाच गुंठ्यांत ही हळद होती. त्यातून एक क्विंटल उत्पादन मिळाले. त्याची पावडर केली. त्याची विक्री इस्लामपूर येथील कृषी प्रदर्शनात केली. सौंदर्यप्रसाधनासाठी महिलावर्गाकडून या पावडरीस मागणी आहे. त्यांच्याकडून या पावडरीचे ‘बुकिंग’ केले जाते.\nमहाविद्यालयात नोकरी केल्याने गरजू विद्यार्थ्यांची परिस्थिती सुतार यांना माहीत होती. अशा विद्यार्थ्यांना\nआपल्या उद्योगात कामाचा अनुभव दिला. त्यातून शिक्षणासाठी त्यांना आर्थिक मदत होते.\nसध्या चार विद्यार्थी कामाचा हा अनुभव घेत आहेत.\nसुतार यांच्या हळद उद्योगाची वैशिष्ट्ये\nसुमारे ५० गुंठ्यात २५ किलो वाळलेल्या हळदीचे उत्पादन होते.\nसौर ऊर्जेवरील ड्रायरमध्ये दोन ट्रेंच्या माध्यमातून दोन क्विंटल सुकवणी\nवाळवण्यास सुमारे १५ दिवसांचा कालावधी\nत्यानंतर पॉलिश व पावडरनिर्मिती\nनैसर्गिक वाळवलेल्या पावडरीपासून १३ ते २० क्विंटल\nड्रायरद्वारे वाळवलेल्या हळदीचे २ ते ३ क्विंटल उत्पादन\nज्युपीटरफ्लक्स नावाने ब्रॅंड तयार केला आहे.\nआंबे हळद पावडर- ५० ग्रॅम - ४० रुपये\nसाधी हळद पावडर- ५० ग्रॅम - १५ रुपये\nड्रायर तंत्राद्वारे तयार केलेली पावडर- ६०० रुपये प्रतिकिलो\nनैसर्गिक पध्दतीने वाळवलेल्या हळदीची पावडर- ११० ते १२० रुपये प्रति किलो.\nड्रायर तंत्रावरील हळद- मुंबई, पुणे, हैदराबाद, कोल्हापूर इस्लामपूर\nमुलांना दिले उच्च शिक्षण\nसुतार म्हणाले, की मी खडतर प्रवासातून शिक्षण घेतले. त्याचे महत्त्व माहीत असल्याने मुलांना उच्च शिक्षण देण्याचेच ठरवले. मोठा मुलगा पराग हा फूड इंजिनिअरिंग विषयातील पदवीधारक असून सध्या ओडिसा येथे संशोधक आहे. त्याची पत्नी सौ. नम्रता याच विषयातील पदवीधारक आहे. त्यांनीच हळदीच्या पॅकिंगवरील पोषणमूल्यांची माहिती दिली आहे. लहान मुलगा अमोघ हा पर्यावरण क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी घेतली आहे.\nसंपर्क- प्रकाश सुतार- ९२७२३१६००४\nहळद कर्करोग सांगली sangli इस्लामपूर शेती farming विषय हळद लागवड turmeric cultivation\nसोलर ड्रायरमध्ये हळद अशी वाळवली जाते.\nहळद दळताना प्रकाश सुतार.\nपावडर चाळणीने अशी वेगळी केली जाते.\nहळद प्रक्रिया उद्योगात कार्यरत गरजू विद्यार्थी.\nडाळिंब फळांची प्रतवारी, साठवणूक\nमहाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दशकांपासून डाळिंब एक महत्त्वाचे नगदी पीक बनलेले आहे.\nरब्बी पेरणीपूर्वी जल, मृद संधारण\nसपाट जमिनीवर पेरणी पूर्व बांधणी करण्यासाठी व पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी सारा यंत्रा\nपुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसानंतर आता जोर कमी ह\nवनौषधी लागवडीसाठी निधी असूनही अनास्था\nपुणे: आयुर्वेदात प्रगत असल्याची जगभर शेखी मिरवणारा भारत वनौषधी लागवडीत मात्र पिछाडीवर आहे\nकृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज सादर...\nबुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू\nकपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...\nकोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....\nहलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...\nकृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...\nनाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...\nकुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...\nकाजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...\nसोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...\nऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...\nझेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...\nपावसाचा जोर ओसरणार प��णे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...\nमोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...\nनिर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...\nपावसाचे धुमशान सुरुच पुणे ः राज्यातील काही भागांत...\nजळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...\nयांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...\nनिम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...\nकृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...\nकृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...\nतुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dimag-kharab.blogspot.com/2014/10/", "date_download": "2020-09-24T03:02:14Z", "digest": "sha1:HHPCIAJ6UIH7UC5E4AYUYVL3FLRQR35G", "length": 7742, "nlines": 73, "source_domain": "dimag-kharab.blogspot.com", "title": "माझ्या गजाल्या: October 2014", "raw_content": "\nशाळेत असताना सहामाही परीक्षा संपून दिवाळीची सुट्टी लागली रे लागली की धांदल उडे. सहामाहीचा शेवटचा पेपर आणि दिवाळीचा पहिला दिवस यात 3-4 दिवस मिळत. त्या 3-4 दिवसात किल्ला आणि कंदील बनवणे ही दोन महत्वाची कामे असायची. स्वयंपाक घरात लाडू, करंजी, चकली अश्या पदार्थांची तयारी सुरू असायची आणि अंगणात आम्ही किल्ल्यासाठी माती कालवून बसायचो. दुपारी उन डोक्यावर यायच्या आत किल्ल्याचे काम करायचे. त्याच बरोबर चिवड्याचे पोहे आणि इतर जिन्नस वाळवण्यासाठी अंगणात ठेवले जायचे त्यावर पहारा द्यायचा. दुपारी भर उन्हात बाहेर जायला मनाई असायची म्हणून त्या वेळात आकाशकंदिलाचे काम करायचे. संध्याकाळी उन्हे कलली की पुन्हा किल्ला मोहिम आणि रात्री परत आकाशकंदिल असे दरवर्षीचे वेळा पत्रक असायचे. पुढे शाळा संपल्यापासून किल्ल्याचे काम पुढील पिढीच्या हाती सोपवल्यामुळे केवळ आकाशकंदिल हे मुख्य काम राहीले आहे. यथाव���ाश स्वयंपाक घरात प्रवेश मिळाला आणि चकली, करंजी आणि शंकरपाळी विभागात हातभार लागू लागला. पोटापाण्याला लागल्यावर देखील दिवाळीच्या आधी दोन दिवस आकाशकंदिल हाच मुख्य प्रोजेक्ट असतो. सेवानिवृत्त झाल्यापासून बाबानीं देखील या कामात लक्ष घालण्यात सुरूवात केलीय. कंदिलाची मुख्य कलाकुसर तेच करतात. त्याचीच एक सचित्र झलक. आज ही आम्ही पारंपारीक त्रिकोणी-चौकोनी बाजू असलेला आणि लांबलच्चक शेपटीवाला आकाशकंदिल बनवतो. त्यासाठी बांबूच्या काड्यांचा एक साचा तयार करून ठेवलेला आहे. कंदिलाचे कागद आणि पर्यायाने कंदिलाचा रंग हाच मुख्य आणि एकमेव बदल दरवर्षी असतो. दिवाळी झाली की कंदिल माळ्यावर जपून ठेवणे आणि पुढील दिवाळीच्या आधी \"स्वच्छ घर\" मोहिमे दरम्यान तो साफ करून खाली काढणे हे पहिले काम.\nसाफ केलेला कंदिलाचा साचा.\nकंदिलाच्या कोरीव कामासाठी बाबानीं 2-3 वेगवेगळ्या आकाराचे खीळे टोकाकडून तासून एक छोटेसे Tool Kitच बनवले आहे. त्याचा वापर करून कंदिलाच्या त्रिकोणी आणि चौकोनी बाजूचे कोरीव काम करताना.\nकंदिलाच्या कोपर्‍यानां लावण्यासाठी फुले\nकंदिल बिटा वर्जन ;-)\nधनत्रयोदिशी पहिला दिवा लागतो दारी, कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी\nमोठ्या कंदिलाला कंपनी म्हणून लावयच्या छोट्या छोट्या कंदिलांची जबाबदारी अस्मादिकांची. त्याचा हा एक कोलाज.\n|| शुभ दीपावली ||\nLabels: आवडी-निवडी, दिवाळी, सण, सुट्टी\nहापूस, रायवळ आंबे, काजू, फणस, करवंद या सगळ्या कोकण मेव्याबरोबरच कोकणातल्या समुद्र किनार्‍यावरच्या खार्‍या हवेवर आणि खारवलेल्या माश्यांवर पोसलेला माणूस. कोकणात वाढल्यामुळे सहाजिकच जिभेचे वळण तिरके. तिरकस विचार आणि बोलणे जरा जास्तच रोखठोक. मालवणीसारख्या शिवराळ भाषेवर मनापासून प्रेम. तर आंतरजालावरच्या गाववाल्यांनू मी जा काय लिवनार हाय ता ग्वाड मानून घ्या नाहीतर जावा ****... काय समजलावं\nगजालवाडीतल्या कट्ट्यावर किती लोकं चकाट्या पिटतं आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://karyarambhlive.com/news/2626/", "date_download": "2020-09-24T01:53:07Z", "digest": "sha1:XHZ554QONQAI24QXOQPVTE3KJZI4VA4H", "length": 10799, "nlines": 130, "source_domain": "karyarambhlive.com", "title": "कोरोनाचे आणखी दोन बळी", "raw_content": "\nकोरोनाचे आणखी दोन बळी\nकोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे\nबीड : जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले असून गत 12 तासात आणखी दोघांचा मृत्यू झाला आह��. ही बाब अतिशय चिंताजनक असून बीड जिल्हा आरोग्य प्रशासनासमोर मृत्यूचे प्रमाण रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.\nअंबाजोगाई शहरातील हाऊसिंग सोसायटीतील एका 90 वर्षीय कोरोनाबाधित वृद्धाचा गुरुवारी मध्यरात्री 2 वाजता मृत्यू झाला. तर परळी तालुक्यातील सिरसाळा येथील एका 60 वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने परळी आरोग्य प्रशासनाने स्वॅब घेतल्यानंतर उपचारार्थ अंबाजोगाई येथील कोरोना रुग्णालयात पाठविले. त्याठिकाणी स्वॅबचा अहवाल येण्यापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मध्यरात्री त्याचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, आता मृत्यूसंख्या 24 झाली आहे. दरम्यान, राज्याचा एकंदरीत कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू दर 3.72 इतका असताना बीड जिल्ह्याचा मृत्यूदर मात्र 4.2 च्या पुढे गेला आहे.\nकोरोनाबाधित मृताच्या अंत्यविधिस अंबाजोगाईमध्ये स्थानिकांचा विरोध\nवशिलेबाजीला धक्का; ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरकारी कर्मचारी येणार\nबीड जिल्हा : अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये जिल्हाभरात 210 पॉझिटिव्ह\nअन् मुख्य सचिवांच्या दौर्‍यावर पत्रकारांनी घातला बहिष्कार\n‘राजा’बाबूऽऽऽ; गुन्हेगारांवर नाही पोलीसांचा काबू\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचं कोरोनामुळे निधन\nस्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची पॉलिसी ठरवणार\nमुख्यमंत्री, खा.शरद पवारांमुळे ‘वैद्यनाथ’ला मिळाली थकहमी\nधारूरच्या डोंगरमाथ्यावर स्वादिष्ट रानमेवा\nवैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास राज्य सरकारकडून 10.77 कोटींचा निधी\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचं कोरोनामुळे निधन\nस्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची पॉलिसी ठरवणार\nमुख्यमंत्री, खा.शरद पवारांमुळे ‘वैद्यनाथ’ला मिळाली थकहमी\nधारूरच्या डोंगरमाथ्यावर स्वादिष्ट रानमेवा\nवैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास राज्य सरकारकडून 10.77 कोटींचा निधी\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशा���तसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीडमधील 1, केजचे चौघे पॉझिटिव्ह\nसलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on सलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nबियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on बियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nबीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह\nबालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nJune 17, 2020 June 17, 2020 Comments Off on बालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nदैनिक कार्यारंभ चे हे लाईव्ह न्यूज पोर्टल आहे.\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचं कोरोनामुळे निधन\nस्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची पॉलिसी ठरवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1286095", "date_download": "2020-09-24T03:03:41Z", "digest": "sha1:RNNWYPVI3FNBP2VZ4G7G5MJHP47BTSBJ", "length": 2372, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"कार्बन डायॉक्साइड\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"कार्बन डायॉक्साइड\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:१९, ३१ जानेवारी २०१५ ची आवृत्ती\n१०३ बाइट्सची भर घातली , ५ वर्षांपूर्वी\n२१:१७, ३१ जानेवारी २०१५ ची आवृत्ती (संपादन)\nCzeror (चर्चा | योगदान)\n२१:१९, ३१ जानेवारी २०१५ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nCzeror (चर्चा | योगदान)\n| HeatCapacity = ३७.१३५ ज्यूल प्रति केल्व्हिन मोल\n| Entropy = २१४ ज्यूल प्रति केल्व्हिन मोल\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/166835", "date_download": "2020-09-24T03:01:49Z", "digest": "sha1:OZFAUAMXFYWDBKUAGWT6Y34OQHRNNT7P", "length": 2355, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"भारतीय कम्युनिस्ट पक्ष\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"भारतीय कम्युनिस्ट पक्ष\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nभारतीय कम्युनिस्ट पक्ष (संपादन)\n११:५९, १३ नोव्हेंबर २००७ ची आवृत्ती\n३४ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n१६:४०, २५ सप्टेंबर २००७ ची आवृत���ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (robot Adding: ne:भारत कम्युनिष्ट पार्टी)\n११:५९, १३ नोव्हेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=2698", "date_download": "2020-09-24T02:04:08Z", "digest": "sha1:M3TRS7XHFZYFIRNEM3Y246YFTSWKISAB", "length": 4539, "nlines": 113, "source_domain": "m4marathi.com", "title": "आयुष्याच्या वळणावर…………. – m4marathi", "raw_content": "\nखूप लागलं तर नाही ना\nपाहत पुन्हा चालू पडतो\nक्षणापर्यंत चालतच राहायचे असते\nनेहमी पुढेच टाकायचे असते\nआयुष्य जगताना कितीही दुखः आली तरी\nस्वप्न पाहणे का सोडायचे असते\nजीवन जगताना मरणांतिक वेदना मिळाल्या\nतरीही जगणे का सोडायचे असते …….\n” साहित्य संमेलन एक विलक्षण अनुभव………..”\nखूप लागलं तर नाही ना.\nपाहत पुन्हा चालू पडतो.\nक्षणापर्यंत चालतच राहायचे असते.\nनेहमी पुढेच टाकायचे असते.\nआयुष्य जगताना कितीही दुखः आली तरी.\nस्वप्न पाहणे का सोडायचे असते.\nजीवन जगताना मरणांतिक वेदना मिळाल्या.\nतरीही जगणे का सोडायचे असते …….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/tv-iifa-awards-postpone-due-to-coronavirus/", "date_download": "2020-09-24T00:36:59Z", "digest": "sha1:OK3D4RJ6ANUEANQNW7P5ESY25B7NGDXT", "length": 9806, "nlines": 125, "source_domain": "hellobollywood.in", "title": "कोरोनामुळे आयफा पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्याचा संयोजकांचा निर्णय,केली अधिकृत घोषणा – Hello Bollywood", "raw_content": "\nकोरोनामुळे आयफा पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्याचा संयोजकांचा निर्णय,केली अधिकृत घोषणा\nकोरोनामुळे आयफा पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्याचा संयोजकांचा निर्णय,केली अधिकृत घोषणा\n मध्य प्रदेशात मार्चमध्ये होणारा आयफा पुरस्कार भारतातील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या आयोजकांनी मध्य प्रदेश सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आयोजकांनी शुक्रवारी आयफा पुढे ढकलण्यास सांगितले. लवकरच या कार्यक्रमाची नवीन तारीख जाहीर केली जाईल.\n२१ वे आयफा पुरस्कार २७-२९मार्च रोजी इंदूर येथे होणार होते. बुधवारी मुंबईत आयफाचा एक कार्यक्रम झाला ज्यामध्ये नामांकन, यजमान व कामगिरीची यादी सांगण्यात आली. यावेळी सलमान खान, रितेश देशमुख, मनीष पॉल आणि सुनील ग्रोव्हर हे भारतीय अकादमी पुरस्कारांचे आयोजन करणार ह��ते.\nआयफा पुरस्कारबॉलिवूडमध्य प्रदेशमनीष पॉलमुंबईरितेश देशमुखसलमान खानसुनील ग्रोव्हर\n“गुलाबो-सिताबो”ला अमिताभ यांनी दिले नवीन नाव,आयुष्मान ने दिली प्रतिक्रिया म्हणाला…\nकरीना कपूर खानने इन्स्टाग्रामवर शेअर केला पहिला फोटो, एका दिवसात तिचे बनले लाखो फॉलोअर्स\nसलमान खान विवाहित असून त्याला 2 मुले पहा कोणी केला हा खळबळजनक दावा …\nपूरग्रस्त गावाच्या मदतीला धावला सलमान खान ; 70 घरांची करणार पुनर्बांधणी\nसलमान खानने सहकुटुंब केली श्रीगणेशाची आरती ; पहा व्हिडिओ\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ अभिनेता करणार होता एक था टायगर मध्ये भूमिका\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या…\nआशाताई आमच्या माँ होत्या, त्या आम्हाला पोरकं करून गेल्या ;…\nकृषी विधेयकं झाल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था सुधारण्यास मदत…\nलीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री झरीन खान ; व्हिडिओ शेअर…\nरेणुका शहाणेंनी केली आशालता वाबगावकरांसाठी भावनिक पोस्ट ;…\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण ;…\nतू नेहमीच मला आदरानं वागवलं ; अनुराग कश्यपच्या मदतीला धावून…\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘देवी’ रिव्ह्यू : महिला अत्याचाराचं भीषण वास्तव…\nमुव्ही रिव्ह्यू | तापसीच्या ‘थप्पड’ने पुरुषांची…\nमलंग रिव्ह्यू : रोमान्स, थ्रिल, सस्पेन्स आणि फेमस बदला\n‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र\nसुनील शेट्टीचा हा वर्कआऊटपाहून सेलिब्रिटींनाही बसला धक्का,…\nआता घरबसल्या तुम्हीही होऊ शकता ‘द कपिल शर्मा शो’…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nमुरगांव पोर्ट ट्रस्ट अंतर्गत ‘प्रशिक्षणार्थी पायलट्स’ पदाची भरती\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेंतर्गत 25 जागांसाठी भरती\nनाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांसाठी भरती\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला एनसीबी पाठवणार समन्स\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/articleshow/55190202.cms", "date_download": "2020-09-24T03:23:15Z", "digest": "sha1:5ADFETTQL5XBLLTX5UBDV2FOO3CSG33E", "length": 14372, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअजय - अतुल कृतघ्न : अशोक पत्की\n‘अजय - अतुल यांना केलेल्या मदतीची जाण नाही. स्वप्नील बांदोडकर, अवधुत गुप्ते यांच्यासह मी त्या दोघानां खूप मदत केली, पण आता ते साधी ओळखही दाखवत नाहीत. अजय-अतुल कृतघ्न आहेत,’ अशी जहरी टीका ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी रविवारी केली.\n‘अजय - अतुल यांना केलेल्या मदतीची जाण नाही. स्वप्नील बांदोडकर, अवधुत गुप्ते यांच्यासह मी त्या दोघानां खूप मदत केली, पण आता ते साधी ओळखही दाखवत नाहीत. अजय-अतुल कृतघ्न आहेत,’ अशी जहरी टीका ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी रविवारी केली.\nआमदार सतीश चव्हाण यांनी दिवाळी पाडव्याच्या निमित्याने अशोक पत्की यांच्या ‘सप्तसूर माझे’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रख्यात रंगकर्मी प्रशांत दामले यांनी या कार्यक्रमात पत्की यांची प्रकट मुलाखत घेतली. मुलाखतीच्या ओघात दामले यांनी अजय - अतुल यांच्याबद्दल पत्की यांना प्रश्न विचारला आणि पत्की यांनी आपल्या मृदू शैलीत त्या दोघांवर कठोर शब्दांत बोचरी टीका केली. पत्की म्हणाले, ‘अजय - अतुल सुरुवातीच्या काळात माझ्या घरी येऊन जेवण करायचे. त्यांना अन्न - पाणी - निवारा सुरुवातीच्या काळात मी दिला. पुण्याचे रेकॉर्डिस्ट प्रमोद चांदोरकर यांनी त्यांना मुंबईला आणले. ते मला म्हणाले, हे दोघे होतकरू आहेत. तुमच्याकडे त्यांना राहू द्या. तुमच्याकडून ते काही चांगले शिकतील. चांदोरकर यांच्या शिफारशीमुळे मी माझ्याकडच्या अॅरेंजर्सला बाजूला करून अजय - अतुल यांना मदत केली. त्यांना जेवण - खाण दिले. मीच नाही तर स्वप्नील बांदोडकर, अवधुत गुप्ते यांनीही त्यांना मदत केली. स्वप्नीलने तर काही दिवस त्यांना आपल्या घरी ठेवून घेतले. मी, स्वप्नील, अवधुत यांनी या दोघांना सुरेश वाडकर यांच्या स्टुडिओत जागा दिली. हे वाडकर यांन��� माहिती नव्हते. स्टुडिओतील काम झाल्यावर रात्री दहानंतर या आणि सकाळी दहाच्या आत निघून जा असे त्यांना आम्ही सांगितले होते.’\nस्वतःचे नवीन काय केले\n‘अजय - अतुल काम चांगले करतात,’ असा उल्लेख करून पत्की म्हणाले, ‘त्यांनी स्वतःचे असे काय नवीन केले आहे शाहीर साबळेंची गाणी, पिंगा, फू बाई फू अशी जी जुनी गाणी आहेत त्यांनाच नव्या ढंगात सादर करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. करण जोहर यांनी अजय - अतुल यांना ‘अग्नीपथ’ साठी काम दिले. करण जोहर सकाळीच स्टुडिओत येऊन बसायचे. हे दोघे मात्र सायंकाळी पाच - सहा वाजता यायचे. त्यामुळे करण जोहर संतापले. तुम्हाला आता हिंदीत कोण काम देतो ते पाहतोच असे ते म्हणाले. त्यानंतर आतापर्यंत त्या दोघांना हिंदी चित्रपटात काम मिळालेले नाही.’\nते साधा नमस्कारही करीत नाहीत ...\n‘आम्ही अजय-अतुल यांना मदत केली, पण आता आम्ही समोर दिसलो की ते दुसरीकडेच पाहतात. जणू काही आम्ही त्यांना दिसतच नाहीत. साधा नमस्कारही ते करीत नाहीत. माणूस म्हणून वावरता आले पाहिजे,’ असे शेवटी अशोक पत्की म्हणाले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nवाघदरी तलावात दोघांचा मृत्यू...\nअजिंठा-वेरुळ लेणी पर्यटकांसाठी खुली होणार\nमालेगावच्या मन्सुरी काढ्यासाठी झुंबड...\nमराठा आरक्षणासाठी पायी दिंडी...\nपालिकेच्या खर्चातून महाराष्ट्र दर्शन महत्तवाचा लेख\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nमुंबईडझनभराहून अधिक मंत्र्यांना करोना; कार्यालये झाली 'हॉटस्पॉट'\nदेशसंधी मिळाली तर नक्कीच निवडणूक लढवेन, VRS साठी भाग पाडलंः गुप्तेश्वर पांडे\nक्रीडामुंबई इंडियन्सने कसा मिळवला युएईमध्ये ऐतिहासिक विजय, पाहा फक्त एका क्लिकवर\nसाताराकोयना धरण पावसाने शंभर टक्के भरलं, पाणी सोडण्यात सुरुवात\nमुंबईखासगी कार्यालयांनी रजा न दिल्याने अडकले नोकरदार\nदेशकरोनाचा केंद्रावर मोठा आघात; रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nमुंबईमुंबईत पाणी तुंबल्यावर बोंबा मारणारे तेव्हा मात्र गप्प असतात - शिवसेना\nनागपूर​बार लुटणाऱ्यांची अर्धनग्न धिंड, महाराष्ट्र पोलिस जिंदाबादच्या घोषणा​\nआजचं भविष्यगजकेसरी योग : 'या' ९ राशींना कसा असेल दिवस\nमोबाइल64MP कॅमेऱ्याचा Nokia 8.3 5G स्मार्टफोनचा सेल सुरू, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलरेडमीचा स्वस्त स्मार्टफोन खरेदीची आज संधी, दुपारी १२ वाजता सेल\nकार-बाइक११ लाखांपेक्षा जास्त किंमत, दमदार फीचरची दोन जबरदस्त बाईक लाँच\nमोबाइलजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/shining-chandeliers/", "date_download": "2020-09-24T02:29:03Z", "digest": "sha1:ZQXMEQKXFPL6ORDYJQ2M76ROW5JCUAB4", "length": 3178, "nlines": 80, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#PhotoGallery लखलखती चंदेरी", "raw_content": "\nपुणे: डेक्कन परिसरात जाण्यासाठी महत्वाचा असणारा पूल म्हणून झेड ब्रिज चे महत्व पुणेकरांना आहे. याच झेड ब्रिजवरून काळ सायंकाळी सुर्यास्थाचा असा काही नजारा पाहायला मिळत होता कि जणू काही एखाद्या पर्यटन स्थळावर आल्याचाच भास होत होता. हाच नजर आपल्या कॅमेऱ्यात टिपला आहे दैनिक प्रभातचे फोटोग्राफर सूर्यकांत गावडे यांनी\nजीवनगाणे : आनंदी मन\nनोंद : मार्ग खडतर; मात्र आशा जिवंत\nचौफेर : जड झाले “ओझे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://dimag-kharab.blogspot.com/2012/08/blog-post.html", "date_download": "2020-09-24T01:47:43Z", "digest": "sha1:4KKP443NVACDMKTOEZMCRVZIW6I7QNQB", "length": 19839, "nlines": 149, "source_domain": "dimag-kharab.blogspot.com", "title": "माझ्या गजाल्या: साला एक मच्छर...", "raw_content": "\nनेहमीप्रमाणेच एक इश्यू आला आणि पाहता पाहता डोक्यावर बसला. कस्टमरचा डेटा Encrypt होत नव्हता म्हणजे आमच्या प्रॉडक्टचा मुख्य उद्देश धाब्यावर बसवला गेल्यामुळे आणि त्यात तो कस्टमर म्हणजे एक इंटरनॅशनल बॅंक असल्याने हा इश्यू अगदी मॅनेजर लोकांच्या पण बापांपर्यंत जाऊन पोहोचला होता. आमचे डेटा एनक्रीप्ट/डिक्रीप्ट करणारे प्रॉडक्ट म्हणजे आपल्या WinZip/UnZip सारखेच पण डेटाची सेक्यूरिटी हा मुख्य उद्देश आणि त्यात ते कस्टमरला विकले जात असल्याने जरा \"लै भारी\" प्रकारातले. प्रॉब्लेम असा होता की कस्टमरचा एनक्रीप्टेड डेटा USB पेन ड्राइव्ह लावून कॉपी करता येत होता. कुणीही ऐरा गैरा माणूस ती सगळी महत्वाची माहिती वाचू शकत होता. त्यात हा डेटा बॅंकेचा म्हणजे प्रश्न अधिकच नाजूक.\nनेमका हा इश्यू शुक्रवारी मध्यरात्री रिपोर्ट केला गेल्यामुळे शनिवारी सकाळी सकाळी फोनाफोनी होऊन आमची सगळी टीम हाफिसात. दुपारपर्यंत सोल्यूशन मिळाले. टेस्टिंग टीममधील विभोरला टेस्ट सेटअप तयार करायाला सांगून मी बिल्ड सुरू केले. बिल्ड पूर्ण व्हायला तासभर तरी लागणार होता. ऐन विकांतात सकाळ पासून दगदग झाल्याने म्हणून मी जरा आरामातच खुर्चीत मागे रेलून मॉनिटरवर लक्ष ठेवून होतो. उगाच बिल्ड फेल झाले तर लगेच कळेल, त्यात आणखी वेळ जायला नको म्हणून. बिल्ड आणि स्टेटस रिपोर्टची वाट पाहाणारे अनेक जण होते त्यामुळे सगळे डिटेल्स भरायला सुरूवात केली. रिपोर्ट लिहीत असतानाच अचानक डाव्या हाताला काहीतरी टोचले. पहातो तर डास. मस्तपैकी रक्त शोषित बसला होता. वातानुकुलित वातावरणात मध्येच हा डास कुठून आला मला कळेना. रिपोर्ट पूर्ण करायची गडबड असल्याने मी फार विचार देखील करीत बसलो नाही. नुसताच हात झटकून त्याला पळवून लावला आणि यूनिट टेस्टमध्ये काय काय टेस्ट्स रन केल्या आहेत याची माहिती भरू लागलो..\nत्या टेस्ट केसेस लिहिताना अचानका माझ्या लक्षात आले की जरी कस्टमरचा इश्यू फिक्‍स झाला असला तरी आत्ताच एका साध्या डासाने आपला कोड ब्रेक केला. आपले एनक्रीप्टेड रक्त आपले प्रॉडक्ट न वापरता डिक्रीप्ट करून एक डास शोषून गेला. आपले प्रॉडक्ट फेल गेले. इतकी साधी टेस्ट केस आपल्या लक्षात आली नाही. याचा अर्थ हा बग पूर्णपणे फिक्‍स झालेला नाही. जर हे बिल्ड पास करून आपण कस्टमरला दिले असते आणि हा इश्यू जर कस्टमरला पुन्हा सापडला असता तर काही खरे नव्हते. डायरेक्टर, व्हीपी आणि कुणी कुणी अश्या वरच्या लेवलच्या माणसापर्यंत आपली तक्रार गेली असती. आमच्या कंपनीमधील एक साधा डास तुमच्या इंजिनियरने लिहालेला प्रोग्रॅम ब्रेक करू शकतो अश्या शब्दात कस्टमरने टेक-सपोर्टला सुनावले असते आणि टेक-सपोर्टने असला भिकार फीडबॅक पार CEOच्या कानावर घातला असता. कंपनीचे शेअर्स धाडकन खाली पडले असते. आणि आपली तर पार नोकरीतून हाकलपट्टीच. आणि ह्या सगळ्याला कारणीभूत कोण तर साला एक मच्छर....\nनुसत्या विचारानेच मला दरदरुन घाम फुटला. घशाला कोरड पडली. मी समोरच डेस्कवरची पाण्याची बाटली उचलून तोंडाला लावली पण हे काय मला पाणी पिताच येत नव्हते. अरे देवा, अजुन एक इश्यू. आमच्याच कंपनीमध्ये एनक्रीप्ट केलेले पाणी मलाच डिक्रीप्ट करून पिता येत नव्हते. आमच्ये एनक्रीप्शन/डिक्रीप्शनचे अल्गोरिदम्स साध्या साध्या गोष्टीत फेल होत होते. ह्या इतक्या साध्या चिंधी टेस्ट केसेस आजवर कुणीच कश्या रन केल्या नाहीत मला पाणी पिताच येत नव्हते. अरे देवा, अजुन एक इश्यू. आमच्याच कंपनीमध्ये एनक्रीप्ट केलेले पाणी मलाच डिक्रीप्ट करून पिता येत नव्हते. आमच्ये एनक्रीप्शन/डिक्रीप्शनचे अल्गोरिदम्स साध्या साध्या गोष्टीत फेल होत होते. ह्या इतक्या साध्या चिंधी टेस्ट केसेस आजवर कुणीच कश्या रन केल्या नाहीत टेस्टिंग टीम काय माशा मारीत होती टेस्टिंग टीम काय माशा मारीत होती टेस्ट प्लानचा रिव्ह्यू कुणी केला टेस्ट प्लानचा रिव्ह्यू कुणी केला एक ना अनेक. कुणा कुणाला मेल लिहु आणि कुणा कुणाची तक्रार करू असे झाले होते. इतक्यात विभोर माझ्या क्यूबमध्ये आला आणि म्हणाला \"सेटअप रेडी हो गया है. बिल्ड रेडी हो जाएगा तो रिलीज नोटस् के साथ मेल भेज देना.\" मी त्याला म्हटले \"अबे काहे का बिल्ड और काहे का रिलीज. इधर बडा गेम हो गया है. साला एक मच्छर अपना कोड ब्रेक कर गया. और उपर से पानी भी डिक्रीप्ट नही हो रहा है.\" हे ऐकून विभोर पण एकदम टरकून म्हणाला \"अरे क्या बात कर राहा है एक ना अनेक. कुणा कुणाला मेल लिहु आणि कुणा कुणाची तक्रार करू असे झाले होते. इतक्यात विभोर माझ्या क्यूबमध्ये आला आणि म्हणाला \"सेटअप रेडी हो गया है. बिल्ड रेडी हो जाएगा तो रिलीज नोटस् के साथ मेल भेज देना.\" मी त्याला म्हटले \"अबे काहे का बिल्ड और काहे का रिलीज. इधर बडा गेम हो गया है. साला एक मच्छर अपना कोड ब्रेक कर गया. और उपर से पानी भी डिक्रीप्ट नही हो रहा है.\" हे ऐकून विभोर पण एकदम टरकून म्हणाला \"अरे क्या बात कर राहा है\n\"अरे क्या बात कर राहा है बिल्ड रेडी हुवा की नाही बिल्ड रेडी हुवा की नाही\" विभोर माझा खांदा धरून मला गदागदा हलवून विचारात होता\" विभोर माझा खांदा धरून मला गदागदा हलवून विचारात होता मी खडबडून ��ागा झालो आणि विभोरला म्हटले \"दो बग और है. मेजर इश्यू हुवा है\" विभोर म्हणाला \"कौन से बग मी खडबडून जागा झालो आणि विभोरला म्हटले \"दो बग और है. मेजर इश्यू हुवा है\" विभोर म्हणाला \"कौन से बग मैने टेस्ट बिल्ड पर तो सारे टेस्ट केसेस रन कीये. सारे के सारे पास हो राहे है. तूने कौन से टेस्ट रन कीये मैने टेस्ट बिल्ड पर तो सारे टेस्ट केसेस रन कीये. सारे के सारे पास हो राहे है. तूने कौन से टेस्ट रन कीये और तेरे को ईतना पसिना क्‍यू छूट रहा है बे और तेरे को ईतना पसिना क्‍यू छूट रहा है बे ले पानी पिले.\" असे म्हणून त्याने पाण्याची बाटली माझ्या हातात दिली. अरेच्च्या म्हणजे हे स्वप्न होते तर ले पानी पिले.\" असे म्हणून त्याने पाण्याची बाटली माझ्या हातात दिली. अरेच्च्या म्हणजे हे स्वप्न होते तर ... असा विचार करीत करीत मी घाबरत घाबरत मी ती बाटली तोंडाला लावली तर पुन्हा तेच. मी ते एनक्रीप्ट केलेले पाणी पिऊ शकत नव्हतो. म्हणजे हे स्वप्न नक्कीच नव्हते. आमचे प्रॉडक्ट खरोखरीच ते पाणी डिक्रीप्ट करू शकत नव्हते. \"देखा देखा. पानी डिक्रीप्ट नहीं हो रहा है रे\" बाटली उलटी करून बाटलीकडे बोट दाखवून मी विभोरला म्हटले. विभोर पहिल्यापेक्षाही विचित्र नजरेने आणि त्रासिक चेहर्‍याने माझ्याकडे पहात म्हणाला \"अबे ढक्कन, बोतल का ढक्कन तो खोल...\"\nअरेच्च्याsss... म्हणजे मी बाटलीचे बुच्च न काढताच ते 'सो कॉल्ड' एनक्रीप्टेड पाणी पिण्याचा प्रयत्न करीत होतो तर... मी पुन्हा शांतपणे सगळा विचार केला आणि सगळ्याचा उलगडा झाला. मला माझेच हसू आले. ती बिल्ड होताना खुर्चीत आरामात रेलून बसल्याने मला छोटीशी डुलकी लागली आणि ते भीतीदायक स्वप्न पडले होते. स्टेटस पाहिले तर बिल्ड रेडी झाले होते. विभोर अजुन ही वेड्यासारखाच माझ्याकडे पहात होता. त्याच्याकडे पाहून हा सगळा घटनाक्रम, स्वप्न आणि प्रॉडक्टमध्ये नसलेले बग हे सगळे समजावून त्याला अजुन गोंधळात टाकण्यापेक्षा मी त्याला म्हटले \"अरे कोई नहीं. बिल्ड रेडी हो गया है. मैं अभी मेल भेज देता हूँ. तुम रिलीज टेस्टिंग शुरू कर दो.\"\nविभोरला देखील मी काहीतरी बरळत होतो हे कळले म्हणून जाता जाता तोही बोलला .\n\"आप एक काम करो. एक बार यह बिल्ड आ जाए तो फिर आप एखाद हप्ते की छुट्टी लेके अपने गाँव हो आओ. वहाँ समंदर के एनक्रीप्टेड पानी में मछली पकड़ोगे नां तो सब ठीक हो जाएगा... :D \"\nता.क. - ही पोस्ट काम ध��द्यावर आधारित असल्याने काही संदर्भाबाबतीत जरा जडावली आहे. त्यातून \"आमी लैई भारी\" वैगरे भासवण्याचा अजिब्बात उद्देश नाही. :-)\nLabels: ऑफीस, काम, झोप, मी, विनोदी, सुट्टी, स्वप्न\nएनक्रीप्टेड पानी में मछली पकड़ोगे नां तो सब ठीक हो जाएगा... :hahahhahaha\n लईच... च्यायला सुट्टी घेण्याची आयड्या लय भारी हाय बॉस \nआयड्या लै भारी हाये पण येक आयड्या येकदाच वापरता येते नां :D\nहा हा हा हा हा भयंकर .....\nसाला एक बग .... :) आम्हीही हल्ली रिलीज नोटस आणि बग्स मुले कंटाळून गेलो आहे\nबग्ज घालवण्यासाठी हाफिसात पेस्ट-कंट्रोल करून घेता आले असते की कित्ती कित्ती मज्जा आली असती नाही\nसाला एक मच्छर क्या क्या करता है..\nहां रे. Quality Analyst मच्छर रॉक्स असेच म्हणावे लागेल ;-)\nहा..हा...हा...लय भारी :) :)\nहम्म...प्रॉडक्ट भिनलंय की एकदम....जपून भावा..तिकडे तुझा क्लायंट त्याच्या शनिवारच्या झोपा, रविवारचं ग्रिलिंग करण्यात रममाण असेल आणि तू आपला राबतोय....\nइसमे मछली नाम आयाच नं अवांतर - ते \"मी ये क्या वाता कर रहा है रे तू सलीम अवांतर - ते \"मी ये क्या वाता कर रहा है रे तू सलीम\nहोय गो. राबायचा कंटाळा आलाय. कामं काही केल्या कमी होत नाहीत.\n>> ते मी \"ये क्या वाता कर रहा है रे तू सलीम\nवहीच... बहूत कामा है रे मेरे कू. पायजन डाल के काम करता मैं. नहीं तो मॅनेजरा लोगोंसे अंग्रेजा पैखाने साफ करवा के लेंगे ;-)\nहापूस, रायवळ आंबे, काजू, फणस, करवंद या सगळ्या कोकण मेव्याबरोबरच कोकणातल्या समुद्र किनार्‍यावरच्या खार्‍या हवेवर आणि खारवलेल्या माश्यांवर पोसलेला माणूस. कोकणात वाढल्यामुळे सहाजिकच जिभेचे वळण तिरके. तिरकस विचार आणि बोलणे जरा जास्तच रोखठोक. मालवणीसारख्या शिवराळ भाषेवर मनापासून प्रेम. तर आंतरजालावरच्या गाववाल्यांनू मी जा काय लिवनार हाय ता ग्वाड मानून घ्या नाहीतर जावा ****... काय समजलावं\nगजालवाडीतल्या कट्ट्यावर किती लोकं चकाट्या पिटतं आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://karyarambhlive.com/news/1963/", "date_download": "2020-09-24T00:39:29Z", "digest": "sha1:FBWBIBMXECAJO7CBQHN4KKRGK7EK7G4Z", "length": 12683, "nlines": 132, "source_domain": "karyarambhlive.com", "title": "पंतप्रधान मोदी अचानक लडाखमध्ये दाखल", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी अचानक लडाखमध्ये दाखल\nदेश विदेश न्यूज ऑफ द डे\nलडाख, दि.3 : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अचानक लेहमध्ये दाखल झाले. सीमेवरील परिस्थितीचा आढावा घे��्यासाठी पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी याठिकाणी आल्याचे सांगितले जात आहे. सरलष्करप्रमुख बिपीन रावत हे देखील मोदींसोबत लेहमध्ये आले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यात काय घडणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.\nया दौर्‍यात पंतप्रधान मोदी गलवान खोर्‍यातील धुमश्चक्रीत जखमी झालेल्या भारतीय जवानांचीही भेट घेणार आहेत. लेहमध्ये आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी वायूदल, पायदळ आणि इंडो-तिबेट सीमा दलातील सैनिकांची भेट घेतल्याचे समजते.\nगलवान खोर्‍यात 14 जूनच्या रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली होती. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. यानंतर भारत आणि चीनमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही बाजूच्या सैन्याधिकार्‍यांमध्ये झालेल्या बैठकीत हा प्रश्न सामोपचाराने सोडवायच्या, असे ठरले असले तरी भारत आणि चीनकडून लडाखमधील सैन्याची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच दोन्ही देशांकडून सीमाभागात मोठ्याप्रमाणावर युद्धसामुग्री तैनात केली जात आहे.\nयापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लडाखचा दौरा करणार होते. परंतु, हा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला होता.. यानंतर आता थेट पंतप्रधान मोदीच लेहमध्ये दाखल झाल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला एकटे पाडण्यासाठी भारताने कूटनीतीचा अवलंब करायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. या चर्चेत भारत आणि रशियातील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूूत करण्यावर एकमत झाले. भारताच्यादृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.\nऐकत नाहीत त्यांना आता दगडाशिवाय पर्याय नाही\nखुशखबर : भारताची लस 15 ऑगस्टपर्यंत लॉन्च होणार\nगढी येथील जयभवानी मंदिरातून देवीचे दागिणे चोरी\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन\n20 मानकर्‍यांनी पांडुरंगाचे दर्शन दिल्याशिवाय माघारी फिरणार नाही\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचं कोरोनामुळे निधन\nस्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची पॉलिसी ठरवणार\nमुख्यमंत��री, खा.शरद पवारांमुळे ‘वैद्यनाथ’ला मिळाली थकहमी\nधारूरच्या डोंगरमाथ्यावर स्वादिष्ट रानमेवा\nवैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास राज्य सरकारकडून 10.77 कोटींचा निधी\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचं कोरोनामुळे निधन\nस्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची पॉलिसी ठरवणार\nमुख्यमंत्री, खा.शरद पवारांमुळे ‘वैद्यनाथ’ला मिळाली थकहमी\nधारूरच्या डोंगरमाथ्यावर स्वादिष्ट रानमेवा\nवैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास राज्य सरकारकडून 10.77 कोटींचा निधी\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीडमधील 1, केजचे चौघे पॉझिटिव्ह\nसलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on सलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nबियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on बियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nबीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह\nबालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nJune 17, 2020 June 17, 2020 Comments Off on बालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nदैनिक कार्यारंभ चे हे लाईव्ह न्यूज पोर्टल आहे.\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचं कोरोनामुळे निधन\nस्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची पॉलिसी ठरवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathivarsa.com/MarathiKatha/Habit-Marathi-Moral-Story", "date_download": "2020-09-24T02:07:28Z", "digest": "sha1:NBOJLI5IHRLQDSYEJLQWDTXHC7ZYZIC5", "length": 3755, "nlines": 22, "source_domain": "marathivarsa.com", "title": "सवय - मराठी गोष्टी | Habit Marathi Moral Story | Marathivarsa.com", "raw_content": "\nएका माणसाने त्‍याच्‍या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्‍या पोपटाला चांगले खायलाप्‍यायला मिळत असे व पोपट बोलका असल्‍याने घरातील लोकांकडून त्‍याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्‍या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्‍य दाटून येई.\nअखेर एकेदिवशी पोप��ाला संधी चालून आली. त्‍या माणसाने पोपटाला खाणे देण्‍यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्‍याच्‍याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्‍याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंज-याच्‍या बाहेर निघून गेला.\nपण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्‍याने त्‍याला फारसे नीट उडताच येत नव्‍हते. एका झाडावर गेला असता त्‍याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्‍याने त्‍याला पोपटांची भाषा येत नव्‍हती म्‍हणून इतर पोपटही त्‍याला सहकारी मानत नव्‍हते.\nपिंज-यात आयते खायची सवय असल्‍याने त्‍याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्‍याने तो आजारी पडला व मरून गेला.\nतात्‍पर्य: जास्‍त काळ पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्‍याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्‍कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्‍वातंत्र्य टिकवण्‍यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्‍या संस्‍कृतीचे चांगले काही घेताना आपल्‍या संस्‍कृतीचे विस्‍मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.snnews.in/2020/05/14.html", "date_download": "2020-09-24T01:46:38Z", "digest": "sha1:7TQNLFJHTQV2SCQ3T3EKP5RME64KL3Y3", "length": 6830, "nlines": 67, "source_domain": "www.snnews.in", "title": "14 वर्षाचा वनवास संपला...अन अर्धवट बंधारा पुर्ण झाला ;चार आमदारांचा कार्यकाळ लागला पणाला", "raw_content": "\nHomeराजूरा14 वर्षाचा वनवास संपला...अन अर्धवट बंधारा पुर्ण झाला ;चार आमदारांचा कार्यकाळ लागला पणाला\n14 वर्षाचा वनवास संपला...अन अर्धवट बंधारा पुर्ण झाला ;चार आमदारांचा कार्यकाळ लागला पणाला\n\" शासनाचे काम लांबच लांब \" असे ग्रामीण भागात उपहासाने बोलले जाते.याचा प्रत्यय राजूरा तालूक्यात बघायला मिळत आहे. एका साध्या बंधार्याचा बांधकाम पुर्णत्वास जाण्यासाठी तब्बल चौदा वर्षाची प्रतिक्षा करावी लागली. बरे एक नव्हे दोन नव्हे चक्क चार आमदारांनी सत्ता गाजविली मात्र बंधारा उपेक्षित राहीला . अखेर चौदा वर्षानंतर शासनाला जाग आली अन अर्धवट बंधारा नजरेस पडला.बंधार्याचा बांधकामासाठी 67 लाखाचा निधी मजूंर झाला असून बंधार्याचा निर्मितीचे कार्य प्रगतीपथावर आहे.\nराजूरा तालूक्यातील गोवरी येथिल नाल्यावर सन 2006 मध्ये बंधार्याचे बांधकाम मंजूर झाले. बांधकामाला सूरवा��� झाली. अर्धवट बांधकामानंतर निधी अभावी बांधकाम रखळले. अर्धवट बांधकाम झालेला हा बंधारा मागिल चौदा वर्षापासून जैसे थे उभा आहे. या चौदा वर्षात राजूरा विधानसभा क्षेत्रात चार आमदारांनी सत्ता भोगली. मात्र एकाही आमदाराला हा अर्धवट बंधार दिसला नाही.आता मात्र प्रशासनाची नजर या बंधार्यावर पडली आहे. बंधाऱ्याचा सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली आहे. बंधाऱ्याच्या कामासाठी 67 लाखाचा निधी उपलब्ध झालेला आहे. या बंधार्याचा कामाला आता सूरवात झाली आहे.\nराजूरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या कार्यकाळात बंधार्याला मंजुरी मिळाली. माजी आमदार अॕड. वामनराव चटप यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. तर आमदार सुभाष धोटे यांच्या कार्यकाळात बांधकामाला सुरुवात झाली. बांधकाम अर्धवट झाले अन निधीमुळे रखळले. माजी आमदार अॕड. संजय धोटे यांच्या कार्यकाळात बांधकामासाठी प्रधानमंत्री खनिज विकास निधीस मंजुरी मिळाली. अर्धवट बंधाऱ्याच्या सुधारित बांधकामासाठी लघु सिंचाई विभागाने 67 लाखाचा अंदाजपत्रक तयार केला होता व शासनाकडे सादर करण्यात आला. माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कामाचे भूमिपूजनही आटोपण्यात आले होते.\nपृथ्वीवर कोसळणार नासाचा कृत्रिम उपग्रह\n मेंढीची किंमत 3 कोटी 50 लाख रूपये....\nपाच बधितांचा मृत्यू, नवीन 315 रुग्ण\nगोसेखुर्द धरणातून इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग ;33 दरवाजे उघडले\n चंद्रपूरात सापडले नऊ नविन रुग्ण;संख्या झाली बारा\nलपूनछपून आलेल्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू; 200 जणावर क्वारंटाईन होण्याची वेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/47918", "date_download": "2020-09-24T02:43:14Z", "digest": "sha1:PEGZQPX77S5XHDDL6HVKDN42TWP6TJSA", "length": 16902, "nlines": 195, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रचिती म्हणींची (१) - मराठी भाषा दिवस २०१४ - adm | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रचिती म्हणींची (१) - मराठी भाषा दिवस २०१४ - adm\nप्रचिती म्हणींची (१) - मराठी भाषा दिवस २०१४ - adm\nआमच्या आईला एकंदरीत घोळ घालायची फार हौस.. म्हणजे अगदी साधं काही असलं म्हणजे हळदीकूंकू वगैरे तरी १०० लोकं बोलावून ठेवायची. मग त्यांचा पाहुणचार करत बसायचा आणि त्यात दमून जायच���. आम्ही कितीदा सांगितलं पण काही उपयोग नाही. मग कधी कधी आम्हीही चिडायला लागलो. एकदा अश्याच कुठल्यातरी प्रसंगाला (बहूतेक माझ्या मुलीच्या बोरनहाणाला) तिने गाव गोळा केलं. आमची परत चिडचिड झाली. पण ह्यावेळी जरा जास्तच. गच्चीत बोरनहाण... त्यामुळे तिथे दिवाबत्तीची सोय करायला हवी होती. आम्ही सोडून ते कोण करणार. मग आईने सकाळी सांगितलं की वर जरा दिवा लाव म्हणून. आम्ही खूप अटी घातल्या. इथे जागेवर चहा/खाणं आणून द्यायचं. नंतर दिवसभर एकही काम सांगायचं नाही. आम्ही दिवसभर तंगड्या वर करून मॅच बघत बसणार त्यावरून काही बोलायचं नाही. सगळ्या बाया आल्यानंतर आम्ही खालीवर सामान वहातूक वगैरे करणार नाही, आणि पुढच्या फंक्शनला आम्ही सांगू तेव्हड्याच लोकांना बोलवायचं. हे सगळं मान्य असेल तरच दिवे लावले जातील, मग आई म्हणे.. ऐकते सगळं.. लावा दिवे... .............................\nमाझी मुलगी रिया खायला भयंकर कटकट करते. लॅपटॉपवर गाणी दाखवा, स्वत: गाणी गा, नाचून दाखवा, डोळे बंद करून \"कोणी खाल्लं कोणी खाल्लं..\" करा, बाहेर भुभु, माऊ, काऊ दाखवा, टिव्हीवरच्या जाहिराती दाखवा की मग बाई थोडं खाणार.. त्यातही ती एक गोष्ट खाताना दुसरं काही दिसलं की तिला ते हवं असतं. एकदा तिला आमटी भात भरवत असताना गुळाचा डबा दिसला. मग तिला भातात गुळ घालून हवा होता. मी एक घास तसा दिला आणि तो तिला आवडला.. म्हटलं ठिक आहे तसं तर तसं .. आमटी भात + गुळ खा पण खा \nएकदा असच आमच्या घरी काहितरी फंक्शन होतं. खूप भांडी पडली. भांड्यांचा ढिग पाहून बाई वैतागल्या. शिवाय एक कढई जळली होती. आणि ती माझ्या आज्जीची आवडती कढई.. रोजच्या वापरातली. त्यामुळे आज्जीने बाईंना कढई घासून स्वच्छ करायला सांगितली. बाई आधीच कावलेल्या त्यात हे. त्या म्हणाल्या तारेची घासणी द्या. दिली.. मग थोड्या वेळाने म्हणाल्या लिक्व्हिड सोप द्या.. दिला. मग म्हणाल्या चिंच द्या.. तिही दिली.. तरीही आज्जी हटेना ते बघून म्हणाल्या आता ती पितांबरी पावडर द्या... मग आज्जी म्हणाली.. तारेची घासणी घ्या, चिंच घ्या, पितांबरी घ्या... अजून काही घ्या पण भांडी घासा.. ती कढई स्वच्छा करा... .............................\nआमचा एक महत्त्वाचा रिलिज होता आणि तो फाटायला मार्गावर होता. त्यात ऑनसाईटला लाँग विकेंड होता. तिथला टेक्निकल लीड सुट्टीवर जाणार होता. काही फारच महत्त्वाची कामं त्याच्याकडे होती. आम्ही असं ठरवलं की कामं लवकर संपवल��� तर टेस्टींगला जास्त वेळ मिळेल. पण ऑनसाईटच्या लोकांचं एकंदरीतच नाक जरा वर असतं. त्यामुळे मी त्याला सुट्टीवर जायच्या आधी त्याची कामं संपवायला सांगितल्यावर साहेब सुरुच झाले. मला इतके ते इतके वाजताचं कॉल करायचा, माझं एक कमी महत्त्वाचं काम दुसर्‍याला द्या, ऑफशोरवरून संध्याकाळी सपोर्ट द्या, नंतर अर्धा दिवस सुट्टी वाढवून द्या, त्याचं टीम मधल्या ज्या एका मुलाशी पटत नव्हतं त्याला दुसर्‍या मोड्युलमध्ये टाका वगैर वगैरे,.. म्हटलं माज करा पण कामं करा.. आता रिलिज नीट जाणं महत्त्वाचं त्यामुळे ...................................................\nरिया लहान होती तेव्हा तिला गॅसेस व्हायचे.. मग ती रात्री अपरात्री जोरात रडायची. आम्ही घाबरून उठायचो. मग ग्राईप वॉटर पाजा, पोटाला हिंग लावा वगैरे उपाय केले की गॅस पास व्हायचा आणि ती खुदकन हसायची. त्यामुळे ती अशी रडली की तिला म्हणायचो 'बाळ रडू नको, कायम असच हसत रहा.. पादा पण नांदा' Literally\nहीच म्हण वरच्या ............... जागी ..\nप्रचिती म्हणींची - मराठी भाषा दिवस २०१४\nमराठी भाषा दिवस २०१४\nAdm, आपली ही पहिलीच\nAdm, आपली ही पहिलीच प्रवेशिका आहे. त्यामुळे शीर्षकात\nप्रचिती म्हणींची (१) - मराठी भाषा दिवस २०१४ - Adm\nशेवटी काय ................पादा पण नांदा\nआवडलं. एक बदल सुचवते.\nआवडलं. एक बदल सुचवते. सुरूवातीला 'खातीरदारी' ऐवजी 'आदरातिथ्य' वापर.\nदुसरा आणि पाचवा फार परिचित\nदुसरा आणि पाचवा फार परिचित प्रसंग आहेत.\nअच्छा, ही ती म्हण होय \nअच्छा, ही ती म्हण होय \nआमच्याकडेही सतत सगळे एकमेकांना ऐकवत असतात ही म्हण\nअरे सही. अशा घराण्याच्या\nअरे सही. अशा घराण्याच्या म्हणी असतात तर\nपहिला पोस्ट झाला नाही म्हणून परत लिहितोय.\nएक म्हण, अनेक किस्से ही\nएक म्हण, अनेक किस्से ही कल्पना भारी आहे\n(आम्ही म्हण 'पी ए डी ए - पण - न ए एन डी ए' अशी उच्चारायचो. )\nमला ही म्हण माहीतच नव्हती\nमला ही म्हण माहीतच नव्हती\nसायो, शब्द बदलला आहे. मलाही लिहिताना खटकलं, पण मग नंतर वेळ झाला नाही बदलायला...\nखातीरदारीला पाहुणचार किंवा आदरातिथ्य हे दोन्ही शब्द जाम आठवायला तयार नव्हते. आमच्या घरी तरी मराठी भाषेचं काही खरं नाही\nमस्त आहे. आवडलं ....\nमस्त आहे. आवडलं ....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०१४\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=3636", "date_download": "2020-09-24T02:57:48Z", "digest": "sha1:4A7BXX2MUUU6D37ZZAIZBPGN4DZUCOFV", "length": 6673, "nlines": 72, "source_domain": "m4marathi.com", "title": "निर्णय मराठा आरक्षणाचा…..! – m4marathi", "raw_content": "\nराज्यातील राजकारणावर पकड असलेल्या ; पण शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये पिछाडीवर असलेल्या मराठा समाजासाठीचे आरक्षण आता टप्प्यात आले आहे.\nसुमारे १५ वर्षांपासून मराठा समाजाला नोकऱ्या व शिक्षणासाठी ओबीसीमध्ये आरक्षण देण्याची मागणी सुरू झाली. मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा आरक्षणाचा सातत्याने पुकारा केला. यावरून जिल्ह्याजिल्ह्यांत आंदोलने जोर धरू लागल्यानंतर राज्य सरकारने उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.\nविधान परिषद निवडणुकीनिमित्त जारी असलेली आचारसंहिता संपल्यानंतर 21 जूनला मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल, असे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी परिषदेत घोषित केले. मराठा समाज आरक्षणासंबंधी विनायक मेटे आणि इतर अनेक सदस्यांनी नियम 97 खाली उपस्थित केलेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. आपल्या अध्यक्षतेखालील समितीने मराठा समाजासाठी 20 टक्के आरक्षणाची शिफारस केली आहे. ओबीसींच्या 19 टक्के आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण प्रस्तावित आहे, असेही त्यांनी नमूद केले.\nसामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी सरकारला मराठा समाजाच्या आरक्षणाचे राजकारण करायचे नाही, असा निर्वाळा दिला. आरक्षणाचा निर्णय न्यायालयात टिकला पाहिजे, याची काळजी सरकार घेत आहे, असे ते म्हणाले.\nमराठा समाजासाठीचे आरक्षण ओबीसी कोट्यातून द्यावे , असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचा आग्रह आहे ;पण ओबीसी समाजाचा त्याला विरोध आहे. राजकीय नको , तर केवळ शिक्षण व नोकऱ्यांतच हे आरक्षण असावे ,असे मराठा समाजाचे म्हणणे आहे. राणे समितीने अनेक मराठा संघटना , राज्यातील विविध भागांतील नेते-कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून तसेच निवेदने , मागण्या व समर्थनार्थ सादर झालेली कागदपत्रे जमा केली आहेत. या सर्वांतून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.\nटिळा होळी खेळा पाण्याची बचत करा\nलग्नमंडपातून वधूचे पलायन…..मन उध्वस���त करणारा प्रसंग….\nफादर्स डे : वडिलांचा गौरव करण्याचा हा दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahaulb.maharashtra.gov.in/UlbMapping/ulbmapping?action=1", "date_download": "2020-09-24T00:30:55Z", "digest": "sha1:2TZTGU7QF4PWV4LFZZ7W3WJ53HRJW7V4", "length": 5072, "nlines": 50, "source_domain": "www.mahaulb.maharashtra.gov.in", "title": "- नागरी स्थानिक स्वराज्य संस्था वेब पोर्टल , महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nनागरी स्थानिक स्वराज्य संस्था वेब पोर्टल\nमुख्य घटकाला जा |\nनगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन आपले हार्दिक स्वागत करीत आहे.\nभारत सरकार पोर्टल गृह आणि शहरी विकास मंत्रालय रा. श. आजीविका मिशन स्वच्छ भारत अभियान पोर्टल राज्य निवडणूक आयोग नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय अग्निशमन सेवा संचालनालय\nनागरी स्थानिक स्वराज्य संस्था वेब पोर्टल\nया पोर्टलवर विविध विभागांच्या अखत्यारीतील माहिती आणि मजकूर काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक उपलब्ध करून देण्यात आला असला, तरी या माहितीचा केला जाणारा वापर अथवा वापरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची जबाबदारी नगरपरिषद संचालनालय , महाराष्ट्र शासन स्वीकारीत नाही. कोणत्याही प्रकारची विसंगती / संभ्रमासंदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी वापरकर्त्याने नगरपरिषद संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाशी/अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.\nनागरी स्थानिक स्वराज्य संस्था वेब पोर्टल\nसंयुक्त नागरी सेवा पोर्टल\nबी. पी. एम. एस. पोर्टल\nदीनदयाळ अंत्योदय योजना - रा. श. आ. मि., महाराष्ट्र\nशासन निर्णय ई निविदा पोर्टल आपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण प्रणाली माहितीचा अधिकार सार्वजनिक तक्रारींचे निवारण व देखरेख प्रणाली (केंद्र सरकार)\nनागरी स्थानिक स्वराज्य संस्था वेब पोर्टल\nदीनदयाळ अंत्योदय योजना - रा. श. आ. मि., महाराष्ट्र\nकौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार द्वारे नोकरी\nसामाजिक गतिशीलता आणि संस्था विकास\nक्षमता निर्माण आणि प्रशिक्षण\nनागरी बेघरांसाठी आश्रयस्थानांची योजना\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : २४-०९-२०२०\nएकूण दर्शक : ८७६८७७०\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tusharkute.net/2010/06/blog-post_08.html", "date_download": "2020-09-24T02:18:13Z", "digest": "sha1:DG2DOGIFUCEOP7WYLEYLIDFEUMNW3HEL", "length": 23634, "nlines": 208, "source_domain": "www.tusharkute.net", "title": "विज्ञानेश्वरी: एक विचित्र चायनामन", "raw_content": "\nकर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥\n’चायनामन’ हे नाव ऐकले की मला नेहमी पॉल ऍडम्स ची आठवण येते. हा पॉल ऍडम्स दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील एक विचित्र शैलीचा गोलंदाज होता. त्याच्या शैलीच्या बाबतीत तो एकमेवाद्वितीय होता म्हटले तर निश्चितच वावगे ठरणार नाही. जरा शेजारचे पॉल ऍडम्स चे छायाचित्र पाहा. त्यातून त्याच्या गोलंदाजाची शैली लगेच कळून येईल. sporting-heroes.net वरून मला त्याचा इथे दाखविण्यायोग्य फोटो मिळला. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.\nयूट्यूब वर मला त्याच्या बॉलिंग ऍक्शनचा हवा तसा व्हिडिओ मिळाला. त्यावरून त्याची विचित्र गोलंदाजी पाहता येईल. कुणीही त्याची गोलंदाजी प्रथम पाहिली की विचित्रच वाटते. पॉल ऍडम्सच्या करियरच्या सुरूवातीच्या काळात त्याच्याबाबतीत असेच घडले. मैदानावरचे खेळाडूच नव्हे तर प्रेक्षकही त्याच्या गोलंदाजीवर हसायचे. पण, या गोलंदाजाने स्वत:ला सिद्ध करून दाखविले. चेंडू टाकताना तो फलंदाजाकडे पाहतच नसायचा. त्याच्यावर अशी टिका अनेकदा झाली होती. हे पॉल ऍडम्सला जेव्हा समजले तेव्हा त्याने सांगितले होते कि, गोलंदाजी करताना एकदा फलंदाजाला पाहिले की, त्याची प्रतिमा माझ्या मनात तशीच राहते त्यामुळे चेंडू कसा व कुठे टाकायचा हे मला निश्चितच समजते. अशी त्याची गोलंदाजी ’चायनामन’ ह्या प्रकारात मोडते. आजच्या घडीला केवळ ऑस्ट्रेलियाचा डेविड हसी हा एकमेव गोलंदाज चायनामन म्हणून प्रसिद्ध आहे.\n२० जानेवारी १९७७ ला पॉल रेगन ऍडम्सचा जन्म दक्षिण आफ्रिकेतल्या केप टाऊन येथे झाला. पॉल सुरूवातीला एक फलंदाज म्हणून उदयास आला. डावखुरा पॉल उजव्या हाताने फलंदाजी करायचा. परंतू, त्याच्या शिक्षकांनी त्याला गोलंदाजीस उद्युक्त केले. सर्वप्रथम त्याच्या मित्रांनी त्याची गोलंदाजी पाहिली तेव्हा ते पोट धरून हसले होते. नंतर मात्र जेव्हा त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या विकेट्स घ्यायला सुरूवात केली तेव्हा मात्र सर्वजण तोंडात बोटे घालून बसले. त्याच्या आयुष्यात अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. त्याचे सुरूवातीचे करियर घडविण्यात त्याचे शिक्षक अब्राहम्स यांचा मोठा वाटा राहिला होता. नं��रच्या काळात दक्षिण आफ्रिकेचे प्रसिद्ध खेळाडू एडी बार्लो यांनी पॉल मधील गुण हेरून त्याची ’वेस्टर्न प्रोव्हिंन्स’ च्या ब संघाकडून खेळण्यास संधी मिळवून दिली. लवकरच त्याने अ संघातही स्थान मिळविले. याच संघातून उत्तम खेळ केल्याने पॉल ऍडम्स ची निवड १९९५ मध्ये इंग्लंडविरूद्ध दक्षिण आफ्रिकेच्या अ संघात झाली. यानंतर खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जाऊ लागला. इंग्लंडचे आघाडीचे फलंदाज ग्राहम थॉर्प व ग्राहम हिक यांना त्याने एकाच ओव्हरमध्ये बाद करून वाहवा मिळविली. त्याच्या संघातील त्याचा अष्टपैलू सहकारी ब्रायन मॅकमिलन याने त्याला ’गोग्गा’ हे टोपननाव बहाल केले होते. याचा अर्थ किडा असा होतो.\nपॉलच्या जबरदस्त खेळीनंतर त्याची राष्ट्रीय संघात निवड पक्की होती. राष्ट्रीय संघात निवड झाली तेव्हा तो फक्त १८ वर्षांचा होता. दक्षिण आफ्रिकेचा तो सर्वात तरूण खेळाडू ठरला. १९९९ मध्ये पॅट सिमकॉक्स या आघाडीच्या ऑफस्पिनरच्या जागेवर पॉल ऍडम्सची संघात निवड करण्यात आली होती. नंतरच्या काळात पॅट सिमकॉक्स व ऍडम्स हे दोघेही बऱ्याचदा एकाच वेळी संघात खेळले आहेत. त्यांना साथ द्यायला निकी बोये हाही दक्षिण आफ्रिका संघात होता. हॅन्सी क्रोनिएच्या नेतृत्वाखाली पॉल ऍडम्स अनेक कसोटी सामने खेळला. भारत एकदा आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना पॉलने सौरव गांगुलीचा एका उत्तम गुगलीवर बळी घेतला होता. सहसा गांगुली त्याच्यापुढे कोणत्याही फिरकी गोलंदाजाचे चालू द्यायचा नाही. त्यामुळे त्रिफळाचित झाल्यावर त्याची प्रतिक्रिया ही नेहमीपेक्षा वेगळी वाटली.\nसन २००२ मध्ये पॉल ऍडम्सने त्याच्या कारकिर्दीतील १०० बळी पूर्ण केले. ही कामगिरी करणारा तो आफ्रिकेचा सातवा गोलंदाज ठरला. याच वर्षी त्याला दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सर्वोत्तम क्रिकेटपटूचा प्रदान केला होता. २००४ मध्ये आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघात तो अखेरचा दिसला होता. ऑक्टोबर २००८ मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.\nकदाचित यापुढे त्याच्यासारखी शैली असणारा गोलंदाज पुन्हा तयार होणार नाही...\nआयटी कंपन्या व कॅम्पस प्लेसमेंट\nसकारात्मकतेकडे नेणारा: झिंग चिक झिंग\nरंगीबेरंगी प्रेमकथा: ’क्षणभर विश्रांती’\nमृत्युपूर्वीची मजा... ’हसतील त्याचे दात दिसतील’\n.. एक सस्पेंस, थ्रिलर, रोमॅंटिक कॉ...\nमंत्र्याचा मुलगा, दारू आणि अपघात\nबिबट्यापासून सुटका: अशी आणि तशी\nपावसात भिजलेली ती रात्र\nआता कमीत कमी आठवी पास\nउर्दू ही केवळ मुस्लिमांचीच भाषा आहे का\nगुरूजींनी सोडविले विद्यार्थ्यांचे पेपर\nपावसात भिजलेली ती रात्र\nपुण्यात राहण्याचा पहिला अनुभव\nफोडा आणि राज्य करा\nबिबट्यापासून सुटका: अशी आणि तशी\nमंत्र्याचा मुलगा, दारू आणि अपघात\nमराठी माध्यम वि. इंग्रजी माध्यम\nमराठी साहित्य परिषदेची परिक्षा\nरंगीबेरंगी प्रेमकथा: क्षणभर विश्रांती\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी\nलेऊनी स्त्रीरूप भूलवी नटरंग... नटरंग... नटरंग\nवृत्तपत्रातील माझे पहिले नाव\nहरिश्चंद्र म्हणतात लेकाचे मला\nहिंदीत ढापलेले मराठी चित्रपट\nहुप्पा... हुय्या: एक फॅन्टासी\nदै. पुण्यनगरी, पुणे दि. १३ नोव्हेंबर २०१९ -\nदि. ३१ डिसेंबर २००९ (२०१० कडे जाताना...) -\nगुगलचा मराठी भाषेवर आणखी एक आघात. - गुगलने मराठी भाषे व्यतिरिक्त भारतातील सर्व भाषेत Translator हि सेवा पुरवायला सुरुवात केली. आणि मराठी भाषेवर अन्याय केला. पण आता गुगल पुढचं पाउल देखील टाकत ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन… यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महाराष्...\nयेथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nजुन्नरचा मैलाचा दगड - हा आहे जुन्नर शहरात असणारा मैलाचा दगड. प्र. के. घाणेकरांच्या '*जुन्नरच्या परिसरात*' (*स्नेहल प्रकाशन*) या पुस्तकात याविषयी सविस्तर माहिती वाचनात आली. जुन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/pizza-delivery-boy-shares-number-of-tamil-actress-gayatri-sai-in-adult-group-lodged-fir/", "date_download": "2020-09-24T02:18:34Z", "digest": "sha1:WZMCBL657FHAVAIVL4OWGLTAVDYJSDBJ", "length": 10984, "nlines": 132, "source_domain": "hellobollywood.in", "title": "पिझ्झा डिलीव्हरी बॉयने अ‍ॅडल्ट ग्रुपमध्ये शेअर केला तामिळ अभिनेत्रींचा नंबर,अभिनेत्रीने दाखल केली एफआयआर – Hello Bollywood", "raw_content": "\nपिझ्झा डिलीव्हरी बॉयने अ‍ॅडल्ट ग्रुपमध्ये शेअर केला तामिळ अभिनेत्रींचा नंबर,अभिनेत्रीने दाखल केली एफआयआर\nपिझ्झा डिलीव्हरी बॉयने अ‍ॅडल्ट ग्रुपमध्ये शेअर केला तामिळ अभिनेत्रींचा नंबर,अभिनेत्रीने दाखल केली एफआयआर\n दिग्दर्शक मणिरत्नमच्या १९९० च्या अंजली या चित्रपटाद्वारे बाल कलाकार म्हणून पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री सई हिने एका पिझ्झा डिलीव्हरी करणाऱ्या मुलाविरूद्ध अनेक प्रौढ व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये आपला नंबर शेअर केल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली आहे.\nया अभिनेत्रीने २ फेब्रुवारी रोजी ट्वीट केले होते की, “डोमिनोज इंडियाच्या डिलिव्हरी बॉयने फेब्रुवारीला मला मद्यधुंद अवस्थेत चेन्नई येथे माझ्या घरी पिझ्झा दिला होता आणि एका प्रौढ व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये माझा नंबर शेअर केला आणि या प्रकरणात माझी तक्रार अद्यापही प्रलंबित आहे. , कारण आपल्या कार्यालयात माझ्याशी अद्याप याविषयी बोलणे बाकी आहे. माझ्याकडे अनेक कॉल आणि व्हॉट्सऍप मेसेजेस आहेत ज्या तिने शेअर केले आहेत. “\nगुरुवारी गायत्री यांना कळविण्यात आले की चेन्नई पोलिसांच्या एडीजीपीने हे प्रकरण थेनेपेटमधील सर्व महिला पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आले आहे.\nगायत्री सईचेन्नई पोलिसडिलिव्हरी बॉयडोमिनोज इंडियामणिरत्नमGAYATRI SAISexTollywood\nरघुबीर यादव हे संजय मिश्रा यांच्या पत्नी रोशनीच्या मुलाचे वडील आहेतबायको ने केला आणखी एक आरोप\nश्रुति हसनने ट्रॉलर्सना दिले सडेतोड उत्तर आणि म्हणाली,”होय…मी\nकमाईच्या बाबतीत खरोखरच ‘खिलाडी’आहे अक्षय कुमार; 14 दिवसांच्या शूटिंगसाठी…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nसर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दीपिकाची आघाडी\nदाक्षिणात्य अभिनेत्याला करोनाची लागण; पत्नीचे रिपोर्टही पॉझिटिव्ह\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या…\nआशाताई आमच्या माँ होत्या, त्या आम्हाला पोरकं करून गेल्या ;…\nकृषी विधेयकं झाल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था सुधारण्यास मदत…\nलीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री झरीन खान ; व्हिडिओ शेअर…\nरेणुका शहाणेंनी केली आशालता वाबगावकरांसाठी भावनिक पोस्ट ;…\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण ;…\nतू नेहमीच मला आदरानं वागवलं ; अनुराग कश्यपच्या मदतीला धावून…\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘देवी’ रिव्ह्यू : महिला अत्याचाराचं भीषण वास्तव…\nमुव्ही रिव्ह्यू | तापसीच्या ‘थप्पड’ने पुरुषांची…\nमलंग रिव्ह्यू : रोमान्स, थ्रिल, सस्पेन्स आणि फेमस बदला\n‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र\nसुनील शेट्टीचा हा वर्कआऊटपाहून सेलिब्रिटींनाही बसला धक्का,…\nआता घरबसल्या तुम्हीही होऊ शकत�� ‘द कपिल शर्मा शो’…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nमुरगांव पोर्ट ट्रस्ट अंतर्गत ‘प्रशिक्षणार्थी पायलट्स’ पदाची भरती\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेंतर्गत 25 जागांसाठी भरती\nनाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांसाठी भरती\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला एनसीबी पाठवणार समन्स\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/sugran-cookery-sangam-wada-and-tandori-bhendi-3757", "date_download": "2020-09-24T00:54:59Z", "digest": "sha1:YFJ374Y2ZF6GRU2O4YDEP6FJKUK5KH4C", "length": 5607, "nlines": 133, "source_domain": "www.saamtv.com", "title": "बनवायला शिका 'संगम वडा' आणि 'तंदूरी भेंडी' | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबनवायला शिका 'संगम वडा' आणि 'तंदूरी भेंडी'\nबनवायला शिका 'संगम वडा' आणि 'तंदूरी भेंडी'\nमंगळवार, 20 नोव्हेंबर 2018\n#Sugran - संगम वडा आणि तंदूरी भेंडी\nVideo of #Sugran - संगम वडा आणि तंदूरी भेंडी\nबनवायला शिका 'संगम वडा' आणि 'तंदूरी भेंडी'\nबनवायला शिका 'संगम वडा' आणि 'तंदूरी भेंडी'\nVIDEO | एकदा बघाच सॅनिटायजर लावणाऱ्या या पोलिसांचा डान्स...\nकेरळ - आपल्या देशात किती गंभीर परिस्थिती असो, त्यातूनही अनोखा शब्दांचा अर्थ...\nViral | कोरोनामुळे माकडांवर उपासमारीची वेळ\nकोरोनामुळे प्राण्यांनाही फटका बसू लागलाय.भूकेलेली माकडं खाऊच्या शोधात इकडे तिकडे...\n वाचा नाश्त्याला मिसळ, समोसा, वडा खाणं का आहे डेंजर\nसकाळी ऑफिसला किंवा कुठेही कामासाठी बाहेर निघताना चांगला नाश्ता करावा. नाश्ता...\nमुंबई महापालिका रुग्णालयांचा औषध पुरवठा बंद\nमुंबई महापालिकेच्या रुग्णालयांचा औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय ऑल फूड अँड लायसन्स...\nभारतीय जवान कोणत्याही परिस्थितीत रक्षण करत असातात याचीच प्रचिती...\nसियाचीनः भारतीय जवान कोणत्याही परिस्थितीत देशाच्या सीमेचं रक्षण करत असातात. सध्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-24-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-24T00:57:00Z", "digest": "sha1:FIPAEDX646KZ24O7WNWGFS3LT6RS2T2E", "length": 6525, "nlines": 81, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "मृत्यूच्या 24 तासानंतर आत्मा आपल्या मृत शरीराजवळ परत का येते? – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nमृत्यूच्या 24 तासानंतर आत्मा आपल्या मृत शरीराजवळ परत का येते\nमृत्यूच्या 24 तासानंतर आत्मा आपल्या मृत शरीराजवळ परत का येते\nजो कोणी या पृथ्वीवर जन्मला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे. असा एक पण व्यक्ती या जगात नाही की तो अमर आहे किंवा त्याचा मृत्यू झाला नाही. जसा जन्म होतो तसा मृत्यू देखील अटळ आहे. पण आज आम्ही तुम्हाला ज्या गोष्टी सांगत आहोत त्यावरून तुम्हाला आश्चर्य वाटेल.\nया प्रश्नाचे उत्तर जवळजवळ सर्व लोक जाणून घेण्यास उत्सुक आहे. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात एक कोडे राहिला आहे. आज आम्ही तुम्हाला 24 तासांनंतर आत्मा आपल्या मृत शरीरा जवळ परत का येते. तर यावर आज आपण प्रकाश टाकणारा आहोत.\nआज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत ती गरुड पुराणातील आहे. गरुड पुराणात नमूद केलेले आढळले आहे की, लोक मरणानंतर आपल्या आयुष्यात जे काही कर्म करतात तसे त्यांना फळ मिळते असे आपण ऐकले आहे आणि ते खरं आहे.\nगरुड पुराणानुसार मृत्यू झाल्यावर आपल्या आत्माच काय होत त्यात या बद्दल लिहिले आहे, गरुड पुराणानुसार, मृत्यूच्या वेळी २ यम दूत येतात, जे चांगले काम करतात, त्यांना आदरपूर्वक नेतात आणि ज्यानी वाईट कर्म केलं आहे त्यांच्यावर अत्याचार करतात आणि त्यांना तसच घेऊन जातात\nहे दोन यम दूत हा आत्मा यमासमोर ठेवतात आणि 24 तास तिथेच ठेवतात, जिथे त्यांच्या आयुष्याचा पूर्ण लेखाजोखा दाखविला जातो. आणि 24 तासांनंतर ते दूत आपली आत्मा परत पृथ्वीवर 13 दिवसांसाठी सोडून जातात. त्यानंतर त्यांची पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर परत त्यांना ते यम दूत वर घेऊन जातात.\nही सगळी माहिती गरुड पुराणात आढळलेली आहे. ��णि त्यानुसाच सगळे घडत आहे पुढे देखील त्यानुसारच घडणार आहे.\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nज्योतिषशास्त्रानुसार कधीही नसाव्यात या दररोजच्या सवयी,बिघडू शकते आर्थिक परिस्तिथी\nकिन्नरांना चुकूनही ‘या’ गोष्टी दान करू नका, जाणून घ्या त्यामागचे कारण\nमुलींमध्ये हे ‘8’ गुण असतील तर कसलाही विचार न करता लगेच करा लग्न… \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1636759", "date_download": "2020-09-24T02:57:02Z", "digest": "sha1:YTR3Q5N6NRWDGNZSMZOMNWAAHTKNGSQJ", "length": 6357, "nlines": 51, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"युनिक्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"युनिक्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१०:२६, २३ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती\n१,५४२ बाइट्स वगळले , १ वर्षापूर्वी\nनवीन मराठी माहिती टाकून अर्धवट इंग्रजी आणि अर्धवट मराठी असणारी माहिती वजा केली.\n१०:२२, २३ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती (संपादन)\n१०:२६, २३ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n(नवीन मराठी माहिती टाकून अर्धवट इंग्रजी आणि अर्धवट मराठी असणारी माहिती वजा केली.)\n| संकेतस्थळ = [http://www.unix.org/ युनिक्स.ऑर्ग]\nयुनिक्स (अधिकृत ट्रेडमार्क UNIX®) संगणक प्रणाली सर्वप्रथम बेल प्रयोगशाळेतील कर्मचाय्रानी १९६९ मध्ये बनविली. यात [[केन थॉमसन]], [[डेनिस रिची]] आणि [[डग्लस मॅक्लिरॉय]] इत्यादींचा समावेश होता. युनिक्स ही सी या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये लिहिलेली सिस्टीम आहे. युनिक्स या सिस्टिमवर एकाच वेळी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारची कामे करू शकतात. संगणकाच्या प्रकारावर किंवा त्यातील हार्डवेअरवर ही सिस्टीम अवलबून नसते.\nयुनिक्स चे तीन मुख्य भाग पडतात. कर्नल, शेल आणि युटीलीटीज.\n*'''शेल''' हा भाग येणारी प्रत्येक सूचना '''कर्नल''' कडे प्रक्रिया करण्यासाठी पाठवतो व त्याची उत्तरे परत मॉनिटरवर दाखवतो. युनिक्स सिस्टीम सुरूवात झाल्यानंतर स्क्रीनवर '''शेल''' चा एक कमांड प्रॉम्ट दिसू लागतो. या प्रॉम्प्टनंतर तुम्हाला तुमच्या सूचना टाईप करता येतात.\n*'''युटीलीटीज''' या भागामुळे सिस्टिममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देता येतात.\n१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९८० च्या दशकाच्या पुर्वार्धात, युनिक्सचा शैक्षणिक क्षेत्रावरील प्रभावामुळे युनिक्स नव्या commercial कडून (particularly of the BSD variant, originating from the University of California, Berkeley) मोठ्या प्रमाणात स्विकारली गेली. यात प्रामुख्याने [[सन मायक्रोसिस्टीम]]चा समावेश होता. आज, in addition to certified युनिक्स systems , युनिक्स-like संगणक प्रणाली such as Linux and BSD derivatives are प्रामुख्याने encountered.\nअनेकदा, \"traditional युनिक्स\" ही संज्ञा युनिक्स आवृत्ती ७(Version 7 Unix) वा UNIX System V चे गुणधर्म असणाऱ्या युनिक्स वा इतर संगणक प्रणालींसाठी वापरली जाते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_66.html", "date_download": "2020-09-24T01:59:25Z", "digest": "sha1:5AI3QFFZLUZLFWW4JRULAHZMQX7LBWH3", "length": 4012, "nlines": 57, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "रसरशीत द्राक्ष आहे अनेक विकारांवर रामबाण उपाय !", "raw_content": "\nरसरशीत द्राक्ष आहे अनेक विकारांवर रामबाण उपाय \nbyMahaupdate.in मंगळवार, जानेवारी ०७, २०२०\nहिरव्या आणि काळ्या रंगाची टपोरी द्राक्ष पाहिली की कुणालाच द्राक्ष खाण्याचा आवरत नाही. द्राक्ष चवीला जितकी रसाळ आमि मधुर असतात तितकीच ती शरीरासाठी देखील गुणकारी आहे. शरीराला त्वरीत उर्जा देणारी द्राक्ष अनेक विकारांवर रामबाण उपाय आहेत.\nद्राक्ष आरोग्यास खूप फायदेशीर असतात. प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, सोडियम, फाइबर, विटामिन ए, सी, ई, कॅल्शियम, लोह इत्यादी अनेक पोषक घटक द्राक्षामधून शरीराला मिळतात.\nद्राक्ष खाल्याने पोटाचे आजार कमी होतात. बद्धकोष्टतेवर द्राक्ष हा रामबाण उपाय आहे. उलटी होत असल्यास द्राक्षावर काळी मिरी आणि मीठ टाकून खाल्यास उलटी थांबते.\nमायग्रेनच्या त्रासालाही द्राक्ष अतिशय उत्तम औषध आहे. डोकं दुखत असेल तर द्राक्षांचा रस प्यावा, त्याने लगेचच आराम वाटतो. द्राक्षामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असल्याने रक्तवाढीसही त्याची मदत होते. त्याचप्रमाणे अंगदुखी, सांधे दुखीवरही द्राक्ष औषधी आहे.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, ��िसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Belgaon/Government-will-fall-after-the-cabinet-expansion/", "date_download": "2020-09-24T02:51:34Z", "digest": "sha1:FDO4ZOBQWNY4K24JAXQQYHAI7PUD6K7Y", "length": 5098, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिद्धरामय्यांचे सहकारी व माजी आमदार राजण्णा यांचे भाकित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › सिद्धरामय्यांचे सहकारी व माजी आमदार राजण्णा यांचे भाकित\nमंत्रिमंडळ विस्तारानंतर सरकार कोसळणार\nमंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यातील निजद आणि काँग्रेस युतीचे सरकार कोसळेल, असे भाकित माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सहकारी व मधुगिरीचे माजी आमदार राजण्णा यांनी केले आहे.\nमधुगिरीमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राजण्णा यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यात स्थिर सरकार देण्याची चिन्हे युतीकडून सध्या तरी दिसत नाहीत. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी तसे संकेत यापूर्वी दिले आहेत. मी जनतेच्या नसून काँग्रेसच्या दयेमुळे या पदावर आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफी बाबत घुमजाव केले आहे. ही अस्थिर सरकारचीच लक्षणे आहेत. शेतकर्‍यांची कर्जमाफी होईपर्यंत तरी सरकार टिकावे, असे राजण्णा यांनी म्हटले आहे. राजण्णा हे अपेक्स बँकेचे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचेही अध्यक्ष आहेत.\nनिवडणुकीपूर्वी निजदने अनेक आश्‍वासने दिली आहेत. सत्तेवर आल्यानंतर 24 तासात शेतकर्‍यांना पूर्ण कर्जमाफी देवू, हे त्यातलेच एक महत्त्वाचे आहे. परंतु यासह इतर आश्‍वासनांची पूर्ती कितपत होईल याबाबत साशंक असल्याचे खुद्द कुमारस्वामी यांनीच म्हटल्याची आठवण राजण्णा यांनी यावेळी करून दिली. मुख्यमंत्र्यांनी बीपीएल कार्डधारकांना 35 किलो तांदुळ देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्याची पूर्तता न झाल्यास निदर्शने करण्यात येतील, असा इशारा राजण्णा यांनी दिला आहे.\nनाकावाटे दिल्या जाणार्‍या लसीची सिरमकडून निर्मिती\nचीनकडून भारतावर अंतराळ हल्ल्याचा प्रयत्न\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण\nमुंबईत पावसाची तुफानी बॅटिंग\n‘अर्ज���न’, ‘अभ्यास’ची चाचणी यशस्वी\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण\nमुंबईत पावसाची तुफानी बॅटिंग\nIPL: रोहित शर्माने ठोकले षटकांरांचे द्विशतक\nअनुराग कश्यपविरुद्ध अखेर गुन्हा दाखल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://chanda.nic.in/document/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B0-2/", "date_download": "2020-09-24T02:44:29Z", "digest": "sha1:OCSZRQ5Q6KC6QJPBOXKYXZNW2QB73ZY2", "length": 5634, "nlines": 102, "source_domain": "chanda.nic.in", "title": "कंटेनमेंट क्षेत्र आदेश – रामा दंड्याच्या सवारी जवळ पठाणपुरा वार्ड भिवापूर प्रभाग क्र १४ चंद्रपूर (दिनांक ०८-०८-२०२०) | चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा चंद्रपूर District Chandrapur\nचंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस स्थानके\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nरोहयो ( जलयूक्त शिवार )\nजमिन संबंधित विविध महत्वाच्या याद्या\nजिल्ह्यातील जमीन बँकेची माहिती\nस्वातंत्र्य सैनिक पेंशनरांची यादी\nकंटेनमेंट क्षेत्र आदेश – रामा दंड्याच्या सवारी जवळ पठाणपुरा वार्ड भिवापूर प्रभाग क्र १४ चंद्रपूर (दिनांक ०८-०८-२०२०)\nकंटेनमेंट क्षेत्र आदेश – रामा दंड्याच्या सवारी जवळ पठाणपुरा वार्ड भिवापूर प्रभाग क्र १४ चंद्रपूर (दिनांक ०८-०८-२०२०)\nकंटेनमेंट क्षेत्र आदेश – रामा दंड्याच्या सवारी जवळ पठाणपुरा वार्ड भिवापूर प्रभाग क्र १४ चंद्रपूर (दिनांक ०८-०८-२०२०)\nपहा / डाउनलोड करा\nकंटेनमेंट क्षेत्र आदेश – रामा दंड्याच्या सवारी जवळ पठाणपुरा वार्ड भिवापूर प्रभाग क्र १४ चंद्रपूर (दिनांक ०८-०८-२०२०) 08/08/2020 पहा (581 KB)\nजिला प्रशासन द्वारा स्वामित्व वाली सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा प्रशासन चंद्रपूर, महाराष्ट्र, (भारत) , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 18, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/5781", "date_download": "2020-09-24T01:20:29Z", "digest": "sha1:QOHWKG2BTWC32CMF3D7UIFAJT7NILQRV", "length": 12088, "nlines": 99, "source_domain": "dhanlabh.in", "title": "पडझडीची कारणे – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट ���ेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nअमेरिकेतल्या आयातीवर मोठे कर लादून त्या आयातीचा प्रवाह आवळण्याच्या दिशेने ट्रम्प प्रशासन पावलं टाकत आहे. त्यासाठी इतिहासात विशेष कधी वापरल्या न गेलेल्या तरतुदींवरची धूळ झटकली जात आहे.\nएखाद्या वस्तूच्या अमेरिकी निर्यातीवर कुठला देश १० टक्के कर लावत असेल तर अमेरिकाही त्या देशातून होणाऱ्या त्या वस्तूच्या आयातीवर किमान १० टक्के कर लादेल. विकसित देशांमधले आयात कर हे सहसा विकसनशील देशांच्या आयात करांच्या पातळीपेक्षा बरेच खालच्या स्तरावर असतात. जागतिक व्यापार संघटनेनेही हे तत्त्व मान्य केलेलं आहे. त्याला तिलांजली देऊन अमेरिकेने ‘जशास तसे’ असं नवं तत्त्व अंगीकारलं तर त्याचा परिणाम विकसनशील देशांच्या अमेरिकी निर्यातीवरचा करभार वाढण्यात होईल.\nआठवडाभरात ट्रम्प यांनी आणखी दोन आघाडय़ा उघडल्या. एक तर चीन बौद्धिक संपदेच्या नियमांचं पालन करत नाही, अशा सबबीखाली आणखी एका तरतुदीचा वापर करून अमेरिका चीनमधून येणाऱ्या बऱ्याच वस्तूंच्या आयातीवरचा कर वाढवेल, अशा बातम्या आल्या आहेत. दुसरीकडे, भारत सरकारच्या निर्यातीला प्रोत्साहन देणाऱ्या योजना या जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं उल्लंघन करत आहेत, अशी तक्रार अमेरिकेने व्यापारी संघटनेकडे केली आहे.\nट्रम्प यांच्या या सगळ्या आक्रमक पावलांमुळे जागतिक व्यापाराचं विश्व सध्या ढवळून निघालं आहे. चीन आणि युरोपीय समूहाने पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियमवरच्या आयात करांना कडाडून विरोध करताना अमेरिकी निर्यातीवर नवे कर लादण्याचा इशारा दिला आहे. या नव्या करांविषयीची घोषणा करताना अमेरिकेने असंही जाहीर केलंय की अमेरिकेचे मित्र-देश वाटाघाटी करून आणि त्यांच्या निर्यातीमुळे अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येणार नाही, अशी हमी देऊ न या करापासून आपल्यापुरती सूट मागू शकतील. या नव्या करांमधून सध्या अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिको यांना वगळलंय. पण त्याचबरोबर त्या दोन्ही देशांबरोबर अमेरिका ‘नाफ्ता’ या मुक्त व्यापारी कराराच्या फेरआखणीची बोलणी करतंय. त्या वाटाघाटींमध्ये या करांच्या टांगत्या तलवारीचा दबाव म्हणून वापर केला जाणार आहे. एकंदर, जागतिक व्यापार संघटनेची नियमबद्ध चौकट न जुमानता कुणाला धमकावून, कुणाला चुचकारून, द्विपक्षीय वाटाघाटींमध्ये व्यापाराबरोबरच अमेरिकेच्या हिताचे इतर मुद्दे घुसडून आयातकर निश्चित करण्याची एक नवी पद्धत ट्रम्प प्रशासन आणू पाहतंय. अशा अपारदर्शक पद्धतीमध्ये काही व्यक्तींचे किंवा गटांचे हितसंबंधही लुडबुडू शकतील.\nयापायीच बाजारात पडझड सुरु आहे \nबॅलन्स्ड फंड्‌स: उत्पन्नाच्या समतोल योजना\nआरोग्य विमा व डॉक्टर\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nतुम्हीही मुकेश अंबानी बना \nमग गुंतवणूक करायची तरी कुठे\nआर्थिक नियोजन — उद्योगांसाठी\nआर्थिक संकट-पर्सनल लोन की गोल्ड लोन\nगोल्ड बॉंड – आधुनिक सोने खरेदी\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/20759/", "date_download": "2020-09-24T02:26:24Z", "digest": "sha1:FPSCNAKT32E4VROHVKJPOMWT2EATY6D6", "length": 23681, "nlines": 221, "source_domain": "mahaenews.com", "title": "बारामतीच्या सतीश ननवरे यांना आयर्नमनचा किताब | Mahaenews", "raw_content": "\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ���ंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nHome breaking-news बारामतीच्या सतीश ननवरे यांना आयर्नमनचा किताब\nबारामतीच्या सतीश ननवरे यांना आयर्नमनचा किताब\nजळोची– बारामती सायकल क्‍लबचे सदस्य सतीश ननवरे यांनी ऑस्ट्रियात होणाऱ्या आयर्नमन 2018 ही मॅरेथॉन स्पर्धा जिंकत आयर्नमनचा किताब जिंकुन बारामतीच्या नावलौकिकात भर पाडली असून त्यांच्या या कामगीरी मुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.\nऑस्ट्रियात येथे झालेल्या आयर्नमन 2018 या स्पर्धेमध्ये त्यांनी 3.8 कि.मी. पोहणे, 180 कि.मी. सायकलिंग आणि 42:200कि.मी. मॅरेथॉन असा प्रवास 12 तास 33 मिनिट 45 सेकंदांमध्ये पूर्ण करत आयर्नमनचा किताब पहिल्यांदाच बारामती आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला मिळवून दिला आहे.\n6 तासात 4 किमी जलतरण, 180 किमी सायकलिंग आणि 42 किमी धावणे अशे या “आयर्नमन’ स्पर्धेचे स्वरूप असते ही स्पर्धा दरवर्षी ऑस्ट्रियात 1 जुलै रोजी भरवली जाते या स्पर्धेत भाग घेणारे सतीश ननावरे हे ग्रामीण भागातून सहभागी होणारे पहिलेच स्पर्धक होते. स्वत:चा व्यवसाय सांभाळत एखाद्या ध्येयपूर्तीसाठी धडपडणारी माणसं बोटावर मोजण्याइतकीच असतात. गेल्या वर्षभरापासून बारामतीतील सतीश ननवरे हे “आयर्नमन’ स्पर्धेची तयारी करत होते. ते गेल्या सव्वा ते दीड वर्षांपासून या स्पर्धेची तयारी करत होते.\nज्यात शारीरिक आणि मानसिक संतुलन राखत निराश न होता आपल्या कामगीरीत सुधारणा करण्याची महत्वपूर्ण तयारी त्यांनी केली. त्यातच त्यांनी आपल्या आहारातही मोठ्या प्रमाणात बदल केले होते. त्याचबरोबर स्पर्धेसाठी दिलेल्या वेळेच्या आधी संपूर्ण अंतर पूर्ण व्हावं या उद्देशानं त्यांनी अधिक प्रमाणात ते मेहनत घेत होते. तरुणांनी आणि व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सांभाळूनही अशा स्पर्धा पूर्ण करता येऊ शकतात हे दाखवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचबरोबर ही स्पर्धा पूर्ण करण्याची त्यांची जिद्द होती. ही स्पर्धा जिंकल्यानंतर यापेक्षा आणखी मोठं आव्हान असलेल्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तयारी करणार असल्याचंही त्यांनी सांगितल.\nब्राझिलचा मेक्‍सिकोवर २-० ने विजय\nफिफा विश्‍वचषक : कोलंबिया आणि इंग्लंडमध्ये आज घमासान\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंत���्रधान मोदींकडे मागणी\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nIPL2020 | हैदराबादला धक्का, दुखापतीमुळे हा खेळाडू आयपीएलमधून बाहेर\nदीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खानला NCB ची समन्स\nदादर-सावंतवाडी दरम्यान ‘तुतारी’ एक्सप्रेस धावणार; चाकरमान्यांना दिलासा\nज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर ​यांचं 84 व्या वर्षी निधन\nतुळशी तलाव भरेल इतका तुंबलेल्या पाण्याचा उपसा, आदित्य ठाकरेंचा दावा\nताथवडेच्या रस्त्यांवरून आमदार जगताप समर्थक व कलाटे यांच्यात घमासान, स्थायी सभेत सव्वातास खल\nमहापालिकेच्या भांडार खरेदीत अतिरिक्त आयुक्तांचा ‘हातखंडा’, ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून दहा कोटींची होतेय खरेदी\n… म्हणून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक वळविली\nकेंद्र सरकारविरोधात कामगार संघटनाचा ‘एल्गार’\nआकुर्डीत ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा काळाबाजार, वॉर्डबॉयचा हात असल्याचा आरोप\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल ���ायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/chinies-counter-movements-and-indian-soldiers/215541/", "date_download": "2020-09-24T03:11:17Z", "digest": "sha1:7ZC4BJXWHZUCLKEFR7533QBMP436BTYN", "length": 20440, "nlines": 111, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Chinies counter movements and Indian Soldiers", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश चीनच्या कुरघोड्या आणि भारतीय जवान\nचीनच्या कुरघोड्या आणि भारतीय जवान\nचीनमधील ‘ग्लोबल टाइम्स’ या सरकारी वर्तमानपत्रामध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संपादकीय लेखात ‘सध्या चालू असलेल्य�� सीमावादामध्ये भारताला जिंकण्याची कोणतीही संधी नाही. आजच्या घडीला युद्ध झाल्यास भारताचा पराभव होईल. चीन शक्तिशाली असल्याची आठवण आम्ही भारताला करून देत आहोत’, अशी दर्पोक्ती केली. हाच चीनचा गर्व आहे. त्यामुळे आपल्यालाही चीनला हे ठणकावून सांगावे लागेल आणि प्रत्यक्ष कृतीतून दाखवावे लागेल की, हा आता १९६२ मधील भारत राहिलेला नाही. चीनकडे भारताच्या तुलनेत पैसा, सैन्यशक्ती आणि आधुनिक शस्त्रास्त्रे जरी अधिक असली, तरी भारतीय सैनिकांप्रमाणे लढाऊ वृत्ती नाही. याची प्रचिती भारताने चीनला गलवान खोर्‍यात नुकतीच दिली आहे. युद्ध सैन्यशक्तीच्या आधारावर नव्हे, तर मनोबळावर लढले जाते. यासंदर्भात भारतीय सैनिक चीनपेक्षा कित्येक पटींनी सरस आहेत, हे भारताने दाखवून दिले आहे. तैवानसारखा छोटासा देशही संपूर्ण शक्ती एकवटून बलाढ्य चीनच्या डोळ्यांत डोळे घालून बोलतो. चीनचा विस्तारवाद, हेकेखोरपणा, बेभरवशी आणि विश्वासघातकी वृत्ती यामुळे भारत, अमेरिका, थायलंड यांसारख्या अनेक राष्ट्रांनी चीनशी असलेले व्यावसायिक करार रहित केले आहेत. युद्ध हे केवळ भूमीवर आणि शस्त्रांच्या जोरावर लढले जाते, या भ्रमात असलेल्या चीनला आता आर्थिक युद्धाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच त्याचा तिळपापड झाला असून त्यातूनच तो वरीलप्रमाणे धमक्या देत आहे.\nगलवान खोर्‍यात मार खाल्ल्यानंतरही चीनने भारतीय सीमेत पुन्हा एकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न करून भारताला डिवचण्याचा प्रयत्न मागील आठवड्यात केला होता. त्यावेळी चीनच्या सैनिकांनी मोठ्या प्रमाणात सैन्य फौजफाटा घेऊन पँगाँग सरोवराच्या दक्षिण बाजूकडून पश्चिमेकडे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. या क्षेत्रावर ताबा मिळवणे, हा चीनचा कट होता. परंतु त्या ठिकाणी पाय रोवून उभ्या असलेल्या भारतीय सैन्याच्या जागरूकतेमुळे चिन्यांचा हा प्रयत्न निष्प्रभ ठरला. इतकेच नव्हे तर घुसखोरी करणार्‍या सैन्यांना भारतीय सैन्याने अक्षरशः पिटाळून लावले. आता काल पुन्हा चिनी जवानांनी घुसखोरी केली, यावेळी मात्र दोन्ही बाजूने हवेत गोळीबार झाला, त्यातही चिनी सैनिक घाबरून पुन्हा धूम ठोकून पळून गेले. भारतीय सैन्यासमोर चिनी सैनिक टिकाव धरू शकत नाहीत, हे यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले. चीनचा विश्वासघातकी स्वभाव पहाता तेथे आधीपासूनच भारतीय सैन्��� मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय जवान पूर्णतः तयार आहेत. मात्र, चिन्यांची ही कुरघोडी अजून सहन करायची हा खरा प्रश्न आहे.\nडोकलाममध्ये चीन अडीच महिने तळ ठोकून होता. भारताचे रणझुंझार सैनिकही चिन्यांच्या डोळ्याला डोळे भिडवून समोरासमोर उभे ठाकले होते. शेवटी अडीच महिन्यांनंतर हा वाद सुटला. त्यानंतर काही सीमा भागांत चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला; परंतु भारतीय सैनिकांनी तेव्हाही तो उधळून लावला. चीनने घुसखोरी करणे आणि भारतीय सैनिकांनी त्यांना पिटाळून लावणे, हे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यापाठोपाठ गलवान खोर्‍यात दोन्ही देशांच्या सैन्यांत झालेल्या झटापटीत चीनचे अनेक सैनिक मारले गेले. तेव्हा चीनला भारतीय सैनिकांच्या ताकदीचा खर्‍या अर्थाने प्रत्यय आला. पण सुधारेल तो चीन कसला त्याने पुन्हा एकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच चीनच्या या घुसखोरीकडे केवळ घुसखोरी म्हणून पहाणे धोक्याचे ठरेल. हे चीनने भारताविरुद्ध सरळसरळ पुकारलेले युद्धच आहे, हे भारतीय राज्यकर्त्यांनी सर्वप्रथम लक्षात घेणे आवश्यक आहे आणि त्यानुसार पावले उचलली पाहिजेत. चीनची घुसखोरी उधळून लावणे, हा आपला एकप्रकारे विजय आहेच; पण चीन एकही पाऊल पुढे टाकण्याचे धाडस करणार नाही अशी धडकी भरणारी कारवाई करणे, हा खर्‍या अर्थाने विजय असेल. थोडक्यात आपण चीनला आता देत आहोत, त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक कठोर भाषेत उत्तर दिले पाहिजे.\nप्रत्येक घुसखोरीनंतर दोन्ही सैन्यांतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी चर्चा करायची, त्यात अनेक गोष्टींवर एकमत असल्याचे सांगायचे आणि तिसर्‍या दिवशी चीनने पुन्हा दुसरीकडे घुसखोरी करायची, हा पोरखेळ आपण एक राष्ट्र म्हणून आणखी किती वर्षे सहन करणार आहोत चीनने अशा प्रकारे भारतात घुसखोरी करणे, हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे, हे भारताने जागतिक व्यासपीठांवर सांगायला हवे. पाकप्रमाणे आता चीनचीही आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी केली पाहिजे. कुणाला पटो अथवा न पटो; पण जग नेहमी आक्रमकतेलाच घाबरते, हा इतिहास आहे. इस्रायल हे याचे उत्तम उदाहरण आहे. चोहोबाजूंनी कट्टर इस्लामी राष्ट्रांनी वेढलेले असताना गेल्या ७ दशकांहून अधिक काळात छोट्याशा इस्रायलला आजपर्यंत एकही इस्लामी राष्ट्र पराभूत करू शकलेले नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. यामागचे कारण म्हणजे इस्रायलची आक्रमकता चीनने अशा प्रकारे भारतात घुसखोरी करणे, हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे, हे भारताने जागतिक व्यासपीठांवर सांगायला हवे. पाकप्रमाणे आता चीनचीही आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी केली पाहिजे. कुणाला पटो अथवा न पटो; पण जग नेहमी आक्रमकतेलाच घाबरते, हा इतिहास आहे. इस्रायल हे याचे उत्तम उदाहरण आहे. चोहोबाजूंनी कट्टर इस्लामी राष्ट्रांनी वेढलेले असताना गेल्या ७ दशकांहून अधिक काळात छोट्याशा इस्रायलला आजपर्यंत एकही इस्लामी राष्ट्र पराभूत करू शकलेले नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. यामागचे कारण म्हणजे इस्रायलची आक्रमकता तेथे कुठलेही सरकार सत्तेवर आले, तरी आक्रमकता हे त्यांचे राष्ट्रीय पातळीवरील अपरिहार्य धोरण आहे. त्यामुळे चोहोबाजूंनी शत्रूने वेढलेला असून इस्रायलमध्ये कुणी घुसखोरी करू धजावत नाही. हा धाक आणि दहशत आपण चीन आणि पाकिस्तान यांच्याविषयी निर्माण केली पाहिजे. आपल्या देशाचे एक दुर्दैव आहे की, शत्रूने जे बोलायचे असते किंवा जी विधाने करायची असतात, ती विधाने आपल्याकडे विरोधक करताना आढळतात. खरे तर ‘शत्रू समोर उभा ठाकल्यावर सत्ताधारी आणि विरोधक यांचा एकसूर निर्माण झाला पाहिजे. त्यातच राष्ट्रहित असते; पण आपल्याकडे तेच तर नको असते. आता याही घुसखोरीवरून सरकारला घेरले जाईल आणि हा राष्ट्रीय विषय राजकारणाचा बनवून टाकला जाईल. अशाने या प्रकरणातील गांभीर्य कमी होऊन मुख्य मुद्दा बाजूला पडेल. शत्रूला हेच तर हवे असते. त्यामुळे शत्रूची भाषा बोलून शत्रूचे काम सोपे करणार्‍यांवरच आधी प्रथम कठोर कायदेशीर कारवाई केली गेली पाहिजे.\nचीनने केलेल्या घुसखोरीच्या काही तास अगोदरच भारताने धूर्त चीनची चाल ओळखून दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका तैनात केली. विशेष म्हणजे याच समुद्रात अमेरिकेनेही त्याच्या अनेक विमानवाहू युद्धनौका तैनात केल्या आहेत. भारताने राफेल ही अत्याधुनिक लढाऊ विमाने आणून हवाईमार्गे, दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका तैनात करून जलमार्गे, तर प्रत्यक्ष सीमेवर पायदळ तैनात करून भूमार्गे चीनला आव्हानच दिले आहे. तथापि चीनला हे पुरेसे नाही आणि त्याला ही भाषा समजतही नाही, हेच त्याची ही घुसखोरी सांगते. गेल्या अनेक दशकांपासून तत्���ालीन काँग्रेस सरकारने चीनला कधीही प्रत्युत्तरच न दिल्याने त्याची मानसिकता अरेरावीची बनली आहे. इतकेच नव्हे, तर काँग्रेसने आपल्या देशाचा मोठा भूभाग स्वतःची वडिलोपार्जित मालमत्ता असल्याप्रमाणे चीनच्या घशात घातला आहे. काँग्रेसजणांच्या या अशा वृत्तीमुळेच चीन वरचढ झाला. त्यातूनच त्याची ‘आपण काहीही केले, तरी भारत काहीच करू शकणार नाही’, ही मानसिकता निर्माण झाली. आता विद्यमान सरकारला चीनचा हा भ्रम दूर करावा लागेल. त्यासाठी पाकिस्तानावर केला, तसा धडक सर्जिकल स्ट्राईक करून चीनला ‘हा १९६२ चा भारत नाही’, हे दाखवून द्यावे लागेल. असे केले, तरच चीन वठणीवर येईल. सरकारने हे पाऊल उचलले, तर समस्त राष्ट्रप्रेमी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतील.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/fir-registered-against-five-people-for-insulting-dead-body/", "date_download": "2020-09-24T02:09:25Z", "digest": "sha1:7HJFM2S34N25WXR3NLYM3YEVWJRS63NE", "length": 17348, "nlines": 158, "source_domain": "www.saamana.com", "title": "मृतदेहाची अवहेलना केल्‍याप्रकरणी पाच जणांवर गुन्‍हा दाखल | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले…\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि ���ोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार\nशेतकऱ्य़ांची कर्जमाफी झालीच नाही, मध्य प्रदेश सरकारचा यु टर्न\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nशायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला…\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\n मग ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड..\nHealth tips – खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या\nमासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय\nडॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nमृतदेहाची अवहेलना केल्‍याप्रकरणी पाच जणांवर गुन्‍हा दाखल\nहुंडांबळी प्रकरणात सासरच्‍या लोकांवर आरोप होऊन त्‍यांच्‍या अटकेसाठी प्रेताला वेठीस धरून पोलीसांवरी दबाव आणण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. मात्र जमलेला जमावाच्‍या तीव्र भावना, रोष संताप यात सर्वसाधारणपणे पोलीस दोषी असल्‍याच्‍या अर्विभावात आरोप केले जातात. मात्र दुःखद प्रसंगाचे भान ठेवून पोलीस सर्व सहन करून सामंजस्‍य राखतात मात्र अनेकवेळा पोलीसांच्‍या कामात व्‍यत्‍यय येऊन त्‍यांना मोठा मनस्‍ताप होते. अशीच घटना खोपडी येथील आरती या विवाहितेच्‍या प्रकरणात घडली. अखेर पाणी डोक्‍यावरून गेल्‍याने कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी प्रेताला वेठीस धरून प्���ेताची अवहेलना केल्‍याप्रकरणी मृत आरतीच्‍या माहेरच्‍या पाचजणांवर गुन्‍हा दाखल केला. कोपरगाव तालुक्‍याच्‍या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. एकाचवेळी सासर व माहेरकडील १० जणांवर गुन्‍हे दाखल झाल्‍याने तालुक्‍यात खळबळ उडाली आहे.\nकोपरगांव तालुक्यातील खोपडी येथील विवाहिता आरती शामहरी त्रिभुवन हिला हुंडयासाठी सासरकडील मंडळींनी शारिरीक व मानसिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, दोन दीर, सासरा व सासू या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र याप्रकरणात मृताच्‍या माहेरच्‍यांनी शवविच्‍छेदनप्रसंगी ग्रामीण रूग्‍णालयात ठिय्या केला. त्‍यानंतर आरतीचे शव खोपडी येथे नेल्‍यांनतरही ‘आरोपींना अटक करा अन्यथा मृतदेहावर अंत्‍यसंस्‍कार करणार नाही’ असा पवित्रा घेत पोलिसांवर दबाब आणण्याचा प्रयत्‍न आरतीच्‍या माहेरच्‍यांनी केला.\nआरतीचे प्रेत तीन ते चार तास ओट्यावर तसेच ठेवून प्रेताची अवहेलना केली. बराच वेळ समजावूनही ऐकत नाही पोलीसांच्या कामात व्‍यत्‍यय येतो, हे पाहुन अखेर मृत आरतीचा चुलता सुभाष उत्तम पठारे, मावस भाऊ गणेश बाळु साळवे, चुलत मामा भाऊसाहेब दत्तू आहेर,मामा सुरेश आनंदा लोंढे मेव्हणा सचिन वसंत रणधिर या पाच जणाविरूध्द पो. कॉ. विजय अर्जुन पाटील यांनी कोपरगाव ग्रामीण पोलीसांत फिर्यादी दिली. सदर फिर्यादीवरून गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला मुंबईचा आढावा\n रस्ते पाण्याखाली, रेल्वे लटकली, वाहतुकीचे तीनतेरा\nमहाराष्ट्र के लोग बहाद्दूर पंतप्रधान मोदींनी केले कौतुक\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nस्वयंपुनर्विकास योजनेवरील निर्बंध उठवण्याची मागणी\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला...\n रस्ते पाण्याखाली, रेल्वे लटकली, वाहतुकीचे तीनतेरा\nमहाराष्ट्र के लोग बहाद्दूर पंतप्रधान मोदींनी केले कौतुक\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nस्वयंपुनर्विकास योजनेवरील निर्बंध उठवण्याची मागणी\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, 21 हजार नवीन रुग्ण\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले...\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nया बातम्या अवश्य वाचा\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/babasaheb-ambedkar-contribution-in-reserve-bank-of-india/", "date_download": "2020-09-24T01:08:48Z", "digest": "sha1:3IG2KCGBTSZ5DMZKNR63WU5SMCLDPWEX", "length": 13235, "nlines": 109, "source_domain": "bolbhidu.com", "title": "इंग्रजांनी रिझर्व्ह बँकेची निर्मिती बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकावरून केली.", "raw_content": "\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nBol Bhidu - विषय हार्ड\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nइंग्रजांनी रिझर्व्ह बँकेची निर्मिती बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकावरून केली.\nप्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक असामान्य प्रतिभावंत, कायदा, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र अशा अनेक शास्त्रांचे अभ्यासक.\nअस्पृश्यता निवारणासाठी झटणारे महानायक, घटनाकर्ते, राजकारण, धर्मकारण, पत्रकारिता या क्षेत्रात त्यांनी बहुमोल कामगिरी बजवली असली तरी ते मूळचे थोर अर्थशास्त्रज्ञ.\nअमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातुन त्यांनी १९१५ साली अर्थशास्त्रातील एमए व १९१७ साली पीएचडी ही पदवी संपादन केली. यानंतर १९२१ साली इंग्लंडमधल्या सुप्रसिद्ध लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समधून डॉक्टर ऑ सायन्स ही पदवी मिळवली ती सुद्धा अर्थशास्त्र या विषयात.\nपरदेशात त्यांनी आर्थिक विचारांवर तीन ग्रंथ लिहिले जे आजही भारतीय अर्थकारणाला दिशा देण्यासाठी उपयोगी आहेत.\nयातला तिसरा व सर्वात महत्वाचा ग्रंथ म्हणजे १९२३ साली इंग्लंडमध्ये लिहिलेला\n“दि प्रॉब्लेम ऑफ रुपी: इट्स ओरिजिन अँड सोल्युशन”\nया ग्रंथामध्ये डॉ. आंबेडकर भारतीय रुपयाच्या उत्क्रांतीची ऐतिहासिक मीमांसा सादर करून, ‘भारतासाठी आदर्श चलनपद्धती कोणती’ या त्यावेळच्या ज्वलंत प्रश्नावर आपले मूलगामी विचार मांडतात.\nया पुस्तकाच्या निर्माणावेळी बाबासाहेबांनी जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ केन्स याच्याशी सुवर्णविनिमय यावर आधारित चलनव्यवस्थेच्या योग्ययोग्यतेसाठी वाद घातला होता.\nत्यांची मते आज सत्तर वर्षांनंतरही कालातीत ठरली. केन्स जर आज जिवंत असता तर त्याला आपली मते बदलावी लागली असती.\nबाबासाहेबांचे अर्थविषयक विचार प्रखर आणि द्रष्टे होते.\n१९२६ साली भारतात असलेल्या ब्रिटिश गव्हर्नमेंटने भारतीय चलन विषयक नियमावली आणि आर्थिकनीती वर नियंत्रण करण्यासाठी मध्यवर्ती बँक असावी यासाठी प्रयत्न सुरू केले.\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन…\nट्रॅक्टर पासून ते घड्याळ बनवणारी एक सरकारी कंपनी देश की धडकन…\nयाच प्रयत्नाचा भाग म्हणून हिल्टन यंग कमिशनची स्थापना केली होती.\nत्याकाळात जगभरात बाबासाहेब आंबेडकर यांच्या तोडीचा भारतीय अर्थशास्त्राचा अभ्यासक कोणी नव्हता. हिल्टन यंग कमिशनने त्यांना रिझर्व्ह बँकेच्या निर्मितीसाठी आपली साक्ष देण्यासाठी पाचारण केले.\nत्यावेळी बाबासाहेबांनी आपली परखड मते तिथे स्पष्टपणे मांडली.\n“रिझर्व्ह बँकेसारख्या चलननिर्मिती करणाऱ्या संस्थेच्या चलनपुरवठा करण्याच्या क्षमतेवर परिणामकारक अंकुश असण्याची आवश्यकता आहे. नपेक्षा, अनिर्बंध चलननिर्मिती आणि त्यातून भरमसाठ भाववाढ होऊन आर्थिक स्थैर्य धोक्यात येईल.”\nबाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हिल्टन यंग आयोगाला पटले. त्यांनी बाबासाहेबांच्या दि प्रॉब्लेम ऑफ रुपी या ���ुस्तकाला आधार मानून भारतीय रिझर्व्ह बँकेची उभारणी केली.\n१ एप्रिल इ.स. १९३५ रोजी भारतीय रिर्झव्ह बँकेची स्थापना भारतीय रिझर्व बँक कायदा १९३४ नुसार झाली.\nनेमकं त्याकाळात बाबासाहेब सक्रिय राजकारणात सहभागी होते, मोर्चे,आंदोलने पक्ष बांधणी अशी धावपळ सुरु होती मात्र तरी रिझर्व्ह बँकेची शैली आणि दृष्टीकोन बाबासाहेबांच्या विचारांना डोळ्यासमोर ठेवून करण्यात आला आहे.\nभारतीय रिझर्व बँक च्या स्थापनेत जरी बाबासाहेब नसले तरी संकल्पना आणि रूपरेषा बाबासाहेबांनी दिलेली आहे.\nत्यांनी रिझर्व्ह बँकेचा पाया रचला यामुळे कितीही मोठी संकटे आली तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत राहिला आहे. त्यांनी सुचवलेले मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणाली कठोरपणे पाळली तर यापुढे देखील जगात सर्वोत्तम इकॉनॉमी म्हणून उभा राहील हे नक्की.\nहे ही वाच भिडू.\nमाणसं स्वत:साठी घर बांधतात पण पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ. बाबासाहेब एकमेव होते.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, पराभवाला मी भीत नाही\nराज्यघटनांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी स्वत:ला १४ दिवस कोंडून घेतलं होत\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nट्रॅक्टर पासून ते घड्याळ बनवणारी एक सरकारी कंपनी देश की धडकन म्हणून ओळखली जायची\nजर आज फ्रान्समध्ये राजेशाही आली तर हा भोपाळचा माणूस गादीवर बसेल\nपेनड्राईव्ह कॉम्प्युटरला जोडणे एका भारतीय माणसामुळे शक्य झाले.\nपरवीन बाबीच्या प्रेमापोटी हा ऑस्ट्रेलियन माणूस भारतात आला आणि खलनायक झाला\nभिडू देवेंद्र जाधव\t Sep 23, 2020 0\n८४ वर्षांचा घरोबा संपवून शापूरजी पालनजी टाटासमूहातुन का बाहेर पडले\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nजपानी माणसाने रामायणावर बनवलेला अ‍ॅनीमेशन सिनेमा भारतात रिलीज होऊ दिला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/13/1603-benifits-of-using-mask-immunity-power-growth-and-antibodies/", "date_download": "2020-09-24T01:16:11Z", "digest": "sha1:63HETKFGHQXXN52OGCTE5Q4SIAMSXVLT", "length": 11121, "nlines": 153, "source_domain": "krushirang.com", "title": "म्हणून मास्क वापरायलाच पाहिजे; पहा करोनाशी दोन हात करायला मास्कचा उपयोग काय आहे ते | krushirang.com", "raw_content": "\nHome Uncategorized म्हणून मास्क वापरायलाच पाहिजे; पहा करोनाशी दोन हात करायला मास्कचा उपयोग काय...\nम्हणून मास्क वापरायलाच पाहिजे; पहा करोनाशी दोन हात करायला मास्कचा उपयोग काय आहे ते\nजगभरात मास्क वापरायला सांगितले जात. मात्र, अम्स्क वापरून काय होणार असाच सूर आता अनेकांकडून लावला जात आहे. त्याचवेळी अमेरिकेत झालेल्या संशोधनानुसार मास्क वापरण्याचे फायदे पुढे आलेले आहे. होय, मास्क वापरल्याने इम्युनिटी पॉवर वाढण्यासह अँटिबॉडीज डेव्हलप होण्यासह मदत होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.\nट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍\nन्‍यू इंग्‍लैंड जर्नल ऑफ मेडिसिन यांच्याकडे कॅलिफोर्निया यूनिवर्सिटी येथील मोनिका गांधी आणि जॉर्ज रदरफोर्ड यांनी केलेल्या संशोधनाचा अहवाल प्रसिध्द झाला आहे. त्यात म्हटले आहे की, मास्क वापरल्याने गळून हवा येताना १०० टक्के करोनाचे विषाणू रोखले जातात असे अजिबात नाही. मात्र, जे काही विषाणू त्याद्वारे येऊ शकतात ते तितकेसे प्रभावी नसतात. असे विषाणू जर चुकून-माकून मास्कद्वारे शरीरात आलेच तर अँटिबॉडीज डेव्हलप होण्यासाठी मदत होते. म्हणजेच यामुळे इम्युनिटी पॉवर वाढण्यास मोठी मदत होते.\nकरोना विषाणूपासून वाचण्यासाठीचा एकमात्र उपाय सध्या आहे तो म्हणजे सर्वांनी एकमेकांची काळजी घेणे. त्यामध्ये वैयक्तिक अंतराचा नियम पाळण्यासह मास्क नियमितपणे वापरणे आवश्यक आहे. दिल्लीत अनेकांना अँटिबॉडीज डेव्हलप झालेल्या पाहायला मिळत आहे. त्यामध्ये मास्क वापरण्याचा वाटा मोठा आहे. त्यासाठी यापुढेही सर्वांनी मास्क वापरून सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.\nसंपादन : माधुरी सचिन चोभे\nटॉमेटो बाजारभाव : मार्केट रेट स्थिर; पहा महाराष्ट्रातील आजचे बाजारभाव\nकांदा मार्केट अपडेट : महाराष्ट्रात बाजार स्थिर; पहा आजचे बाजारभाव\nमहाराष्ट्राच्या सर्वात जास्त लाडक्या सुनेचा आज वाढदिवस; वाचा त्यांच्याविषयीचा हा भन्नाट लेख\nफ़क़्त १ रुपयात घ्या गाडी; पहा कोणत्या बँकेने डेबिट कार्डवर आणलीय ही भन्नाट स्कीम\n‘कलियुगातील हरिश्चंद्र श्री शरदचंद्र पवार’ म्हणत ‘या’ भाजप नेत्याने साधला सुप्रिया सुळेंवर निशाणा\nPrevious articleब्रेकिंग : अमित शाह पुन्हा रुग्णालयात; दिल्लीतील AIIMS मध्ये उपचार सुरू\nNext articleब्रेकिंग : ‘ब्लॅक लाईव्स मॅटर’चा संदेश देत नाओमीने जिंकला US ओपन..\nफ़क़्त १ रुपयात घ्या गाडी; पहा कोणत्या बँकेने डेबिट कार्डवर आणलीय ही भन्ना�� स्कीम\nपहा काय केलीय TIME मॅगझिनने मोदींवर टीका; मोदींसह बिल्किस बानोही TOP 100 मध्ये..\nम्हणून शेतकरी संघटनेने केले विखेंच्या लोणीत राखरांगोळी आंदोलन; पहा काय म्हटलेय त्यांनी\nटॉमेटो बाजारभाव : मार्केट रेट स्थिर; पहा महाराष्ट्रातील आजचे बाजारभाव\nकांदा मार्केट अपडेट : महाराष्ट्रात बाजार स्थिर; पहा आजचे बाजारभाव\nमहाराष्ट्राच्या सर्वात जास्त लाडक्या सुनेचा आज वाढदिवस; वाचा त्यांच्याविषयीचा हा भन्नाट लेख\nफ़क़्त १ रुपयात घ्या गाडी; पहा कोणत्या बँकेने डेबिट कार्डवर आणलीय ही भन्नाट स्कीम\n‘कलियुगातील हरिश्चंद्र श्री शरदचंद्र पवार’ म्हणत ‘या’ भाजप नेत्याने साधला सुप्रिया सुळेंवर निशाणा\nपहा काय केलीय TIME मॅगझिनने मोदींवर टीका; मोदींसह बिल्किस बानोही TOP 100 मध्ये..\nम्हणून शेतकरी संघटनेने केले विखेंच्या लोणीत राखरांगोळी आंदोलन; पहा काय म्हटलेय त्यांनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/first-story-of-the-first-moonlight/articleshow/70319786.cms", "date_download": "2020-09-24T03:05:20Z", "digest": "sha1:U2VKK5TKFWHMAJYZNDEU2ORWX45SXP6Q", "length": 12507, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपहिल्या चंद्रावरोहणाची उलगडली कथा\nमटाप्रतिनिधी, औरंगाबाद'अपोलो ११' यानातून मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले...\n'अपोलो ११' यानातून मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. हे यश नील आर्मस्ट्रॉंग किंवा एडविन ऑल्ड्रिनचे नव्हते तर कित्येकांनी अनेक वर्षे सातत्याने चिकित्सक वृत्ती, असामान्य बुद्धी, अविरत परिश्रम, चिकाटी आणि मेहनतीने हे यश खेचून आणले होते, अशा शब्दांत खगोल अभ्यासक, लेखक सुधीर फाकटकर यांनी पहिल्या चंद्रावरोहणाची कथा उलगडली.\nमाणसाने चंद्रावर पाऊल ठेवल्याचा घटनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्रातर्फे सुधीर फाकटकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेएनईसीचे प्राचार्य डॉ. हरिरंग शिंदे, विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस���ते सुधीर फाकटकर लिखित 'अपोलो ११' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.\nइंग्रजांविरुद्धच्या लढाईत टिपू सुलतानने अग्निबाण वापरले होते. त्यावर संशोधन करून इंग्रजांनी या शोधात प्रगती केली. पुढे दुसऱ्या महायुद्धापर्यंत अग्निबाणांनी अधिकाधिक दूरवर मारा करण्याच्या क्षमता प्रचंड वाढल्या. यातूनच पुढे अवकाशात उपग्रह सोडण्याची कल्पना पुढे आली आणि प्रक्षेपकांच्या, उपग्रहांच्या आणि अंतराळयानांच्या शोधाला गती मिळाली. जर्मनी, रशिया आणि अमेरिका या तीन देशांच्या तीव्र स्पर्धेतून चांद्रमोहिमेची बिजे रोवली गेली. वैज्ञानिक जगातील स्पर्धेत अपोलो एक ते अपोलो ११ पर्यंतच्या मोहिमांमध्ये अमेरिका सरस ठरत गेली. यात अनेक अपघात झाले. अंतराळवीरांचे बळी गेले. अखेर अपोलो ११ यानातून नील आर्मस्ट्राँग, एडविन ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स यांनी चंद्रावरोहण यशस्वी केले असा प्रवास फाकटकर यांनी वर्णन केला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nवाघदरी तलावात दोघांचा मृत्यू...\nअजिंठा-वेरुळ लेणी पर्यटकांसाठी खुली होणार\nमालेगावच्या मन्सुरी काढ्यासाठी झुंबड...\nमराठा आरक्षणासाठी पायी दिंडी...\n‘जय श्रीराम’ची जबरदस्ती; रिक्षाचालकास बेड्या महत्तवाचा लेख\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nमुंबईमुंबईत पाणी तुंबल्यावर बोंबा मारणारे तेव्हा मात्र गप्प असतात - शिवसेना\nदेशआता लक्ष्य मायक्रो कंटेन्मेंट झोनवर, PM मोदींनी राज्यांना केलं आवाहन\nमुंबईCM ठाकरेंनी दिला 'हा' विश्वास; PM मोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर\nमुंबईउद्धव ठाकरे वही-पेन घेऊनच बसले; पंतप्रधानांना दिली कामांची जंत्री\nकोल्हापूरकोल्हापूरकरांच्या दातृत्वाचा महापूर, वीस दिवसात दिल्या साडेसहा लाख शे���ी दान\nक्रीडामुंबई इंडियन्सने कसा मिळवला युएईमध्ये ऐतिहासिक विजय, पाहा फक्त एका क्लिकवर\nरत्नागिरीकरोनापुढे 'हा' जिल्हा हतबल; मुंबईतून वैद्यकीय कुमक मागवणार\nपुणेकरोनाचे संकट; पिंपरी-चिंचवड पालिकेने उचलले 'हे' धाडसी पाऊल\nमोबाइल64MP कॅमेऱ्याचा Nokia 8.3 5G स्मार्टफोनचा सेल सुरू, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यगजकेसरी योग : 'या' ९ राशींना कसा असेल दिवस\nकार-बाइक११ लाखांपेक्षा जास्त किंमत, दमदार फीचरची दोन जबरदस्त बाईक लाँच\nफॅशनअंकिता लोखंडेने सुंदर फोटो केले शेअर, लोकांना सुशांत सिंह राजपूतची आली आठवण\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/09/Chandrapur-darubandi-police-brahmpuri.html", "date_download": "2020-09-24T02:36:00Z", "digest": "sha1:S4HI54BQQWDTYKWRYIBG62AAZHFKTYPE", "length": 8151, "nlines": 107, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपूर;ब्रम्हपुरी,स्कॉर्पिओ वाहनातून १० लाखांचा दारूसाठा जप्त - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर चंद्रपूर;ब्रम्हपुरी,स्कॉर्पिओ वाहनातून १० लाखांचा दारूसाठा जप्त\nचंद्रपूर;ब्रम्हपुरी,स्कॉर्पिओ वाहनातून १० लाखांचा दारूसाठा जप्त\nचंद्रपुरात दारूबंदी आहे.मात्र अजूनही छुप्या पद्धतीने दारूची वाहतूक सुरूच आहे.अशातच ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव मार्गावर दारूचा साठा घेऊन येणाऱ्या महिंद्रा स्कॉर्पिओ ब्रम्हपुरी पोलिसांनी पकडले. यात दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.\nया वाहनाला पोलिसांनी नाकाबंदी करून पकडले. वाहनाच्या झडतीमध्ये दहा लाख रुपये किंमतीच्या देशी दारूच्या शंभर पेट्या जप्त केल्या.यात आरोपी गाडी सोडून पसार झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.हि कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याच�� प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (182) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/kanhaiya-kumar-marathi-media/", "date_download": "2020-09-24T01:27:21Z", "digest": "sha1:BFWDPCUXBVLH3MTJ5XEXRRU4MJLCQYPF", "length": 20997, "nlines": 101, "source_domain": "bolbhidu.com", "title": "कन्हैया कुमार आणि कट्ट्यावरचे पांडित्य !", "raw_content": "\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nBol Bhidu - विषय हार्ड\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेल�� का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nकन्हैया कुमार आणि कट्ट्यावरचे पांडित्य \nअशोक सराफांना ‘तुम्हाला मामा कधी पासून म्हणतात’, अश्या स्वरुपाचे प्रश्न विचारले तर विचारणाऱ्याची आकलन क्षमता कळून येते. भलेही तर्कनिष्ठ पणे किमान चार वाक्य आपल्याला बोलता येत नसतील, तरी दुसरा काहीतरी विचार करून संगतोय ते ऐकूण घेण्याची तसदी या उगवत्या पत्रकारांनी घ्यायला पाहिजे. त्यासाठी किमान पाहुण्याबद्दलचा अभ्यास आणि त्याच्या कार्यक्षेत्राची खोलात जाऊन माहिती घेतली पाहिजे नाहीतर आपलादेखील “मामा” होतो.\nबोलावलेला पाहुण्यांपैकी कोणी विचारसरणीने, धर्माने आणि मताने जर महाराष्ट्रातील अस्तित्वात असलेल्या पक्षातील किंवा सत्ता पक्षातील नसेल तर त्याचे अस्तित्व अगदी शून्यापासून मोजायचे आणि या वर्गवारीच्या पलीकडील व्यक्ती असेल अगदी चैतन्यमयी वातावरणात उत्साहाने सगळ पार पडायचं. एखाद्या विशिष्ठ घटनेला वारंवारतेचे अवचीत्य आणून ती घटना प्रेक्षकांवर बिंबवण्याचा प्रकार खासकरून आजच्या डिजिटल माध्यमात होताना दिसत आहे.\nएखाद्या घटनेचे साक्षीदार अथवा त्यामध्ये कथिक सहभागी असलेले काही विद्यार्थी अचानक प्रकाश झोतात आले. ज्या घटनेमुळे असे झाले ती घटना सर्वाना माहिती असले तरी परत सांगतो, हां तर जवाहर लाल नेहरू विश्वविद्यालयात अफजल गुरूच्या फाशीच्या विरोधात आयोजित कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपाखाली कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांना कथित देशद्रोही, गद्दार, आणि अजून बरच काही ठरवल गेल. या प्रकरणाची सखोल चौकशी विद्यापीठ प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून करण्यात आली. या चौकशीतून समोर आले की या तिघांचा घोषणाबाजीतील सह्भाग तर दूरच राहिला परंतु अशा प्रकारची देशविरोधी घोषणाबाजी विद्यापीठाच्या आवारात झाली नाही. कोर्टाने या विद्यार्थांवरील देशद्रोहाचे आरोप नाकारले. या प्रकरणात डिजिटल माध्यमांनी ज्या प्रकारे इमानी इतबारे काम करत Doctored Video द्वारे आवाज आणि चेहरे बदललेले फुटेज वारंवार दाखवून, त्यावर चर्चा आयोजित करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला.\nहि घटना फेब्रुवारी २०१६ मध्ये घडली परंतु आजही हे तिघे सार्वज���िक मंचावर जातात त्यावेळी वरील घटनेचा तपशीलवार उलघडा करतात. कारण, या प्रकरणावर इतके खुलासे झाले असताना देखील कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजक या तिघांकडून तेच कॅसेट परत प्रेक्षकांना ऐकवतात.\n२५ ऑगस्ट २०१८ ला एका मराठी वृत्त वाहिनीवरील एका कार्यक्रमात पूर्व जे.एन.एस.यु. अध्यक्ष डॉ.कन्हैया कुमार याला आमंत्रित केले होते. नेहमीसारखीच शिफ्टवर आलेले अथवा शिफ्ट संपलेलेल्या पत्रकारांना संपादकांनी थांबायला सांगून या कार्यक्रमात बसायला सांगितले होते. त्यामुळेच कदाचित कन्हैया, डावी विचारसरणी आणि जे.एन.यु. बद्दल ओतप्रोत असणारा तिरस्कार आणि पूर्वग्रह अगदी चेहऱ्यावर झळाळत होता.\nकार्यक्रमाच्या सुरवातीला कन्हैयाची ओळख म्हणून वरील प्रसंग सांगण्यात आला आणि त्याला अनुसरून त्याच्याकडून संपादकांनी त्याच्याकडून खुलासा मागितला. त्यानेही परत तेच सांगितले. इथे त्याच्याबद्दल जे प्रेक्षकांना माहिती आहे ते न विचारता तो सध्या विविध प्रश्नांकडे कसे पाहतो हे विचाराने संयुक्तिक होत. ज्या प्रकारे ह्या वाहिनीतील पत्रकार त्याला एका पूर्वग्रह मानसिकतेमधून सामोरे जात होते त्यातून त्यांना ना कान्हैयाशी चर्चा करण्याची इच्छा दिसते ना त्याचे म्हणणे एकूण घ्यायचे आहे अस दिसतंय.\nयाच पद्धतीचा आवेश आस्सुसुद्दीन ओवेसी या वाहिनीच्या कार्यक्रमात आले होते त्यावेळी देखील पाहायला मिळाला. तर त्या चर्चेत पुढे, आपल्या बौद्धिक कुवतीनुसार प्रश्न विचारल्यानंतर संपादकांनी त्यांच्या वार्ताहर आणि पत्रकारांना प्रश्न विचारण्यास परवानगी दिली. कन्हैयाने सुरवातीला मराठी काळात असल्याचे सांगितल्यामुळे एका पत्रकाराने दांभिक मराठीत प्रश्न विचारला, ज्याची काहीच आवश्यता नव्हती.\nइथून खरी चिकित्सेला जागा मिळते.\nम्हणजे कस तर, प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना जास्त वेळ बोलायला दिला पाहिजे आणि त्यांना अपेक्षित आहे त्याच पठडीमध्ये जर बोलावलेल्या पाहुण्याने उत्तर दिले नाही तर मग त्याचे काहीच खरं नाही. चालू असणाऱ्या चर्चेत तू बरोबर का मी, या पद्धतीने बायणरी पद्धतीने पाहण्याची काहीच गरज नाही. किंवा तस करून स्वतःचा अहं संभाळायची पण आवश्यकता नाही. कारण, किमान प्रश्न विचारताना इतकं भान पाहिजे की आपण पीएचडी, ब्यारीष्टर केलेल्या माणसांना प्रश्न विचारतोय आणि त्यामा���ाने आपला फक्त सकाळ किंवा संध्याकाळचा पत्रकारितेचा डिप्लोमा झाला आहे किंवा लई ला लई डिग्री.\nत्यामुळे आपणच जगद्गुरू असण्याचा विचार करून चढ्या आवाजात बोललो तर आपण जे बोलतो ते खरं होत नाही. एक गोष्ट महत्वाची आहे आणि ती आपण लक्षात घेत नाही, वार्ताहर आणि पत्रकार यात मुलभूत फरक करायला हवा किमान डिजिटल माध्यमात तरी. जे घटनेच्या ठिकाणावरून बातमी/वार्तांकन करतात आणि जे ऑफिसात बसून कीबोर्डवर बोट बडवतात यांत फरक आहे. मराठी वृत्त वाहिन्यांवरील पत्रकारांना अलीकडे साक्षात्कार झालाय तो म्हणजे उगाच सोप्पे शब्द अवघड लहेजा मध्ये बोलतात किंवा माहित असलेल्या सर्व संकल्पना एकाच प्रश्नात विचारून आपले पांडित्य दाखवतात. तसाच प्रकार या कार्यक्रमात पत्रकार वजा वार्ताहारांनी प्रश्न विचारल्या नंतर त्यांचे अगम्य ज्ञान आणि अभ्यासाची बैठक दिसून येते.\nमुंडेंनी वशिला लावला आणि हर्षवर्धन पाटील विलासरावांच्या…\nम्हणून शिवसैनिकांनी पत्रकार भाऊ तोरसेकर यांना मारहाण केली…\nकन्हैया ज्या प्रकारे उत्तरे देत होता ते पाहता पत्रकारांना प्रश्नच निर्माण होण्याचे थांबले आणि त्याला तुच्छतापूर्वक पूर्वग्रहाने काहीही विचारून शब्दात अडवण्याचा प्रयत्न केला गेला. हाच प्रकार ओवेसी यांच्या बद्दल तो माणूस किती तरी वेळा बोलतोय मला अक्बारुद्दिन बद्दल प्रश्न विचारू नका ते प्रकरण कोर्टात आहे. पण नाही ह्यांच सुरूच.\nया आक्रमक पद्धतीचा अवलंब हे पत्रकार ठाकरे बंधूना प्रश्न विचारताना करणार नाहीत. त्यावेळी एकदम ते बोलतील ते खरे योग्य या प्रकारे ऐकून घेतील. इथे सांगायचं प्रयत्न हा आहे की पत्रकारांनी दुजाभाव न करता आपलं काम केलं पाहिजे तसे प्रश्न विचारले पाहिजेत. ज्या प्रकारे एखाद्या विशिष्ट विचारसरणीतील आणि समजतील लोकांना या माध्यमांना स्वतःची राष्ट्रभक्तीपटवून द्यावी लागते नाहीतर पत्रकार येथेच अडून बसतात सांगा म्हणून. तिथे माध्यमांच्या भूमिकेवर/स्वतंत्रेवर शंका घेता येते. सध्या तरी नवीन पायंडा पाडला जाता आहे, एखाद्याला आपल्या कार्यक्रमात आमंत्रण द्यायचे आणि स्वतः चाबूक घेऊन जाब विचारात प्रश्न करायचे. त्यावर उत्तर देऊ लागला की त्याला परत प्रश्न, आणखी प्रश्न, त्याला बोलूच द्यायचे नाही.\nभारतात व्यक्तीस्वातंत्र्य असल्याने प्रत्येकाने आपली विचारसरण�� जोपासण्यात काहीच समस्या नाही, पण पत्रकार म्हणून लोकांच्या समोर बोलताना भान ठेवायला हवे की आपण काही प्रचारक, कार्यकर्ते किंवा कुठल्याही पक्षाचे प्रवक्ता नाही. त्यामुळे चिकित्सकपणे आपण आपले काम केले पाहिजे. तेच रूप वाहिन्यांच्या रात्रीच्या चर्चेतील कार्यक्रमाचे आहे. टी आर पी च्या नादाने किंवा तुम्हाला रेटायच्या अजेंडया साठी आपण काय करत आहोत याची समज हवी. नाहीतर आत्ताच्या पॅकेज्ड पेड न्यूज च्या काळात जी मुल्ये पत्रकरितेतून पेरली जात आहेत ती पुढे अत्यंत धोकादायक ठरतील.\nजाता जाता कन्हैयाला या कार्यक्रमात पत्रकाराकडून कोणते प्रश्न विचारणे अपेक्षित होत याबद्दल बोनस.\nत्याचा पीएचडी चा विषय.\nसध्याच्या काळात ज्या प्रकारे संस्थावर सरकार निर्बंध आणि देखरेख करते त्या संदर्भाने.\nसमकालीन शिक्षण व्यवस्था, तरुण आणि बेरोजगारी.\nआंबेडकरी आणि डाव्या विचारसरणीवर.\nडाव्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जात प्रश्नावरील आकलन.\nविद्यार्थी चळवळीची आवश्यकता. यावर कन्हैया चा जाहीरनामा किंवा तरुण नेतृत्त्व उभे करण्यासाठी असणाऱ्या योजना.\nपरवीन बाबीच्या प्रेमापोटी हा ऑस्ट्रेलियन माणूस भारतात आला आणि खलनायक झाला\nभिडू देवेंद्र जाधव\t Sep 23, 2020 0\n८४ वर्षांचा घरोबा संपवून शापूरजी पालनजी टाटासमूहातुन का बाहेर पडले\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nजपानी माणसाने रामायणावर बनवलेला अ‍ॅनीमेशन सिनेमा भारतात रिलीज होऊ दिला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1061111", "date_download": "2020-09-24T03:04:10Z", "digest": "sha1:T6YMXWPCISCB5H6DTQRMZKODDMWFJIZH", "length": 2124, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १२५६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १२५६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:१३, ७ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\n१८:५१, १८ एप्रिल २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: lmo:1256)\n०२:१३, ७ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: se:1256)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/948693", "date_download": "2020-09-24T03:00:33Z", "digest": "sha1:VTMRPLJRPJKZD7WP4AIKWWKJHWS3WED7", "length": 2154, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"लेबेनॉन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"लेबेनॉन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१०:४६, ५ मार्च २०१२ ची आवृत्ती\n१५ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kl:Lebanon\n२०:३०, ३ मार्च २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nHiW-Bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: csb:Liban)\n१०:४६, ५ मार्च २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAvocatoBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kl:Lebanon)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/05/coronavirus-deaths.html", "date_download": "2020-09-24T02:09:58Z", "digest": "sha1:MPQHWBXKOCPK456PNNILY7GPHRC6UTN4", "length": 15034, "nlines": 100, "source_domain": "www.esuper9.com", "title": "अंत्यसंस्कारामुळं झाला करोनाचा उद्रेक - esuper9", "raw_content": "\nHome > Corona > अंत्यसंस्कारामुळं झाला करोनाचा उद्रेक\nअंत्यसंस्कारामुळं झाला करोनाचा उद्रेक\nएखाद्या घरात मृत्यू झाला, की त्या कुटुंबीयांचे सांत्वन करणे, त्याला धीर देणे, आपुलकीचे चार शब्द सांगणे ही भारतीय संस्कृती आहे. मात्र, करोनाच्या वैश्विक महामारीमुळे आता सांत्वन करणेही जीवावर बेतत असल्याच्या घटना समोर येत आहेत. याचा प्रत्यय उत्तर महाराष्ट्रातील चार कुटुंबीयांना आला असून, त्यामुळे करोनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यात नाशिकमधील दोन, तर जळगाव जिल्ह्यातील दोन कुटुंबांचा समावेश असून, या कुटुंबांमुळे करोनाचा प्रसार वेगाने झाला आहे. अशा स्थितीत आता सांत्वन करायला जावे की नाही, अशा पेचात नातेवाईक सापडले आहेत.\nमृत्युपश्चात कुटुंबीयांना जवळच्या माणसांकडून, नातेवाइकांकडून सांत्वन केले जाते. हेतू हाच, की त्या कुटुंबाला दु:खातून बाहेर पडण्याची उभारी मिळते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर सांत्वनासाठी नागरिकांच्या संख्येवरही मर्यादा आली आहे. विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील चार घटनांमुळे तर नातेवाइकांसह परिसरातील नागरिकही हादरले आहेत.\nनवी मुंबईत मृत्यू झालेल्या नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी अंबड- लिंक रोडवरील रामकृष्णनगरमधील एक कुटुंब २ मे रोजी गेले होते. मात्र, या कुटुंबाला आपल्या नातेवाइकाच्या अंत्यसंस्काराला जाणे चांगलेच महागात ���डले. यामुळे एका वृद्धाचा मृत्यूपश्चात अहवाल पॉझिटिव्ह आला असून, पूर्ण कुटुंबच हादरले आहे. एकूणच या घटनेमुळे जवळपास ५३ जणांना करोना संशयित म्हणून रुग्णालयात भरती व्हावे लागले. या वृद्धाच्या संपर्कातील कुटुंबातील हाय रिस्कमध्ये असलेल्या जवळपास २० जणांना करोनाचा धोका अधिक आहे. त्यामुळे या भागातही करोनाचा उद्रेक होण्याचा धोका वाढला आहे.\nसातपूर कॉलनीतील एका महिलेने तीन आठवड्यांपूर्वी मालेगावजवळील चिंचगव्हाण येथील एका अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती. अंत्यसंस्काराहून परतल्यानंतर संबंधित महिलेला करोनाची लागण झाल्याचे समोर आले. या महिलेमुळे जवळपास १० जणांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे सातपूर कॉलनीतच करोनाचा उद्रेक झाला होता. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथेही तीन आठवड्यांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला होता. मृत्यूपश्चात महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता; परंतु या महिलेच्या अंत्यसस्काराला शंभरपेक्षा अधिक नातेवाइकांनी उपस्थिती लावली होती. त्यातील जवळपास दहा जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले, तर जवळपास ९० जणांना पंधरा दिवस क्वारंटाइन राहावे लागले होते. जळगावमधील वाघनगर परिसरातील एका महिलेचाही चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. ही महिला करोना संशयित होती. या महिलेच्या अंत्यसंस्कारालाही शंभरपेक्षा अधिक जणांनी हजेरी लावली होती. तिच्या संपर्कातील १६ जणांचे अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आले आहेत.\nकरोना संकटामुळे केंद्र सरकारने अंत्यसंस्कारासंदर्भात नियमावली तयार केली आहे. एखाद्या करोना संशयिताचा मृत्यू झाल्यास किंवा करोना बाधिताचा मृत्यू झाल्यास पाच लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्याचे नियम आहेत. मात्र, हे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचेच चित्र पाहायला मिळत आहे. या चारही घटनांमध्ये प्रत्येक ठिकाणी शंभर ते दोनशे नातेवाइकांनी उपस्थिती लावून करोनाचा फैलाव केल्याचे समोर आले आहे.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक ग��ज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित पर��णाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/michael-phelps-will-race-against-white-shark/", "date_download": "2020-09-24T01:41:10Z", "digest": "sha1:XSHILCJIEQ4VM6ED3OLO6RSQXK7ERIKI", "length": 14565, "nlines": 158, "source_domain": "www.saamana.com", "title": "आता मायकल फेल्प्स भिडणार शार्कसोबत | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nस्वयंपुनर्विकास योजनेवरील निर्बंध उठवण्याची मागणी\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले…\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार\nशेतकऱ्य़ांची कर्जमाफी झालीच नाही, मध्य प्रदेश सरकारचा यु टर्न\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nशायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला…\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\n मग ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड..\nHealth tips – खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या\nमासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे ���ोप्पे उपाय\nडॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nआता मायकल फेल्प्स भिडणार शार्कसोबत\nजगातला सर्वात वेगवान जलतरणपटू मायकल फेल्प्स आता पांढऱ्या शार्कसोबत भिडणार आहे. डिस्कव्हरी चॅनलच्या शार्क वीक या कार्यक्रमाअंतर्गत ही शर्यत होणार आहे. जगातला सर्वोत्तम जलतरणपटू जगातल्या सर्वोत्तम शिकाऱ्यासोबत शर्यत लावणार आहे. ३१ वर्षीय मायकल फेल्प्स २३ ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता आहे आणि त्याने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकनंतर निवृत्ती स्वीकारली होती.\nमायकलचा सर्वोत्तम वेग ६ मैल प्रतितास इतका आहे, तर शार्कचा वेग २५ मैल प्रतितास आहे. त्यामुळे ही शर्यत अत्यंत रंगतदार आणि चुरशीची असेल, यात शंका नाही. आता या शर्यतीसाठी कोणतं ठिकाण निश्चित केलं जाणार आहे, ते अजूनही गुलदस्त्यात आहे. २३ जुलै रोजी हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nस्वयंपुनर्विकास योजनेवरील निर्बंध उठवण्याची मागणी\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, 21 हजार नवीन रुग्ण\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले 89,746\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nमुंबईतील गिरण्यांचा इतिहास साकारतोय\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nहाफकिनमध्ये कोरोना लसीवर संशोधन आवश्यक, तीन आठवड्यात आराखडा सादर करा\nस्वयंपुनर्विकास योजनेवरील निर्बंध उठवण्याची मागणी\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, 21 हजार नवीन रुग्ण\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले...\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, क���रोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nमुंबईतील गिरण्यांचा इतिहास साकारतोय\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nहाफकिनमध्ये कोरोना लसीवर संशोधन आवश्यक, तीन आठवड्यात आराखडा सादर करा\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nट्रेन सध्या तरी नकोच\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nया बातम्या अवश्य वाचा\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nस्वयंपुनर्विकास योजनेवरील निर्बंध उठवण्याची मागणी\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/18858/", "date_download": "2020-09-24T03:15:02Z", "digest": "sha1:DOIANP4CKQRRU63HS4WHUCCH5AWFQ7YA", "length": 13114, "nlines": 223, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "छत्री खडक – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nछत्री खडक : वाऱ्याच्या कार्याने प्रामुख्याने वाळवंटात आढळून येणाऱ्या विशिष्ट आकाराच्या खडकाला छत्री खडक म्हणतात. या खडकाचा वरचा भाग रुंद व बहिर्वक्र, मधला भाग चिंचोळा आणि खालचा पाया थोडासा रुंद असतो. वाऱ्यामुळे वाळूचे कण खडकाच्या मधल्या भागावर आपटतात व घर्���ण होऊन तो भाग झिजून चिंचोळा होतो. तळभागावर व वरच्या भागावर घर्षणाचा फारसा परिणाम होत नाही. कारण जमिनीशी घर्षण होऊन वाऱ्याचा जोर तळाजवळ कमी झालेला असतो व वाळूचे कण जड असल्यामुळे ते फारसे उंचही उचलले जात नाहीत. सतत वाहणाऱ्या वाऱ्यामुळे खडकाचा मध्यभाग खूपच बारीक होतो. खडकाचे रूप अशाप्रकारे पालटून त्याला पावसाळ्यात उगवणाऱ्या भूछत्राचा आकार प्राप्त होतो. कालांतराने वरील भागाचे वजन सहन न झाल्यामुळे खडक मध्यभागी मोडतो व कोलमडून पडतो.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ��धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/11/Chandrapur-A-leafy-tiger-trapped-in-a-river-bed.html", "date_download": "2020-09-24T02:07:47Z", "digest": "sha1:URC6HW3QYNX36WJMZDYE2JRE46TOBTTH", "length": 8902, "nlines": 106, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपुर:नदी पात्रातील दगडांमध्ये अडकला पट्टेदार वाघ - KhabarBat™", "raw_content": "\nHome Unlabelled चंद्रपुर:नदी पात्रातील दगडांमध्ये अडकला पट्टेदार वाघ\nचंद्रपुर:नदी पात्रातील दगडांमध्ये अडकला पट्टेदार वाघ\nवाघांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघा बद्दल एक चिंताजनक बातमी आहे,\nचंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील माजरी गावाजवळील शिवना नदीच्या पात्रात २ दगडांमध्ये पट्टेदार वाघ फसलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली.\nनदीपात्रातील पुलावरून जाणाऱ्या गावकऱ्यांना वाघ अडकून असल्याची माहिती मिळाली व घटनास्थळावर एकच गर्दी झाली वाघ अडकून पडण्याची माहिती गावकऱ्यांना होताच वनविभागाला याची माहिती देण्यात आली व त्यानंतर त्या वाघाला वाचवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न सुरू झालेत\nप्राथमिक अंदाज घेतला असता वाघ उडी मारत रस्ता काढत असतांना मुलायम दगडांवरून त्याचा पाय घरसला व तो जखमी होत दोन दगडांमध्ये फसला,तर शिकार करण्यासाठी देखील वाघाने शिकारीचा पाठलाग केला असू शकतो व त्यात तो पाठलाग करताना जखमी झाला असावा अशी देखील शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.\nहा वाघ जखमी अवस्थेत अजूनही जिवंत असून, त्याला वाचविण्यासाठी वनविभागाचा चमू घटनास्थळी दाखल झाला आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (181) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/international/australia-apy-lands-10000-camels-will-be-killed-due-to-shortage-of-water-163586.html", "date_download": "2020-09-24T02:46:04Z", "digest": "sha1:HAGHCW7TTONN5FZNHFJGBPU23EUS4ESC", "length": 15995, "nlines": 191, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "उंट पाणी जास्त पितात म्हणून ऑस्ट्रेलियात 10 हजार उंटांना गोळ्या घालणार | Australia APY lands 10000 camels will be killed due to shortage of water", "raw_content": "\nनागपुरात काँग्रेसला सुरुंग, दुष्यंत चतुर्वेदींच्या नेतृत्वात पदाधिकारी शिवसेनेत\nवरळीत घराघरात गुडघाभर पाणी, केम छो वरळी, संदीप देशपांडेंनी सेनेला डिवचलं\nMumbai Rains | नायर हॉस्पिटलमध्ये गुडघाभर पाणी, ओपीडीत पाणी शिरल्याने दाणादाण\nउंट पाणी जास्त पितात म्हणून ऑस्ट्रेलियात 10 हजार उंटांना गोळ्या घालणार\nऑस्ट्रेलियामध्ये तब्बल 10 हजार उंटांना मारण्याचा फर्मान काढण्यात आला आहे. हे उंट पाणी जास्त पितात म्हणून या उंटांना ठार केलं जाणार आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nकॅनबेरा : ऑस्ट्रेलियामध्ये तब्बल 10 हजार उंटांना मारण्याचा फर्मान काढण्यात आला आहे. हे उंट पाणी जास्त पितात म्हणून या उंटांना ठार केलं जाणार आहे. माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण-पश्चिममधील अनांगु पितजनजातजारा याकुनीजतजारा (Anangu Pitjantjatjara Yankunytjatjara- APY) येथे या उंटांना बुधवारी (8 जानेवारी) म्हणजेच आज ठार केलं जाणार आहे. उंटांच्या लोकसंख्येत अतिशय वेगाने वाढ होत असल्याने आणि सध्या देशात पाण्याची कमतरता असल्याने, हे गरजेच आहे. हे उंट खूप पाणी पितात, असं स्पष्टीकरण साऊथ ऑस्ट्रेलियन डिपार्टमेंट फॉर एनवायरमेंट अँड वॉटरच्या (DWE) दिलं.\nजिथे-जिथे पाणी, तिथे-तिथे उंट\nDEW नुसार, हे उंट जिथेही पाणी दिसेल तिथे पोहोचून जातात. मग तो कुठला नळ असो, पाण्याची टाकी असो किंवा तलाव असो. APY लँड्सचे मॅनेजर रिचर्ड किंग्सने सांगितलं, हे उंट अचानकपणे आमच्या लोकांमध्ये घुसतात. त्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होते. लहान मुलं, महिलांना यांच्यापासून धोका असतो. हे उंट लहान लहान गटात संपूर्ण वाळवंटात फिरत असतात.\n5 किलोमीटर अंतरावरुन पाण्याचा स्त्रोत ओळखून घेतात\nDEW नुसार हे फेरल उंट आहेत जे पाच किलोमीटरच्या अंतरावरुन पाण्याच्या स्त्रोताला गंधाद्वारे शोधून घेऊन घेतात. अनेकदा पाण्याच्या मोठ्या स्त्रोतांमध्ये हे उंट मरुन सडून जातात, त्यामुळे पिण्याचं पाणी प्रदुषित होते.\nहेलिकॉप्टरमधून उंटांची शिकार होणार\nDEW ने दिलेल्या माहितीनुसार, या उंटांना ठार करण्यासाठी प्रशिक्षित शूटर्सला बोलवण्यात येणार आहे. हे शूटर्स हेलिकॉप्टरवर बसून हवेतून उंटांवर निशाणा लावतील आणि त्यांना ठार करतील. उंटांना ठार करण्याची ही प्रक्रिया एक आठवड्यापर्यंत चालेल. यानंतर APY लँड्समध्ये राहणारे लोक या उंटांच्या मृतदेहांना दोन आठवड्यांपर्यंत जाळतील.\nआमच्या खाण्या-पिण्यासाठी आणि संसाधनांसाठी उंट नुकसानदायक : APY\nAPY लँड्��चे मॅनेजर रिचर्ड किंग्सने सांगितलं, हे उंट फक्त पाण्याचेच स्त्रोत खराब करत नाही तर आमचं जेवण आणि इतर संसाधनांचंही नुकसान करतात. त्यामुळे हे उंट कन्यापी समाजाच्या लोकांसाठी धोकादायक ठरत आहेत.\nउंट झाडाझुडुपांनाही नष्ट करत आहेत : APY\nAPY लँड्समध्ये काही अतिशय प्राचीन अशा झाडा-झुडुपांच्या प्रजाती आहेत. मात्र, या प्रजाती उंटांचा चारा बनतात. जर या उंटांना थांबवलं नाही तर या प्रजातीही नष्ट होतील.\nऑस्ट्रेलियात 10 लाख फेरल उंट\nनॅशनल फेरल कॅमल मॅनेजनमेंट प्लानने 2010 मध्ये भविष्यवाणी केली होती की, जर योग्य व्यवस्थापन केलं नाही तर येत्या दशकात संपूर्ण देशात या उंटांची संख्या 10 लाख होऊन जाईल. त्यामुळे आता यांच्या वाढत्या लोकसंख्येला रोखण्याची वेळ आली आहे, असं DEW ने सांगितलं.\nवरळीत घराघरात गुडघाभर पाणी, केम छो वरळी, संदीप देशपांडेंनी सेनेला…\nMumbai Rains | तुफान पावसाने मुंबईची दाणादाण, मुंबईत सुट्टी जाहीर,…\nKishori Pednekar | मुंबई महापौरांची कोरोनावर मात, लवकरच डिस्चार्ज\nतू कोट्यधीश होणार, फेक कॉलमुळे मित्रांचे 'खयाली पुलाव', वादावादीतून तरुणाची…\nCovishield Vaccine | 'कोविशील्ड' लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपूरच्या रुग्णालयाला परवानगी\nपोलीस हवालदारांची उपनिरीक्षक पदी पदोन्नती रखडली, आरटीआय कार्यकर्त्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nMumbai Local | रेल्वेने प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई, संदीप देशपांडेंना…\nUS Election 2020 | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे…\nनागपुरात काँग्रेसला सुरुंग, दुष्यंत चतुर्वेदींच्या नेतृत्वात पदाधिकारी शिवसेनेत\nवरळीत घराघरात गुडघाभर पाणी, केम छो वरळी, संदीप देशपांडेंनी सेनेला डिवचलं\nMumbai Rains | नायर हॉस्पिटलमध्ये गुडघाभर पाणी, ओपीडीत पाणी शिरल्याने दाणादाण\nMumbai Rains : मुंबईतील रस्ते जलमय, रेल्वे सेवा, रस्ते वाहतूक कोलमडली\nMumbai Rains | तुफान पावसाने मुंबईची दाणादाण, मुंबईत सुट्टी जाहीर, आयुक्त इक्बाल चहल यांची घोषणा\nनागपुरात काँग्रेसला सुरुंग, दुष्यंत चतुर्वेदींच्या नेतृत्वात पदाधिकारी शिवसेनेत\nवरळीत घराघरात गुडघाभर पाणी, केम छो वरळी, संदीप देशपांडेंनी सेनेला डिवचलं\nMumbai Rains | नायर हॉस्पिटलमध्ये गुडघाभर पाणी, ओपीडीत पाणी शिरल्याने दाणादाण\nMumbai Rains : मुंबईतील रस्ते जलमय, रेल्वे सेवा, रस्ते वाहतूक कोलमडली\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.gem.agency/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-24T03:09:51Z", "digest": "sha1:TRQLISNJLMMCBHW3PW5SHNYIKPKQ5CWT", "length": 29789, "nlines": 151, "source_domain": "mr.gem.agency", "title": "नैसर्गिक रत्नजडित / मौल्यवान, अर्ध-मौल्यवान आणि दागदागिने खरेदी करा", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n1 परिणाम 12-986 दर्शवित\nलोकप्रियतेनुसार क्रमवारी लावा नवीनतमनुसार क्रमवारी लावा किंमत क्रमवारी: उच्च कमी किंमत क्रमवारी: ते कमी\nश्रेणी निवडा अलेक्सांद्रित (6) अ‍ॅमेझोनाइट (एक्सएनयूएमएक्स) अंबर (एक्सएनयूएमएक्स) Amblygonite (7) नीलम (3) Ametrine (3) अनाटासे (3) Apatite (3) अॅक्वॅमिलिन (एक्सएक्सएक्स) अॅस्ट्रोफिलाईट (एक्सएक्सएक्स) बॉक्साइट (10) ब्लडस्टोन (एक्सएनयूएमएक्स) ब्लू लेस अ‍ॅगेट (एक्सएनयूएमएक्स) ब्रुसाइट (10) कार्नेलियन (12) चारओइट (10) चिआस्टोलाईट (11) क्रायसॅन्थेमम स्टोन (10) क्रिस्कोलाला मालाचाइट (6) क्रायसोटाईल (10) सिट्रिन (4) रंग बदल फ्लोराइट (2) रंग बदल जाळ (3) कोरल (10) कोरल जीवाश्म (एक्सएनयूएमएक्स) वेडा लेस ateगेट (7) डालमॅटियन स्टोन (एक्सएनयूएमएक्स) डेन्ड्रॅटिक क्वार्ट्ज (एक्सएनयूएमएक्स) हिरा (1) डायओसाइड (3) नीलम (1) फायर ऍगटेट (एक्सएक्सएक्स) फ्लोराइट (12) गार्नेट (10) गिलालाइट क्वार्ट्ज (11) हेमॅटाइट (6) सह गोल्डन रूटीलेटेड क्वार्ट्ज गोशेनाइट (एक्सएक्सएक्स) ग्रँडिडिएराइट (11) द्राक्षाचे अ‍ॅगेट (एक्सएनयूएमएक्स) ग्रीन बेरील (एक्सएनयूएमएक्स) हॉक डोळा (10) हेलेरोओडोर (एक्सएक्सएक्स) हेसोनिट (3) हिंडित (2) हाऊलाइट (एक्सएनयूएमएक्स) हायपरस्थिन (11) इंडिकॉलाइट (12) इओलाइट (1) जास्पर (एक्सएक्सएक्स) ब्रेकिएटेड मोकाइट (6) बंबल मधमाशी जेस्पर (एक्सएनयूएमएक्स) चॉकलेट जैस्पर (10) कॉफी बीन यास्पर (9) K2 ब्लू जास्पर (एक्सएक्सएक्स) कमळ पॅड जैस्पर (3) मुकाइट (एक्सएक्सएक्स) मशरूम रायोलाइट जस्पर (एक्सएनयूएमएक्स) ओशन ��स्पर (एक्सएनयूएमएक्स) शेंगदाणा लाकूड (1) गुलाबी ब्रेकिएटेड मोकाइट (12) स्टार गॅलेक्सी जॅस्पर (6) दागदागिने (8) कानातले (4) पूर्ण सेट (1) लटकन (1) रिंग (2) कोई फिश क्वार्ट्ज (8) Kunzite (3) कनाइट (एक्सएक्सएक्स) Labradorite (10) लॅपिस लाझुली (एक्सएनयूएमएक्स) Larimar (4) लॅव्हेंडर क्वार्ट्ज (एक्सएनयूएमएक्स) लिंबू क्वार्ट्ज (1) लिंबू क्वार्ट्ज रूटिलेटेड (एक्सएनयूएमएक्स) बिबट्या त्वचेचा जैस्पर (एक्सएनयूएमएक्स) मॅलाटाइट (4) मलेया गार्नेट (एक्सएनयूएमएक्स) माउंट-सिट-एसट (6) दुधाचा क्वार्ट्ज (एक्सएनयूएमएक्स) मूनस्टोन (4) मॉर्गनटाइट (एक्सएक्सएक्स) मॉस अ‍ॅगेट (एक्सएनयूएमएक्स) मस्कोवाइट (6) Obsidian (2) गोमेद (11) ओपल (34) बोल्डर ओपल (10) कॅन्टेरा ओपल (6) ओपलाईट (12) पिरिडोट (12) लुडविगाइट-वोंसेनाइट सुया (एक्सएनयूएमएक्स) सह पेरिडॉट पीटरर्सचा (3) Prasiolite (3) प्रीनीसाइट (2) Psilomelane (12) मार्केसाइटसह क्वार्ट्ज (11) इंद्रधनुष्याची चंद्राची दगड (1) लाल जैस्पर (एक्सएनयूएमएक्स) Rhodochrosite (2) रोडोलाइट (4) रॉक क्रिस्टल क्वार्ट्ज (एक्सएनयूएमएक्स) गुलाब क्वार्ट्ज (3) रुबी (3) रुई इन झोसाइट (एक्सएनयूएमएक्स) रुटलिलेटेड क्वार्ट्ज (एक्सएनयूएमएक्स) सिनिडीन (एक्सएक्सएक्स) आकाशी (16) स्कॉलीलाइट (3) सेप्टेरियन ग्रॉनेट्स (एक्सएनयूएमएक्स) नाग (3) सेवा (1) सिलीमानाइट (2) स्मिथसनइट (2) स्मोकी क्वार्ट्ज (एक्सएनयूएमएक्स) स्नोफ्लेक ओब्सीडियन (एक्सएक्सएक्स) सोडालाइट (एक्सएनयूएमएक्स) स्पेक्ट्रोलाइट (11) स्पास्टार्टिन (2) स्पललेराइट (2) स्फेन (एक्सएनयूएमएक्स) शिंतोड (7) स्टार गार्नेट (8) तारांकित रात्री ऑब्सिडियन (10) स्टिग्टाइट (3) स्ट्रॉबेरी क्वार्ट्ज (एक्सएनयूएमएक्स) सुगीलाइट (10) सनस्टोन (7) टॅन्झनाइट (11) वाघाचा डोळा (15) पुष्कराज (41) मांजरीचा डोळा पुष्कराज (एक्सएनयूएमएक्स) शॅपेन पुखराज (11) टूमलाइन (18) ब्लॅक टूमलाइन (1) Rubellite (1) टॉयर्मॉन टूमलाइन (7) ट्रॅपीचे meमेथिस्ट (10) पिरोजा (7) अलेक्साइट (4) वेसुअविनाईट (10) पिवळा डोळा ateगेट झिंकॉन (50) झुलतानाइट (एक्सएनयूएमएक्स)\nकोणतीही रंगकोरेbicoloredब्लॅकब्लूतपकिरीरंगहीनग्रीनग्रेMulticolorसंत्रागुलाबीजांभळालालगर्द जांभळा रंगव्हाइटपिवळा\nकोणतीही वजन1 सीटी करण्यासाठी 2.99 पासून10 सीटी करण्यासाठी 14.99 पासून15 सीटी करण्यासाठी 19.99 पासून20 सीटी करण्यासाठी 49.99 पासून3 सीटी करण्यासाठी 4.99 पासून5 सीटी करण्यासाठी 6.99 पासून7 सीटी करण्यासाठी 9.99 पासून1 सीटी पेक्षा कमी50 सीटी पेक्षा जास्त\nकोणतीही घटनादुप्पटAdularescenceAventurescenceChatoyancyरंग-बदलाइंद्रधनुष्यांतील सप्तरंगांची चमककोणत्याही घटनेलाPlay-ऑफ-रंगतेजस्वी chatoyancy\nकोणताही आकारमार्कोइज कॅबोचॉनउग्रट्रिलियन ब्रायलेटBaguetteकॅचोकॉन ब्रियोलेटउशीउशी brioletउशी Cabochonहिरवा रंग कटफॅन्सीफॅन्सी Cabochonहार्टMarquiseअष्टकोनओव्हलओव्हल Brioletओव्हल CabochonPEAR,करण्यासाठी PEAR Cabochonत्रिज्यीआयतआयत Cabochonआयत उशीआयत उशी Cabochonआयत अष्टकोनआयत अष्टकोन ब्र्योलेटगोलफेरी बिलीओलेटगोल Cabochonस्क्वेअरस्क्वेअर cabochonस्क्वेअर उशीस्क्वेअर उशीचा झरास्क्वेअर कुशन कॅबोचॉनचौरस अष्टकोनट्रिलियनट्रिलियन Cabochon\nकोणत्याही मूळअफगाणिस्तानकॉंगोफिनलंडकेनियापेरूदक्षिण आफ्रिकाताजिकिस्तानट्युनिशियातुर्कीआफ्रिकाऑस्ट्रेलियाबोलिव्हियाब्राझीलकंबोडियाचीनकोलंबियाडोमिनिकन रिपब्लीकइथिओपियाभारतइंडोनेशियामादागास्करमेक्सिकोम्यानमारनामिबियानेपाळनायजेरियापाकिस्तानरशियास्पेनश्रीलंकाटांझानियायूएसएव्हिएतनाम\nनैसर्गिक ही दोन्ही पात्रे / मौल्यवान दगड, उपांत्य मौल्यवान रत्ने आणि दागिने खरेदी\nआम्ही फक्त नैसर्गिक दगड विकतो / आम्ही कृत्रिम दगड विकत नाही\nआमच्या सर्व दगडांची पहिली चाचणी आमच्या प्रयोगशाळेत मान्यताप्राप्त रत्नशास्त्रज्ञाद्वारे केली जाते\nआम्ही नामांकित कंपनी आहोत. आम्हाला भेट देऊन आपले स्वागत आहेः स्थान\nआमचे ग्राहक आम्हाला भेट देण्यासाठी परदेशातून येतात, आपण त्यांची प्रशंसापत्रे वाचू शकता कामांची चौकशी करण्याची मागणी\nआम्ही विविध प्रकारच्या देय पद्धती ऑफर करतो\nफुकट FeDex किमान यूएस $ 50.00 च्या कोणत्याही ऑर्डरसाठी वहनावळ\nसंपूर्ण जगात कोठेही 3 दिवसांत वितरण\n* 2020 सप्टेंबर 30 पर्यंत उपलब्ध\nकृपया आमच्याशी संपर्क अधिक माहितीसाठी\nआपल्या खरेदीचा आनंद घ्या\nआग ओपल 7.36 सीटी\nओपलची जोडी 3.54 सीटी\nओपलची जोडी 5.29 सीटी\nओपलची जोडी 6.82 सीटी\nनिरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा 1.25 सीटी\nनिरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा 1.62 सीटी\nनिरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा 1.96 सीटी\nनिरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा 2.60 सीटी\nनिरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा 2.72 सीटी\nनिरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा 3.60 ��ीटी\nनिरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा 5.03 सीटी\nएईडीः संयुक्त अरब अमीरात दिरहम (د.إ) अफगाणिस्तान अफगानी (؋) सर्व: अल्बेनियन लीक (एल) एएमडी: अर्मेनियन नाटक (एएमडी) एएनजी: नेदरलँड अँटिलियन गिलडर (ƒ) एओए: अंगोलन क्वान्झा (केझे) एआरएसः अर्जेंटाइन पेसो ($) AUD: ऑस्ट्रेलियन डॉलर ($) एडब्ल्यूजी: अरुबन फ्लोरिन (अफ.) अझेन: अझरबैजानी मानत (एझेडएन) बॅम: बोस्निया आणि हर्जेगोविना परिवर्तनीय चिन्ह (केएम) बीबीडी: बार्बेडियन डॉलर ($) बीडीटी: बांग्लादेशी taka (৳) बीजीएन: बल्गेरियन लेव्ह (лв.) बीएचडीः बहरीन दीनार (.एड.बी) बीआयएफ: बुरुंडी फ्रँक (फ्रा) बीएमडी: बरमुडियन डॉलर ($) बीएनडी: ब्रुनेई डॉलर ($) बीओबी: बोलिव्हियन बोलिव्हियानो (बीएस) बीआरएल: ब्राझीलियन रिअल (आर $) बीएसडीः बहामियन डॉलर ($) बीटीसी: बिटकोइन (฿) बीटीएन: भुतानीज एनगल्ट्रम (नु.) बीडब्ल्यूपी: बोत्सवाना पुला (पी) BYN: बेलारूसी रूबल (ब्रिज) बीझेडडीः बेलीज डॉलर ($) सीएडीः कॅनेडियन डॉलर (सी $) सीडीएफ: काँगोली फ्रँक (फ्रा) सीएचएफः स्विस फ्रँक (सीएचएफ) सीएलपी: चिली पीसो ($) सीएनवाय: चीनी युआन (¥) सीओपी: कोलंबियन पेसो ($) सीआरसी: कोस्टा रिकॉन कोलन (₡) सीयूसी: क्यूबन कन्व्हर्टिबल पेसो ($) कूप: क्यूबन पेसो ($) सीव्हीई: केप व्हर्डेन एस्कूडो ($) सीझेडके: चेक कोरुना (केसी) डीजेएफः जिबूतीयन फ्रँक (फ्रा) डीकेकेः डॅनिश क्रोन (डीकेके) डीओपी: डोमिनिकन पेसो (आरडी $) डीझेडडी: अल्जीरियन दीनार (د.ج) ईजीपीः इजिप्शियन पाऊंड (ईजीपी) ईआरएन: इरिट्रिया नॅकफा (एनएफके) ईटीबी: इथियोपियन बिअर (बीआर) युरोः युरो (€) एफजेडी: फिजीयन डॉलर ($) एफकेपी: फॉकलँड बेटे पौंड (£) जीबीपी: पाउंड स्टर्लिंग (£) जीईएल: जॉर्जियन लारी (₾) जीजीपी: ग्वेर्नसे पाऊंड (£) जीएचएसः घाना सेडी (₵) जीआयपी: जिब्राल्टर पौंड (£) जीएमडी: गाम्बियन दलासी (डी) जीएनएफ: गिनी फ्रँक (फ्रा) जीटीक्यू: ग्वाटेमाला क्विझल (क्यू) जीवायडी: गुयानीज डॉलर ($) HKD: हाँगकाँग डॉलर ($) एचएनएल: होंडुरन लेम्पिरा (एल) एचआरकेः क्रोएशियन कुना (एन) एचटीजी: हैतीयन गोर्डे (जी) एचयूएफ: हंगेरियन फोरिंट (एफटी) आयडीआर: इंडोनेशियन रुपिया (आरपी) आयएलएस: इस्रायली नवीन शेकेल (₪) IMP: मॅक्स पाउंड (£) भारतीय रुपयाः (₹) आयक्यूडी: इराकी दिनार (ع.د) आयआरआरः इराणी रियाल (﷼) आईएसकेः आइसलँडिक क्रोन (क्र.) जेपी: जर्सी पाउंड (£) जेएमडी: जमैका डॉलर ($) जोडी: जॉर्डनियन दिनार (د.ا) जेपीव��यः जपानी येन (¥) केईएसः केन्यान शिलिंग (केश) केजीएसः किरगिझस्तानी सोम (сом) केएचआर: कंबोडियन रील (៛) केएमएफ: कोमोरियन फ्रँक (फ्रा) केपीडब्ल्यू: उत्तर कोरियन विजयी (₩) केआरडब्ल्यू: दक्षिण कोरियन विजयी (₩) केडब्ल्यूडी: कुवैती दिनार (د.ك) केवायडी: केमॅन बेटे डॉलर ($) केझेडटी: कझाकस्तानी टेन्ज (₸) लाक: लाओ कोप (₭) एलबीपी: लेबनानी पाउंड (ل.ل) एलकेआरः श्रीलंकन ​​रुपया (रिचार्ज) एलआरडी: लाइबेरियन डॉलर ($) एलएसएलः लेसोथो लॉटी (एल) एलवायडी: लीबिया दिनार (ل.د) एमएडी: मोरक्कन दिरहॅम (डी.एम.) एमडीएल: मोल्दोव्हन लियू (एमडीएल) एमजीए: मालगासी एरीरी (आर) एमकेडी: मॅसेडोनियन डेनार (ден) एमएमके: बर्मी काट (केएस) एमएनटी: मंगोलियन टॉग्रॉग (₮) एमओपीः मॅकेनीज पेटाका (पी) माझेः मॉरिटियन रुपया (₨) एमव्हीआर: मालदीव्हियन रुफिया (.ރ) एमडब्ल्यूकेः मलावियन क्वचा (एमके) एमएक्सएन: मेक्सिकन पेसो ($) मायआर: मलेशियन रिंगगिट (आरएम) एमझेडएन: मोझांबिकन मेटिकल (एमटी) NAD: नामीबिया डॉलर (N $) एनजीएनः नायजेरियन नायरा (₦) एनआयओः निकारागुआन कॉर्डोबा (सी $) नोके: नॉर्वेजियन क्रोन (केआर) एनपीआर: नेपाळी रुपया (₨) एनझेडडीः न्यूझीलँड डॉलर ($) ओएमआर: ओमानी रियाल (ر.ع.) पीएबी: पानमॅनियन बाल्बो (बी /.) पेन: सोल (एस /) पीजीकेः पापुआ न्यू गिनीन कीना (के) पीएचपी: फिलीपीन पेसो (₱) पीकेआरः पाकिस्तानी रुपया (₨) पीएलएन: पोलिश złoty (zł) पीईजीः परागयायन गुरानी (₲) कारा: कतररी रियाल (ر.ق) रोमन: रोमानियन लियू (लेई) आरएसडी: सर्बियन दिनार (рсд) रब: रशियन रूबल (₽) आरडब्ल्यूएफ: रवांडा फ्रँक (फ्रा) सार्क: सऊदी रियाल (ر.س) एसबीडीः सोलोमन बेटे डॉलर ($) एससीआरः सेशेलॉइस रुपया (₨) एसडीजी: सुदानी पाउंड (ج.س.) SEK: स्वीडिश क्रोन (केआर) एसजीडीः सिंगापूर डॉलर ($) एसएचपीः सेंट हेलेना पौंड (£) एसएलएल: सिएरा लिओनान लिओन (ले) एसओएसः सोमाली शिलिंग (एस) एसआरडी: सुरीनामी डॉलर ($) SYP: सीरियन पाउंड (ل.س) एसझेडएलः स्वाजी लीलांगेनी (एल) THB: थाई बाहट (฿) टीजेएसः ताजिकिस्तान सोमोनी (Ѕएम) टीएमटी: तुर्कमेनिस्तान मानेट (एम) टीएनडी: ट्युनिशियाई दिनार (د.ت) टॉप: टोंगन पेंगा (टी $) प्रयत्न करा: तुर्की लीरा (₺) टीटीडी: त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर ($) TWD: न्यू तैवान डॉलर (एनटी $) टीझेएस: तंजानिया शिलिंग (एस) UAH: युक्रेनियन रिव्निया (₴) यूजीएक्स: युगांडा शिलिंग (यूजीएक्स) डॉलर्सः युनायटेड स्टेट्स (यूएस) डॉलर ($) यूवाययूः उरुग्वेयन पेसो ($) यूझेएस: उज��ेकिस्तान सोम (यूझेएस) व्हीईएफ: व्हेनेझुएला बोलीवार (बीएस एफ) व्हीएनडीः व्हिएतनामी đồng (₫) व्हीयूव्ही: वानुत्तु वातू (व्हीटी) डब्लूएसटीः सामोन ताला (टी) एक्सएएफ: सेंट्रल अफ्रिकन सीएफए फ्रॅंक (सीएफए) एक्ससीडीः पूर्वी कॅरिबियन डॉलर ($) एक्सओएफः पश्चिम अफ्रिकन सीएफए फ्रॅंक (सीएफए) एक्सपीएफः सीएफपी फ्रॅंक (एफआर) येर: यमेनी रियाल (﷼) झार: दक्षिण अफ्रिकन रँड (आर) झीएमडब्ल्यू: झांबियन क्वचा (जेडके)\nगेईमिक कं, लिमिटेड / जीईएमआयसी प्रयोगशाळा कं. लिमिटेड © कॉपीराईट 2014-2020, Gem.Agency\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता *\nमला उत्पादने आणि जाहिरातींविषयी अद्यतने मिळवायची आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1200956", "date_download": "2020-09-24T01:47:43Z", "digest": "sha1:ISEG5IAGLFRX7NB4P6UDRZP73CNRAES4", "length": 14778, "nlines": 75, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"विलासराव देशमुख\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"विलासराव देशमुख\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n००:४३, १७ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती\n३२२ बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\n१०:५१, १५ जून २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\nछो (117.239.138.131 (चर्चा) यांनी केलेले बदल EmausBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपद...)\n००:४३, १७ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nज (चर्चा | योगदान)\n| पुढील2 =[[सुशीलकुमार शिंदे]]\n'''विलासराव दगडोजीराव देशमुख''' ([[मे २६]], [[इ.स. १९४५]] - १४ ऑगस्ट [[इ.स. २०१२]]) हे [[मराठी]], भारतीय राजकारणी होते. इ.स. १९७४ साली बाभळगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरुकारणारेसुरू करणारे विलासराव १८ ऑक्टोबर, [[इ.स. १९९९]] ते १६ जानेवारी, [[इ.स. २००३]] व १ नोव्हेंबर, [[इ.स. २००४]] ते ४ डिसेंबर, [[इ.स. २००८]] या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] मुख्यमंत्री होते. ते विद्यमान मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते. ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे सदस्य होते. हिंदी चित्रपटांतील अभिनेता [[रितेश देशमुख]] हा त्यांचा पुत्र आहे.\nविलासराव देशमुखांनी पुणे विद्यापीठातून बीएससी आणि नंतर कायद्याची पदवी घेतली. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी म्हणजे इ.स. १९७४ मध्ये ते बाभळगावचे सरपंच झाले.\nयुव��� काँग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समितीचा उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य असं करीत करीत ते इ.स. १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.▼\n▲युवक काँग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समितीचा उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य असंअसे करीत करीत ते इ.स. १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.\nइ.स. १९८२ मध्ये बाबासाहेब भोसले यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रीपद दिलं. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून पाहिलं नाही. पुढे इ.स. १९९५ पर्यंत काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण विलासराव सदैव मंत्रिमंडळात राहिले. शिक्षण, कृषि, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला.▼\n▲इ.स. १९८२ मध्ये बाबासाहेब भोसले यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रीपदराज्यमंत्रिपद दिलंदिले. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून पाहिलंपाहिले नाही. पुढे इ.स. १९९५ पर्यंत काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण विलासराव सदैव मंत्रिमंडळात राहिले. शिक्षण, कृषि, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्वाच्यामहत्त्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला.\n१३ ऑक्टोबर, इ.स. १९९९ ला विलासराव पहिल्यांदा आणि इ.स. २००४ च्या निवडणुकीनंतर दुस-यांदा ते मुख्यमंत्री झाले.▼\n▲१३ ऑक्टोबर, इ.स. १९९९ ला विलासराव पहिल्यांदा आणि इ.स. २००४ च्या निवडणुकीनंतर दुस-यांदादुसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झाले.\n* जन्मः २६ मे, इ.स. १९४५\n* जन्मगावः बाभळगाव , लातूर\n* शिक्षणः बीएससी , बीए , एलएलबी\n* राजकीय प्रवासः इ.स. १९७४ बाभळगावचे सरपंच, इ.स. १९७४ ते ७९ सदस्य , उस्मानाबाद जिल्हा परिषद तसेच उपाध्यक्ष , लातूर तालुका पंचायत समिती .\n* इ.स. १९८०पासून इ.स. १९९५पर्यंत आमदार, इ.स. १९९५च्या विधानसभा निवडणुकीत पराभव . पुन्हा इ.स. १९९९ ते इ.स. २००९पर्यंत आमदार .\n* इ.स. १९८२ ते इ.स. १९८५ दरम्यान राज्यमंत्री , ग्रामविकास , गृह , सामान्य प्रशासन , कृषी , परिवहन , शिक्षण , तंत्रशिक्षण , क्रीडा आणि युवक कल्याण , माहिती व जनसंपर्क ही खात्यांचे मंत्रिपद .\n* इ.स. १९८६ ते इ.स. १९९५ या कालख��डात कॅबिनेट मंत्री . ग्रामविकास , कृषी , सहकार , दुग्धविकास व पशुसंवर्धन , सार्वजनिक बांधकाम , उद्योग , शिक्षण आणि तंत्रशिक्षण , क्रीडा आणि युवक कल्याण , परिवहन , संसदीय कार्य खात्यांचा कार्यभार .\n* १८ ऑक्टोबर, इ.स. १९९९ ते जानेवारी, इ.स. २००३ मुख्यमंत्रीपदाची पहिली टर्म .\n* ११ नोव्हेंबर इ.स. २००४ ते ७ डिसेंबर इ.स. २००८ मुख्यमंत्रीपदाची दुसरी टर्म .\n* ऑगस्ट , इ.स. २००९मध्ये राज्यसभेवर निवड\n* इ.स. २००९ ते इ.स. २०११ दरम्यान केंद्रीय अवजड उद्योगमंत्रीउद्योग खात्याचे मंत्री\n* जानेवारी , इ.स. २०११ ते १२ जुलै , इ.स. २०११ ग्रामविकासमंत्री आणि पंचायत खात्याचा अतिरिक्त कार्यभार .\n* १२ जुलै , इ.स. २०११पासून विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री .\nइ.स. १९९५ साली [[शिवाजीराव कव्हेकर]] यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला. हा त्यांच्या कारकीर्दीतला सर्वात मोठा हादरा होता. त्यानंतर काँग्रेसच्या बाहेर जाऊन [[शिवसेना | शिवसेनेच्या]] मदतीने [[विधानपरिषद|विधानपरिषदेवर]] येण्याचा त्यांचा प्रयत्नही फसला होता. पण पुढे दोनच वर्षात ९५ हजार मतांच्या फरकानंफरकाने निवडून येऊन ते [[मुख्यमंत्री]] झाले.\n== आरोप आणि ताशेरे==\n* मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत गंभीर नसल्याचा झालेला आरोप.\n* दिलीप सानंदा प्रकरणी उच्च न्यायालयानंन्यायालयाने ठोठावलेला दंड.\n* आदर्श प्रकरणी निर्माण झालेला संशय\n* सुभाष घई यांना जमीन देण्यावरून न्यायालयानंन्यायालयाने ओढलेले कडक ताशेरे\n==महाराष्ट्र राज्य शासनातील पदे आणि कार्यभार ==\n१४ ऑगस्ट [[इ.स. २०१२]] रोजी [[भाप्रवे]]नुसार दुपारी ०१:३० मिनिटांनी त्यांचा यकृताच्या आजाराने [[चेन्नई]]तील ग्लोबल हॉस्पिटल येथे निधन झाले. त्यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती आणि यकृताचा कर्करोग (हेप्टोसेल्युलर कार्सिनोमा) झाल्याने यकृताला सूज आली होती.\nविलासराव देशमुख यांच्यावर लातूर जिल्ह्यातील बाभळगाव ह्या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या १७ फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी अनेक राजकारणी, चित्रपट सृष्टीतील नामवंत आणि लाखो चाहत्यांचा समावेश होता. ज्यातत्यांत पंतप्रधान [[मनमोहन सिंग]], [[सोनिया गांधी]], [[शरद पवार]] आणि अनेक मंत्री आदी होते.\nविलासराव देशमुखांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात [[शरद पवार]] यांच्या हस्ते ’आठवणीतील विलासराव’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/515064", "date_download": "2020-09-24T03:04:16Z", "digest": "sha1:XFUNJK4FILKTTQH6N3BBJYB5R65NBIHX", "length": 2540, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १९४५ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १९४५ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १९४५ मधील जन्म (संपादन)\n२०:२७, ४ एप्रिल २०१० ची आवृत्ती\n१३ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n०२:४७, २० मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: arz:تصنيف:مواليد 1945)\n२०:२७, ४ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/736131", "date_download": "2020-09-24T03:03:35Z", "digest": "sha1:5IYMEZORPOGSWDTEADW3GINJPAMLGAIM", "length": 2170, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इरिट्रिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इरिट्रिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०५:२९, ८ मे २०११ ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: gd:Eartra\n०३:५१, ५ मे २०११ ची आवृत्ती (संपादन)\n०५:२९, ८ मे २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: gd:Eartra)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2020-09-24T02:55:23Z", "digest": "sha1:N2BVH63XVOGVWLHQWQDEGC55EOVKVKK2", "length": 2928, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "स्टेफान एडबर्ग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nशेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०१४ रोजी १०:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/indications-changing-month-seasons-due-climate-change/", "date_download": "2020-09-24T00:28:33Z", "digest": "sha1:XCZMCULBEXBYAQ7I3L7O65CJ7FVSRVQ4", "length": 29501, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "हवामान बदलामुळे ऋतूंचे महिने बदलण्याचे संकेत - Marathi News | Indications for changing Month of seasons due to climate change | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ सप्टेंबर २०२०\nपुणे, उल्हासनगरमधील ८४ टक्के बांधकाम मजूर राहिले वेतनाविना\nडिसेंबरपासून कोकण रेल्वे धावणार विजेवर\nपंतप्रधानांनी गौरविलेल्या फुटबॉलपटूच्या झोपडीवर पडणार महापालिकेचा हातोडा\nऔषध, ऑक्सिजन वितरणाचे योग्य नियोजन करा\nडॉक्टरांना पुन्हा झालेला कोरोना संसर्ग तीव्र\nअजय देवगणबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या याबद्दल\nड्रग्जप्रकरणी शिल्पा शिंदेचे मोठे विधान; म्हणाली, सगळीकडे हेच पण...\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nअभिनेत्री निवेदिता सराफ कोरोना पॉझिटीव्ह, स्वत:ला केलं क्वॉरंटाईन\nदुबईवरुन लवकरच परतणार संजय दत्त आणि मान्यता दत्त, समोर आले 'हे' कारण\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nवाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत\nव्हिसाशिवाय जगातील 'या' 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय, केंद्र सरकारने दिली माहिती\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nराज्यात गेल्या २४ तासांत २१ हजार २९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४७९ जणांचा मृत्यू; १९ हजार ४७६ जणांना डिस्चार्ज\nगडचिरोली : औषधोपचाराच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी लिपिकाने घेतली एक हजाराची लाच, एसीबीकडून अटक\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nराज्यात गेल्या २४ तासांत २१ हजार २९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४७९ जणांचा मृत्यू; १९ हजार ४७६ जणांना डिस्चार्ज\nगडचिरोली : औषधोपचाराच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी लिपिकाने घेतली एक हजाराची लाच, एसीबीकडून अटक\nAll post in लाइव न्यूज़\nहवामान बदलामुळे ऋतूंचे महिने बदलण्याचे संकेत\nहवामानाच्या नोंदी लक्षात घेता हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूंचे महिने अधिकृतपणे बदलले जाण्याची चिन्हे आहेत.\nहवामान बदलामुळे ऋतूंचे महिने बदलण्याचे संकेत\nनवी दिल्ली : गेल्या काही वर्र्षातील हवामानाच्या नोंदी लक्षात घेता हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूंचे महिने अधिकृतपणे बदलले जाण्याची चिन्हे आहेत. तसे संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीत दिले. मान्सूनच्या आगमन व परतीबाबत हवामान विभाग अभ्यास करत असून त्याबाबत एप्रिलमध्ये घोषणा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.\nजून ते सप्टेंबर पावसाळा, आॅक्टोबर ते जानेवारी हिवाळा आणि फेब्रुवारी ते मे उन्हाळा असे ऋतुंचे वेळापत्रक भारतात आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत हे सारेच ऋतू मागेपुढे होत आहेत. त्यामुळे फेब्रुवारीत थंडी व आॅक्टोबरमध्ये पाऊस पडत आहे. भारतीय हवामानावर प्रामुख्याने परिणाम करणारा घटक म्हणजे मान्सून. मेच्या अखेरीस तो अंदमानात तर १ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो. मात्र गेल्या काही वर्षांत मान्सून भारतीय महासागरात दाखल झाला तरी मध्य भारतात येण्यास उशीर होत आहे. जूनअखेरीस वा जुलैच्या पहिल्या आठवड्यात तो मध्य भारतात सक्रीय होत आहे. त्याचा परतीचा प्रवासही लांबत आहे. ही बाब हवामान विभागाने गांभिर्याने घेतली आहे. मान्सूनचा दक्षिण, मध्य व उत्तर भारतातील प्रवासाचे नवे महिने निश्चित केले जाणार आहेत. त्याची अधिकृत घोषणा एप्रिलमध्ये होईल, असे डॉ. महापात्र म्हणाले.\nडॉ. महापात्र म्हणाले की, मान्सूनच्या आगमन व परतीचे वेळापत्रक बदलल्याचा परिणाम अन्य दोन ऋतूंवरही होतो. हवामान विभाग ऋतूंच्या कालखंडाचाही अभ्यास करतो. तातडीने ऋतूंचे महिने बदलणार नाहीत. मात्र, मान्सूनचा प्रवेश व माघार याचा ���ध्या अभ्यास सुरू आहे. जगात ३० वर्षांच्या नोंदीद्वारे असे अभ्यास होतात. १९४० ते १९७०, १९७० ते २००० च्या नोंदींचा अभ्यास केला गेला. नंतर २०१० पर्यंतच्या नोंदी तपासल्या. आता आपल्याकडे २०२० पर्यंतची आकडेवारी आहे. १९७० ते २०२० पर्यंत काय व कसे बदल झाले याचा अभ्यास सुरू आहे.\nजी काही आकडेवारी हाती येईल, त्याची सरासरी काढली जाईल. जुने ठोकताळे व नव्या नोंदींचा अभ्यास जगभरात केला जातो. तेच आम्ही करत आहोत, असे डॉ. महापात्र म्हणाले.\n- डॉ. मृत्युंजय महापात्र\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nCoronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली; जाणून घ्या कोणत्या राज्यात किती रुग्ण\nCoronavirus: मुंबईत दोन महिलांना कोरोनाची लागण; महाराष्ट्रात आकडा वाढला\nCoronavirus : कोरोनाच्या धसक्यामुळे विवाह सोहळे स्थगित, इतर मोठे कार्यक्रमही पुढे ढकलले\nCoronavirus : हातावर शिक्का मारल्यानंतर पुढे काय\nतुरटीविषयी व्हायरल संदेश चुकीचा; पोलिसांत तक्रार\nवैद्यकीय तपासणीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ, राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांना सवलत\nडिसेंबरपासून कोकण रेल्वे धावणार विजेवर\nपंतप्रधानांनी गौरविलेल्या फुटबॉलपटूच्या झोपडीवर पडणार महापालिकेचा हातोडा\nऔषध, ऑक्सिजन वितरणाचे योग्य नियोजन करा\nडॉक्टरांना पुन्हा झालेला कोरोना संसर्ग तीव्र\nमुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न जैसे थेच\nमुंबई कुठवर तुंबणार, याला जबाबदार कोण\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nदुबईत खेळाडू कॅच का सोडत आहेत \nबॉलीवूडच्या Drugs कनेक्शनचा Sushant Singh Rajputशी सबंध \nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nहिना खानने शेअर केले लेटेस्ट फोटोशूट, पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसली स्टनिंग, पहा फोटो\n या महिलेनं रचला इतिहास; राफेलच्या पहिल्या फायटर पायटल होण्याचा मिळवला मान\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लश���ची 'तारीफ'\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nबिग बॉस 14 : रिअल लाईफमध्ये खूपच स्टायलिश आहे 'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्री नैना सिंग\nIndia China FaceOff: लडाखमध्ये ड्युटी लागताच चिनी सैनिकांना रडू कोसळलं; फोटो व्हायरल\nFact Check: केंद्र सरकारची वैभव लक्ष्मी योजना, व्यवसायासाठी महिलांना देणार ४ लाखांचे कर्ज\nड्रॅगनला विरोध; नेपाळच्या जमिनीवर चीनचा 'कब्जा', रस्त्यावर उतरले लोक\nIPL 2020 : गौतम गंभीरची MS Dhoniवर टीका; ते तीन Six म्हणजे वैयक्तिक धावा, याला नेतृत्व म्हणत नाही\nGold Rates: सोन्याच्या दरात हजाराची घसरण; दोन दिवसांत 1600 रुपयांनी घसरले\nआजारी, दिव्यांग कर्मचारी पोहोचले स्ट्रेचरवर\n८५ हजार ४८४ पैकी ७५ हजार ५०९ चाचण्या निगेटिव्ह\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माची फटकेबाजी, मुंबई इंडियन्सनं उघडले विजयाचे खाते\nCoronaVirus News: मुख्यमंत्र्यांनी दिलेलं 'ते' उदाहरण पंतप्रधानांना आवडलं; बैठकीच्या शेवटी मोदींकडून खास उल्लेख\nCoronaVirus News: पंतप्रधान मोदींनी सांगितली 'मायक्रो लॉकडाऊन'ची कल्पना; मुख्यमंत्री लागू करणार\nपंतप्रधान मोदींची संसदेत एन्ट्री, सदस्यांनी दिल्या 'भारत माता की जय' आणि 'जय श्री राम'च्या घोषणा\nरिलायन्स जिओच्या 'या' मोठ्या निर्णयाने झाली एअरटेल, Viच्या शेअर्सची घसरगुंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/bombay-high-court/", "date_download": "2020-09-24T01:40:06Z", "digest": "sha1:7FL2QM34GDUI3KDIYI6ZVAFMJ6T4OYRC", "length": 30677, "nlines": 255, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Bombay High Court – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Bombay High Court | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nगुरुवार, सप्टेंबर 24, 2020\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आ��पीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nKKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nKKR vs MI, IPL 2020: रोहित शर्माचा 'डबल धमाका' कोलकाताविरुद्ध मुंबई कर्णधाराने लगावली विक्रमांची लाईन, जाणून घ्या\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nCoronavirus: महाराष्ट्रात पुन्हा उसळी, गेल्या 24 तासात 21,029 नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्ग, 479 जणांचा मृत्यू\nMumbai Rains Update: तब्बल 39 वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती, मुंबई शहरात मुसळधार पाऊस; राजकारण्यांच्या मात्र आरोप-प्रत्यारोपांच्या सरी\nTigress Captured In Yavatmal: यवतमाळ येथे 60 वर्षीय महिलेचा बळी घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBihar Assembly Elections 2020: बिहारच्या निवडणूक रिंगणात डॉ. बाबासाहेबांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकरांची एंट्री; समविचारी पक्षासोबत युती करून लढवणार इलेक्शन\nFirst Woman Pilot In Indian Navy: भारतीय नौदलात सब लेफ्टनंट शिवांगी पहिल्या महिला पायलट म्हणून सामील; जाणून घ्या त्यांच्या प्रेरणादायक प्रवासाबद्दल\n राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात पतीची हत्या करून पत्नीने मृतदेह चक्क पलंगातच लपवला; 24 तासानंतर स्वत:च फोनकरून पोलिसांना दिली माहिती\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nTIME 100 Most Influential People List 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगातील प्रभावशाली नेत्यांच्या यादीमध्ये Donald Trump, Kamala Harris, Joe Biden यांच्यासह समावेश; इथे पहा संपूर्ण यादी\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्��ोबरपासून होणार कायमचे बंद\nUnited Kingdom Second Wave of Coronavirus Cases: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; PM Boris Johnson यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nE-Aadhaar Download: ई-आधारकार्ड कसे डाऊनलोड कराल 'या' आहेत सोप्या स्टेप्स\nApple Store Online झाले भारतामध्ये लॉन्च; जाणून घ्या मिळणारे फायदे, ऑफर्स आणि पेमेंट ऑप्शन्स\nWhatsApp Web च्या माध्यमातूनही आता करता येणार व्हिडिओ कॉल; पहा त्यासाठी Messenger Room कशी कराल\nMoto E7 Plus Smartphone Launching: मोटो ई 7 प्लस स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजता होणार लॉन्च; पहा स्मार्टफोनची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स\nDriving Licence Renewal: ड्राइव्हिंग लायसन्स रिन्यू करायचेय येथे जाणून घ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने कसे कराल\nहेक्टरचे नवे ड्युल-टोन वेरियंट Delight भारतात लॉन्च, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमतीसह फिचर्स\nBMW R18 Cruiser दमदार इंजिनसह भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 18.90 लाख रुपये\nKia Sonet भारतात लॉन्च, किंमत 6.71 लाखांपासून सुरु\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nKKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय\nNivedita Saraf Tested Coronavirus Positive: ‘अग्गंबाई सासूबाई’ फेम अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूची लागण; स्वतःला घरीच क्वारंटाईन केले असल्याची माहिती (Watch Video)\nVeteran Actress Saroj Sukhtankar Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nNCB Issues Summons to Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांना एनसीबीने बजावला समन्स; ड्रग्ज प्रकरणात होणार चौकशी\nAnurag Kashyap #MeToo Case: Sacred Games फेम एलनाज नौरोजी Sex Scene शुट करायला घाबरताच अनुराग कश्यप ने दिली होती अशी वागणूक, पहा पोस्ट\nराशीभविष्य 24 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nNational Daughter's Day 2020: राष्ट्रीय कन्या दिवस यंदा कधी साजरा होणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास\nCOVID19 Health Update: आयोडिन सोल्यूशनमध्ये केवळ 15 सेकंदात नष्ट होतो कोरोना व्हायरस जाणून घ्या संशोधकांचे मत\nसकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नका 'हे' 7 कामं\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\nXXX Pornstar Mia Malkova Hot Video: पॉर्नस्टार मिया मालकोवा ने सोशल मीडिया वर शेअर केलेले 'हे' व्हिडिओ पाहुन तुम्हालाही फुटेल घाम\nShocking Video: हरियाणा मधील बल्लभगढ़ स्टेशन जवळ 13 वर्षांच्या मुलाने 2 वर्षांच्या मुलाला मालगाडीच्या इंजिनाखाली फेकले; पहा व्हायरल व्हिडिओ\nमुंबई पोलिसांकडून PMC Bank विरूद्ध फोर्ट मध्ये आंदोलन करण्यासाठी एकत्र जमण्यास परवानगी चं वृत्त खोटं; पोलिसांनी सोशल मीडीयात व्हायरल होत असलेल्या पोस्ट वर विश्वास न ठेवण्याचं आवाहन\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nIndia China Talk: आणखी सैन्य पाठविणे थांबवण्यावर भारत चीन दोघांनी सहमती दर्शवली\nVarsha Gaikwad Tests Covid-19 Positive शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना व्हायरस ची लागण\nBharat Bandh on September 25 : कृषी विधेयकाबाबत शेतकरी संघटनेचा 25 सप्टेंबर रोजी भारत बंद चा इशारा\nEastern Express Highway Jammed Due To Python : अजगरामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nRhea Chakroborty Bail Plea: रिया व शोविक चक्रवर्ती च्या जामीन अर्जावरची आजची सुनावणी पावसामुळे टळली, निकालासाठी उद्यापर्यंत प्रतिक्षा\nSushant Singh Rajput Case: रिया आणि शोविक चक्रवर्ती यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; निकालाकडे सर्वांचे लक्ष\nMumbai Local Train Update: लोकल ट्रेन मध्ये वकिलांंना सुद्धा प्रवासासाठी परवानगी मिळणार- मुंंबई उच्च न्यायालय\nSushant Singh Rajput Case मध्ये ज्या पद्धतीने मुंबई पोलिसांना लक्ष्य केलं जातंय ते पाहता निवृत्त IPS Officers च्या बॉम्बे हाय कोर्टातील याचिकेचं स्वागत करतो - गृहमंत्री अनिल देशमुख\nTablighi Jamaat Case: तबलिगी जमात विरोधातील FIR रद्द, Coronavirus काळात बळीचा बकरा बनवल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा ठपका\nसिद्धविनायक मंदिर ट्रस्टकडून सरकारला करण्यात आलेली 10 कोटींची मदत वादाच्या भोवऱ्यात, मुंबई उच्च न्यायालया��े बजावली नोटीस\n'श्रीकृष्णाचा जन्म आज जेल मध्ये झाला आणि तुला त्यादिवशी जामीन हवाय' CJI बोबडे यांचा खूनाच्या आरोपीला प्रश्न\nमनोरंजन क्षेत्रातील 65 वर्षावरील व्यक्तींना चित्रपटाच्या सेटवर काम करण्यास बॉम्बे हायकोर्टाकडून परवानगी\nभीमा कोरोगाव प्रकरणातील आरोपी वरवरा राव यांचा वैद्यकिय अहवाल NIA, राज्य सरकारने सादर करावेत- बॉम्बे हायकोर्ट\nमुंंबई: अल्पवयीन 25 आठवडे गरोदर बलात्कार पीडीतेला गर्भापात करण्यास बॉम्बे हाय कोर्टाची परवानगी\nमुंबई हायकोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देशन, COVID19 मुळे लॉकडाउनच्या काळात आदिवासींना अत्यावश्यक सेवा पुरवाव्यात\nयेस बँक घोटाळ्यातील आरोपी कपिल वाधवान, धीरज वाधवान यांची अटकपूर्व जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली\nअरुण गवळी यांना लॉकडाउनचा फायदा; 24 मे पर्यंत मिळाली पॅरोल वाढ\nन्या. दीपांकर दत्ता यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची घेतली शपथ\nपालघर मॉब लिंचिंग प्रकरणाचा तपास NIA कडे देण्यासाठी बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल\nकोरोना विषाणूबाबत बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल; BCOM परीक्षेबाबत कोर्टाने मुंबई विद्यापीठाला बजावली नोटीस\nपीएनबी घोटाळ्याप्रकरणी आरोपी नीरव मोदी याच्या संपत्तीचा लिलाव थांबवण्यासाठी मुलाची बॉम्बे कोर्टात धाव\nप्रेमाचे खोटे आमिष दाखवून शारिरिक संबंधासाठी महिलेची सहमती मिळवणे हा सुद्धा बलात्कारच- मुंबई उच्च न्यायालय\nखारघर भुखंड घोटाळा प्रकरण: जमीन सरकारजमा करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती\nडॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपी महिला डॉक्टर्सना पदव्युत्तर शिक्षण घेता येणार नाही, मुंबई हायकोर्टाने सुनावला निर्णय\nअल्पवयीन तरुणी विनयभंग प्रकरण: निलंबित डीआयजी निशिकांत मोरे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा अटकेपासून तुर्तास दिलासा\nमुंबई येथील वाडिया रुग्णालयाला 24 तासांत निधी उपलब्ध करुन द्या- उच्च न्यायालय\nPMC Bank Scam: पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी\nCoronavirus In India: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 56 लाखाच्या पार; मागील 24 तासांत 83,347 नव्या रूग्णांची भर\nBhiwandi Building Collapse Update: भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 35; सलग तिसर्‍या दिवशीही बचावकार्य सुरूच\nMumbai Rains: मुसळधार पावसामुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये बंद; अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर न पडण्याचं BMC चं आवाहन\nMumbai Local Updates: मुंबई मध्ये मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Kranti_Gadsing", "date_download": "2020-09-24T02:55:24Z", "digest": "sha1:332QIMD2ALYBGUFJOULSEQZGQ3ZHHHBY", "length": 3400, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Kranti Gadsingला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसदस्य:Kranti Gadsingला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | ���पवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सदस्य:Kranti Gadsing या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविकिपीडिया:मराठी विकिपीडिया प्रशिक्षण कार्यशाळा, एस्.एन्. डी.टी. महाविद्यालय,पुणे ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF/", "date_download": "2020-09-24T01:27:22Z", "digest": "sha1:MQJKOGPI5QD2HILDPKP55BGCOIILLVNU", "length": 5066, "nlines": 78, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "तरुण मुलांना विवाहित महिलांच्या आवडतात या 3 सवई….पाहून तरुण होतात फिदा – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nतरुण मुलांना विवाहित महिलांच्या आवडतात या 3 सवई….पाहून तरुण होतात फिदा\nतरुण मुलांना विवाहित महिलांच्या आवडतात या 3 सवई….पाहून तरुण होतात फिदा\n1 आत्मविश्वास : विवाहित महिलेचा मुलींपेक्षा जास्त आत्मविश्वास असतो. ज्यामुळे मुले त्यांच्याकडे आकर्षित होतात. या स्त्रिया पुरुषांची विचारसरणी चांगल्या प्रकारे समजतात. हे असेही आहे कारण विवाहित महिला कुमारी मुलींपेक्षा अधिक आत्मविश्वास आणि सुंदर असतात.\n2 हार्मोन्स बदल : हा आकर्षणाचा मुख्य मुद्दा आहे. लग्नानंतर, स्त्रियांमध्ये हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे त्यांची त्वचा खूप सुधारते. याशिवाय लग्नानंतर स्त्रिया अधिक सुखी होतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर चमक येते.\n3 स्वच्छ स्वभाव : लग्नानंतर स्त्रिया स्वत: ची जास्त काळजी घेत असतात. घरातील आणि बाहेरील काम करूनही त्यांचे स्वरूप आणि स्वभाव निर्मळ असतो. या व्यतिरिक्त, ती सर्वकाही स्पष्ट रीतीने करते जेणेकरून समोरच्या व्यक्तीला कोणतीही शंका राहायला नको.\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nज्योतिषशास्त्रानुसार कधीही नसाव्यात या दररोजच्या सवयी,बिघडू शकते आर्थिक परिस्तिथी\nकिन्नरांना चुकूनही ‘य��’ गोष्टी दान करू नका, जाणून घ्या त्यामागचे कारण\nमुलींमध्ये हे ‘8’ गुण असतील तर कसलाही विचार न करता लगेच करा लग्न… \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shiv-sena-spokesperson-and-mp-sanjay-raut-meets-ncp-chief-sharad-pawar-in-mumbai-in-the-background-of-political-situation-in-maharashtra/articleshow/71934357.cms", "date_download": "2020-09-24T02:42:59Z", "digest": "sha1:L7UEG6II44M5VMO5RA3NFJFZMSDBUWBL", "length": 16683, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसंजय राऊत शरद पवारांना भेटले; तर्कवितर्कांना ऊत\nराज्यात सत्तास्थापनेचा पेच सुरू झाल्यानंतर आज १३ दिवसांनी दिल्लीसह राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची त्यांचे मुंबईतील निवासस्थान 'सिल्व्हर ओक' येथे भेट घेतली. शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात १० मिनिटे चर्चा झाली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली याचा तपशील मात्र समजू शकलेला नाही.\nमुंबई: राज्यात सत्तास्थापनेचा पेच सुरू झाल्यानंतर आज १३ दिवसांनी दिल्लीसह राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची त्यांचे मुंबईतील निवासस्थान 'सिल्व्हर ओक' येथे भेट घेतली. शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात १० मिनिटे चर्चा झाली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली याचा तपशील मात्र समजू शकलेला नाही. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगत राज्यातील राजकीय स्थितीवर आमची चर्चा नक्कीच झाल्याचे संजय राऊत यांनी भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.\nया भेटीमध्ये राज्यातील राजकीय पेचप्रसंगाबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावे असे पवार म्हणाल्याचे राऊत म्हणाले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका शरद पवार हे सांगतील, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षात बसावे असे जनमत असल्याचे राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\n���ाचा- दिल्लीत काँग्रेस नेते अहमद पटेल-गडकरी भेट\nशिवसेनेने सत्तास्थापनेबाबत प्रस्ताव दिला\nदरम्यान भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील चर्चा ठप्प झाल्यानंतर, तसेच शिवसेना मुख्यमंत्रिपदावर अडून बसल्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहभागाने आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन करेल अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर आपल्याला शिवसेनेने कोणताही प्रस्ताव दिलेला नाही, प्रस्ताव आल्यास विचार करू असे वक्तव्य करत शरद पवार यांनी या चर्चेची धग कायम राखली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी शिवसेनेने ठरवल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत राज्यात सरकार स्थापन करू शकेल असे म्हणत या चर्चेच्या निखाऱ्यावर फुंकर घातली. त्यानंतर, आज सकाळी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील कळू शकला नाही. त्यानंतर काही वेळातच राऊत यांनी पवार याची भेट घेत राज्यातील चर्चा अधिक टोकदार केली. भारतीय जनता पक्षाशी जमले नाहीच, तर राष्ट्रवादीने सत्तेत सहभागी व्हावे, असा प्रस्ताव देण्यासाठी संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला गेले का, या प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.\nवाचा- मुख्यमंत्री सेनेचाच, आता कुठलाही प्रस्ताव येणार, जाणार नाही\nशिवसेना- राष्ट्रवादी यांच्या सत्तेचे समीकरण जुळणार का हे बरेचसे काँग्रेसच्या भूमिकेवर अवलंबून आहे. या मुळे काँग्रेस या नव्या समीकरणाला पाठिंबा देणार का याची चाचपणी करण्यासाठी राऊत यांनी पवार यांची भेट घेतली असावी, अशी चर्चाही राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nMumbai Local Train: मुंबई लोकलचा मोठा दिलासा; 'या' कर्म...\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nकंगना शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली; सचिन सावंत यांचा आर...\nMumbai local: मुंबई लोकलबाबत मोठी बातमी; पश्चिम रेल्वेन...\nMumbai Local Train: मुंबईत 'या' मार्गावरील लोकल प्रवास ...\nमुख्यमंत्री सेनेचाच, आता कुठलाही प्रस्ताव येणार, जाणार नाही महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसंजय राऊत-शरद पवार भेट शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष will ncp support shiv sena\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nफुलपाखरांची निवडणूक : मतदानातून ठरणार देशाचं फुलपाखरु\nपुणेकरोनाचे संकट; पिंपरी-चिंचवड पालिकेने उचलले 'हे' धाडसी पाऊल\nदेशआता लक्ष्य मायक्रो कंटेन्मेंट झोनवर, PM मोदींनी राज्यांना केलं आवाहन\nदेशकरोनाचा केंद्रावर मोठा आघात; रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nआयपीएलमुंबई इंडियन्सचा ऐतिहासिक विजय, युएईत उघडले विजयाचे खाते\nमुंबईनवरात्रोत्सवही साधेपणाने; मुख्यमंत्री ठाकरेंनी केले 'हे' आवाहन\nमुंबईमुंबई दरवर्षी का तुंबते; मुंबईकरांचा संतप्त सवाल\nमुंबईदादर-सावंतवाडी स्पेशल ट्रेन धावणार; आरक्षण, वेळ, प्रवासाचे नियम जाणून घ्या\nमुंबईCM ठाकरेंनी दिला 'हा' विश्वास; PM मोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर\nपोटपूजापौष्टिक आणि खमंग मेथी पराठा रेसिपी\nमोबाइलजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइक११ लाखांपेक्षा जास्त किंमत, दमदार फीचरची दोन जबरदस्त बाईक लाँच\nकरिअर न्यूजस्टाफ सिलेक्शन कमिशन: भरती परीक्षांच्या तारखा जाहीर\nमोबाइल64MP कॅमेऱ्याचा Nokia 8.3 5G स्मार्टफोनचा सेल सुरू, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/16889?page=27", "date_download": "2020-09-24T02:13:56Z", "digest": "sha1:3WII4NQWDPJAKR7RM6ELL5DHFPXJNOK4", "length": 29748, "nlines": 337, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी) | Page 28 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)\nगाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)\nमराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.\nगीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.\nइथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.\nधन्य ते गायनी कळा\nबाळासाहेब स्वत:च्याच चाली फार\nबाळासाहेब स्वत:च्याच चाली फार वेळा चोरतात नै >>>>:-) \"जांभूळ पिकल्या झाडाखाली....(जैत रे जैत)\" गाण्याची चालसुद्धा \"होली आयी होली आयी देखो होली आयी रे...(मशाल)\" या गाण्याला आहे ना.\nतेच तर. पण तशी वेगळीही\nपण तशी वेगळीही उदाहरणे आहेत.\nसुहास्य तूझे या दिनानाथांच्या गाण्याची चालीची छाप, मी मज हरपून बसले ला आहे. अर्थात सुहास्यची चाल त्यांची नाही.\nलेकिनमधल्या, झुठे नैना बोले ची चाल ( खरं तर तो राग, बिलासखानी तोडी ) लावणी झाली गं रागिणी मधल्या, बिताई रतिया किनु संग ( मन्ना डे आणि सुलक्षणा पंडीत ) या गाण्याला वापरलीय. लावणी.... चे संगीत त्यांचे नव्हते बहुदा.\nलताच्या, गजानना श्री गणराया वर लताच्याच मै पिया तेरी ( बसंत बहार ) या गाण्याची छाप आहे.\nआणखी एक वेगळे उदाहरण.. आशाच्या नन्हासा दिल मेरा मचल मचल जाये वर जुने गाणे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले... ची छाया आहे.\nअरे वाह. दिनेशदा मस्तच मी\nअरे वाह. दिनेशदा मस्तच\nमी आता \"झुकती घटा, गाती हवा, सपने जगाए......पंचमीचा सण आला डोळे माझे ओले\" असं काहिसं गुणगुणतोय.\n दोन्हीची चाल किती एकसारखी आहे\nदिनेशदा.. भरकटलात कुठे.. माहिती मिळाली की छान\nदिनेशदा.. भरकटलात कुठे.. माहिती मिळाली की छान\nआवडेल असे वाचायला>>>>>अंजली, +१\n) तो दूंगी तोहे\n) तो दूंगी तोहे गारी रे\nअंग भिजवले माझे माझी ओढली शेलारी रे\n: निवडुंगमधलं गाणं (एक ओळ हिंदीत पुढची मराठीत असे अख्खे गाणे आहे\nआले रे गणपती आज दारी रे\nराधा मंगेशकरने बालपणी गायलेले गाणे. ते लताच्या आवडीच्या गाण्यांतही जाऊन बसले.\nराग धरून रचना केली तर असे\nराग धरून रचना केली तर असे होतेच...\nकर्नाटकी राग हंसध्वनी वर बेतलेल्या अनेक रचना सारख्या वाटतात\nवातामि गणपति ( मूळ रचना )\nदाता तू गणपति गजानन ( लता )\nलागी लगन पति के संग ( उस्ताद अमीर खाँ )\nबलमा न जा घर सौतन के ( कंकणा बॅनर्जी )\nजा तोसे नही बोलू कन्हैया ( लता, मन्ना डे )\nआली हासत पहिली रात ( लता )\n\"तांबडी माती\" या चित्रपटातील\n\"जा जा, रानीच्या पाखरा, तू जा, रं, भरारा\" या गाण्यात\nमाझ्या खुशालीचा सांगावा दे माउलीला\nपड पाया तिच्या सांग येती याद मला\nसांग येती याद मला..\nतुला भेटाया जीव हुतो माझा घाबरा\nयात \"याद\" हा हिंदीतला शब्द वापरलाय, पण मस्त वाटतो ऐकायला अजुन अशी काही \"जुनी\" गाणी आहे का\nयाच चित्रपटातील शोभा गुर्टु (बहुतेक) यांनी गायलेलं \"नजरीया लागे नही कही और...\" हे सुरेख हिंदी गाणं आहे.\nये रे घना च्या चालीत हिंदीत ओ\nये रे घना च्या चालीत हिंदीत ओ रसिया मोरे पिया हे आशा भोसलेंचेच गाणे आहे. संगीत हृ. मं\nलक्ष्मी.... ओ रसिया एकदाच\nलक्ष्मी.... ओ रसिया एकदाच ऐकले होते.. आता हे साम्य लक्षात आले.\nसख्या सजणा चित्रपटात, लताची लावणी आहे..\nत्यात असे शब्द आहेत,\nगत करु काई, कळं ना गं बाई\nसजण शिपाई, परदेसी बाई गं\nहि दोन गाणी मी त्या दोन कलाकारांकडून प्रत्यक्ष ऐकली होती. कुणी ऐकली आहेत का \nयेतो रे येतो, सवतीचा गंध तूझ्या वसनास\nमणिबंधावर कुणी बांधला, सैल किती हा गजरा\nसराईत हा हात दिसेना... येतो रे येतो..\nहे गाणे बहुतेक खानोलकरांचे आहे. किर्ती शिलेदारच्या तोंडून ऐकले होते. बहुतेक नाटकातलेच असणार.\nबाई बाई बाई, नोकरी कसली ही\nही तर डोक्यावर टांगती तलवार\nआता तुम्हीच सांगा, आहेत कि नाहित\nइथली पोरटी एकापेक्षा एक तालेवार\nहे गाणे मी आशा खाडीलकर कडून ऐकलेय. दोन्ही कलाकारांच्या नेहमीच्या गाण्यांपेक्षा अगदी वेगळी गाणी\nही रेकॉर्ड झालीही नाहीत बहुतेक.\nकरम की गति न्यारी = उद्धवा\nकरम की गति न्यारी = उद्धवा अजब तुझे सरकार>>\nबहुतेक रामदास कामतांनी गायिलेलं 'दैव किती अविचारी' हे गाणं 'करम की गति न्यारी' चं मराठी रूप आहे.\nमी ज्या जुथिका रॉय या\nमी ज्या जुथिका रॉय या गायिकेची आठवण (मीराबाईच्या गाण्यासाठी ) काढली होती... तिची काही गाणी इथे आहेत.\nमीरा भजने इथे आहेत.\n२-३ दिवसांपूर्वी एफएम गोल्डवर अभिनेत्री \"रेहाना सुलतानची\" गाणी ऐकवत होते. (दस्तक, चेतना इ. चित्रपटातील) त्यात माहिती सांगताना \"प्रेमपर्बत\" (कि पर्वत) या चित्रपटाचा उल्लेख आला होता. \"दस्तक\" मधली सगळीच गाणी अप्रतिम आहे (\"बैय्या ना धरो बलमा\", \"हम है मताए कुचाओ\" आणि \"मायी रे मै कासे कहु\" इ.) पण त्यागाण्यांचे पडद्यावरचे चित्रीकरण (मला) तितकंस नाही आवडलं (कदाचित चित्रपटाच्या कथेची तशी गरज असेल). \"प्रेमपर्बत\" चित्रपटातील जयदेव यांचे संगीत असलेले लता मंगेशकरने गायलेल \"ये दिल और उनकी निगाहोंके साये, मुझे घेरे लेते है बाहोंके साये\" हे माझं अत्यंत आवडतं गाणं. पण याचा व्हिडियो अजुन बघितला नाही. (चित्रपटाची डिव्हीडी शोधतोय पण सापडत नाहीए ). गुगलवर अधिक शोधलं असता या चित्रपटात \"हेमा मालिनी\"सुद्धा आहे.\nतर \"ये दिल और उनके....\" हे गाणं नक्की कोणावर चित्रीत झालं आहे रेहाना सुलतान कि हेमा मालिनी\nरेहाना सुलतानवर. हाही दस्तकप्रमाणे black & white होता.\nमला तर आशा परेख व धर्मेंद्र\nमला तर आशा परेख व धर्मेंद्र असलेला विडीओ मिळाला.\n(इथे मराठी गाण्याची चर्चा अपेक्षा आहे पण वरती मुद्दा आला म्हणून लिहिलेय.):)\nगाणं माझं अत्यंत आवडतं आहे.\nझंपी, नीट पाहिले तर कळते आहे\nझंपी, नीट पाहिले तर कळते आहे की तो व्हीडीओ भलताच आहे. आशाचे ओठ भलतच म्हणताहेत, भलत्याच वेळेला व दृष्यांचा गाण्याशी संबंधच नाही.\n(पण गाणे अ प्र ति म आहे)...\nरेहाना सुलतानवर. हाही दस्तकप्रमाणे black & white होता.>>>>>धन्यवाद mbhure\nझंपी, नीट पाहिले तर कळते आहे की तो व्हीडीओ भलताच आहे. आशाचे ओठ भलतच म्हणताहेत, भलत्याच वेळेला व दृष्यांचा गाण्याशी संबंधच नाही.>>>>हो झंपी, सुनिधी. आशा पारेख, धर्मेंद्रचं ते गाणं \"सुनो सजना पपीहेने....\" हे आहे.\n\"ये दिल और उनके....\" चा व्हिडियो उपलब्ध नाही आहे.\n(इथे मराठी गाण्याची चर्चा अपेक्षा आहे पण वरती मुद्दा आला म्हणून लिहिलेय.)>>>>>काही हरकत नाही. मीसुद्धा तेच केलंय. माहिती मिळावी हाच उद्देश.\nकालच्या लोकसत्तामध्ये विशेष संपादकीय सदरात प्रसिद्ध झालेला सुधीर मोघे यांच्यावरील एक अप्रतिम लेख.\nत्यांच्या कवितांची जी गाणी झाली त्याच्यावर सहज नजर टाकली तरी त्यातील लुभावणार्‍या काव्याची ओळख व्हावी. 'झुलतो बाई रास झुला, नभ निळे रात निळी कान्हाही निळा' हे गीत असो वा 'काजळ रातीनं ओढून नेला..' हे मनातल्या मनात टोचत राहणारे गीत, सुधीर मोघे मनापासून लिहीत. त्या लिहिण्यात जोरजबरदस्ती नसे. कारण त्यांचा कवी सहज होता. 'जरा विसावू या वळणावर', 'त्या प्रेमाची शपथ तुला', 'माझे मन तुझे झाले', 'विसरू नको श्रीरामा मला', 'सजणा पुन्हा स्मरशील ना'.. अशी सहज गुणगुणली जाणारी अनेक गाणी सुधीर मोघ्यांची आहेत, हे अनेकांना माहीतही नसावे. तेच त्यांचे यश. 'गोमू संगतीनं माझ्या तू येशील का..' या हेमंतकुमार यांच्या स���नुनासिक आवाजातला प्रश्न सुधीर मोघे यांच्याच कवितेतला आणि 'दिसं जातील, दिसं येतील..भोग सरंल सुख येईल..' हे आश्वासक शब्दही त्यांचेच. 'मी सोडून सारी लाज, अशी बेभान नाचले आज.. की घुंगरू तुटले रे..' या ओळी हिंदीच्या आधारे रचलेल्या. पण सुधीर मोघे यांनी त्या रचतानाही त्यांना सांस्कृतिकदृष्टय़ा मराठीत आणले. असे झाले की तो नुसता अनुवाद राहात नाही. रूपांतर होते.\nपूर्ण लेख इथे वाचा:\nफिरूनी नवी जन्मेन मी...\nमाझ्या आवडत्या गायिका अनुराधा कुबेर ( भेंडीबाजार घराणे ) असा यू ट्यूबवर शोधत होतो..\nतर त्यांनी गायलेली बैठकीची लावणी सापडली... केवळ अप्रतिम\nत्यांनीच गायलेला रागसागर पण ऐका\nथोडे विषयांतर.. या अनुराधा\nया अनुराधा कुबेर यांना मी काही वर्षांपुर्वी चेंबूरला एका महोत्सवात ऐकले. तेव्हापासून त्यांचा चाहता झालोय.\nत्यावेळी प्रेक्षकांत रजनी जोशी, मधुवंती दांडेकर आणि अश्विनी भिडे होत्या. अगदी आवर्जून त्यांचे गायन ऐकायला\nआल्या होत्या. अनुराधा कुबेर यांचे गायन रंगात आले होते तरी त्यांनी या तीन कलाकारांची दखल घेऊन त्यांची\nगाणे चालू ठेवण्यासाठी परवानगी मागितली होती.\nअसाच एक प्रसंग.. डॉ. प्रभा अत्रे यांच्याबद्दल ऐकला होता. त्यांच्या एका मैफिलीला किशोरी अमोणकर येऊन प्रेक्षकांत बसल्या. तर डॉ. प्रभा अत्रे यांनी गायन थांबवून त्यांना मचावर आपल्या शेजारी बसण्याची विनंती केली.\nकिती नम्र असतात हे थोर कलाकार \nजांभुळ पिकल्या झाडाखाली ..हे\nजांभुळ पिकल्या झाडाखाली ..हे गाणे एका मु़ळ पंजाबी गाण्यावर आधारीत आहे..\nगुलाबी चिरेवाला. शपाही डोगरा.. हा हा शपाही डोगरा.. असे मुळ गाणे आहे.\n(शांता शेळके यांच्या इतस्ततः या पुस्तकात त्यानी असे लिहिले आहे).\nहे गाणं लिहीलंय का\nहे गाणं लिहीलंय का कुणी-\nधुंदीत राहू, मस्तीत गाऊ\nछेडित जाऊ आज प्रीत साजणा\nसाती, सुरेख गाण्याची आठवण\nसुरेख गाण्याची आठवण काढलीत. त्यात जेव्हा महेंद्र कपुर सुरुवात करतो तेव्हा ...धुंदी गुलाबी, हवाही शराबी, छेडीत जाऊ आज प्रित साजणी...अगदी सहजतेने म्हटलेय त्याने. मजा येते ऐकताना.\nहसरा नाचरा सून्दर श्रावण आला\nते असं आहे गाणं.. हासरा\nते असं आहे गाणं..\nखालील गाण्यांचे संगीतकार, गायक, चित्रपट (असल्यास) कोणी सांगू शकेल का माझ्या अत्यंत आवडीची गाणी आहेत. ती ऐकून अनेक वर्षे झाली आता. पण फार काही माहिती मिळाली नाही.\n१. अजून का नं माझा तुज शोध लागला, तू विचारलेस का मनातल्या फुला.\n2. तुला मानिला देव मी प्राण माझा, अशी एक पंचारती वाहू दे\n3. येशील का येशील का, खराच कधी तू येशील का, घरात कधी तू येशील का\n'तो मी नव्हेच' नाटकातले..\n'तो मी नव्हेच' नाटकातले..\nकानात सांग माझ्या.. मी आवडे तुला का\nमाझी अबोल प्रीती.. नयना तुझ्या कळे का\nमस्त गाणे जान्हवी पणशीकर\nमस्त गाणे जान्हवी पणशीकर म्हणतेदेखिल सुरेख\nसांगू कशी प्रिया मी माझे मला\nसांगू कशी प्रिया मी\nया डोळ्यांची दोन पाखरे\nपाठलाग ही सदैव करतील\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nधन्य ते गायनी कळा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/spiritual-talim-silver-jubilee-year-1052", "date_download": "2020-09-24T01:46:26Z", "digest": "sha1:GDG34G6D6D44CHXANUIUT74MUFHWPQML", "length": 13760, "nlines": 136, "source_domain": "www.saamtv.com", "title": "श्रद्धा उत्तरेश्‍वराशी, स्पर्धा ‘ग्लोबल’ जगताशी ! | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nश्रद्धा उत्तरेश्‍वराशी, स्पर्धा ‘ग्लोबल’ जगताशी \nश्रद्धा उत्तरेश्‍वराशी, स्पर्धा ‘ग्लोबल’ जगताशी \nगुरुवार, 1 फेब्रुवारी 2018\nकोल्हापूर - ‘दत्त दर्शनला जायाचं जायाचं, आनंद पोटात माझ्या मावेना मावेना’ चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ‘झुंज’ या चित्रपटातील हे तुफान गाजलेलं गीत. उत्तरेश्‍वर पेठेतील शिवप्रसाद सोंगी भजनाने मराठी सिनेसृष्टीला या गीताच्या माध्यमातून जणू भजनात दंग केले. १९७३-७४ ला गीताने अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घातली. आजही सोशल मीडियावरून जगभरातील मराठी मनांना हे गीत भुरळ घालतं. अध्यात्माची गोडी लावतं.\nकोल्हापूर - ‘दत्त दर्शनला जायाचं जायाचं, आनंद पोटात माझ्या मावेना मावेना’ चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ‘झुंज’ या चित्रपटातील हे तुफान गाजलेलं गीत. उत्तरेश्‍वर पेठेतील शिवप्रसाद सोंगी भजनाने मराठी सिनेसृष्टीला या गीताच्या माध्यमातून जणू भजनात दंग केले. १९७३-७४ ला गीताने अ��घ्या महाराष्ट्राला भुरळ घातली. आजही सोशल मीडियावरून जगभरातील मराठी मनांना हे गीत भुरळ घालतं. अध्यात्माची गोडी लावतं.\nउत्तरेश्‍वर पेठेतील वाघांनीच ही किमया साधली. उत्तरेश्‍वर प्रासादिक वाघाची तालीम आज (ता. २६) शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे आणि या निमित्तानं वर्षभर उत्तरेश्‍वर परिसरातील इतिहासाला उजाळा मिळतानाच विविध सामाजिक उपक्रमांचा जागरही मांडला जाणार आहे.\nदरम्यान, एकीकडे उत्तरेश्‍वर महादेवावरची अफाट श्रद्धा आणि त्याच वेळी दुसरीकडे बदलत्या जगाशी नाळ जुळवत इंटरनेटच्या माध्यमातून येथील तरुणाई आता ग्लोबल जगताशी स्पर्धा करू लागली आहे.\nउत्तरेश्‍वर महादेव मंदिर परिसरात एक फलक लक्ष वेधून घेतो. हे मंदिर कोणी बांधले, याचे नाव येथे नाही. कारण ‘मी केले’ म्हणजे अहंकार असतो, अशा आशयाचा हा फलक अहंकाराची वाणी माणसाला संपवते, असाच जणू संदेश देतो.\nउत्तरेश्‍वर महादेव मंदिरात १८५० पासून भजनाची परंपरा. सुरुवातीला एकतारी भजन येथे चालायचे. त्या वेळी तालमीची इमारत म्हणजे एक झोपडीच होती. त्यातच भजनाचे सूर उमटायचे. पुढे १८९४ ला उत्तरेश्‍वर वाघाची तालमीची छोटी इमारत उभी राहिली आणि या भजनाला व्यापकता आली. पोतं-पोतं भरून दिमड्या येथे आणल्या गेल्या. आजही येथे आध्यात्मिक आनंदोत्सव विविध औचित्य साधून सुरूच असतो. मंदिरातील रोजच्या सामुदायिक आरती सोहळ्यानेही यंदा एकवीस वर्षे पूर्ण केली आहेत.\nएकूणच उत्तरेश्‍वर पेठेची शान काही औरच. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बंदीहुकूम असतानाही हलगी वाजवत मोर्चा काढणारी मंडळी इथलीच. इथली एकजूट हे कोल्हापूरच्या एकजुटीचं प्रतीक. उत्तरेश्‍वर चौकातच महापालिकेचे न्यायमूर्ती रानडे विद्यालय. या शाळेजवळच रस्त्यापासून जरा सखल भागात ज्येष्ठ चित्रकार श्‍यामकांत जाधव यांचं घर. शाळेचे बांधकाम ज्यावेळी सुरू झाले, त्या वेळी बांधकामावर श्‍यामकांत सरांनी डोक्‍यावरून दगड वाहिले. कारण शिक्षण घेण्यासाठी पैसे आणि त्यासाठी काम करणे त्यांना भागच होते. पुढे याच शाळेत ते शिक्षक झाले; पण चित्रकलेतच करिअर करायचे, अशी खूणगाठ बांधलेल्या सरांनी अखेर ही नोकरीही सोडली आणि मुंबई गाठली. सध्या कोल्हापूरच्या चित्रपरंपरेतील त्यांची कारकीर्द म्हणजे एक सुवर्णपान आहे.\nश्‍यामकांत जाधव सरांच्या या संघर्षातून फुललेल्या यशोगाथेचा प्रातिनिधीक उल्लेख एवढ्यासाठीच की, इथला प्रत्येक माणूस कष्टाच्या झालरीतूनच मोठा होतो आणि तो ज्या क्षेत्रात गेला तेथे सर्वोत्तम ठरतो, या देदीप्यमान इतिहासाचे ते प्रमुख साक्षीदार आहेत. भाविक विठोबा मंदिरातील विठूनामाचा गजर असो किंवा काळभैरवाचा पालखी सोहळा, पायी पंढरपूर वारी, आनंदी महाराज मठीतील उत्सव या साऱ्या गोष्टी या पेठेने आजही जपल्या आहेत. येथे गणेशोत्सव रंगतो आणि संयुक्त शिवजयंती व नवरात्रोत्सवही. पटसोंगट्या असोत किंवा म्हशीच्या शर्यती, पेठेने आपली अस्सल परंपरा जपली आहे.\nमहाराष्ट्र सोशल मीडिया ग्लोबल स्पर्धा मुंबई गणेशोत्सव नवरात्र\nएकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा, यासंदर्भात...\nराज्यातील भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा नव्याने सुरू...\nनोव्हेंबरपासून कॉलेज सुरु होणार, वाचा सविस्तर\nपदवी आणि पदव्युत्तर पदवीचे प्रथम वर्षाचे वेळापत्रक अखेर UGCने जाहीर केलंय. ...\nकोरोनाचं घातक रूप आता महाराष्ट्रात पुणे, सातारा, नाशिकमध्ये धोका...\nकोरोनासंदर्भात दररोज नवनव्या बातम्या समोर येताय. कोरोना विषाणूच्या रचनेत सातत्यानं...\nवाचा, कसा असेल मराठा आरक्षणाचा कायदेशीर प्रवास\nमराठा आरक्षणाचं काय होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. आरक्षणाचा मार्ग मोकळा...\nकोविड योद्ध्ये कोरोनाच्या विळख्यात, डॉक्टर पोलिस, सरकारी...\nकोरोनाचं रूप किती घातक आहे याचा वारंवार प्रत्यय येतोय. कोरोनानं कोरोना योद्ध्यांना...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/21026/", "date_download": "2020-09-24T00:59:42Z", "digest": "sha1:DLFBJPX4LZPYT2VPV4D7O7IEZ2CW4MYW", "length": 27695, "nlines": 226, "source_domain": "mahaenews.com", "title": "पालखी मुक्कामाच्या ठिकाणी समन्वय कक्षाची स्थापना | Mahaenews", "raw_content": "\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nHome breaking-news पालखी मुक्कामाच्या ठिकाणी समन्वय कक्षाची स्थापना\nपालखी मुक्कामाच्या ठिकाणी समन्वय कक्षाची स्थापना\nपुणे – आषाढी यात्रा पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी तसेच वारकरी आणि दिंडी चालकांना कोणत्याही प्रकारच्या असुविधांचा समाना करावा लागू नये, यासाठी पालखी मार्गावरील प्रत्येक पालखी मुक्कामाच्या ठिकाणी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. स्थानिक प्रांताधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश करण्यात आला असून हे समन्वय कक्ष चोवीस तास सुरू राहतील अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.\nजिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी राम यांनी ही माहिती दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, पालखी सोहळा समन्वय अधिकारी उदयसिंह भोसले उपस्थित होते.\nपालखी मार्गावर पालखीच्या प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. स्थानिक प्रांताधिकारी हे या समन्वय कक्षाचे प्रमुख व इन्सिडंट कमांडर राहणार असून तहसिलदार हे डेप्युटी इन्सिडंट कमांडर म्हणून काम करतील. या कक्षासाठी पोलीस निरीक्षक दर्जाच्या स्वतंत्र अधिकाऱ्याची पुरेशा पोलीस कर्मचाऱ्यांसह नेमणूक करण्यात आली आहे. हे मुक्कामाच्या ठिकाणच्या कायदा व सुरक्षेची जबाबदारी पार पाडणार असून या संबंधिच्या तक्रार निवारणाचे काम करणार असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.\nपालखी सोहळ्यात भाग घेतलेल्या वारकरी व दिंडी चालकांना असुविधांचा सामना करावा लागू नये तसेच त्यांना आवश्‍यक मदत मिळण्याच्या दृष्टीने या समन्वय कक्षात महसूल विभाग, पंचायत समिती विभाग, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभ��ग, पुरवठा विभाग, पोलीस विभाग, स्वच्छता विभाग, परिवहन विभाग, महावितरण विभाग या विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे समन्वय कक्ष 24 तास सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाच्या मार्गदर्शक सूचना तयार करून देण्यात आल्या आहेत, त्यानुसार काम करून पुर्तता करण्यात आली आहे का याचा अहवाल प्रांताधिकाऱ्यांच्याकडून मागविला असल्याचे भोसले यांनी सांगितले.\nगॅस व केरोसीनचा मुबलक पुरवठा\nपालखी मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंड्यांना गॅस व केरोसिनचा मुबलक पुरवठा व्हावा याची व्यवस्था प्रत्येक जिल्ह्याच्या पुरवठा विभागाने केली आहे. यासाठी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंड्यांना पासेस देण्यात आले आहेत. पासेस असणाऱ्या दिंड्यांना प्राधान्याने गॅस व केरोसीनचा पुरवठा केला जाणार आहे. तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पालखी मार्गावरील मुक्कामाची व विसाव्याच्या ठिकाणी अनधिकृत गॅस वापर होवू नये यासाठी तपासणी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.\nआळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर वारकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी 78 टॅंकर देण्यात आले आहेत. त्यातील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत 26 टॅंकर व संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये 46 टॅंकर, संत सोपानकाका पालखी सोहळा आणि संत चैतन्य महाराज पालखी सोहळा 1 असे 78 टॅंकर असणार आहेत. तसेच सासवड-फलटण-नातेपुते व माळशिरसपर्यंत पाणी देण्यासाठी नीरा उजव्या व डाव्या कालव्यातूनही पाणी सोडण्यात येणार आहे.\nपालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांना तातडीची वैद्यकीय मदत देण्यासाठी 130 ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही अहोरात्र आरोग्य सुविधा दिल्या जाणार आहेत. खासगी रुग्णालयांमध्येही 10 टक्के खाटा आरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; तर 2 अग्निशमन वाहने देखील तैनात करण्यात येणार आहे.\nपुणे ते लोणावळा दरम्यान रेल्वेचा ब्लॉक\nशासनाकडून लेखी आश्वासनानंतरच अफवांच्या बळींवर अंत्यसंस्कार\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृ���्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nIPL2020 | हैदराबादला धक्का, दुखापतीमुळे हा खेळाडू आयपीएलमधून बाहेर\nदीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खानला NCB ची समन्स\nदादर-सावंतवाडी दरम्यान ‘तुतारी’ एक्सप्रेस धावणार; चाकरमान्यांना दिलासा\nज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर ​यांचं 84 व्या वर्षी निधन\nतुळशी तलाव भरेल इतका तुंबलेल्या पाण्याचा उपसा, आदित्य ठाकरेंचा दावा\nताथवडेच्या रस्त्यांवरून आमदार जगताप समर्थक व कलाटे यांच्यात घमासान, स्थायी सभेत सव्वातास खल\nमहापालिकेच्या भांडार खरेदीत अतिरिक्त आयुक्तांचा ‘हातखंडा’, ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून दहा कोटींची होतेय खरेदी\n… म्हणून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक वळविली\nकेंद्र सरकारविरोधात कामगार संघटनाचा ‘एल्गार’\nआकुर्डीत ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा काळाबाजार, वॉर्डबॉयचा हात असल्याचा आरोप\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराल�� बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/22412/", "date_download": "2020-09-24T01:40:51Z", "digest": "sha1:BT4HUU2SJ24TEZGBOHQ42WSSJBM25APT", "length": 22788, "nlines": 220, "source_domain": "mahaenews.com", "title": "युवतीवर बलात्कार प्रकरणी तीन जण ताब्यात | Mahaenews", "raw_content": "\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठा���रे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nHome breaking-news युवतीवर बलात्कार प्रकरणी तीन जण ताब्यात\nयुवतीवर बलात्कार प्रकरणी तीन जण ताब्यात\nजत – जत तालुक्‍यातील संख येथे प्रेमप्रकरणातून 19 वर्षीय युवतीवर बलात्कार करून गळा दाबून खून केल्याचा प्रकार सोमवारी रात्री आठच्या सुमारास उघडकीस आला. संखपासून दीड किलोमीटर अंतरावरील वस्तीमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पूर्ववैमनस्यातून संबंधित कुटूंबाचा बदला घेण्यासाठी या युवतीचा बळी गेल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.\nअधिक माहिती अशी, संखपासून दीड किलोमीटर अंतरावर सदरचे कुटुंब वास्तव्यास आहे. युवती, तिचे वडील आणि तीन भाऊ असे चौघेजण राहत होते. युवतीच्या आईचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. काल (ता. 9) वडील बाजारात गेले होते. भाऊ शेळ्या चरायला घेऊन गेला होता. दुपारनंतर युवती जवळच असलेल्या शेताकडे कपडे धुण्यासाठी गेली होती. त्याचवेळी संशयित आरोपीने शेतातच तिच्यावर बलात्कार करून गळा दाबून खून केला. सायंकाळी उशिरा वडील बाजारातून घरी परतले. तेव्हा मुलगी घरी दिसली नाही. भाऊही तोपर्यंत आला. त्यानंतर शोधाशोध सुरू झाली. तेव्हा ऊसाच्या शेतात ती दिसली. अर्धनग्न अवस्थेत मृतावस्थेत पडली होती. तिच्यावर बलात्कार करताना गालाला चावा घेतल्याचे व्रणही दिसून आले.\nखुनाच्या प्रकाराची माहिती उमदी पोलिस ठाण्यात दिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, उमदीचे सहाय्यक निरीक्षक भगवान शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.\nआषाढी वारी सोहळ्यासाठी राज्यभरात साडेतीन हजार एसटी धावणार\nपुणे – सलग दुसऱ्या दिवशी एसटीचे नियोजन कोलमडले\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रा��्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे ��रवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nIPL2020 | हैदराबादला धक्का, दुखापतीमुळे हा खेळाडू आयपीएलमधून बाहेर\nदीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खानला NCB ची समन्स\nदादर-सावंतवाडी दरम्यान ‘तुतारी’ एक्सप्रेस धावणार; चाकरमान्यांना दिलासा\nज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर ​यांचं 84 व्या वर्षी निधन\nतुळशी तलाव भरेल इतका तुंबलेल्या पाण्याचा उपसा, आदित्य ठाकरेंचा दावा\nताथवडेच्या रस्त्यांवरून आमदार जगताप समर्थक व कलाटे यांच्यात घमासान, स्थायी सभेत सव्वातास खल\nमहापालिकेच्या भांडार खरेदीत अतिरिक्त आयुक्तांचा ‘हातखंडा’, ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून दहा कोटींची होतेय खरेदी\n… म्हणून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक वळविली\nकेंद्र सरकारविरोधात कामगार संघटनाचा ‘एल्गार’\nआकुर्डीत ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा काळाबाजार, वॉर्डबॉयचा हात असल्याचा आरोप\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतक���्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathivarsa.com/Suvichar/social-Quotes-in-Marathi", "date_download": "2020-09-24T01:10:23Z", "digest": "sha1:EYVCL5KRUUNJIBKIBUVLK657UOD6O4CM", "length": 8129, "nlines": 92, "source_domain": "marathivarsa.com", "title": "सामाजिक || मराठी सुविचार । Social Quotes in Marathi | Marathi Suvichar | Marathivarsa.com", "raw_content": "\nसामाजिक || मराठी सुविचार \nफक्त \"माणसांना\" समजते ते\nझाडे तोडणार्या / जाळणारया \"जनावरांना\" नाही\nवृक्षांची गरज ओळखा वृक्ष लावा व संवर्धन करा\nझाडे लावा झाडे जगवा\nझाडासारखे जगा खुप उंच व्हा ....\nपण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका\nज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत\nत्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही\nशेतकरी जगाला तरच तुम्ही,\nआम्ही आणि देश जगेल\nप्रत्येक प्राणिमात्राचा या पृथ्वीवर तेवढाच हक्क आहे\nजेवढा तुमचा आणि माझा आहे\nजगातला एक माणूस असा आहे जो तास,\nसुट्टीचे दिवस न ��घता आपल्यासाठी राबत असतो\nतो म्हणजे आपला शेतकरी राजा\nदेवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला,\nमाझ्या प्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल\nमग त्याने शेतकरी राजा निर्माण केला\nआज तुम्ही झाडाच्या सावलीत बसले आहात\nयाचा अर्थ कोणी फार वर्षापूर्वी हे झाड रुजवलय.\nकोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवायचा प्रयत्न करा.....\nते म्हणजे नाव आणि इज्जत\nमुलीला बाहेर एकटीला फिरण्यास प्रतिबंध करण्यापेक्षा,\nमुलाला स्त्रीचा आदर करायला शिकवत ते खर सुसंकृत घर \nआपले काम इमानदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा.\nआपल्या मनावर ताबा व दुसऱ्याचा दुःखाची जाणीव होय.\nशिक्षण हे जीवनासाठी तयारी नाही...\nतर शिक्षण हेच स्वतः जीवन आहे.\n“शिक्षण आपले जग बदलू शकते जे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.”\nशिक्षण म्हणजे स्वातंत्र्य – सोनेरी दार अनलॉक करण्याची गुरुकिल्ली.\nस्त्री हि क्षणाची पत्नी आणि अनंताची माता आहे.\nचांगली वस्तु, चांगली व्यक्ति,\nचांगले दिवस यांची किंमत निघुन गेल्यावर समजते.\nप्रेमानी जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड़ शब्द,\nहे वैभव ज्याच्या जवळ आहे, तोच खरा श्रीमंत... ..\nखरं प्रेम करणारे सर्वच नसतात,\nअर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,\nखोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,\nमन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,\nअशानांच लोक \"सभ्य\" म्हणुन ओळखतात..\nरस्त्यात जर एखादे मंदीर दिसले\nतर प्रार्थना केली नाही तरी चालेल\nपण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहीका जात असेल\nतर प्रार्थना जरुर करा....\nकदाचित कोणचे प्राण वाचतील\nतुम्ही तुमच्या मुलांना सद्गुणी बनवा\nहे गुणच त्यांना आनंदी करू शकतात सोने किंवा संपत्ती नाही.\nकारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते.\nजर झाडांनी \"ऑक्सिजन\" ऐवजी \"वायफाय\" दिला असता तर...\nप्रत्येकाने किमान एक तरी झाड़ लावले असते..\nजिंकून देखिल दुनिया सारी औरंगजेब रडला होता..\nकारण तलवार हातात घेउन माझा राजा त्याला नडला होता..\nआई, वडील, गुरु यांचा नेहमी आदर करावा\nतीन गोष्टीपासुन नेहमी दुर रहावे,\n1 व्यसन, 2 जुगार आणि3 चोरी\nकर्तव्य, कर्ज, उपकार तीन गोष्टींच\nकधीच विस्मरण होऊ देऊ नये.\nमातीत मरणारे तर अनेक असतात,\nपण मातीसाठी मरणारे फक्त मराठेच असतात..........\nमाणूस स्वतःहून चुकीचा वागत नाही.\nपरिस्थिती त्याला तसे वागायला भाग पाडते.\nमाणसासाठी पैसा बनला आहे...\n\"माण��स\" स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे...,\nलोकांच काय लोक \"चुका\" तर \"देवात\" पण काढतात\nविचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा\nसंभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.\nजेवण करताना हि प्रार्थना नक्की करा कि\nज्यांच्या शेतातुन माझ जेवण येत त्यांची मुले कधीही उपाशी झोपू नयेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/eating-marathi-news-bitter-gourd-and-radish-dangerous-health-after-eat-ladyfingers-vegetables-8717", "date_download": "2020-09-24T01:00:13Z", "digest": "sha1:HB56YOY2AGNTWI6SEDG3HJRVA3S3EJKN", "length": 6747, "nlines": 119, "source_domain": "www.saamtv.com", "title": "भेंडीच्या भाजीनंतर 'या गोष्टी' खाऊ नका | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभेंडीच्या भाजीनंतर 'या गोष्टी' खाऊ नका\nभेंडीच्या भाजीनंतर 'या गोष्टी' खाऊ नका\nबुधवार, 11 डिसेंबर 2019\nभेंडीची भाजी एवढी महत्वाची असतानासुद्धा दोन गोष्टीचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते पहिली गोष्ट आहे ते म्हणजे कारल्याची भाजी. भेंडीची भाजी खाल्यानंतर कारल्याची भाजी खाल्यास पोटात घातक जहर तयार होऊ शकते. ज्यामुळे आपण आजारी पडून आपल्याला त्रास होऊ शकतो. भेंडीनंतर कारले खाणे हे हानीकारक आहे.\nपुणे : दैनंदीन जीवनातील रोजच्या भाज्यात महत्वाची असणारी भाजी म्हणजे भेंडीची भाजी आहे. बऱ्याच जणांना भेंडीची भाजी आवडते. महत्वाच्या भाज्यापैकी भेंडी ही एक भाजी आहे. वेगवेगळ्या पद्धतीने ती बनवता येते. भेंडीमध्ये विटॅमीन सी, विटॅमीन ए, फायबर, पोलेट, कॅल्शियम, मॅग्निशिअम सारखे पौष्टिक तत्व मोठ्या प्रमाणाव आढळतात. जे आपल्या निरोगी आरोग्यासाठी महत्वाचे ठरतात.\nभेंडीची भाजी एवढी महत्वाची असतानासुद्धा दोन गोष्टीचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते पहिली गोष्ट आहे ते म्हणजे कारल्याची भाजी. भेंडीची भाजी खाल्यानंतर कारल्याची भाजी खाल्यास पोटात घातक जहर तयार होऊ शकते. ज्यामुळे आपण आजारी पडून आपल्याला त्रास होऊ शकतो. भेंडीनंतर कारले खाणे हे हानीकारक आहे.\nदुसरी गोष्ट भेंडी खाल्यानंतर मुळा हा खाऊ नये. भेंडी खाल्यानंतर मुळा खाणे हेदेखिल शरीरासाठी घातक आहे. भेंडीनंतर मुळा खाल्याने त्वचाच्या संबंधित रोग आपल्याला जडू शकतात. चेहऱ्यावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे भेंडीसोबत किंवा भेंडीची भाजी खाल्यानंतर मुळा खाणे शरीरीसाठी घातक ठरू शकते.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/21883/", "date_download": "2020-09-24T03:09:46Z", "digest": "sha1:NCS3UGI27H4KPGF2VIJ7YB2FZJ74M76O", "length": 21610, "nlines": 220, "source_domain": "mahaenews.com", "title": "पिंपरीतील मटण मार्केटच्या मटका अड्ड्यावर छापा | Mahaenews", "raw_content": "\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nHome breaking-news पिंपरीतील मटण मार्केटच्या मटका अड्ड्यावर छापा\nपिंपरीतील मटण मार्केटच्या मटका अड्ड्यावर छापा\nपिंपरी – पिंपरीमधील मटण मार्केटमधील मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. यामध्ये तिघेजण मटका खेळताना आढळले. त्या तिघांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.\nहृषीकेश उर्फ बाळू काळुराम शिनगारे (वय 38), महम्मद मोहसीन महम्मद खालीद (26, दोघे रा. काळेवाडी) आणि गोविंद रवींद्र सोनवणे (26, रा. पिंपरी) अशी करवाई करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीमधील मटण मार्केटमध्ये मटका घेण्यात येत असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून मटका अड्ड्यावर छापा मारला. घटनास्थळावर तिघेजण मटका खेळत���ना आढळून आले. मटका खेळणा-या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच मटका खेळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.\nपिंपळे साैदागरमध्ये निर्मल दिंडीतून नागरिकांचे प्रबोधन\nसंत ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनू श्रेष्ठ ; संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा र��्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nIPL2020 | हैदराबादला धक्का, दुखापतीमुळे हा खेळाडू आयपीएलमधून बाहेर\nदीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खानला NCB ची समन्स\nदादर-सावंतवाडी दरम्यान ‘तुतारी’ एक्सप्रेस धावणार; चाकरमान्यांना दिलासा\nज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर ​यांचं 84 व्या वर्षी निधन\nतुळशी तलाव भरेल इतका तुंबलेल्या पाण्याचा उपसा, आदित्य ठाकरेंचा दावा\nताथवडेच्या रस्त्यांवरून आमदार जगताप समर्थक व कलाटे यांच्यात घमासान, स्थायी सभेत सव्वातास खल\nमहापालिकेच्या भांडार खरेदीत अतिरिक्त आयुक्तांचा ‘हातखंडा’, ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून दहा कोटींची होतेय खरेदी\n… म्हणून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक वळविली\nकेंद्र सरकारविरोधात कामगार संघटनाचा ‘एल्गार’\nआकुर्डीत ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा काळाबाजार, वॉर्डबॉयचा हात असल्याचा आरोप\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/22774/", "date_download": "2020-09-24T01:51:03Z", "digest": "sha1:6ZRDCYP3I4JGH2WSD3C7EW5O54T4PNVP", "length": 23156, "nlines": 222, "source_domain": "mahaenews.com", "title": "पिंपरी चिंचवडमध्ये तापाच्या रुग्णांमध्ये वाढ | Mahaenews", "raw_content": "\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nHome breaking-news पिंपरी चिंचवडमध्ये तापाच्या रुग्णांमध्ये वाढ\nपिंपरी चिंचवडमध्ये तापाच्या रुग्णांमध्ये वाढ\nपिंपरी – शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सर्दी, खोकला या आजारांनी बाधित होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे महापालिका व खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. नागरिकांनी आरोग्य सांभाळण्यासाठी पुरेशी दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिका वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले आहे.\nशहरामध्ये चालू वर्षी 1 जानेवारी ते 15 जुलै या कालावधीत एकूण 34 हजार 317 इतके तापाचे रुग्ण आढळले. तर, मलेरियाची 12 जणांना लागण झाली. गेल्या तीन महिन्यांमध्ये तापाच्या रुग्णांचा आलेख हा चढत्या क्रमाने राहिला आहे. गेल्या वर्षी (2017) जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत 93 हजार 549 इतके तापाचे रुग्ण आढळले होते. तर, मलेरियाची 47 जणांना लागण झाली होती. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांमध्ये तापाचे 43 हजार 192 रुग्ण आढळले होते.\nसर्दी, खोकला व तापसदृश्‍य आजाराच्या रुग्णांची माहिती घेतली असता चालू वर्षी 1 जानेवारी ते 17 जुलै या कालावधीत 32 हजार 357 रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या वर्षभरात (2017) जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत 1 लाख 1 हजार 848 इतके रुग्ण आढळले होते.\nशहरामध्ये पावसाळी वातावरणामुळे नागरिकांना सर्दी, खोकला आणि ताप आदी आजार होण्याची श��्‍यता आहे. नागरिकांनी पावसात भिजणे टाळावे. छत्री, रेनकोट यांचा वापर करावा. तळलेले अन्नपदार्थ टाळावे. डासोत्पत्ती स्थानके नष्ट करण्यासाठी आवश्‍यक दक्षता घ्यावी. डासांचे प्रमाण जास्त असल्यास औषध फवारणीसाठी नजीकच्या महापालिका दवाखान्यात किंवा आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.”\n– डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी\nवजनदार सोने चोरणारी टोळी गजाआड\nतळेगावात अडीच लाखांची दारु जप्त\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\n���ळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nIPL2020 | हैदराबादला धक्का, दुखापतीमुळे हा खेळाडू आयपीएलमधून बाहेर\nदीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खानला NCB ची समन्स\nदादर-सावंतवाडी दरम्यान ‘तुतारी’ एक्सप्रेस धावणार; चाकरमान्यांना दिलासा\nज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर ​यांचं 84 व्या वर्षी निधन\nतुळशी तलाव भरेल इतका तुंबलेल्या पाण्याचा उपसा, आदित्य ठाकरेंचा दावा\nताथवडेच्या रस्त्यांवरून आमदार जगताप समर्थक व कलाटे यांच्यात घमासान, स्थायी सभेत सव्वातास खल\nमहापालिकेच्या भांडार खरेदीत अतिरिक्त आयुक्तांचा ‘हातखंडा’, ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून दहा कोटींची होतेय खरेदी\n… म्हणून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक वळविली\nकेंद्र सरकारविरोधात कामगार संघटनाचा ‘एल्गार’\nआकुर्डीत ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा काळाबाजार, वॉर्डबॉयचा हात असल्याचा आरोप\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शि��ाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathivarsa.com/MarathiKatha/Tyat-ashakya-kay-aahe-Akbar-Birbal-Story-in-Marathi", "date_download": "2020-09-24T01:23:25Z", "digest": "sha1:GFFAXM6AQN3BKMLP6DEJVXXLZIGKCBZ4", "length": 2436, "nlines": 19, "source_domain": "marathivarsa.com", "title": "त्यात अशक्य काय आहे | Tyat ashakya kay aahe | Akbar Birbal Story in Marathi | Marathivarsa.com", "raw_content": "\nबादशहा, दरबारी मंडळी आणि बिरबल असे सर्व लोक एकदा यमुनेचया वाळवंटात फिरायला गेले, तेव्हा सहज म्हणून बादशहाने यमुनेच्या स्वच्छ रेतीत हातातील काठीने एक रेषा काढली. नंतर बरोबरच्या मंडळीकडे पाहून तो म्हणाला, ''या रेषेला अगदी थोडाही स्पर्श न करता, आपणापैकी कोणी तिला लहान करून दाखवील का\nबिरबल वगळता सर्वजण म्हणाले, '' खाविंद, ते कसे शक्य आहे''''त्यात अशक्य काय आहे''''त्यात अशक्य काय आहे'' असे म्हणून बिरबलाने बादशहाने आधी काढलेल्या रेषेजवळच तिला समांतर अशी तिच्यापेक्षा लांब रेषा काढली व मग बादशहाने काढलेल्या रेषेकडे त्याचे लक्ष वळवून बिरबल म्हणाला, ''खाविंद, पाहा बरे, मी काढलेल्या लांब रेषेमुळे तुमची रेषा एकदम लहान वाटू लागली का नाही'' असे म्हणून बिरबलाने बादशहाने आधी काढलेल्या रेषेजवळच तिला समांतर अशी तिच्यापेक्षा लांब रेषा काढली व मग बादशहाने काढलेल्या रेषेकडे त्याचे लक्ष वळवून बिरबल म्हणाला, ''खाविंद, पाहा बरे, मी काढलेल्या लांब रेषेमुळे तुमची रेषा एकदम लहान वाटू लागली का नाही शिवाय तुमची अट पाळून.'' बिरबलाच्या या युकतीवर बादशहा एकदम खूष झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%95%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%95_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2020-09-24T02:57:31Z", "digest": "sha1:IQLF7UZQFMC4W3Y4FAC2Z5MQ2TPDABJ6", "length": 6625, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कझाक भाषाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nकझाक भाषाला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख कझाक भाषा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nकझाकस्तान ‎ (← दुवे | संपादन)\nकॅस्पियन समुद्र ‎ (← दुवे | संपादन)\nमध्य आशिया ‎ (← दुवे | संपादन)\nसीर दर्या ‎ (← दुवे | संपादन)\nकझाकस्तानी टेंगे ‎ (← दुवे | संपादन)\nअल्माटी ‎ (← दुवे | संपादन)\nअकमोला ‎ (← दुवे | संपादन)\nअक्तोबे ‎ (← दुवे | संपादन)\nअतिरौ ‎ (← दुवे | संपादन)\nअल्माटी (प्रांत) ‎ (← दुवे | संपादन)\nपूर्व कझाकस्तान ‎ (← दुवे | संपादन)\nकारागंडी ‎ (← दुवे | संपादन)\nकोस्तानय ‎ (← दुवे | संपादन)\nकिझिलोर्दा (प्रांत) ‎ (← दुवे | संपादन)\nमांगिस्तौ ‎ (← दुवे | संपादन)\nउत्तर कझाकस्तान ‎ (← दुवे | संपादन)\nपाव्लोदर ‎ (← दुवे | संपादन)\nदक्षिण कझाकस्तान ‎ (← दुवे | संपादन)\nपश्चिम कझाकस्तान ‎ (← दुवे | संपादन)\nझांबील ‎ (← दुवे | संपादन)\nकझाकस्तानचे प्रांत ‎ (← दुवे | संपादन)\nजगातील भाषांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nजगातील देशांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nयुरोपातील देश व प्रदेश ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Lang-kk ‎ (← दुवे | संपादन)\nअरल समुद्र ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Kk icon ‎ (← दुवे | संपादन)\nकझाक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य ‎ (← दुवे | संपादन)\nतुर्की भाषासमूह ‎ (← दुवे | संपादन)\nउरल नदी ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Bar box ‎ (← दुवे | संपादन)\nप्रांत ‎ (← दुवे | संपादन)\nआय.एस.ओ. ६३९-१ ‎ (← दुवे | संपादन)\nइर्तिश नदी ‎ (← दुवे | संपादन)\nकारागंडा ‎ (← दुवे | संपादन)\nशिमकेंत ‎ (← दुवे | संपादन)\nबालखाश सरोवर ‎ (← दुवे | संपादन)\nअल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nझरिना दियास ‎ (← दुवे | संपादन)\nपेत्रोपावल ‎ (← दुवे | संपादन)\nइशिम नदी ‎ (← दुवे | संपादन)\nआशियाई भाषा ‎ (← दुवे | संपादन)\nविभाग:Bar box ‎ (← दुवे | संपादन)\nविभाग:Bar box/doc ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/hajj-pilgrimage-10-408-devotees/", "date_download": "2020-09-24T01:52:13Z", "digest": "sha1:WENXL5CFAJKYP6E2DRY2K2AKHXQTT3XH", "length": 15058, "nlines": 158, "source_domain": "www.saamana.com", "title": "हजला जाणार 10,408 यात्रेकरू | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले…\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार\nशेतकऱ्य़ांची कर्जमाफी झालीच नाही, मध्य प्रदेश सरकारचा यु टर्न\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nशायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला…\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\n मग ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड..\nHealth tips – खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या\nमासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय\nडॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nहजला जाणार 10,408 यात्रेकरू\nहज यात्रेसाठीची 10 हजार 408 भाग्यवान यात्रेकरूंची नोंद करण्यात आली आहे. 28 हजार 712 यात्रेकरूंकडून या यात्रेसाठी अर्ज करण्यात आले होते. त्यापैकी संगणकीय सोडतीद्वारे भाग्यवान यात्रेकरूंची निवड अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली.\nराज्याला एकूण 12 हजार 349 इतका प्राथमिक कोटा प्राप्त झाला आहे. यामध्ये 70 वर्षाहून अधिक वय असलेल्या 1 हजार 910 ज्येष्ठ इच्छूक यात्रेकरूंनी अर्ज केले आहेत. महिला राखीव प्रवर्ग 31 आहेत व खुला प्रवर्ग 10 हजार 408 असा आहेत. राखीव प्रवर्ग संख्या 1 हजार 941 जागा वगळता उर्वरीत एकूण 10 हजार 408 हज यात्रेकरुंकरिता आज संगणकीय सोडत (लॉटरी) काढण्यात आली.\nराज्यातून निवड झालेले हज यात्रेकरु मुंबई, नागपूर, औरंगाबाद व हैद्राबाद या गंतव्य स्थानावरून (Embarkation point) या वर्षीच्या हज यात्रेस रवाना होणार आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी, केंद्रीय हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. ए. खान, कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी, महाराष्ट्र राज्य हज समितीचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम, दामोदर हॉल बुडाला\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला मुंबईचा आढावा\n रस्ते पाण्याखाली, रेल्वे लटकली, वाहतुकीचे तीनतेरा\nमहाराष्ट्र के लोग बहाद्दूर पंतप्रधान मोदींनी केले कौतुक\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nस्वयंपुनर्विकास योजनेवरील निर्बंध उठवण्याची मागणी\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम, दामोदर हॉल बुडाला\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला...\n रस्ते पाण्याखाली, रेल्वे लटकली, वाहतुकीचे तीनतेरा\nमहाराष्ट्र के लोग बहाद्दूर पंतप्रधान मोदींनी केले कौतुक\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nस्वयंपुनर्विकास योजनेवरील निर्बंध उठवण्याची मागणी\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, 21 हजार नवीन रुग्ण\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले...\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nया बातम्या अवश्य वाचा\nद��पिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hemantathalye.com/2020/05/04/", "date_download": "2020-09-24T00:31:48Z", "digest": "sha1:VBJXMN7QGBXKR3K5EY3BGXXOQRR6HA34", "length": 7066, "nlines": 40, "source_domain": "hemantathalye.com", "title": "मे 4, 2020 - हेमंत आठल्ये ~ Hemant Athalye Website", "raw_content": "\nसंकेतस्थळ विकासक – Website Developer\nमे 4, 2020 मे 4, 2020 by हेमंत आठल्येin नोंद, ब्लॉग2 टिप्पण्या मुक्तांगण वर\nमुक्तांगण म्हणजे तरी काय जिथं तुम्हाला हवं तस व्यक्त होता येत ती जागा. माझ्या लिखाणाचा प्रवास भयंकर मजेशीर जिथं तुम्हाला हवं तस व्यक्त होता येत ती जागा. माझ्या लिखाणाचा प्रवास भयंकर मजेशीर परंतु, ह्या ब्लॉग/अनुदिनीमध्ये जसे व्यक्त होता येते असे कुठेच व्यक्त होता येत नाही हे नक्की\nएका संशोधनानुसार प्रत्येक व्यक्तीच्या मनात साधारणतः दिवसाला बारा ते अठरा हजार विचार प्रत्येक दिवसाला येतात. व त्यातील अंशी टक्के विचार हे नकारात्मक असतात. मग असं असतांना शांत राहणे कसे शक्य आहे अन त्यात माझ्यासारख्या जमदग्नीला ते पाळणेही असह्य\nह्याच असाह्यतेतून जन्माला आले हे लिखाणाचे वेड साधारण २००८ सालाचा तो काळ साधारण २००८ सालाचा तो काळ त्यावेळी मी नुकताच मुंबईत नोकरी निमित्ताने होतो. रोजचा बोरिवली ते चर्चगेट असा लोकलचा प्रवास त्यावेळी मी नुकताच मुंबईत नोकरी निमित्ताने होतो. रोजचा बोरिवली ते चर्चगेट असा लोकलचा प्रवास त्यावेळी प्रत्यक्षात घडणाऱ्या घडामोडी अन वर्तमान पत्रात छापून येणाऱ्या गोष्टींमध्ये भयंकर अंतर त्यावेळी प्रत्यक्षात घडणाऱ्या घडामोडी अन वर्तमान पत्रात छापून येणाऱ्या गोष्टींमध्ये भयंकर अंतर मग मी वर्तमानपत्रांच्या संकेतस्थळावर जाऊन प्रतिक्रियांच्या रकान्यात वस्तुस्थिती मांडायचो. पण ती प्रतिक्रिया कधी प्रसिद्धच होत नसायची.\nपुढे २००९ मध्ये कामानिमित्त वर्डप्रेस ह्या माहिती व्यवस्थापन प्रणालीशी संबंध आला. अन माझा पहिला वाहिला ब्लॉग/नोंद जन्माला आला पुढील इतिहास तुम्ही वाचू शकता. परंतु २०१५च्या आधीच त्याच नावीन्य संपलेलं पुढील इतिहास तुम्ही वाचू शकता. परंतु २०१५च्या आधीच त्याच नावीन्य संपलेलं २०१६ मध्ये ट्विटर या मुक्त( २०१६ मध्ये ट्विटर या मुक्त() व्यासपीठाशी गट्टी जमली अन भराभर वर्ष उलटली अन २०२० मध्ये तर त्याचा भलताच शीण आला. जातीपाती अन पक्षीय भेदाभेदापेक्षा त्याच्या व्यवस्थापन मंडळाच्या पूर्वग्रह कारवाईचा त्रास नकोसा झाला\nअन पुन्हा हा मोर्चा ब्लॉगकडे वळला मध्यंतरीच्या काळात इंस्टाग्राम, फेसबुक अन लिंक्डइनसारख्या प्रकारावर फेरफटका मारला पण फारसा काही रस त्यात उत्पन्न झाला नाही. प्रत्येकाची मते अन आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. त्यातून माझ्यासारख्या व्यक्तीबाबतीत सांगायचे ठरले तर माझा त्रास सहन करणाऱ्यांचाच मोठेपणा वर्णावा अशी परिस्थिती मध्यंतरीच्या काळात इंस्टाग्राम, फेसबुक अन लिंक्डइनसारख्या प्रकारावर फेरफटका मारला पण फारसा काही रस त्यात उत्पन्न झाला नाही. प्रत्येकाची मते अन आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. त्यातून माझ्यासारख्या व्यक्तीबाबतीत सांगायचे ठरले तर माझा त्रास सहन करणाऱ्यांचाच मोठेपणा वर्णावा अशी परिस्थिती\nत्यामुळे साधारण एका तपाच्या आभासी जगात ब्लॉग हेच सर्वोत्तम आहे हे नमूद करावेसे वाटते हवे तसे व्यक्त होता येते अन तुमच्या लिखाणावर तुमचाच मालकी हक्क असतो. उगाच कोणाच्या लहरीपणाचा फटका बसण्याचा संबंध मुळीच नसतो हवे तसे व्यक्त होता येते अन तुमच्या लिखाणावर तुमचाच मालकी हक्क असतो. उगाच कोणाच्या लहरीपणाचा फटका बसण्याचा संबंध मुळीच नसतो खरं तर या सर्व समाज माध्यमांवर प्रत्येकजण व्यक्त होण्यासाठी जातो. पण तिथे ते सोडून सगळं काही शक्य आहे. असे माझे अनुभवाअंती ठाम मत झाले आहे\nहवे तसे मुक्तपणे मनाच्या लाटांना बागडू द्यायचे असेल तर नक्कीच स्वतःच्या हक्काचा एक ब्लॉग/अनुदिनी बनवा अन मुक्तपणे संचार करा. इथं ना चाच्यांची भीती न कुणाच्या हद्दीचा वाद खऱ्या अर्थाने मुक्तांगण म्हणजे माझ्यासारख्या व्यक्त होणार्याला अन प्रतिक्रियावाद्याला हा जणू स्वर्गच एकदा प्रयत्न नक्की करून पहा\nमी डिझाइन आणि डिजिटल सेवा प्रदान करतो जी पूर्णपणे लवचिक आणि शक्तिशाली असतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/veronate-p37102864", "date_download": "2020-09-24T02:03:32Z", "digest": "sha1:2LXZW5WCFQKGR6AYWIDPVGOSMSXS3UPQ", "length": 19497, "nlines": 294, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Veronate in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Veronate upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्���स+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nसामग्री / साल्ट: Vecuronium\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n187 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Vecuronium\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n187 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nसदस्य इस दवा को ₹179.82 में ख़रीदे\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n187 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nसदस्यता आपके बैग में जोड़ दी गयी है\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपली अपलोड केलेली सूचना\nVeronate खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Veronate घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Veronateचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भवती महिलांसाठी Veronate च्या सुरक्षिततेबद्दल आजपर्यंत संशोधन कार्य केले गेले नाही. त्यामुळे गर्भवती महिलांवरील त्याचे परिणाम अपरिचित आहेत.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Veronateचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांसाठी Veronate चे दुष्परिणाम माहित नाही आहेत. याचे कारण म्हणजे याबद्दल शास्त्रीय संशोधन झालेले नाही.\nVeronateचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nVeronate चा मूत्रपिंडावर हानिकारक परिणाम होऊ शकतो. याचा असा कोणताही परिणाम होत आहे असे तुम्हाला असे वाटले, तर हे औषध घेणे थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच पुन्हा ते सुरु करा.\nVeronateचा यकृतावरील परिणाम काय आहे\nVeronate घेतल्यावर तुमच्या यकृत वर तुम्हाला दुष्परिणाम जाणवू शकतो. जर असे घडले, तर याचा वापर बंद करा. तुमच्या वैद्यकीय व्यावसायिकाशी संपर्क साधा, त्याने/तिने सुचविल्याप्रमाणे करा.\nVeronateचा हृदयावरील परिणाम काय आहे\nVeronate चा हृदय वर हानिकारक परिणाम होऊ शकतो. याचा असा कोणताही परिणाम होत आहे असे तुम्हाला असे वाटले, तर हे औषध घेणे थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल��ल्यानंतरच पुन्हा ते सुरु करा.\nVeronate खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Veronate घेऊ नये -\nVeronate हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Veronate घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Veronate घेतल्यावर तुम्ही एखादे वाहन किंवा जड मशिनरी चालवू शकणार नाहीत, कारण यामुळे तुम्हाला पेंग येऊ शकते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Veronate केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Veronate कोणत्याही मानसिक विकारावर उपचार करू शकत नाही.\nआहार आणि Veronate दरम्यान अभिक्रिया\nVeronate आहाराबरोबर घेण्याच्या दुष्परिणामांवर कोणतेही संशोधन उपलब्ध नाही आहे.\nअल्कोहोल आणि Veronate दरम्यान अभिक्रिया\nVeronate आणि अल्कोहोल यांच्यादरम्यान अभिक्रियेबद्दल माहिती उपलब्ध नाही आहे, कारण या विषयावर अजून संशोधन झालेले नाही.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Veronate घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Veronate याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Veronate च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Veronate चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Veronate चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जा��कारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/khaleel-ahmed-gets-acall-asia-cup-squad-1109", "date_download": "2020-09-24T01:17:40Z", "digest": "sha1:7YC3NCXNUZY3KYB2MIANBJDFT2CRASSA", "length": 8400, "nlines": 105, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "Khaleel Ahmed gets acall in asia cup squad | Sakal Sports", "raw_content": "\nराहुल द्रविडचा आणखी एक शिष्य भारतीय संघात\nराहुल द्रविडचा आणखी एक शिष्य भारतीय संघात\nराहुल 'द वॉल' द्रविड आणि भारतीय क्रिकेट हे अतूट समीकरण आहे. प्रत्यक्ष क्रिकेट खेळत असताना द्रविडने भारतीय संघासाठी अमूल्य योगदान दिलेच; शिवाय आता मार्गदर्शक, प्रशिक्षक म्हणूनही तरुण खेळाडूंना आकार देण्याचे काम द्रविडने केले आहे. त्यांच्याच तालमीत तयार झालेला आणखी एक तरुण, गुणवान खेळाडू आता भारतीय संघामध्ये दाखल झाला आहे. खलील अहमद हे त्याचे नाव\nमुंबई : राहुल 'द वॉल' द्रविड आणि भारतीय क्रिकेट हे अतूट समीकरण आहे. प्रत्यक्ष क्रिकेट खेळत असताना द्रविडने भारतीय संघासाठी अमूल्य योगदान दिलेच; शिवाय आता मार्गदर्शक, प्रशिक्षक म्हणूनही तरुण खेळाडूंना आकार देण्याचे काम द्रविडने केले आहे. त्यांच्याच तालमीत तयार झालेला आणखी एक तरुण, गुणवान खेळाडू आता भारतीय संघामध्ये दाखल झाला आहे. खलील अहमद हे त्याचे नाव\nआशिया करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज (शनिवार) निवड झाली. त्यात खलील अहमदला संधी मिळाली आहे. खलील अवघ्या 20 वर्षांचा आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून त्याला स्थान मिळाले आहे. भारताच्या 19 वर्षांखालील संघातून खलीलने चांगली कामगिरी केली आहे. 2016 मध्ये झालेल्या 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी खलीलला चांगला सूर गवसला होता. त्या स्पर्धेपूर्वी खलीलने तीन सामन्यांत 12 गडी बाद केले होते. अर्थात, प्रत्यक्ष विश्‍वकरंडक स्पर्धेत या कामगिरीची पुनरावृत्ती त्याला करता आली नसली, तरीही भारतीय संघातील तो भरवशाचा खेळाडू आहे.\nत्याच वर्षी झालेल्या 'आयपीएल'च्या लिलावामध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने खलीलला 10 लाख रुपयांना करारबद्ध केले होते. त्यावेळी डेअरडेव्हिल्सचे प्रशिक्षक द्रविड होते. त्यानंतर द्रविड यांनी 19 वर्षांखालील भारतीय संघ आणि भारत 'अ' संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा स्वीकारली. त्यांच्या मार��गदर्शनाखाली खलीलने उल्लेखनीय प्रगती केली आहे. पृथ्वी शॉ, रिषभ पंत हे द्रविड यांचे शिष्य स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत.\nआतापर्यंत खलीलने 17 प्रथमश्रेणी सामन्यांत 28.4 च्या सरासरीने 28 गडी बाद केले आहेत. भारतीय संघात सध्या दर्जेदार वेगवान गोलंदाज असले, तरीही सध्या चांगला डावखुरा वेगवान गोलंदाज नाही. झहीर खाननंतर भारताला सातत्यपूर्ण कामगिरी करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज मिळालेला नाही.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.snnews.in/2020/05/blog-post_11.html", "date_download": "2020-09-24T01:25:35Z", "digest": "sha1:CZ2VUI4HAIDAFWVQSJHTEZUNRHZYXWP7", "length": 6782, "nlines": 66, "source_domain": "www.snnews.in", "title": "इको-प्रो च्या महाकाली-मातानगर वॉर्ड विभाग तर्फे सफाई कर्मचाऱ्यांची सत्कार तसेच गरजू व्यक्तींना धान्य किटचे वाटप", "raw_content": "\nHomeचंद्रपूरइको-प्रो च्या महाकाली-मातानगर वॉर्ड विभाग तर्फे सफाई कर्मचाऱ्यांची सत्कार तसेच गरजू व्यक्तींना धान्य किटचे वाटप\nइको-प्रो च्या महाकाली-मातानगर वॉर्ड विभाग तर्फे सफाई कर्मचाऱ्यांची सत्कार तसेच गरजू व्यक्तींना धान्य किटचे वाटप\nकोरोना आपदा दरम्यान संपूर्ण देश लॉकडाउन झालेला आहे, सर्व नागरिक आपआपल्या घरी राहून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र अशाही परिस्थितीत डॉक्टर पोलिस सफाई कर्मचारी दिवस-रात्र सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी प्रयत्नशील आहे, त्यासोबतच महानगरपालिकेचे घंटागाडी सफाई कर्मचारी रोज आपल्या परिसरात येऊन आपल्या वाड्यातील कचरा संकलन करतात. कोरोनाच्या सावटात सुद्धा नियमित स्वच्छता कार्यप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी, म्हणून इको-प्रो संस्थेच्या वतीने आव्हान करण्यात आले होते, की आपल्या परिसरात सफाई कर्मचारी घंटागाडी वाले ताई-दादा यांचा सत्कार करून त्यांना आवश्यक मदत करण्यात यावी. या आव्हानाला साथ देत मातानगर, महाकाली वॉर्ड विभाग तसेच स्थानिक नागरिक यांनी परिसरातील 26 सफाई कर्मचारी यांचा सामूहिक सत्कार केला, सोबतच या सर्वांना भेट म्हणून धान्य किट देण्यात आली.\nइको-प्रो मातानागर शाखा व स्थानिक नागरिकांनी मिळून आटो स्टँड चौक मधील 16 ऑटो चालकांना सुद्धा आवश्यक किरा��ा धान्य किटचे वाटप करण्यात आले. यासोबत परिसरातील 200 पेक्षा अधिक गरीब गरजू परिवारास धान्य किट वाटप करण्यात आले. सदर उपक्रम इको-प्रो महाकाली विभाग प्रमुख तथा नटराज सांस्कृतिक कला केंद्र चे अध्यक्ष अब्दुल जावेद आणि स्थानिक नागरिकाकडून सदर सामाजिक उपक्रम या परिसरात राबविला जात आहे.\nसंस्थेचे स्थानिक कार्यकर्ते, शुभचिंतक, स्थानिक नागरिक यांच्या मदतीने उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात विमल शहा, अल्का गुरुवाले, दिलीप गुरुवाले, अलका रोहनकर शंकर बल्लेमवर, पंधरप्पा हंस, प्रशांत बेले, नरेंद्र बंसोड़, संदीप गोवर्धन, अरुण तुंगिलवार , अनिल कांबळे, उत्तम पाटील, अमोल गोडघाटे, किशोर भालेकर,लक्ष्मण गेडाम,जितेंद्र मेश्राम, सचिन कांबले, चंदू देवांगण,वीरू देवांगन आधी सहकार्य केले आहे.\nपृथ्वीवर कोसळणार नासाचा कृत्रिम उपग्रह\n मेंढीची किंमत 3 कोटी 50 लाख रूपये....\nपाच बधितांचा मृत्यू, नवीन 315 रुग्ण\nगोसेखुर्द धरणातून इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग ;33 दरवाजे उघडले\n चंद्रपूरात सापडले नऊ नविन रुग्ण;संख्या झाली बारा\nलपूनछपून आलेल्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू; 200 जणावर क्वारंटाईन होण्याची वेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/love-you-zindagi-trailer-%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA/", "date_download": "2020-09-24T02:19:20Z", "digest": "sha1:ONGR6MOCT2MOQXCSVOK7PTL6ZONH3QLG", "length": 8791, "nlines": 71, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "Love You Zindagi Trailer : सचिनजी, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे यांच्या 'लव्ह यु जिंदगी'चा ट्रेलर प्रदर्शित - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>Love You Zindagi Trailer : सचिनजी, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे यांच्या ‘लव्ह यु जिंदगी’चा ट्रेलर प्रदर्शित\nLove You Zindagi Trailer : सचिनजी, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे यांच्या ‘लव्ह यु जिंदगी’चा ट्रेलर प्रदर्शित\nएसपी प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड, सचिन बामगुडे निर्मित मनोज सावंत दिग्दर्शित “लव यु जिंदगी” चित्रपटाचा ट्रेलर २० डिसेंबरला मुंबईतील सहारा स्टारहॉटेलमध्ये भव्यतेने प्रदर्शित झाला. चित्रपटाचा रंजक आणि उत्कंठावर्धक टीझर बघून लव यु जिंदगी चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांच्या आणि माध्यमांमध्ये निर्माणझाली होती. सचिन पिळगावकर, कविता लाड मेढेकर, प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला लव यु जिंदगीचा ट्रेल�� आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ट्रेलरदेखीलटीझर इतकाच रंजक झाला असून चित्रपट विनोदी, कौटुंबिक आणि आज प्रत्येक व्यक्तीला ‘रिलेट करता येण्याजोगा वाटतो. ट्रेलरमध्ये अनिरुद्ध दाते या जिंदादील व्यक्तीचीकथा दर्शवते. आयुष्यावर प्रेम करायला वयाची सीमा नसते हे हा सिनेमा सांगतो.\nचित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन मनोज सावंत यांचं आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा प्रथम चित्रपट आहे. चित्रपटाची निर्मिती एस. पी. प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि एस. पी. एंटरप्राइजेज यांनी प्रस्तुती केली आहे. चित्रपटाचे निर्माते सचिन बामगुडे यांनी चित्रपटाची ही दुहेरी बाजू समर्थपणे सांभाळली आहे.\nचित्रपटात अनिरुद्ध दाते यांची भूमिका सचिन पिळगावकर यांनी केली आहे. अनिरुद्ध दातेच्या बायकोच्या भूमिकेत कविता लाड मेढेकर आहेत. प्रार्थना बेहरेलाअनिरुद्ध दातेची तरुण मैत्रीण म्हणून ‘रिया’च्या टवटवीत भूमिकेत बघताना छान वाटतं. याशिवाय अतुल परचुरे आणि समीर चौघुले यांनी नेहमीप्रमाणे आपल्या सहजअभिनयाने आपापल्या भूमिकेला सजवलं आहे. चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन समीर सापतिस्कर यांनी केलंय. चित्रपटाला साजेसं छायाचित्रण पराग देशमुख यांचं आहे. पार्श्वगायनाची धुरा अवधूत गुप्ते आणि सचिन पिळगावकर यांनी सांभाळली आहे. लव यु जिंदगी चित्रपटाची पटकथा श्रीपाद जोशी आणि मनोज सावंत तर संवाद गणेश पंडितआणि श्रीपाद जोशी यांनी लिहिले आहेत. सचिन पिळगावकर, कविता लाड मेढेकर आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला एक सकारात्मक चित्रपट “लव यु जिंदगी” ११जानेवारीला महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय.\nNext टी-सिरीजचा पहिला मराठी चित्रपट आणि सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’चे रोमँटिक पोस्टर प्रदर्शित; कोण असेल अभिनयची हिरोईन\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nमहिला दिनानिमित्त हिरकणी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठीवर \nकुणाल क���हली दिग्दर्शित ‘नक्सल’ हिंदी वेबसिरीज लवकरच ‘झी5’वर प्रदर्शित होणार\nप्रत्येक घराघरांत घडणारी आजची गोष्ट असलेल्या ‘एबी आणि सीडी’चा ट्रेलर प्रदर्शित\nमंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा\nअभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सायली संजीव ‘मन फकीरा’ सिनेमामधून पहिल्यांदाच एकत्र झळकणार\n१ मे ठरणार विनोदाचा ‘झोलझाल’ दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/11/blog-post_27.html", "date_download": "2020-09-24T03:00:31Z", "digest": "sha1:4CSINBXLQD2TFMMPCYMSWNTRFNNNHV2L", "length": 9526, "nlines": 109, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "मृत व्यक्तीच्या कुटुंबाला त्वरित तीन हजार रुपये देणार - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर मृत व्यक्तीच्या कुटुंबाला त्वरित तीन हजार रुपये देणार\nमृत व्यक्तीच्या कुटुंबाला त्वरित तीन हजार रुपये देणार\nजिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत बिबीचा महत्त्वपूर्ण निर्णय\nकोरपना तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत बिबीच्या वतीने २६ नोव्हेंबरला झालेल्या ग्रामसभेत अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.\nज्यांच्या घरी मयत होईल त्यांच्या कुटुंबाला अंत्यविधीसाठी त्वरित तीन हजार रुपये मिळणार असून ग्रामपंचायतच्या वतीने सुरू असलेल्या शुद्ध व थंड पाण्याच्या एटीएम मधून मोफत थंड व शुद्ध पाणी सुद्धा देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयामुळे गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.\nअपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू अचानक येतो. अनेक लोकांकडे अचानक आलेल्या मृत्यूमुळे अंत्यविधीकरिता खर्चासाठी पैसे राहत नाही. अशावेळी घरी दुःखाचं वातावरण असताना इतरांना पैशाची मदत मागून अंत्यविधी पूर्ण करण्याची वेळ अनेक कुटुंबांवर येतात. अशावेळी अल्पशी मदत सुद्धा त्या कुटुंबासाठी मोलाची ठरते. त्यामुळे ग्रामपंचायत बिबीच्या वतीने गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बिबी, धामणगाव, नैतामगुडा, आसन (बु.) व गेडामगुडा या पाचही गावातील कुटुंबांना या योजनेंतर्गत मदत देण्यात येणार असल्याचे उपसरपंच आशिष देरकर यांनी सांगितले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगल���ईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (182) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/sports/ipl-2020-the-magic-of-spin-will-be-seen-on-the-field-of-uae/217535/", "date_download": "2020-09-24T00:52:15Z", "digest": "sha1:ZQQIRG5PQVQBU4ODSOOVNJI2E4LEBE2F", "length": 7092, "nlines": 109, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "IPL 2020 The magic of spin will be seen on the field of UAE", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्रीडा या कारणांमुळे यूएईच्या मैदानावर दिसणार फिरकीची जादू\nया कारणांमुळे यूएईच्या मैदानावर दिसणार फिरकीची जादू\nआयपीएलच्या १३ व्या मोसमाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आयपीएल यूएईमध्ये होणार आहे. यावर्षी आयपीएलचे सर्व सामने केवळ तीन मैदानांवर खेळवले जाणार आहेत. युएईच्या खेळपट्ट्या आधीपासूनच संथ गतीसाठी ओळखल्या जातात. तज्ज्ञांच्या मते, स्पर्धा जसजशी पुढे जाईल तशी खेळपट्टी अजून संथ होतील. याचा फायदा फिरकीपटूंना आणि धिम्या गोलंदाजांना होणार आहे.\nसंथ खेळपट्ट्यांमुळे चेंडू हवा तसा बॅटवर येणार नाही आहे. अशा परिस्थितीत क्यूरेटर्स आणि ग्राउंडमनचं काम अत्यंत आव्हानात्मक असेल. दुबई, शारजाह आणि अबू धाबीच्या खेळपट्ट्या संथ गतीच्या असल्याचं बीसीसीआयचे माजी मुख्य क्युरेटर्स दलजित सिंग यांनी कबूल केलं आहे. सुरुवातीला धावांचा पाऊस पडेल पण त्यानंतर मात्र खेळपट्टी संथ होईल. स्पर्धा बरीच मोठी आहे आणि खेळपट्ट्या कमी आहेत. यामुळे खेळपट्ट्यांची काळजी कशी घेतली जाते आणि हेवी रोलरचा योग्य प्रकारे वापर केला तर फरक पडेल. हेवी रोलरचा जास्त वापर केल्यास खेळपट्ट्या संथ होतात.\nहेही वाचा – AAP नेत्याची गाडीतच विष प्राशन करुन आत्महत्या\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathivarsa.com/MarathiKatha/Majhya-aanyet-rahave-lagel-Akbar-Birbal-Story-in-Marathi", "date_download": "2020-09-24T01:49:08Z", "digest": "sha1:MZML44EGYHHVYAIFCNEQL2GOFSDUEOEO", "length": 2246, "nlines": 19, "source_domain": "marathivarsa.com", "title": "माझ्या आज्ञेत राहावे लागेल | Majhya aanyet rahave lagel | Akbar Birbal Story in Marathi | Marathivarsa.com", "raw_content": "\nएकदा बिरबल आणि बादशहात कसल्या तरी मुद्यावरून वादावादी झाली. त्यामुळे बादशहा बिरबलावर रागावला. असे होताच बिरबलावर मनात जळणारा एक करीमखान नावाचा सरदार त्याला म्हणाला, ''बिरबलजी, खाविंद आता तुमच्यावर रागावल्याने ते उद्यापासून तुमचे मंत्रिपद काढून घेतील आणि तुम्हाला कुत्तेवान म्हणजे कुत्र्यांवरचा अधिकारी म्हणून नेमतील.''\nयावर एका क्षणात बिरबल म्हणाला, ''करीमखान, खाविंदांनी जरी मला कुत्र्यांवरचा अधिकारी नेमले, तरी त्यात मला आनंदच वाटेल, कारण तुम्हाला मग माझ्याच आज्ञेत राहावं लागेल.'' बिरबलाने आपल्याला कुत्र्याच्या रांगेत बसविल्याचे पाहून करीमखान दात-ओठ खात तेथून निघून गेला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.cos.youth4work.com/mr/Insights/work-in-world-for-Digital-Marketing", "date_download": "2020-09-24T02:09:42Z", "digest": "sha1:DNFNPI6GS2NXINAO7ZDJUXRZNVJUHNGM", "length": 14203, "nlines": 270, "source_domain": "www.cos.youth4work.com", "title": "Digital Marketing जागतिक मध्ये | करियरच्या संधी | अंतर्दृष्टी आणि ट्रेन्ड", "raw_content": "\nपोस्ट नोकरी - मोफत\nपोस्ट नोकरी - मोफत\nजॉब वि जॉब साधकांसाठी - विश्लेषण नोकरी मध्ये जागतिक साठी Digital Marketing\nविश्लेषण असे दर्शवितो की सरासरीवर, प्रत्येक DIGITAL MARKETING नोकर्यासाठी 1,144 संभाव्य नोकरी शोधक आहेत\nप्रतिभा मागणी आणि पुरवठा\nजागतिक आणि सर्व युवकांमध्ये मिळणारी पुरवठा अर्थातच Digital Marketing प्रतिभा यांच्यात असमतोल आहे, म्हणजे जागतिक DIGITAL MARKETING साठी वर्तमान चालू संधी\nजॉब vs जॉब साधक - विश्लेषण\nDigital Marketing साठी जॉब साधकांची सरासरी संख्या उपलब्ध सरासरी रोजगारापेक्षा जास्त संख्या आहे म्हणून आपल्याकडे एक कडक स्पर्धा आहे.\nदुपारी 3 ते 7 वर्षे\nसात वर्षांपेक्षा अधिक वरिष्ठ\nनियुक्ती आहे त्या कंपन्या Digital Marketing मध्ये जागतिक\nया कंपन्यांचे अनुसरण करा, अद्ययावत रहा आणि अॅलर्ट मिळवा येथे सर्व कंपन्या शोधा Check out more companies looking to hire skilled candidates like you\nयुवा Digital Marketing मध्ये जागतिक\nसर्व कार्यकर्ते नोकरी शोधक आणि स्वतंत्ररित्या त्यांचे स्वतःचे प्रतिभा येथे मिळविलेले आहेत आणि त्यांना थेट भरती करता येते.\nDigital Marketing जॉब्स जागतिक साठी वेतन काय आहे\nवेतन श्रेणी Digital Marketing साठी नोकर्या जागतिक मध्ये.\nजागतिक मध्ये Digital Marketing नोकरी साठी कोणत्या शैक्षणिक पात्रतांना प्राधान्य दिले जाते\nOther सर्वात शिक्षण पात्रता नंतर प्रयत्न केला जात आहे Digital Marketing नोकरी मध्ये जागतिक.\nDigital Marketing नोकरी साठी जागतिक सर्वात प्राधान्यक्रमित शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे:\nजागतिक मध्ये Digital Marketing नोकरी साठी कोणत्या कौशल्ये आणि प्रतिभांचा नियोक्त्याकडून प्राधान्य आहे\nसध्या, Communication Skills सर्वात कौशल्य उमेदवार सेट अर्ज सुलभ आहे Digital Marketing नोकरी म��्ये जागतिक.\nबाजार अभ्यास मिळतो की 3 सर्वाधिक पसंती कौशल्य आणि पौंड Digital Marketing नोकरी मध्ये जागतिक आहेत:\nदेऊ केलेल्या पगारांच्या पॅकेजवर आधारित, शीर्ष 5 कंपन्या in जागतिक आहेत\nअनुयायांची संख्या त्याच्या लोकप्रियतेवर आधारित, शीर्ष 5 कंपन्या जागतिक मध्ये आहेत\nजागतिक मध्ये Digital Marketing नोकरी साठी थेट भाड्याने घेण्यासाठी कोण सर्वोत्तम प्रतिभावान लोक आहेत\nShubham Aggarwal मध्ये Digital Marketing नोकरी साठी सर्वात हुशार व्यक्ती आहे जागतिक. देशातील विविध शहरांमध्ये युवक विविध प्रतिभासह उपस्थित आहेत. कंपन्यांची गरज त्यांना ओळखणे आणि त्यांना टॅप करणे / त्यांच्याशी निगडीत आहे. जरी युवक / लोक नोकरीसाठी उपलब्ध नसले तरीही कंपन्या त्यांच्या सोबत जोडलेले राहतील ईमेल, चर्चा मंच, चर्चा, स्पर्धा इ. उच्च प्रतिभावान युवकांना नेहमी कंपन्या तयार करतात आणि चांगले संधींसाठी त्यांच्या नोकर्या बदलू इच्छितात अशा प्रतिबद्धतेमुळे प्रेरित होतात.\nजागतिक मध्ये सर्वोच्च 6 युवक / व्यक्ती Digital Marketing प्रतिभा आहेत:\nDigital Marketing साठी Other मध्ये इंटर्नशिप\nSales साठी Agra मध्ये नोकरी\nDot Net साठी Coimbatore मध्ये नोकरी\nAjax साठी Chennai मध्ये नोकरी\nMarketing साठी Alwar मध्ये नोकरी\nyTests - कौशल्य कसोटी\nपोस्ट नोकरी - मोफत\nyAssess - सानुकूल मूल्यांकन\nआमच्या अनुप्रयोग डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.diamante-tech.com/mr/dmt1s-police-camera.html", "date_download": "2020-09-24T00:49:18Z", "digest": "sha1:W4CE5UGWSKBAYQKZXOLREH37XAKV3KC3", "length": 9212, "nlines": 236, "source_domain": "www.diamante-tech.com", "title": "DMT1S-Police Camera factory and suppliers | Diamante", "raw_content": "\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nDMT1S अशा प्रकारे भूषवलेले वस्त्र क्लासिक मॉडेल आहे. हे photographing, इन्फ्रारेड, लेझर प्रकाश आणि पांढरा एलईडी प्रकाश, बोलू (PTT) करीता समर्थन पुरवतो, व्हिडिओ रेकॉर्डिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग. DMT1S 4000mAh बॅटरी वापरली आणि पर्यायी अंगभूत जीपीएस.\nलेन्स 140 डिग्री विस्तृत कोन\nस्क्रीन 2 इंच एलसीडी\nस्टोरेज अंगभूत 16G / 32G\nबॅटरी अंगभूत 4000mAh अल्कली धातुतत्व-पॉलिमर बॅटरी\nइन्फ्रारेड LED 15 मीटर कार्यरत श्रेणी\nइंटरफेस USB 2.0 डेटा स्थानांतरण; व्हिडिओ आउटपुट HDMI\nPTT कार्य 2-वे Radios विविध प्रकार ला कनेक्ट करा उपलब्ध\nकाम तापमान -40 ~ + 60 अंश सेल्सिअस\nस्टोरेज तापमान -20 ~ + 55 अंश सेल्सिअस\nUSB केबल, वॉल चार्जर, मॅन्युअल, युनिव्हर्सल मेटल क्लिप, सॉफ्टवेअर सीडी\nअंगभूत जीपीएस, बाह्य कॅमेरा, PTT केबल, सक्शन कप कंस, गणवेषावरील स्कंधभूषण क्लिप\nव्हिडिओ / image / ऑडिओ\nव्हिडिओ स्वरूप .MP4 / .mov (संक्षेप स्वरूप: H.264)\nऑडिओ इनपुट अंगभूत मायक्रोफोन\nपासवर्ड संरक्षण मेनू आणि प्लेबॅक (उपलब्ध) प्रविष्ट इनपुट संकेतशब्द\nमाहिती संरक्षण कॅमेरा डेटा तपासण्यासाठी आवश्यक निर्दिष्ट सॉफ्टवेअर आणि संकेतशब्द\nपूर्व-रेकॉर्डिंग 5 ~ 30 सेकंद\nवॉटरमार्क वापरकर्ता आयडी (5-अंकी डिव्हाइस आयडी आणि 6-अंकी पोलीस आयडी), तारीख वेळ मुद्रांक\nस्नॅप शॉट चित्र कॅप्चर करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग\nएक बटण रेकॉर्डिंग समर्थन\nफास्ट फॉरवर्ड 2X, 4X, 8X\nरिवाइंड करा 2X, 4X, 8X\nबॅटरी स्थिती स्क्रीन डिस्प्ले\nबॅटरी कमी चेतावणी बीप अॅलर्ट\nचार्जिंग वेळ 4.5 तास\nकार्यालय तास: परवेझ 9 am-6pm\nपुरावा कॅप्चर दोन्ही बाजूस न्याय आणू एक सुरक्षित जग निर्माण करतो. आपण अशा प्रकारे भूषवलेले वस्त्र कॅमेरा बोलता एक निवड केली एकदा सुरक्षा की आपल्या हातात आहे.\nसंपर्क भूषवलेले वस्त्र ते आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/indian-cricketer-mahendra-singh-dhoni-announces-retirement-from-international-cricket/articleshow/77564986.cms", "date_download": "2020-09-24T01:17:53Z", "digest": "sha1:FZJKB7ZRSZKUU3EGMCRVAAO6STMUB3JS", "length": 14210, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "MS Dhoni Retirement Update: धोनी पुन्हा ब्लू जर्सीमध्ये दिसणार नाही\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nधोनी पुन्हा ब्लू जर्सीमध्ये दिसणार नाही\nआयपीएलच्या तयारीसाठी कालच धोनी रांचीहून चेन्नईला दाखल झाला होता. भारतीय चाहते धोनीची वाट पाहत असताना त्याने अचानक सोशल मीडियावरून निवृत्ती जाहीर केली.\nनवी दिल्ली: गेल्या एक वर्षाहून अधिक काळ भारतीय क्रिकेट चाहते महेंद्र सिंह धोनीची वाट पाहत होते. आयपीएलचे स्थगित झाल्यामुळे धोनीच्या चाहत्यांची काळजी वाढली होती. पण युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलमुळे सर्वांना आनंद झाला. कारण त्यानंतर धोनी पुन्हा भारतीय संघाकडून खेळताना दिसणार होता.\nवाचा- 'आज संध्याकाळी 19.29 पासून मला निवृत्त समजा'; असं कुणी रिटायर झालंय का आजपर्यंत\nकालच धोनी आयपीएलच्या तयारीसाठी रांचीहून चेन्नईला दाखल झाला होता. भारतीय चाहते धोनीची वाट पाह�� असताना त्याने अचानक सोशल मीडियावरून निवृत्ती जाहीर केली.\nवाचा- धोनी पाठोपाठ सुरेश रैनाने जाहीर केली निवृत्ती\nयाआधी धोनीने कसोटी क्रिकेटमधून २०१४ साली निवृत्ती घेतली होती. त्यानंतर धोनी विराटच्या नेतृत्वाखाली संघात एक सिनिअर खेळाडू म्हणून जबाबदारी पार पाडली होती. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धोनीला संघाला विजय मिळून देता आला नाही. त्यानंतर तो मैदानावर दिसला नाही. गेल्या वर्ष भरात अनेक वेळा धोनीच्या निवृत्तीची बातमी आली पण धोनी कडून त्यावर कधीच भाष्य केले नाही.\nभारताचा सर्वात यशस्वी कर्णधार धोनीने २००४मध्ये बांगलादेशविरुद्ध वनडेत पदार्पण केले होते. त्यानंतर धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि सर्वोत्तम फिनिशर बनला. धोनीने २००७च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीमचे नेतृत्व केले होते. त्यानंतर तो कसोटी आणि वनडेचा देखील कर्णधार झाला. धोनीने अनेक वर्षे भारताच्या मधल्या फळीला आधार दिला. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून धोनीच्या नावावर १७ हजार धावा आहेत. टी-२०, वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन्ही स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारा तो पहिला कर्णधार आहे.\nधोनीने भारतीय संघाकडून ३५० वनडे सामन्यात १० हजार ७७३ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ५०.६ इतकी आहे. यात १० शतक आणि ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर ९० कसोटीत ३८.१च्या सरासरीने धोनीने ४ हजार ८७६ धावा केल्या आहेत. टी-२०त धोनीने भारताकडून ९८ सामने खेळले असून यात त्याने ३७.६च्या सरासरीने १ हजार ६१७ धावा केल्या आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n४ चेंडू, ४ यॉर्कर आणि ४ बोल्ड; पाहा टी-२०मधील सर्वात घा...\nधोनीने २०११ ला वानखेडेवर हरवलेला तो ऐतिहासिक चेंडू अखेर...\nIPL वर कोट्यवधी खर्च करणाऱ्या बीसीसीआयचे कॉस्ट कटिंग; १...\nवनडे क्रिकेटमधील तुफानी सामना; मॅक्सवेल-कॅरीने अशक्य गो...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर विराट कोहली करणार फिटनेसवर...\nधोनी पाठोपाठ सुरेश रैनाने जाहीर केली निवृत्ती महत्तवाचा ले��\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nदिल्ली कॅपिटल्स की किंग्ज इलेव्हन पंजाब\nक्रीडाधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई'पांडेंची व्हीआरएस; महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा डाव उघड\nसाताराकोयना धरण पावसाने शंभर टक्के भरलं, पाणी सोडण्यात सुरुवात\nमुंबईदादर-सावंतवाडी स्पेशल ट्रेन धावणार; आरक्षण, वेळ, प्रवासाचे नियम जाणून घ्या\nआयपीएलKKR vs MI:रोहित शर्माची धडाकेबाज खेळी, कोलकात्यापुढे मोठे आव्हान\nपुणेकरोनाचे संकट; पिंपरी-चिंचवड पालिकेने उचलले 'हे' धाडसी पाऊल\nनागपूर​बार लुटणाऱ्यांची अर्धनग्न धिंड, महाराष्ट्र पोलिस जिंदाबादच्या घोषणा​\nमुंबईनवरात्रोत्सवही साधेपणाने; मुख्यमंत्री ठाकरेंनी केले 'हे' आवाहन\nमोबाइलजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यगजकेसरी योग : 'या' ९ राशींना कसा असेल दिवस\nमोबाइल5000mAh बॅटरीचा Moto E7 Plus स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा किंमत\nमोबाइल64MP कॅमेऱ्याचा Nokia 8.3 5G स्मार्टफोनचा सेल सुरू, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनअंकिता लोखंडेने सुंदर फोटो केले शेअर, लोकांना सुशांत सिंह राजपूतची आली आठवण\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/25-innovation-danger-coming-period-10586", "date_download": "2020-09-24T02:40:15Z", "digest": "sha1:T3SOSN6PIPOHQQN3UNDRNZJUJPLR7LV2", "length": 9804, "nlines": 134, "source_domain": "www.saamtv.com", "title": "येत्या काळात २५ टक्के नवोद्योग येणार धोक्यात | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयेत्या काळात २५ टक्के नवोद्योग येणार धोक्यात\nयेत्या काळात २५ टक्के नवोद्योग येणार धोक्यात\nयेत्या काळात २५ टक्के नवोद्���ोग येणार धोक्यात\nसोमवार, 11 मे 2020\nकोव्हिड-१९ (करोना) विषाणूचा प्रादुर्भाव वाढत राहिल्यास आणि याचा परिणाम म्हणून लॉकडाउनचा कालावधी सातत्याने वाढवला गेल्यास देशातील एकूण नवोद्योगांपैकी (स्टार्टअप्स) २५ टक्के नवोद्योग धोक्यात येण्याची भीती माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील तज्ज्ञ आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक सेनापती गोपालकृष्णन यांनी व्यक्त केली आहे.\nदेशातील २५ टक्के नवोद्योग सध्या परिस्थितीच्या जात्यात असून उर्वरित ७५ टक्के नवोद्योग सुपात आहेत, अशी चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. करोनाचे संकट यापेक्षा अधिक काळ राहिल्यास या ७५ टक्के नवोद्योगांची स्थिती बिकट होईल. या उद्योगांना आता आणखी निधीची आवश्यकता भासत आहे. हा निधी उपलब्ध व्हावा यासाठी बँकांकडून कामकाज भांडवल सवलतीच्या दरात मिळणे गरजेचे आहे. याशिवाय कर्ज किंवा अर्थसाह्य या स्वरूपात सरकारकडून काही मदत मिळणे आवश्यक आहे. येत्या काळात करोनाचा फटका आणकी काही कतंपन्यांना बसलेला दिसेल, असेही गोपालकृष्णन म्हणाले.\nगोपालकृष्णन म्हणाले, २५ टक्के नवोद्योगांकडे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी पुढील सहा महिन्यांचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या काळात या नवोद्योगांनी केलेल्या व्यवसायाचे पैसे त्यांना न मिळाल्यास किंवा वसुली न झाल्यास पुढील काळात व्यवसाय करणे कठीण होऊन बसणार आहे. अशा कठीण काळात या उद्योगांना अतिरिक्त गुंतवणूक मिळाल्यास हे उद्योग तरून जाऊ शकतील. मात्र यातील काही आगामी काळात टिकून राहण्यात अपयशी ठरतील, याकडे त्यांनी लक्ष वेधले.\nकोव्हिड-१९ (करोना) विषाणूचा प्रादुर्भाव वाढत राहिल्यास आणि याचा परिणाम म्हणून लॉकडाउनचा कालावधी सातत्याने वाढवला गेल्यास देशातील एकूण नवोद्योगांपैकी (स्टार्टअप्स) २५ टक्के नवोद्योग धोक्यात येण्याची भीती माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील तज्ज्ञ आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक सेनापती गोपालकृष्णन यांनी व्यक्त केली आहे.\nमका maize कर्ज व्यवसाय profession गुंतवणूक आग\nअधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांसमोर...\nपावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचीही सुरवात विरोधकांच्या आंदोलनानं झालीय. ...\nकोरोनाचा समूळ नायनाट होणार कसा\nगेल्या काही दिवसांपासून कोरोनाचं आणखी एक रूप पाहायला मिळतंय. ते म्हणजे एकदा लागण...\nकोरोना लसीची 30 हजार लोकांवर सर्वात मोठी मानवी चाचणी, अमेरिकेच्या...\nकोरोनावरच्या लसीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलंय. त्यात अमेरिका आणि ब्रिटननं आघाडी...\nआता कोर्टाची पायरी ऑनलाईन चढावी लागणार, कोरोनाचा न्यायव्यवस्थेवर...\nकोरोनाच्या काळात सगळंच बदललं. शाळांपासून कॉलेजपर्यंत सगळंच ऑनलाईन झालं. आणि आता...\nउदयनराजेचं नेमकं काय चुकलं महापुरूषांच्या नावावर वाद कशासाठी महापुरूषांच्या नावावर वाद कशासाठी\nउदयनराजेंच्या शपथविधीवेळी राज्यसभेत उडालेल्या गोंधळाचे तीव्र पडसाद राज्याच्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/gondiya-25-year-old-mother-suicide-with-her-daughter/217087/", "date_download": "2020-09-24T01:05:38Z", "digest": "sha1:A6K7F5KT6ZEDKSU5HOBF3M3PL54PISUY", "length": 8324, "nlines": 114, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "gondiya 25 year old mother suicide with her daughter", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र पतीसोबत झाला वाद; २५ वर्षीय महिलेने आपल्या मुलीसह विहरीत घेतली उडी\nपतीसोबत झाला वाद; २५ वर्षीय महिलेने आपल्या मुलीसह विहरीत घेतली उडी\nमायलेकींचा शोध सुरू असताना घरासमोरील विहिरीत पदमा आणि मुस्कान या दोघींचा मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगताना दिसला.\nगोंदिया जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला असून पतीसोबतच्या भांडणानंतर २५ वर्षीय पत्नीने टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केली. २५ वर्षीय पदमा उईके या महिलेने आपल्या १८ महिन्याची मुलगी मुस्कान उईके हिच्यासह विहरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चिरामनटोला गावात ही घटना घडली असून परिसरात चर्चांना उधान आले आहे.\nगोंदिया तालुक्याच्या चिरामनटोला गावात राहणाऱ्या पदमा उईके या महिलेचे सोमवारी रात्री तिच्या पती पंकज उईके सोबत वाद विवाद झाले. तर पदमाची समजूत घालण्यासाठी तिचे वडील तिच्या घरी आले होते. त्यांनी देखील पदमाची समजूत घातली होती. सकाळी घरातील सर्व सदस्य उठल्यावर पदमा आणि मुलगी मुस्कान या दोघी घरात नव्हत्या. त्यामुळे त्यांची शोधा शोध सुरू झाली.\nआसपास सगळीकडे मायलेकींचा शोध सुरू असताना घरासमोरील विहिरीत पदमा आणि मुस्कान या दोघींचा मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगताना दिसला. त्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटूंब हादरले आणि घडलेला प्रकार कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितला.\nमिळालेल्या माहितीनुसार, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्याकरिता पाठविले असून यासंदर्भात तक्रार दाखल केली असून पदमाने नेमक्या कोणत्या कारणावरून आत्महत्या केली याचा शोध रावणवाडी पोलीस घेत आहेत.\nपत्नीच्या विवाहबाह्य संबंधाचा संशय; चार्जरच्या वायरने गळा आवळून तिसऱ्या पतीचा केला खून\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/indian-railway-bharti-2020/", "date_download": "2020-09-24T00:36:55Z", "digest": "sha1:X6F7MDTTUUPI5KPTEDKKQDZ6FTGTVCT3", "length": 19673, "nlines": 161, "source_domain": "www.govnokri.in", "title": "Indian Railway Bharti 2020", "raw_content": "\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nनोकरीची उत्तम संधी; रेल्वेत 1 लाख 40 हजार रिक्त पदांसाठी परीक्षा होणार\nनोकरीची उत्तम संधी; रेल्वेत 1 लाख 40 हजार रिक्त पदांसाठी परीक्षा होणार\nIndian Railway Recruitment 2020 : केंद्र सरकारच्या कुठल्याही सरकारी नोकरीवर बंदी किंवा रोख लावण्यात आलं नसल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात येणाऱ्या एसएससी, युपीएससी, रेल्वे भरती किंवा पोस्ट भरती यांसह इतरही भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबविण्यात येणार आहे. त्यामुळे, रेल्वेनेही तब्बल 1,40, 640 रिक्त पदांसाठी लवकरच परीक्षा घेणार असल्याचे घोषित केले आहे. लवकरच या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले जाणार आहे.\nअर्थ विभागाने 4 सप्टेंबर रोजी काढलेले परिपत्रक हे पदांच्या निर्मित्तीसाठीच्या अंतर्गत प्रक्रियेचा भाग असून भरती प्रक्रियेशी त्याचा संबंध नसल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. कोरोना महामारीमुळ देशावर आर्थिक संकट कोसळले असून गेल्या तिमाहीत जीडीपीत मोठी घट झाल्याचे दिसून आले. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मंत्रालय आणि संबंधित विभागांना अवास्तव असा खर्ज टाळण्याचे बजावले आहे. तसेच, मंत्रालयीन विभागातील कामकाजासाठी कागदाचा अनावश्यक वापरही बंद करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, नोकर भरती थांबविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, केंद्र सरकारला विविध विभागातील जागांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nभारतीय रेल्वेकडून रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन पडल्याने या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. तसेच, पुढील तारखाही निश्चित करण्यात आल्या नव्हत्या, त्यातच लॉकडाऊनमुळे सरकारी नोकरी होणार की नाही याबाबतही शंका निर्माण झाली होती. मात्र, रेल्वेने डिसेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येतील, असे सांगितले आहे. 15 डिसेंबर 2020 पासून रेल्वेच्या रिक्त जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. देशभरातील 1,40,640 जागांसाठी रेल्वेकडे तब्बल 2.42 कोटी अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननीप्रक्रिया पूर्ण झाली असून ही परीक्षा संगणकीकृत असणार असल्याची माहिती आहे.\nरेल्वेकडे तीन श्रेणींसाठी हे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये एनटीपीसीसाठी (तांत्रिक नसलेल्या, गार्ड, लिपीक, क्लर्क) 35,208 जागा रिक्त आहेत. तर, 1663 जागा मंत्रालयीन स्तरावर आहेत. उर्वरीत 1,03,769 जागा ( ट्रॅकमन, सफाई, पॉईँटमन) यांसाठी आहेत. परीक्षा घेण्यासाठी विशेष सूचना व नियमावली तयार करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊन, सामाजिक अंतर पालन करुनच या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे, गेल्या 5 महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.\nनोकरीची उत्तम संधी; भारतीय रेल्वेत ३५ हजार जागांसाठी भरती\nIndian Railway Bharti 2020 : कोरोना संकटकाळात बेरोजगारांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ज्या तरुणांना सरकारी नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आरआरबी एनटीपीसी २०२० भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत रेल्वेमध्ये जवळपास ३५ हजार २०८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.\nरेल्वे भरती बोर्ड आणि नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरीसाठी ३५ हजार २०८ जागांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. यामधील २४ हजार ६०५ जागा या पदवीधर तरुणांसाठी तर उर्वरित १० हजार ६०३ जागा या नॉन पदवीधर तरुणांसाठी आहेत. आरआरबी एनटीपीसी २०२० परीक्षा घेण्यासाठी रेल्वे भरती बोर्डाने EXAM Counducting Agency(ECA)ची नियुक्ती केली आहे. मूलभूत वेतनाव्यतिरिक्त इतर भत्ते आणि फायदेही या नोकरीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. हे भत्ते ज्या पदासाठी उमेदवाराची निवड झाली आहे त्या श्रेणीनुसार देण्यात येईल. यामध्ये महागाई भत्ता(DA), घरभाडे(HRA) परिवहन भत्ता(Transport) पेन्शन योजना(Pension) वैद्यकीय फायदे, इतर विशेष भत्तादेखील लागू असणार आहे.(Indian Railway Recruitment 2020)\nपोस्ट खात्यात मोठी भरती; 10 वीच्या गुणांवर होणार उमेदवारांची निवड\nIndian Railway Bharti 2020 : आरआरबी एनटीपीसी २०२० भरतीः आरआरबी एनआरपीसी विभागातील क्लार्क कम टाईपिस्ट, अकाऊंटस क्लार्क कम टाईपिस्ट, टाईम कीपर, ट्रेन्स क्लार्क, कमर्शियल कम तिकिट क्लार्क, ट्रॅफिक असिस्टंट, गुड्स गार्ड, कमर्शियल अ‍ॅप्रेंटिससह स्टेशन मास्टर या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा रेल्वेच्या विविध झोनसाठी घेण्यात येईल.\n10वी, आयटीआय उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी; रेल्वेमध्ये बंपर भरती\nआरआरबी एनटीपीसीच्या या पदांसाठी वेगवेगळ्या रेल्वे विभागांच्या रिक्त जागेनुसार पदवीधर आणि नॉन पदवीधर बेरोजगारांना संधी उपलब्ध होणार आहे. रिक्त जागा, अर्ज प्रक्रिया आणि पात्रता याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.\nकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी\nसर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा १८-३३ वर्षे आहे\nओबीसीसाठी ते १८-३६ वर्षे आहे\nअनुसूचित जाती / जमातीसाठी ते १८-३८ वर्षे आहे\nमराठा समाजातील विद्यार्थी, तरुणांना दिलासा; ठाकरे सरकारचे आठ महत्त्वाचे निर्णय\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल क��के वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nव्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/political", "date_download": "2020-09-24T01:55:08Z", "digest": "sha1:ZFYS7K3JWRKUDG7CXEZCJQMIM7RKHZBC", "length": 5107, "nlines": 127, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nउमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असेल तर.. राजकीय पक्षांसाठी निवडणूक आयोगाची सूचना\nReservation: भाजप वा काँग्रेसमध्ये राजकीय आरक्षण बंद करण्याची हिंमत नाही- प्रकाश आंबेडकर\nराज्यात ४८३ रेशन दुकाने निलंबित तर ३२२ दुकानांचे परवाने रद्द –छगन भुजबळ\nराज्यात मे महिन्यात 'एवढ्या' लाख लोकांनी घेेेेतला शिवभोजन थाळीचा लाभ\nराणेंनी मागितली संजय राऊतांची माफी\nमोदींनी बांधलेला पुतळा बंद, पण नेहरूंनी बांधलेली रुग्णालयं २४ तास खुली- जितेंद्र आव्हाड\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आदित्य ठाकरेंची संस्थांना तंबी\nएक अर्ज अवैध झाल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध\nराज्यसभेसाठी पवार-राऊतांची गुफ्तगू; काँग्रेसचीही लॉबिंग\nमनसेचे शॅडो कॅबिनेट तयार\nगुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करणार - अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/national-camps-various-sports-postponed-fear-corona-7015", "date_download": "2020-09-24T01:43:03Z", "digest": "sha1:DPYLI5RPF6QSA76LK5ACGNMG72XQ2MYV", "length": 8355, "nlines": 106, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "National camps of various sports postponed for fear of Corona | Sakal Sports", "raw_content": "\nकोरोनाच्या भीतीने खेळांची राष्ट्रीय शिबिरे स्थगित\nकोरोनाच्या भीतीने खेळांची राष्ट्रीय शिबिरे स्थगित\nकोरोनाच्या सावटामुळे देशभरातील विविध खेळातील नवोदित खेळाडूंसह गुणवंत खेळाडूही नाराज झाले आहेत. पहिल्या टप्प्यात सराव स्थगित होणे, स्पर्धा रद्द किंवा स्थगित होणे अशा घटना घडल्या आहेत.\nकोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. त्याचा परिणाम भारतातील विविध क्रीडा स्पर्धांच्या शिबीरावरही होत आहे. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा काही महिन्यांवर असताना विविध खेळांची राष्ट्रीय शिबिर तातडीने स्थगित करण्याचा निर्णय झाला आहे.\nकोरोनामुळे क्रीडा स्पर्धांचा झाला खेळ\nकोरोनाच्या सावटामुळे देशभरातील विविध खेळातील नवोदित खेळाडूंसह गुणवंत खेळाडूही नाराज झाले आहेत. पहिल्या टप्प्यात सराव स्थगित होणे, स्पर्धा रद्द किंवा स्थगित होणे अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे खेळाडूंनी अवसान न गाळता आपल्या सरावावर लक्ष केंद्रित करावे. या विश्रांतीदरम्यान खेळाडूंनी जोमाने सराव करून आगामी स्पर्धासाठी अधिक ताकदीने मैदानात उतरावे, असे आवाहन केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी केले आहे.\nINDvsSA : कोरोनाची दहशतीमुळे IPL नंतर भारत-दक्षिण आफ्रिका मालिकाही रद्द\nजगातील अनेक देशांमधील लोकांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे जवळपास सर्वच स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या स्पर्धा, सराव शिबीरे तसेच प्रशिक्षण सत्रे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. त्यामुळे खेळाडूंनी जिद्द न सोडता, नियमितपणे सराव करावा आणि पुढील स्पर्धासाठी सज्ज व्हावे,असे रिजिजू यांनी ट्विटरद्वारे देशातील खेळाडूंना आज (मंगळवार) संदेश दिला आहे. त्याचबरोबर सोमवारी (ता.16) रिजिजू यांनी त्यांचा (यापुर्वीचा स्वतः फुटबॉल खेळत) एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.\nऑलंम्पिक होणार कि नाही \nकेंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) सर्व राष्ट्रीय संघटनांना स्पर्धाचे आयोजन न करता गर्दीचे प्रमाण टाळावे, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळेच इंडियन खुली बॅडमिंटन स्पर्धा, आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धा, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन एकदिवसीय क्रिकेट सामने रद्द करण्यात आले आहेत.\nसकाळ इंटरनॅशनल लर्���िंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/lifestyle.php", "date_download": "2020-09-24T02:25:15Z", "digest": "sha1:R6ORZNNGFI6LG5JI6VUAC575LBXMHU2F", "length": 15213, "nlines": 125, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : लाइफस्टाइल", "raw_content": "\nपंगतीतलं पान : वेगळ्या प्रयोगातून आलेल्या कादंबरीची काही पानं\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nभालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरी मराठी साहित्यातला माईलस्टोन ठरली. मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे ‘हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा’ घेण्यात आली होती. ‘हिंदू’तल्या पात्रांवर एक वेगळी कादंबरी लिहायची असं या स्पर्धेचं स्वरूप होतं. या स्पर्धेत एकमेव बक्षिस मिळालं ते अविनाश कोल्हे यांच्या ‘पंगतीतलं पान’ या नव्याकोऱ्या कादंबरीला. त्यांची ही कादंबरी मॅजेस्टिककडून लवकरच बाजारात येणार आहे. त्यापूर्वी त्यातला एक भाग इथं देत आहोत.\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\nवाचन वेळ : ४ मिनिटं\n'मायलेकी बापलेकी' हे पुस्तक जन्म देणाऱ्या, जन्म दिलेल्या आणि स्वतःला पालक म्हणवणाऱ्या आई वडिलांसाठीच नाही, तर समाजातल्या सर्वांसाठीच आहे. हे पुस्तक वाचताना आपण एक सुजाण 'मायबाप' व्हावं असं ते सांगत राहतं. आजूबाजूला वावरणाऱ्या आपल्या आणि इतरांच्या लेकींना त्याच व्यापक नजरेनं बघावं असा विचारही वाचकांच्या मनात नकळत पेरला जातो. हेच या पुस्तकाचं यश आहे.\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nएखाद्या गावाची वाट तिथं खायला काय मिळतं यावरून लवकर सापडते. कुंदा या पदार्थानं बेळगावची वाट शोधायला आपल्याला मदत केली. पण ही दुधापासून बनणारी मिठाई बेळगावमधे तयार झाली कशी याची गोष्ट मात्र मोठी गमतीदार आहे. दुष्काळाला कंटाळून बेळगावमधे आलेल्या मारवाड्यांनी चुकून या मिठाईला जन्म दिलाय. या कुंदाच्या जन्माची गोष्ट सांगणारी पूजा भडांगे यांची ही फेसबूक पोस्ट.\nकोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nकोरोना वायरसचं संक्रमण सुरू झाल्यापासून आपल्यापैकी बहुतेकांचं जगणं बदललंय. याचा परिणाम झोपेत पडणाऱ्या स्वप्नांवरही होतोय. गेल्या काही दिवसांपासून विचित्र स्वप्नं पडत असल्याचं ��नेकांनी नोंदवलंय. हसू यावं किंवा भीती वाटावी अशी ही स्वप्न साथरोगाबद्दलचं नवं वास्तव आपल्यासमोर आणतायत.\nआयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी\nवाचन वेळ : ९ मिनिटं\nआयपीएल आणि प्रेक्षकांचं नातं सुरु झालं ते २००८ ला. पण, या नात्याची सुरुवात फार रंजक आहे. क्रिकेटच्या टी - ट्वेण्टी स्वरुपालाच आयपीएलचा बाप बीसीसीआयनं नाकं मुरडली होती. महेंद्रसिंह धोनीच्या ज्युनियर आणि गंमत म्हणून पाठवलेल्या टीमने बीसीसीआयला टी ट्वेण्टी प्रकार गांभिर्याने घ्यायला लावला. त्यातूनच बीसीसीआयनं आयपीएलला जन्माला घातलं आणि या आयपीएलने भारतीय जनमानसावरच नाही तर इंटरनॅशनल क्रिकेटलाही भुरळ घातली.\nजगातले १६ देश, जिथे रिटायरमेंटचं वय सगळ्यात जास्त आहे\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nसध्या आयुष्य वाढलंय, म्हातारपणातही लोक फिट अँड फाईन असतात. त्यामुळे जगभर रिटारमेंटचं वय वाढणार असल्याच्या बातम्या येतायत. भारतातही सरकारी नोकर रिटायरमेंटचं वय वाढवण्याची मागणी केली जात होती. मात्र लॉकडाऊनमुळे आधीच बेरोजगारी वाढलेली असताना रिटायर्टमेंटचं वय वाढवू नये असा निर्णय झालाय.\nआवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nआज आशा भोसले यांचा ८७ वा जन्मदिवस. आशाताईंनी आपल्या आयुष्यात अनेकपदरी संघर्षाचा सामना केला. गायनात कारकीर्द सुरू असतानाच गेल्या काही वर्षांत त्यांनी जगभरात आशाज् नावाने रेस्टॉरंट चेन उभी केलीय. त्यांची ही ओळख.\n#NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nऑक्टोबर महिना ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेससाठी वाहिलेला असतो. याचदरम्यान १३ तारखेला नो ब्रा डे पाळला जातो. सध्या लॉकडाऊनपासून घरात असणाऱ्या महिलांना ब्रापासून सुट्टी मिळालीय. त्यामुळे सोशल मीडियावर हॅशटॅग नो ब्रा तुफान चालतंय. मुली, महिला त्यांचे अनुभव शेअर करतायत आणि त्या पोस्टवर हे पाश्चिमात्य देशांचं फॅड असल्याच्या कमेंट्स पडतायत.\nओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य\nवाचन वेळ : ७ मिनिटं\n`प्लॅनेट मराठी` या नावाने मराठीतलं पहिलं ओटीटी चॅनेल बाजारात येणार आहे. मराठी निर्मात्यांच्या संघटनेनेही मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करायची घोषणा केलीय. इंग्रजी, हिंदीप्रमाणे मराठी ओटीटीप्लॅटफॉर्म चालतील का तेलुगू, तमिळप्रमाणेच मराठी ���टीटीच्या पदरात यश पडेल का तेलुगू, तमिळप्रमाणेच मराठी ओटीटीच्या पदरात यश पडेल का यावर प्रख्यात माध्यमकर्मी नितीन वैद्य यांची मुलाखत.\nसत्य शोधणारी पॉलिग्राफ टेस्ट स्वतः खरं बोलते\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nसुशांत सिंग प्रकरणात रोज नव्या गोष्टी बाहेर येतायत. रिया चक्रवर्तीच्या भोवती संशयाचं धुकं आहे. त्यातच तिच्या पॉलिग्राफ टेस्टची मागणीनं जोर धरला. ही पॉलिग्राफ टेस्ट माणूस खरं बोलतोय का नाही ते ओळखते. जगभरातल्या जवळपास दीडशे देशांमधे अशाप्रकारच्या टेस्टला मान्यता आहे. त्याचसोबत ही टेस्ट विवादास्पद असल्याचं अनेक जण म्हणतात. तंत्रज्ञानाच्या आधाराने सत्य आणि असत्य वेगळं करणं सोपं नाही असंही अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे.\nपंगतीतलं पान : वेगळ्या प्रयोगातून आलेल्या कादंबरीची काही पानं\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nकोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात\nआयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी\nजगातले १६ देश, जिथे रिटायरमेंटचं वय सगळ्यात जास्त आहे\nआवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट\n#NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा\nओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य\nसत्य शोधणारी पॉलिग्राफ टेस्ट स्वतः खरं बोलते\nकशासाठी करायचं बाप्पाला इको फ्रेंडली गणेशोत्सवच प्रॉमिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=3095", "date_download": "2020-09-24T01:01:16Z", "digest": "sha1:IVUJEIUE7T3HTMJY3DKUNIODOS6SCKX4", "length": 4170, "nlines": 76, "source_domain": "m4marathi.com", "title": "अशी राखा केसांची निगा – m4marathi", "raw_content": "\nअशी राखा केसांची निगा\nकेस चांगले दिसावेत याकरिता प्रत्येक व्यक्ती नाना क्लुप्त्या शोधात असतो. कित्येकदा त्याने फायदा होतो ही, मात्र याग्य माहिती नसल्यास तोटाही होऊ शकतो. केसांची निगा राखण्यासाठी काही आवश्यक उपाय खाली देत आहोत.\n१) आठवड्यातून दोनदा कोमट तेलाने मसाज करावा. आठवड्यातून किमान दोनदा केस धुणे आवश्यक आहे.\n२) शाम्पूचा अतिवापर टाळावा. केस धुण्यासाठी रिठा, आवळा, शिकेकाई, नागरमोथा, कपूर, सुगंधी या मिश्रणाचा वापर केल्यास फायदा होतो. वरिल मिश्रण दळून ज्या दिवशी केस धुवायचे असतील, त्या दिवशी दोन ते तीन चमचे घेवून पाण्यात मिसळावेत व पा��ी निम्मे होईपर्यंत उकळावे. हे मिश्रण उकळताना त्यात कॉफी पावडर टाकावी.\n३) महिन्यातून एकदा केसांना मेहंदी अवश्य लावावी.मेहंदी dry झाल्यानंतर तेल लावणे गरजेचे आहे.\nनखांची अशी घ्या काळजी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/devi/devi05-07.htm", "date_download": "2020-09-24T00:39:19Z", "digest": "sha1:PO4J2NNTVCMMIDKFWQRCJFYZPGVWOUWT", "length": 34057, "nlines": 269, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - पञ्चमः स्कन्धः - सप्तमोऽध्यायः", "raw_content": "\nमनाचे श्लोक - विवरण\nत्यक्त्वा तन्माहिषं रूपं बभूव मृगराडसौ ॥ १ ॥\nकृत्वा नादं महाघोरं विस्तार्य च महासटाम् \nपपात सुरसेनायां त्रासयन्नखदर्शनैः ॥ २ ॥\nगरुडञ्च नखाघातैः कृत्वा रुधिरविप्लुतम् \nजघान च भुजे विष्णुं नखाघातेन केसरी ॥ ३ ॥\nवासुदेवोऽपि तं दृष्ट्वा चक्रमुद्यम्य वेगवान् \nहन्तुकामो हरिः काममवापाशु क्रुधान्वितः ॥ ४ ॥\nतावत्सोऽतिबलः शृङ्गी शृङ्गाभ्यां न्यहनद्धरिम् ॥ ५ ॥\nवासुदेवो विषाणाभ्यां ताडितोरसि विह्वलः \nपलायनपरो वेगाज्जगाम भुवनं निजम् ॥ ६ ॥\nगतं दृष्ट्वा हरिं कामं शङ्करोऽपि भयान्वितः \nअवध्यं तं परं मत्वा ययौ कैलासपर्वतम् ॥ ७ ॥\nब्रह्मापि च निजं धाम त्वरितः प्रययौ भयात् \nमघवा वज्रमालम्ब्य तस्थावाजौ महाबलः ॥ ८ ॥\nवरुणः शक्तिमालम्ब्य धैर्यमालम्ब्य संस्थितः \nयमोऽपि दण्डमादाय यत्तः समरतत्परः ॥ ९ ॥\nततो यक्षाधिपः कामं बभूव रणतत्परः \nपावकः शक्तिमादाय तत्राभूद्युद्धमानसः ॥ १० ॥\nनक्षत्राधिपतिः सूर्यः समवेतौ स्थितावुभौ \nवीक्ष्य तं दानवश्रेष्ठं युद्धाय कृतनिश्चयौ ॥ ११ ॥\nएतस्मिन्नन्तरे क्रुद्धं दैत्यसैन्यं समभ्यगात् \nविसृजन्बाणजालानि क्रूराहिसदृशानि च ॥ १२ ॥\nकृत्वा हि माहिषं रूपं भूपतिः संस्थितस्तदा \nदेवदानवयोधानां निनादस्तुमुलोऽभवत् ॥ १३ ॥\nसंग्रामे सुमहाघोरे देवदानवसेनयोः ॥ १४ ॥\nशृङ्गाभ्यां पार्वताञ्छृङ्गांश्चिक्षेप च महाबलः \nजघान सुरसङ्घांश्च दानवो मदगर्वितः ॥ १५ ॥\nखुराघातैस्तथा देवान्पुच्छस्य भ्रमणेन च \nस जघान रुषाविष्टो महिषः परमाद्‌भुतः ॥ १६ ॥\nततो देवाः सगन्धर्वा भयमाजग्मुरुद्यताः \nमघवा महिषं दृष्ट्वा पलायनपरोऽभवत् ॥ १७ ॥\nसङ्गरं सम्परित्यज्य गते शक्रे शचीपतौ \nयमो धनाधिपः पाशी जग्मुः सर्वे भयातुराः ॥ १८ ॥\nमहिषोऽपि जयं मत्वा जगाम स्वगृहं ततः \nऐरावतं गजं प्राप्य त्यक्तमिन��द्रेण गच्छता ॥ १९ ॥\nतथोच्चैःश्रवसं भानोः कामधेनुं पयस्विनीम् \nस्वसैन्यसंवृतस्तूर्णं स्वर्गं गन्तुं मनो दधे ॥ २० ॥\nतरसा देवसदनं गत्वा स महिषासुरः \nजग्राह सुरराज्यं वै त्यक्तं देवैर्भयातुरैः ॥ २१ ॥\nइन्द्रासने तथा रम्ये दानवः समुपाविशत् \nदानवान्स्थापयामास देवानां स्थानकेषु सः ॥ २२ ॥\nएवं वर्षशतं पूर्णं कृत्वा युद्धं सुदारुणम् \nअवापैन्द्रपदं कामं दानवो मदगर्वितः ॥ २३ ॥\nनिर्जरा निर्गता नाकात्तेन सर्वेऽतिपीडिताः \nएवं बहूनि वर्षाणि बभ्रमुर्गिरिगह्वरे ॥ २४ ॥\nश्रान्ताः सर्वे तदा राजन् ब्रह्माणं शरणं ययुः \nप्रजापतिं जगन्नाथं रजोरूपं चतुर्मुखम् ॥ २५ ॥\nपद्मासनं वेदगर्भं सेवितं मुनिभिः स्वजैः \nमरीचिप्रमुखैः शान्तैर्वेदवेदाङ्गपारगैः ॥ २६ ॥\nतुष्टुवुर्भयभीतास्ते देवदेवं जगद्‌गुरुम् ॥ २७ ॥\nजन्माभिवीक्ष्य न दयां कुरुषे सुरान् यत् \nस्थानच्युतान् गिरिगुहाकृतसन्निवासान् ॥ २८ ॥\nन्दैत्यार्दितांश्च कृपणान् यदुपेक्षसेऽद्य ॥ २९ ॥\nअमरभुवनराज्यं तेन भुक्तं नितान्तं\nजलनिधिनिधिभूतां गामसौ सेवते ताम् ॥ ३० ॥\nकिं वा गृणीमः सुरकार्यमद्‌भुतं\nत्तस्मात्प्रभो ते प्रणताः स्म पादयोः ॥ ३१ ॥\nपीडां करोत्येव स दुष्टचेष्टित-\nस्त्रातासि देवेश विधेहि शं विभो ॥ ३२ ॥\nयामः प्रजेशं शरणं सुरेष्टं\nधातारमाद्यं परिमुच्य कं शिवम् ॥ ३३ ॥\nइति स्तुत्वा सुराः सर्वे प्रणेमुस्तं प्रजापतिम् \nबद्धाञ्जलिपुटाः सर्वे विषण्णवदना भृशम् ॥ ३४ ॥\nतांस्तथा पीडितान्दृष्ट्वा तदा लोकपितामहः \nउवाच श्लक्ष्णया वाचा सुखं सञ्जनयन्निव ॥ ३५ ॥\nकिं करोमि सुराः कामं दानवो वरदर्पितः \nस्त्रीवध्योऽसौ न पुंवध्यो विधेयं तत्र किं पुनः ॥ ३६ ॥\nव्रजामोऽद्य सुराः सर्वे कैलासं पर्वतोत्तमम् \nशङ्करं पुरतः कृत्वा सर्वकार्यविशारदम् ॥ ३७ ॥\nततो व्रजाम वैकुण्ठं यत्र देवो जनार्दनः \nमिलित्वा देवकार्यञ्च विमृशामो विशेषतः ॥ ३८ ॥\nइत्युक्त्वा हंसमारुह्य ब्रह्मा कार्यसमुच्चये \nदेवांश्च पृष्ठतः कृत्वा कैलासाभिमुखो ययौ ॥ ३९ ॥\nतावच्छिवोऽपि तरसा ज्ञात्वा ध्यानेन पद्मजम् \nआगच्छन्तं सुरैः सार्धं निर्गतः स्वगृहाद्‌बहिः ॥ ४० ॥\nदृष्ट्वा परस्परं तौ तु कृताभिवादनौ भृशम् \nप्रणतौ च सुरैः सर्वैः सन्तुष्टौ सम्बभूवतुः ॥ ४१ ॥\nआसनानि पृथग्दत्त्वा देवेभ्यो गिरिजापतिः \nउपविष्टेषु त��ष्वेव निषसादासने स्वके ॥ ४२ ॥\nकृत्वा तु कुशलप्रश्नं ब्रह्माणं वृषभध्वजः \nपप्रच्छ कारणं देवान्कैलासागमने विभुः ॥ ४३ ॥\nकिमत्रागमनं ब्रह्मन् कृतं देवैः सवासवैः \nभवता च महाभाग ब्रूहि तत्कारणं किल ॥ ४४ ॥\nमहिषेण सुरेशान पीडिताः स्वर्निवासिनः \nभ्रमन्ति गिरिदुर्गेषु भयत्रस्ताः सवासवाः ॥ ४५ ॥\nपीडिता लोकपालाश्च त्वामद्य शरणं गताः ॥ ४६ ॥\nमया ते भवनं शम्भो प्रापिताः कार्यगौरवात् \nयद्युक्तं तद्विधत्स्वाद्य सुरकार्यं सुरेश्वर ॥ ४७ ॥\nत्वयि भारोऽस्ति सर्वेषां देवानां भूतभावन \nइति तद्वचनं श्रुत्वा शङ्करः प्रहसन्निव ॥ ४८ ॥\nवचनं श्लक्ष्णया वाचा प्रोवाच पद्मजं प्रति \nभवतैव कृतं कार्यं वरदानात्पुरा विभो ॥ ४९ ॥\nअनर्थदञ्च देवानां किं कर्तव्यमतः परम् \nईदृशो बलवाञ्छूरः सर्वदेवभयप्रदः ॥ ५० ॥\nका समर्था वरा नारी तं हन्तुं मददर्पितम् \nन मे भार्या न ते भार्या संग्रामं गन्तुमर्हति ॥ ५१ ॥\nगत्वैव ते महाभागे युयुधाते कथं पुनः \nइन्द्राणी च महाभागा न युद्धकुशलास्ति हि ॥ ५२ ॥\nकान्या हन्तुं समर्थास्ति तं पापं मददर्पितम् \nममेदं मतमद्यैव गत्वा देवं जनार्दनम् ॥ ५३ ॥\nस्तुत्वा तं देवकार्याय प्रेरयामः सुसत्वरम् \nसोऽतिबुद्धिमतां श्रेष्ठो विष्णुः सर्वार्थसाधने ॥ ५४ ॥\nमिलित्वा वासुदेवं वै कर्तव्यं कार्यचिन्तनम् \nप्रपञ्चेन च बुद्ध्या स संविधास्यति साधनम् ॥ ५५ ॥\nइति रुद्रवचः श्रुत्वा ब्रह्माद्याः सुरसत्तमाः \nउत्थितास्ते तथेत्युक्त्वा शिवेन सह सत्वराः ॥ ५६ ॥\nस्वकीयैर्वाहनैः सर्वे ययुविष्णपुरं प्रति \nमुदिताः शकुनान्दृष्ट्वा कार्यसिद्धिकराञ्छुभान्॥ ५७ ॥\nववुर्वाताः शुभाः शान्ताः सुगन्धाः शुभशंसिनः \nपक्षिणश्च शिवा वाचस्तत्रोचुः पथि सर्वशः ॥ ५८ ॥\nनिर्मलं चाभवद्व्योम दिशश्च विमलास्तथा \nगमने तत्र देवानां सर्वं शुभमिवाभवत् ॥ ५९ ॥\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां पञ्चमस्कन्धे\nपराजितदेवतानां शङ्करशरणगमनवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥\nसर्व असुर खिन्न होऊन गेले होते. ते पाहून महिषासुराने मनुष्यशरीर टाकून सिंहाचे रूप धारण केले. आपली आयाळ पिंजारून तो तीक्ष्ण नखांनी युक्त होऊन देवांवर धावून गेला. त्याने गरुडाला रक्तबंबाळ करून टाकले व विष्णूच्याही हातावर आपल्या नखांनी प्रहार केला ते पाहताच विष्णून�� त्याचा वध करण्यासाठी चक्र उगारले. तो आपल्या चक्राने प्रहार करणार इतक्यात महिषासुराने आपल्या शिंगाने विष्णूवर प्रतिप्रहार केला. वक्षावरच शिंगाचा प्रहार झाल्यामळे विष्णु अत्यंत विव्हल झाले आणि ते वेगाने वैकुंठास निघून गेले. भगवान विष्णु निघून गेल्याचे पाहून शंकरही भीतीने गांगरले व महिषासुर अवध्य आहे असा विचार करून त्वरेने कैलास पर्वतावर निघून गेले. ब्रह्मदेवही स्वस्थानी गेला. आता रणांगणात फक्त इंद्र, वरुण, यम, कुबेर, अग्नी, चंद्र व सूर्य हे आपापली आयुधे घेऊन युद्धासाठी दक्ष होऊन रणांगणात उभे होते.\nइतक्यात भयंकर भुजंगाप्रमाणे असलेले बाण फेकीत महिषासुर क्रुद्ध झालेल्या दैत्यसैन्यासह तेथे आला. आपले महिषाचे रूप धारण करून तो युद्धप्रवृत्त झाला. पुनः एकदा देवदानवांमध्ये तुमुल युद्ध सुरू झाले. मेघनादाप्रमाणे एकमेकांवर आघात होऊ लागले. महाबलाढ्य महिषासुर आपल्या शिंगांनी पर्वतशिखरे उपटून देवांवर फेकू लागला. आपल्या तीक्ष्ण शिंगांनी तो देवांवर प्रहार करू लागला. त्याचप्रमाणे आपल्या खुरांचा व पुच्छाचा मारा करू लागला. त्यामुळे युद्धप्रवृत्त देव गंधर्वासहित भयभीत होऊन गेले. अखेर इंद्र तर महिषाला पाहून एकसारखा पळत सुटला.\nप्रत्यक्ष इंद्रच रणांगण सोडून गेल्याने इतर देवही भयभीत होऊन रण सोडून चालते झाले. तेव्हा आपला पूर्ण जय झाला असे समजून महिषासुर आनंदाने आपल्या घरी गेला. नंतर इंद्राने जाता जाता टाकून दिलेला ऐरावत, उच्चैश्रवा नावाचा घोडा, सूर्याची दूध देणारी कामधेनू ह्या दिव्य वस्तु महिषसुराला प्राप्त झाल्या. त्यापेक्षा अधिक दिव्य वस्तु प्राप्त करून घेण्यासाठी तो आपल्या सर्व सैन्यासह स्वर्गावर चाल करून गेला. देवांनी सोडलेले ते राज्य विनासायास महिषासुराला प्राप्त झाले.\nशंभर वर्षे दारुण युद्ध केल्यावरच महिषासुराला आता सर्व प्राप्त झाले होते. तो स्वतः इंद्राच्या सुंदर आसनावर बसला व इतर देवांच्या आसनावर त्याने दैत्यांची स्थापना केली. अशा प्रकारे त्याला शेवटी इंद्रपदाची प्राप्ती झाली.\nसर्व देव अगोदरच निघून गेले होते व त्यांनी निरनिराळ्या पर्वतांच्या गुहांचा आश्रय केला. सर्व देव त्रस्त होऊन ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मलोकी जाऊन तेथे असलेल्या प्रजाधिप, जगन्नाथ, रजोगुणरूप, चतुर्मुख, पद्यासन, वेदगर्भ, स्वतःपासू�� उत्पन्न झालेला, शांत आणि वेदवेदांगपारंगत अशा मरीची प्रभृती मुनींनी आणि किन्नर, सिद्ध, गंधर्व, चारण, उरग व पन्नग ह्मांनी सेवित असलेल्या त्या देवाधिदेव जगद्‌गुरु ब्रह्मदेवाचे ते भयभीत झालेले देव स्तवन करू लागले.\nदेव म्हणाले, \"हे विधात्या, हे कमलयोने, असुराधिपती महिषासुराने अत्यंत पीडा देऊन रणामध्ये जिंकल्यामुळे स्थान भ्रष्ट होऊन पर्वतांच्या गुहांमध्ये वास्तव्य करीत असलेल्या आम्हा देवांना अवलोकन करून तू दया करीत नाहीस. हे दुःखनाशका, तुझ्या चरणकमलांची सेवा करीत असलेल्या ह्या देवांना दैत्याने पीडल्यामुळे आम्ही दीन झालो आहोत. तरीही तू आज आमची उपेक्षा करतोस. परंतु पुत्रांचे शेकडो अपराध पाहून पिता त्यांना अधिक दुःख देतो का सध्या महिष देवराज्याचा हवा तसा उपभोग घेत आहे. ऋषीमुनींनी दिलेले यज्ञाचे हवि तोच स्वीकारीत आहे. कल्पतरूंच्या पुष्पांचा तो आस्वाद घेत आहे. कामधेनूचेही तोच सेवन करीत आहे. हे सुरेश्वरा, यापेक्षा आम्ही अधिक काय सांगावे सध्या महिष देवराज्याचा हवा तसा उपभोग घेत आहे. ऋषीमुनींनी दिलेले यज्ञाचे हवि तोच स्वीकारीत आहे. कल्पतरूंच्या पुष्पांचा तो आस्वाद घेत आहे. कामधेनूचेही तोच सेवन करीत आहे. हे सुरेश्वरा, यापेक्षा आम्ही अधिक काय सांगावे अंतर्ज्ञानाच्या योगाने तू सर्व गोष्टी जाणत आहेस. तेव्हा हे देवा, आम्ही तुझ्या चरणी नम्र झालो आहोत. आम्ही देव कोठेही गेलो तरी तो पापबुद्धी महिष आम्हाला सर्वत्र पीडाच देत आहे. अशा वेळी तूच आमचा त्राता आहेस. म्हणून हे प्रभो, तूच आमचे कल्याण कर. सर्व शक्तिमान ब्रह्मदेवाला सोडून आम्ही दानवपीडित सुरांनी कोणाकडे आश्रय मागावा अंतर्ज्ञानाच्या योगाने तू सर्व गोष्टी जाणत आहेस. तेव्हा हे देवा, आम्ही तुझ्या चरणी नम्र झालो आहोत. आम्ही देव कोठेही गेलो तरी तो पापबुद्धी महिष आम्हाला सर्वत्र पीडाच देत आहे. अशा वेळी तूच आमचा त्राता आहेस. म्हणून हे प्रभो, तूच आमचे कल्याण कर. सर्व शक्तिमान ब्रह्मदेवाला सोडून आम्ही दानवपीडित सुरांनी कोणाकडे आश्रय मागावा \nह्याप्रमाणे ब्रह्मदेवाची स्तुती केल्यावर सर्व देवांनी हात जोडले त्याचे दुःख अवलोकन करून ब्रह्मदेव मधुर वाणीने म्हणाला, \"देवहो, माझाही नाइलाज आहे. वराने मत्त झालेल्या त्या महिषाला स्त्रीकडून मरण आहे. तेव्हा आपण कैलासावर जाऊन शंकराला बरोबर घेऊन भगवान विष्णूकडे जाऊ व तेथे गेल्यावर पुढील विचार ठरवू.\"\nसर्व देव कैलासावर येत असलेले पाहून महेश स्वस्थानापासून बाहेर आले व सर्व देवांचा प्रणाम स्वीकारून संतुष्ट झाले. नंतर सर्व देवांना योग्य आसने दिल्यावर शंकरही स्वस्थानी बसले. सर्वांना कुशल विचारल्यावर देवांना कैलासाकडे येण्याचे कारण विचारले. शिव म्हणाले, \"हे देवांनो, महाभाग्यशाली इंद्रासह आपण सर्वजण येथे का बरे आला हे मला सांगा.\"\nब्रह्मदेव म्हणाले, \"हे शंकरा, सर्व देव भयभीत होऊन सांप्रत गृहांमध्ये वास्तव्य करीत आहेत. त्याचप्रमाणे महिषासुर व इतर दैत्य हेच हल्ली यज्ञभोक्ते झाले असून सर्व लोकपालांना फारच पीडा झाली आहे. म्हणून आम्ही तुला शरण आलो आहोत. तरी हे महादेवा, कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन मी देवांना आपणाकडे आणले आहे. तेव्हा आपणाला योग्य वाटेल ते आपण करा. आता आम्हा सर्व देवांची भिस्त तुमच्यावरच आहे.\"\nहे भाषण श्रवण करून शंकर हर्षयुक्त वाणीने म्हणाले, \"हे ब्रह्मदेवा, आपणच वरदान दिल्याने हे कृत्य आज घडले. त्या अनर्थापुढे आपण काय करावे हा महिषासुर देवांपेक्षाही बलाढ्य व शूर आहे. तेव्हा अशा माजलेल्या दैत्याचा वध करण्यास कोणती स्त्री समर्थ होणार हा महिषासुर देवांपेक्षाही बलाढ्य व शूर आहे. तेव्हा अशा माजलेल्या दैत्याचा वध करण्यास कोणती स्त्री समर्थ होणार आपल्या दोघांच्याही भार्या प्रत्यक्ष समरभूमीवर जाऊ शकत नाहीत. इंद्राणीसुद्धा युद्धनिपुण नाही. तेव्हा त्या पापात्म्याचा वध करण्यास कोणती स्त्री समर्थ होणार आपल्या दोघांच्याही भार्या प्रत्यक्ष समरभूमीवर जाऊ शकत नाहीत. इंद्राणीसुद्धा युद्धनिपुण नाही. तेव्हा त्या पापात्म्याचा वध करण्यास कोणती स्त्री समर्थ होणार तेव्हा आता आपण भगवान विष्णूकडे जाऊ व त्याचे स्तवन करून त्यालाच त्या देवकार्यास प्रवृत्त करू. कारण तो अति बुद्धिमान असल्याने तोच यातून आपला निभाव लावील. तो सरळ मार्गाने अथवा कपट मार्गाने आपली सर्व इच्छा सिद्धीस नेईल.\"\nह्याप्रमाणे शंकराचे भाषण ऐकून सर्व सुरश्रेष्ठ शिवासह सत्वर तेथून निघाले. जाता जाता शुभशकुन होऊ लागल्याने ते सर्वजण आनंदित झाले होते. मार्गामध्ये सर्व बाजूंनी पक्षी मंगलकारक शब्द करू लागले. आकाश प्रसन्न झाले आणि दिशा निर्मल दिसू लागल्या. सारांश, देव वैकुंठास निघाले असता सर्वत���र सुचिन्हे दिसू लागली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://afrikhepri.org/mr/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%A5%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%80/", "date_download": "2020-09-24T01:47:40Z", "digest": "sha1:7ICLGTVW2WZF6JN27EJLFSXLNRXLUFII", "length": 13510, "nlines": 147, "source_domain": "afrikhepri.org", "title": "PSYCHART-THERAPY आर्काइव्ह्ज - आफ्रिख्री फोंडेशन", "raw_content": "\nएक लेख पोस्ट करा\n23 सप्टेंबर 2020 बुधवार\nस्वागतार्ह श्रेणी PSYCHART थेरपी\nदीक्षास प्रतिरोधक असलेली ही सभ्यता पौराणिक उभयलिंगीपणाच्या चिकाटीसाठी जबाबदार आहे जी इतर पुरूषांना “फाल्पुस-पुरुष” या शब्दाच्या स्थितीत कमी करण्यास बळी न घालणार्‍या प्राण्यांना सक्ती करते ...\nवर्णद्वेषी विचारधारा ही \"कौटुंबिक कादंबरी\" आहे जी एक नार्सिस्टिस्टिक बुद्धीमत्ता (विचारसरणी) ची जबाबदारी आहे की पांढ white्या मुलांना \"त्यांना उपसून घ्या\" आणि त्यांना ही भ्रम द्या ...\nजादूगार ज्याला संप्रेषण करायचे आहे ते म्हणतात की चांगले जादूगार फक्त त्यांनाच खातात: शब्द घेऊन जाणा a्या वडिलांच्या इमेजवर नजर ठेवणारे एक बाळ ...\nमुखवटे bété ची समस्या\nपरंपरा आणि स्वत: ची शिकवणारा कलाकार यांच्याशी जोडलेला एक मामा, चुलत भाऊ अथवा बहीण मला प्राचीन बुटामध्ये सृष्टीच्या उत्सुक पद्धतीबद्दल शिकवते. कलाकाराने लाकडाचा तुकडा जमा करुन सुरू केला ...\nचेक अँटा डायप आणि थाओफिल ओबेनगाच्या सिक्वेलमधील इतिहास आणि भाषाशास्त्रात घेतलेल्या कामांचा अतिरिक्त पुरावा उपलब्ध करुन देण्यात निर्विवाद रस आहे ...\nभांडवलशाही एक अशी व्यक्ती आहे जी भांडवलाच्या संचयनाचे भान ठेवते आणि प्रक्रियेमुळे अशा अडचणी उद्भवतात ज्याचा शेवट परमात्मा परमात्मा याच्याशी आहे: दैवी स्कार्ब जे ...\nन्यायाच्या भावनेवर आधारित शिक्षणाकडे परत येणे (मॅट) नव्हे तर संरचनेशिवाय पालकांनी वाढवलेल्या फाल्लस असण्याच्या लोभ इच्छेवर नव्हे तर क्रांतिकारक मार्ग आहे जो आणेल ...\nग्रोब्ली झिरिगनन यांनी लिहिलेल्या “पॉइंट डी सीवन” साठी तानला बोनी यांचे प्रस्तावना\nत्यांच्या पहिल्या इफेव्हज (१ 1981 XNUMX१) संग्रहातून, ग्रोब्ली झिरीग्नॉन यांनी स्वर सेट केला होता. निर्वासित, अविरत भटकंती करणारा कवी असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी राज्य नसलेल्या माणसाबद्दल ...\n\"माझ्याबद्दल चांगले\" आणि जगायला आनंदी रहाण्याची इच्छा हीच माझ्या हेतूने विश्लेषणाच्या प्रवेशास म���र्गदर्शन करते. हे राज्य, मी ...\nआम्ही सध्याच्या काळात मानवतेला सोडू शकलो नाही: हे आक्रमकपणा आणि आत्म-विनाशाच्या निकटच्या धोक्यात आहे, हे दर्शविण्यास असमर्थतेचे एक गंभीर परिणाम ...\nग्रोब्ली झिरिग्नन यांच्या सेरी बेलीचे “अस्तित्व-निर्वासन” याची प्रस्तावना\nप्रस्तावना हा शब्द आहे जो दुसर्‍यासमवेत येतो. सोबत असणे हा सहलीचा आरंभकर्ता नाही, तर त्यास त्याच्या लय आणि त्याच्या गंतव्यस्थानाचे मास्टर म्हणायचे आहे. आम्ही दत्तक ...\nहे जग दु: खाचे ठिकाण आहे याचा अनुभव घेतल्यामुळे मानवांनी नेहमीच धर्म आणि सामाजिक विचारसरणीत बचाव सिद्धांतांबद्दल कल्पना केली आहे: इतिहास म्हणजे ...\nसायको-थेरपीची कामे - झिरीग्नॉन ग्रोब्ली\nसायको-थेरपी ही दोन अटींनी बनलेली संकल्पना आहे. सायको जो सायकोआनालिसिस आणि आर्ट थेरपीचे संयोजन आहे. ही संकल्पना तयार करून, मला या दोघांच्या संगतीचा अर्थ सांगायचा होता ...\n1 पृष्ठ 3 1 2 3 खालील\nतुम्हाला आमचे पेज आवडले का\nएक श्रेणी शोधा एक श्रेणी निवडा हटविणे AFRIKHEPRI-टीव्ही सौंदर्य आणि फॅशन इबॉक्स लायब्ररी सेटलमेंट आफ्रिकन सूझिन ब्लॅक लीडरचा भाषण ENTERTAINMENT माहितीपट मुले पर्यावरण गुलामगिरी सांस्कृतिक कार्यक्रम व्यवसाय तथ्ये आफ्रिकन महिला पाहण्यासाठी चित्रपट इतिहास लपविला आणि विसरला आफ्रिकन इन्टरियन्स नोंदणी / लॉग इन करा काळा गुंतवणूकदार आणि बचत प्रकारची कामाचा आवाज दुकानात लाइव्ह टीव्ही खरेदी करण्यासाठी पुस्तक ऑडिओ बुक पीडीएफ बुक संगीत बातम्या, बातम्या पॅराडिग कमिट कामात विचार आफ्रिकन विचारक आणि SAGES फिलासोफी आणि सायकोलॉजी तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र आरोग्य आणि औषधे प्लेलिस्ट कविता PSYCHART थेरपी आफ्रिका किंगडम आरोग्य आणि औषधे विज्ञान आणि रहस्य शॉपींग आध्यात्मिकता आणि धर्म क्रीडा मॅथिएयू ग्रॅबलीचे मजकूर अजिबात / बातम्या व्हिडिओ वेब-टीव्ही\nकॉपीराइट © २०१ Af आफरीखेरी\nखाली आपल्या खात्यात लॉगिन करा\nमॉट दी पेस्स oublié\nनवीन खाते तयार करा\nनोंदणी करण्यासाठी खालील फॉर्म भरा\n*आमच्या वेबसाइटवर नोंदणी करून, आपण अटी व शर्तींशी सहमत आहात आणि गोपनीयता धोरण.\nसर्व रखाणे गरजेचे आहेत. लॉग इन\nआपला पासवर्ड पुनर्प्राप्त करा\nकृपया आपला पासवर्ड रीसेट करण्यासाठी आपले वापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\n- दृश्यमानता निवडा -सार्वजनिकखाजगी\nही साइट कुकीज वापरते. ब्राउझ करणे सुरू ठेवून, आपण तृतीय-पक्षाच्या कुकीज ठेव स्वीकारता. अधिक जाणून घ्या कुकी धोरण.\nआपली खात्री आहे की हे पोस्ट अनलॉक करू इच्छिता\nडावीकडे अनलॉक करा: 0\nआपली खात्री आहे की सदस्यता रद्द करू इच्छिता\nहे एका मित्राला पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Akshaymane007", "date_download": "2020-09-24T02:14:46Z", "digest": "sha1:ZLNW2S2G4QLL5QIYYILQG652CCZRQE5N", "length": 8831, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:Akshaymane007 - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वागत Akshaymane007, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन Akshaymane007, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ६१,९२६ लेख आहे व २३७ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nआपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nजसेदृश्य संपादक तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आ���े. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.\nदृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\n-- साहाय्य चमू (चर्चा) १८:०८, ५ सप्टेंबर २०१५ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ सप्टेंबर २०१५ रोजी १८:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=3591", "date_download": "2020-09-24T01:50:25Z", "digest": "sha1:NHKF7CBR6OZBHBG3VEVGWRYM7666S4ZV", "length": 5779, "nlines": 72, "source_domain": "m4marathi.com", "title": "पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर – m4marathi", "raw_content": "\nपुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर\nअठराव्या शतकातील अस्थिर, अशांत, अधर्म व अनितींच्या साम्राज्यात आपल्या सार्वजनिक कल्याणकारी कार्याने तसेच भावनात्मकतेने, संपूर्ण भारताला एकसुत्राने अहिल्याबाईनी बांधले होते. म्हणून त्यांना लोकमाता या शब्दाने संबोधिले जाते. लोकमाताच नव्हे तर प्रात:स्मरणीय, पुण्यश्लोक अशाही शब्दातून त्यांना आदराने आजही ओळखतात. भविष्यातही त्या सदैव ओळखल्या जातील.भारताच्या कोणत्याही तीर्थक्षेत्री जावे, तेथे अहिल्याबाईनी केलेली सार्वजनिक कामे आजही जिवंत आढळतील.\nसंत तुकारामाच्या शब्दात सांगायचे म्हणजे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति, देह कष्टविती उपकारे \nत्यांची सार्वजनिक कामे म्हणजे जुन्या मंदिरांचा तीर्णोद्वार, गरिबांच्या निवासस्थानाकरिता धर्मशाळा, पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी विहिरी खणणे, अन्नछत्रे, तीर्थक्षेत्री सुगमतेने जाण्यायेण्याकरिता रस्ते बांधणे, वगैरे. धर्म आणि संस्कृतीच्या संरक्षणाकरिता आणखी कितीतरी कामे त्यांनी आपल्या हयातीत केली.\nकेवळ मानवजातीसाठीच त्यांनी ही सार्वजनिक लोककल्याणकारी कामे केली नाहीत, तर पशुपक्ष्यांच्या चराईसाठी सुद्धा शेकडो रस्ते त्यांनी विकत घेऊन मुक्त ठेवले होते.\nत्यांनी त्यांच्या काळात प्रत्येक प्राणीमात्रावर पुत्रवत प्रेम केले. वास्तूशिल्पाच्या निमित्ताने संपूर्ण भारताचा समन्वय साधला. माणुसकिशी माणूस जोडून, माणसांना राष्ट्राशी जोडून, इंदू आणि महेश्वर या दोन्ही पावन भूमीच्या गौरवात वृद्धी केली. म्हणूनच इंदूरला अहिल्यादेवीची पावन नगरी म्हणतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/431720", "date_download": "2020-09-24T02:53:51Z", "digest": "sha1:R2YMY72C35PKFPNATG25WJDAODV7J7Y4", "length": 2743, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"उत्तर आफ्रिका\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"उत्तर आफ्रिका\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०७:१३, ६ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती\n२ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले: yo:Àríwá Áfríkà\n१८:३३, १ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\n०७:१३, ६ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: yo:Àríwá Áfríkà)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/49205", "date_download": "2020-09-24T02:50:05Z", "digest": "sha1:TP6D2VMTNVQCSLIXTK57PE2JDDOZRTW2", "length": 76526, "nlines": 344, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पॅरानॉर्मल-सत्य असत्याचे संतुलन किती? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पॅरानॉर्मल-सत्य असत्याचे संतुलन किती\nपॅरानॉर्मल-सत्य असत्याचे संतुलन किती\nलहरविज्ञान(Wave Physics) ऊर्जाशास्त्र्(Thermodynamics,Electromagnetics,Quantum Physics alied Energies), मानसशास्त्र या त्रिकोणी बंधांची खूणगाठ मनाशी बांधून केलेली वाटचाल अतर्क्य घटनांसाठी त्यातल्या त्यात भितीदायक घटनांसाठी दिलासादायक ठरेल यात शंका नाही,त्याचाच थोडासा आढावा घेण्यासाठी हा लेख प्रपंच.\nएका धाग्यावर,एका प्रश्ना मागील उत्तर उघड करण्याचा काहींनी आग्रह केला.खरेतर विशेष उत्तर नव्हतंच त्या प्रश्नाचं. किंबहूना कुठल्याही मोठ्���ा रहस्याचं कारण हे साधंच असतं,असं आईन्स्टाईन महाशयांनीच सांगून ठेवलं आहे.बॉलीवूड आणि हॉलिवूडचे चित्रपट बघून बर्‍याच गोष्टी आपल्याला त्या थाटाच्या लागतात.त्याविरूध्द काही निघालं की हिरमोड होतोच ही खरे तर आपण आपल्या मेंदूला लावलेली सवय आहे,असे आता म्हणावे लागेल.\nत्या धाग्यावरील घटनेच्या उत्तरामागे,मग ते ऊर्जा विज्ञान असेल किंवा टेलीपॅथीसारख्या गोष्टी, टेलीकायनेटीक्स किंवा मग गाडीचं साधं मेकॅनिझम.तिथेच उत्तर होतं.गाडी तापली असल्याने बंद झाली.गाडीने थोडी विश्रांती घेतली.तापलेलं इंजिन थोड्यावेळाने नॉर्मल आल्यावर चालू झाले.वर ज्यांची गाडी होती त्यांनी भीतीने गडबडून जाऊन किक मारली असावी असे दिसते व गाडीने चालू होण्यास खो दिलेला असावा.त्यांच्या सोबतीला कोणी आल्यावर दोघांचाही धीर वाढला अशणार. त्यानेच गाडी चालू झाली.निदान वरवर पहात असेच झाले आहे असे दिसते व पटतेही.पण हे उत्तर लोकांना अपेक्षित असण्यापेक्षा त्यांना वेगळी अपेक्षा होती की काही नवल विचित्र त्यामागे असेल.\nपॅरानॉर्मल(यात भूताच्या आणि दैवी दोन्ही गोष्टी येतात) म्हणजे काय याचा थोडक्यात आढावा मला घ्यावासा वाटतो आहे.पॅरानॉर्मॅलीटी ही भूत या संकल्पनेशी जोडली आहे तशीच परमेश्वर या संकल्पनेशीही आहे.तेव्हा इथे तो समज आधीच सोडवला जावा,अशी अपेक्षा ठेवतो.लेखाद्वारे भूत आहे किंवा काय यावर प्रकाश टाकावयाच नसून त्याच्या अस्थित्वाला किती महत्व द्यायचं याचा ऊहापोह केला आहे...\nलहर विज्ञान आणि ऊर्जा विज्ञान समोर असताना या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात.मुळात भूत() ही संकल्पना पाहण्याआधी थोडं फिजिक्स लक्ष्यात घ्यायला हवं.आत्मा ही एकार्थाने ऊर्जाच म्हणावी लागेल.व्यासांनी आत्म्याला \"नैनं छिंदन्ती...\" या श्लोकात बसवलेले आहे. दुसर्‍या बाजूने हा 'नैनं छिंदन्ती...'एक प्रकारे थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम्,आत्म्याच्या व्याख्येला व एकंदर आत्म्याला चपखल बसतो.म्हणजे त्याला जर ऊर्जा मानले तर त्याचं अस्थित्वही मान्य होईल.परंतु थर्मोडायनॅमिक्स च्या पुढ्च्या नियमांनी त्याचं अस्थित्व धुसर ठरतं.तरीही,तरीही त्याला ऊर्जा मानून भूत आणि देव या दोन्ही गोष्टींकडे पाहता येईल.जर आत्मा ही एक ऊर्जाच आहे तर ऊर्जेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय...ती कितीही मॅग्नीट्युडमध्ये असू शकते तस���च धन आणि ऋण वेक्टर्समध्ये असू शकते.तिचं मोजमाप निगेटीव्ह असणार नसून तिची शक्ती धन आणि ऋण प्रभारात असू शकते.भौतिकशास्त्राचे जाणकार इथे जास्त चांगले बोलू शकतील.\nतेव्हा इथे पॉसिटिव्ह आणि निगेटिव्ह्चं ऊर्जेचं मोजमाप पॅरानॉर्मल() अस्थित्वासाठी महत्वाचं ठरेल आणि तिथेच आपल्या थकलेल्या मेंदूला ठकवण्यासाठी,या निगेटीव्ह लहरींच्या ठराविक ठि़काणी,हीच ऊर्जा समोर येते.एक\nत्याच धाग्यावरील काही घटनांचा संदर्भ देतो-\nउदा.गाडी लॉक होणे,ओढ जाणवणे या खरं तर डोक्यात चालणार्‍या गोष्टी आहेत.अर्थात भिती आणि याच ऊर्जा लहरी त्याला कारण असतात.अनेक प्रसंगात गाडीला ओढ लागली आणि नंतर सुटली,हलकं वाटलं असे जाणवलेले दिसून येणे खरे तर 'न्यूरल लॅग' आहे.त्यावेळेस गाडीच्या स्पीडोमीटऱकडे कुणाचं लक्ष्य गेलं असेल तर गाडी वेगातच(जरा जास्तच) चाललेली होती असे दिसेल.\nखरे तर माणूस जेव्हा प्रचंड ताकद लावून यातून बाहेर येतो तेव्हा ती त्याने 'त्या मनातल्या' न्युरल लॅगच्या थ्रेशोल्डवर केलेली मात असते.आता हेही कळण्यासाठी सिनॅप्सकडे(गुगल करावे) जावं लागेल जिथे विद्द्युत ऊर्जा आणि केमिकल्स यांचा अखंड सुंदर खेळ चालू असतो.तिथे थोडी गडबड झाली की वेगळे(पॅरानॉर्मल[]) संदेश जाऊ लागले की तो मनाचा खेळ सत्य-आभासात परावर्तीत होतो.तर मुद्दा हा की बराच भाग ऊर्जाविज्ञानाशीच(Energetics) व उर्जावहनाशी(Energy-Dynamics) जोड्ला गेला आहे.\nआता स्लीप पॅरालिसीस-ऑक्सीजनच्या कमतरतेने होऊ शकतो,हे कितींना माहीत आहेढगाळ हवामानात, थंडीत्,एसी मध्ये झोप लागली की स्लीप पॅराचा अनुभव बर्‍याच जणांना येऊन जातो. तोंडावर पांघरून घेऊन झोपल्यानंतरही स्लीप पॅरा.ची फेज येऊ शक्ते.तसेच स्ट्रेस आणि कमी ऑक्सीजन हेही त्याला कारणिभूत ठरतात असे सांगितलेले आहे.हॅरी पॉटरचा स्लीप पॅरालीसीस असाच आहे.गळा,डायफ्रामचे स्नायू आखडल्याने छातीवर दाब येतो.तसेच REM अवस्थेत आलेल्या जागृत मनामुळे स्वप्न किंवा आधीचे विचार यांचे आभासी वास्तवात रुपांतर होऊ शकते.\nदोघांना एकाच प्रकारची स्वप्ने पडणे.इथे परत टेलीपॅथी आणि टेलीकायनेटीक्सचा संदर्भ.पण हे मुद्दे असे आहेत की इट हॅज वेरी लेस फिजीकल एव्हिडन्स अँड सो लेस अमांउंट ऑफ रेसिड्युअल प्रुफ्,बाय चान्स...मिळाले तर...अथवा शोधत बसा.उर्जा हातात सापडेल तर खरे.ते मिळतच नाही.\n(poltergeist)पोल्टरगिस्��� म्हणजे आवाज करणारं भूत()दारे,खिडक्या हलणे,बेड हलणे इ. याचा स्त्रोत सायकोकायनेसीस असू शकेल असं बर्‍याच जणांचं मत आहे.सायकोकायनेसीस किंवा टेलीकायनेसीसची उदाहरणं आपण डायनामो सेरीज बघताना(इथे ट्रीक्स आहेत बहुदा) पाहीली आहेत किंवा अक्षय कुमार ने कॉमेडी नाईट्स मध्ये जो चष्मा उचलला होता,हाताचा स्पर्श न करता तेच.अर्थात पोल्टरगिस्टमध्ये हे करणारी व्यक्ती कोण हे मात्र कळलेलं नाहीये.अर्थात इथे त्यांचं असं म्हणणं आहे कि पोल्टर्गिस्ट या टेलीकायनेसीसचा वापर करत असावा.असावा...ती खरेच तसे करते का हा संशोधनाचा विषय आहे.याच्या अस्थित्वाला आधार नाही.\nSynchronicity-ज्यात दोन किंवा अधिक घटना एकमेंकांशी दुरान्वये वा सलगीने समान असतात.उदा.दोघांना एकच स्वप्न पडणे.दोघांना एकावेळी एकच जाणीव होणे इ.या गोष्टिच्या ऊहापोहासाठी प्रसिध्द मानसशास्त्र तज्ञ कार्ल जुंगचं 'युंग ऑन सिन्क्रोनिसिटी अॅंड द पॅरानॉर्मल' हे पुस्तक वाचावं.पाऊली नावाचा शास्त्रज्ञ याच किश्शांसाठी प्रसिध्द होता.त्याचे किस्से तर अमाप प्रसिध्द्द आहेत.\nमी जेव्हा कंप्यूटर लॅब मध्ये पाऊल ठेवायचो तेव्ह दोन वेळा कंप्यूटर्स आपोआप रिस्टार्ट झाले आहेत म्हणजेच लाईट त्याचवेळी गेली आणि आली आहे.अनेकदा मी खुर्चीवरुन उठलो की कॉलनीतली लाईट जाते किंवा येते तरी.एकदा वर्गात शिरलो आणि पीसीचा फ्युजच उडाला होता.यामागेही MSEB वाल्यांशी माझी 'वेव्हलेंग्थ' चांगली जुळते असा निष्कर्ष एका मित्राने काढला आहे.हा विनोदाचा भाग सोडा पण टेली कायनेसीसचं अस्थित्व आहे,असा हायपोथेटीकल विचार मांडून त्याला सत्य-असत्य ठरविण्याचा प्रयत्न अजून करायला हवा आहे.खरे तर इन्व्हर्स स्क्वेअर लॉ नुसार सायकोकायनेसीस कठीण गोष्ट आहे.पण अगदी सुक्ष्म पध्दतीने या कथीत गोष्टीचं अस्थित्व शोधण्यासाठी अजून प्रयत्न गरजेचे आहेत.अणूमधला केंद्रक आणि त्यातले उप-अणू, यांमधल्या काही थेओरीज अजून सिध्द झालेल्या नाहीत.त्यातले मेकॅनिक्स गुल्दस्त्यातच आहे... बिग बँग थेओरीमध्ये मूळ उप-कणांचे प्रसरण पहील्यांदा कसे झाले.ती उर्जा कोणती होती याचे केवळ तर्कच मांडले गेले आहेत.त्याचीही सिध्दता होत नाही तोपर्यंत काही बाबी पडद्याआडच असतील.(संपादित)\n) हे अतर्क्य नाहीच मुळी.भिती,ऊर्जेचं स्वरूप आणि ब्रेमिकल्स चा त्रिवेणी संगम होऊन भूत आणि अमानवि गोष्टींचा उगम झालेला आहे. कधी कधी अमानविय(खरे तर यात अ‍ॅंटॅ-प्रोटॅगोनिस्ट दोघे येतात) या संकल्पनेचे पूर्वग्रह मनात असल्याने त्या गोष्टींना बढावा आपलं मन देतं आणि परत भिती...असे चक्र समोर येत असावे असे दिसते.\nपॅरानॉर्मल ही कंसेप्ट रोबोटस् सारखी नाटकांमधून आली असावी.जिला नंतर अभ्यासाचं() स्वरूप दिलं गेलं असावं.हॉलीवूड्पटांनी झोंबीला डोक्यावर घेतलं तसेच.\nपॅरानॉर्मलला काहींनी स्युडोसायन्सचं रूप दिलेले आहे.जे सायन्ससारखं आहे पण सायन्स नव्हे.अमीबाला असणारे पायासारखे अवयव.म्हणून ते स्युडोपोडा.तसच हेही.म्हणजे संकल्पना तर सगळ्या वैज्ञानिक...परंतु सिद्ध करण्यामध्ये अडचणीच्या किंवा ज्यात सिध्द् करण्यासाठी बरेच अडथळे आहेत असे.बरे,अशा गोष्टी सिध्द करणार कशात्याला जवळपास 'शून्य' वेळा फिजीकल एविडन्स असतो. मग अशावेळी कुणीतरी जे बघीतलंय त्यावर फक्त अनुमान काढत बसणंच हातात राहतं.याचा फायदा भोंदू लोकांना आजतागायत होत आला.जसा भोंदूना फायदा तसाच स्वत:कडे लक्ष्य वेधून घेणार्‍यांनाही फायदा झाला आहे.\nआशूचँपच्या या धाग्यावरचे सगळ्यांचे अनुभव खरे आहेत,जे त्यांनी स्वतः घेतले आहेत,असे म्ह्णू.परंतु त्याला कुठे ना कुठेतरी ठोस उत्तर आहे.त्यावर उपाय आहेत.ते हातात आहेत आणि काही पडद्यामध्ये आहेत.परंतु त्या उपायांचं अस्थित्व नक्की आहे.या निगेटीव्ह ऊर्जेला ऊत्तरं आहेत,हा दिलासा जरी मनात ठेवला तरी बरेच प्रश्न आणि मानसिकता सुटतील असे वाटते.\nतसे,म्हणूनच माझ्या एका प्रश्नाचं उत्तर कुणीही द्यावं की फ्रेश असताना,दिवसा उजेडी अमानविय असं कधी कां जाणवत नाही\nकुठलाही 'इव्हेंट' हा एकाचा द्योतक नाहीच असू शकणार.त्यासाठी अनेक घटक एकत्र येऊन काम करत असतात.त्याच सारखे अमानविय अनुभवांची त्या-त्या क्षणी एक कारणांची साखळी असते कां,हे पाहायला हवं.ती साखळी त्यातली प्रत्येक कडी सोडवून परत जुळवता आली की झालं.भितीच्या पकड घेण्याने त्याची मिमांसा त्यावेळी शक्य होत नाही.हिरवी साडी नेसलेली स्त्री ही विचारधारेत एवढी प्रवाही आहे की मुन्नाभाई सारखी(येथे त्याचे गांधीजी) ती मनात असल्याने दिसत असते.अनेक रंगांनी ही साडी रिप्लेस केली,तशी मानसिकता भिनवली की त्या-त्या रंगातल्या साडीत ते भूत दिसेल.\nयुंगच्या पुस्तकात त्याने एकेठिकाणी त्याच्याच घरातली काही उदाहरणं दिली आहेत.पण त्याची कारणंही पुढे वाचायला मिळतात.युंगचा एक किस्सा रोचक आहे.त्या अनुषंघाने माझा किस्सा त्यात मिसळ्तो.त्याने त्याच्या एका पेशंटला एक रत्न भेट दिले असे स्वप्न त्या पेशंट्ला पडत असे.ते रत्न एका बीट्लसारखे(कठीण कवचाचा किडा किंवा ममी रिटर्न्स मधला इजिप्शीयन बीट्ल) आकाराला होते.एकदा तिच्यावर थेरपी चालू असताना एक बीटल जुंगच्या खिडकीवर धडका देऊ लागला.(असाच एक मोठा ब्राऊनबीट्ल माझ्या खोलीच्या खिडकीवर रात्री तीन-चार दिवस धडका देत आहे आणि आत्ता पुस्तकात मला युंगचा किस्सा सापडावा हा काय योगायोग आहे)जुंगने त्याला पकडले आणि आश्चर्य म्हणजे तो किडा हा त्याच प्रकारचा होता ज्याचे रत्नरुपी स्वप्न त्या पेशंटला पडत असे.\nयुंगने याची मिमांसा मटेरीअलिझमच्या बाहेरची घट्ना अशी केली आहे.तो मानसशास्त्रीय कारणे मानतो तर कधी दिग्मूढदेखील होतो.कारणांचे अस्थित्वमय पुरावे दिसू शकत नाहीत याचा उद्वेगही त्याला येतो.कधी कधी त्याचा संबंध अॅस्ट्रॉलॉजीशी तो जोडतो.\nपॅरानॉर्मलच्या नाट्यमय अस्थित्वापेक्षा,दुनियेत ऊर्जाविज्ञानाचं स्थान बलाढ्य आहे,असेच म्हणावे लागेल. त्या घटनांना आपण कसे बघतो हे आपल्या डोळसपणावर अवलंबून आहे.आपण एवढं रोज वाचतो.नव्या संकल्पनांच्या संपर्कात राहतो.नवीन जाणून घेण्याचा अट्टहास बाळगतो.पण असे अनेक लोक आहेत ज्यांना हे ज्ञान मिळत नाही पुस्तकांपासून ही माणसं हाता-तोंडाच्या लढाईत बाजूला राहतात.ती माणसं कशी रहात असतील्,त्यांच्याकडे काय पर्याय असतील आणि त्यांचे प्रबोधन कसे केले जावे हा प्रश्न आहे.\nमला जमेल तसे इथे मांडलेले आहे.त्यानिमित्ताने याविषयाचे थोडे लिटरेचर नजरेखालून गेले आणि नवीन ज्ञानात भर पडली असे वाटते.मी या विषयातला जाणकार नव्हे व एरवीही एक विद्यार्थीच. परंतु माणसाने बघताना भौतिकाकडून अदिभौतिकाकडे(जर ते असेल तर) जावे असे नाही का आमच्या संस्कृतच्या सरांनी एकदा म्हटलेले जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म चालू होते.त्यावर वर्गात वादंग होऊन त्यांना आपले म्हणणे मागे घ्यावे लागले.\nखरे तर विज्ञानाला अवकाश हीच मर्यादा आहे.त्यामुळे अध्यात्म म्हणजे विज्ञानच.पोथी,पुराण म्हणजे त्याच स्युडोसायन्सला समजण्याचा आटापिटा ठरेल किंवा टूल्स() म्हणता येतील.आदिभौतिक हेच मुळात मानवनिर्मित आहे त्यामुळे ते स���्य मानण्याऐवजी आईनस्टाईनचे नैसर्गीक रहस्य जास्त स्वारस्ययुक्त वाटते,ज्याला आईन्स्टाईन कुट म्हणतो,ते कुटील कसे असेल) म्हणता येतील.आदिभौतिक हेच मुळात मानवनिर्मित आहे त्यामुळे ते सत्य मानण्याऐवजी आईनस्टाईनचे नैसर्गीक रहस्य जास्त स्वारस्ययुक्त वाटते,ज्याला आईन्स्टाईन कुट म्हणतो,ते कुटील कसे असेलआणि मानवाला अमानविय त्रास देण्यात याच विज्ञानाला पर्यायाने काय हशील होणार आहे\nवरच्या उदाहरणात गाडीला किक मारताच गाडी चालू झाली कारण ती नॉर्मलला आली असावी.अत्यंत वेगात चालवून ती तापून बंद पडली हे तिथे लक्ष्यात आले असते तर भिती अजूनच वाढली नसती.तिथे वेळीच लगाम बसला असता आणि निदान गाडी ढ्कलत न्यायला बळही आले असते. हे मात्र निश्चित खरं कि कई बार दिमाग पे डर हावी हो जाता है.... लेकीन डर भी केमिकल लोच्याही हय बाबांनो...\nमुळात येणारे अनुभव हे सगळे सायकॉलॉजिकल फेनोमेनॉ आहेत असा मतप्रवाद आहे आणि वैयक्तिक रित्या त्याचं विश्लेषण मान्य असल्याने मलाही तो मान्यच आहे.विज्ञान हे डोळस तपास शिकवत असते.अंधश्रध्दा हा थोडासा गोंधळात टाकणारा शब्द आहे.\nडोळसपणे कुणी भूतावर श्रध्दा ठेवली तर त्या माणसाची ती श्रध्दा ठरेल.जर देव ही देवळातली कंसेप्ट कुणी अश्रध्द ठरविली तर ती अंधश्रध्दा होईल.ती भावना आहे तर तिला शास्त्र काट्याची कसोटी लावायला नको काय ती संकल्पना व्यक्तीविचार सापेक्ष आहे आणि विचार हा बुध्दीवर अवलंबून आणि बुध्दी अर्थात शिक्षणावर.ती श्रध्द्दा म्हणून माना पण त्याची कसोटी करून,अशीच अनेक विद्वानांची आकांक्षा आहे.\nमी स्वतः भूत पाहीलेलं नाही आहे जर पाहीलं असतं तरी त्याला मानलं नसतं.कारण अद्रुश्यापेक्षा माणसाच्या वावरावरती माझा विश्वास आहे आणि भूतासारख्या वाम गोष्टीवर ते अस्थित्वात असेल तरी विश्वास नसेलच.म्हणून इकडच्या या एका धाग्यावरील अनुभवांना मी हस्यास्पद मानत नाही.परंतु त्यांचं स्पष्टीकरण असू शकतं इतकं मला ठामपणे म्हणायचं आहे.ते स्पष्टीकरण नसता,त्या गोष्टी हस्यास्पदच(चेष्टेने हस्यास्पद नव्हे) ठरतात.त्याची अनेक उदाहरणे ज्योतिबा,जेजुरीला किंवा इतर ठिकाणी गेलात तर दिसतात.ज्योतिबाला गेलो होतो तिथे एका महीलेला चक्कर आली.त्यांना आम्ही सांगीतले गाडीने पन्हाळा हॉस्पिटलला जाऊ.पण त्यांनी ऐकले नाही. ज्योतिबाच्या दारात काय भि��ी वगैरे त्यांचे म्हणणे.जवळपास दोन-अडीच तास ती महीला त्या भर उन्हात, फुफाट्यात पडून होती.तिच्याभोवती तिचे नातेवाईक होते.पण एकालाही हालचाल कराविशी नव्हती वाटली. डिहायड्रेशन आणि पार्शल कोमा.शेवटी देवस्थळ्यांनी उचलून दवाखान्यात नेली पण नाही वाचू शकली.\nविज्ञान सर्वव्यापक जरी असले तरी काही संदर्भात अजून रहस्यच आहे,पण म्हणून त्याला अतर्क्य म्हणून वा अध्यात्मिक म्हणून न पाहता,शास्त्र म्हणूनच पहावे,अशी विज्ञानाच्या भक्तांतर्फे इच्छा.\n(लेखात तांत्रिक चूक असल्यास निदर्शनास आणल्या जाव्यात.आभार)\nसंदर्भ-कार्ल युंग ऑन सिक्रोनिसीटी अँड द पॅरानॉर्मल\nतूमच्या संस्कृतच्या गुरुजींना आपले म्हणणे मागे का घ्यावे लागले होते, ते ( म्हणजे त्या चर्चेतले मुद्दे ) थोडक्यात लिहिणार का ते वाक्य त्या क्षेत्रातील लोकांचे आवडते वाक्य आहे.\nडिस्कवरीवर \"ब्रेन गेम्स\" नावाचा कार्यक्रम असतो.. नक्की बघा.. बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील कारण ते आपल्या मेंदुतच आहे\nउदयन तो कार्यक्रम मी आवर्जून\nउदयन तो कार्यक्रम मी आवर्जून बघतो,पण नॅशनल जिओ.ला...डिस्कव्हरीवरती असा कार्यक्रम नाहीए.\nदिनेशदा आपल्यासाठी, मला ठिकसे\nमला ठिकसे मुद्द्ये आठवणार नाहीत परंतू काही मुद्दे ज्यात आम्ही वाद घातला होता.त्यातला एक मुद्दा मी वर याच विधानाच्या पुढे ठेवला आहे.मुळात अध्यात्म ही बाब पॅरानॉर्मल आहे.स्पिरीच्युअल घटना याही भूतासारख्याच आपल्या संस्कृतीच्या मुळाशी आहेत.अध्यात्म हे विज्ञान संपल्यावर सुरू होत नसून Itself it is a Science.माणूस अध्यात्माला पोथी,स्तोत्रे,पारायणे याच्याशी जोडतो.हे जे आपण करत असतो ती अर्थात पॉझीटीव्ह ऊर्जा आहे किंवा तशा लहरी उत्पन्न करण्यास मदत करणारी टूल्स आहेत असे म्हणू.पण 'यालाच' आपण अध्यात्म असे म्हणतो.\nखरे अध्यात्म हे जास्त उजळ आहे.काही लोक देव मानत नाहीत परंतु परमेश्वर मानतात.काही वेदांत मानत नाहीत वेद मानतात.तसाच हा मुद्दा.सो कॉल्ड अध्यात्म हे भटजी-ब्राह्मांनी(जातीउल्लेख नाहिए) हेतुपुरस्सर काढलेला भाग आहे.हे स्वतः त्यांनाही मान्य आहे.जिथे अध्यात्म हे विज्ञान आहे.म्हणजेच ते नैसर्गीक आहे तिथे सो कॉल्ड 'अध्यात्म' या संकल्पलनेची आवश्यकता वाटत नाही.अध्यात्म हे पोथ्या,ठराविक ठिकाणी उभारलेली देवतीर्थे यापेक्षाही भव्य-दिव्य आहे.विज्ञान म्हणजे केवळ प्रयोग,मेडीकल सायन्स,टेक्नॉलॉजीशी संदर्भात जोड्ले जाते.परंतु जर तुम्ही विज्ञानाची व्याप्ती सर्वव्यापी केली आणि अध्यात्माची व्याख्या बदलली तर जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म चालू होते ह्या वाक्याचा फोलपणा समोर येतो.\nतेव्हा मांडलेले मूळ मुद्दे:-\n१-पोथ्या,पुराणे,वेदांत,सप्ताह्,सोहळे,प्रवचन म्हणजे अध्यात्म नसून अध्यात्म हे विज्ञान आहे.जे केवळ आणि केवळ नैसर्गीक तुमच्या आमच्या सर्वांमध्ये,जळी,स्थळी,काष्ठी आणि पाषाणी आहे.\n२-अध्यात्माची व्यावसायीक व्याख्या रद्द करून तिला विज्ञानाच्या छटेत पहा.\n३-प्रार्थनांसाठी आरत्या,स्तोत्रे न म्हणताही साध्या शब्दानेही ते कार्य साधले जाऊ शकते.\n४-उर्जा हाच परमेश्वर आहे,जो वेदांनी सांगीतला आहे.\n५-वेद हे अपौरूषेय आहेत आणि म्हणून ते स्त्रियांनी लिहिले असावेत हे मान्य नसले तरी अमान्य करण्याजोगे यात काहीही नसावे.स्त्री ही जर पुजनीय आहे तर मुर्त देव कशासाठीत्याला जोडून येणारे सर्व सोपस्कार कृत्रिमरित्या व्युत्पन्न आहेत्,नैसर्गीक नाहीत.\n६- अतर्क्य आहे म्हणून ते दैवी/अध्यात्मिक/आदिभौतिक्/अमानविय् किंवा तत्सम हे,असे कात्यालाही कारणे आहेत.केवळ माहीत नाही म्हणून ते काम देवाधिकांनी किंवा सो कॉल्ड अध्यात्माने केले असे कसे म्हणता\n७-एखादा माणूस दैवी चमत्काराने बरा होणे,वाचणे याला त्या माणसाची याच जन्मातली कर्मे कारण असतात.तसेच हा कर्मांचा नियम न्युटनच्या तिसर्‍या नियमाने पडताळून बघता येऊ शकतो.\nसबब विज्ञान अमर्याद आहे अध्यात्म मानवनिर्मित आहे.\nयावर त्या सरांनी आपल्या पोथ्या गुंडाळल्या आपली हार इनडायरेक्टली मान्य करीत ते वर्गातून बाहेर पडले.त्यांचा इगो दुखावला गेला होता.ती हार त्यास एवढी लागली असावी की त्यांनी आमचे कॉलेज सोडले (कारण वेगळे होते) मात्र नंतर अनेक दिवस इतर शिक्षकांचे त्यावरती डोस/लेक्चर आम्हाला ऐकावे लागले होते.\nकदाचीत हे मुद्दे पटणारे न पटणारे असू शकतील.परंतु एकमताने समोर मांडलेले होते.त्यामुळे त्याला एक सकारण बळ मिळाले होते,हे नक्की.\nविज्ञानदास, शेवटी शेवटी आलेलं\nशेवटी शेवटी आलेलं वाक्य लेखाच्या सुरुवातीला ठेवा. बराच गोंधळ कमी होईल. हे ते वाक्य :\n>> लहरविज्ञान्,ऊर्जाशास्त्र्,मानसशास्त्र या त्रिकोणी बंधांची खूणगाठ मनाशी बांधून केलेली वाटचाल अतर्क्य घटनांसाठी\n>> त्यातल्या त्यात भितीदायक घटनांसाठी दिलासादायक ठरेल यात शंका नाही.\nतुम्हाला काय म्हणायचंय ते शेवटपर्यंत कळलं नाही. मात्र शेवटच्या वाक्याने थोडीफार संगती लावता येईल असं वाटतंय. पहिल्याप्रथम या संज्ञांचे इंग्रजी प्रतिशब्द देता का लहरविज्ञान म्हणजे Quantam Mechanics, ऊर्जाशास्त्र म्हणजे Thermodynamics, मानसशास्त्र म्हणजे Psychology, बरोबर\nआभार.. ६ आणि ७ मुद्दे मला\nआभार.. ६ आणि ७ मुद्दे मला पटले. ६ वा मुद्दा हे माझेच ठाम मतही आहे.\n>>>> ७-एखादा माणूस दैवी\n>>>> ७-एखादा माणूस दैवी चमत्काराने बरा होणे,वाचणे याला त्या माणसाची याच जन्मातली कर्मे कारण असतात.तसेच हा कर्मांचा नियम न्युटनच्या तिसर्‍या नियमाने पडताळून बघता येऊ शकतो. <<<<\nअवांतर : मिपा प्रमाणे माबो वर सुद्धा कोट-अन कोट ची सोय उपलब्ध करून देत येयील काय याचा पाठपुरावा कसा करावा \nवर माझा एक लेखप्रयत्न काल\nवर माझा एक लेखप्रयत्न काल दिलेला आहे.तिथे काही चर्चा या गोष्टींबद्दल केलीत तर आवडेल.शिवाय त्यांचा आधार पडताळून बघण्यासाठी इतरांनासुध्द्दा मदत होईल.\nकाहींना जरी यातून सकारत्मक रित्या या विषयाकडे पाहण्याचे बळ मिळाले तरी खूप आहे.\nनवीन माहीती मिळाल्यास तीही इकडे द्यावी.लेख विषय वेगळा आणि लांबलचक लेखामुळे तो न कळण्याची शक्यता जास्त.तरी तो समजेल तसा टप्प्याने वाचणे.\nझेनॉग्लॉसी म्हणतात नवीन भाषा\nझेनॉग्लॉसी म्हणतात नवीन भाषा अचानक बडबडण्याला.त्याची कारणे:-\n२-चुकून एखाद-दोन शब्द/फ्रेजेस उच्चारणे.तेच सतत उच्चारणे.\n३-मित्र किंवा कोणी ओळखीचे त्या भाषेशी संबधीत असणे किंवा लक्ष्य वेधून घेण्यासाठी अशी भाषा शिकणे.\n४-एकंदर मेंदूचा वापर हा खूप कमी असतो.समुद्र्,अवकाश आणि मेंदू यात अजून बरेच शोधण्यासारखे आहे,ज्याला एक जन्मही अपुरा पडेल.मेंदूच्या कुठला कोपरा कशाने भरला आहे आणि तो केव्हा अ‍ॅक्टीव्हेट होईल कळणे कठीण.\n५-अशा केसेस मध्ये पेशंट बंगाली,एजीप्शीयन अशाच भाषा बोलत असतो.त्यानंतर इतर भाषांचा क्रमांक.\n६-ठोस पुरावे नाहीत.ठोस अभ्यास अजून तरी नाहीए यावर.\n७-आपली पुस्तके खपावित म्हणून लेखक कितीही मोठा मानसशास्त्रज्ञ असला तरी काहीही सांगू शकतो.\n८-झेनोग्राफीचेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीएत.खूपच कमी रिसर्च.\n९-असे घडत असेल परंतु त्याला अतर्क्य म्हणू नये,मानू नये.\n१०-कुठलंही पुस्तक वाचून मानसीकता तयार करु नयेत अशा गोष्टींच्या ज्यांना अजून आधारच नाही आहेत.\n११-हायपोथेसिस टू प्रूफ टू कन्फर्मेशन अशी पध्दत आहे,अगदी नेहमीच्या माणसाने देखील तिच कायम ठेवावी असे वाटते.\nकुणी लेखक म्हणतो म्हणून पुर्वजन्म्,झेनॉलोजी,इतर गोष्टींना महत्व दिले जाते असे वाटते.\n एकदा वर वर वाचला\nएकदा वर वर वाचला पण काही गोष्टी समजायला जड गेल्या. पुन्हा एकदा मन लावून वाचेन\nविज्ञानाला, विज्ञानाच्या मर्यादा ठाऊक असतात.. पण त्या दिशेने प्रयत्न मात्र अव्याहत चालू असतो.\nअगदी ताजे उदाहरण बघा. मलेशियन एअरलाईन्सच्या विमानाचे काय झाले हे फक्त विज्ञान आणि विज्ञानच शोधून काढू शकेल.\nबरोबर.त्या मर्यादांनाही न जुमानता आपले एवढे लोक त्यावर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतात/आहेत...एक शेतीवैज्ञानिक मला वाटत म.वा.धोंड असे म्हणाले होते की वैज्ञानिक/शास्त्रज्ञाला निराशेची सवय असायला हवी.सतत नवीन-नवीन हुडकण्याची पराकाष्ठा करायलाच हवी,डिस्पाईट ऑफ फेल्युअर...कधी तरी बल्ब लागणारच...\nमलेशिअन एअरलाईन्स बाबत असे घडू शकेल की कुणाच्या तरी स्वप्नात त्याचे काय झाले हे यावे आणि मग त्याचा पत्ता मिळावा.पण हे घडेलच असे फार दुर्मिळ.कुणाच्या तरी इन्ट्यूशनने जर काही नवीन कळाले तर अजूनही मी तरी आशा सोड्लेली नाह्ही... आत्ता मात्र जुन्या फिल्मी डायलॉग सारखे 'जमी खा गयी या आसमान निगल गया' अशी अवस्था आहे.\nएखाद्या विषयाचा ध्यास घेतल्यावर, किंचीत झोपेत असता मेंदूने त्या सत्याकडे जाण्याचा एखादा ( आजवर न सुचलेला ) मार्ग सुचवावा.. हे सहज शक्य आहे.\nह्म्म...यात केक्युली इफ्फेक्ट... सगळ्यात आधी तोच आठवतो... मग बाकी ज्यांना ज्यांना स्वप्नात सुचलं ते सगळे... अम्मेझींग होते सगळे...\nअध्यात्म हे विज्ञान संपल्यावर\nअध्यात्म हे विज्ञान संपल्यावर सुरू होत नसून Itself it is a Science.माणूस अध्यात्माला पोथी,स्तोत्रे,पारायणे याच्याशी जोडतो.हे जे आपण करत असतो ती अर्थात पॉझीटीव्ह ऊर्जा आहे किंवा तशा लहरी उत्पन्न करण्यास मदत करणारी टूल्स आहेत असे म्हणू.पण 'यालाच' आपण अध्यात्म असे म्हणतो.\nम्हन्जे देवला देव न म्हन्ता God म्हनायचे .\n@जाइ तो प्रतिसादामधला भाग\nतो प्रतिसादामधला भाग आहे.मूळ लिखाणात वर 'टूल्स()' असं टंकलेलं आहे.(प्रतिसादात तसं नमूद करायचं राहून गेलं किंवा माझा आळस नडला आणि तुम्ही तोच मुद्दा पकडलात.)\nती खरेच 'टूल्स' आहेत का असा म्हणण्याचा ��र्थ आहे. यालाच अध्यात्म म्हणायचं का असा म्हणण्याचा अर्थ आहे. यालाच अध्यात्म म्हणायचं काअसा त्याचा अर्थ आहे.\nत्यातले सर्व मुद्दे वाचा लक्ष्यात येईल.\nरिप्लेस इट बाय 'परमेश्वर'... पंचमहाभूतं,परमेश्वर म्हणजेच ऊर्जा माना.सो,ऊर्जा जोडली गेली विज्ञानाशी...सो विज्ञान म्हणजे परमेश्वर... सिध्दता. 'त्याला' मिळवायचें असेल तर वेदान्त काय वाचताआरत्या काय म्हणता संवाद वाढ्वा..संवाद साधा... हेच खरे मंत्र... असं त्यावेळी आम्हाला म्हणायचं होतं...\nस्वामी विवेकानंदांप्रमाणे आम्हीही तेव्हा वेदान्ताला पुरवणी म्हणालो... हा ज्याचात्याचा वैयक्तिक विचार असू शकतो... हा विषय अत्यंत किचकट आहे.समज वाढवण्यापेक्षा गैरसमजांची खैरात करून ठेवेल.. तेव्हा इतकेच...\nबा़की इब्लीसजींनी एका हुंकारात सोक्षमोक्ष लावून टाकलेला आहेच... त्यात सर्व आलेच...\nविज्ञानदास, >> ऊर्जा जोडली\n>> ऊर्जा जोडली गेली विज्ञानाशी...\nहे विधान जरा स्पष्ट करून सांगता का\nयाच्यातच वैश्विक सत्य दडलंय\nयाच्यातच वैश्विक सत्य दडलंय की... विज्ञान आणि ऊर्जेच्या मैत्रीचं...\nकदाचीत मला नीट समजलेले नहीए,तुम्हाला काय अपेक्षित आहे किंवा तुम्ही वाक्याचा शब्द्शः अर्थ लावला आहे बहुधा...\nऊर्जा विज्ञानाशीच जोडलेली आहे ना गतीज ऊर्जा विज्ञान आहे.औष्णीक ऊर्जा विज्ञान आहे... याअर्थाने... बरोबर ना\nनेमका रो़ख कळला नाही. आधीचा\nनेमका रो़ख कळला नाही. आधीचा लेख कुठे आहे\nटेलेकायनेसीस खरे आहे हे कसे ठरविले\n@aschig-आभार. नेमका रो़ख कळला\nनेमका रो़ख कळला नाही<<< शक्यता आहे..थोडासा किचकट्च लेख.\nआधीचा लेख कुठे आहे<<< आधीचा लेख एक धागा आहे...त्यावर बरेच प्रतिसाद आहेत त्याचा संदर्भ आहे.\nटेलेकायनेसीस खरे आहे हे कसे ठरविले<<< टेलीकायनेसीस काही प्रमाणात खरे आहे.हिप्नॉसिससुध्दा एक टेलीकायनेसिसचाच भाग आहे.शाओलीन आणि कंग-फू प्रकारतही वापरले जाते. पण त्याच्या मॅग्नीट्यूडविषयी वाद आहेत.याची मदत घेऊन एखादी वस्तू थोडी हलवता,उचलत येऊ शकते... अर्थात हे संदर्भांमधून घेतेलेले विधान आहे... त्यातल्या टेक्नीकल डिटेल्स तुम्हाला एक्सपर्ट कडून मिळतील.\nविज्ञानदास, हो, मी वाक्याचा\nहो, मी वाक्याचा शब्दशः अर्थ लावलाय. ऊर्जा म्हणजे विज्ञान हे विधान तुमच्या खालील पार्श्वभूमीवर बघायला पाहिजे.\n>> रिप्लेस इट बाय 'परमेश्वर'... पंचमहाभूतं,परमेश्वर म्हणजेच ऊर्जा माना.सो,ऊर्जा जोडली गेली विज्ञानाशी...सो\n>> विज्ञान म्हणजे परमेश्वर... सिध्दता. 'त्याला' मिळवायचें असेल तर वेदान्त काय वाचता\n>> संवाद वाढ्वा..संवाद साधा... हेच खरे मंत्र...\nमाझ्या माहीतीप्रमाणे आणि पारंपारिक आकलनानुसार परमेश्वराला मिळवण्यासाठी साधना करावी लागते. वेदान्त वाचणे, आरत्या म्हणणे, इत्यादि कृती साधनेच्या भाग आहेत. त्या टाळून तुम्ही थेट संवादावर झेप घ्यायला सांगताय. तर हा संवाद कोणाशी करायचा आणि त्यात विज्ञानाचा ऊर्जामार्गे संबंध कसा येतो\nथोडी मिस्कील सिध्दता दिसते आहे पण सारासार आहे.\nवेदान्त वाचणे, आरत्या म्हणणे, इत्यादि कृती साधनेच्या भाग आहेत<<< 'याच' कृती;साधनेच्या भाग आहेत असं म्हणणं याच गोष्टीत अडकून पडल्यासारखं नाही का याच कृती साधनेच्या भाग आहेत असं कोणी सांगितले आहे का\n>>मूर्त स्वरूप(मूर्त्या) हे परमेश्वरापशी पोहोचण्याचे साधन आहे म्हणजे आपण देव म्हणतो तो परमेश्वर नाही असं सरळ म्हणणं आहे लोकांचं.<<\nहा संवाद कोणाशी करायचा <<<अर्थात शक्य सहज आजूबाजूला वावरणार्‍या परमेश्वराशी,आपल्या स्वत:शी,मग घरच्यांशी,मग समाजाशी...\nतुकारामांसम सर्वांनी आपल्याशी संवाद केलेला आहे.व्यासांनी गीता सांगितली संवाद आहे.दासांनी बोध सांगितला संवाद केला.व्यासांनी संवाद मांडला.मी थेट्च संवादावर उडी घेत नसून तिथूनच सुरूवात होते...आधी परमेश्वर आपल्यात्,आपल्याभोवती आहे हे कळले म्हणजे त्याची भेट झाली आहे असे नाही का मग संवादच थेट असू द्यावा.\nविज्ञानाचा ऊर्जामार्गे संबंध कसा येतो<<< आता हा अनुभवण्याचा भाग आहे.परमेश्वर भेटतो म्हणजे तो फोटोमध्ये पाहीलेल्य तत्सम रुपातून समोर येतो हे आधी मनातून काढून टाकायला हवं... तुम्ही सूफी कवाल लाईव्ह ऐअकली आहे काय ती ऐका आणि ऊर्जा म्हणजे काय याचा अनुभव येतो...तुम्ही तुकाराम गाथेतला दोन ओव्या आचरणात आणा...'ऊर्जे'चा फील येतो. मी गणपती स्तोत्र म्हणण्याऐवजी गणपती बाप्पा मोरया म्हणणं चूकीचं का ती ऐका आणि ऊर्जा म्हणजे काय याचा अनुभव येतो...तुम्ही तुकाराम गाथेतला दोन ओव्या आचरणात आणा...'ऊर्जे'चा फील येतो. मी गणपती स्तोत्र म्हणण्याऐवजी गणपती बाप्पा मोरया म्हणणं चूकीचं का किंवा गणपतीची पूजा बांधण्याऐवजी मी दहा माणसांचे कष्ट सोपे करण्याचे साधन या पंचमहाभूतांच्या मदतीने तयार केले,तर ती ईश्वर आराधनाच नव्हे काय\nत्या 'साध���ा' करण्याच्या नादात\nत्या 'साधना' करण्याच्या नादात आपण निसर्गाचा जो 'कायापालट' करतो,ध्वनीप्रदूषन करतो,साधनेच्या नावाखाली पैसा उधळतो आणि उकळतो,साधनेच्या नावाखाली प्रचंअड वेळ वाया घालवतो त्याला आक्षेप आहे. विज्ञान हेच म्हणतं की देव ऑलरेडी तुमच्या समोर आहे,तो आहे... त्याला मिळवायचं कशाला\nहे म्हणजे मांडीखाली आरी आहे माहीत्ये आपल्याला.तरी लोकांना दखवण्यासाठी,आपल्याला त्या आरीबद्दल किती कन्सर्न आहे शोधत बसायचं... तो समोरचाही त्याच्यासोबत बसतो शोधत ते... त्याला वाटतं तो खरं बोलतोय त्याची वस्तू खरच हरवलीये... पण तुझी वस्तू तुझ्यजवळच आहे.तू उगाच स्वतःचा आणि त्या माणसाचा वेळ का घालवून राहीला भाउ... आणि पोरांना मारून राहिला ना तू ... म्हणजे पोरांना काय माहीती तुझी आरी... तूच लपव आणि तूच शोध...शोधण्याचा कांगावा कर... वर गावाला बोलव शोधायला... काय राव\nगा.पै, तुमचा खरा प्रश्न ऊर्जेविषयी आहे... आणि ती अनुभवण्याची गोष्ट आहे.ती ऊर्जा साधनेमधून येते ही गोष्ट खरी पण जी साधना सार्वत्रिकरीत्या,अध्यात्मिकतेसाठी वापरली जाते(वेदान्त्,आरत्या,स्तोत्रे) हा सरळ सरळ वेळखाऊ,पैसे उकळवण्यासाठी काढलेला मार्ग आहे.एवढच सांगणं...\nमास्तर नसूनही,लईच प्रवचन झालं की...\n>> अध्यात्मिकतेसाठी वापरली जाते(वेदान्त्,आरत्या,स्तोत्रे) हा सरळ सरळ वेळखाऊ,पैसे उकळवण्यासाठी काढलेला\n>> मार्ग आहे.एवढच सांगणं...\nइथे तुमच्याशी असहमत आहे. कर्मयोग साधण्यासाठी भावपूर्ण रीतीने कर्म करावं लागतं. हाच नियम भक्तीयोगासही लागू पडतो. संत नामदेव भावलीन होऊन स्तोत्रे गात. हा सगुण भक्तीचा अत्युच्च अविष्कार आहे. स्तोत्रे, आरत्या, इत्यादि करू नयेत हे तुमचं सांगणं पटत नाही. कारण ते पारंपारिक साधनामार्गाशी जुळत नाही.\nतुमचं मत बरोबर की चुकीचं यात मला रस नाही. ते परंपरेत कुठे बसतं एव्हढंच दाखवायचा हेतू आहे.\nगापै, बरोबर्,माझे विचार इतर\nबरोबर्,माझे विचार इतर काही लोकांच्या संपर्कातून,वाचनातून तयार झाले आहेत.ते माझे वैयक्तिक विचार आहेत.हेच मान्य करा असेही माझे म्हणणे नाही व सो कॉल्ड अध्यात्म माझा प्रांतही नव्हेच...परंतु काही प्रमाणात त्याचा विचार होणे आवश्यकच आहे.\nते परंपरेत कुठे बसतं एव्हढंच दाखवायचा हेतू आहे.>>>परंपरा बदलण्याची मानसिकता लोकांमध्ये आली की बसेल ते परंपरेत असे वाटतेय...\nहलके घ्या... माझी मत�� हसत-खेळतच असतात.सो कोल्ड अध्यात्मात जसे कर्मठ असतात तसे वैज्ञानिक विचारांचेही असते आणि ते सिध्द करता येते.\n केवळ फर्स्ट प्रिन्सिपल्स वापरून तो प्रकार निकालात काढता यायला हवा.\nतुमच्याजवळ सिग्नल पाठवायची सगळी तयारी/मेकॅनिझम असेल, पण ती रिसीव्ह करायची पण तर जी गोष्ट हलवायची आहे तिच्या स्थानी असायला हवी\n@aschig प्रस्तुत भाग संपादित\nप्रस्तुत भाग संपादित केला आहे.\nतुमच्या ट्रांन्स-रिसिव्हरचं म्हणणं काही प्रमाणात मान्य होईल... पण सगळीकडे तेच प्रिन्सीपल लावता येत नाही. इतरही बर्‍याच गोष्टी विचारात घ्यायला हव्यात.उदा.बिग-बँगचा बेसीक उप-अणूचा सर्वात बेसीक एनर्जी सोर्स...कोणता\nजामोप्या,तुम्हाला कळणार नै ते... उगाच कशाला प्रयत्न करता,म्हणतो मी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://afrikhepri.org/mr/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-24T00:43:32Z", "digest": "sha1:4F5XOTQQLK2A4SHDYJDCTQVBJQOM6XHK", "length": 12919, "nlines": 146, "source_domain": "afrikhepri.org", "title": "आफ्रिकन पाककृती संग्रहण - आफरीखेरी फोंडेशन", "raw_content": "\nएक लेख पोस्ट करा\n23 सप्टेंबर 2020 बुधवार\nस्वागतार्ह श्रेणी आफ्रिकन सूझिन\nथिएबौ डायरुने कशी तयार करावी\nनाव: थाईबू ड्यूएन उत्पत्ती: सेनेगल प्रकाराचा डिश: फिश राई साहित्य: तांदूळ - गाजर - कोबी - गोड बटाटा लोकांची संख्या: 6 तयारी: 35 मिनिटे पाककला: 50 मिनिटे साहित्य 1 किलो ...\n4 लोकांसाठी एक गोड आणि टोपली. (मोरोको) साहित्य -1 कोंबडी (शक्य असल्यास शेतकरी) -2 लहान पातळ कापलेले कांदे -2 टीस्पून. शेंगदाणा तेल -1 टीस्पून. च्या ...\nथिबूऊ यॅप कसा तयार करावा\nमूळ: सेनेगल डिशचा प्रकार: मांस साहित्य: मांस, तांदूळ, भाज्या लोकांची संख्या: 4 तयारी: 30 मिनिटे पाककला: 90 मिनिटे साहित्य 3 कप तांदूळ, चव तांदूळ शक्यतो तेल 200 मिली ...\nसूपौ कंदजा कशी तयार करावी\nनाव: सूपू कंदजा मूळ: माली, सेनेगल डिशचा प्रकार: मांस साहित्य: पाम तेल, मांस. लोकांची संख्या: 4 तयार करणे: 30 मिनिटे पाककला: 90 मिनिटे साहित्य 300 ग्रॅम गोमांस मध्ये कट ...\nहे मटनाचा रस्सा जे आफ्रिकेच्या आरोग्यास हानि देतात\nडोली, मा��ी नोकोस, जंबो, मॅगी, जोकर, आडजा, जोंगु, टाक, मामी, खाडिजा, डायर, टेम टेम अशा बर्‍याच मटनाचा रस्सा सेनेगालींनी तिच्या भांड्यात फरक करण्यासाठी शिजवले. हे आहे ...\nएक्क्र्रेस कसे तयार करावे\nसाहित्य पांढरा सोयाबीनचे 2 कप 1 लहान कांदा, बारीक चिरून 2 हिरव्या मिरच्या, बारीक चिरून 1 चमचे मीठ किंवा मटनाचा रस्सा 1 लाल मिरचीचा तेल ...\nगरबा कसा तयार करावा\nकसावा पिठात ब्रेड बनवायचा\n२०१ 2014 मध्ये, बेकर्सद्वारे कसावा पिठाच्या वापराने ब्रेडच्या किंमतीत 40% घट केली. ब्रेड बनवताना कसावाच्या पिठाचा वापर ...\nनाव: साका साका किंवा कसावा पाने मूळ: गॅबॉन, कॉंगो, कॅमरुन डिशचा प्रकार: भाजीपाला, माशा साहित्य: साका साका (कसावा पाने), शेंगदाणा पेस्ट, मासे लोकांची संख्या: 6 तयारी: 30 मिली पाककला .. .\nजेव्हा (नवीन) आफ्रिकन पाककृती जागृत होते\nअल्प-ज्ञात, रूढीवादी, दुर्लक्ष केले गेले, अगदी कमी लेखले गेले नाही, आफ्रिकन गॅस्ट्रोनॉमी हळूहळू विस्मरणातून उदयास येत आहे आणि तरूण फ्रेंच लोकांच्या उर्जेबद्दल धन्यवाद देत आहे ज्यास याचा प्रचार आणि प्रसार करण्याची इच्छा आहे ...\nआफ्रिकन पाककृती - तयार जेवण (व्हिडिओ)\nआफ्रिकन पाककृती आणि आफ्रिकन खंडामधील गॅस्ट्रोनोमीपासून बनवलेल्या पदार्थांकरिता आणि पाककृतीसाठी पाककृती. आफ्रिकन खंडातील सर्वात सुंदर फ्लेवर्स शोधा आफ्रिका अन्न तयार केले आहे ...\nबिसाप रस कसा तयार करावा\nनाव: बिस्पाप रस मूळ: सेनेगल, माली, आयव्हरी कोस्ट, गिनी डिशचा प्रकार: रस साहित्य: लाल बिसॅप लोकांची संख्या: 4 तयार करणे: 20 मिनिटे साहित्य 2 कप बिसाप फुले 2,5 लिटर ...\nआफ्रिका पाककला, आफ्रिकन पाककृती समर्पित चॅनेल\nआफ्रिका कूक, आफ्रिकन पाककला समर्पित साखळी. आफ्रिकन खंडातील सर्वात सुंदर फ्लेवर्स शोधा आफ्रिका कुक हे फ्लेवर्स शोधण्यासाठी प्रथम श्रेणी प्रवास आहे ...\n1 पृष्ठ 3 1 2 3 खालील\nतुम्हाला आमचे पेज आवडले का\nएक श्रेणी शोधा एक श्रेणी निवडा हटविणे AFRIKHEPRI-टीव्ही सौंदर्य आणि फॅशन इबॉक्स लायब्ररी सेटलमेंट आफ्रिकन सूझिन ब्लॅक लीडरचा भाषण ENTERTAINMENT माहितीपट मुले पर्यावरण गुलामगिरी सांस्कृतिक कार्यक्रम व्यवसाय तथ्ये आफ्रिकन महिला पाहण्यासाठी चित्रपट इतिहास लपविला आणि विसरला आफ्रिकन इन्टरियन्स नोंदणी / लॉग इन करा काळा गुंतवणूकदार आणि बचत प्रकारची कामाचा आवाज दुकानात लाइव्ह टीव्ही खरेदी करण्यासा��ी पुस्तक ऑडिओ बुक पीडीएफ बुक संगीत बातम्या, बातम्या पॅराडिग कमिट कामात विचार आफ्रिकन विचारक आणि SAGES फिलासोफी आणि सायकोलॉजी तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र आरोग्य आणि औषधे प्लेलिस्ट कविता PSYCHART थेरपी आफ्रिका किंगडम आरोग्य आणि औषधे विज्ञान आणि रहस्य शॉपींग आध्यात्मिकता आणि धर्म क्रीडा मॅथिएयू ग्रॅबलीचे मजकूर अजिबात / बातम्या व्हिडिओ वेब-टीव्ही\nकॉपीराइट © २०१ Af आफरीखेरी\nखाली आपल्या खात्यात लॉगिन करा\nमॉट दी पेस्स oublié\nनवीन खाते तयार करा\nनोंदणी करण्यासाठी खालील फॉर्म भरा\n*आमच्या वेबसाइटवर नोंदणी करून, आपण अटी व शर्तींशी सहमत आहात आणि गोपनीयता धोरण.\nसर्व रखाणे गरजेचे आहेत. लॉग इन\nआपला पासवर्ड पुनर्प्राप्त करा\nकृपया आपला पासवर्ड रीसेट करण्यासाठी आपले वापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\n- दृश्यमानता निवडा -सार्वजनिकखाजगी\nही साइट कुकीज वापरते. ब्राउझ करणे सुरू ठेवून, आपण तृतीय-पक्षाच्या कुकीज ठेव स्वीकारता. अधिक जाणून घ्या कुकी धोरण.\nआपली खात्री आहे की हे पोस्ट अनलॉक करू इच्छिता\nडावीकडे अनलॉक करा: 0\nआपली खात्री आहे की सदस्यता रद्द करू इच्छिता\nहे एका मित्राला पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/2019/08/majhya-anadache-gotra-marathi-kavita.html", "date_download": "2020-09-24T02:48:34Z", "digest": "sha1:SJKBDLXCBM75774I7L55M2QMYXA4TTPC", "length": 61667, "nlines": 1280, "source_domain": "www.marathimati.com", "title": "माझ्या आनंदाचे गोत्र - मराठी कविता", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\nमाझ्या आनंदाचे गोत्र - मराठी कविता\n1 0 संपादक २८ ऑग, २०१९ संपादन\nमाझ्या आनंदाचे गोत्र, मराठी कविता - [Majhya Anadache Gotra, Marathi Kavita] ओल्या मातीलाही कधी, येई काळाचा सुगंध.\nओल्या मातीलाही कधी, येई काळाचा सुगंध\nवेणा किती रे सोसल्या\nचला पिकवू हे शेत\nनका पुसू आता मला\nसभासद, मराठीमाती डॉट कॉम\nबालपणापासून काव्यलेखनाची आवड असणारे बडोदा, गुजरात येथील अजित पाटणकर हे मराठीमाती डॉट कॉम येथे मराठी कविता या विभागात लेखन करतात.\nअजित पाटणकर अभिव्यक्ती अक्षरमंच मराठी कविता शेतकर्‍याच्या कविता\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nUnknown ०६ मे, २०२० ११:५८\nआपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...\nतुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन\n/fa-calendar-week/ आठवड्यातील लोकप्रिय लेखन$type=list\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा र���ंगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nचिकन बिर्याणी - पाककृती\nसाधी सोपी घरच्या घरी सहज करता येण्याजोगी खमंग आणि रूचकर कोकणी पद्धतीची प्रसिध्द चिकन बिर्याणी ‘चिकन बिर्याणी’साठी लागणारा जिन्नस ६७५...\nरायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत रायगड किल्ला - [Raigad Fort] २९०० फूट उं...\nदिनांक २२ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस भाऊराव पाटील / कर्मवीर भाऊराव पा...\nजे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही.\nईमेलद्वारे बातमीपत्र$desc=ईमेलद्वारे प्रेरणादायी, मनोरंजक लेखन प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\n/fa-fire/ सर्वाधिक लोकप्रिय लेखन$type=one\nआरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा - श्रीज्ञानदेवाची आरती\nआरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा आरती ज्ञानराजा ॥ महाकैवल्यतेजा ॥ सेविती साधुसंत ॥ मनु वेधला माझा ॥ ध्रु० ॥ लोपलें ज्ञान जगीं ॥ त ने...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nआरती सप्रेम - दशावताराची आरती\nआरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म भक्त संकटि नानास्वरूपीं स्थापिसि स्वधर्म ॥ ध्रु० ॥ अंबऋषीका...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअंधश्रद्धेच्या कविता,6,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,15,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,4,अनुराधा फाटक,38,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,606,अमन मुंजेकर,6,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,427,आईच्या कविता,15,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,8,आज,401,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,9,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,6,आनंद दांदळे,6,आनंदाच्या कविता,22,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,14,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आर��ग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,13,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,11,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,40,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,काव्य संग्रह,3,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,4,किशोर चलाख,3,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,41,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,36,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,जानेवारी,31,जीवनशैली,240,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,20,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,380,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,1,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,52,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धोंडोपंत मानवतकर,8,निखिल पवार,1,निसर्ग कविता,11,नोव्हेंबर,30,न्याहारी,36,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,194,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,6,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,11,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवासाच्या कविता,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया महाडिक,6,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,63,प्रेरणादायी कविता,13,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बा भ बोरकर,1,बातम्या,5,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,6,भक्ती कविता,1,भाज्या,20,भाताचे प्रकार,9,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,31,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी कथा,46,मराठी कविता,354,मराठी गझल,3,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,26,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,3,मराठी प्रेम कथा,6,मराठी भयकथा,39,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,20,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,8,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,375,मसाले,12,महाराष्ट्र,261,महाराष्ट्र फोटो,7,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,17,महालक्ष्मीच्या आरत्या,2,मांसाहारी पदार्थ,15,माझं मत,1,माझा बालमित्र,46,मातीतले कोहिनूर,10,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यशपाल कांबळे,1,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगेश कर्डीले,1,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित काळे,1,रोहित साठे,14,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लोणची,8,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,32,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,2,विवेक जोशी,1,विशेष,44,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,व्यंगचित्रे,9,व्हिडिओ,18,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,5,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,4,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,9,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,3,संतोष सेलुकर,1,संदेश ढगे,37,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,8,संस्कृती,122,सचिन पोटे,6,सचिन माळी,1,सण-उत्सव,12,सणासुदीचे पदार्थ,32,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,46,सायली कुलकर्णी,3,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,96,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,187,स्वाती दळवी,6,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,35,हर्षदा जोशी,3,हर्षाली कर्वे,2,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: माझ्या आनंदाचे गोत्र - मराठी कविता\nमाझ्या आनंदाचे गोत्र - मराठी कविता\nमाझ्या आनंदाचे गोत्र, मराठी कविता - [Majhya Anadache Gotra, Marathi Kavita] ओल्या मातीलाही कधी, येई काळाचा सुगंध.\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रवि��ार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/published_article.php?v=Some-poems-by-Indira-SantUL2743989", "date_download": "2020-09-24T02:16:35Z", "digest": "sha1:SM5FHKCAX5IRN76RAAPEQHRYRMQMRFEB", "length": 20767, "nlines": 191, "source_domain": "kolaj.in", "title": "इंदिरा संत यांची कविता एकाचवेळी स्वतःशी आणि जगाशी बोलते| Kolaj", "raw_content": "\nइंदिरा संत यांची कविता एकाचवेळी स्वतःशी आणि जगाशी बोलते\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nआज ४ जानेवारी. कवयित्री इंदिरा संत यांची १०६ वी जयंती. इंदिरा संत यांचे एकूण १४ काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांकडे एकाचवेळी अनेक अंगांनी पाहता येतं. मानवी मनाच्या खोल खोल भावनांंचं प्रतिबिंब त्यांच्या कवितेत उमटत असतं. त्यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या काही खास कविता.\nआज इंदिरा संत यांची १०६ वी जयंती. ४ जानेवारी १९१४ ला जन्मलेल्या इंदिरा संत यांचं कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातल्या इंडी हे जन्मगाव. कोल्हापूर बेळगाव मार्गावरल्या ‘तवंदी’ या गावात त्यांचं बालपण गेलं. बेळगावच्या लहेजात सगळे त्यांना ‘आक्का’ म्हणायचे. आक्का म्हणजे मोठी बहीण. नावाप्रमाणे खरोखरच मोठं झाल्यावर साहित्यातली आक्का झालेल्या इंदिरा संत यांची आज जयंती.\nइंदिरा संत यांच्या नावावर शेला, मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, मृण्मयी, चित्कळा, गर्भरेशमी, वंशकुसुम, निराकार असे एकूण १४ काव्यसंग्रह आहेत. त्यांच्या प्रत्येक कवितेत निसर्गाचं वर्णन दिसतं. खरंतर निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टी केंद्रस्थानी ठेवून इंदिरा संतांनी नेहमी माणसाची भावनिक अवस्था आपल्या कवितेत मांडलीय.\nसामाजिक कार्यकर्ते मोहन देस यांनाही इंदिरा संत यांच्या कविता फार आवडतात. ���्यांच्या काही निवडक कवितांना त्यांनी स्वतः चाली लावल्या आहेत. या कवितेला चाली लावताना, त्या गाताना कवितेचे वेगवेगळेच अर्थ उलगडत जातात, असं मोहन देस म्हणतात. ‘इंदिरा संतांच्या कवितेला चाल लावली असं साधारण भाषेत म्हणता येईल. पण खरंतर ते त्यांच्या कवितांचं म्युझिकल इंटरप्रिटेशन आहे.’ असं मोहन देस यांनी कोलाजशी बोलताना सांगितलं. इंदिरा संत यांच्या कवितांमधे त्यांना जे संगीत सापडलं तेच ते गातात.\nमोहन देस सांगतात, 'इंदिरा संतांच्या कविता या आत्ममग्न आहेत. स्वतःच्या दुःखातून, भावनेतून उर्मी घेऊन त्यांची कविता तयार होते. पण त्याच बरोबर स्त्रियांच्या अनुभव विश्वाला हात घालण्याची ताकद इंदिरा संत यांच्या कवितेत आहे. त्यांच्या कवितेतल्या भावना कधी ना कधीतरी अनुभवलेल्या असतातच. म्हणूनच इंदिरा संत यांची कविता एकाचवेळी आत्ममग्न आणि वैश्विक होऊन जाते.'\nइंदिरा बाईंच्या एका कवितासंग्रहाचं नाव आहे ‘चित्कळा’. चित आणि कळा अशी या शब्दाची फोड करता येईल. कळा म्हणजे वेदना असा याचा एक अर्थ होऊ शकेल. पण त्याचबरोबर चित्ताची किंवा मनाची वेगवेगळी रूपं असाही अर्थ त्यातून निघू शकतो. इंदिरा संतांच्या कविता मानवी मनाची विविध रूपं आपल्यासमोर ठेवतात.\nमाणसाच्या जगण्याचा जिवंतपणा उतरलेल्या त्यांच्या अशाच काही दुर्लक्षित कविता आणि त्याचे मोहन देस यांनी लावलेले हे अर्थ.\nहेही वाचा: आपण इतके हिंसक का होतोय\nकशी मी काय भारले,\nपुन्हा तशीच तीच मी\nमृगजळ आहे हे इंदिरा संत यांनी पुरतं ओळखलंय. पण त्याचबरोबर ते मृगजळ खरं मानण्याची ताकद त्या ठेवतात. एवढंच नाही तर, कवितेच्या शेवटी मृगजळात त्यांना कमळंही दिसू लागतं.\nपांढऱ्या शुभ्र ढगांचे दाट\nकी थव्याथव्याने पांढरे मोर\nकी आजवरच्या मलमली आठवांचे\nत्यांना पाहून इथे कासावीस\nपाय बांधलेला पांढरा मोर\nपाय बांधलेला पांढरा मोर\nटाहो कवितेत इंदिरा संतांनी विरहाचं दु:ख मांडलंय. त्यांचे पती नारायण संत यांच्या निधनाने झालेलं दु:ख त्या इथे मांडत असाव्यात. पांढरा मोर हे त्याचंच प्रतिक. विरहाचं दु:ख असलं तरी मोराची नाचण्याची उर्मी संपत नाही आणि हाच सगळ्यात मोठा 'टाहो' आहे.\nहेही वाचा: रात्रीस खेळ चालेः शेवंता हॉट म्हणून बदलला प्लॉट\n३) आला उतरून चांद\nडोळे गेले गं दिपून\nचंद्र हा मुराळी होऊन येतो. मुराळी म्हणजे कोण तर माहेर���ं विश्वासाचं, प्रेमळ माणूस. त्या मुराळीसोबत मी माहेराला चाललेली असं चित्र इंदिरा संत यांनी उभं केलंय. चाफा ही गोष्ट पुरातन मराठी संस्कृती, संत वाड्मयात वैराग्य असलेल्या माणसाचं प्रतिक आहे. हा चाफा बहरला म्हणजे चाफ्यानं वैराग्य सोडलं. त्यानंतर पुन्हा सासरी जायची वेळ येते तेव्हा मात्र त्यांचे डोळे दिपून जातात. पाय निघत नाही. आणि गेंद शेंदराचा म्हणजे उगवतीचा सूर्य त्यांची वाट अडवून उभा असतो. स्त्री जीवनातले हे संदर्भ अगदी सहजपणे त्यांच्या जगण्यात येतात.\nया कवितेत वरवर असं दिसत असलं तरी त्यातून खूप खोल मतीतार्थ स्पष्ट होतो. 'सासर' असं म्हणण्याऐवजी ही पृथ्वी सोडून इहलोकीची यात्रा संपवण्याची चाहूल इंदिरा संत यांना लागली असावी. या भरल्या संसारातून, आसमंतातून, निसर्गातून त्यांचा पाय निघत नाहीय आणि त्याचबरोबर चंद्र मुराळी बनून दाराशी उभा आहे.\nनिळी कुसुंबी धुसर संध्या\nहिरवा माळ अन् पिवळा मोहोर\nरंगीत पाणी करते थरथर\nशिव्या फुंकते अधीर होऊन\nअखेर पडते पेंगून झिंगून\nरंगमंच नव मनात उभवून\nकुसुंबी नावाचं एक फूल आहे. त्याचा रंग लाल, गुलाबी आणि मरून अशा तीन रंगाचा मिळून अशा सुंदर रंगाचं हे फूल आहे. सूर्य मावळल्यानंतर लगेचच असा हा रंग पश्चिमेच्या आभाळावर दिसतो. आता संध्याकाळ होणार आहे, रात्र येणार आहे असं इंदिरा संत लिहितात. तरीही, त्यात एक आशावाद दिसतो. रात्र झाली तरी होऊ दे पण त्यातही मला नवा रंग दिसणार आहे असा हा आशावाद.\nफुले दांपत्याचं काम फक्त स्त्री शिक्षणापुरतंच आहे\nयल्लम्मा देवीची यात्रा अनुभवायलाच हवी अशी आहे\nयल्लमाच्या भाविकांची ओढाताण सरकारला दिसत नाही का\nकिती भाषा मारल्या याचीही यूएन मानवाधिकार संस्थेने नोंद करावीः भालचंद्र नेमाडे\nमतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता\nमतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता\nआपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'\nआपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nकॅगने दाखवलंय जलयुक्तमधलं झोलयुक्त शिवार (भाग १)\nकॅगने दाखवलंय जलयुक्तमधलं झोलयुक्त शिवार (भाग १)\nमराठा आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल\nमराठा आ��क्षण पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल\nमतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता\nमतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता\nआपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'\nआपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nकोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात\nकोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात\nकोणत्याही देशात असू नये 'भारताच्या' रॉबर्ट क्लाइवचा पुतळा\nकोणत्याही देशात असू नये 'भारताच्या' रॉबर्ट क्लाइवचा पुतळा\n'ती'ला हवंय तिरंग्याचं पोषण\n'ती'ला हवंय तिरंग्याचं पोषण\nओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य\nओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/confederation-of-indian-industry-on-farm-produce-tax-1466506/", "date_download": "2020-09-24T03:20:13Z", "digest": "sha1:QXGIBKXQ6JGYWD5WXET2EXW6RA3VBD3D", "length": 14112, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Confederation of Indian Industry on Farm produce Tax | शेती उत्पन्नावर करासाठी ‘सीआयआय’ आग्रही | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nशेती उत्पन्नावर करासाठी ‘सीआयआय’ आग्रही\nशेती उत्पन्नावर करासाठी ‘सीआयआय’ आग्रही\nपहिल्या महिला अध्यक्षांकडून विशेष कृती दलाची शिफारस\n‘सीआयआय’च्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर शोभना कामिनेनी यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.\nपहिल्या महिला अध्यक्षांकडून विशेष कृती दलाची शिफारस\nकंपन्यांवरील कर १८ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासह देशात कृषी उत्पन्नावर कर लागू करण्याबाबतचे समर्थन भारतीय औद्योगिक महासंघ अर्थात ‘सीआयआय’च्या पहिल्या महिला अध्यक्षांनी केले आहे.\nअध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राजधानीत आपल्या कारकीर्दीतील पाठपुराव्यांवर भर देताना शोभना कामिनेनी यांनी कृषी उत्पन्नावरील कर या विषयासाठी विशेष कृती दलही स्थापन करण्याचा मनोदय गुरुवारी व्यक्त केला.\nशोभना यांच्या रूपात ‘सीआयआय’च्या अध्यक्षपदी प्रथमच महिला अध्यक्षा नियुक्त झाल्या आहेत. गुरुवारी त्यांनी नव्या पदाचा कार्यभार स्वीकारला. या वेळी प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी २०१७-१८चा कृती आराखडा सादर केला.\nवस्तू व सेवा कराच्या जोरावर येत्या तीन वर्षांत वार्षिक एक टक्का वाढीसह देशाचा विकास दर १० टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वासही शोभना यांनी या वेळी व्यक्त केला. संघटनेने चालू आर्थिक वर्षांसाठी ७.५ ते ८ टक्के अंदाजित केला आहे.\nवार्षिक ५० कोटी रुपये उलाढाल असलेल्या कंपन्यांवरील सध्याचा २५ टक्के दर १८ टक्क्यांवर आणण्याची आवश्यकता शोभना यांनी या वेळी मांडली. त्याचबरोबर सर्व सवलती दूर करण्याचा आग्रह धरण्यात आला. कृषी उत्पन्नावरील करासह न्याय व्यवस्थेतील सुधारणा, सायबर सुरक्षा आदी विषयांवर विशेष कृती दल स्थापन करण्याचा निर्णय ‘सीआयआय’च्या नव्या कार्यकारिणीने घेतला आहे.\nसध्या वार्षिक ३७ लाख रोजगारनिर्मिती होत असून २०२० पर्यंत ही संख्या ५० लाख होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी तसेच कामगार क्षेत्रात महिलावर्गाचे वाढते प्रमाण यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत भर पडेल, असेही त्यांनी नमूद केले. येत्या काही वर्षांमध्ये देशात ३० लाख कोटी रुपयांचे विविध पायाभूत प्रकल्प पूर्ण होतील, असे त्या म्हणाल्या. येत्या १० वर्षांत एकूणच बांधकाम क्षेत्रात ३ कोटी रोजगारनिर्मिती होईल, असे त्यांनी सांगितले.\nदेशात कृषी उत्पन्नावरील कर लागू करण्याची सूचना सर्वप्रथम निती आयोगाचे एक सदस्य बिबेक देब्रॉय यांनी केली होती. मात्र आयोगाच्या अध्यक्षांसह केंद्रीय अर्थमंत्र्यांनी असा कोणताही कर लागू कर���्याचा सरकारचा विचार नसल्याचे स्पष्ट केले होते.\nदेशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी कृषी उत्पन्नावर कर लागू करण्याचे संकेत देतानाच गरीब व श्रीमंत शेतकऱ्यांमधील फरक स्पष्ट होण्याविषयीची आवश्यकता प्रतिपादन केली होती. पैकी श्रीमंत शेतकऱ्यांवर कर लागू करण्याचा अधिकार राज्यांना असल्याचेही स्पष्ट केले होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 ‘गुगल इंडिया’चे नोकरी इच्छुकांना सर्वाधिक आकर्षण\n2 बँकिंग सुधारणांनी निर्देशांकांना पुन्हा बहर\n3 ‘जीएसटी’मुळे ७.४ टक्के आर्थिक विकास दर शक्य\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/bhartis-midnight-raid-based-on-some-evidence-aap-355939/", "date_download": "2020-09-24T03:14:45Z", "digest": "sha1:R6O6TF523KFBQ4KBHJVMVI3OCI276VQ5", "length": 11818, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पुराव्यांमुळेच भारती यांनी ‘त्या’ महिलेच्या निवासस्थानी छापा टाकला – आप | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्त���ंतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nपुराव्यांमुळेच भारती यांनी ‘त्या’ महिलेच्या निवासस्थानी छापा टाकला – आप\nपुराव्यांमुळेच भारती यांनी ‘त्या’ महिलेच्या निवासस्थानी छापा टाकला – आप\nदिल्लीचे कायदामंत्री सोमनाथ भारती यांच्याकडे असलेल्या पुराव्यांमुळेच त्यांनी युगांडातील महिलेच्या निवासस्थानी छापा टाकल्याचा खुलासा आम आदमी पक्षाने शुक्रवारी केला.\nदिल्लीचे कायदामंत्री सोमनाथ भारती यांच्याकडे असलेल्या पुराव्यांमुळेच त्यांनी युगांडातील महिलेच्या निवासस्थानी छापा टाकल्याचा खुलासा आम आदमी पक्षाने शुक्रवारी केला. युगांडातील महिलेच्या निवासस्थानी वेश्याव्यवसाय चालत असल्याच्या संशयावरून भारती यांनी आपल्या समर्थकांसह छापा टाकला होता. यानंतर संबंधित महिलेने भारती यांच्याविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार पोलीसांकडे केली. या संपूर्ण प्रकारावरून सोमनाथ भारती यांच्या राजीनाम्याची मागणीने गेल्या दोन दिवसांपासून जोर धरला आहे.\nभारती यांच्याकडे संबंधित महिलेविरुद्ध पुरावे असल्यामुळेच त्यांनी तिच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी तिच्या निवासस्थानी छापा टाकला होता, असा खुलासा आम आदमी पक्षाने केला. दरम्यान, पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी भारती यांनी संबंधित महिलेच्या निवासस्थानी छापा का टाकला, याचा खुलासा करणारे पुरावे लोकांसमोर ठेवले नाहीत, ही पक्षाची चूकच झाली, असे म्हटले आहे. भारती यांनी त्यांच्याकडील सर्व पुरावे लोकांसमोर ठेवायला पाहिजे होते. पुरावे न मांडल्यामुळे लोकांचा झालेला गैरसमज ४-५ दिवस तसाच राहिला, ही चूक झाली, असे त्यांनी कबुल केले. ‘सीएनएन-आयबीएन’वरील एका कार्यक्रमात त्यांनी याबाबत आपली भूमिका मांडली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसोमनाथ भारती यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी\nसोमनाथ भारतींचे वर्तन ‘आप’साठी लज्जास्पद, पोलिसांना शरण जावे- केजरीवाल\nकौटुंबिक हिंसाचारप्रकरणी सोमनाथ भारतींविरुद्ध आरोपपत्र\nसोमनाथ भारतींना जामीन मंजू��\nघरगुती हिंसाचार प्रकरणी तडजोडीस भारतींच्या पत्नीचा नकार\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 पंचायतीच्या आदेशावरून तरुणीवर बलात्कारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अहवाल मागवला\n2 सुनंदा पुष्कर प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे\n3 सोमनाथ भारतीप्रकरणी अहवाल देण्याचे आदेश\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/spike-in-sti-rates-despite-coronavirus-restrictions-dmp-82-2203083/", "date_download": "2020-09-24T02:54:58Z", "digest": "sha1:SMYGVQKCJKUW5CLKD5RSXSCNV2GNSQCO", "length": 10459, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Spike in STI rates despite coronavirus restrictions dmp 82| करोनामुळं बरीच बंधनं आली, पण गुप्तरोगाच्या प्रसारात मात्र वाढ | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nकरोनामुळं बरीच बंधनं आली, पण गुप्तरोगाच्या प्रसारात मात्र वाढ\nकरोनामुळं बरीच बंधनं आली, पण गुप्तरोगाच्या प्रसारात मात्र वाढ\nक्लॅमिडिया आणि गोनोऱ्हियाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ\nकरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जगातील बहुतांश देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला. लॉकडाउनच्या काळात लोकांचा वावर, परस्परांशी संपर्क कमी झाला. सोशल डिस्टन्सिंग सर्���त्र बंधनकारक होते. पण या सर्व निर्बंधानंतरही इस्रायलमध्ये मात्र उलट घडले आहे. इस्रायलमध्ये करोना आणि लॉकडाउनच्या काळात गुप्तरोगाच्या प्रसारात मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे.\nइस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाच्या डाटानुसार, २०२० सुरु झाल्यापासून क्लॅमिडियाची ८६० आणि गोनोऱ्हियाची ३१४ जणांना लागण झाली. गतवर्षीपेक्षा आता गुप्तरोगाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. २०१९ मध्ये याच काळात क्लॅमिडियाची ६६४ तर गोनोऱ्हियाचे २५४ रुग्ण होते. द जेरुसलेम पोस्टने हे वृत्त दिले आहे.\nलॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंगसारख्या नियमांमुळे एसटीआयच्या इन्फेक्शनचे प्रमाण कमी राहील असा अंदाज होता. पण हा अंदाज फोल ठरला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 धक्कादायक: चाचणीचा अहवाल येईपर्यंत करोनाबाधिताचं पार्थिव दोन दिवस होतं घरातच\n2 टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या भारताच्या निर्णयाचे अमेरिकेत समर्थन\n3 मोदींकडून चिनी सोशल मीडियाही बॅन; ‘हे’ अकाउंट केलं बंद\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/cag-comment-on-mumbai-police-1528767/", "date_download": "2020-09-24T03:17:42Z", "digest": "sha1:S2RJP5GUKZGSL6TXBBMMXRYYTVDEI4TN", "length": 16287, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "CAG comment on Mumbai Police | शस्त्रांची कमतरता राहिल्यास गंभीर समस्यांची शक्यता! | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nशस्त्रांची कमतरता राहिल्यास गंभीर समस्यांची शक्यता\nशस्त्रांची कमतरता राहिल्यास गंभीर समस्यांची शक्यता\nमुंबईतील पोलिसांसाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, बुलेटप्रुफ शिरस्त्राणे व जॅकेटस, बॉम्बशोधक साहित्य आणि बॉम्बरोधक वेश, मॅगझिनची पाकिटे आदी सामग्रीच्या खरेदीतील असाधारण विलंबामुळे अनपेक्षित सुरक्षाविषयक परिस्थिती हाताळताना पोलीस दलाला सतर्क राखताना गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात असा गंभीर इशारा भारताच्या महानियंत्रक व लेखापरीक्षकांनी (कॅग)ने राज्याच्या गृहखात्याला दिला आहे.\nपोलीस दलाच्या आधुनिकीकरण योजनेतील मंदगती कारभारावर स्पष्ट ठपका ठेवताना, ‘कॅग’ने राज्य शासनास काही महत्वाच्या सूचनाही केल्या आहेत. शस्त्रपुरवठय़ातील दिरंगाई ही समस्या असल्याचेही आपल्या २०१७ च्या अहवालात नमूद केले असून, यावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने तातडीने प्रयत्न करून शस्त्रास्त्रांचा अनुशेष भरून काढावा असा महत्वपूर्ण सल्लाही दिला आहे.\nप्रत्यक्ष कार्यान्वयन कार्यालयांच्या मोहिमांकरिता आवश्यक असलेल्या शस्त्रांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जिल्हा शस्त्रागारे आणि मध्यवर्ती कोठारांमध्ये विनावापर पडून राहिलेल्या आधुनिक शस्त्रसाठय़ाचा प्रभावी वापर करावा, पोलिस कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी नेमबाजीच्या सरावाची सक्ती करावी अशा शब्दांत कानपिचक्या देत, कारभार गतिमान करण्याच्या अप्रत्यक्ष सूचनाही ‘कॅग’ने राज्याच्या गृहखात्यास केल्या आहेत.\nराज्याच्या चार वार्षिक आराखडय़ांमध्ये (२०११-१२ ते २०१३-१६) मुंबई पोलिसांनी मागणी केलेल्या ४४२० आधुनिक शस्त्रांपैकी केवळ दोन हजार ५८६ शस्त्रांचाच पुरवठा केला गेला. उर्वरित ९.६० कोटी रु��ये किंमतीची १८३४ (४१ टक्के) शस्त्रास्त्रे सप्टेंबर २०१६ पर्यंत सहा महिने ते साडेचार वर्षांपर्यंत पुरविलीच गेली नव्हती. कार्यक्षम दळणवळण यंत्रणा ही पोलीस दलाची ताकद असते. मात्र, २०११ ते २०१६ दरम्यान उपलब्ध झालेल्या ४४.६६ कोटींपैकी केवळ १९.५१ कोटींची रक्कम गृह विभागाने दळणवळण यंत्रणेवर खर्च केली होती, ही बाबही ‘कॅग’ने उजेडात आणली आहे.\nपोलीस गृहनिर्माण मंडळाच्या दिरंगाईवर ‘कॅग’चे बोट\nमुंबई : नियोजन आणि निविदा प्रक्रियेत विलंब, जमिनीची अनुपलब्धता, जमिनींवरील अतिक्रमणे अशा कारणांमुळे पोलीस दलाच्या निवासी व अनिवासी स्वरूपाच्या ११७ इमारतींपैकी केवळ नऊ इमारतींचे बांधकाम २०११ ते २०१६ या पाच वर्षांत पूर्ण झाले, तर ६४ इमारतींचे बांधकाम सप्टेंबर २०१६ पर्यंत सुरूदेखील झाले नव्हते. विशेष म्हणजे, इमारतींच्या बांधकामांसाठी प्राप्त झालेला २८९.४६ कोटींचा निधी सर्वसाधारण बँक खात्यात ठेवून त्यापैकी केवळ ८३.७० कोटींचा निधी वापरण्यात आला, असे ‘कॅग’च्या लेखापरीक्षण अहवालावरून स्पष्ट झाले आहे.\nपोलीस दलाच्या आधुनिकीकरण योजनेच्या मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन करून, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण मंडळाने १८६ कोटींची रक्कम मार्च २०१६ पर्यंत ‘अल्पमुदत ठेव’ म्हणून गुंतविल्याची बाबही ‘कॅग’ने निदर्शनास आणून दिली आहे. निविदा प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे निधी अल्पमुदत ठेवीत गुंतविल्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (अपिले, सुरक्षा व तुरुंग) यांनी मान्य केले होते. ४४ पोलीस स्थानके, १४ प्रशिक्षण केंद्रे आणि ५० निवासी-अनिवासी इमारतींचा समावेश असलेल्या १०८ बांधकांमे किंवा सुधारणांमधील विलंबासाठी कॅगने पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळावर स्पष्ट ठपका ठेवला असून, योग्य नियोजनाचा अभाव हेच या विलंबाचे कारण आहे, असे नमूद केले आहे.\nमहाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केल्या जाणाऱ्या बांधकामे व सुधारणांच्या कामावर राज्य शासनाने बारकाईने लक्ष ठेवून कामाच्या प्रगतीत व्यत्यय आणणारे घटक शोधून त्यावर लवकर उपाययोजना कराव्यात अशी शिफारसही या अहवालात करण्यात आली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 विक्रीकर विभागाचे वाभाडे\n2 परिवहन विभागात गोंधळच गोंधळ\n3 प्रकाश मेहतांवरील आरोपांची निष्पक्ष यंत्रणेकडून चौकशी\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/notices-to-farmers-for-exclusion-1779190/", "date_download": "2020-09-24T01:24:25Z", "digest": "sha1:OGRTCZC7KKLUOTWU7WVIGDYZO4GHC2AX", "length": 14172, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Notices to farmers for exclusion | बाह्य़वळणसाठी शेतकऱ्यांना नोटिसा | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nडोंबिवली ते टिटवाळ्यादरम्यान उल्हास खाडीकिनाऱ्याने जाणारा २१ किलोमीटर लांबीचा बाह्य़वळण रस्ता बांधण्यात येणार आहे.\nडोंबिवलीतील चार हजार ५५४ शेतकऱ्यांच्या ५८ एकर भूसंपादनाचे पालिकेसमोर आव्हान\nडोंबिवली ते टिटवाळ्यादरम्यान उल्हास खाडीकिनाऱ्याने जाणारा २१ किलोमीटर लांबीचा बाह्य़वळण रस्ता बांधण्यात येणार आहे. डोंबिवलीजवळील सात गावांच्या हद्दीतील जमीन या कामासाठी संपादन करण्यासाठी पालिकेने चार हजार ५५४ शेतकऱ्यांना जाहीर नोटीस बजावली आहे.\nशेतकरी, जमीनमालकांनी जमिनीचे सातबारा उतारे सादर करून आपल्या जमिनीच्या मोबदल्यात ‘हस्तांतरणीय विकास हक्क’ (टीडीआर) सादर करण्याचे प्रस्ताव देण्याचे आवाहन पालिकेच्या नगररचना विभागातर्फे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. सात गावांच्या हद्दीतील तुकडे पद्धतीतील ५८ एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. जाहीर नोटीस प्रसिद्ध होताच शेतकऱ्यांनी वार्षिक सरकारी मूल्यानुसार (रेडी रेकनर) भाव मिळावा, अशी आग्रही मागणी सुरू केली आहे.\nबाह्य़वळण रस्त्यासाठी शीळ फाटय़ाजवळील माणगाव, सागाव, हेदुटणे, घारिवली, भोपर, आयरे, कोपर, जुनी डोंबिवली, ठाकुर्ली, गावदेवी, शिवाजीनगर, चोळे, कांचनगाव, कचोरे, कल्याण, वाडेघर, उंबर्डे, कोळीवली, गंधारे, बारावे, वडवली, अटाळी, आंबिवली, बल्याणी, मांडा आणि टिटवाळा गावांच्या हद्दीतील ३०७ एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. या जमिनीपैकी १८४ एकर जमीन ताब्यात असल्याचा पालिकेचा दावा आहे. १२२ एकर जमीन संपादित करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. दोन वर्षांत पालिकेने कल्याण ते टिटवाळा भागातील वळण रस्त्यासाठी ७० टक्के आणि डोंबिवलीत ४० टक्के जमीन संपादित केली आहे, असे नगररचना विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. दोन्ही शहरांतून ९० टक्के भूसंपादन करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. बाह्य़वळण रस्त्यासाठी भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या जमीन क्षेत्रफळाप्रमाणे ‘टीडीआर’ देण्यात येणार आहे. कोणाही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही अशा पद्धतीने भूसंपादन केले जाईल. नंतर वळण रस्त्याचे काम तातडीने हाती घेणे शक्य होणार आहे, असे नगररचना अधिकाऱ्यांनी सांगितले.\n२७ गावांच्या हद्दीतील माणगाव, सागाव, भोपर, घारिवली, हेदुटणेतील जमीनमालकांनी या कामाला विरोध केला आहे. वळण रस्त्यांच्या मध्येच चाळी, इमारती, बंगले बांधण्यात आले आहेत. भोपरमध्ये एका पुढाऱ्याने आराखडय़ातील रस्त्यात प्रशस्त बंगला बांधला असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. रेतीबंदर, ठाकुर्ली परिसरातील बाह्य़वळण रस्त्याची ८२ एकर जमीन ‘सीआरझेड’ने बाधित होत आहे. ‘भूसंपादन करताना शेतकऱ्यांना पालिका हद्दीत शीघ्र गणकाच्या अडीच पट, ग्रामीण भागात चार पट मोबदला द्यावा. टीडीआर दिला तर विकासक शेतकऱ्यांची पिळवणूक ��रतील. वारसांना पालिकेत नोकरी द्यावी, विस्थापितांचे पुनर्वसन करावे’, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 मैदाने विकासकांच्या घशात\n2 मीरा-भाईंदरमध्ये ऑनलाइन प्राणीगणना\n3 वीज ग्राहकांची ५१ कोटींची थकबाकी\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/raciper-l-p37116672", "date_download": "2020-09-24T03:04:41Z", "digest": "sha1:CYUOIFNNIU5DXC65SLCHQT43ZL5KIK3B", "length": 19763, "nlines": 356, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Raciper L in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Raciper L upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n114 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n114 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nसदस्य इस दवा को ₹186.53 में ख़रीदे\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n114 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nसदस्यता आपके बैग में जोड़ दी गयी है\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपली अपलोड केलेली सूचना\nRaciper L खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें पेट में सूजन (गेस्ट्राइटिस) गर्ड (जीईआरडी) बदहजमी (अपच) डायबिटिक गैस्ट्रोपैरीसिस\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Raciper L घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nपेट की गैस सौम्य\nगर्भवती महिलांसाठी Raciper Lचा वापर सुरक्षित आहे काय\nRaciper L चा गर्भवती महिलांवर हानिकारक परिणाम होऊ शकतो. तुम्हाला असा कोणताही अनुभव आला, तर Raciper L बंद करा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Raciper Lचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Raciper L घेतल्यानंतर गंभीर परिणाम जाणवू शकतात. त्यामुळे, सर्वप्रथम डॉक्टरांशी सल्लामसलत केल्याशिवाय हे औषध घेऊ नका, अन्यथा ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.\nRaciper Lचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nRaciper L मूत्रपिंड साठी पूर्णपणे सुरक्षित आहे.\nRaciper Lचा यकृतावरील परिणाम काय आहे\nRaciper L हे यकृत साठी क्वचितच हानिकारक आहे.\nRaciper Lचा हृदयावरील परिणाम काय आहे\nRaciper L हे हृदय साठी हानिकारक नाही आहे.\nRaciper L खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Raciper L घेऊ नये -\nRaciper L हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nRaciper L ची सवय लागणे आढळून आलेले नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nRaciper L तुम्हाला पेंगुळलेले किंवा झोपाळू बनवित नाही. त्यामुळे तुम्ही वाहन किंवा मशिनरी सुरक्षितपणे चालवू शकता.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Raciper L घेतल्याने कोणताही दुष्परिणाम होत नाही.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Raciper L चा मानसिक विकारांवरील वापर परिणामकारक नाही आहे.\nआहार आणि Raciper L दरम्यान अभिक्रिया\nअन्नपदार्थासोबत Raciper L घेणे सुरक्षित असते.\nअल्कोहोल आणि Raciper L दरम्यान अभिक्रिया\nRaciper L बरोबर अल्कोहोल घेण्याने तुमच्या आरोग्यावर तीव्र हानिकारक परिणाम होऊ शकतो.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Raciper L घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Raciper L याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Raciper L च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Raciper L चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Raciper L चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/homemade-cream-get-natural-glow-rose-petals-learn-method-31252", "date_download": "2020-09-24T00:46:34Z", "digest": "sha1:2DZIRTNGZWL5EIRO537URFN2CRY5DXS6", "length": 13850, "nlines": 141, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Homemade cream to get natural glow from rose petals; Learn the method | Yin Buzz", "raw_content": "\nगुलाबाच्या पाकळ्यांपासून नॅचरल ग्लो येण्यासाठी घरच्या घरी करा क्रीम; जाणून घ्या पद्धत\nगुलाबाच्या पाकळ्यांपासून नॅचरल ग्लो येण्यासाठी घरच्या घरी करा क्रीम; जाणून घ्या पद्धत\nप्रत्येक व्यक्तीला नॅचरल ग्लो पाहिजे ही सगळ्याची इच्छा असते. त्यासाठी सगळेच खूप प्रयत्न करत असतात.\nपरंतु त्वचेची देखभाल करण्यासाठी कोणाकडेही पुरेसा वेळ नसतो.\nमुंबई :- प्रत्येक व्यक्तीला नॅचरल ग्लो पाहिजे ही सगळ्याची इच्छा असते. त्यासाठी सगळेच खूप प्रयत्न करत असतात. परंतु त्वचेची देखभाल करण्यासाठी कोणाकडेही पुरेसा वेळ नसतो. ब्युटी पार्लरमधील केमिकलयुक्त ट्रीटमेंट करण्याऐवजी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नैसर्गिक उपचारांची मदत घेऊन पाहा. यामुळे तुमच्या त्वचेला दीर्घकाळासाठी लाभ मिळतील. नैसर्गिक उपचार करण्यासाठी तुम्ही गुलाबाच्या फुलाचाही वापर करू शकता. त्वचा उजळ आणि चमकदार होण्यासाठी गुलाबाचे फुल लाभदायक ठरू शकते.\nया फुलामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे चेहऱ्यावरील लालसर डाग कमी होण्यास मदत मिळते. या घरगुती क्रीमच्या वापरामुळे चेहऱ्यावरील मुरुम, सूज आणि एक्झिमापासून सुटका मिळू शकते. गुलाबाच्या पाकळ्या त्वचेवर क्लींझर प्रमाणे कार्य करतात आणि रोमछिद्रांमध्ये जमा झालेले तेल व दुर्गंध बाहेर काढण्यासही मदत मिळते.\n​गुलाबाच्या फुलातील पोषक घटक\nकोरड्या त्वचेची समस्या असणाऱ्यांसाठी गुलाबाच्या पाकळ्यांची क्रीम फायदेशीर ठरू शकते. गुलाब आपल्या चेहऱ्याला हायड्रेट आणि मॉइश्चराइझ ठेवण्यासाठी मदत करते. गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केलेले फेस पॅक लावल्यास आपला चेहरा प्रसन्न दिसतो. एवढंच नव्हे तर या फुलामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. हे घटक चेहऱ्यावरील जखम, त्याचे व्रण कमी करण्यास मदत करतात.\n​गुलाबाच्या पाकळ्यांपासून क्रीम तयार करण्याची पद्धत\nएक कप गुलाबाच्या पाकळ्या\nएक चमचा कोरफड जेल\nसर्व प्रथम गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुऊन घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची बारीक पेस्ट तयार करा. यानंतर एका वाटीमध्ये ही पेस्ट काढून घ्या. त्यामध्ये कोरफड आणि ग्लिसरीन मिक्स करा. सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्या. यानंतर ही क्रीम एका काचेच्या डबीमध्ये भरून ठेवा. गुलाबाच्या पाकळ्यांपासून तुमची मसाजिंग क्रीम तयार झाली आहे.\n​क्रीमचा कसा करायचा वापर\nया मसाजिंग क्रीमचा तुम्ही सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी वापर करू शकता. चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. यानंतर आपल्या हातावर थोडेसे क्रीम घेऊन चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. क्रीम लावल्यानंतर अंदाजे १० मिनिटांसाठी चेहऱ्याचा हलक्या हाताने मसाज करावा. त्वचा रगडू नये.\n​गुलाबाच्या फुलाचे त्वचेसाठी होणा��े फायदे\nआपल्या त्वचेला अँटी ऑक्सिडेंटचा पुरवठा होणे किती महत्त्वाचे आहे, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. गुलाबाच्या फुलातील अँटी ऑक्सिडेंटमुळे त्वचेच्या पेशी मजबूत होण्यास मदत मिळते. ज्यामुळे आपली त्वचा नैसर्गिक स्वरुपात दुरुस्त होते. त्वचेवर जमा झालेले धूळ, मातीचे कण दूर करण्याचे कार्य अँटी ऑक्सिडेंट करतात. यामुळे आपल्या चेहऱ्याला अँटी एजिंग लाभ देखील मिळतात.\n​​त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो\nगुलाबाचे फुल सर्व प्रकारच्या त्वचेसाठी लाभदायक मानले जाते. विशेषतः कोरड्या त्वचेसाठी हे फुल लाभदायक आहे. यातील गुणधर्म आपली त्वचा मॉइश्चराइझ ठेवते आणि त्वचेवर येणारी खाज देखील कमी करण्याचे कार्य करते.\nअँटी ऑक्सिडेंट व्यतिरिक्त गुलाबाच्या फुलामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चेही गुणधर्म आहेत. हे घटक चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. शिवाय चेहऱ्यावरील डाग कमी होतात आणि कोलेजन देखील वाढते.\n​त्वचेवरील दुर्गंध आणि अतिरिक्त तेल करते कमी\nतेलकट त्वचेची समस्या असल्यास वारंवार चेहरा स्वच्छ करावा लागतो. चेहऱ्यावरील चिकटपणा कमी करण्यासाठी तुम्ही गुलाब पाण्याचा वापर करू शकता. यामुळे चेहऱ्यावर अति प्रमाणात होणाऱ्या तेलाचा स्त्राव नियंत्रणात येण्यास मदत मिळते. यातील घटक त्वचेतील पाण्याची पातळी वाढवतात. अशा पद्धतीने गुलाबाच्या फुलाचा तुम्ही ब्युटी केअर रुटीनमध्ये वापर करू शकता.\nमुंबई mumbai गुलाब rose साहित्य literature कोरफड aloe vera सकाळ ओला\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nWhatsApp च्या नवीन फीचर मध्ये 'हे' आहेत बदल\nनवी दिल्ली :- व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता एक आनंदाची बातमी आहे. इंस्टंट...\nMHT CET ने जाहीर केले सुधारित वेळापत्रक; 'या' तारखेला होणार परीक्षा\nमुंबई : फाईन आर्ट आणि अप्लाइड आर्ट पीजी अभ्यासक्रमासाठी घेतली जाणारी सीईटी यंदा 17...\n'या' महिन्यापासून महाविद्यालय सुरू होणार; सुट्ट्यांना मात्र आता कात्री\nमुंबई :- कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च माहिन्यापासून शाळा आणि...\n\"मम्मी तू शांत बस बरं... इथं परिस्थीती काये\" अस म्हणणाऱ्या चिमुरड्याचा अखेर पबजीचा...\nमुंबई :- \"मम्मी तू शांत बस बरं... इथं परिस्थीती काये\", \"काय केलतं त्या पबजीने\", \"काय केलतं त्या पबजीने\nTHDC इंडिया लिमिटेड कंपनीत ११० पदांसाठी भरती; तरुणांना मिळणार संधी\nमुंबई : THDC इंडिया लिमिटेड कंपनीत विविध ट्रेंडच्या ११० अप्रेंडशिप पदांसाठी जाहिरात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://avibase.bsc-eoc.org/translate.jsp?lang=MR", "date_download": "2020-09-24T02:30:10Z", "digest": "sha1:DGLTVLOAJHBE5RXEDRGCTGSLNGWCFOID", "length": 7432, "nlines": 32, "source_domain": "avibase.bsc-eoc.org", "title": "Avibase - जागतिक पक्षी डेटाबेस", "raw_content": "Avibase - जागतिक पक्षी डेटाबेस\nपक्षी चेकलिस्ट - वर्गीकरण - वितरण - नकाशे - दुवे\nएविबेस घर About Avibase Twitter बर्डिंग वेबकॅम कराराची तुलना करा एविबेस फ्लिकर ग्रुप दिवस संग्रहित पक्षी पीटर चे चेकलिस्ट डेटाबेस एविबेसचे उद्धरण Birdlinks ट्रिप अहवाल\nMyAvibase आपल्याला आपले स्वत: चे जीवनवाहक तयार करण्याची आणि व्यवस्थापित करण्याची परवानगी देतो आणि आपल्या पुढील पक्ष्यांसाठी भ्रमण करण्याच्या योजना आखण्यास उपयुक्त अहवाल तयार करतो.\nmyAvibase होम लिविलिस्ट व्यवस्थापित करा निरिक्षण व्यवस्थापित करा myAvibase अहवाल\nAvibase मधील 20,000 पेक्षा जास्त प्रादेशिक चेकलिस्ट आहेत, ज्यात 175 विविधांपेक्षा अधिक समानार्थी शब्दसमूह समाविष्ट आहेत. प्रत्येक चेकलिस्ट पक्षीसंपादित समुदायाने सामायिक केलेल्या फोटोंसह पाहिली जाऊ शकतात आणि फील्ड वापरासाठी पीडीएफ चेकलिस्ट म्हणून मुद्रित केली जाऊ शकते.\nAvibase शोध कुटुंबांद्वारे ब्राउझ करा Avibase Taxonomic Concepts\nआपण या पृष्ठाच्या विकासास मदत करू शकता अशा काही मार्ग आहेत, जसे की फोटोंसाठी फ़्लिकर गटात प्रवेश करणे किंवा अतिरिक्त भाषांमध्ये साइटचे भाषांतर प्रदान करणे.\nAvibase मध्ये योगदान करा पोष्ट फ्लिकर गट माध्यम आकडेवारी Flickr गट सदस्य माध्यम हवे एक चांगले भाषांतर द्या\nआपले लॉगिन नाव किंवा आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे स्मरणपत्र प्राप्त करण्यासाठी स्मरणपत्र पाठवा क्लिक करा.\nएक चांगले भाषांतर द्या.\nAvibase मध्ये दिल्या गेलेल्या अनेक भाषा उदार हस्ते स्वयंसेवकांनी अनुवादित केल्या होत्या Google स्वयंचलित अनुवाद साधनाचा वापर करून बर्याच भाषा केल्या गेल्या आहेत. आपण Avibase वेबसाइटची गुणवत्ता सुधारण्यात मदत करू इच्छित असल्यास, आपण खाली साधन वापरुन उत्कृष्ट अनुवाद देण्याद्वारे असे करू शकता. साइटवर पोस्ट होण्यापुर्वी सर्व योगदानांचे पुनरावलोकन केले जाईल.\nकृपया आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा, जर मला आपल्या भाषांतराबद्दल (वैकल्पिक) संपर्क साधण्याची आवश्यकता आहे.\nItem यामधून भाषांतर करा मानव भाषांतरे AfrikeeCataleeCzechजर्मनईंग्रजीस्पॅनिशफ़िन्निशफ़्रेंचHungarianइंटरलिंग्वाबहासा इंडोनेशियाIcelandicइटालियनजापानीLatvianडचपोलिषPortuguese (Portugal)रशियनSlovakस्विडिशUkranian यासाठी अनुवाद करा मानव भाषांतरे AfrikeeCataleeCzechजर्मनईंग्रजीस्पॅनिशफ़िन्निशफ़्रेंचHungarianइंटरलिंग्वाबहासा इंडोनेशियाIcelandicइटालियनजापानीLatvianडचपोलिषPortuguese (Portugal)रशियनSlovakस्विडिशUkranian Google अनुवाद आम्हारिकअरबीआझरबैजानीबेलारूसीBugareeबंगालीBosnianCebuanoCorsicanवेल्शडॅनिशग्रीकएस्परॅंटोEstonianबॅस्कफ़ार्सीFilipinoFrisianIrishGaliceeगुजराथीHausaHaitian Creole FrenchHawaiianहिब्रूहिन्दीHmongCroatianअर्मेनियनIgboजावानीज़जॉर्जियनKazakhCambodian (Khmer)कन्नडकोरीयनKurduKurgizवैज्ञानिकLuxembourgishLaothianLithuanianMalagasyMaoriMacedonianमल्याळमMongolian bhashaमराठीMalaya BhashaMalteseBurmesenepaaLeeनॉर्वेजियनNyanjaपंजाबीPashtoRomanianScotsसिंधीSinhaleseSlovenianSamoanShonaSomali bhashaअल्बेनियनSerbianSesotho- Bantu bhashaSudaniस्वाहिलीतमिळतेलुगूTajikथाईTurkeeउर्दूउज़्बेकVietnameseXhosaYiddiYorubaचीनीZulu\nAvibase भेट दिली गेली आहे 308,336,480 24 जून 2003 पासून वेळा. © Denis Lepage | गोपनीयता धोरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/farmer/", "date_download": "2020-09-24T00:57:22Z", "digest": "sha1:SBOB6D6DH7PUBO7PCZB6VGHBJX72NTZH", "length": 3528, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "farmer Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n…म्हणून शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी जाहीर करता येत नाही\nसेवा सोसायटी शेतकऱ्यांची कामधेनू\nबळीराजाच्या उत्पन्नावर पावसाचे “पाणी’\nया शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेना, व्हायरल फोटोतील शेतकरी नेमका आहे तरी कुठला\nपुणे जिल्ह्याच्या ‘या’ भागात ढगफुटी सदृश्य पाऊस\nकोरोनामुळे शेवगावातील पोळ्याची १०८ वर्षाची परंपरा खंडित\nजाणून घ्या… मंत्रिमंडळच्या बैठकीतील मह्त्वाचे निर्णय\nशेतकऱ्यांवर हल्ला हाच भाजपाचा खरा चेहरा – प्रियांका गांधी\nशेतकरी दाम्पत्याला पोलिसांची मारहाण; कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न\nजीवनगाणे : आनंदी मन\nनोंद : मार्ग खडतर; मात्र आशा जिवंत\nचौफेर : जड झाले “ओझे’\nपुण्यातील कोरोनाबाधित पोलिसांशी आयुुक्तांनी साधला संवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/varun-dhawan-teaches-wwe-wrestler-charlotte-flair-dance/", "date_download": "2020-09-24T02:42:49Z", "digest": "sha1:AGGLGHSIIW2QPIASSCWO7A3CMSSEJ5RO", "length": 4884, "nlines": 82, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वरुण धवनने WWE रेसलर शैरलेट फ्लेयरला शिकविला डान्स", "raw_content": "\nवरुण धवनने WWE रेसलर शैरलेट फ्लेयरला शिकविला डान्स\nबॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता वरुण धवन हा आपल्या अभिनय आणि कॉमिक टायमिंगसह परफेक्‍ट डान्सिंगसाठीही ओळखला जातो. वरुणला नुकतेच डब्ल्यूडब्ल्यूई रेसलर शैरलेट फ्लेयरसोबत पाहण्यात आले होते आणि त्यांचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे, ज्यात तो शैरलेटला डान्स शिकविताना दिसत आहे.\nहा व्हिडिओ शेअर करत शैरलेट फ्लेयरने लिहिले की, हा काही सालसाचा लेसन नाही, तर बॉलिवुडमधील डान्स मूव्स शिकत आहे… मला बॉलिवुडमध्ये काम करण्यासाठी मदत केल्याबद्‌दल थॅंक्‍यू वरुण धवन’ या ट्‌वीटला उत्तर देत वरुण धवन म्हणाला, “तुला भेटून मला खूप आनंद झाला, शैरलेट. तु खरोखरची क्‍वीन आहे. शैरलेट पहिल्यांदाच स्ट्रीट डान्सरसाठी एका गाण्यावर डान्स करत आहे.’\nदरम्यान, वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास वरुण धवन आपल्या आगामी “कुली नंबर 1′ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात त्याच्यासोबत सारा अली खान झळकणार आहे. याशिवाय तो रेमो डिसूझाच्या “स्ट्रीट डान्सर 3डी’मध्ये श्रद्धा कपूरसोबत काम करत आहे, जो पुढील वर्षी जानेवारीत प्रदर्शित होणार आहे.\nजीवनगाणे : आनंदी मन\nनोंद : मार्ग खडतर; मात्र आशा जिवंत\nचौफेर : जड झाले “ओझे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/50497", "date_download": "2020-09-24T01:38:21Z", "digest": "sha1:7F4WBXWZMYLQAFM6MRDXZ7FYM6TP42JG", "length": 4217, "nlines": 97, "source_domain": "www.maayboli.com", "title": "थुळु थुळु पापा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /थुळु थुळु पापा\nचला चला चला आंबो करायाला\nथुळु थुळु पापा बाळ खुदकला\nथपा थपा थपा पापा खेळायाला\nफुगे छोटे मोठे चला धरायाला\nउन उन पापा कसा आवडला\nखेळतच र्‍हावे वाटे माझ्या बाळा\nभुडुश्शा आवडे माझ्या सोनुल्याला\nपण नको वाटे डोके ओले त्याला\nपापण्या या हळू मिटू का लागल्या\nचला गुडुप्गाई आता करायाला ...\nहे गुणगुणतांना झुकझुकगाडीत बसल्यासारखं वाटतंय.. एक्कदम मस्त गाणं..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/coronavirus-the-centre-eased-norms-to-offer-50-percent-of-salary-for-three-months-as-unemployment-allowance-sgy-87-2251687/", "date_download": "2020-09-24T02:31:04Z", "digest": "sha1:JD64SF5NHSZKXJWZD4STZ3TAUP6YSAUL", "length": 14596, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Coronavirus The Centre eased norms to offer 50 percent of salary for three months as unemployment allowance sgy 87 | नोकरी गेलेल्या बेरोजगारांसाठी मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, तीन महिन्यांपर्यंत मिळणार अर्धा पगार | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nनोकरी गमावलेल्यांना ९० दिवसांचा अर्धा पगार मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय\nनोकरी गमावलेल्यांना ९० दिवसांचा अर्धा पगार मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय\nही सुविधा फक्त कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे सदस्यांनाच मिळणार\nनोकरी गेलेल्या हजारो कामगारांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. कामगारांना मिळणाऱ्या बेरोजगार भत्त्यासाठी केंद्राकडून नियम शिथील करण्यात आले आहेत. करोना काळात नोकरी गेलेल्यांसाठी बेरोजगार भत्ता म्हणून तीन महिन्यांचा ५० टक्के पगार दिला जाणार आहे. पण ही सुविधा फक्त कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे सदस्य असणाऱ्या कामगारांनाच मिळणार आहे. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.\nकरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने हजारो कामगारांनी नोकऱ्या गमावल्या असून अर्थव्यवस्थेलाही याचा फटका बसला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे औद्योगिक कामगारांना दिलासा मिळणार आहे. करोना संकटाचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या कामगारांना आर्थिक मदत केली जावी अशी मागणी वारंवार होत होती. दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि नीती आयोगाने नियम शिथील करण्याची मागणी केली होती.\nलॉकडाउन जाहीर झाल्यापासून म्हणजेच २४ मार्च ते ३१ डिसेंबपर्यंतच्या कालावधीत कर्मचारी तीन महिन्यांच्या (९० दिवस) ५० टक्के पगारावर दावा करण्यास पात्र असणार आहेत. मात्र यासाठी ते किमान दोन वर्षांसाठी (१ एप्रिल ते ३१ मार्च) कर्मचारी राज्य विमा योजनेशी जोडलेले असणं अनिवार्य आहे. याशिवाय १ ऑक्टोबर २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत किमान ७८ दिवस काम केल्यानंतर पगारातील योगदान कर्मचा���ी राज्य विमा योजनेत जमा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.\nतीन महिन्यांच्या ५० टक्के पगारावर कर्मचारी दावा करु शकतात. आधी ही मर्यादा २५ टक्के होती. याशिवाय अजून एका नियमात बदल करण्यात आला आहे. आधी बेरोजगार झाल्यानंतर ९० दिवसांनंतर याचा फायदा घेतला जाऊ शकत होता. पण आता ही मर्यादा कमी करत ३० दिवसांवर आली आहे. कामगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी ही माहिती दिली आहे. राज्य विमा महामंडळाचे तसंच भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य असणाऱ्या व्ही राधाकृष्णन यांनी सरकारच्या या निर्णयामुळे ३० ते ३५ लाख कामगारांना फायदा मिळणार असून नोकरी गेलेल्यांना दिलासा मिळेल असं म्हटलं आहे.\nजे कामगार एका मर्यादेपर्यंतच कमाई करु शकतात त्यांच्यासाठी कर्मचारी राज्य विमा योजना उपलब्ध आहे. ज्या फॅक्टरीमध्ये १० पेक्षा जास्त कामगार असतात तिथे ही योजना लागू होत नाही. तसंच पगार २१ हजारांपर्यंत असेल तरच योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेत देशातील ३.५ करोड कुटुंब सहभागी आहेत. यामुळे जवळपास १३.५ कोटी लोकांना रोख रक्कम आणि वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळतो.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nराज्यात दिवसभरात ४७९ करोनाबळी\nकरोनावरील लस विकसित करण्याच्या अंतिम टप्प्यात अमेरिकन कंपनी; ट्रम्प यांचा दावा\nCoronavirus : रुग्णांची फरपट\nवुहानमधील प्रयोगशाळेतूनच करोनाचा प्रसार\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाह��र फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 “लवकरच AAI म्हणजे ‘एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया’ऐवजी ‘अदानी एअरपोर्ट्स ऑफ इंडिया’ म्हणून ओळखलं जाईल”\n2 जम्मू काश्मीर: स्थानिक तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होत असल्याने वाढली गृहमंत्रालयाची चिंता\n3 भारताचा नवा उच्चांक, एका दिवसात नऊ लाखांहून अधिक करोना चाचण्या\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/elections-news/loksabha-election-2019-big-statement-of-dr-amol-khole-about-shivsena-1883877/", "date_download": "2020-09-24T01:39:54Z", "digest": "sha1:XMOP7USBK6JIEY3JLNUNCNHGMCRKNVYA", "length": 13653, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksabha Election 2019 :big statement of dr amol khole about shivsena | … म्हणून मी शिवसेना सोडली- अमोल कोल्हे | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\n… म्हणून मी शिवसेना सोडली- अमोल कोल्हे\n… म्हणून मी शिवसेना सोडली- अमोल कोल्हे\nछत्रपतींचा मावळा म्हणून निवडणूकिला सामोरे जात आहे\nशिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचे घड्याळ हातात का घेतले याचा खुलासा खुद्द डॉ.अमोल कोल्हे यांनी शनिवारी केला आहे. ते म्हणाले की, शिवसेनेने मला उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढणार का असा प्रश्न केला होता. पण, त्याच क्षणी त्यांना उत्तर देत मी छत्रपतींच्या गादीशी बेईमानी करणार नसल्याचे सांगत शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. असा खुलासा अमोल कोल्हे यांनी केला. डॉ. अमोल कोल्हे खेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगता सभेत बोलत होते. यावेळी अजित पवार यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते.\nशिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आज प्रचाराचा अखेरचा दिवस. राजगुरूनगर-खेड येथे डॉ. कोल्हेंच्या प्रचाराची आज (शनिवार) सांगता झाली. या सभेत बोलताना डॉ. कोल्हे यांनी शिवसेना का सोडली याचा खुलासा केल्यानंतर खळबळ उडाली. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यावर आत्‍तापर्यंत मौन धारण करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी आज खुलासा केला. सोशल मीडियावर सतत व्हायरल होणाऱ्या फोटोबाबतही कोल्हे म्हणाले, अभिनेता कशाला हवा अशी विचारणा होते. पण सातार्‍यातुन निवडणूक लढवणार का हे शिवसेनेकडून विचारण्यात आले होते. उदयनराजेंच्या विरूध्द निवडणूक लढविण्यास सांगितल्यानेच आपण शिवसेना सोडली.\nसांगता सभेत बोलतान अजित पवार यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले की, देवेंद्र बाबा इथं येऊन बघ किती शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली. नुसतं पोपट वाणी बोलू नका. मुख्यमंत्री झाल्यापासून ते जॅकेट घालू लागलेत. त्यांनी ते घालावं पण शेतकऱ्यांची फसवणूक का केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसली. त्यांच्या मालाला हमीभाव मिळाला नाही. विजेचे दर वाढवले. गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले. सांगा, गेल्या ५ वर्षात माझ्या पुणे जिल्ह्यात कोणती नवी इंडस्ट्री आली मागच्या वेळेस फसलात, यंदा फसू नका मागच्या वेळेस फसलात, यंदा फसू नका आपली नाणी खणखणीत दिली आहेत. ती खणखणीत वाजलीच पाहिजेत\nडॉ अमोल कोल्हे यांना निवडून दिल तर दोन-दोन काम होणार. एकतर तुम्ही त्यांच्याकडे प्रश्न घेऊन आला तर ते पण सुटणार आणि काही दुखत असलं की लगेच इंजेक्शन, इलाज. त्यांना लगेच आठवण करून द्यायचं घड्याळ्याचं बटन दाबलं होतं. असे अजित पावर म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटॅग लोकसभा निवडणूक २०१९\nModi 2.0: राष्ट्रपती भवनात आज रोगनजोश, बिर्यानी आणि टिक्का\nरामदास आठवलेंना पंतप्रधान कार्यालयातून फोन, केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याचे अधिकृत निमंत्रण\nमोदींच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अपमान \nदुसऱ्यांदा मंत्रिपदामुळे गडकरींकडून अपेक्षा वाढल्या\nशिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकज��गर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 नवी मुंबईत मतदारांना पैसे वाटणाऱ्या दोघांना अटक\n2 ‘जेट’च्या कर्मचाऱ्याची नालासोपाऱ्यात आत्महत्या\n3 अजान सुरू होताच राहुल गांधींनी भाषण थांबवले\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/income-tax-department-comissioner-get-arrested-for-taking-bribe-five-years-jail-31804/", "date_download": "2020-09-24T02:29:48Z", "digest": "sha1:FSKX7AURMOEIMAV7IBR5HTZTBCXFIU4C", "length": 11112, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्राप्तिकर खात्याच्या सहाय्यक आयुक्तास लाचप्रकरणी पाच वर्षांची सक्तमजुरी | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nप्राप्तिकर खात्याच्या सहाय्यक आयुक्तास लाचप्रकरणी पाच वर्षांची सक्तमजुरी\nप्राप्तिकर खात्याच्या सहाय्यक आयुक्तास लाचप्रकरणी पाच वर्षांची सक्तमजुरी\nकरदात्याकडून लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी प्राप्तिकर खात्याच्या माजी सहाय्यक आयुक्ताला दोषी ठरवत केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने सोमवारी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.\nकरदात्याकडून लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी प्राप्तिकर खात्याच्या माजी सहाय्यक आयुक्ताला दोषी ठरवत केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने सोमवारी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.\nराजीव कुमार असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. मार्च १९९८ मध्ये त्याने तक्रारदार करदात्याकडून २५ हजार रुपयांची लाच मागितली होती, असा आरोप सीबीआयने त्याच्यावर ठेवला होता. १९९५-९६ या आर्थिक वर्षांच्या क��� दाव्याबाबतच्या तडजोडीचा प्रस्ताव कुमार याने तक्रारदारासमोर ठेवला होता. तडजोड म्हणून त्याने तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. परंतु तक्रारदाराने त्याच्याविरुद्ध सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.\nया तक्रारीनंतर सापळा रचून सीबीआयने कुमार याला लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली होती. कुमार याच्यावर सीबीआयने २००० मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल केले होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसोशल मीडियावर ‘श्रीमंती’ दाखवताय\nनवउद्यमींसाठी सात वर्षे करसूट देणार\nक्रिकेटच्या मैदानातच नव्हे, तर ‘येथे’ही धोनीच अव्वल…\nप्रेयसीसाठी इन्कम टॅक्स अधिकाऱ्याने पत्नीची हत्या करुन घरातच पुरला मृतदेह\nकर समाधान : गुंतवणूक आणि कर नियोजन\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 पोलिसांसमोर तरूणीने कबूल केले स्वत:च्या अपहरणाचे नाटय़\n2 वीटभट्टीवरील मुलांच्या शिक्षणासाठी अनोखे आंदोलन\n3 मनवासेचा आरटीओवर मोर्चा\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/02/amruta-fadanvis-new-song.html", "date_download": "2020-09-24T02:34:40Z", "digest": "sha1:ZI3YXITRNFLMBTU3BXTYDWE6OZ7FNYAS", "length": 9600, "nlines": 97, "source_domain": "www.esuper9.com", "title": "'���्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने अमृता फडणवीसांचं नवं गाणं....आय लव्ह यू! - esuper9", "raw_content": "\nHome > राजकारण > 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने अमृता फडणवीसांचं नवं गाणं....आय लव्ह यू\n'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने अमृता फडणवीसांचं नवं गाणं....आय लव्ह यू\nमाजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचं आणखी एक गाणं समोर आलं आहे. व्हेंलटाईन डेच्या निमित्ताने या इंग्रजी गाण्याचा व्हिडिओ खुद्ध अमृता फडणवीस यांनी हे आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. परंतु, या गाण्यावरून अमृता फडणवीस यांना ट्रोलकऱ्यांचा सामना करावा लागला आहे.\nअमृता फडणवीस यांनी व्हेंलटाईन डेच्या निमित्ताने हे गाण रेकॉर्ड केलं होतं. लोकप्रिय इंग्रजी गायक lionel richie याने हे गायलेलं आहे. हेच गाणं अमृता फडणवीस यांनी आपल्या आवाजात गाऊन व्हेंलटाईन डेसाठी रिलीज केलं आहे.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. ��र पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/51389", "date_download": "2020-09-24T02:43:35Z", "digest": "sha1:HZZBMJO3ET5DZZ5T67ZCBE4H6Q4DDGO3", "length": 68643, "nlines": 319, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संपूर्ण जगाची सफ़र अवघ्या ५,०००/- रुपयात | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संपूर्ण जगाची सफ़र अवघ्या ५,०००/- रुपयात\nसंपूर्ण जगाची सफ़र अवघ्या ५,०००/- रुपयात\nआज सर्वत्र चिंतामणी प्रदर्शित होत आहे. एक जाहिरात तुमचं आयुष्य बदलू शकते का हे वाक्य या चित्रपटाच्या प्रसिद्धीत ठळकपणे समोर येत आहे. चित्रपटात नेमकं काय आहे हे मला ठाऊक नाही, पण या वाक्यावरून सुमारे तीन दशकांपूर्वी आकाशवाणी पुणे केन्द्रावर रात्री ऐकलेले एक नाटक आठवले. ह्या नाटकाचे कथासूत्र मला लक्षात होते पण नाटक जसेच्या तसे पुन्हा कधीच कुठेही पाहायला / वाचायला / ऐकायला मिळाले नाही. माझ्या आठवणीत असले���्या कथासूत्रानुसार मी पुर्वीच यावर एक स्वैर रुपांतरीत कथा लिहीली आहे. अर्थातच मूळ नाटकाचे लेखक कोण हे मला ठाऊक नाही, पण ते जे कुणी असतील त्यांच्याविषयी कृतज्ञतात व्यक्त करून ही कथा इथे मांडत आहे.\nही कथा साधारण १९८५ सालची. कथानायक माधव आणि नायिका रमा त्या काळाप्रमाणे चाळीतल्या दोन खोल्यात राहणारे तसे मध्यमवर्गीय सुखी जोडपे. रमा भविष्याविषयी काहीशी जागरूक तर माधव वर्तमानात रमणारा बराचसा बेफ़िकीर वृत्तीचा. विज्ञान कथा वाचन आणि भटकंती हे माधवचे छंद, तर असल्या छंदात पैसे उडवण्यापेक्षा बचत करून घर, जमीन-जुमला अशी स्थावर मालमत्ता वाढवायची असे रमाचे व्यवहारी विचार. असे असले तरी त्यांचे निदान अजून तरी खटके उडत नव्हते कारण त्यांच्या लग्नाला आता कुठे जेमतेम वर्षं पूर्ण होत आले होते.\nअशात एक दिवस माधवला त्यांच्या कारखान्यात वेतनवाढ होत असल्याची बातमी कळली. ही वेतनवाढ १ वर्षं अगोदर च्या तारखे पासून लागू होणार असल्याने सर्व कर्मचा-यांना वर्षभराच्या वेतनातील फ़रकापोटी रूपये १५,०००/- एवढी संचित रक्कम एकदम मिळणार होती. माधवने ही आनंदाची बातमी रमाला सांगितली आणि तेव्हा तीही हरखून गेली. पण लगेच भानावर येत तिने माधवला सूचवले की ही रक्कम एखाद्या चांगल्या दीर्घकालीन बचत योजनेत गुंतवावी जेणेकरून त्यांना भावी आयुष्यात आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.\nमाधव काही बोलला नाही पण त्याच्या मनात वेगळेच विचार घोळत होते. बरेच दिवसांपासून (खरे म्हणजे लग्न झाल्यापासूनच) कुठे मनसोक्त भटकायला जमले नाही याची त्याला फ़ारच खंत वाटत होती. नाही म्हणायला वेगवेगळ्या देशांची वर्णने असलेल्या चिकार विज्ञान कथा त्याने या काळात वाचल्या होत्या. डोळ्यांसमोर हुबेहूब वास्तव उभे करणा-या त्या सर्जनशील लेखकांच्या सशक्त लेखणीने त्याला जणू त्या परक्या भूमीवर फ़िरून आल्याचे समाधान मिळाले होते. पण हे म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे होते, आणि आता या अचानक मिळणा-या रकमेचा उपयोग करून कुठेतरी दूर फ़िरायला जायचा त्याचा विचार होता.\n१५ एप्रिल रोजी ही रक्कम त्याच्या हातात पडणार होती. १४ च्या संध्याकाळी तो असाच निवांत वर्तमानपत्र वाचत पडला होता. आतल्या खोलीत रमा स्वयंपाक करीत होती. सोबत तिची बडबड चालूच होती - कुठे गुंतवणूक करावी याविषयी. इतक्यात माधवचे ल��्ष एका जाहिरातीने वेधून घेतले.\nसंपूर्ण जगाची सफ़र अवघ्या ५,०००/- रुपयात\nआम्ही तुम्हाला सा-या जगाची सफ़र दोन महिन्यात घडवू आणि तीही प्रतिव्यक्ती केवळ रूपये ५,०००/- या अशक्य वाटणा-य़ा दरात त्वरा करा ही सुवर्णसंधी फ़क्त मर्यादित कालावधीकरीता. संपर्क - डॊ. सेन, एस.टी. स्टैंड समोर, शिवाजीनगर, पुणे - ४११ ००५.\nही जाहिरात वाचताच माधव आनंदाने वेडा झाला. काही झाले तरी ही संधी सोडायची नाही हे त्याने ठरवले. रमाला लगेच त्याने सांगितले की दोघांच्या प्रवासासाठी १०,०००/- रुपये आणि उरलेल्या ५,०००/- रुपयांत तिथे खरेदी करून दुस-या दिवशी मिळणारे हे पंधरा हजार रुपये सत्कारणी लावायचे. त्याचे हे बोलणे ऐकून रमाला धक्काच बसला. दोन महिने कारखान्यात रजा मिळणार नाही. म्हणजे पगार बुडणार. आपल्या पतीला भविष्याची काहीच चिंता नसून तो इतका अव्यवहारी विचार करू शकतो याचे तिला आश्चर्य वाटले आणि त्याच वेळी अतिशय संताप ही आला. त्यानंतर त्यांच्यात थोडी कूरबूर झाली. मग त्याचे रूपांतर वादात, आणि सरतेशेवटी हा वाद विकोपाला जाऊन त्याचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले. परिणामी रात्री ११:३० वाजता उपाशी पोटी माधव बाल्कनीत आणि रमा एकटीच आत पलंगावर असे दोघेही झोपी गेले. झोपी गेले म्हणजे फ़क्त अंथरूणावर पडले, कारण लग्नानंतर झालेले असे हे दोघांचे पहिलेच मोठे भांडण होते. त्यामूळे अंथरूणावर पडल्या पडल्या दोघांच्या डोक्यात विचार चालुच होते.\n आज आपण काय काय ठरवले होते आणि काय घडले. खरे तर त्या दोघांच्या राजा-राणीच्या संसारात तिस-याची चाहूल लागल्याचे तिला त्या दिवशी सकाळीच जाणवले होते, परंतू माधवला हे दुस-या दिवशी त्याची फ़रकाची रक्कम मिळाल्यावरच सांगायचे म्हणजे त्याला दुधात साखर पडल्याचा आनंद होईल असे तिने ठरवले होते. आणि आता तर त्या दोघांनी एकमेकांशी अघोषित अबोलाच धरला होता.\nइकडे माधवलाही बाल्कनीत झोप येत नव्हती. त्याला राहून राहून सारखे वाटत होते की ५,०००/- रुपयात संपूर्ण जगप्रवास करायला मिळणार हे कळून रमाला काहीच आनंद कसा झाला नाही. त्याने स्वत: हिशेब केला तरी त्याला असे जाणवले की अगदी आपण विमानाने न फ़िरता बोटीने फ़िरलो तरी सुद्धा इतक्या कमी खर्चात जगप्रवास शक्य नाही तेव्हा हे लोक नक्कीच काहीतरी वेगळे तंत्रज्ञान वापरणार अशी त्याला खात्री वाटू लागली. अर्थात ते काहीही असो दुस-या दिवश�� रक्कम हाती पडताच या संधीचा लाभ घेण्याचे त्याने ठरवले.\nरात्री उशिरा केव्हा तरी दोघांचाही डोळा लागला. सकाळी रमाला जरा उशिरानेच जाग आली. आदल्या रात्री झोप नीट न झाल्यामूळे तिचे डोके दुखत होते. तरी ती कशीबशी उठली, आणि बघते तो काय - माधव घरात नव्हताच. तो बहुधा कालच्या भांडणामूळेच आपल्याला न उठवता निघून गेला असे रमाला वाटले. त्यानंतर ती पुन्हा आदल्या दिवशीचा प्रसंग तपशीलाने आठवू लागली. आपले काही चूकले असे तिला अजिबात वाटत नव्हते. परंतू आता माधवला कसे समजवायचे हे तिला कळेचना.\nशेवटी बराच विचार केल्यावर तिला असे जाणवले की आपण माधवला बाळाच्या आगमनाची बातमी सांगितली की तो जगप्रवासाचा नाद नक्की सोडून देईल आणि सारे काही सूरळीत होईल. ह्या विचारासरशी तिची डोकेदुखी कुठल्याकुठे पळून गेली आणि ती उत्साहाने कामाला लागली.\nसकाळची सारी कामे आटोपून, जेवण वगैरे झाल्यावर दुपारची तिने मस्तपैकी ताणून दिली. मग सावकाश थेट पाच वाजताच ती उठली. आदल्या रात्रीच्या झोपेचा Backlog दुपारी भरून काढल्यामूळे ती fresh दिसत होती. मग ठेवणीतली एक ब-यापैकी साडी नेसून तिने आपल्या मनासारखा हलकासा मेक्अप केला. आज बहुधा बाहेरच जेवण्याचा योग येईल असा विचार तिने केला त्यामूळे स्वयंपाकाचीही गरज भासली नाही. निवांतपणे फ़क्त माधवची वाट पाहात ती थांबली. कालचा राग ओसरला नसेल तर कदाचित माधव थोडासा उशिराच येईल हे ती गृहीत धरूनच होती, पण तरी आता आपण त्याचा राग घालवू शकू अशी तिला खात्री पटल्यामूळे ती निर्धास्त होती.\nकारखान्यातून नेहमी पाच वाजेपर्यंत येणारा माधव रात्रीचे नऊ वाजले तरी आला नाही तशी तिला काळजी वाटू लागली. इतक्यात खाली टैक्सी थांबल्याचा आवाज आला म्हणून तिने सहज नजर टाकली तर तिच्यातून माधवच बाहेर पडताना तिला दिसला. विशेष म्हणजे त्याच्या हातात मोठी प्रवासी बैग होती. म्हणजे परदेशप्रवासाचे खूळ अजून याच्या डोक्यातून गेले नाही तर असा विचार तिने केला.\nमाधव आत आला तोच मोठ्या खुशीत, गाणी गुणगुणत. तो चांगल्या मूडमध्ये आहे हे पाहून रमालाही समाधान वाटले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रवासाला निघण्याच्या गोष्टी करण्याऐवजी तो आपण आताच सा-या जगाची सफ़र करून आलो आहे असे तो सांगू लागला. सुरूवातीला रमाला वाटले की आपण त्याच्या परदेशप्रवासाला विरोध केला त्यामूळेच त्याने ही चेष्टा चालविली आहे आणि तिने त्याचे बोलणे फ़ारसे गांभीर्याने घेतले नाही.\nपण जसजसा माधव एकेका देशाचे विस्ताराने वर्णन करून सांगू लागला तसतसे रमाचे आश्चर्य वाढत गेले. अखंड पंधरा मिनीटे त्याची बडबड ऐकल्यावर तर एका क्षणी तिला असेही वाटून गेले की हा खरंच आताच दोन महिने जगप्रवास करून आलाय. पण दुस-याच क्षणी तिने स्वत:ला सावरले. हे सारे कुठेतरी थांबवायला हवे होते.\nती माधवला म्हणाली,\"दमला असशील. भूकही लागली असेल ना चल आज आपण बाहेरच कुठेतरी जेवायला जाऊया.\"\n अगं आताच तर मी बोटीतून मुंबईला उतरलो आणि तिथून टैक्सीने इथपर्यंत आलो. मला आंघोळ करायला हवीय. पाणी गरम कर माझ्यासाठी. शिवाय गेले दोन महिने बाहेरचेच जेवण जेवतोय. आज आपण घरीच जेवुयात.\" मग तिच्याकडे नीट लक्ष देत तो पुढे म्हणाला,\"हे दोन महिने चांगलेच मानवलेले दिसतायत तुला. मी गेलो त्या दिवसापेक्षा आता बरीच जाड झालेली दिसतेयस.\"\nहे ऐकून रमा एकदम उसळत म्हणाली,\"माधव आता चेष्टा पुरे मला माहितीय काल मी तुझ्या जगप्रवासाच्या योजनेला हरकत घेतली म्हणून तू रागावला आहेस. पण मी असं का केलं हे ऐकून तर घेशील मला माहितीय काल मी तुझ्या जगप्रवासाच्या योजनेला हरकत घेतली म्हणून तू रागावला आहेस. पण मी असं का केलं हे ऐकून तर घेशील\n\" तिला मध्येच थांबवत माधव म्हणाला,\"मी कशाला रागवेन उलट मी तर दोन महिने मनाप्रमाणे भटकून आल्यामूळे एकदम खूश आहे. मला तर वाटतंय, तूच थोडीशी नाराज असशील कारण मी तुझ्यासाठी काहीच घेऊन येऊ शकलो नाही.\"\nआता रमाच्या सहनशीलतेचा अंत झाला होता. ती चिडून म्हणाली,\"माधव आतातरी भानावर ये आणि मी काय म्हणतेय ते नीट लक्ष देऊन ऐक. गेले दोन महिने तू भारतातच होतास. रोज सकाळी ठरल्या वेळी कारखान्यात जात होतास आणि ठरलेल्या वेळी घरी येत होतास. काल रात्री आपले याच जगप्रवासाच्या विषयावरून भांडण झाले. तूझ्या या योजनेला मी विरोध केला म्हणून तू चिडलास. बाहेर बाल्कनीत झोपलास आणि मला न उठवता सकाळीच कारखान्यात निघून गेलास तो थेट आताच घरी आलास. कळलं\n\"आणि हा विरोध तरी तू का केलास म्हणायचा\" तिचे बोलणे शांतपणे ऐकत परंतू चेह-यावर कमालीचा अविश्वास दर्शवित माधवने विचारले.\nत्याच्या हा प्रश्नावर रमा एकदम गंभीर झाली आणि अगदी मऊ आवाजात म्हणाली,\"अरे आता हा काही आपल्या दोघांचाच संसार राहिलेला नाहीय. आपल्या संसारात आता तिसरं माणूस येणार आह���. आपल्या खर्चाला आपण यापुढे आवर घालायला नको आता हा काही आपल्या दोघांचाच संसार राहिलेला नाहीय. आपल्या संसारात आता तिसरं माणूस येणार आहे. आपल्या खर्चाला आपण यापुढे आवर घालायला नको बरं चल आता सगळं विसरून जा आणि ही आनंदाची बातमी ऐकल्यावर आता तरी मला बाहेर जेवायला घेऊन चल\"\nहे ऐकून माधव कमालीचा संतापला,\"रमा मी गेले दोन महिने वेगवेगळ्या देशात हिंडत होतो. तेव्हा हे मूल माझे नाहीच. तू माझी घोर फ़सवणूक केली आहेस आणि वर आता ते लपवण्यासाठी मी इथेच होतो असे सांगतेस\"\nत्याच्या या बोलण्याने रमा अतिशय दुखावली गेली कारण माधवने सरळ सरळ तिच्या चारित्र्यावरच बोट ठेवले होते. पण मग तिला जाणवले की माधवने आपल्या होणा-या मुलाचे पितृत्व नाकारण्याचे काहीच कारण नाही. त्या दोघांचे रीतसर आणि तेही त्यांच्या आईवडिलांनी ठरवून लग्न झाले होते. शिवाय माधव जरी काहीही सांगत असला तरी गेले दोन महिने तो इथेच असल्याचे अनेक साक्षीदार (उदाहरणार्थ - शेजारी, मित्रमंडळी, नातेवाईक, इत्यादी) आणि पुरावे (उदाहरणार्थ - त्याची कारखान्यातील हजेरी आणि त्याप्रमाणे मिळालेला पगार इत्यादी) ती सादर करू शकत होती.\nपण मग माधव असे का करतोय हे जाणून घेणेही गरजेचे होते. जरावेळ शांतपणे विचार करीत तिने माधवला विचारले,\"तू दोन महिने इथे नव्हतास याविषयी काही पुरावा सादर करू शकशील काय\nताबडतोब माधवने दोन महिन्यांपूर्वी तो मुंबई येथून लंडनला जाणा-या विमानात बसल्यापासून ते थेट आता बोटीतून पुन्हा मुंबईला उतरेपर्यंतचा सारा प्रवास तपशीलाने कथन केला. रमाने त्याचे सारे बोलणे शांतपणे ऐकून घेतले आणि तो कुठेही खोटे बोलतोय असे तिला वाटले नाही. तरीही गडबडून न जाता तिने माधवला त्याच्या हातातील मोठी प्रवासी बैग उघडण्यास सांगितले.\nमाधवने तसे केले असता त्याला मोठा धक्काच बसला कारण त्यात फ़क्त आदल्या दिवशीचे वर्तमानपत्र आणि माधवने सकाळी कारखान्यात जाताना नेलेली डब्याची छोटी पिशवी होती. ते पाहताच रमा अतिशय खुश झाली आणि तिने माधववर प्रश्नांची सरबत्ती चालू केली.\n\"तर तू दोन महिने या एकाच पोशाखात जगभर हिंडत होतास वाटतं कारण आत तर काहीच कपडे दिसत नाहीत. बरं आपण असे समजू की तुझे सर्व कपडे चोरीला गेले असतील. मग माझा पुढचा पुढचा प्रश्न - तुला हे कालच्या तारखेचे पुण्यातील वर्तमानपत्र बोटीवर विकत मिळाले काय़ कार��� आत तर काहीच कपडे दिसत नाहीत. बरं आपण असे समजू की तुझे सर्व कपडे चोरीला गेले असतील. मग माझा पुढचा पुढचा प्रश्न - तुला हे कालच्या तारखेचे पुण्यातील वर्तमानपत्र बोटीवर विकत मिळाले काय़ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही तुझी डब्याची पिशवी जगप्रवासात बरोबर कशासाठी नेलीस आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही तुझी डब्याची पिशवी जगप्रवासात बरोबर कशासाठी नेलीस\nआता चकित व्हायची पाळी माधवची होती. रमाच्या एकाही प्रश्नाला तो समाधान कारक उत्तर देऊ शकत नसल्याने मटकन खालीच बसला आणि त्याने कपाळाला हात लावला.\nआता माधव काहीच उत्तरे देऊ शकणार नाही याची खात्री पटल्यावर रमानेच सारी सूत्रे आपल्या हाती घेतली. प्रथम तिने ते आदल्या दिवशीचे वर्तमानपत्र उघडून पाहिले तर त्यात ती जगाच्या सफ़रीची जाहिरात होती आणि तिच्याभोवती स्केचपेनने वर्तूळ आखलेले होते. त्यानंतर तिने डब्याची पिशवी उघडली तर त्यात रोख १०,०००/- रूपये होते. त्याशिवाय ५,०००/- रुपये भरल्याची डॊ. सेन यांच्या कार्यालयाची एक पावती होती.\n\"हे बघ माधव, तू म्हणतोस की दोन महिन्यांपासून तू जगाच्या सफ़रीवर आहेस. असे असेल तर मग ह्या कालच्या वर्तमानपत्रातील जाहिरातीवर तू खुण का केलीस शिवाय हे पाच हजार भरल्याची पावती नीट बघ. त्यावर आजचीच तारीख आहे. म्हणजे अगोदर प्रवास करा आणि नंतर पैसे भरा अशी काही योजना होती का शिवाय हे पाच हजार भरल्याची पावती नीट बघ. त्यावर आजचीच तारीख आहे. म्हणजे अगोदर प्रवास करा आणि नंतर पैसे भरा अशी काही योजना होती का\n मला तर काहीच समजेनासे झालेय\" माधव हताश पणे उत्तरला.\n\"मला मात्र थोडे थोडे समजू लागले आहे. पण पूर्ण सत्य कळण्यासाठी आपल्याला आता या क्षणी निघायला हवे. तेव्हा चल घाई कर.\" रमा.\n\"या पावती वर लिहीलेल्या पत्त्यावर. आपण प्रयत्न केला तर कदाचित अजूनही डॊ. सेन भेटू शकतील\nकाहीच पर्याय नसल्याप्रमाणे माधव मुकाट्याने उठला आणि रमा बरोबर चालू लागला. सोबत ती प्रवासी बॆग आतल्या सर्व वस्तूंसकट जशीच्या तशी बरोबर घ्यायला रमा विसरली नाही.\nरिक्षा करून अर्ध्या तासात ते दोघेही डॊ. सेन यांच्या कार्यालयापाशी आले. डॊक्टर कार्यालय बंद करून निघण्याच्या तयारीतच होते पण रमाने त्यांना थांबण्याची विनंती केली. माधव कडे पाहताच डॊ. सेन हसून म्हणाले,\"या श्रीयूत जोशी. कसा काय होता जगप्रवासाचा अनुभव\nपण त्यांच्या प्रश्नाला उत्तर न देता माधवने उलट त्यांनाच प्रतिप्रश्न केला,\"तुम्ही मला कसे काय ओळखता डॊक्टर मी तर तुम्हाला आता प्रथमच भेटतो आहे.\"\n विसरलोच की. तुम्ही तरी आता कसे ओळखणार मला म्हणा\" डॊक्टर स्मितहास्य करीत म्हणाले,\"बरं ते जाऊ द्यात. माझ्याकडे आता काय काम काढलंत ते सांगा.\"\nयावर माधवला काही बोलू न देता रमाने आदल्या रात्री जाहिरात वाचल्यापासून ते आता माधव घरी आल्यापर्यंतची सर्व हकीगत कथन केली. याशिवाय आता जो पेचप्रसंग निर्माण झाला होता तो सोडवण्यासाठी डॊक्टर काही मदत करू शकतील काय याबाबतही विचारणा केली.\nरमाचे बोलणे ऐकल्यावर डॊक्टर जरावेळ स्तब्ध बसले. नंतर मग शब्दांची जुळवाजूळव करीत सावकाशपणे एक एक वाक्य ते उच्चारत गेले.\"हे पाहा त्याचे असे आहे सौ. जोशी की तुमची आताची ही अडचण ऐकल्यावर कोणालाही नक्कीच वाटेल की तुमच्या दोघांपैकी (माधव आणि रमा यांचेपैकी) एक कोणीतरी नक्कीच खोटे बोलत आहे. एकतर श्री. जोशी तरी जगप्रवास करून आले असण्याचे शक्य नाही. किंवा मग ते जर सत्य सांगत असतील तर तुम्हाला होणारे मूल त्यांचे असणे शक्य नाही म्हणजे मग तुम्ही खोटे बोलत आहात असेही ऐकणा-यास वाटू शकेल. पण खरी परिस्थिती अशी आहे की, तुम्ही दोघेही खरेच बोलत आहात, आणि हे फ़क्त मलाच माहीत आहे.\"\nडॊक्टरांचे शेवटचे वाक्य ऐकताच रमाचा जीव भांड्यात पडला. पण तरी तिने लगेचच विचारले,\"हे कसे शक्य आहे हकीगत काय आहे हे तुम्ही मला सांगू शकाल काय हकीगत काय आहे हे तुम्ही मला सांगू शकाल काय\n\"तुम्हाला मी नक्कीच सांगू शकेल सौ. जोशी. पण सद्यपरिस्थितीत श्रीयूत जोशींना याविषयी काही सांगणे म्हणजे त्यांच्या डोक्यातील गोंधळ अजूनच वाढवण्यासारखे आहे. तेव्हा....\"\nडॊक्टरांच्या बोलण्याचा मतितार्थ लक्षात येताच रमाने माधवला बाहेर जायला सांगितले आणि ती एकटीच डॊक्टरांच्या खोलीत बसली.\nडॊक्टरांनी तिला जे काही सांगितले ते ऐकताच तिला सत्याचा पूर्णपणे उलगडा झाला. पण ते सारेच कल्पनेपेक्षाही अद्भूत होते.\nतिला समजलेले सत्य अखेर होते तरी काय\nबाल्कनीत झोपलेल्या माधवला १५ एप्रिल रोजी सकाळी नेहमीपेक्षा जरा लवकरच जाग आली होती. उठल्याबरोबर त्याने वेगाने सकाळची आन्हिके उरकली. रमावर त्याचा अजूनही राग होताच त्यामूळे तिला न उठवताच तो निघाला. बरोबर त्याने डब्याची पिशवी घेतली आणि तिच्यात आदल्या दिवशीचे वर्तमानपत्र टाकले. डबा घ्यायचा तर काही प्रश्नच नव्हता.\nकारखान्यात चार वाजेपर्यंत कसेबसे काम आटोपून त्याने जाताना रू.१५,०००/- ची रक्कम ताब्यात घेतली आणि तो तडक डॊ. सेन यांच्या कार्यालयात आला. वर्तमानपत्रातली जाहिरात दाखवून त्याने डॊक्टरांना विचारले,\"फ़क्त ५,०००/- रूपयांत तुम्ही एखाद्याला जगाची सफ़र कशी काय घडवून आणू शकाल माझा तर यावर विश्वासच बसत नाहीय माझा तर यावर विश्वासच बसत नाहीय\n\"तुमची शंका बरोबर आहे. ५,००० रूपयात आम्ही तुम्हाला जगप्रवास घडवणार नाहीच तर आम्ही तुम्हाला जगप्रवासाचा फ़क्त अनुभव देणार आहोत.\" डॊ. सेन.\n\"म्हणजे मला काही कळले नाही\" माधव चकित झाला,\"जगप्रवास न करताच जगप्रवासाचा अनुभव\n\"हे बघा तुम्ही जरी हजारो रुपये खर्चून काही दिवस पर्यटन केले तरी तुम्ही तो आनंद फ़क्त तेवढ्या दिवसांसाठीच मिळवता. मग तुमची वर्षभराची कमाई त्यावर कशाला खर्च करता\n\"कारण त्या आठवणी आपल्याला आयुष्यभर सोबत करतात\" माधव.\n आता तुम्हाला माझा मुद्दा पटलाय तर.\" डॊक्टर सेन उत्तेजित होत म्हणाले,\"आम्ही काय केलंय, तर आमच्या एका सदस्याला आम्ही दोन महिने जगाच्या उत्तम सफ़रीवर पाठविले आणि त्याचा अनुभव आम्ही संगणकावर साठवून ठेवलाय. ज्या कुणाला आमच्या या योजनेत सामील व्हायचे असेल त्याचेकडून आम्ही ५,०००/- रुपये घेऊन त्या बदल्यात त्याच्या मेंदूवर संगणकावर साठविलेला अनुभव भरणार\"\n\"त्यासाठी काय करावे लागेल\" माधवने उत्सुकतेने विचारले.\n\"तुम्हाला थोडा काळासाठी बेशुद्ध करावे लागेल. मग तुमच्या आयुष्यातील कुठलेतरी दोन महिने पुसून त्या जागी हा अनुभव टाकावा लागेल. मग त्यानंतर जेव्हा तुम्ही शुद्धीवर याल तेव्हापासून तुमच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत आम्ही टाकलेला हा जगप्रवासाचा अनुभव तुमची साथ करेल. तर मग या प्रयोगासाठी तुम्ही तयार आहात काय\n भरून टाका माझ्या मेंदूत हा अनुभव\" माधव.\n\"पण तुमच्या आयुष्यातले कुठले दोन महिने पुसू म्हणता\n\"आताचे, गेले दोन महिने. कारण मला एकदम ताजा ताजा अनुभव हवा\" माधव.\n\"जशी तुमची इच्छा. त्याला थोडा जास्त खर्च येईल. पण काही हरकत नाही. तो मी सोसेन.\" डॊक्टर म्हणाले.\nमग माधवने आपल्या पिशवीतून पाच हजार रूपये डॊक्टरांना देऊन त्याची रीतसर पावती घेतली. डॊक्टरांनीही माधवचा संपूर्ण पत्ता लिहून घेतला.\nत्यानंतर डॊक्टरांनी माधवला बेशुद्ध केले. ���्याच्या मेंदूतून गेल्या दोन महिन्यांची स्मृती पुसून त्या जागी जगाच्या सफ़रीचा अनुभव टाकला. त्यानंतर तो शुद्धीवर यायच्या आत त्यांनी परदेशप्रवासाला नेतात तशी एक मोठी बॆग आणून ठेवली व तिच्यात माधवची पिशवी आणि त्याचे वर्तमानपत्र ठेऊन दिले. तसेच एक टॆक्सीही बोलावून घेतली आणि माधव हळूहळू शुद्धीवर येऊ लागताच त्याला चालकाच्या मदतीने टॆक्सीत बसवले. त्याचा अनुभव काळाशी अशाप्रकारे जुळवून घेतला होता की त्याला वाटावे तो बोटीतून नुकताच उतरून मुंबईतूनच टॆक्सीने पुण्याला येत आहे आणि टॆक्सीचे भाडेही सहलीच्या आयोजकांनीच अगोदरच चालकाला दिले आहे. (प्रत्यक्षात हा स्थानिक प्रवास होता आणि त्याचे भाडे डॊक्टरांनीच सोसले होते) त्यामूळे तो डॊक्टरांनासुद्धा विसरणार होता आणि हा अनुभव आपण आपण कृत्रिम रीतीने घेत हे सुद्धा त्याच्या स्मृतीत असणार नव्हते.\nहे भयाण वास्तव ऐकल्यावर रमा तर हतबुद्धच झाली. जरा वेळाने तिने डॊक्टरांना आगतिकपणे विचारले,\"पण आता ही समस्या सोडवायचा काहीच मार्ग नाही का\n\"तसा एक मार्ग आहे म्हणा. मी श्रीयूत जोशींची स्मृती त्यांच्या मेंदुतून काढून टाकली असली तरी ती माझ्या संगणकावर साठवून ठेवली आहे. म्हणजे मी नेहमीच तसे करतो. कारण कधी कुणा व्यक्तीला एखाद्या महत्त्वाच्या माहितीची गरज लागली आणि ती नेमकी त्या कालावधीच्या स्मृतीत असेल तर त्याच्या मेंदूत ती स्मृती परत टाकता येते. अर्थात अजून तसे कधीच घडले नाही.\" डॊक्टरांनी एक आशेचा किरण दाखविला.\n\"डॊक्टर मग वाट कसली बघताय लगेच करून टाका हा तुमचा प्रयोग\" रमा उतावीळपणे म्हणाली.\n\"हे पाहा त्यांची मूळची स्मृती पुसणे हे तूलनेने सोपे काम होते. पण ही नवी जगप्रवासाची स्मृती त्यापेक्षा फ़ारच ठळक आहे. लोकांना हा आनंद त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत अनुभवता यावा म्हणून आम्ही मुद्दामच असे करतो. त्यामूळे हा नवीन प्रयोग करण्यास बराच वेळ जाईल शिवाय १०,०००/- रूपये खर्च येईल. \"\nडॊक्टरांचे हे बोलणे ऐकून रमाला फ़ार वाईट वाटले. मिळालेल्या रकमेपैकी ५,०००/- रूपये तर माधवने अगोदरच घालवले होते. आता अजून दहा हजार खर्च होणार म्हणजे हाती काहीच उरणार नव्हते. पण आपला संसार टिकवायचा तर रमा समोर दुसरा काहीच पर्याय नव्हता. तेव्हा तिने जास्त वेळ न दवडता जवळचे १०,०००/- रुपये डॊक्टरांच्या हवाली केले.\nअगोदर सांगितल्याप्रमाणे डॊक्टरांनीही मग लगेचच माधवला आत बोलावून बेशुद्ध केले आणि त्याच्या मेंदूत आवश्यक तो स्मृतीबदल केला. अर्थात यात बराच वेळ गेला. मध्यरात्र ही उलटून गेली होती.\nप्रयोग संपल्यावर डॊक्टर बाहेरच्या खोलीत जाऊन झोपले. तर रमा माधवच्या शुद्धीवर येण्याची वाट बघत त्याच्या शेजारी तशीच बसून राहिली. जरा वेळाने माधव हळूहळू शुद्धीवर येऊ लागला. अर्धवट गुंगीतच तो बडबडू लागला,\"रमा, मी आपले सगळे पैसे वाया घालवले गं. माझ्या मुर्खपणामूळे प्रथम पाच हजार खर्च झाले आणि तो निस्तरायला पुन्हा तुला दहा हजाराचा भूर्दंड पडला. तुझे न ऐकून मी फ़ार मोठी चूक केली. मला माफ़ कर. डॊक्टर, मी आता शुद्धीवर आलोय. मला घरी जाऊ द्यात.\"\n\"माधव, अरे हे काय बडबडतोयस झोपेतच काल रात्री माझ्याशी भांडून तू बाल्कनीत झोपलास आणि तापाने फ़णफ़णलास. आज सकाळी तुला कसेबसे मी शेजा-यांच्या मदतीने आतल्या खोलीत आणून झोपवले. कारखान्यात तरी कुठे गेलास तू आज काल रात्री माझ्याशी भांडून तू बाल्कनीत झोपलास आणि तापाने फ़णफ़णलास. आज सकाळी तुला कसेबसे मी शेजा-यांच्या मदतीने आतल्या खोलीत आणून झोपवले. कारखान्यात तरी कुठे गेलास तू आज पैसे वाया जायला ते तुझ्या हातात आले तरी कधी पैसे वाया जायला ते तुझ्या हातात आले तरी कधी आणि काय रे, कारखान्यात एवढी मोठी रक्कम कधी रोखीने देतात का आणि काय रे, कारखान्यात एवढी मोठी रक्कम कधी रोखीने देतात का तुझ्या मित्राने कारखान्यातून मिळालेला तुझा धनादेश आताच थोड्यावेळापूर्वी माझ्यापाशी आणून दिलाय. आता तुझा तापही उतरलाय तेव्हा उठ आणि बघ तू घरीच आहेस कुठल्या दवाखान्यात नाहीय.\" रमा माधवला उठवत म्हणाली.\nमाधव आता पूर्ण जागा झाला आणि त्याने पाहिले तर तो चाळीतील त्याच्या खोलीतच होता. \"अगं कुठल्या दवाखान्यात नाही तर मी डॊक्टर सेन यांच्या कार्यालयात झोपलो होतो काल रात्री.\"\nत्याच्या या बोलण्यावर हसत रमा म्हणाली,\"अरे तुला काहीतरी स्वप्न पडले असेल. डॊक्टर दवाखान्यात असतात नाहीतर इस्पितळात. कार्यालयात त्यांचे काय काम तुला काहीतरी स्वप्न पडले असेल. डॊक्टर दवाखान्यात असतात नाहीतर इस्पितळात. कार्यालयात त्यांचे काय काम\nआपल्याला बहुधा स्वप्नच पडले असावे असे माधवला वाटले. त्याने तसे रमाला सांगितले. ते ऐकून रमाची छान करमणूक झाली. त्याच्या विज्ञान कथा वाचनाचाच हा परिणा��� आहे असे ती माधवला म्हणाली.\nदुस-या दिवशी माधवने तो धनादेश बॆंकेत भरला आणि नंतर ती रक्कम रमाच्या सल्ल्याप्रमाणे एका दीर्घ मुदतीच्या योजनेत गुंतवली.\nआता माधवने तीन गोष्टी सोडून दिल्या आहेत -\n१. विज्ञान कथा वाचणे.\n२. भटकंती करणे किंवा त्याविषयीच्या जाहिराती वाचणे.\n३. रमाशी वाद घालणे.\nआता तो फ़क्त आर्थिक गुंतवणूक विषयीच्या जाहिराती आणि त्यांची माहितीपत्रके वाचतो. तीही रमाच्या सल्ल्यानेच.\nमस्त आहे कथा. या थोड्या\nमस्त आहे कथा. या थोड्या चक्रावुन टाकणार्या कथा मस्त वाटतात वाचायला.\nमाझ्या आठवणीत असलेल्या कथासूत्रानुसार मी पुर्वीच यावर एक स्वैर रुपांतरीत कथा लिहीली आहे.>>>> हीच कथा की आणखिण कुठली\nअवांतर-कथा वाचुन मात्र एक मराठी चित्रपट आठवला.नाव आठवत नाही पण प्रशांत दामले होते त्यात त्यांना काहीतरी शक्ती मिळते व ते झोपेत पैशाचा पाउस पाडतात फक्त नोटांचं चित्र पाहुन .आणि जागे झाले की पैसे गायब. सॉलीड कल्पना वाटली होती .\nधन्यवाद mi_anu आणि सिनि. हीच\nधन्यवाद mi_anu आणि सिनि.\nहीच ती कथा - ऑर्कूटवर सक्रिय असताना तिथल्या मित्रमंडळींकरिता लिहीली होती.\n<< कथा वाचुन मात्र एक मराठी चित्रपट आठवला.नाव आठवत नाही पण प्रशांत दामले होते त्यात त्यांना काहीतरी शक्ती मिळते व ते झोपेत पैशाचा पाउस पाडतात फक्त नोटांचं चित्र पाहुन .आणि जागे झाले की पैसे गायब. सॉलीड कल्पना वाटली होती >>\nइना मिना डिका - त्यात डॉक्टर बनलेले सुधीर जोशी खलनायक होते.\nमस्त कथा... एकदम आवदली.\nमस्त कथा... एकदम आवदली.\nमला आधी वाटलं कुठल्यातरी\nमला आधी वाटलं कुठल्यातरी मराठी मालिकेत आयुष्यातला एक दिवस हरवतो तसा रमाच्या आयुष्यातले दोन महिने हरवलेत की काय,\nपण आवडली कथा छान आहे\nमला आधी वाटलं कुठल्यातरी\nमला आधी वाटलं कुठल्यातरी मराठी मालिकेत आयुष्यातला एक दिवस हरवतो तसा रमाच्या आयुष्यातले दोन महिने हरवलेत की काय,\nपण आवडली कथा छान आहे\nखुपच उत्कंठावर्धक शेवट आहे.\nकथा खुप आवडली. असेच लिहीत रहा.\nमस्तय कथा. वेगळे कथानक.\nमस्तय कथा. वेगळे कथानक. झोपायच्या आधी वाचलीय, डोक्यात खेळत राहणार\nआवडली. मला माईकल डग्लासचा\nमला माईकल डग्लासचा गेम की असाच काहीतरी नावाचा मुव्ही आठवला.\nमस्त आधी मी टाळत होते\nआधी मी टाळत होते वाचायची कारण मला वाटलेलं कोणत्या तरी सफरीची माहीती असेल. निदान प्रतिसाद वाचू म्हणुन आत आले तर छान कथा असे प्रतिसाद दिसले. ते बघून कथा वाचली. बरेच झाले\nअनंतरंगी, गौरी सुर्वे, चनस,\nअनंतरंगी, गौरी सुर्वे, चनस, प्रथम म्हात्रे, ऋन्मेऽऽष, अदिति या सर्व प्रतिसादकांचे आभार.\nडॉ. साती - आपण नेहमीच माझ्या सर्वच लेखनास प्रोत्साहन दिलंय. धन्यवाद.\n<< आधी मी टाळत होते वाचायची कारण मला वाटलेलं कोणत्या तरी सफरीची माहीती असेल >>\nनाही हो, पाच हजार रुपयांत जगाची सफर कशी होणार. मागे धुळे-दिल्ली-धुळे प्रवासाला सतरा हजार रुपये खर्च आला होता. अर्थात आता वाहनात सीएनजी किट बसवलंय. रस्त्यात सर्व ठिकाणी सीएनजी उपलब्ध होऊ शकलंच तर कदाचित पुणे-दिल्ली-पुणे प्रवास पाच हजार रुपयांत होऊ शकेल. सध्यातरी प्रवासाचं कुठलंही कारण / निमित्त नसल्याने हे शक्य नाही.\n<< कथा वाचली. बरेच झाले स्मित\nसर्व वाचक / प्रतिसादकांना पुन्हा एकदा नम्र निवेदन - ह्या कथेचे मूळ सूत्र / बीज हे त्या आकाशवाणीवरील नाटकाच्या अज्ञात लेखकाचे आहे. माझं कौशल्य इतकंच की मी ते स्मरणात ठेवले आणि त्यावर आधारित ही कथा २००६ मध्ये स्वैर रुपांतर करून लिहून काढली.\nछान कथा, शेवटपर्यंत गुंतवुन\nछान कथा, शेवटपर्यंत गुंतवुन ठेवणारी. खुप आवडली.\nआधी मी टाळत होते वाचायची कारण\nआधी मी टाळत होते वाचायची कारण मला वाटलेलं कोणत्या तरी सफरीची माहीती असेल... +१\nपण आज कथा वाचली आ णि मस्तं वाटली...\nआयला भारी कन्सेप्ट आहे...मलाही आवडेल अशा आठवणी भरून घ्यायला....\nआणि डायरेक्ट एव्हरेस्टच...या जन्मी तरी तिकडे जाणे शक्य नाही पण आठवणी घ्यायला काय हरकत आहे.\nचेतन सुभाष गुगळे, >> सर्व\n>> सर्व वाचक / प्रतिसादकांना पुन्हा एकदा नम्र निवेदन - ह्या कथेचे मूळ सूत्र / बीज हे त्या आकाशवाणीवरील\n>> नाटकाच्या अज्ञात लेखकाचे आहे. माझं कौशल्य इतकंच की मी ते स्मरणात ठेवले आणि त्यावर आधारित ही\n>> कथा २००६ मध्ये स्वैर रुपांतर करून लिहून काढली.\nत्यापेक्षा डॉक्टर सेनकडे जायचं होतं की एव्हढी मस्त कथा आहे तर एक चान्स घ्यायला काय हरकत होती\nं मस्त गोष्ट. आवडली.\nं मस्त गोष्ट. आवडली.\nकविता१९७८, नरेश माने, संतोषएकांडे, महेश, पियू, Chaitrali, सुजा, हिम्सकूल, आशुचँप, गामा_पैलवान_५७४३२, सीमा, सर्वांचे आभार.\nसफरीची माहिती टाळण्याकडे वाचकांचा कल का बरे असावा यापुढे धाग्याचे शीर्षक काळजीपूर्वक ठरविले जाईल. प्रवासवर्णन असले तरी शीर्षकावरून तसा अंदाजदेखील येणार नाही अशी व्यवस्था केली जाईल.\nचेतन, माझ्या पुरतं या\nचेतन, माझ्या पुरतं या प्रश्नांचं उत्तर देते -\n५००० मधे जगाची सफर हे वाचून माझ्या मनात हे विचार आले :\n१) लेख फेक असणार. ५००० मधे असल्या सफरी होतात काय\n२) फालतू खोटारडी जाहिरात असणार. पेपर मधे वाचलेली आणि कन्फर्म न केलेली\n३) ही जाहिरात खरी आहे का असं काहीतरी विचारणारा धागा दिसतोय हा.\nया तिन्ही प्रश्नांमधे आणि त्यांच्या उत्तरांमधे मला स्वतःला इंटरेस्ट नसल्याने मी हा धागा उघडला नव्हता.\nतुमच्या त्या ओव्हर साहसाबद्दलच्या धाग्यामुळे यातले १ आणि २ पॉईंट मनात आले.\nगृहित धरल्याबद्दल क्षमस्व पण जे खरं आहे ते लिहिलंय मी\nआवडली कथा, छान आहे.\nआवडली कथा, छान आहे.\nसंपर्क - डॊ. सेन >> इथे\nसंपर्क - डॊ. सेन\n>> इथे डॉक्टर हे वाचल्याबरोबर अंदाज आला होता.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/army-recruitment-in-beed-3rd-february/", "date_download": "2020-09-24T01:48:44Z", "digest": "sha1:RIYTAETEXJKDZPK7BWQGMW7INGF3XAZT", "length": 18031, "nlines": 162, "source_domain": "www.saamana.com", "title": "3 फेब्रुवारीपासून बीड येथे सैन्य भरती, पन्नास हजार उमेदवारांची होणार क्षमता चाचणी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले…\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार\nशेतकऱ्य़ांची कर्जमाफी झालीच नाही, मध्य प्रदेश सरकारचा यु टर्न\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाल��� मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nशायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला…\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\n मग ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड..\nHealth tips – खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या\nमासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय\nडॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\n3 फेब्रुवारीपासून बीड येथे सैन्य भरती, पन्नास हजार उमेदवारांची होणार क्षमता चाचणी\nहिंदुस्थानी सैन्य दलाच्या वतीने भरतीचे आयोजन पाच वर्षातून एकदा होत असते. बीड येथे 3 ते 13 फेब्रुवारी 2020 या कालावधीत होत असलेल्या सैन्यदल भरती साठी आयोजित करण्यात आलेली पूर्वतयारी बैठक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.\nयाप्रसंगी सैन्यदलाचे सैन्यभरती अधिकारी कर्नल दीनानाथ सिंग यांनी सैन्यदल भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेली नोंदणी 19 जानेवारी 2020 पर्यंत सुरू राहणार असून आत्तापर्यंत 46 हजार उमेदवारांनी यासाठी नोंदणी केली आहे, तसेच ही भरती प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेनुसार असून युवकांनी भरतीचे प्रलोभन व फसवणूक करणाऱ्या व्यक्तींपासून सावध रहावे असे सांगितले. दि. 3 पासून सलग दहा दिवस ही भरती प्रक्रिया सुरू राहणार असून दररोज जवळपास पाच हजार पेक्षा जास्त उमेदवारांची क्षमता चाचणी घेतली जाईल. या दहा दिवस चाललेल्या भरती प्रक्रियेतून अंतिमरित्या दीड हजार पेक्षा जास्त उमेदवार निवडले जातील. या अनुषंगाने कर��वयाच्या पूर्वतयारीसाठी आवश्यक त्या सूचना देखील कर्नल सिंग यांनी यावेळी दिल्या.\nसैन्यभरतीसाठी बीड व लगतच्या चार जिल्ह्यातील उमेदवार मोठ्या संख्येने शहरात दाखल होणार असल्याने आणि सैन्यभरतीचे ठिकाण सैनिकी शाळा, म्हसोबा फाटा जवळ, कॉलेज ऑफ फार्मसीच्या मागे नगर रोड, बीड येथे असून शहरापासून काही अंतरावर असल्याने या भरतीसाठी येणाऱ्या युवकांच्या सोयीसाठी आवश्यक नियोजन व तयारी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.\nपूर्वतयारी बैठकीसाठी सैन्यदलाचे कॅप्टन एस. राजू , उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव- पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय सरग, पोलीस उपाधिक्षक स्वप्निल राठोड, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता श्री .सानप प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी एस. एन.कराळे , जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे किरण काळे यासह बीएसएनएल, सैनिक शाळा, नगर परिषद आधी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nसैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची पाहणी\nबीड येथे होणार्या सैन्य भरतीच्या तयारीनिमित्त पहाणी करण्यासाठी आलेले कर्नल डि.एन. सिंग कॕप्टन एस.राजू, सुभेदार मेजर अनिल कुमार यांचा विद्यालयामध्ये सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षकवृंद ,प्राचार्य श्री .डाके एस ए, विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम, दामोदर हॉल बुडाला\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला मुंबईचा आढावा\n रस्ते पाण्याखाली, रेल्वे लटकली, वाहतुकीचे तीनतेरा\nमहाराष्ट्र के लोग बहाद्दूर पंतप्रधान मोदींनी केले कौतुक\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nस्वयंपुनर्विकास योजनेवरील निर्बंध उठवण्याची मागणी\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n ���ावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम, दामोदर हॉल बुडाला\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला...\n रस्ते पाण्याखाली, रेल्वे लटकली, वाहतुकीचे तीनतेरा\nमहाराष्ट्र के लोग बहाद्दूर पंतप्रधान मोदींनी केले कौतुक\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nस्वयंपुनर्विकास योजनेवरील निर्बंध उठवण्याची मागणी\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, 21 हजार नवीन रुग्ण\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले...\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nया बातम्या अवश्य वाचा\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Belgaon/old-doctor-murder-in-belgaum/", "date_download": "2020-09-24T03:06:26Z", "digest": "sha1:NP4KS7NUCJDNEAF76I4H3GRIJR6P7LMV", "length": 6306, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेळगाव : संपत्तीसाठी मुलाने केला डॉक्टरचा खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बेळगाव : संपत्तीसाठी मुलाने केला डॉक्टरचा खून\nबेळगाव : संपत्तीसाठी मुलाने केला डॉक्टरचा खून\nकामधंदा न करणार्‍या युवकाने मालमत्तेसाठी आपल्या डॉक्टर बापाच्या डोक्यात सळीने वार करून खून केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री अंजनेयनगरमध्ये घडला. महत्त्वाचे म्हणजे 70 वर्षे वयाचा असलेला डॉक्टर बाप अजूनही स्वतः काम करून घर चालवत होते. डॉ. उमाकांत दंडावतीमठ (वय 70) असे मृत डॉक्टरचे नाव असून, त्यांच्या मुलाचे नाव रवी (वय 36) असे आहे.\nडॉ. उमाकांत हे बैलहोंगल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रोजंदारीवर वैद्यकीय सेवा बजावीत होते. त्यांचा मुलगा रवी विवाहित आहे. मात्र, तो काहीच काम करत नसल्याने बापˆलेकात वारंवार खटके उडत होते. रवीने वैद्यकीय शिक्षणही अर्ध्यावरच सोडले होते. लग्नानंतरही रवी काहीच काम न करता घरातच दुर्गामंदिर बांधून पूजा करत होता. यावरूनही बाप-लेकात खटके उडत होते.\nगुरुवारी डॉ. उमाकांत हे बैलहोंगल येथील काम आटोपून बेळगावला आपल���या घरी परतले. त्यानंतर रवीने त्यांच्याशी मालमत्तेवरून भांडण उकरून काढले. बापˆलेकातील वाद विकोपास गेला. रागाच्या भरात रवीने लोखंडी सळीने डॉ. उमाकांत यांच्या डोक्यात घाव घातला. त्यामुळे डोक्यातून मोठा रक्तस्राव सुरू झाला. त्याबरोबर रागाच्या भरातून बाहेर आलेल्या रवीने आरडाओरडा सुरू केला. डॉ. उमाकांत यांच्या घरात सुरू असलेल्या वादाचा आवाज शेजार्‍यांना ऐकू गेला होताच. त्यात रवीने आरडाओरडा करताच शेजारी गोळा झाले. त्यानंतर जखमी डॉक्टरना लागलीच जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; परंतु त्यांचा मृत्यू झाला. डॉ. उमाकांत यांच्या पश्‍चात एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.\nहल्ल्यानंतर काही वेळातच माळमारुती पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर रवीने त्यांनाही चोरट्यांनी आपल्या वडिलांवर हल्ला केल्याची बतावणी केली; पण घटनास्थळाची पाहणी आणि शेजार्‍यांकडून माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी रवीला ताब्यात घेतले. शुक्रवारी दुपारी शवचिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.\nनाकावाटे दिल्या जाणार्‍या लसीची सिरमकडून निर्मिती\nज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nमराठा आरक्षणासाठी दहा ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक\nमिरजेत सहायक आयुक्‍तांना विक्रेत्यांकडून धक्‍काबुक्‍की\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण\nमुंबईत पावसाची तुफानी बॅटिंग\nIPL: रोहित शर्माने ठोकले षटकांरांचे द्विशतक\nअनुराग कश्यपविरुद्ध अखेर गुन्हा दाखल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-on-north-east-situation/", "date_download": "2020-09-24T02:46:34Z", "digest": "sha1:VGAPXUIHYE4KX63CJYZRPB37DHLL7TH5", "length": 25351, "nlines": 163, "source_domain": "www.saamana.com", "title": "लेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nगुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती, बिहारमध्ये भाजपच्या तिकिटावर लढणार\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले…\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nIPL 2020 पंजाब बंगळुरूला रोखणार\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nशायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला…\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\n मग ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड..\nHealth tips – खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या\nमासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय\nडॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nलेख : ईशान्य हिंदुस्थान अस्थिर करण्याचा प्रयत्न\n>> ब्रिगेडियर हेमंत महाजन\nब्रह्मपुत्रेवरील चौथ्या मोठ्या बोगिबिलच्या पुलाची निर्मिती चार वर्षांत पूर्ण झाली आहे. ईशान्य हिंदुस्थानातील दळणवळण साधनांची निर्मिती वेगात केली जात आहे. त्यामुळे तेथील आर्थिक प्रगतीला मोठा वाव मिळणार आहे. मात्र हीच गोष्ट नको असल्याने ईशान्य हिंदुस्थान पुन्हा अस्थिर करण्यासाठी चीन आणि पाकिस्तान तेथे पुन्हा हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात मुख्य भूमिका निभावत आहे तो परेश बरुआ आणि त्य���ची दहशतवादी संघटना युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम.\nदेशाला भेडसावणाऱ्या अंतर्गत सुरक्षेच्या प्रश्नांमध्ये ईशान्य हिंदुस्थानातील बंडखोरी हा एक महत्त्वाचा पैलू आहे. गेल्या चार वर्षांमध्ये ईशान्य हिंदुस्थानातील बंडखोरी आणि हिंसाचार फारच कमी झाला आहे. मात्र हिंदुस्थानचे शत्रू चीन आणि पाकिस्तान हे तिथली बंडखोरी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात मुख्य भूमिका निभावत आहे तो परेश बरुआ आणि त्याची दहशतवादी संघटना युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा). बांगलादेशी घुसखोरी आसाम आणि ईशान्य हिंदुस्थानात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली होती. ती थांबवण्यासाठी ही दहशतवादी संस्था निर्माण झाली. त्यावेळची विद्यार्थ्यांची संघटना आसाम गण परिषदेचीच ती एक संलग्न संस्था होती. त्यांनी बांगलादेशी घुसखोरी थांबवण्यासाठी दहशतवाद सुरू केला. या संघटनेचे तळ आणि प्रशिक्षण केंद्रे सुरुवातीला चीनमध्ये होती. तिथून चीनने हाकलून देत त्यांना बांगलादेशात तळ ठोकायला भाग पाडले. बांगलादेशमध्ये हसीना वाजेद यांचे सरकार आल्यापासून त्यांना दम देऊन आपली दहशतवादी कृत्ये, जी युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम बांगलादेशी घुसखोरांविरोधात करत होती ती थांबवण्यास भाग पाडले.\nशेवटी ते बांगलादेशातील तळ हलवून म्यानमारमध्ये गेले. त्यानंतर एक सामरिक बदल करून उल्फा आता बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध काहीच बोलत नाही. ती बिहारी आणि इतर ईशान्य हिंदुस्थानात स्थायिक झालेले किंवा कामासाठी आलेले इतर हिंदुस्थानीयांविरुद्ध हिंसाचार करते. काही महिन्यांपूर्वी उल्फाच्या बंडखोरांनी सहा बिहारी नागरिकांना मारले होते.\nईशान्य हिंदुस्थानमधील इतर दहशतवादी गटांची क्षमता आता फारच कमी झालेली आहे. विशेषतः दोन मोठे गट आहेत. पहिला म्हणजे एनएससीएन खपलांग, जो हिंदुस्थान सरकारविरुद्ध अजूनही कारवाया करू इच्छितो. त्यांचा नेत खपलांग याचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. त्याच्या जागी कोनयाक हा हिंदुस्थानी नागा आला. हा हिंदुस्थानी नागा वाटाघाटीकरिता तयार होता म्हणून एमएससीएनकेने त्याला संस्थेतून काढून टाकत त्याच्या जागी याँग औग या म्यानमारी नागाला मुख्य बनवले. त्याने पुन्हा एकदा हिंदुस्थानविरोधात बंडखोरी करायचे ठरवले आहे. चीनने या परिस्थितीचा फायदा घेत नागा बंडखोर आणि मणिपूरमधील ब��डखोर गटांना उल्फाच्या बरोबर एकत्र येऊन एक संयुक्त संस्था स्थापन करण्यास भाग पाडले आहे. त्याचे नाव आहे युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ वेस्टर्न साऊथ ईस्ट एशिया ( यूएनएलएफडब्ल्यू) ही संस्था ईशान्य हिंदुस्थानातील सर्वच बंडखोर गटांना उल्फाच्या नेतृत्वाखाली आणून हिंदुस्थानविरोधात बंडखोरी करण्यास भाग पाडत आहे. त्यांना चीनची मदत आहे.\nहिंदुस्थान सरकारने ठरवले आहे की, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सप्रमाणे पकडल्या गेलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकांमध्ये बांगलादेशातून आलेले हिंदू आणि इतर अल्पसंख्याक ख्रिश्चन, बौद्ध यांना हिंदुस्थानी नागरिक बनवणार आहे. हे कारण पुढे करून या गटांनी हिंदुस्थानविरोधात हिंसाचार करायचा असे ठरवले आहे. ईशान्य हिंदुस्थानातील हिंसेच्या आकडेवारीकडे पाहिल्यास 2014 सालाआधी प्रत्येक वर्षी 350 ते 500 सुरक्षाकर्मी, बंडखोर आणि सामान्य नागरिक मारले जात. 2018 मध्ये ही संख्या पन्नासहून कमी झाली आहे. म्हणजेच हिंसाचारात लक्षणीय घट झाली आहे. या सर्व दहशतवादी संघटनांना एकत्र करून हिंसाचार वाढवण्याचा चीनचा कुटील डाव आहे.\nहिंदुस्थानने चीनशी संवाद साधत परेश बरुआ या उल्फाच्या प्रमुखाला हिंदुस्थानच्या स्वाधीन करावे असे सांगितले होते. मात्र चीनने नकारच दिला आहे. माओवादी दहशतवादी (माओवादी नक्षलवादी) संघटना मध्य हिंदुस्थानात दहशतवादी हल्ले करते. चीन माओवादी आणि ईशान्य हिंदुस्थानातील दहशतवादी संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे.\nहिंदुस्थानी सैन्य मोठ्या संख्येने ईशान्य हिंदुस्थानात तैनात आहेच. त्यांच्या कारवाया गरज पडेल तेव्हा सुरू असतात. मात्र काही ऑक्टिव्हिस्ट, वाट चुकलेले विचारवंत यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन मणिपूरमध्ये हिंदुस्थानी लष्कर करत असलेल्या कारवाया थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अशा व्यक्ती आणि संस्था यांचा कायदेशीर समाचार घेतला पाहिजे. त्याशिवाय म्यानमारमधील या बंडखोरांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल. गेल्या चार वर्षांत ईशान्य हिंदुस्थानात नवीन सरकारे तिथे आली आहेत. ईशान्य हिंदुस्थानात विकासकामांनाही वेग आला आहे. त्यामुळे आर्थिक विकास सुरू झाला आहे. ब्रह्मपुत्रेवरील चौथ्या मोठ्या बोगिबिलच्या पुलाची निर्मिती चार वर्षांत पूर्ण झाली आहे. ई��ान्य हिंदुस्थानातील दळणवळण साधनांची निर्मिती वेगात केली जात आहे. त्यामुळे तेथील आर्थिक प्रगतीला मोठा वाव मिळणार आहे. मात्र हीच गोष्ट नको असल्याने ईशान्य हिंदुस्थान पुन्हा अस्थिर करण्यासाठी चीन आणि पाकिस्तान तेथे पुन्हा हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत.\nईशान्येकडील राज्यांमध्ये हिंसाचाराला अटकाव करण्यासाठी जितक्या सैनिकांना प्राण गमवावे लागले, तितके बळी जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढतानादेखील गेलेले नाहीत 1994 ते 6 जानेवारी 2019 पर्यंत 10 हजार 296 सामान्य नागरिक, दोन हजार 757 सैनिक आणि आठ हजार 535 दहशतवादी/बंडखोर मिळून 21 हजार 588 ईशान्य हिंदुस्थानात मारले गेले. आज त्या प्रदेशाला विकासाची फळे चाखायला न मिळण्याचे प्रमुख कारण हिंसा हेच आहे. मात्र 2018-19 मध्ये हिंसाचार कमी झाला असून 6 जानेवारी 2019 पर्यंत 19 सामान्य नागरिक, 15 सैनिक आणि 38 दहशतवादी/बंडखोर मिळून 72 जण मारले गेले आहेत.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nलेख – विस्तारवादी चीनमुळे जगाचा विकास थांबला\nलेख – चमत्कारशरण मानसिकता बदलायला हवी\nलेख – जागतिक शांततेसाठी\nठसा – कॉ. रोझा देशपांडे\nदिल्ली डायरी- नितीशबाबू, जरा जपून\nलेख – लडाखमध्ये हिंदुस्थानी सैन्य तयार\nलेख – सर्वांना समजून घेणारा नेता\nप्रासंगिक – मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन : एक जाज्वल्य इतिहास\nलेख – श्राद्धामागील गूढार्थ\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम\nया बातम्या अवश्य वाचा\nगु���्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती, बिहारमध्ये भाजपच्या तिकिटावर लढणार\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-24T01:44:17Z", "digest": "sha1:V75DNROVIY23P6VN4EMJMCSE4RCABIOA", "length": 31569, "nlines": 255, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "काँग्रेस – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on काँग्रेस | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nगुरुवार, सप्टेंबर 24, 2020\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nKKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nKKR vs MI, IPL 2020: रोहित शर्माचा 'डबल धमाका' कोलकाताविरुद्ध मुंबई कर्णधाराने लगावली विक्रमांची लाईन, जाणून घ्या\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nCoronavirus: महाराष्ट्रात पुन्हा उसळी, गेल्या 24 तासात 21,029 नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्ग, 479 जणांचा मृत्यू\nMumbai Rains Update: तब्बल 39 वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती, मुंबई शहरात मुसळधार पाऊस; राजकारण्यांच्या मात्र आरोप-प्रत्यारोपांच्या सरी\nTigress Captured In Yavatmal: यवतमाळ येथे 60 वर्षीय महिलेचा बळी घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBihar Assembly Elections 2020: बिहारच्या निवडणूक रिंगणात डॉ. बाबासाहेबांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकरांची एंट्री; समविचारी पक्षासोबत युती करून लढवणार इलेक्शन\nFirst Woman Pilot In Indian Navy: भारतीय नौदलात सब लेफ्टनंट शिवांगी पहिल्या महिला पायलट म्हणून सामील; जाणून घ्या त्यांच्या प्रेरणादायक प्रवासाबद्दल\n राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात पतीची हत्या करून पत्नीने मृतदेह चक्क पलंगातच लपवला; 24 तासानंतर स्वत:च फोनकरून पोलिसांना दिली माहिती\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nTIME 100 Most Influential People List 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगातील प्रभावशाली नेत्यांच्या यादीमध्ये Donald Trump, Kamala Harris, Joe Biden यांच्यासह समावेश; इथे पहा संपूर्ण यादी\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nUnited Kingdom Second Wave of Coronavirus Cases: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; PM Boris Johnson यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nE-Aadhaar Download: ई-आधारकार्ड कसे डाऊनलोड कराल 'या' आहेत सोप्या स्टेप्स\nApple Store Online झाले भारतामध्ये लॉन्च; जाणून घ्या मिळणारे फायदे, ऑफर्स आणि पेमेंट ऑप्शन्स\nWhatsApp Web च्या माध्यमातूनही आता करता येणार व्हिडिओ कॉल; पहा त्यासाठी Messenger Room कशी कराल\nMoto E7 Plus Smartphone Launching: मोटो ई 7 प्लस स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजता होणार लॉन्च; पहा स्मार्टफोनची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स\nDriving Licence Renewal: ड्राइव्हिंग लायसन्स रिन्यू करायचेय येथे जाणून घ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने कसे कराल\nहेक्टरचे नवे ड्युल-टोन वेरियंट Delight भारतात लॉन्च, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमतीसह फिचर्स\nBMW R18 Cruiser दमदार इंजिनसह भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 18.90 लाख रुपये\nKia Sonet भारतात लॉन्च, किंमत 6.71 लाखांपासून सुरु\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्य�� सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nKKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय\nNivedita Saraf Tested Coronavirus Positive: ‘अग्गंबाई सासूबाई’ फेम अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूची लागण; स्वतःला घरीच क्वारंटाईन केले असल्याची माहिती (Watch Video)\nVeteran Actress Saroj Sukhtankar Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nNCB Issues Summons to Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांना एनसीबीने बजावला समन्स; ड्रग्ज प्रकरणात होणार चौकशी\nAnurag Kashyap #MeToo Case: Sacred Games फेम एलनाज नौरोजी Sex Scene शुट करायला घाबरताच अनुराग कश्यप ने दिली होती अशी वागणूक, पहा पोस्ट\nराशीभविष्य 24 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nNational Daughter's Day 2020: राष्ट्रीय कन्या दिवस यंदा कधी साजरा होणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास\nCOVID19 Health Update: आयोडिन सोल्यूशनमध्ये केवळ 15 सेकंदात नष्ट होतो कोरोना व्हायरस जाणून घ्या संशोधकांचे मत\nसकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नका 'हे' 7 कामं\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\nXXX Pornstar Mia Malkova Hot Video: पॉर्नस्टार मिया मालकोवा ने सोशल मीडिया वर शेअर केलेले 'हे' व्हिडिओ पाहुन तुम्हालाही फुटेल घाम\nShocking Video: हरियाणा मधील बल्लभगढ़ स्टेशन जवळ 13 वर्षांच्या मुलाने 2 वर्षांच्या मुलाला मालगाडीच्या इंजिनाखाली फेकले; पहा व्हायरल व्हिडिओ\nमुंबई पोलिसांकडून PMC Bank विरूद्ध फोर्ट मध्ये आंदोलन करण्यासाठी एकत्र जमण्यास परवानगी चं वृत्त खोटं; पोलिसांनी सोशल मीडीयात व्हायरल होत असलेल्या पोस्ट वर विश्वास न ठेवण्याचं आवाहन\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nIndia China Talk: आणखी सैन्य पाठविणे थांबवण्यावर भारत चीन दोघांनी सहमती दर्शवली\nVarsha Gaikwad Tests Covid-19 Positive शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना व्हायरस ची लागण\nBharat Bandh on September 25 : कृषी विधेयकाबाबत शेतकरी संघटनेचा 25 सप्टेंबर रोजी भारत बंद चा इशारा\nEastern Express Highway Jammed Due To Python : अजगरामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nBihar Assembly Elections 2020: बिहारच्या निवडणूक रिंगणात डॉ. बाबासाहेबांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकरांची एंट्री; समविचारी पक्षासोबत युती करून लढवणार इलेक्शन\nFarm Bills 2020: मोदी सरकारची पळवाट की विरोधकांचा आक्रस्ताळेपणा राज्यसभेतील गोंधळ टाळता आला असता काय\nCongress On BJP Over Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह प्रकरणाचा तपास एनसीबीने सोडून दिला आहे का काँग्रेसचा सवाल 'भाजपचे षडयंत्र उघडकीस' आल्याची टीका\nBihar Assembly Election 2020: बिहारच्या राजकारणात 'पॉस्टर वॉर', नितीश कुमार यांच्या DNA मध्ये गडबड, लालू प्रसाद यादव यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिल्याची चर्चा\nपुण्यात आज 96 जणांचा कोरोनामुळे मृत्यू ; 22 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nEpidemic Diseases (Amendment) Bil 2020: महामारी सुधारणा विधेयक संसदेत मंजूर; 21 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMumbai HC Dismisses BJP Petition: रिकाम्या हाताने परतली भाजपा, मुंबई महापालिका विरोधी पक्षनेते पद काँग्रेसडेच, मुंबई उच्च न्यायालयाने फेटळली याचिका, पाहा काय सांगतो कायदा\nराजस्थान मध्ये काही जिल्ह्यात उद्या पासुन पुन्हा कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागु ; 20 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBihar Assembly Election 2020: बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर पोस्टरच्या माध्यमातून निशाणा, 'बिहारवर भार' म्हणून संबोधले\nआंतरराष्ट्रीय इको लेबल 'Blue Flag' साठी भारतातील 8 समुद्रकिना-यांची शिफारस- प्रकाश जावडेकर; 18 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nफेसबुक आणि इंस्टाग्राम यांची सेवा याक्षणी डाऊन; 17 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nSachin Sawant on Kangana Ranauts Comment: कंगणा रनौतच्या मुखातून महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या BJP ने तात्काळ माफी मागावी; काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी\nBihar Assembly Election 2020: बिहारमध्ये एकूण 240 पैकी 136 आ���दार विविध गुन्ह्यात आरोपी\nकोपरी पोलीस ठाण्यातील हवालदार राजेंद्र आनंद महाडिक यांचे कोरोनामुळे निधन ;15 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCentral Government Stops Onion Export: केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी, शेतकरी संतप्त, संघटना आक्रमक, भाजपची कोंडी\nराजनाथ सिंह उद्या लोकसभेत लडाखमधील सीमा घडामोडीवर विधान करणार ; 14 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nकर्नाटक: कलाबुरागी पोलिसांनी छापा टाकून सुमारे 223 किलो, जवळजवळ 10.5 लाख रुपयांचा गांजा जप्त केला; 13 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nपुणे जिल्ह्यात 4717 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,20,692 वर ; 12 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCongress Working Committee: काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल, CWC मध्ये नव्या चेहऱ्यांना संधी, दिग्गजांना डच्चू\nJayant Patil On Maha Vikas Aghadi MLAs: जयंत पाटील यांचा 'त्या' आमदारांना इशारा म्हणाले 'राजकारणातून बाद केले जाईल'\nJalyukt Shivar Abhiyan: ‘जलयुक्त’ नव्हे तर ‘झोलयुक्त’ शिवार, राज्याचे 10 हजार कोटी रुपये बुडविणाऱ्या देवेंद्र फडणीस यानी राजीनामा द्यावा- काँग्रेस\nKangana Ranaut Y+ Security Controversy: मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणा-याला 'Y' दर्जाची सुरक्षा देणं ही दुर्दैवी गोष्ट- गृहमंत्री अनिल देशमुख\n#Justice4SSR चा बिहार निवडणुकीसाठी अजेंडा करणे हे वाईट राजकारण, रोहित पवार यांंची भाजप वर टीका\nBihar Assembly Election 2020: सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा बिहार विधानसभा निवडणुकीत वापर, BJP स्टिकर सोशल मीडियावर व्हायरल\nCoronavirus In India: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 56 लाखाच्या पार; मागील 24 तासांत 83,347 नव्या रूग्णांची भर\nBhiwandi Building Collapse Update: भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 35; सलग तिसर्‍या दिवशीही बचावकार्य सुरूच\nMumbai Rains: मुसळधार पावसामुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये बंद; अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर न पडण्याचं BMC चं आवाहन\nMumbai Local Updates: मुंबई मध्ये मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/marathi-jokes-news/bandya-master-marathi-jokes-guruji-student-teacher-joke-vjb-91-2223845/", "date_download": "2020-09-24T03:07:45Z", "digest": "sha1:7A4KPRVJJ4QCQZPEQNNNK7QNUZMZYQYD", "length": 8018, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bandya master marathi jokes guruji student teacher joke | मास्तर आणि बंड्याचं मराठी | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nमास्तर आणि बंड्याचं मराठी\nमास्तर आणि बंड्याचं मराठी\nवाचा भन्नाट मराठी विनोद\nमास्तर – म्हणी पूर्ण करा…\nज्यांचं स्वत:चं घरं काचेचं असतं, त्यांनी…\nबंड्या – लाइट बंद करून कपडे बदलावेत…\nमास्तरांनी लाइट चालून ठेवून बंड्याला चांगला झोडपून काढला\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nMarathi Joke : संकटाचा सामना\nMarathi Joke : फुलासारखी बायको\nMarathi Joke : चिडचिड्या बायकोला असं करा शांत\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 नवरा, बायको अन् फॉरेन टूर\n2 नवरा आणि भांडी\n3 Marathi Joke : नवरा बायकोचं भांडण\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/computer/google-deletes-2500-china-linked-youtube-channels-over-disinformation/articleshow/77391666.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article14", "date_download": "2020-09-24T02:14:07Z", "digest": "sha1:XQDXVEJEKOZ4OQNDKKYJL6LQ7YZQWUNE", "length": 13760, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचीनला आणखी झटका, गुगलने हटवले २५०० यूट्यूब चॅनेल\nसर्वात आधी भारत सरकाने चीन संबंधित ५९ अॅपवर बंदी घातली आहे. यानंतर अनेक देशातून चायनीज अॅप आणि यूटयूब चॅनेलवर बंदी घातली जात आहे. आता चीनला लागोपाठ धक्के बसत आहे. गुगलने एक जबर धक्का देत चीनचे २५०० हून अधिक यूट्यूब चॅनेल हटवले आहेत.\nनवी दिल्लीः Google ने चीन संबंधित जवळपास २५०० हून अधिक यूट्यूब चॅनेल डिलीट केले आहेत. या चॅनेल्सवरून भ्रमित माहिती पसरवली जात होती. त्यामुळे गुगलने व्हिडिओ शेयरिंग प्लॅटफॉर्मवरून हटवले आहे. एल्फाबेटची मालकी असलेली कंपनी गुगलने सांगितले की, यूट्यूब चॅनेलला एप्रिल आणि जून दरम्यान यूट्यूबवरून हटवण्यात आले आहे.\nवाचाः सर्वात जास्त डिस्काउंटवर खरेदी करा फोन, अॅमेझॉन-फ्लिपकार्टवर सेल सुरू\nयूट्यूबने सांगितले की, चॅनेल्सवर साधारणपणे स्पॅमी, नॉन पॉलिटिकली कंटेंट पोस्ट केले जा��� होते. परंतु, यात पॉलिटिक्स संबंधित काही माहिती होती. गुगलने आपल्या भ्रामक माहितीसाठी चालणाऱ्या ऑपरेशनच्या तिमाही बुलेटिनमध्ये ही माहिती दिली. गुगलने या चॅनेलची नावे उघड करण्यास टाळले आहे. परंतु, यासंबंधी माहिती देताना सांगितले की, ट्विटर वर सुद्धा असेच अॅक्टिवेट असलेल्या व्हिडिओजची लिंक पाहिली गेली आहे. सोशल मीडिया अॅनालिटिक्स कंपनी Graphika ने एप्रिल मध्ये डिसइन्फर्मेशन मोहीम अंतर्गत याची ओळख पटवली होती.\nवाचाः शाओमीने भारतात लाँच केली Mi TV Stick, उद्या सेल\nअमेरिकेत चीनी दुतावासने या संबंधी अद्याप कोणतीही टिप्पणी केली नाही. याआधी चीन भ्रामक आणि चुकीची माहिती पसरवण्याचे सर्व दावे चीनने फेटाळून लावले आहेत. गुगल आणि फेसबुक यासारख्या कंपन्या लागोपाठी भ्रामक माहिती आणि फेक न्यूज वर अपडेट देत आहे. ऑनलाइन प्रोपागेंडा विरोधात लढाई लढत आहे. २०१६ मध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऑनलाइन प्रोपागेंडा ला वाचवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले आहे. गुगलने आपल्या बुलेटिमध्ये इराण आणि रशिया संबंधीत अॅक्टिविटीची माहिती सांगितली आहे.\nवाचाः सॅमसंगचा ड्यूल कॅमेऱ्याचा टॅब S7 आणि S7+ लाँच, पाहा किंमत\nवाचाः रिलायन्स जिओची कमाल, ३ महिन्यात १ कोटी नवीन ग्राहक\nवाचाः e-SIM फ्रॉडमध्ये लुटले २१ लाख रुपये, तुम्ही अशी काळजी घ्या\nवाचाः फ्लिपकार्टवर आजपासून सेल; फोनवर ४०% तर TVवर ५०% सूट\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nफ्लिपकार्टवर सेल १८ सप्टेंबरपासून, १ रुपयात प्री-बुक कर...\nसेलः टीव्ही, वॉशिंग मशीन आणि फ्रीजवर ५० टक्के बंपर सूट...\nमुंबईकर म्हणजे सदैव बिझी, त्यांना वेळ कुठे असतो\nसायबर गुन्हे: नोकरीसाठी तुमच्या बँक खात्याचे तपशील लागत...\nस्वत:च घरामध्ये तुम्ही करता का इंटरनेट करार\nसॅमसंगचा ड्यूल कॅमेऱ्याचा टॅब S7 आणि S7+ लाँच, पाहा किंमत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना ���िलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nमोबाइलजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यगजकेसरी योग : 'या' ९ राशींना कसा असेल दिवस\nमोबाइल64MP कॅमेऱ्याचा Nokia 8.3 5G स्मार्टफोनचा सेल सुरू, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल5000mAh बॅटरीचा Moto E7 Plus स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा किंमत\nपोटपूजापौष्टिक आणि खमंग मेथी पराठा रेसिपी\nकार-बाइक११ लाखांपेक्षा जास्त किंमत, दमदार फीचरची दोन जबरदस्त बाईक लाँच\nकरिअर न्यूजस्टाफ सिलेक्शन कमिशन: भरती परीक्षांच्या तारखा जाहीर\nफॅशनअंकिता लोखंडेने सुंदर फोटो केले शेअर, लोकांना सुशांत सिंह राजपूतची आली आठवण\nमुंबईदादर-सावंतवाडी स्पेशल ट्रेन धावणार; आरक्षण, वेळ, प्रवासाचे नियम जाणून घ्या\nदेशकरोनाचा केंद्रावर मोठा आघात; रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nमुंबईमंगळवारची रात्र जागवली, बुधवारचा दिवस घराबाहेर\nआयपीएलमुंबई इंडियन्सचा ऐतिहासिक विजय, युएईत उघडले विजयाचे खाते\nरत्नागिरीकरोनापुढे 'हा' जिल्हा हतबल; मुंबईतून वैद्यकीय कुमक मागवणार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://afrikhepri.org/mr/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2020-09-24T01:46:20Z", "digest": "sha1:ZQJI64VYH5F5AHQLO7TWMFBUKU7WTC6A", "length": 14679, "nlines": 147, "source_domain": "afrikhepri.org", "title": "पर्यावरण अभिलेखागार - आफ्रीखेरी पाया", "raw_content": "\nएक लेख पोस्ट करा\n23 सप्टेंबर 2020 बुधवार\nपारगम्यतेचे 12 तत्त्वे निसर्गाशी सुसंगतपणे राहतात\nपरमाकल्चर हे संस्कृती, राहण्याची ठिकाणे आणि पर्यावरणीय तत्त्वे आणि पुनरुत्पादित करण्यासाठी पारंपारिक समाजांचे ज्ञान वापरून मानवी कृषी प्रणालीचे डिझाइन करण्याचे शास्त्र आहे ...\nकेनिया आफ्रिकेतील सर्वात मोठे वारा फार्म तयार करणार आहे\nनैरोबीपासून 550० कि.मी. अंतरावर तलावाच्या लेक फार्मने केनियाच्या २०% ऊर्जानिर्मितीची अपेक्षा केली असून उन्हाळ्यापर्यंत दररोज 20१० ���ेगावॅट क्षमतेची ...\nवीज, प्रकाश, उष्णता आणि अगदी इंटरनेट निर्माण करणार्‍या मंडपाचा शोध\nआपणास निसर्गाशी संपर्क साधणे आवडते, परंतु कॅम्पिंग अत्यंत अस्वस्थ वाटते म्हणून मागील भूतकाळात आलेल्या वाईट काळांबद्दल विसरून जा धन्यवाद ...\nपारंपारिक औषधांवर 500 पृष्ठांचा एक एनसायक्लोपीडिया तयार केला आहे\nआमच्या काळातील महान शोकांतिका असूनही, परंपरा, इतिहास, संस्कृती आणि मूळ लोकांचे ज्ञान आपल्याला चिन्ह बनवते. भाषा आणि आख्यायिका अदृश्य होत आहेत, कधीकधी अगदी ...\nआपले जुने फोन सोन्याचे बारमध्ये कसे पुनर्वापर केले जातात\nहा प्रश्न अधिकाधिक विचारला जात आहे: आमच्या जुन्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे काय करावे बेल्जियममधील एका कंपनीला तोडगा सापडला आहे: ते मौल्यवान धातू (विशेषत: सोने) वसूल करतात ...\nतो शेतीमध्ये क्रांती घडवून आणू शकणार्‍या प्रक्रियेद्वारे “घन पावसाच्या पाण्याचा” शोध लावितो\nसर्जिओ रिको हा सखोल पावसाचा शोधक आहे. ही एक अशी प्रक्रिया आहे जी शेतीमध्ये क्रांती घडवू शकते. हे तंत्रज्ञान कृषी सिंचनाचा एक भाग आहे. यात पावसाच्या पाण्याचा उपयोग अनुकूलित करणे ....\nखिडकीला चिकटलेल्या, हे इलेक्ट्रिकल आउटलेट विनामूल्य ऊर्जा प्रदान करते\nविंडो सॉकेट हा दक्षिण कोरियाच्या दोन बोआ ओह आणि क्युहो सॉंगचा शोध आहे. ही नवीन संकल्पना जी अद्याप फक्त एक नमुना आहे, या विद्युत आउटलेटला खिडकीशी चिकटविणे शक्य करते किंवा ...\nलवकरच सूक्ष्म-शैवाल आधारित जैव-बिटुमेनमध्ये रस्ते\nजैवइंधन, प्लास्टिक किंवा सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीसाठी आधीपासून वापरल्या गेलेल्या, मायक्रोएल्गेला पेट्रोलियमचा एक गंभीर पर्याय म्हणून सादर केले जाते. या दृष्टीकोनातून, मायक्रोकॅल्गे वापरली गेली आहे ...\nघाना आफ्रिकेतील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प तयार करणार आहे\nघाना ऑक्टोबर 2015 मध्ये आफ्रिकेतील सर्वात मोठ्या सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करेल. 155 मेगावॅट क्षमतेची उत्पादन क्षमता असलेल्या देशाची अर्थव्यवस्था जोरदार वाढत आहे (जीडीपी ...\nनायजेरियन व्हाईस्सायकर्स तयार करते, एक कचरा संकलन आणि रीसायकलिंग कंपनी\nवेक्लेकर्स बाईक व संगणक प्रणालीवर आधारित नाविन्यपूर्ण पुनर्वापर सेवा देते. हे अनौपचारिक जिल्ह्यातील रहिवाशांच्या गरजेनुसार अनुकूल आहे. हे अशा प्रकारे योगदान देते ...\nपायेंग, ज्याने स्वत: हून वन लावले\nही कहाणी किंवा जुन्या भारतीय आख्यायिकेस पात्र अशी कहाणी आहे. हे पेईंगचे आहे, ज्याला कधीही हार मानायची नव्हती. 30 वर्षांपासून तो वाढत आहे ...\nआणि आफ्रिका देखील आपली हरितक्रांती करीत आहे\nसौर रोडवे प्रकल्पात सेन्सर असलेले रस्ते, पदपथ आणि पार्किंगचे क्षेत्र समाविष्ट आहे. सध्या सुरू असलेल्या इंडिगोगो अभियानात $ 1 दशलक्ष वाढवण्याची योजना आहे. सौर पॅनेल, ...\nपर्यावरणाला क्रांती करू शकणारे 10 शोध\nफोटोव्होल्टेईक एनर्जी, भरतीसंबंधी टर्बाइन्स, हायब्रिड कार ... फ्रान्समध्ये या नाविन्यपूर्ण गोष्टी अवघ्या अवतरल्या आहेत. सिलिकॉन व्हॅलीमध्ये, ते आधीपासून आहेत आणि संशोधक नवीन \"ग्रीन टेक्नॉलॉजीज\" वर काम करत आहेत ...\n1 पृष्ठ 2 1 2 खालील\nतुम्हाला आमचे पेज आवडले का\nएक श्रेणी शोधा एक श्रेणी निवडा हटविणे AFRIKHEPRI-टीव्ही सौंदर्य आणि फॅशन इबॉक्स लायब्ररी सेटलमेंट आफ्रिकन सूझिन ब्लॅक लीडरचा भाषण ENTERTAINMENT माहितीपट मुले पर्यावरण गुलामगिरी सांस्कृतिक कार्यक्रम व्यवसाय तथ्ये आफ्रिकन महिला पाहण्यासाठी चित्रपट इतिहास लपविला आणि विसरला आफ्रिकन इन्टरियन्स नोंदणी / लॉग इन करा काळा गुंतवणूकदार आणि बचत प्रकारची कामाचा आवाज दुकानात लाइव्ह टीव्ही खरेदी करण्यासाठी पुस्तक ऑडिओ बुक पीडीएफ बुक संगीत बातम्या, बातम्या पॅराडिग कमिट कामात विचार आफ्रिकन विचारक आणि SAGES फिलासोफी आणि सायकोलॉजी तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र आरोग्य आणि औषधे प्लेलिस्ट कविता PSYCHART थेरपी आफ्रिका किंगडम आरोग्य आणि औषधे विज्ञान आणि रहस्य शॉपींग आध्यात्मिकता आणि धर्म क्रीडा मॅथिएयू ग्रॅबलीचे मजकूर अजिबात / बातम्या व्हिडिओ वेब-टीव्ही\nकॉपीराइट © २०१ Af आफरीखेरी\nखाली आपल्या खात्यात लॉगिन करा\nमॉट दी पेस्स oublié\nनवीन खाते तयार करा\nनोंदणी करण्यासाठी खालील फॉर्म भरा\n*आमच्या वेबसाइटवर नोंदणी करून, आपण अटी व शर्तींशी सहमत आहात आणि गोपनीयता धोरण.\nसर्व रखाणे गरजेचे आहेत. लॉग इन\nआपला पासवर्ड पुनर्प्राप्त करा\nकृपया आपला पासवर्ड रीसेट करण्यासाठी आपले वापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\n- दृश्यमानता निवडा -सार्वजनिकखाजगी\nही साइट कुकीज वापरते. ब्राउझ करणे सुरू ठेवून, आपण तृतीय-पक्षाच्या कुकीज ठेव स्वीकारता. अधिक जाणून घ्या कुकी धोरण.\nआपली खात्री आहे की हे पोस्ट अनलॉक करू इच्छिता\nडावीकडे अनलॉक करा: 0\nआपली खात्री आहे की सदस्यता रद्द करू इच्छिता\nहे एका मित्राला पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-24T01:29:14Z", "digest": "sha1:EORLP6VH25C2GWBZBS4LCH5Z5HDPMURO", "length": 9078, "nlines": 93, "source_domain": "bolbhidu.com", "title": "महाराष्ट्र Archives - BolBhidu.com", "raw_content": "\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nBol Bhidu - विषय हार्ड\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nएका मताने विलासरावांच सरकार वाचलं अन् राणेंचा पराभव झाला…\nसन १९९९ च्या निवडणुका. शरद पवारांनी नुकतच कॉंग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली होती. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व सेना भाजप युती असा तिरंगी सामना १९९९ च्या इलेक्शनमध्ये पार पाडला. निकाल लागला तेव्हा कॉंग्रेस ७५…\nमहाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यांचा साखरपुडा येरवडा जेलमध्ये झाला होता \nमहाराष्ट्रासारख्या राज्याला लाभलेले मुख्यमंत्री हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. राज्यातील जातीची समिकरणं बाजूला सारत अल्पसंख्याक समाजाचे असणारे वसंतराव नाईक असो की विदर्भाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मान मिळालेले मारुतराव…\nमुख्यमंत्री पद गेल्यावर ते म्हणाले, “माझ्या नावाच्या मागे कायमचं माजी मुख्यमंत्री तरी लागलं…\nनिवडणूक झाली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हा दरवेळी उत्सुकतेचा विषय असतो. पण नेहमी शर्यतीत असलेल्या नावापैकी एक नाव निवडले जाते. फार मोठा धक्का बसत नाही. बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ही मात्र आजवर सर्वात जास्त…\nइंडियाला खऱ्या भारताची ओळख करुन देणारे – देऊळ, गावाकडच्या गोष्टी आणि गावकथा.\nअस्सल ग्रामीण भाव–भावनांना, खेड्यातील लोकांना, त्यांच्या चढ उतारात अडकलेल्या हरेक भावनांच्या तीव्रतेला, त्या प्रखरतेला, विनोदाला, मार्मिकतेला, ज्वलंत वास्तवाला, असंख्य अनुत्तरित प्रश्नांना, प्रश्नचिन्ह असलेल्या उत्तरांना, तर कधी सहन न…\nवसंतराव नाईक मुख्यमंत्रीपदासाठी नटून बसले पण शेवटच्या क्षणाला डाव फिस्कटला.\nसाल १९६२. यशवंतराव चव्हाणांना दिल्लीवरून बोलवणं आलं. देशाचे संरक्षणमंत्री म्हणून त्यांना जावं लागलं. 'हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावल्याचं' वर्णन करण्यात आलं. पण नव्यानं निर्माण झालेल्या महाराष्ट्राचं काय\nमुलींनो जंगल सफारीसाठी जाताय \nतशीही महाराष्ट्रात जंगल कुठ आहे असा प्रश्न पडण्यापुर्वी आपणास सांगू इच्छितो महाराष्ट्रात घनदाट अरण्य आहेत. यात जंगली प्राणी आहेत. झरे आणि नद्या आहेत. अस्वल आहेत वाघ आहेत. बिबळ्या बिबट्या तर पोत्यानं आहेत. इतके की ते त्यांच जेवण झालं की…\nदेशभरातील एटीएममध्ये ठणठणाट का आहे..\nगेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील अनेक ठिकाणच्या एटीएममध्ये पैसे नसल्याच्या बातम्या येताहेत. त्यामुळे तेथील लोक गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. आता तर महाराष्ट्र, गुजरात,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश आणि बिहारमधील अनेक…\nपरवीन बाबीच्या प्रेमापोटी हा ऑस्ट्रेलियन माणूस भारतात आला आणि खलनायक झाला\nभिडू देवेंद्र जाधव\t Sep 23, 2020 0\n८४ वर्षांचा घरोबा संपवून शापूरजी पालनजी टाटासमूहातुन का बाहेर पडले\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nजपानी माणसाने रामायणावर बनवलेला अ‍ॅनीमेशन सिनेमा भारतात रिलीज होऊ दिला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hemantathalye.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3/", "date_download": "2020-09-24T00:45:21Z", "digest": "sha1:NRLPTPQP4U7Z6XAFB4S2HGUTZUI5FHFH", "length": 8331, "nlines": 59, "source_domain": "hemantathalye.com", "title": "मुक्तांगण - हेमंत आठल्ये ~ Hemant Athalye Website", "raw_content": "\nसंकेतस्थळ विकासक – Website Developer\nमे 4, 2020 मे 4, 2020 by हेमंत आठल्येin नोंद, ब्लॉग\nमुक्तांगण म्हणजे तरी काय जिथं तुम्हाला हवं तस व्यक्त होता येत ती जागा. माझ्या लिखाणाचा प्रवास भयंकर मजेशीर जिथं तुम्हाला हवं तस व्यक्त होता येत ती जागा. माझ्या लिखाणाचा प्रवास भयंकर मजेशीर परंतु, ह्या ब्लॉग/अनुदिनीमध्ये जसे व्यक्त होता येते असे कुठेच व्यक्त होता येत नाही हे नक्की\nएका संशोधनानुसार प्रत्येक व्यक्तीच्या मनात साधारणतः दिवसाला बारा ते अठरा हजार विचार प्रत्येक दिवसाला येतात. व त्यातील अंशी टक्के विचार हे नकारात्मक असतात. मग असं असतांना शांत राहणे कसे शक्य आहे अन त्यात माझ्यासारख्या जमदग्नीला ते पाळण���ही असह्य\nह्याच असाह्यतेतून जन्माला आले हे लिखाणाचे वेड साधारण २००८ सालाचा तो काळ साधारण २००८ सालाचा तो काळ त्यावेळी मी नुकताच मुंबईत नोकरी निमित्ताने होतो. रोजचा बोरिवली ते चर्चगेट असा लोकलचा प्रवास त्यावेळी मी नुकताच मुंबईत नोकरी निमित्ताने होतो. रोजचा बोरिवली ते चर्चगेट असा लोकलचा प्रवास त्यावेळी प्रत्यक्षात घडणाऱ्या घडामोडी अन वर्तमान पत्रात छापून येणाऱ्या गोष्टींमध्ये भयंकर अंतर त्यावेळी प्रत्यक्षात घडणाऱ्या घडामोडी अन वर्तमान पत्रात छापून येणाऱ्या गोष्टींमध्ये भयंकर अंतर मग मी वर्तमानपत्रांच्या संकेतस्थळावर जाऊन प्रतिक्रियांच्या रकान्यात वस्तुस्थिती मांडायचो. पण ती प्रतिक्रिया कधी प्रसिद्धच होत नसायची.\nपुढे २००९ मध्ये कामानिमित्त वर्डप्रेस ह्या माहिती व्यवस्थापन प्रणालीशी संबंध आला. अन माझा पहिला वाहिला ब्लॉग/नोंद जन्माला आला पुढील इतिहास तुम्ही वाचू शकता. परंतु २०१५च्या आधीच त्याच नावीन्य संपलेलं पुढील इतिहास तुम्ही वाचू शकता. परंतु २०१५च्या आधीच त्याच नावीन्य संपलेलं २०१६ मध्ये ट्विटर या मुक्त( २०१६ मध्ये ट्विटर या मुक्त() व्यासपीठाशी गट्टी जमली अन भराभर वर्ष उलटली अन २०२० मध्ये तर त्याचा भलताच शीण आला. जातीपाती अन पक्षीय भेदाभेदापेक्षा त्याच्या व्यवस्थापन मंडळाच्या पूर्वग्रह कारवाईचा त्रास नकोसा झाला\nअन पुन्हा हा मोर्चा ब्लॉगकडे वळला मध्यंतरीच्या काळात इंस्टाग्राम, फेसबुक अन लिंक्डइनसारख्या प्रकारावर फेरफटका मारला पण फारसा काही रस त्यात उत्पन्न झाला नाही. प्रत्येकाची मते अन आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. त्यातून माझ्यासारख्या व्यक्तीबाबतीत सांगायचे ठरले तर माझा त्रास सहन करणाऱ्यांचाच मोठेपणा वर्णावा अशी परिस्थिती मध्यंतरीच्या काळात इंस्टाग्राम, फेसबुक अन लिंक्डइनसारख्या प्रकारावर फेरफटका मारला पण फारसा काही रस त्यात उत्पन्न झाला नाही. प्रत्येकाची मते अन आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. त्यातून माझ्यासारख्या व्यक्तीबाबतीत सांगायचे ठरले तर माझा त्रास सहन करणाऱ्यांचाच मोठेपणा वर्णावा अशी परिस्थिती\nत्यामुळे साधारण एका तपाच्या आभासी जगात ब्लॉग हेच सर्वोत्तम आहे हे नमूद करावेसे वाटते हवे तसे व्यक्त होता येते अन तुमच्या लिखाणावर तुमचाच मालकी हक्क असतो. उगाच कोणाच्या लहरीपण��चा फटका बसण्याचा संबंध मुळीच नसतो हवे तसे व्यक्त होता येते अन तुमच्या लिखाणावर तुमचाच मालकी हक्क असतो. उगाच कोणाच्या लहरीपणाचा फटका बसण्याचा संबंध मुळीच नसतो खरं तर या सर्व समाज माध्यमांवर प्रत्येकजण व्यक्त होण्यासाठी जातो. पण तिथे ते सोडून सगळं काही शक्य आहे. असे माझे अनुभवाअंती ठाम मत झाले आहे\nहवे तसे मुक्तपणे मनाच्या लाटांना बागडू द्यायचे असेल तर नक्कीच स्वतःच्या हक्काचा एक ब्लॉग/अनुदिनी बनवा अन मुक्तपणे संचार करा. इथं ना चाच्यांची भीती न कुणाच्या हद्दीचा वाद खऱ्या अर्थाने मुक्तांगण म्हणजे माझ्यासारख्या व्यक्त होणार्याला अन प्रतिक्रियावाद्याला हा जणू स्वर्गच एकदा प्रयत्न नक्की करून पहा\nNext Postकोरोनापेक्षा टाळेबंदी वाईट\nट्विटरवरील आपल्या परखड लिखाणाची सातत्याने आठवण येते. अनुदिनीतून आपण परत भेटलात,यांचा आनंद आहे.\nहेमंत आठल्ये म्हणतो आहे:\n मलाही ब्लॉग/अनुदिनीवर भेटून खरोखर आनंद वाटला\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nमी डिझाइन आणि डिजिटल सेवा प्रदान करतो जी पूर्णपणे लवचिक आणि शक्तिशाली असतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-weekly-weather-advisary-7939", "date_download": "2020-09-24T02:32:02Z", "digest": "sha1:3GYVRZV3QV26V63KHRPPEMDEIA3GND3P", "length": 30280, "nlines": 178, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, weekly weather advisary | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपावसाची शक्यता, काही भागांत उष्णतेची लाट\nपावसाची शक्यता, काही भागांत उष्णतेची लाट\nशनिवार, 5 मे 2018\nभारतावरील हवेच्या दाबात बदल होत असून काश्मीर खोऱ्यापासून राजस्थानपर्यंत १००४ हेप्टापास्कल, मध्य भारतावर १००२ हेप्टापास्कल तसेच गुजरातवरही तितकाच कमी हवेचा दाब राहण्यामुळे तेथे तापमान अधिक राहणे शक्‍य आहे. या आठवड्याच्या सुरवातीला महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणे शक्‍य आहे. त्यामुळेच तापमानाची तीव्रता अधिक राहण्याची याही आठवड्यात शक्‍यता आहे. ६ मे रोजी हिंदी महासागरावर व बंगालच्या उपसागरा���र अधिक हवेचा दाब म्हणजे १०१० हेप्टापास्कल इतका राहील. त्यामुळे वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे अग्नेय दिशेने वाहतील तसेच नैऋत्य दिशेनेही वारे वाहतील.\nभारतावरील हवेच्या दाबात बदल होत असून काश्मीर खोऱ्यापासून राजस्थानपर्यंत १००४ हेप्टापास्कल, मध्य भारतावर १००२ हेप्टापास्कल तसेच गुजरातवरही तितकाच कमी हवेचा दाब राहण्यामुळे तेथे तापमान अधिक राहणे शक्‍य आहे. या आठवड्याच्या सुरवातीला महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणे शक्‍य आहे. त्यामुळेच तापमानाची तीव्रता अधिक राहण्याची याही आठवड्यात शक्‍यता आहे. ६ मे रोजी हिंदी महासागरावर व बंगालच्या उपसागरावर अधिक हवेचा दाब म्हणजे १०१० हेप्टापास्कल इतका राहील. त्यामुळे वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे अग्नेय दिशेने वाहतील तसेच नैऋत्य दिशेनेही वारे वाहतील. ते मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणतील. त्यातून ढग निर्मिती होईल आणि आकाश अंशतः ढगाळ राहील. ७ मे रोजी केरळ व कर्नाटकावर १०१० हेप्टापास्कल इतक्या प्रमाणात हवेच्या दाबात वाढ होईल. तर राजस्थान काश्‍मीर उत्तर प्रदेशवर १००२ हेप्टापास्कल इतका कमी दाब राहण्यामुळे उत्तर भारताच्या दिशेने वारे वाहतील आणि त्याचवेळी त्या भागात तापमानाची तीव्रता अधिक राहील.\n८ मे रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापमान थोडे घटेल आणि मोठ्या प्रमाणावर ढग जमतील. ९ मे रोजी पुन्हा तापमान वाढेल अाणि महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब कमी होईल. त्यामुळे आकाश अंशतः ढगाळ राहील. कोकण, मध्यम महाराष्ट्र व मराठवाड्यात या आठवड्यात पावसाची शक्‍यता असून मुंबईसह ठाणे पश्‍चिम महाराष्ट्राच्या भागात १२ मे रोजी पावसाची शक्‍यता राहील. त्यापूर्वी ५ व ६ मे रोजी मराठवाड्यात तसेच ८ ते १० मे रोजी दक्षिण कोकणात व मुंबईसही पाऊस होण्याची दाट शक्‍यता आहे त्यामुळे तापमान घसरेल.\nठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील तर रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यात ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात आकाश ढगाळ राहण्याचे प्रमाण अधिक राहील व पावसाची शक्‍यता निर्माण होईल. कोकणात सकाळ���ी सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यात ५६ ते ५७ टक्के राहील तर रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६२ ते ६९ टक्के राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग २ ते ३ किलोमीटर राहील तर ठाणे जिल्ह्यात ताशी ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून.\nधुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील तर नाशिक जिल्ह्यात ते ३७ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यात किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहील तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. जळगाव जिल्ह्यात सकाळची सापेक्ष अार्द्रता ५५ टक्के राहील तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ७२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २५ टक्के राहील. नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १७ किलोमीटर राहील तर धुळे जिल्ह्यात ताशी २० किलोमीटर व नाशिक जिल्ह्यात ताशी ९ किलोमीटर राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.\nनांदेड जिल्ह्यात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. लातूर व बीड जिल्ह्यात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली व जालना जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील तर उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. परभणी जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. तर हिंगोली व जालना जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व बीड जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस आणि औरंगाबाद व लातूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस तसेच नांदेड जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद जिल्ह्यात ४६ टक्के तर नांदेड जिल्ह्यात ५५ टक्के राहील व उर्वरित सर्वच जिल्ह्यात ३१ ते ३९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते २० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. जालना जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग २१ किलोमीटर राहील, तर औरंगाबाद जिल्ह्यात ताशी १७ किलोमीटर राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ११ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. ५ व ६ ला पावसाची शक्‍यता आह��.\nअकोला व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस राहील तर वाशीम जिल्ह्यात ४४ अंश सेल्सिअस आणि बुलडाणा जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३८ टक्के तर अकोला जिल्ह्यात ४० ते ४२ टक्के वाशीम व अमरावती जिल्ह्यात व ४५ टक्के बुलडाणा जिल्ह्यात राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १९ ते २३ टक्के कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. बुलडाणा जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १६ किलोमीटर राहील. तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात १२ ते १३ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.\nकमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे उष्णतेची लाट येईल आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४८ ते ५० टक्के तर यवतमाळ जिल्ह्यात ३९ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील.\nपूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ सेल्सिअसच्या वरती असेल. तर चंद्रपूर जिल्ह्यात ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणे शक्‍य आहे. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहील. त्यामुळेच पूर्व विदर्भात उष्णतेची लाट येईल. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ५० ते ५३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ३० टक्के तर उर्वरित चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत २१ टक्के आणि भंडारा जिल्ह्यात १० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील.\nदक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र :\nसोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. तर सांगली जिल्ह्यात ते ४१ अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यात ३८ ते ३९ अंश सेल्सिअस राहील. सातारा व सोलापूर जिल्ह्यात किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व नगर जिल्ह्यात २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील व सांगली व पुणे जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात ८५ टक्के राहील. सांगली, सातारा व पुणे जिल्ह्���ात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ७६ टक्के राहील. नगर व सोलापूर जिल्ह्यांत ५३ ते ५६ टक्के इतकी राहील. कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ४९ टक्के राहील. सांगली व नगर जिल्ह्यात २० ते २२ टक्के आणि सोलापूर जिल्ह्यात ११ टक्के इतकी कमी राहील. सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १५ किलोमीटर राहील. तर उर्वरित जिल्ह्यात ६ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नगर जिल्ह्यात वायव्येकडून तर उर्वरीत सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील.\nतापमानाची तीव्रता आणि उष्णतेच्या लाटेची शक्‍यता लक्षात घेऊन शेतातील कामे पहाटे, सकाळी व सायंकाळी करावीत.\nफळे व भाज्यांची काढणी करून बाजारात विक्री करावी.\nनवीन फळबागांना ठिबक सिंचनाने पाणी द्यावे.\nजनावरांना दिवसातून ५ वेळा पाणी द्यावे.\nठिबक सिंचन संचाचा कालावधी वाढवावा.\nपावसाची शक्‍यता लक्षात घेऊन शेतमाल सुरक्षितस्थळी साठवावा.\n(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)\nमहाराष्ट्र पाऊस कमाल तापमान किमान तापमान हवामान उष्णतेची लाट ठिबक सिंचन सिंचन\nकृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावर\nचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरून पंजाब आणि हरियानाच्या शेतकऱ्यांम\nठाणे जिल्ह्याला बसलेला कुपोषणाचा विळखा सुटेना\nमुंबई : ठाणे जिल्ह्याला कुपोषणाचे लागलेले ग्रहण सुटेनासे झाले असून आजही विशेष करून ग्रामी\nसोयाबीन उत्पादकांना भरपाई द्यावी; अन्यथा आंदोलन\nयवतमाळ : जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटल्याने हातातोंडाशी आलेले हे पीक उद्ध्वस्त झाले आहे\nघटसर्पावर नियंत्रण, वाढवी दुग्ध उत्पादन\nघटसर्प आजार अतितीव्र आणि अत्यंत घातक आहे.\nपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी अधिक होत आहे.\nसामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...\nसोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...\nकोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...\nबार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...\n'साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...\n`पागंरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...\nपरभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...\nखानदेशातील सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...\nखानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...\nसाखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...\nनाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...\nमराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...\nमराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...\nकांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...\nलातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...\nनांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...\nवऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...\nशेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...\nसिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...\nसांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.c24taas.com/2020/02/blog-post_558.html", "date_download": "2020-09-24T01:00:02Z", "digest": "sha1:LEXJILGKAQ5O6SFWH27TTGRBCZFU44QY", "length": 5971, "nlines": 69, "source_domain": "www.c24taas.com", "title": "राहुरी - तिघां बाप लेकां विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात ॲट्रासिटीचा गुन्हा... - C 24Taas 24Taas Marathi Live News", "raw_content": "\nHome अहमदनगर महाराष्ट्र राहुरी - तिघां बाप लेकां विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात ॲट्रासिटीचा गुन्हा...\nराहुरी - तिघां बाप लेकां विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात ॲट्रासिटीचा ���ुन्हा...\nTags # अहमदनगर # महाराष्ट्र\nश्री.अनिल जाधव, वय - 35,राहुरी,जि.अहमदनगर.*सी २४तास - महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपुर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास जगा वर्तमानात बिनधास्त*\nनेवासा - चीनमधून घरी परतलेल्या तरुणाला कोरोना व्हायरस लागण झाल्याचा डॉक्टरांना संशय.\nनेवासा - चीनमधून घरी परतलेल्या तरुणाला कोरोना व्हायरस लागण झाल्याचा डॉक्टरांना संशय. | C24TAAS | नेवासा - नेवासा तालुक्यातील ...\nनेवासा - शासकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण ; १४ दिवसांसाठी हा परिसर बंद राहणार. | C24Taas |\nनेवासा - शासकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण ; १४ दिवसांसाठी हा परिसर बंद राहणार. | C24Taas | नेवासा येथील शासकीय ऑफिसमध्ये नोकरीस असलेला...\nसंगमनेर - संगमनेर च्या प्रवरा नदीतून दोन जण गेले वाहून,एक बालंबाल बचावला तर दुसरा बेपत्ता\nसंगमनेर च्या प्रवरा नदीतून दोन जण गेले वाहून एक बालंबाल बचावला तर दुसरा बेपत्ता संगमनेर : शाविद शेख संगमनेर शहरातील प्रवरा नदी वरील छोट्या ...\nनेवासा - कुकाण्यात कोरोणाचा शिरकाव. | C24Taas |\nनेवासा - कुकाण्यात कोरोणाचा शिरकाव. नेवासा तालुक्यातील कुकाना येथील एक ८५ वर्षीय व्यक्ती आज शनिवार २५ जुलै रोजी जिल्हा रुग्णा...\nनेवासा - आज पासून या दुकाने उघडण्यास अखेर परवानगी , जिल्हाधिकारी यांनी काढलेला आदेश पहा. | C24Taas |\nनेवासा - आज पासून या दुकाने उघडण्यास अखेर परवानगी , जिल्हाधिकारी यांनी काढलेला आदेश पहा. | C24Taas | नेवासा - लॉकडाऊनमुळे गेल...\nअहमदनगर उस्मानाबाद औरंगाबाद कोपरगाव कोल्हापूर जामखेड जालना नंदुरबार नांदेड नाशिक नेवासा पारनेर पुणे बुलढाणा महाराष्ट्र मुंबई यवतमाळ रायगड राहाता राहुरी लातूर वाशिम श्रीगोंदा श्रीरामपूर संगमनेर सांगली सातारा सोलापूर हिंगोली\nश्री.अनिल जाधव, वय - 35,राहुरी,जि.अहमदनगर.*सी २४तास - महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपुर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास जगा वर्तमानात बिनधास्त*.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/shobhaa-de-indira-gandhi-case/", "date_download": "2020-09-24T01:21:10Z", "digest": "sha1:QIMYPLEZWLHU3RXZTIVGCDIS7GQLAD6Y", "length": 21497, "nlines": 124, "source_domain": "bolbhidu.com", "title": "इंदिरा गांधींच्या हत्येप्रकरणी 'शोभा डे' वर देखील खटला दाखल झाला होता.", "raw_content": "\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nBol Bhidu - विषय हार्ड\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nइंदिरा गांधींच्या हत्येप्रकरणी ‘शोभा डे’ वर देखील खटला दाखल झाला होता.\n३१ ऑक्टोबर १९८४. भारताच्या राजकारणातला काळाकुट्ट दिवस.\nदेशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या बॉडीगार्डनी गोळ्या घालून हत्या केली होती. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरमधल्या अतिरेक्यांवर ऑपरेशन ब्ल्यू स्टार या लष्करी कारवाईमुळे शीख समाज त्यांच्यावर चिडलेला होता. इंदिराजींच्या सुरक्षा रक्षकांपैकी शीख बॉडी गार्डना हटवण्याची मागणी केली गेली होती, मात्र असे न करण्याबाबत इंदिराजी ठाम राहिल्या.\nआणि त्यांच्या विश्वासाचा घात करून त्याच बॉडीगार्डनी त्यांची हत्या केली.\nअख्खा देश हादरून गेला. खलिस्तान वादी शीख अतिरेक्यांनी हा कट केला होता हे स्पष्ट होते. सतवंतसिंग आणि केहर सिंग या दोन्ही हत्येखोरांना लगेच घटनास्थळी अटक झाली. सर्वत्र चौकशीची सूत्रे फिरू लागली. फक्त भारतच नाही तर संपूर्ण जगासाठी ही धक्कादायक घटना होती. शेजारी देशाचा यात कितपत सहभाग आहे याचा तपास सुरु झाला.\nहे सगळं घडत होतं तेव्हा जनतेत मात्र प्रचंड आक्रोश होता. इंदिरा गांधी लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या.त्यांच्या हत्येमुळे शिखांच्या विरोधात दंगल सुरु झाली. हिंसाचाराचा आगडोंब उसळला. यात काँग्रेस नेते आघाडीवर होते.\nया दंगलीमुळे शीख तरुणांच्या असंतोषात वाढंच झाली.\nत्यांच्या गुप्त अतिरेकी कारवाया थांबण्याऐवजी वाढू लागल्या. मुख्यमंत्र्यापासून ते भारताच्या लष्कर प्रमुखांपर्यंत अनेकांवर हल्ले झाले. कित्येकजण ठार झाले. पंजाब आगीत धुमसत होता.\nसुप्रसिद्ध सिनेपत्रकार व लेखिका शोभा डे तेव्हा मुंबईत सेलिब्रिटी नावाचे गॉसिप मॅगझीन चालवत होत्या.\nसिनेकलाकारांची लफडी, खमंग मुलाखती, प्रक्षोभक फोटो याचा हमखास यशाचा फॉर्म्युला असलेले हे मॅगझीन मात्र काही केल्या चालत नव्हते. या पूर्वी स्टारडस्ट मासिकात काम करण्याचा त्यांचा अनुभव होता मात्र ते यश या मासिकात मिळाले नव्हते.\nप्रचंड कर्ज झाले होते. आहे ते सगळे विकून सेलिब्रिटी मॅगझीन बंद करायची वेळ शोभा ��े यांच्यावर आली होती.\nएखादी ब्रेकिंग न्यूज, खळबळजनक मुलाखत प्रसिद्ध झाली तर आपले मासिक वाचेल या प्रयत्नात शोभा डे होत्या. अशीच एक संधी त्यांच्या कडे चालून आली. शोभा डे यांच्या दिल्लीतल्या एका पत्रकार मैत्रिणीने तिची ओळख सिमरणजित सिंग मान यांच्याशी करून दिली.\nसिमरणजितसिंग मान हे मोठे पोलीस अधिकारी होते. त्यांनी काहीच महिन्यांपूर्वी ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि शिखांवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध निषेध म्हणून आपल्या आय पी एस या पदाचा राजीनामा दिला होता.\nखरं तर शोभा डे चालवत असलेलं सेलिब्रिटी हे मासिक फिल्मी होते. त्याच्या फॉरमॅट मध्ये सिमरनसिंग मान बसत नव्हते तरी शोभा डे यांनी ही मुलाखत घेतली.\nमुंबईत एका आर्ट गॅलरीच्या कॉफीशॉप मध्ये बसून दोघांनी गप्पा मारल्या. मुलाखती वेळी बोलण्याच्या ओघात सिमरणजित यांनी शोभा डे यांना काही सायक्लोस्टाईल केलेल्या कागदाचे गठ्ठे दिले. ते कागद म्हणजे भारताच्या राष्ट्र्पतींसकट असंख्य मान्यवर लोकांना पाठवलेल्या पत्रांच्या प्रती होत्या.\nशोभा डे या मुलाखती बद्दल म्हणतात,\nज्यातून काहीही निष्पन्न होणार नाही अशी अकारण धडपड करणारा एक विचित्र, विक्षिप्त माणूस असा निष्कर्ष काढून मी ही मुलाखत आवर्ती घेतली.\nआणखी काही माहिती घेण्याच्या निमित्ताने दुसऱ्या दिवशी देखील भेटायचं ठरलं. पण ती भेट झालीच नाही. मान यांच्या ऐवजी त्यांची बायको शोभा डे याना भेटली. तिने काही संदर्भाचे कागद व मान यांचा फोटो मासिकात छापण्यासाठी दिला.\nपण शोभा डे यांना ठाऊक नव्हतं की सिमरनजित सिंग मान हे इंदिरा गांधींच्या खुनाचा सूत्रधार आहेत असा आरोप झाला होता.\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nखरंच चिदंबरम यांनी प्रणबदा यांच्या टेबलखाली च्युइंगम चिकटवलं…\nभारत सरकारने मोस्ट वॉन्टेडच्या यादीत त्यांचं नाव जाहीर केलं होतं . शोभा डेने मुलाखत घेतली त्याच्या अवघ्या काही तासात सिमरणजित सिंग मान भूमिगत झाले होते.\nते कायद्याचे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर आरोप आहेत याचा काहीही पत्ता नसलेल्या शोभा डे यांनी हि मुलाखत आपल्या सेलिब्रिटी मासिकात छापली. अंक प्रसिद्ध झाला. आधीच कोणी सेलिब्रिटी मासिक वाचत नव्हतं त्यात हि राजकीय व वाचकांच्या दृष्ट्या अनोळखी असलेल्या माजी पोलीस अधिकाऱ्याची मुलाखत कोण वाचणार.\nशोभा ��े यांना देखील माहित होत कि हि मुलाखत आपल्या मासिकामध्ये कोणी वाचणार नाही पण दिल्लीच्या मैत्रिणीचा आग्रह आणि या निमित्ताने एक वादग्रस्त माणसाशी कॉंटँक्ट तयार करता येईल म्हणून त्यांनी हि मुलाखत छापली आणि विसरूनही गेले.\nमात्र एक दिवस थेट कोर्टाचं समन्स हाती येऊन पडलं. इंदिरा गांधी यांच्या हत्येचा कट करण्यात एक नंबर आरोपी सिमरनजीत मान आणि दुसरे नाव शोभा डे यांचे होते.\nडे याना धक्का बसला. दोन तगडे गुप्तचर अधिकारी त्यांची आठवडा भर कसून चौकशी करत होते. मान यांच्या मुलाखतीवेळी रेकॉर्ड घेतलेले कॅसेट व त्यांनी दिलेल्या कागद पत्रांची मागणी पोलिसांनी केली. शोभा डे यांनी सांगितलं की,\nआमचं मासिक सध्या कर्जबाजारी असल्यामुळे आम्ही पैसे वाचवण्यासाठी प्रत्येक मुलाखती वेळी एकच कॅसेट वापरतो. मुलाखत छापून झाल्यावर ती कॅसेट खोदून त्यावरच नवीन मुलखात रेकॉर्ड केली जाते.\nसिमरनजीत मान यांनी दिलेली कागदपत्रे देखील सेलिब्रिटी मासिकाच्या ऑफिसमध्ये कचऱ्यात फेकून देण्यात आली होती. चौकशी साठी आलेल्या अधिकाऱ्यांना शोभा डे यांचा खुलासा पटलं नाही. त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल झाला.\nपुढे काही दिवसांनी सिमरनजीत मान यांना नेपाळमधून पळून जाताना अटक झाली.\nत्यांना भागलपूर येथे तुरुंगात टाकण्यात आले. मुंबई हाय कोर्टात केस चालणार होती मात्र त्यांना इकडे आणले तर घातपाती कारवाईची शक्यता आहे म्हणून ते टाळलं गेलं. तरी शोभा डे यांच्याही जीविताला धोका होता.\nशोभा डे या त्यावेळी गरोदर होत्या. त्यांना पुढच्या सुनावणीवेळी भागलपूर येथे उपस्थित राहण्याचे आदेश कोर्टाने दिले. त्यांच्या वकिलाने सवलत मागायचा प्रयत्न केला पण न्यायाधीशांनी त्यांना खडसावले,\n“मुलाखत घेण्यापूर्वी तुमच्या अशिलाने संभाव्य परिणामाचा विचार करायला हवा होता.”\nशोभा डे यांच्या पोटात गोळा आला. राजद्रोहाचा आरोप म्हणजे मोठी गोष्ट होती. आता आपले भविष्य काय याचा विचार करून त्यांचे हात पाय कापू लागले. पण सुदैवाने भागलपूरला जाण्याची वेळ आली नाही.\nत्याच दरम्यान सरकार बदलले आणि नवे पंतप्रधान बनलेल्या चन्द्रशेखर यांनी आपल्या कारकिर्दीच्या पहिल्याच दिवशी सर्व राजबंद्यांची सुटका करण्याचे आदेश दिले. यात सिमरनजित सिंग मान यांचा देखील समावेश होता. ते पंजाब मध्ये एका हिरो प्रमाणे परतले. त्यांचं प्रचंड जल्लोषात स्वागत झालं.\nत्याच दिवशी शोभा डे यांनी मुंबईच्या बरीच कँडी या रुग्णालयात मुलीला जन्म दिला होता. त्यांच्या बद्दलही पंजाबमध्ये सहानुभूती होती. सिमरनजीत सिंग यांनी पुढे राजकारणात उडी घेतली, ते भरपूर मताधिक्याने निवडूनही आले.\nअसं म्हणतात की शोभा डे यांना देखील राजकारणात येण्याची व पंजाब मध्ये निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती मात्र त्यांनी ती नाकारली. झाला तो मनस्ताप पुरे असं म्हणून त्यांनी ते सेलिब्रिटी मासिक विकून टाकलं व सगळ्या फंद्यातुन आपले हात मोकळे करून घेतले.\nसंदर्भ – शोभा डे यांनी माझ्या आयुष्याची स्मरण यात्रा या पुस्तकात हा प्रसंग सांगितलेला आहे.\nहे ही वाच भिडू.\nजेव्हा जंटलमन दिसणाऱ्या संजीवकुमारने शोभा डे वर हात टाकला..\nपुण्यात येऊन जनरल अरुण वैद्य यांची हत्या करणारे क्रूर अतिरेकी जिंदा आणि सुखा\n१९८४च्या दंगलीत अख्खा देश जळत होता पण बाळासाहेबांच्यामुळे मुंबई शांत होती.\nपंतप्रधान, लष्करप्रमुख व शेवटी पंजाबचे मुख्यमंत्री एवढ्या साऱ्यांना खलिस्तान चळवळीने खाऊन टाकलं.\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nखरंच चिदंबरम यांनी प्रणबदा यांच्या टेबलखाली च्युइंगम चिकटवलं होतं..\nराजीव गांधी जोकर म्हणाले म्हणून मनमोहन सिंग यांनी राजीनामा द्यायचं ठरवलं होतं\nनेहरूंची मंत्री जिच्या प्रेमात भल्याभल्यांची तपश्चर्या भंग झाली\nपरवीन बाबीच्या प्रेमापोटी हा ऑस्ट्रेलियन माणूस भारतात आला आणि खलनायक झाला\nभिडू देवेंद्र जाधव\t Sep 23, 2020 0\n८४ वर्षांचा घरोबा संपवून शापूरजी पालनजी टाटासमूहातुन का बाहेर पडले\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nजपानी माणसाने रामायणावर बनवलेला अ‍ॅनीमेशन सिनेमा भारतात रिलीज होऊ दिला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2020-09-24T02:55:30Z", "digest": "sha1:VBQA24HLOU3ZSWMJBLT7F2JI3GIQQ6M5", "length": 26677, "nlines": 185, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:निनावी - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया लेखातील [[ ]] अशी चिन्हे वगळू/काढू नका. त्यामुळे त्या शब्दांचे दुवे निघून जातात. संतोष दहिवळ २१:४०, १ डिसेंबर २०११ (UTC)\n२ अवधी / अवधि\n३ वस्तू हे लेखन योग्य\n१३ विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी\n१६ मराठी विकिपीडिया व्हॉट्सॲप ग्रुप\nतुमच्या सांगकाम्या विनंतीमध्ये Owner - Multiple असे लिहिलेले आहे. यावर थोडा प्रकाश टाकाल काय एकाहून अधिक व्यक्ती हा सांगकाम्या चालवणे अपेक्षित आहे\nअभय नातू १९:५२, ३ डिसेंबर २०११ (UTC)\nअभय नातू १५:५१, ४ डिसेंबर २०११ (UTC)\nआपण आपल्या काही बदलांमध्ये साचा:माहितीचौकट चित्रपट मध्ये अवधी ला बदलून अवधि केल्याचे आढळले. या बदलाने अवधी ही माहिती त्या लेखातून नाहीशी होईल. अवधी हे माहितीचौकट चित्रपट या साच्या चे एक parameter आहे. याला साचा वापरलेल्या ठिकाणी बदलून चालणार नाही. आपण हा बदल साचा चर्चा:माहितीचौकट चित्रपट येथे सुचवू शकता. - प्रबोध (चर्चा) २०:२३, ४ डिसेंबर २०११ (UTC)\nवस्तू हे लेखन योग्य[संपादन]\nडी.एस. कुलकर्णी या लेखात आपण \"वस्तू\" हे पूर्वीचे लेखन बदलून \"वस्तु\", असे केलेले पाहिले. या दुरुस्तीमागचे कारण कळले, तर उत्तम. कारण संस्कृतातील र्‍हस्वान्त शब्द मराठी उच्चारप्रवृत्तीनुसार दीर्घान्त लिहिण्याची पद्धत आहे. र्‍हस्वान्त लेखने मराठीत अयोग्य धरली जात नसली, तरीही सहसा दीर्घान्त लिहिण्यास प्राधान्य देण्याचा शिरस्ता दिसतो. प्रा. यास्मिन शेख यांनी लिहिलेला \"मराठी लेखनकोश\" नामक ग्रंथ आपण संदर्भासाठी पाहू शकता.\n--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:१४, ६ डिसेंबर २०११ (UTC)\nव्याकरण संबंधीचे बदल स्वयंचलित संगकाम्यांद्वारे करणे तितकेसे सोपे नाही. उदा: आपला बदल\nया मध्ये प्रती मधला ती दीर्घ आहे (जो वर दिलेल्या लेखात बरोबर होता), परंतु, प्रति, माननीय संपादक... या मधला ति ऱ्हस्व आहे. अश्या बाबतीत सर्व प्रति ला प्रती मध्ये बदलणे किंवा प्रती ला प्रति मध्ये बदलणे चुकीचे ठरेल. - प्रबोध (चर्चा) १३:१९, ७ डिसेंबर २०११ (UTC)\n आज आपण श्री गुरुगीता या लेखात केलेले बदल पाहिले. त्यात \"भक्तिपूर्वक\" हे बदलून \"भक्तीपूर्वक\" असे बदलले होते; जे चूक आहे. मराठी शुद्धलेखनाच्या नियमांनुसार संस्कृतजन्य सामासिक शब्दांत पूर्वपदातील र्‍हस्वान्त शब्द (येथे \"भक्ति\" हा मूळ संस्कृतातून आलेला शब्द) र्‍हस्वान्तच ठेवला जातो. तो दीर्घान्त करू नये. त्याच नियमाने \"गुरुपद\" हा सामासिक शब्द योग्य आहे; त्याचे \"गुरूपद\" करू नये.\nतसेच, \"करित\" हा बदल चुकीचा आहे. \"करीत\" (हा करणे या क्रियापदाच्या \"करत\" या रूपाचा पर्याय आहे) हे लेखन बरोबर आहे; त्याचे \"करित\" करू नये. \"वाचीत (बसणे)\", \"बोलीत (सुटणे)\" इत्यादी उदाहर���े पाहिल्यास, मी काय म्हणतोय त्याची आपल्याला कल्पना येईल.\n--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:४४, ७ डिसेंबर २०११ (UTC)\nशुद्धलेखनाचे नियम येथे मराठी शुद्धलेखनाचे सध्या प्रचलित असलेले नियम उपलब्ध आहेत. त्यात र्‍हस्वान्त, दीर्घान्त शब्द आणि त्यांत सामासिक शब्दांसाठीचे पोटनियम मांडले आहेत. ते कॄपया बघावेत.\n--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३७, ७ डिसेंबर २०११ (UTC)\nआपण आपली यादी इतर जाणत्या सदस्यांकडून एकदा verify करून घ्याल का सांगकाम्याने केलेले बदल नंतर शोधून दुरुस्त करणे अवघड ठरेल, व सांगकाम्या मार्फत बदल करणे, सोपे ठरायच्या ऐवजी, आणखी अवघड होऊन बसेल. कळावे - प्रबोध (चर्चा) ११:३७, ८ डिसेंबर २०११ (UTC)\nदुसरे महायुद्ध लेखात \"डिव्हिजनने\" => \"डिव्हीजनने\" असा बदल झाला आहे. आता हा शब्द मुळात इंग्लिश भाषेतून मराठीत उसना आला असला, तरीही उच्चाराधारित पद्धतीने याचे लेखन काय होते, हाच निकष महत्त्वाचा ठरतो. या निकषानुसार (मला वाटते) की, \"डिव्हिजन\" असे लेखन अधिक योग्य ठरेल (कारण [http://www.thefreedictionary.com/division येथील उच्चारानुसार \"व्हि\" र्‍हस्व उच्चारयुक्त ऐकू येतो). या शब्दाच्या विभक्तिरूपांमध्ये \"डिव्हिजनने\" (किंवा खरे तर या शब्दावर बहुशः स्त्रीलिंग आरोपले जात असल्यामुळे, मराठी व्याकरणाचे नियम योग्य पद्धतीने वापरल्यास \"डिव्हिजनीने\" असे रूप होईल. पण तूर्तास हा मुद्दा काही काळ बाजूस ठेवू.) वगैरे रूपेही र्‍स्वोचारित \"व्हि\" असलेली असतील.\n--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:०९, ११ डिसेंबर २०११ (UTC)\nगीतरामायण यात खरे तर शुद्धलेखनाचे नियम लावणे योग्य ठरणार नाही; कारण वृत्त साधण्यासाठी काही वेळा र्‍हस्व/दीर्घाच्या नियमांपासून सवलत घेण्याचे काव्यस्वातंत्र्य घेतले जाते. त्यामुळे \"जोडून\" हे योग्य असले, तरीही काही वेळा कवीमंडळी वृत्तात बसण्यासाठी \"जोडुन\" असे लेखन लिहू शकतात. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:१३, ११ डिसेंबर २०११ (UTC)\nकन्नड नावाचे एक गावही आहे. डेटाबेसमध्ये काही बदल करता येईल का पहावे. संतोष दहिवळ १७:५८, १४ डिसेंबर २०११ (UTC)\nविकीपत्रिका सभासद नोंदणी ....\nमराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विक���पीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.\nपत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.\nमराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nआपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.\nकळावे - खबर्या (विकीपत्रिका)\nतुम्ही चालवत असलेल्या सांगकाम्याला आता अधिकृतरीत्या सांगकाम्या ठरवण्यास हरकत नाही. तुमचे मत कळवावे.\nअर्थात, या सांगकाम्याचे काम अनेक सदस्य नजरेत ठेवत असल्याचे गृहीत धरलेले आहे.\nअभय नातू ०४:५८, २२ डिसेंबर २०११ (UTC)\nआयुर्वेदातील विविध संज्ञा या लेखात कुपथ्य हा शब्द वगळुन पूर्ववत अपथ्य करावे ही विनंती.या दोन्हीच्या अर्थात सुक्ष्मसा फरक आहे.\nवि. नरसीकर (चर्चा • योगदान) १७:०८, २२ डिसेंबर २०११ (UTC)\nलेखांच्या मजकुरातल्या १ सप्टेंबर या तारखांमध्ये बदल करून सप्टेंबर १ वगैरे बदल करणे टाळावे, अशी विनंती. कारण दोन्ही पद्धती ग्राह्य मानल्या जात असल्याने एतत्संबंधाने संपादन करणार्‍या/लेख निर्मिणार्‍या सदस्यांनी ते ठरवणे अधिक बरे ठरेल. बॉट चालवून दिनांकांच्या पद्धतीत कृपया बदल करू नये.\n--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:५३, २३ डिसेंबर २०११ (UTC)\nआपल्या अलीकडील संपादनात 'य'ला जोडून येणार्या अर्ध्या र चे योग्य बदल होताना दिसत नाहित. पूर्वी असे बदल होत होते. (अधिक खुलासेवार म्हणजे येणार्या ऐवजी येणार्‍या असे) -संतोष दहिवळ २२:२७, २६ फेब्रुवारी २०१२ (IST)\nयेणार्यापेक्षा येणार्‍या बरा. र्‌+य हे जोडाक्षर फक्त मराठीत आहे, हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांमध्ये नाही. त्यामुळे ते टंकलिखित करण्यासाठी देवनागरी फॉन्ट्‌समध्ये सोयच नव्हती. अजूनही सोय झाली असली तरी ते अक्षर इन्टरनेट एक्सप्लोअररवर योग्य उमटते,मोझिला फायरफॉक्ससारख्या इतर काही अन्य पानांवर नाही....J २३:०५, २६ फेब्रुवारी २०१२ (IST)\nनमस्कार, मागे चावडीवर कळवले होते त्या प्रमाणे \"विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी\" याची प्रकल्प पाने आणि अंतर्गत पाने मराठी विकिपीडिया वर आजच बनवली आहेत. आपला सहभाग आणि पाठिंबा यासाठी आहेच. तेंव्हा या प्रकल्पांतर्गत मराठी रंगभूमीची अधिकाधिक माहिती मराठी विकिपीडिया वर आपण सारे टाकूया.... मंदार कुलकर्णी (चर्चा) २३:०६, ११ मार्च २०१२ (IST)\nनमस्कार, Some useful tips for typing in new Input method (transliteration mode) ही माहिती फारच उपयुक्त होती. मला आत्ता त्याची गरज होती आणि मराठी विकीपेडिया सोडून दुसरीकडे कुठेही ती उपलब्ध झाली नाही. अनेक धन्यवाद.\nसर्व विकिंवर अनुवाद जोडण्याकरता किंवा बदलण्याकरता, कृपया ट्रांसलेटविकि.नेटचा वापर करा,जो मिडियाविकिचा स्थानिकीकरण प्रकल्प आहे.\nमराठी विकिपीडिया व्हॉट्सॲप ग्रुप[संपादन]\nमराठी विकिपीडियनस व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा \nमराठी विकिपीडियाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी मी व अन्य विकिसदस्य तुम्हाला आमंत्रित करित आहोत. मराठी विकिपीडियाला पुढे नेण्यासाठीचे हे एक पाऊल वा प्रयत्न आहे. तुम्हीही आमच्यासोबत जोडून घ्या.\n--टायवीन२२४०माझ्याशी बोला १८:०३, ५ जून २०१७ (IST)\nँ > ॅ ं\nShantanuo (चर्चा) १०:०४, १३ एप्रिल २०२० (IST)\nShantanuo (चर्चा) ०७:४९, ११ जून २०२० (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जून २०२० रोजी ०७:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tablets/go-hooked-tpu-flexible-auto-focus-shock-proof-back-cover-for-techno-i3-blue-price-pr6y0m.html", "date_download": "2020-09-24T02:09:58Z", "digest": "sha1:262BA6BTRAZTOGYGZLIH74GJWRZ5NCPD", "length": 11432, "nlines": 219, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "गो हुकेड टिपू फ्लेक्सिबल ऑटो फोकस शॉक प्रूफ बॅक कव्हर फॉर टेचणो इ३ ब्लू सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nगो हुकेड टिपू फ्लेक्सिबल ऑटो फोकस शॉक प्रूफ बॅक कव्हर फॉर टेचणो इ३ ब्लू\nगो हुकेड टिपू फ्लेक्सिबल ऑटो फोकस शॉक प्रूफ बॅक कव्हर फॉर टेचणो इ३ ब्लू\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nगो हुकेड टिपू फ्लेक्सिबल ऑटो फोकस शॉक प्रूफ बॅक कव्हर फॉर टेचणो इ३ ब्लू\nगो ���ुकेड टिपू फ्लेक्सिबल ऑटो फोकस शॉक प्रूफ बॅक कव्हर फॉर टेचणो इ३ ब्लू किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये गो हुकेड टिपू फ्लेक्सिबल ऑटो फोकस शॉक प्रूफ बॅक कव्हर फॉर टेचणो इ३ ब्लू किंमत ## आहे.\nगो हुकेड टिपू फ्लेक्सिबल ऑटो फोकस शॉक प्रूफ बॅक कव्हर फॉर टेचणो इ३ ब्लू नवीनतम किंमत Jul 21, 2020वर प्राप्त होते\nगो हुकेड टिपू फ्लेक्सिबल ऑटो फोकस शॉक प्रूफ बॅक कव्हर फॉर टेचणो इ३ ब्लूऍमेझॉन उपलब्ध आहे.\nगो हुकेड टिपू फ्लेक्सिबल ऑटो फोकस शॉक प्रूफ बॅक कव्हर फॉर टेचणो इ३ ब्लू सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 199)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nगो हुकेड टिपू फ्लेक्सिबल ऑटो फोकस शॉक प्रूफ बॅक कव्हर फॉर टेचणो इ३ ब्लू दर नियमितपणे बदलते. कृपया गो हुकेड टिपू फ्लेक्सिबल ऑटो फोकस शॉक प्रूफ बॅक कव्हर फॉर टेचणो इ३ ब्लू नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nगो हुकेड टिपू फ्लेक्सिबल ऑटो फोकस शॉक प्रूफ बॅक कव्हर फॉर टेचणो इ३ ब्लू - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nगो हुकेड टिपू फ्लेक्सिबल ऑटो फोकस शॉक प्रूफ बॅक कव्हर फॉर टेचणो इ३ ब्लू वैशिष्ट्य\nडिमेंसिओन्स 19 x 14 x 2 cm\nटॅबलेट ब्रँड Go Hooked\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nगो हुकेड टिपू फ्लेक्सिबल ऑटो फोकस शॉक प्रूफ बॅक कव्हर फॉर टेचणो इ३ ब्लू\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/firefighters-injured", "date_download": "2020-09-24T02:26:53Z", "digest": "sha1:F2XWISADODRJHRHXDXKWYTKDTOJMRCLY", "length": 8673, "nlines": 159, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "firefighters injured Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nपनवेलच्या उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे, वाहतूक पोलिसांनी रेतीने खड्डे भरले, पालिकेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जाग���त गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nसीवूड्समध्ये इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाचे 7 जवान जखमी\nसीवूड्स सेक्टर 44 मधील सी-होम्स इमारतीला भीषण आग लागली होती. या घटनेत अग्निशमन दलाचे सात जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी ऐरोली बर्न सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.\nपनवेलच्या उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे, वाहतूक पोलिसांनी रेतीने खड्डे भरले, पालिकेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nमोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा\nपनवेलच्या उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे, वाहतूक पोलिसांनी रेतीने खड्डे भरले, पालिकेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/computer/google-deletes-2500-china-linked-youtube-channels-over-disinformation/articleshow/77391666.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article17", "date_download": "2020-09-24T03:04:16Z", "digest": "sha1:4ZTLAW22GOVQC2BJVM4ML6VXWXPOR3BB", "length": 13805, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचीनला आणखी झटका, गुगलने हटवले २५०० यूट्यूब चॅनेल\nसर्वात आधी भारत सरकाने चीन संबंधित ५९ अॅपवर बंदी घातली आहे. यानंतर अनेक देशातून चायनीज अॅप आणि यूटयूब चॅनेलवर बंदी घातली जात आहे. आता चीनला लागोपाठ धक्के बसत आहे. गुगलने एक जबर धक्का देत चीनचे २५०० हून अधिक यूट्यूब चॅनेल हटवले आहेत.\nनवी दिल्लीः Google ने चीन संबंधित जवळपास २५०० हून अधिक यूट्यूब चॅनेल डिलीट केले आहेत. या चॅनेल्सवरून भ्रमित माहिती पसरवली जात होती. त्यामुळे गुगलने व्हिडिओ शेयरिंग प्लॅटफॉर्मवरून हटवले आहे. एल्फाबेटची मालकी असलेली कंपनी गुगलने सांगितले की, यूट्यूब चॅनेलला एप्रिल आणि जून दरम्यान यूट्यूबवरून हटवण्यात आले आहे.\nवाचाः सर्वात जास्त डिस्काउंटवर खरेदी करा फोन, अॅमेझॉन-फ्लिपकार्टवर सेल सुरू\nयूट्यूबने सांगितले की, चॅनेल्सवर साधारणपणे स्पॅमी, नॉन पॉलिटिकली कंटेंट पोस्ट केले जात होते. परंतु, यात पॉलिटिक्स संबंधित काही माहिती होती. गुगलने आपल्या भ्रामक माहितीसाठी चालणाऱ्या ऑपरेशनच्या तिमाही बुलेटिनमध्ये ही माहिती दिली. गुगलने या चॅनेलची नावे उघड करण्यास टाळले आहे. परंतु, यासंबंधी माहिती देताना सांगितले की, ट्विटर वर सुद्धा असेच अॅक्टिवेट असलेल्या व्हिडिओजची लिंक पाहिली गेली आहे. सोशल मीडिया अॅनालिटिक्स कंपनी Graphika ने एप्रिल मध्ये डिसइन्फर्मेशन मोहीम अंतर्गत याची ओळख पटवली होती.\nवाचाः शाओमीने भारतात लाँच केली Mi TV Stick, उद्या सेल\nअमेरिकेत चीनी दुतावासने या संबंधी अद्याप कोणतीही टिप्पणी केली नाही. याआधी चीन भ्रामक आणि चुकीची माहिती पसरवण्याचे सर्व दावे चीनने फेटाळून लावले आहेत. गुगल आणि फेसबुक यासारख्या कंपन्या लागोपाठी भ्रामक माहिती आणि फेक न्यूज वर अपडेट देत आहे. ऑनलाइन प्रोपागेंडा विरोधात लढाई लढत आहे. २०१६ मध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऑनलाइन प्रोपागेंडा ला वाचवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले आहे. गुगलने आपल्या बुलेटिमध्ये इराण आणि रशिया संबंधीत अॅक्टिविटीची माहिती सांगितली आहे.\nवाचाः सॅमसंगचा ड्यूल कॅमेऱ्याचा टॅब S7 आणि S7+ लाँच, पाहा किंमत\nवाचाः रिलायन्स जिओची कमाल, ३ महिन्यात १ कोटी नवीन ग्राहक\nवाचाः e-SIM फ्रॉडमध्ये लुटले २१ लाख रुपये, तुम्ही अशी काळजी घ्या\nवाचाः फ्लिपकार्टवर आजपासून सेल; फोनवर ४०% तर TVवर ५०% सूट\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nफ्लिपकार्टवर सेल १८ सप्टेंबरपासून, १ रुपयात प्री-बुक कर...\nसेलः टीव्ही, वॉशिंग मशीन आणि फ्रीजवर ५० टक्के बंपर सूट...\nमुंबईकर म्हणजे सदैव बिझी, त्यांना वेळ कुठे असतो\nसायबर गुन्हे: नोकरीसाठी तुमच्या बँक खात्याचे तपशील लागत...\nस्वत:च घरामध्ये तुम्ही करता का इंटरनेट करार\nसॅमसंगचा ड्यूल कॅमेऱ्याचा टॅब S7 आणि S7+ लाँच, पाहा किंमत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nमोबाइल64MP कॅमेऱ्याचा Nokia 8.3 5G स्मार्टफोनचा सेल सुरू, जाणून घ्या डिटेल्स\nपोटपूजापौष्टिक आणि खमंग मेथी पराठा रेसिपी\nमोबाइलजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यगजकेसरी योग : 'या' ९ राशींना कसा असेल दिवस\nकरिअर न्यूजस्टाफ सिलेक्शन कमिशन: भरती परीक्षांच्या तारखा जाहीर\nकार-बाइक११ लाखांपेक्षा जास्त किंमत, दमदार फीचरची दोन जबरदस्त बाईक लाँच\nफॅशनअंकिता लोखंडेने सुंदर फोटो केले शेअर, लोकांना सुशांत सिंह राजपूतची आली आठवण\nमोबाइल5000mAh बॅटरीचा Moto E7 Plus स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा किंमत\nमुंबईमंगळवारची रात्र जागवली, बुधवारचा दिवस घराबाहेर\nदेशसंधी मिळाली तर नक्कीच निवडणूक लढवेन, VRS साठी भाग पाडलंः गुप्तेश्वर पांडे\nमुंबईनवरात्रोत्सवही साधेपणाने; मुख्यमंत्री ठाकरेंनी केले 'हे' आवाहन\nकोल्हापूरकोल्हापूरकरांच्या दातृत्वाचा महापूर, वीस दिवसात दिल्या साडेसहा लाख शेणी दान\nमुंबईCM ठाकरेंनी दिला 'हा' विश्वास; PM मोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/candidate/", "date_download": "2020-09-24T01:10:19Z", "digest": "sha1:YXUOBWZPFPNWNBJXBN3XVXK7OFTUB5H2", "length": 3354, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "candidate Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nशेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लिंकवर कॅंडीक्रश- सहकार आयुक्त निलंबित\nएमपीएससी देणाऱ्या उमेदवारांचा कल ‘महापरीक्षा’ बंदच करा\nझारखंड: मोदींच्या सभेतील उमेदवार पराभूत\n‘महापरीक्षा’ पोर्टलचा गोंधळ : उमेदवारांचा परीक्षेवर बहिष्कार\nलागोपाठच्या परीक्षेमुळे उमेदवारांची गोची\nकोणी नॉट रिचेबल, तर कोणी देवदर्शनाला\nदेश विरोधकांना शिक्षा करण्याची संधी पहिली महाराष्ट्राला मिळाली\nस्मार्टवर्क करून परीक्षा “ट्रेक’ करा\nनगरमध्ये 12 मतदारसंघांत तब्बल 189 उमेदवार\nजीवनगाणे : आनंदी मन\nनोंद : मार्ग खडतर; मात्र आशा जिवंत\nचौफेर : जड झाले “ओझे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/sschsc-board-supplement-examination-waiting-continue-345372", "date_download": "2020-09-24T02:09:25Z", "digest": "sha1:PGBJIZUJCPFHTFAI7XVMB7CCNOZJPEVX", "length": 14921, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "दहावी, बारावीचे विद्यार्थी पुरवणी परीक्षेच्या प्रतीक्षेत, निकाल लागून झाले दोन महिने | eSakal", "raw_content": "\nदहावी, बारावीचे विद्यार्थी पुरवणी परीक्षेच्या प्रतीक्षेत, निकाल लागून झाले दोन महिने\nबारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होऊन दोन महिने झाले, तर दहावीचा निकाल दीड महिन्यापूर्वी जाहीर झाला; परंतु अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षेची तारीख जाहीर झालेली नाही.\nजालना : बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होऊन दोन महिने झाले, तर दहावीचा निकाल दीड महिन्यापूर्वी जाहीर झाला; परंतु अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षेची तारीख जाहीर झालेली नाही, हे विशेष.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे दहावी, बारावी परीक्षांचे निकाल जाहीर होऊन जवळपास दोन महिने होत आहेत. यापूर्वी दहावी, बारावी परीक्षेत नापास झालेल्या विद���यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षा या जुलै महिन्यात घेतल्या जात असत; परंतु कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीमुळे शैक्षणिक नियोजन बिघडले होते. दहावी, बारावी परीक्षांचा निकाल जाहीर होण्यास दोन महिने लागले.\nनिकालात नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यासाठी मुदत देते; परंतु अद्यापही मंडळातर्फे आवेदनपत्र भरण्याची मुदत देण्यात आलेली नाही. यामुळे पुरवणी परीक्षा कधी होतील, या संभ्रमात दहावी, बारावीचे विद्यार्थी आहेत. परीक्षेच्या तारखा निश्चित नसल्याने केव्हा परीक्षा होईल, आमचे फॉर्म कधी भरायचे, अशी विचारणा विद्यार्थी शाळा, महाविद्यालयांकडे करीत असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.\nकोरोनाच्या कचाट्यात ४३ केंद्रांवर नीट, लातूर जिल्ह्यातून १६ हजार ८८४ विद्यार्थी...\nआमचा निकाल लागून बरेच दिवस झाले; पण परीक्षेचा फॉर्म भरण्याची तारीख आली नसल्याचे पवन गवारे या विद्यार्थ्याने सांगितले. दहावीच्या पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या नसल्याने परीक्षा केव्हा होतील अन् अकरावी प्रवेश होतील, की विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होईल यावर संभ्रम निर्माण झाला आहे.\nदहावीच्या पुरवणी परीक्षा लवकर झाल्या तर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची संधी आहे. अन्यथा शैक्षणिक नुकसान होणारच. मंडळाकडून अद्यापही तारखा जाहीर झाल्या नाहीत.\n- प्रा. संजय चौधरी, राजूर\nसंपादन - गणेश पिटेकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n'ईबीसी' विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याकडे ४७ वर्षांपासून होतंय दुर्लक्ष\nपुणे : पुणे आणि मुंबईमध्ये महाराष्ट्रभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असले तरी अद्याप आर्थिक मागास वर्गातील (इकॉनॉमिक बॅकवर्ड क्‍लास - ईबीसी)...\nव्यापाऱ्यांच्या कर्जावरील व्याजमाफीसाठी प्रयत्न करणार ः चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर, ः कोरोनाच्या महामारीमुळे व्यापाऱ्यांच्या कर्जावरील गेल्या सहा महिन्यांचे व्याज माफ होण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही भाजपचे...\nपशुवैद्यकांचे \"अहवाल बंद' आंदोलन\nगडहिंग्लज : कोरोना काळात विमा कवच देण्यासह विविध मागण्यासाठी पशुवैद्यकांनी आजपासून अहवाल देणे बंद केले आहे. एक प्रकारे लेखणी बंद आंदोलनाचाच हा...\nसिंध��� संघर्ष कर्मचारी कल्याण मंडळाचे धरणे\nसिंधुदुर्गनगरी (सिंधुदुर्ग) - उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या...\nपुणे (मुंढवा) - गेल्या काही दिवसांपासून केशवनगर परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील विविध सोसायट्या व संस्थांकडे जाणारे रस्ते...\nकोल्हापुरचे नवे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून किशोर पवार यांची नियुक्ती\nकोल्हापूर : गेल्या आठ महिन्यापासून रिक्त असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी पदी किशोर पवार यांची नियुक्ती झाली आहे. सध्या ते \"सारथी' येथे कार्यरत होते. तसेच...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/police-arrested-driver-who-was-stealing-goods-truck-343522", "date_download": "2020-09-24T00:48:23Z", "digest": "sha1:GIDVAHNZUAOGZR6BMBA3ZGEOEUYJ7NSE", "length": 14923, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "'तो' ट्रकमधील माल डिलिव्हरीसाठी न्यायचा, पण वाटेतच गायब करायचा | eSakal", "raw_content": "\n'तो' ट्रकमधील माल डिलिव्हरीसाठी न्यायचा, पण वाटेतच गायब करायचा\nआठवड्यात तीन घटना उघडकीस\nपिंपरी : ट्रकमध्ये माल भरून डिलिव्हरीसाठी संबंधित ठिकाणी पोहोचविण्यासाठी रवाना करायचा. मात्र, डिलिव्हरीच्या ठिकाणी पोहोचण्यापुर्वीच ट्रकमधील माल गायब करणाऱ्या ट्रकचालकाला अखेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. टायर, खाद्यतेलाचे डबे, सिमेंटच्या गोण्यांची चोरी करून त्याची परस्पर विक्री केल्याच्या आठवड्याभरात तीन घटना उघडकीस आल्या असून, याप्रकरणी आरोपीवर भोसरी व दिघी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.\nलोणावळा नगर परिषदेची दंडमाफीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nसुरेश प्रकाश राजोळे (वय 25, रा. चिंबळी फाटा, मूळ- रा. तिरूपटेलवाडी, ता. निलंगा, जि. लातूर) असे आरोपी ट्रकचालकाचे नाव आहे. पहिल्या घटनेत\nप्रदीप सोमदत्त शर्मा (रा. मोशी) यांनी त्यांच्या ट्रकमधील 160 टायर चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती. शर्मा यांच्या कंटेरन���र राजोळे चालक म्हणून कामाला असताना ट्रान्सपोर्टचे मालक अनमोल वायचळ यांच्या मार्फत चाकण येथील एका कंपनीतून फिर्यादीच्या कंटेनरमध्ये 421 टायर भरले होते. हे टायर मुंबई येथे पोहोचवायचे होते. मात्र, आरोपीने भोसरी येथे कंटेनर थांबवून त्यातील 160 टायर चोरले.\nपिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nदुसऱ्या घटनेत खाद्यतेलाचे 112 डबे चोरीला गेल्याबाबत मनोज कुमार शिंदे (रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली. शिंदे व राजोळे हे दोघेही चालक असून, शिंदे यांना खोपोलीमधील तेलाच्या कंपनीतून तेलाचे डबे वाहतूक करण्याची ऑर्डर मिळाली होती. त्यानुसार राजोळे याच्याकडील ट्रकमध्ये तेलडबे पोहचवित असताना रस्त्यातच ट्रकमधील 112 तेलाचे डबे त्याने गायब केले.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nतिसऱ्या घटनेत पियुष भूपेंद्र त्रिवेदी (रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली. राजोळे हा 2 ऑगस्ट रोजी त्रिवेदी यांच्या ट्रकवर चालक म्हणून काम करीत होता. दरम्यान, दिघी येथील मॅगझीन चौकातून आळंदी रोडने जात होता. त्यावेळी ट्रकमधील एक लाख दहा हजार रुपये किंमतीच्या चारशे सिमेंटच्या गोण्या चोरून त्याची परस्पर विक्री केल्याचे उघडकीस आले असून, दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआधी घरात चोरी केली नंतर घरापुढे येवून चोरलेले दागीने पून्हा आणून ठेवले\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव-) :चोराने एखाद्या घरात चोरी केली आणि चोरलेला किंमती ऐवज परत केल्याचे आतापर्यंत कधी ऐकले नाही. पण अशी सत्य घटना चाळीसगाव...\nदेवळ्यात चार दुकाने फोडली; चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद\nनाशिक : (देवळा) येथे मंगळवारी (ता. २२) पहाटे चार दुकानांचे शटर तोडून चोरीच्या घटना घडल्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. दुकानात चोरी करतानाचे...\nपाचशेची नोटेचा दोन ठिकाणी डाव हुकला, अखेर चोरांनी सारंगखेडाला डाव साधला \nशहादा: आजीची तब्येत बरी व्हावी म्हणून मंदिरात दान करावयाचे आहे असे सांगत मंदिराजवळच्या घरातील महिलेला न्यायचे, तेथे पाचशेच्या नोटांसोबत सोने ठेऊन...\nघरफोडीत नाव घेतल्यावरुन मित्राचा खून धारधार शस्त्राने छातीत वार, डोक्‍यात दगड अन्‌ गळा आवळला\nसोलापूर : चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांना आपले नाव सांगितल्याच्या कारणावरुन अमोल उर्फ बबल्या राजेंद्र नरळे (वय 30, रा. बल्लार चाळ, दमाणी नगर) याने...\nसारंगखेडा (नंदुरबार) : सावधान... आपण सारंगखेडा मुक्कामी असेल तर जागते रहो करावे लागेल. येथे दुचाकी वाहन केव्हाही चोरीस जाऊ शकते. लॉकडाउन काळात...\nट्रॅक्टर चोरीप्रकरणी दौंडमधील तीन जणांना अटक\nकुरकुंभ (पुणे) : रावणगाव (ता. दौंड) येथील एका शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरची चोरी केल्याप्रकरणी तीन आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/09/corona-death-chandrapur.html", "date_download": "2020-09-24T02:57:24Z", "digest": "sha1:2KN7PK7P2KO42SFNDBCTO264RASTBXC5", "length": 13643, "nlines": 118, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "24 तासात नवीन 190 बाधित; तीन बाधितांचा मृत्यू - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर corona 24 तासात नवीन 190 बाधित; तीन बाधितांचा मृत्यू\n24 तासात नवीन 190 बाधित; तीन बाधितांचा मृत्यू\nचंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 4852\n24 तासात नवीन 190 बाधित; तीन बाधितांचा मृत्यू\nआतापर्यंत बरे झालेल्या बाधितांची संख्या 2557\nउपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 2239\nचंद्रपूर, दि. 10 सप्टेंबर: जिल्ह्यामध्ये 24 तासात आणखी 190 कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 4 हजार 852 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 2 हजार 239 असून आतापर्यंत 2 हजार 557 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत.\nआरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 24 तासांमध्ये तीन बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये, अंचलेश्वर वॉर्ड चंद्रपुर येथील 60 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 6 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 9 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.\nदुसरा मृत्यू तुकुम चंद्रपूर येथील 58 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. 6 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 9 सप्टेंबरला बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता.\nतर, तिसरा मृत्यु नगीना बाग चंद्रपुर येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 9 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 9 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 56 बाधितांचा मृत्यू झालेला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 52, तेलंगाणा एक, बुलडाणा एक व गडचिरोली दोन बाधिताचा समावेश आहे.\nजिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 120, सावली तालुक्यातील 2, बल्लारपूर तालुक्यातील 11, ब्रह्मपुरी तालुक्यातील 5, मूल तालुक्यातील 17, राजुरा तालुक्यातील 7, वरोरा तालुक्यातील 2, कोरपना तालुक्यातील 1, भद्रावती तालुक्यातील 5, पोंभूर्णा तालुक्यातील 10, नागभीड तालुक्यातील 2,सिंदेवाही तालुक्यातील 5, चिमूर तालुक्यातील 2, वणी- यवतमाळ येथून आलेला 1 असे एकूण 190 बाधित पुढे आले आहे.\nया ठिकाणी आढळले चंद्रपूर शहर व परिसरात बाधित:\nचंद्रपूर शहरातील बाबुपेठ वार्ड, सुमित्रा नगर तुकुम, महाकाली काॅलरी परिसर, गुरुद्वारा परिसर, अष्टभुजा वार्ड, दवा बाजार नगीना बाग परिसर, सराई वार्ड, दाताळा, सिस्टर कॉलनी परिसर, घुटकाळा वार्ड, हरी ओम नगर, बाबुपेठ वार्ड, रामनगर भागातून बाधित पुढे आले आहे.\nतालुक्यातील या ठिकाणी आढळले बाधित:\nमूल तालुक्यातील चितेगाव भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द, पारडी भागातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील सास्ती कॉलनी परिसर, बामनवाडा परिसरातून बाधित ठरले आहे. बल्लारपूर तालुक्यातील कळमना, कोठारी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील नवीन सुमठाणा, शिवाजी वार्ड, जुना सुमठाणा, परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील नेहरू वार्ड, खडसंगी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर चंद्रपूर, corona\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (182) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/periyar-ramaswamy-rajanikanth-interview-thuglak-magazine/", "date_download": "2020-09-24T02:11:25Z", "digest": "sha1:QYV2JF5CKH75JG25M7T34CXGVY6L25IW", "length": 14622, "nlines": 161, "source_domain": "www.saamana.com", "title": "चुकीचे बोललो नाही, माफी मागणार नाही! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला ��ाईल\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले…\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार\nशेतकऱ्य़ांची कर्जमाफी झालीच नाही, मध्य प्रदेश सरकारचा यु टर्न\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nशायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला…\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\n मग ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड..\nHealth tips – खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या\nमासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय\nडॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nचुकीचे बोललो नाही, माफी मागणार नाही\nदक्षिणेतील द्रविडी चळवळीचे नेते पेरीयार रामास्वामी यांच्याबद्दल सुपरस्टार रजनीकांत यांनी केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला असून आज मंगळवारी तामीळनाडूतील विविध स���घटनांनी रजनीकांत यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला. इतकेच नाही तर त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. असे असतानाही रजनीकांत यांनी मात्र आपण जे बोललो त्यात चुकीचे काहीच नव्हते. त्यामुळे आपण माफी मागणार नाही असे ठामपणे म्हटले आहे. पेरीयार ई. व्ही. रामास्वामी हे हिंदू देवतांवर कठोर शब्दांत टीका करायचे. 1971 साली एका सभेत राम आणि सीता यांची आक्षेपार्ह छायाचित्रे झळकवण्यात आली होती त्यावर कुणी काहीच बोलले नाही असा दावा रजनीकांत यांनी केला होता. ‘तुघलक’ या तमिळ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पेरीयार यांच्याबद्दलची भूमिका मांडली होती.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला मुंबईचा आढावा\n रस्ते पाण्याखाली, रेल्वे लटकली, वाहतुकीचे तीनतेरा\nमहाराष्ट्र के लोग बहाद्दूर पंतप्रधान मोदींनी केले कौतुक\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nस्वयंपुनर्विकास योजनेवरील निर्बंध उठवण्याची मागणी\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला...\n रस्ते पाण्याखाली, रेल्वे लटकली, वाहतुकीचे तीनतेरा\nमहाराष्ट्र के लोग बहाद्दूर पंतप्रधान मोदींनी केले कौतुक\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nस्वयंपुनर्विकास योजनेवरील निर्बंध उठवण्याची मागणी\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, 21 हजार नवीन रुग्ण\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्��म, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले...\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nया बातम्या अवश्य वाचा\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.debrajshome.com/first-patient-doctor-manifesto-released-in-mumbai.html", "date_download": "2020-09-24T01:54:05Z", "digest": "sha1:FGCEVYWKRA4SDNSDI2QCEA6S4CE5U7AR", "length": 12645, "nlines": 127, "source_domain": "www.debrajshome.com", "title": "First “Patient-Doctor Manifesto” Released In Mumbai - Dr Debraj Shome", "raw_content": "\nमुंबई : डॉ. अपर्णा गोविल भास्कर आणि डॉ. देबराज शोम या मुंबईतील डॉक्टरांनी संयुक्तपणे लिहिलेल्या भारतातील पहिल्यावहिल्या रुग्ण व डॉक्टर हक्क जाहीरनाम्याचे प्रकाशन २८ मार्च २०१९ रोजी संघटनेचे अध्यक्ष डॉ. विपिन चेकर यांच्या हस्ते करण्यात आले.\nभारतातील ११ हजार डॉक्टरांचे प्रतिनिधीत्व ही संघटना करते. या जाहीरनाम्यासाठी ‘एएमआय’ या संस्थेचे संस्थापक डॉ. ललित कपूर यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे सांगितले. डॉ. अपर्णा भास्कर आणि डॉ. देबराज शोम यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या ‘डीअर पीपल, वुइथ लव्ह अँड केअर, युवर डॉक्टर्स’ या पुस्तकात हा जाहीरनामा समाविष्ट करण्यात आला आहे. या पुस्तकामध्ये अनेक सहृदय डॉक्टरांनी त्यांना आलेले भावस्पर्शी अनुभव कथन केले आहेत. सध्या या पुस्तकाची निर्मितीप्रक्रिया सुरू आहे आणि जुलै २०१९मध्ये जागतिक पातळीवर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. हे पुस्तक ब्लूम्सबरी या प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित केले जाणार असून, दलाई लामा यांनी पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे.\nया जाहीरनाम्यात रुग्ण आणि डॉक्टरांचे हक्क अधोरेखित करण्यात आले आहेत. १७ विविध पैलूंबाबत दोघांची वर्तणूक कशी असावी याचे निकष निश्चित करण्यास मदत होते. यात समानुभूती, विश्वास, माहिती व संवाद, उपचारांचा खर्च, ओळख आणि व्यावसायिक स्थान, नोंदी व अहवाल, तातडीची वैद्यकीय सेवा, माहितीच्या आधारे परवानगी, गोपनीयता, सेकंड ओपिनिअन, भेदभावमुक्त, सुरक्षितता आणि दर्जेदार आरोग्यसेवा, सेवेतील कसूर, पर्यायी उपचार पर्याय, औषधे व चाचण्यांसाठीचा स्रोत, डिस्चार्ज, शिफारस व ट्रान्सफर आणि तक्रार निवारण हे पैलू समाविष्ट आहेत.\nप्रकाशनप्रसंगी ���ॉ. शोम म्हणाले, ‘डॉक्टर आणि रुग्णांमधील नाते हे सर्वांत शुद्ध नाते असते. हे नाते पूर्वापार असेच चालत आले आहे. दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत या नात्यामधील विश्वास कमी होत चालला आहे. काळ बदलला आहे. एके काळी डॉक्टरांना देव मानले जात असे आणि आता डॉक्टरांना सार्वजनिक पातळीवर मारहाण होताना दिसते. डॉक्टर आणि रुग्णांचे हक्क स्पष्टपणे नमूद करून डॉक्टर व रुग्णांमधील नाते पुन्हा पूर्वीसारखेच संतुलित व पवित्र करण्यास मदत करणे, हे या जाहीरनाम्याचे उद्दिष्ट आहे.’\nडॉ. अपर्णा म्हणाल्या, ‘समाज यंत्रणेतील झालेल्या समस्यांमुळे डॉक्टर आणि रुग्णांमध्ये तेढ निर्माण झाल्याचे दिसत आहे आणि या तणावपूर्ण नात्याच्या मन विषण्ण करणाऱ्या अनेक बातम्या आपल्याला माध्यमांमधून समजतात. दोघांनाही एकमेकांबद्दल विश्वास वाटेनासा झाला आहे आणि ही व्याप्ती इतकी आहे की, संपूर्ण भारतच डॉक्टरांविरुद्ध लढा देतो आहे, असे वाटू लागले आहे. यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत आणि नात्यांमध्ये होत गेलेल्या या ऱ्हासाचे सखोल विश्लेषण करणे आणि कारणे शोधणे अत्यंत आवश्यक आहे. या जाहीरनाम्यामुळे या दोन्ही भागधारकांमध्ये सुसंवाद सुरू होईल आणि या सुंदर नात्याची वीण पुन्हा एकदा घट्ट व्हावी यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला आहे. सध्या असलेल्या परिस्थितीमध्ये बदल घडवून भारतातील डॉक्टर आणि रुग्णांमधील नात्यामध्ये सकारात्मकता निर्माण करता येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.’\n‘एएमआय’चे अध्यक्ष डॉ. चेकर म्हणाले, ‘शेवटी वैद्यकशास्त्र हे प्रेम, माणुसकी आणि कनवाळूपणाचे प्रतिबिंब असते आणि रुग्ण व डॉक्टर यांच्यातील नाते पूर्वीसारखे करण्यासाठी दोहोंमध्ये परस्परसंवाद साधण्याची अत्यंत आवश्यकता आहे. असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स या संस्थेतर्फे हा जाहीरनामा एकमताने स्वीकारण्यात आला आहे आणि जगात आज आरोग्य सेवा आणि डॉक्टर-रुग्ण यांच्यातील नात्यांबद्दल असलेल्या दृष्टिकोनाबद्दल या जाहीरनाम्याची दीर्घकालीन मदत होणार आहे.’\n‘एएमसी’चे संस्थापक डॉ. कपूर म्हणाले, ‘आम्हा डॉक्टरांना वाटते की, रुग्ण व डॉक्टर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि एकाशिवाय दुसरा अपूर्ण आहे आणि त्याचे अस्तित्वही असू शकत नाही. या समाजाची जडणघडण आणि मूल्यांसाठी हे नाते अत्यंत महत��त्वाचे आहे.’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_43.html", "date_download": "2020-09-24T00:37:23Z", "digest": "sha1:O33E3632DILBVXPBXB4TCIHBVKALE2JB", "length": 3612, "nlines": 56, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "म्हणून ७५ वर्षीय अमिताभ बच्चन आजही फिट", "raw_content": "\nम्हणून ७५ वर्षीय अमिताभ बच्चन आजही फिट\nbyMahaupdate.in रविवार, जानेवारी ०५, २०२०\nमुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा समावेश अशा काही कलाकारांमध्ये होतो, की जे कधी थकत नाही आणि थांबत नाही. काम करण्याची भूक अजूनही बिग बी यांच्यामध्ये कायम आहे.\nअमिताभ बच्चन वेळ पाहत नाही की परिस्थिती ते कायम काम करण्यात धन्यता मानतात. ७५ वर्षीय अमिताभ बच्चन आजही फिट आहे आणि आजही ते अनेक चित्रपट आणि जाहिरातींमध्ये आपल्याला दिसतात. अमिताभ यांना अनेक प्रकारच्या समस्या आहेत, पण त्या समस्यांना आपल्यावर वरचढ कधी होऊ देत नाही.\nआज आम्ही तुम्हांला अशा व्यक्तीची ओळख करून देणार आहोत की ती अमिताभ बच्चन यांची इतकी काळजी घेते की ते अजूनही फीट दिसतात. या महिलेचे नाव आहे वृंदा मेहता आणि त्यांचे वय आहे फक्त ३५ वर्ष... वृंदा या फिटनेस ट्रेनर आणि डायटिशियन आहेत.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://beed.gov.in/public-utility/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%91%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC/", "date_download": "2020-09-24T01:32:31Z", "digest": "sha1:YIXUKG54AD7F4WV6EVIAEDFN7MNQTLBP", "length": 4280, "nlines": 100, "source_domain": "beed.gov.in", "title": "अंबाजोगाई पोस्ट ऑफिस, अंबेजोगाई | जिल्हा बीड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमा. जिल्हाधिकारी यांचे अवाहन\nएसटीडी आणि पिन कोड\nअप्पर जिल्हाधिकारी कक्षाशी संबंधित\nजिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन\nकार्यरत महा- ई- सेवा केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत)\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nअंबाजोगाई पोस्ट ऑफिस, अं��ेजोगाई\nअंबाजोगाई पोस्ट ऑफिस, अंबेजोगाई\nतालुका-अंबाजोगाई, जिल्हा-बीड महाराष्ट्र 431517\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© बीड जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 22, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.cos.youth4work.com/mr/talent/-in-Erode", "date_download": "2020-09-24T03:01:10Z", "digest": "sha1:WOZMX3LS432NQMID7PCDZ6QYHHF2ISTP", "length": 15603, "nlines": 329, "source_domain": "www.cos.youth4work.com", "title": "शीर्ष कंपन्या आणि रिक्रुटर्स | युवा 4 कार्य", "raw_content": "\nपोस्ट नोकरी - मोफत\nपोस्ट नोकरी - मोफत\nशोधा आणि नियोक्ते अनुसरण\nशोधा आणि नियोक्ते अनुसरण\nकंपन्या आपल्याला जाणून घेणे आरंभ करतात आणि आपण त्यांच्या स्वत: च्या प्रतिभा समुदायाचा भाग बनू शकता\nकंपनी आपल्या संपूर्ण प्रोफाइलला पाहू आणि प्रवेश करू शकते आणि प्रथम आपल्या कामासाठी आपल्या थेट संपर्क साधू शकते\nकंपनीतील ताज्या बातम्या आणि उद्घाटन आपल्याला प्रथम समजतात\nआपण कंपन्या त्यांच्या भिंतीवर थेट संवाद साधू शकता आणि त्यांना माहिती करून घेऊ शकता.\nआपली स्वत: ची प्रतिभा समुदाय तयार करा, ब्रँड तयार करा, नोकरी पोस्ट करा, मुक्तपणे संवाद करा, अर्जदारांना सोयीस्करपणे शॉर्टलिस्ट करा आणि योग्य प्रतिभा शोधा.\nकंपन्यांशी थेट कनेक्ट व्हा, मुक्तपणे संवाद साधा आणि योग्य काम संधी मिळवा\nबर्याच लोकांनी याचे अनुसरण केले\n3 नोकरी | 0 बातम्या | 7 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n69 नोकरी | 0 बातम्या | 12459 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n3 नोकरी | 0 बातम्या | 40 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n3 नोकरी | 0 बातम्या | 23 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n3 नोकरी | 0 बातम्या | 6 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n3 नोकरी | 0 बातम्या | 4 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n3 नोकरी | 0 बातम्या | 13 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n3 नोकरी | 0 बातम्या | 7 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n2 नोकरी | 0 बातम्या | 20 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n1 नोकरी | 0 बातम्या | 24 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n1 नोकरी | 0 बातम्या | 566 अनुयायी\nअ��ुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n1 नोकरी | 0 बातम्या | 1 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n4 नोकरी | 0 बातम्या | 118 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n4 नोकरी | 0 बातम्या | 747 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी | 0 बातम्या | 0 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी | 0 बातम्या | 0 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी | 0 बातम्या | 51 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी | 0 बातम्या | 13 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी | 0 बातम्या | 0 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी | 0 बातम्या | 42 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nकंपन्या आपल्याला जाणून घेणे आरंभ करतात आणि आपण त्यांच्या स्वत: च्या प्रतिभा समुदायाचा भाग बनू शकता\nकंपनी आपल्या संपूर्ण प्रोफाइलला पाहू आणि प्रवेश करू शकते आणि प्रथम आपल्या कामासाठी आपल्या थेट संपर्क साधू शकते\nकंपनीतील ताज्या बातम्या आणि उद्घाटन आपल्याला प्रथम समजतात\nआपण कंपन्या त्यांच्या भिंतीवर थेट संवाद साधू शकता आणि त्यांना माहिती करून घेऊ शकता.\nआपली स्वत: ची प्रतिभा समुदाय तयार करा, ब्रँड तयार करा, नोकरी पोस्ट करा, मुक्तपणे संवाद करा, अर्जदारांना सोयीस्करपणे शॉर्टलिस्ट करा आणि योग्य प्रतिभा शोधा.\nकंपन्यांशी थेट कनेक्ट व्हा, मुक्तपणे संवाद साधा आणि योग्य काम संधी मिळवा\nyTests - कौशल्य कसोटी\nपोस्ट नोकरी - मोफत\nyAssess - सानुकूल मूल्यांकन\nआमच्या अनुप्रयोग डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_581.html", "date_download": "2020-09-24T01:01:33Z", "digest": "sha1:U2HNVOUPVBS5JZQSKKKISSHYMDZ47CT4", "length": 4297, "nlines": 56, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "अनेकांना \"या\" कारणामुळे लग्नच करू वाटत नाही !", "raw_content": "\nअनेकांना \"या\" कारणामुळे लग्नच करू वाटत नाही \nbyMahaupdate.in शुक्रवार, जानेवारी २४, २०२०\nमुलगा किंवा मुलगी वयात आल्यावर त्यांच्या पालकांना आपल्या मुलांची वेळेत लग्न व्हावी असं वाटत असतं. काहीजण आपल्या लग्नाची स्वप्नदेखील पाहत असतात. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, आता हे प्रमाण कमी होत चाललं आहे. लग्न करूच नये असं अनेकांना वाटतं.\nत्यामागे त्यांची अशी स्वतःची अशी कारणं आहेत. आताच्या पिढील��� लग्नच्या जबाबदारीत पडू नये असंच वाटतं. याबद्दल त्यांना विचारले असता त्यांची स्वतःची अशी काही कारणंही आहेत. अनेकांना लग्नाचे विधी आणि परंपरा आवडत नाहीत. शेवटपर्यंत ते योग्य साथीदाराच्या शोधात असतात. त्यांचा शोध कधीच संपत नाही. लग्नात होणाऱ्या खर्चांचा त्यांना प्रचंड तिटकारा असतो.\nत्यामुळे एवढा खर्च करण्यापेक्षा लग्न न करणंच ते योग्य समजतात. अनेकजण करिअरला महत्त्व देतात. त्यामुळे लग्न न करण्याचा निर्णय घेतात. लग्नासारखी जबाबदारी झेलण्यात आजही अनेकजण स्वतःला अपरिपक्व समजतात. अनेकांच्या खांद्यांवर कुटुंबांची जबाबदारी असते. त्यामुळे ते लग्न करुन अजून जबाबदारीचं ओझं घेण्यास स्वतःला असमर्थ समजतात.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2020-09-24T01:46:48Z", "digest": "sha1:YZC6RYTIWCODFZM223DIRSMXIXTKU6OR", "length": 5054, "nlines": 128, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nसीएसएमटी-पनवेल लोकलला आग, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nहतबल प्रवासी आणि सुस्त प्रशासन, 'मरे' कधी होणार सुरळीत\nसीएसटी-पनवेल उन्नत मार्गावर धावणार खासगी कंपनीच्या लोकल\nतिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर\nरेल्वे प्रवासात स्टंट केल्यास ५ वर्षांची शिक्षा\nएसी लोकल धावणार सीएसएमटी ते गोरेगाव मार्गावर\nमुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी प्रकल्पांसाठी ५७९ कोटी रुपयांची तरतूद\nहार्बर मार्गावरील तांत्रिक बिघाड दुरूस्त\nमुसळधार पावसामुळं शाळांना सुट्टी जाहीर, रेल्वे वाहतूक विस्कळीत\nसलग चौथ्या दिवशी मुंबईत मुसळधार पाऊस, रेल्वे ट्रॅक पाण्याखाली\nकांदिवली, मिरा रोड, जीटीबी नगर स्थानकाचा होणार कायापालट\nरेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब���लॉक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/04/corona.html", "date_download": "2020-09-24T02:08:41Z", "digest": "sha1:VB6PYUV5AB4G7QDULZ5XM5Q5N4NY3VDK", "length": 7994, "nlines": 58, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "Corona: महापालिकेच्या शाळा क्वॉरन्टाईन सेंटर म्हणून वापरण्याची तयारी:मुंबई | Gosip4U Digital Wing Of India Corona: महापालिकेच्या शाळा क्वॉरन्टाईन सेंटर म्हणून वापरण्याची तयारी:मुंबई - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome Corona बातम्या Corona: महापालिकेच्या शाळा क्वॉरन्टाईन सेंटर म्हणून वापरण्याची तयारी:मुंबई\nCorona: महापालिकेच्या शाळा क्वॉरन्टाईन सेंटर म्हणून वापरण्याची तयारी:मुंबई\nCporona: महापालिकेच्या शाळा क्वॉरन्टाईन सेंटर म्हणून वापरण्याची तयारी:मुंबईमुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा लक्षात घेता आता, महापालिकेच्या शाळा या विलगीकरण कक्ष म्हणजेच क्वॉरन्टाईन रुम म्हणून वापरण्याची तयारी सुरु आहे. कोरोनाशी लढताना महापालिकेच्या शाळा विलगीकरण कक्ष म्हणून वापरता याव्यात यासाठी तयारी करण्याचे निवेदन पत्र मुंबई महापालिका शिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व उपशिक्षण अधिकार, मुख्याध्यापक, शाळा निरीक्षक, सर्व अधीक्षक यांना दिलं असून त्याप्रमाणे तयारी करण्यास सांगितलं आहे.\nयामध्ये सर्व क्षेत्रीय उपशिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या अधिपत्याखाली खाली येणाऱ्या बीएमसी शाळा, बीएमसीच्या प्राथमिक शाळा या क्वॉरन्टाईन सेंटर म्हणून द्याव्यात यासाठी शाळांची यादी करण्यास सांगितलं आहे. तसंच शाळा मोडकळीस आलेली नाही किंवा दुरुस्तीचे काम सुरु नाही याची खातरजमा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून करुन घेण्यास सांगितलं आहे\nविलगीकरण कक्षासाठी देण्यात येणाऱ्या शाळांमध्ये स्वच्छतागृहे, पंखे, पाणी इतर सोयीसुविधा नसतील तर तातडीने त्या दिल्या जाव्यात आणि या समस्या तातडीने सोडवला जाव्यात, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय उपशिक्षण अधिकारी, अधीक्षक यांनी या शाळांमध्ये शाळा प्रतिनिधी ठेवण्यासाठी नियोजन करावं, जेणेकरुन प्रत्येक शाळेत हे शाळा प्रतिनिधी या ठिकाणी काम करतील. काही शिक्षक, मुख्याध्यापक गावी असल्याने त्यांच्या कामाबद्दलचे नियोजन करुन, त्यांना कामावर येण्यासाठी आवश्यकतेनुसार लेखी आदेश देण्यात यावे असं या पत्रात म्हटलं आहे.\nत्यामुळे ही कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी या शाळा क्वॉरन्टाईन सेंटर म्हणून वापर��त आणणं आणि प्रत्यक्षात या विलगीकरण कक्षात काम करण्याबाबतच्या सूचना अल्प कालावधीत जारी केल्या जातील. त्यासाठी पूर्व तयारी करण्यात यावी असं शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nस्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, प्रीतम मुंडे व आता स्वतः खुद्द विधानसभा अध्यक्षानी केली ही मागणी केली ...\nस्वतः खुद्द विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सन २०२१ मधील होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव सादर करण...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/18948/", "date_download": "2020-09-24T02:25:48Z", "digest": "sha1:KBKVHY33J3WSS26DIYXTDN3QIRI2BYK5", "length": 14907, "nlines": 222, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "जप्ती – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nजप्ती : न्यायालयाने एखादी स्���ावर किंवा जंगम मिळकत आदेशिकेद्वारे आपल्या ताब्यात घेणे म्हणजे जप्ती किंवा अभिग्रहण. जंगम मालाची जप्ती त्या मालाच्या स्वरूपावरून विविध प्रकारे केली जाते. स्थावर मिळकत ही कोणासही तिचा उपभोग घेण्याचा प्रतिबंध करण्याचा आदेश देऊन, जाहीरनाम्याद्वारे जप्त केली जाते. जरी जप्त मिळकत मालकाच्याच ताब्यात असली, तरी तिचे हस्तांतर त्यास करता येत नाही. दिवाणी व फौजदारी ही दोन्ही न्यायालये मिळकत जप्त करू शकतात. वापरते कपडे, स्वयंपाकाची भांडी, बाडबिस्तरा, धंद्याची उपकरणे, शेतकऱ्याचे घर व घराच्या उपभोगासाठी जरूर असलेली घराभोवतालची जागा, जमाखर्चाच्या वह्या, निवृत्तीचे वेतन, अनुतोषिक, सरकारी नोकराचा पगारापेक्षा कमी असलेला भत्ता, मजुरी, १०० रु. पर्यंतचा पगार व १०० रु. वरचा निम्मा पगार, पोटगीचा हक्क इ. बाबी जप्त होऊ शकत नाहीत. जप्त माल जर नाशवंत असेल, तर त्याची लगेच लिलावाने विक्री करण्यात येते. लिलावात धनकोस न्यायालयाच्या परवानगीशिवाय जप्त माल घेता येत नाही. न्यायाधीश जप्तीचा आदेश निकालपत्राच्या आधी वा नंतर देऊ शकतात. साक्षीदाराची मिळकत किंवा त्याच्या ताब्यातील वस्तूही जप्त करता येतात. गुन्ह्यात वापरली गेलेली किंवा गुन्ह्याचा विषय असलेली चीजवस्तू जप्त करता येते. जामीन नियमांचा भंग झाल्यास जामीनदाराची मिळकत जप्त होण्यास पात्र होते. आरोपीची मिळकत दंड न दिल्यास अगर जामीनशर्तीचा भंग केल्यास जप्त होण्यास पात्र ठरते. इतर मिळकतीप्रमाणे पशूदेखील जप्त करण्यात येतात. देशद्रोहासारखे काही गंभीर गुन्हे सिद्ध झाले, तर आरोपीची मिळकत शिक्षा म्हणून जप्त करता येते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\n���ॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/19839/", "date_download": "2020-09-24T01:05:50Z", "digest": "sha1:ZVIC5RUZZL3E6XLPD66X5HW3NDLOMJRK", "length": 15957, "nlines": 222, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "नेवरेकर, श्रीपाद गोविंद – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे��� ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nनेवरेकर, श्रीपाद गोविंद : (३ जुलै १९१२–१६ जून १९७७). मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक–नट. जन्म पणजी येथे. मधुर, निर्दोष व पल्लेदार आवाजाची जन्मजात देणगी लाभल्यामुळे लहानपणापासून ते नाट्यसंगीत गाऊ लागले. तसेच रथसप्तमीच्या पणजी येथे होणाऱ्या नाटकांतही कामे करू लागले. नंतर रघुवीर सावकार यांच्या ‘रंगबोधेच्छू’ या नाट्यसंस्थेत त्यांनी १९३० मध्ये प्रवेश केला व त्यानंतर १९३९ मध्ये ते गंधर्व नाटक मंडळीत भूमिका करू लागले. मध्यंतरी त्यांनी इनायत हुसेनखाँ व खादिम हुसेनखाँ यांच्याकडे सहासात वर्षे शास्त्रोक्त गायनाचे शिक्षण घेतले होते. गंधर्व नाटक मंडळीत प्रवेश केल्यानंतरच त्यांच्या नावाचा खरा बोलबाला झाला. त्या काळात त्यांनी बालगंधर्व आणि गणपतराव बोडसांसारख्या प्रसिद्ध नटांबरोबर विविध पुरुष भूमिका केल्या. त्यांपैकी स्वयंवरातील भीष्मक, द्रौपदीमधील दुर्योधन, सौभद्रातील कृष्ण, एकच प्यालातील रामलाल, मृच्छकटिकातील चारुदत्त आणि संशयकल्लोळमधील आश्विनशेट या त्यांच्या लोकप्रिय भूमिका होत्या तर स्वयंवरातील ‘जा भय न मम मना’, मृच्छकटिकातील ‘रजनीनाथ हा नभी उगवला’, सौभद्रातील ‘बहुत दिन नच भेटलो सुंदरीला’, एकच प्याल्यातील ‘वसुधातल रमणीय सुधाकर व्यसनघनतिमिरी’, शारदेतील ‘बिंबाधरा मधुरा’ आणि संशयकल्लोळ मधील ‘कर हा करी धरिला शुभांगी’ ही त्यांनी गायलेली पदे श्रोत्यांच्या मनाची पकड घेणारी होती. गंधर्व नाटक मंडळी बंद झाल्यानंतर ठेकेदारांनी आयोजित केलेल्या नाट्यप्रयोगात ते त्यांच्या लोकप्रिय भूमिका वारंवार करीत असत परंतु प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे ते पुढे नाट्यव्यवसायातून निवृत्त झाले. १९७३ साली गोव्याच्या संगीत अकादमीत सुगम संगीताचे शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाल्यामुळे ते पणजी येथे स्थायिक झाले व सुगम संगीताचे शिक्षक म्हणून त्यांनी १९७६ सालापर्यंत काम केले. त्यांचे निधन वयाच्या ६५ व्या वर्षी पणजी येथील गोवा मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये झाले.\nदेसाई, व. शां. जोशी, चंद्रहास\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य ��लेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/28749/", "date_download": "2020-09-24T02:34:33Z", "digest": "sha1:LP3VC2Z3QRLFDA6G2S4OI6DGRFJYXRW5", "length": 19899, "nlines": 240, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "मॅलेइक अम्‍ल – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमॅलेइक अम्ल : (मॅलेइनिक अम्ल). एक कार्बनीअम्ल.ब्युटीनडायोइक (डीहायड्रोसक्सिनिक) अम्लाचे दोन समघट (रेणुसुत्र तेच पण संरचना भिन्न असलेले संयुगाचे प्रकार) असून यांपैकी समपक्ष (सारखे अणुगट एकाच दिशेला वा जवळजवळ असलेले) रूप म्हणजे मॅलेइक अम्ल व विपक्ष (सारखे अणुगट विरुद्ध दिशांना असलेले) रूप म्हणजे ⇨ फ्यूमेरिक अम्ल होय. ही अम्ले द्विक्षारकीय [रेणूमध्ये दोन मूलके- रासायनिक विक्रियेत कायम राहणारे पण स्वतंत्र अस्तित्व नसलेले अणुगट (येथे-COOH)-असलेली] व अतृप्त (दोन कार्बन अणूंमध्ये एकापेक्षा जास्त-येथे दोन-बंध असलेली) असून प्रकाशीय दृष्ट्या क्रियाशील नाहीत [⟶ त्रिमितीय रसायनशास्त्र]. दोन्हींचे रासायनिक सूत्र C4H4O4 असून मॅलेइक अम्लाचे संरचना सूत्र खालीलप्रमाणे दर्शवितात :\nभिन्न संरचनांमुळे दोन्हींच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांत भेद आढळतो. उदा., फ्यूमेरिक अम्लाच्या मानाने मॅलेइक अम्लाचा उकळबिंदू कमी, विद्राव्यता (विरघळण्याची क्षमता) अधिक आणि रासायनिक स्थैर्य कमी असते.\nमॅलेइक अम्ल नैसर्गिकरीत्या आढळत नाही. उत्प्रेरकाच्या (विक्रियेत प्रत्यक्ष भाग न घेता तिचा वेग बदलणाऱ्या पदार्थाच्या) उपस्थितीत बेंझिनाचे ऑक्सिडीकरण [⟶ ऑक्सिडीभवन] करून मॅलेइक अम्ल मोठ्या प्रमाणात मिळवितात. थॅलिक ॲनहायड्राइडाच्या उत्पादनात मॅलेइक अम्ल एक उपपदार्थ म्हणून मिळते. स्फटिकीकरणाने मॅलेइक अम्लाचे शुद्धीकरण करतात.\nगुणधर्म : याचे स्फटिक रंगहीन व एकनताक्ष [⟶ स्फटिकविज्ञान] असून याची चव किळसवाणी व तुरट असते. याला मंद वास येतो. याचा वितळबिंदू १३०° से. व वि. गु. १·५९ असते. हे पाणी, अल्कोहॉल व ॲसिटोन यांत विरघळते आणि याची पाण्यातील विद्राव्यता सु. ६० टक्के (१०० मिलि. मध्ये ५८·८ ग्रॅ) आहे. हे कार्बन टेट्राक्लोराइड व बेंझीन यांत अत्यल्पच विरघळते. १३०° से. पेक्षा किंचित अधिक तापमानाला याचे अंशतः फ्यूमेरिक अम्लात रूपांतर होते तर १३५° – १४०° से. तापमानाला यातील जवळजवळ असलेल्या COOH गटांमध्ये आंतरक्रिया होऊन पाणी बाहेर पडून वलयी मॅलेइक ॲनहायड्राइड बनते. हे फ्यूमेरिक अम्लापेक्षा अधिक विषारी असून ही दोन्ही संयुगे त्वचेचा क्षोभ करणारी आहेत. याच्या अनेक रासायनिक विक्रिया ओलेफिने [⟶ ॲलिफिटिक संयुगे] व ⇨ कार्‌बॉक्सिलिक अम्ले यांच्या विक्रियांसारख्या असतात. यांपैकी पॉलिएस्टरे [⟶ प्लॅस्टिक व उच्च बहुवारिके] व मॅलेइक ॲनहायड्राइड बनविण्याच्या विक्रिया औद्योगिक दृष्ट्या महत्वाच्या आहेत.\nउपयोग : काही पॉलिएस्टरे बनविण्यासाठी या अम्लाचा व मॅलेइक ॲनहायड्राइडाचा उपयोग होतो. मोटारगाड्या, होड्या, नावा इत्यादींचे सांगाडे (बाह्यांग), पुतळे इत्यादींकरिता ही पॉलिएस्टरे वापरतात. मॅलिक, सक्सिनिक, ॲस्पार्टिक, टार्टारिक, लॅक्टिक इ. विविध अम्ले संश्लेषित (घटक द्रव्यापासून संयुगे निर्मिण्याची क्रिया) करण्यासाठी, कृत्रिम रेझिने, फ्यूमेरीक अम्ल इ. अनेक रसायने बनविण्यासाठी, तेले व रसायने टिकविण्यासाठी, सूत , लोकर व रेशीम रंगविण्यासाठी व त्यांच्यावर अंतिम संस्करण करण्यासाठी हे अम्ल व याची संयुगे वापर��ात.\nमॅलेइक ॲनहायड्राइड : ब्युटाडाइनाचे वा क्रोटानाल्डिहाइडाचे व्हॅनेडियम पेंटॉक्साइड या उत्प्रेरकाच्या सान्निध्यात ऑक्सिडीकरण करून याचे उत्पादन करतात. याचे स्फटिक रंगहीन व सुईसारखे असतात. याचा वितळबिंदू सु. ६०° से. व उकळबिंदू १९७°–१९९° से. असून हे पाणी व इतर सर्वसामान्य विद्रावकांत (विरघळविणाऱ्या पदार्थांत) विरघळते. याचा उपयोग मॅलेइक अम्लाप्रमाणेच होतो. याचा अनेक रासायनिक विक्रियांत उपयोग होतो. उदा., डील्स-आल्डर वा डाइन समावेशन विक्रिया [⟶ डील्स. ओटो पाउल हेरमान आल्डर, कूर्ट] कॅरोटिनासारख्या पदार्थांतील एकाआड एक असलेल्या द्विबंधांची संख्या ठरविण्यासाठी व ब्युटाडाइनाचे प्रमाण काढण्यासाठी याचा उपयोग होतो.\nपहा : फ्यूमेरिक अम्ल.\nघाटे, रा. वि. ठाकूर अ. ना.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/parbhani-corona-virus-positive-2-cases-found/", "date_download": "2020-09-24T02:20:27Z", "digest": "sha1:BG76OAFJY3SIPEMS4NW6QQSPX5ZGPI34", "length": 16221, "nlines": 159, "source_domain": "www.saamana.com", "title": "परभणीत आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, कोरोनाग्रस्तांची संख्या 22 वर | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले…\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार\nशेतकऱ्य़ांची कर्जमाफी झालीच नाही, मध्य प्रदेश सरकारचा यु टर्न\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अ���तराळवीर धाडण्याची घोषणा\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nशायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला…\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\n मग ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड..\nHealth tips – खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या\nमासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय\nडॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nपरभणीत आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, कोरोनाग्रस्तांची संख्या 22 वर\nपरभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवार, 22 मे रोजी रात्री परभणी शहरातील जुना पेडगाव रोड भागातील येथील एक व जिंतूर तालुक्यातील सावंगी (भांबळे) येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे.\nजिल्ह्यात शुक्रवार, 22 मे रोजी मध्यरात्री प्राप्त अहवालानुसार आणखी नव्याने दोन रुग्ण आढळून आले. आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ वर पोहचली आहे. त्यात परभणी येथील जुना पेडगाव रोड भागातील एक व जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथील एका रूग्णाचा समावेश आहे. या आठवड्याच्या प्रत्येक दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने परभणीकरांची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गुरूवारी २१ मे रात्रीच शहरातील दोन व ग्रामीण भागातील दोन असे चार संशयीत रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्याआधी बुधवारी २० मे रोजी एकदम नऊ रुग्णांचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळले होते. त्या आधीच्या दोन दिवसांत प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे गुरूवारी रात्रीपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 झाली होती.\nकोरोना विषाणुचा प्रादुर्भाव परभणी जिल्ह्यात वाढत आहे. त्���ा पार्श्‍वभूमीवर विभागीय महसुल आयुक्त सुनिल केंद्रेकर हे आज शनिवार, २३ मे जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. दौऱ्यात ते जिल्हाधिकारी कार्यालयात टास्क फोर्सच्या वरिष्ठ अधिका-यां बरोबर बैठकीद्वारे आढावा घेणार आहेत. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ वर पोचली आहे. विशेषतः परजिल्ह्यातील अधिकृत, अनाधिकृतपणे परतलेल्या व्यक्ती व कुटुंबियांचेच स्वॅब पॉझीटीव्ह आढळले आहेत.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला मुंबईचा आढावा\n रस्ते पाण्याखाली, रेल्वे लटकली, वाहतुकीचे तीनतेरा\nमहाराष्ट्र के लोग बहाद्दूर पंतप्रधान मोदींनी केले कौतुक\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला...\n रस्ते पाण्याखाली, रेल्वे लटकली, वाहतुकीचे तीनतेरा\nमहाराष्ट्र के लोग बहाद्दूर पंतप्रधान मोदींनी केले कौतुक\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nस्वयंपुनर्विकास योजनेवरील निर्बंध उठवण्याची मागणी\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nया बातम्या अवश्य वाचा\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-rashi-bhavishya/today-astrology-tuesday-11-august-2020-daily-horoscope-in-marathi/articleshow/77467931.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article17", "date_download": "2020-09-24T03:03:04Z", "digest": "sha1:YMWNSOQSCZWFLKLGXF4AG64CX3VPMKWU", "length": 20303, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी मीन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल मीन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल\n- पं. ओम्‌कार अ. जोशी, ज्यो.शास्त्री\nमेष : एखाद्या गूढ गोष्टीबद्दल कुतूहल निर्माण होईल. आपला साहसीपणा थोडा ताब्यातच ठेवा. हातून सत्कर्म घडेल. गृहपयोगी वस्तूंची खरेदी कराल. कार्यालयातील सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता. आर्थिक व्यवहार सावधतेने करावेत. सासरच्या व्यक्तींकडून लाभ संभवतो. वाहन चालवताना काळजी घ्यावी. आवश्यकता नसेल, तर घराबाहेर पडू नये. कटुता टाळणे हिताचे राहील.\nवृषभ : कष्टाचा मोबदला मिळेल. पूजा-अर्चा यामध्ये मन रमेल. आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचा वापर करा. आजचा दिवस सर्वार्थाने अनुकूल. मिळकतीत वाढ होण्याचे योग. राजकीय क्षेत्रातून लाभ मिळतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. बोलण्यावर ताबा ठेवावा. विरोधक नामोहरम होतील. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. व्यापाऱ्यांना लाभदायक दिवस.\nमिथुन : सामाजिक बांधिलकी जपा. आपला भाग्योदय सर्वस्वी आपल्या कर्तृत्वावर आहे.आळसाला झटकून टाका. आजचा दिवस शुभ व समाधानकारक राहील. अष्टम स्थानी असलेल्या गुरुचे पाठबळ मिळून व्यवसायिक प्रतिष्ठा वाढीस लागेल. मान, सन्मान, भेटवस्तू मिळतील. हाती घेतलेले काम पूर्णत्वास गेल्याने आपले वर्चस्व वाढेल. मैत्र घट्ट होईल.\nआजचे मराठी पंचांग : मंगळवार, ११ ऑगस्ट २०२०\nकर्क : आपला करारी बाणा तसाच ठेवा. कोर्टाची जुनी खोळंबलेली कामे मार्गी लागतील. अति गोड पदार्थ टाळा. धनसंचय वृद्धिंगत होण्याची चिन्हे. वैवाहिक ज���वन सुखकारक होईल. पद, प्रतिष्ठा मिळेल. मानसिक शांतता भंग करणाऱ्या घटना घडतील. कुटुंबाला वेळ द्याल. मित्रांची भेट मन प्रसन्न करेल. दिवसाचा उत्तरार्ध हास्य-विनोद करण्यात मजेत जाईल.\nसिंह : कर्जाचे हफ्ते फेडायचे शिल्लक ठेवू नका. नोकरी व्यवसायात कामात बदल जाणवेल. . शाळा-कॉलेजचे विद्यार्थ्यांचे रखडलेले काम पुढे सरकेल. रोजगाराचे प्रयत्न यशकारक ठरू शकतील. भेटवस्तू, मान, सन्मान लाभतील. एखाद्या व्यक्ती आपणाहून मदत करेल. आप्तेष्टांची भेट सुखावणारी ठरू शकेल. नोकरदार व व्यापारी वर्गाला विशेष लाभाचे संकेत.\nकन्या : आपल्या बोलण्याने कर्तृत्व सिद्ध कराल. घरात मानसिक शांतता लाभेल. संशोधन वृत्ती डोके वर काढेल. चंद्राचे पाठबळ शुभलाभदायक आणि कीर्ती वृद्धी करेल. व्यापारी वर्गाला सकारात्मक यशप्राप्ती होईल. आहारावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च उद्भवू शकतात. विरोधक परास्त होतील. रोजगारासाठीचे प्रयत्न यशाचे मार्ग प्रशस्त करतील. मित्रांच्या मदतीने एखादे प्रलंबित काम मार्गी लागेल. कुटुंबातील सदस्यांचे संपूर्ण सहकार्य लाभेल.\nजन्माष्टमी : 'असे' करा बाळकृष्ण पूजन; जाणून घ्या पद्धती, आरती व पाळणा\nतुळ : घरात शांत राहून इतरांना सहकार्य करा. स्वप्नामध्ये अडकून पडू नका. व्यायामाचा कंटाळा करू नका. राशी स्वामी असलेल्या शुक्राच्या पाठबळामुळे दिवस अनुकूल राहील. शासनाकडून सहकार्य लाभू शकेल. पद, प्रतिष्ठा वाढेल. जीवलग मित्राच्या भेटीचे योग. मिळकत आणि खर्च यात योग्य संतुलन राखणे हिताचे ठरेल. पालकांचे उत्तम मार्गदर्शन लाभेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेली मेहनत, परिश्रम अपेक्षित यशप्राप्ती देतील.\nवृश्चिक : विद्यार्थ्यांना अनुकूल काळ. कोणावर अवलंबून राहू नका. नवीन आजाराकडे दुर्लक्ष करू नका. अनुकूल दिवस. जीवन सुखकारक राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहील. वैवाहिक जीवनातील माधुर्य वाढेल. प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. मौल्यवान वस्तू जपा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.\nधनु : विद्यार्थ्यांना अनपेक्षित यश. जुने संशय मनातून काढून टाका. सामाजिक प्रतिष्ठा जपा. ग्रहांची अनुकूल साथ आर्थिक पातळी मजबूत करणारी ठरू शकेल. बोलण्यावरील नियंत्रण मान, सन्मान मिळवून देतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. प्रलंबित येणी प्राप्त होण्याचे योग. मित्���मंडळी आणि कुटुंबीय मोलाची साथ देतील.\nमकर : प्रतिस्पर्ध्यावर मात कराल. मुलाखतीमध्ये यश मिळेल. कर्तृत्व गाजवाल. व्यवसायिक योजनांना बळ मिळेल. कार्यक्षेत्रातील समस्यांना सक्षमपणे सामोरे जाल. विरोधक पराभूत होतील. छंद जोपासाल. कार्यालयात अतिरिक्त जबाबदारी येऊ शकेल. आपल्या कामाचे कौतुक केले जाईल. आपली प्रगती हितशत्रूंच्या डोळ्यात खुपेल. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जा.\nदेवकी, यशोदेसह कृष्णाच्या 'या' पाच मातांबाबत माहित्येय\nकुंभ : कोणावर भरवसा ठेवून फसवणूक होऊ देऊ नका. नोकरी व्यवसायात किंवा कामात संभ्रम होऊ देऊ नका. विनाकारण खर्च होईल. रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. आर्थिक पातळी उत्तम राहील. आहारावर योग्य नियंत्रण ठेवावे. सासरच्या मंडळींकडून लाभ मिळतील. वादापासून दूर राहावे. गैरसमजुतीमुळे जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता.\nमीन : बोलताना चुकीचे शब्द बाहेर पडणार नाहीत, याची काळजी घ्या. खेळ आणि व्यायाम याची आवड पूर्ण कराल. जुने मित्र भेटतील. राशी स्वामी गुरुचे पाठबळ मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळवून देईल. रोजगारप्राप्तीचे प्रयत्न प्रगतीचे मार्ग प्रशस्त करतील. राजकीय क्षेत्रातून लाभाचे योग. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. आप्तेष्टांशी नातेसंबंध दृढ होतील. मित्रांच्या भेटी मन प्रसन्न करतील.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nभिवंडी इमारत दुर्घटनेत ३७ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nआजचं भविष्यगजकेसरी योग : 'या' ९ राशींना कसा असेल दिवस\nमोबाइल64MP कॅमेऱ्याचा Nokia 8.3 5G स्मार्टफोनचा सेल सुरू, जाणून घ्या डिटेल्स\nपोटपूजापौष्टिक आणि खमंग मेथी पराठा रेसिपी\nफॅशनअंकिता लोखंडेने सुंदर फोटो केले शेअर, लोकांना सुशांत सिंह राजपूतची आली आठवण\nमोबाइल���िओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या डिटेल्स\nकरिअर न्यूजस्टाफ सिलेक्शन कमिशन: भरती परीक्षांच्या तारखा जाहीर\nकार-बाइक११ लाखांपेक्षा जास्त किंमत, दमदार फीचरची दोन जबरदस्त बाईक लाँच\nमोबाइल5000mAh बॅटरीचा Moto E7 Plus स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा किंमत\nमुंबईमुंबईत पाणी तुंबल्यावर बोंबा मारणारे तेव्हा मात्र गप्प असतात - शिवसेना\nमुंबईCM ठाकरेंनी दिला 'हा' विश्वास; PM मोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर\nमुंबईमुंबई दरवर्षी का तुंबते; मुंबईकरांचा संतप्त सवाल\nमुंबईनवरात्रोत्सवही साधेपणाने; मुख्यमंत्री ठाकरेंनी केले 'हे' आवाहन\nपुणेकरोनाचे संकट; पिंपरी-चिंचवड पालिकेने उचलले 'हे' धाडसी पाऊल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vachunbagha.com/2008/10/31/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7/", "date_download": "2020-09-24T00:49:48Z", "digest": "sha1:ZQYCYHWN33BLQUFDX6X46KQ37E7CRBU5", "length": 5916, "nlines": 90, "source_domain": "vachunbagha.com", "title": "पूर्वार्ध | वाचून बघा", "raw_content": "\nत्या दोघांची पहिली डोळाभेट झाली\nतेव्हा, त्यांच्याशिवाय एकांतात तिथे\nत्यांच्याही नकळत आणखी कुणीतरी होतं,\nहळूहळू आकार घेऊ पाहणारं,\nदोन जिवांतलं नवजात नातं…..\nत्यांना माहीत नव्हतं, पण-\nत्यांच्यामधल्या अदॄश्य सेतूवर हुंदडत\nत्यांच्याकडे निरागस अपेक्षेने बघत,\nत्यांना अनावरपणे एकमेकांकडे ओढत….\nप्रत्येक भेटीत, पुढच्या मीलनाची ओढ लावत,\nते क्षणागणिक बाळसं धरू लागलं होतं….\nयथावकाश ते वयात आलं, आणि दोघांनी\nएक दिवस त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं,\nतेव्हा ते नातं अमाप सुखावलं,\nदोघांच्या गळ्यात पडून, क्षणभर विसावलं.\nत्या दोघांना कवेत घेऊन, हवेत तरंगू लागलं\nत्याचा दरवळ सुदूर पसरला..\nतिच्या लाडक्या हिरव्या चाफ्यासारखा, स्वप्नवत्.\nवास्तवातल्या दिवसांचे आठवडे होत होते, महिन्यांची वर्षं\nते नातं नुकतं कुठे स्थिरावत होतं, आणि एका गाफिल दिवशी..\nशब्दांवर शब्द आदळून तो तिच्यावर रागावून ओरडला,\nतेव्हा ते केवढ्यांदातरी दचकलं-\nत्यांना एकटं सोडून कोपर्‍यात एकटं थरथरत उभं राहिलं..\nअनुत्तरित प्रश्नांच्या, गैरसमज-म���भेदांच्या वावटळीत सापडलेली\nती दोघंही भिरभिरत राहिली, बराच काळ.\nवादळानंतरच्या शांततेत दिलजमाईची एक गार झुळूक दबकत आली,\nतेव्हा कुठे त्या नात्यावरचा ताण सैलावला\nआणि मनाशी काही ठरवून ते निर्धाराने पुढे सरलं.\nनवीन जबाबदारीची जाणीव होऊन ते आता\nअकाली पोक्तपणाने, त्यांना हाकारु लागलं…\nआत्ता कुठे सुरू झाला होता,\nत्यांच्यातल्या नात्याचा अधिकॄत प्रवास, उत्तरार्धाकडे \n4 प्रतिसाद to “पूर्वार्ध”\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20630/", "date_download": "2020-09-24T01:52:24Z", "digest": "sha1:6X7LEE5GIUQITOHHCRDYIBEXATOE4VUO", "length": 13749, "nlines": 223, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पांढरी – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपांढरी: (लॅ. क्रोटॉन रेटिक्युलेटस कुल-यूफोर्बिएसी). हा झुडूपवजा वृक्ष श्रीलंकेत व भारतात (पश्चिम द्वीपकल्पात) सामान्यपणे आढळतो. ð जमालगोटा आणि पांढरी यांचा वंश व कुल [⟶यूफोर्बिएसी] एकच असल्याने काही लक्षणे सारखीच आहेत. फांद्या, देठ व पानाची मुख्य शीर यांवर सूक्ष्म तांबूस खवले असतात. पाने साधी, मोठी, लांबट असून खालच्या बाजूस रुपेरी लव असते. उपपर्णे कुंतसम (भाल्यासारखी) फुलांची मंजरी ऑक्टोबर ते जानेवारीमध्ये शेंड्याकडे येते व त्यावर लहान, अनेक पुं-पुष्पे टोकाजवळ व थोडी स्त��री-पुष्पे तळाशी असतात. पु-पुष्पात संदले २·५ मिमी., संदलापेक्षा प्रदले थोडी आखूड केसरदले १४–२० स्त्री-पुष्पात संदले ४–६ मिमी. आणि फळाबरोबर अधिक वाढलेली किंजपुट लालसर किंजल ६ मिमी., त्रिखंडी व पुन्हा विभागलेले[⟶ फूल] बोंड लांबट (१·३ सेंमी.), साधारपणे त्रिखंडी बी गर्द जांभळट तपकिरी असून त्यावर पांढरट ठिपके असतात. या झाडाची साल जठराग्नी प्रदीप्त करते. पांढरीचे लाकूड जड, कठीण व मजबूत असून तिची काठी भूतबाधा व सर्प यांपासून संरक्षण देते अशी समजूत आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21026/", "date_download": "2020-09-24T03:00:13Z", "digest": "sha1:E2ZOAFHK3YHKK56FA7KHAVVMSF2GG6MQ", "length": 32792, "nlines": 240, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पुष्टिमार्ग – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपुष्टिमार्ग: वल्लभाचार्यांनी (१४७९–१५३१) प्रवर्तित केलेला भक्तिमार्गी वैष्णव संप्रदाय. वृंदावनात निर्माण झालेल्या या संप्रदायाचा प्रभाव प्रामुख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान व गुजरात या प्रदेशांतील लोकांवर व विशेषतः तेथील व्यापाऱ्यांवर आहे. पुष्टी म्हणजे ईश्वराचा अनुग्रह वा कृपा असे भागवतात म्हटलेले आहे. श्रीकृष्ण हा सर्वोच्च ईश्वर असून त्याची पुष्टी हाच मानवाच्या अंतिम कल्याणाचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे, असे या संप्रदायात मा���लेले असल्यामुळे याला वल्लभ संप्रदाय, शुद्धाद्वैती संप्रदाय, रुद्र संप्रदाय इ. नावेही आहेत. शुद्धाद्वैत तत्त्वज्ञान हा या संप्रदायाचा सिद्धांतपक्ष असून पुष्टिमार्ग हा साधनापक्ष आहे.\nनिर्मिती व परंपरा : श्रीकृष्ण एकदा गोवर्धन पर्वतावर देवदमन वा श्रीनाथजी या रुपाने प्रकट झाला, त्याने ⇨वल्लभाचार्यांना दृष्टांत देऊन दर्शनासाठी बोलावून घेतले आणि कृष्णमंदिर बांधून नवा भक्तिसंप्रदाय सुरू करण्यास त्यांना सांगितले, असे या संप्रदायात मानले जाते. श्रावण शुद्ध एकादशीच्या रात्री स्वतः श्रीकृष्णाने मला समर्पणमंत्राचा उपदेश केला, असे स्वतः वल्लभाचार्यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर त्यांनी पुष्टिमार्गाचे प्रवर्तन केले. अर्थात, ईश्वरी अनुग्रहाचे तत्त्व तसे बरेच प्राचीन असून, ईश्वरी कृपेनेच आत्मदर्शन होऊ शकते, हे विचार मुंडक व कठ या उपनिषदांत येऊन गेले आहेत.\nवल्लभाचार्यांनी स्वतःच्या चिंतनातून नव्या संप्रदायाचे प्रवर्तन केले हे खरे असले, तरी या नव्या संप्रदायाचे वेदान्त तत्त्वज्ञान मात्र त्यांनी विष्णुस्वामींच्या रुद्र संप्रदायातून घेतले. अग्नीपासून स्फुल्लिंग निघावेत, तसे ईश्वरापासून जीव निघतात, जीव हा शुद्ध ईश्वराचा शुद्ध अंश असून त्या दोघांत अद्वैत असते, ब्रह्म हे विकार न पावताच जगाच्या रूपाने परिणत होते, ब्रह्म हे शुद्ध असते, म्हणजेच त्याचा मायेशी संबंध नसतो, इ. या तत्त्वज्ञानाची मूलभूत तत्त्वे होत.\nवल्लभाचार्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मोठा मुलगा गोपीनाथ हा आठ वर्षे पुष्टिमार्गाचा आचार्य होता. त्याच्या मृत्यूनंतर वल्लभाचार्याचा धाकटा मुलगा ‘गोस्वामी’ विठ्ठलनाथ (सु.१५१५–सु.१५८५) हा प्रमुख झाला. त्यानेच या पंथाचा खरा विस्तार केला. दैनंदिन पूजेची पद्धत, व्रतोत्सवांची व्यवस्था इ. बाबतींतील नियम प्रामुख्याने त्यानेच घालून दिले. गिरिधर, गोविंदराय, बालकृष्ण, गोकुलनाथ, रघुनाथ, यदुनाथ, व घनश्याम असे त्याचे सात पुत्र होते. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गाद्या स्थापन करून संप्रदायाचा विस्तार केला. या संप्रदायाचे सध्याचे गुरू हे त्यांचेच वंशज असून त्यांना ‘महाराज’ असे म्हटले जाते.\nभक्तीचे स्वरूप : श्रीकृष्ण हेच सर्वोच्च ब्रह्म असून त्याचे शरीर सच्चिदानंदमय असते. पुरुषोत्तम असा तो कर्ता आणि भोक्ताही असून स्वतःच��या इच्छेने जग निर्माण करतो. विष्णूच्या वैकुंठापेक्षा उच्चस्थानी असलेल्या व्यापिवैकुंठात राहून तो आपल्या भक्तांसह लीला करतो. या व्यापिवैकुंठात गोलोक असून त्यात वृंदावन, यमुना इत्यादींचे अस्तित्व आहे. या गोलोकात जाऊन तेथील कृष्णलीलांत सामील होणे, हे मानवी जीवनाचे सर्वश्रेष्ठ ध्येय होय. लीलेच्या संकल्पनेला या संप्रदायात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.\nआत्मकल्याणासाठी प्रवाहमार्ग, मर्यादामार्ग व पुष्टिमार्ग असे तीन मार्ग मानवापुढे असतात. या मार्गांचे अनुसरण करणाऱ्या जीवांना अनुक्रमे प्रवाहजीव, मर्यादाजीव व पुष्टिजीव असे म्हणतात. संसारप्रवाहात अडकून सुखोपभोग घेणे हा प्रवाहमार्ग, वेदविहित ज्ञान व कर्म यांचा मार्ग हा मर्यादामार्ग व भक्तिमार्ग हा पुष्टिमार्ग होय. या सर्वांत पुष्टिमार्गच श्रेष्ठ होय.\nभक्तीचेही मर्यादाभक्ती व पुष्टिभक्ती असे दोन प्रकार आहेत. भजन, पूजन इ. साधनांवर आधारलेली भक्ती ही मर्यादाभक्ती असते. परंतु केवळ ईश्वराच्या पुष्टीमुळे निर्माण होणारी साधननिरपेक्ष भक्ती ही पुष्टीभक्ती होय. हिलाच रागात्मिका वा प्रेमलक्षणा भक्ती असे म्हणतात. पुष्टिभक्ती ही फलनिरपेक्ष असते. ईश्वराच्या पुष्टीनंतर जीवामध्ये ईश्वराचा आनंद प्रस्थापित होतो. हीच जीवाची मुक्ती होय. जीवांना निरपेक्ष मुक्ती देण्यासाठीच ईश्वराचा अवतार असतो.\nईश्वराचा अनुग्रह मिळावा म्हणून त्याची सेवा करणे, हे जीवाचे कर्तव्य होय. सेवा ही तनुजा, वित्तजा व मानसी असून, मानसी सेवा ही सर्वश्रेष्ठ होय. अनुग्रहासाठी ईश्वराविषयी उत्कट प्रेम आवश्यक असून त्याच्या स्नेह, आसक्ती व व्यसन अशा तीन अवस्था असतात. साधननिरपेक्ष प्रपत्ती व शरणागती, हेही एक महत्त्वाचे तत्त्व होय.\nवल्लभाचार्यांनी कृष्णाच्या बालरूपाला महत्त्व दिले होते. पुष्टिमार्गात प्रारंभी वात्सल्यभक्तीलाच महत्त्व होते. वल्लभाचार्यांच्या काळात राधेची पूजा होत नव्हती परंतु विठ्ठलनाथांच्या काळात ती सूरू झाली. यानंतरच्या काळात कृष्ण व गोपी यांचे प्रेम आणि प्रणयाधिष्ठित ⇨मधुराभक्ती यांना महत्त्व आले. या बाबतीत, ⇨चैतन्य संप्रदायाचा आणि ⇨राधावल्लभ पंथाचा पुष्टिमार्गावर प्रभाव पडला असण्याची शक्यता आहे. नंद, यशोदा, गोप व गोपी हे पुष्टिमार्गाच्या मते आदर्श भक्त होत.\nपूजापद्धती व दीक्���ा : या संप्रदायात पूजेसाठी सार्वजनिक मंदिरे नसतात. प्रत्येक महाराजाच्या मालकीचे एक मंदिर असते. सकाळी उठल्यानंतर भक्ताने कृष्ण, वल्लभाचार्य, विठ्ठलनाथ, त्याचे पुत्र, स्वतःचा गुरू, गोवर्धन, यमुना, इत्यादींचे विशिष्ट क्रमाने स्मरण करून त्यांना प्रणाम करावयाचा असतो. स्नानानंतर कपाळाला उभा गंध लावणे, अंगावर कमळ वगैरेंची चिन्हे उठविणे, इ. प्रकार असतात. पूजेच्या बाबतीत दिवसभरात ज्या क्रिया केल्या जातात, त्यांपैकी कृष्णाला जागे करणे, स्नान घालणे, वस्त्रे चढविणे, पान देणे, गायी चारण्यासाठी बाहेर नेणे, परत आणणे, भोजन देणे, नृत्यसंगीताने त्याचे मनोरंजन करणे, त्याला झोपविणे अशा विविध क्रिया असतात. सेवा, शृंगार व कीर्तन हे पूजेचे तीन मुख्य घटक असतात. दैनंदिन पूजेबरोबरच नैमित्तिक उत्सव आणि समारंभही असतात. उत्सवांतील रासमंडलांतून कृष्ण व गोपींच्या प्रणयदृश्यांचा अभिनय केला जातो.\nअंशरूप जीवाचा अंशी अशा ईश्वराशी संबंध जोडता यावा, म्हणून ‘ब्रह्मसंबंध’ या नावाचा एक दीक्षाविधी असतो. यावेळी ‘श्रीकृष्ण हा माझे शरणस्थान आहे’, या अर्थाचा संस्कृत मंत्र साधकाच्या कानात सांगितला जातो व त्याच्या गळ्यात तुळशीच्या मण्यांची माळ घातली जाते. त्यानंतर श्रीकृष्णाला आपले सर्वस्व अर्पण करण्यासाठी साधकाला आणखी एक मंत्र सांगितला जातो. आता साधक हा श्रीकृष्णाचा दास बनतो आणि तो मृत्यूनंतर गोलोकवासी होतो.\nप्रमाणग्रंथ व पवित्र स्थाने : उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि गीता यांच्याबरोबरच ‘व्यासांची समाधिभाषा’ म्हणून मान्यता पावलेल्या भागवतपुराणालाही प्रमाणग्रंथांत स्थान देऊन या संप्रदायाने प्रस्थान चतुष्टयी मानली आहे. वल्लभाचार्यांनी ब्रह्मसूत्रांवर अणुभाष्य व भागवतावर सुबोधिनीटीका लिहिली आहे. विठ्ठलनाथांनी आणि अन्य सांप्रदायिकांनी लिहिलेले इतर अनेक ग्रंथ असून विद्वन्मंडन, भाष्यप्रकाश, सुबोधिनीप्रकाश, भागवतसूक्ष्मटीका हे त्यांपैकी विशेष उल्लेखनीय होत. सांप्रदायिक ग्रंथांच्या संदर्भात ⇨अष्टछाप कवींचे साहित्यही महत्त्वाचे आहे. ⇨सूरदास, परमानंददास, कुंभनदास व कृष्णदास, हे चार वल्लभाचार्यांचे आणि छीतस्वामी, ⇨नंददास, गोविंदस्वामी व चतुर्भुजदास हे विठ्ठलनाथांचे चार शिष्य ‘अष्टछाप’ कवी म्हणून विख्यात आहेत. त्यांनी आपल्या काव्यांतून प्रत्यक्षाप्रत्यक्ष मार्गांनी संप्रदायाची तत्त्वे मांडली आहेत.\nसंप्रदायात नाथद्वारा येथील कृष्णमंदिर प्रमुख मानले जाते. विठ्ठलनाथांच्या पुत्रांनी कोटा, कांक्रोली, गोकुळ, कामवन, सुरत इ. ठिकाणी कृष्णमूर्ती स्थापन केल्या होत्या. त्यामुळे ती स्थानेही संप्रदायात महत्त्वाची आहेत. त्यांखेरीज वल्लभाचार्य व विठ्ठलनाथ यांनी जेथे जेथे भागवतसप्ताह केले, ती ती स्थाने ‘बैठक’ म्हणून प्रसिद्ध झाली. वल्लभाचार्यांच्या ८४ व विठ्ठलनाथांच्या २८ बैठका प्रसिद्ध आहेत.\nसंप्रदायाचे वैशिष्ट्य व प्रभाव : या संप्रदायाने संन्यास घेऊन व्यावहारिक जीवनाचा त्याग करण्यापेक्षा मानसिक निवृत्तीलाच अधिक महत्त्व दिले. परमानंदरूप कृष्ण हे उपास्य असल्यामुळे, मानवी जीवनातील सुखांचा त्याग करण्यापेक्षा त्यांचा आस्वाद घेण्याची वृत्ती वाढली. स्वतः वल्लभाचार्य व विठ्ठलनाथ विवाहित होते आणि त्यांचे वंशजही विवाहितच असतात, या घटनेवरून हे स्पष्ट होते.\nहा मार्ग सुबोध व सहजसाध्य होता. कर्मकांडाची उपेक्षा करून स्त्रीशूद्रादी सर्वसामान्यांनाही मोक्षाचा मार्ग खुला करणे, हे त्याचे वैशिष्ट्य होय. म्हणूनच, काही मुसलमानही त्याचे अनुयायी झाले. या संप्रदायाच्या ‘अष्टछाप’ कवींनी व्रजभाषेचे साहित्यिक सामर्थ्य व हिंदी साहित्याचे सौंदर्य वृद्धिंगत केले. हा मार्ग विविध कलांच्या विकासालाही कारणीभूत झाला. कृष्णपूजेत भोजनही अंतर्भूत असल्यामुळे पाककलेला प्रोत्साहन मिळाले. कृष्णाचा शृंगार करायचा असल्यामुळे प्रसाधन, अलंकरण व वस्त्रविन्यासाच्या कला विकसित झाल्या. वेगवेगळ्या वेळी होणाऱ्या आरतीसाठी वेगवेगळ्या रागांचा प्रयोग करण्याच्या पद्धतीतून संगीताचा आणि वेगेवेगळी पदे म्हणण्याच्या पद्धतीतून काव्याचा विकास झाला. विजयानगरच्या कृष्णदेवरायाने वल्लभाचार्यांना कनकाभिषेक केला. अकबर व सिकंदर लोदी यांनी या संप्रदायाला खास सवलती दिल्या, यावरूनही संप्रदायाचा प्रभाव स्पष्ट होतो. परंतु कामोत्तेजक शृंगारवाङ्‌मय, महाराजांचा स्वैराचार, त्यांच्यावर भरले गेलेले खटले इत्यादींमुळे हा संप्रदाय बदनाम झाल्याचेही आढळते.\n२. उपाध्याय, बलदेव, भागवत संप्रदाय, काशी, १९५३.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postपूर्वी थाटातील राग\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/shaniwari-ya-goshti-tala/", "date_download": "2020-09-24T02:07:35Z", "digest": "sha1:I6DQM23VJJGEOA627JZYDNDS44QTNUCD", "length": 7064, "nlines": 85, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "शनिवारी ‘या’ गोष्टी करणे टाळा , होऊ शकतो शनिदेवाचा प्रकोप – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nशनिवारी ‘या’ गोष्टी करणे टाळा , होऊ शकतो शनिदेवाचा प्रकोप\nशनिवारी ‘या’ गोष्टी करणे टाळा , होऊ शकतो शनिदेवाचा प्रकोप\nह्या दिवसात लॉकडाऊन चालू आहे, परंतु सामान्य दिवसामध्ये शनिवार हा एक प्रकारचा वीकेंड असतो आणि ह्या दिवशी आपण मस्ती च्या मुड मध्ये असतो. सवड असल्यामुळे आपण फिरायला निघून जातो. परिवारासोबत खरेदीसाठी पण जातो\nहा दिवस शनिदेवाच्या उपासनेसाठी व हनुमानाची पूजा करण्यासाठी पण उत्तम दिवस असतो. शनिवारी खरेदी करणे चांगले असते, परंतु मान्यतेनुसार आपण या दिवशी काही गोष्टी खरेदी करणे टाळले तर आपल्यासाठी चांगलेच होईल… या गोष्टी खरेदी करण्यापासून वाचा…\nशनिवारी लोखंडाची खरेदी टाळा. कारण या दिवशी लोखंडापासून बनवलेल्या वस्तू दान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. लोखंडी वस्तू दान केल्यास शनिदेव प्रसन्न होतात.\nतुम्ही शनिवारी तेल खरेदी करणे टाळावे. कारण या दिवशी मोहरीचे किंवा कोणत्याही पदार्थाचे तेल विकत घेतल्यास एखादा व्यक्ती आजाराने बळी पडायला लागतो. ज्योतिषी सांगतात की, शनिवारी तेल विकत घेतल्यास लोकांना रोगांचा त्रास होण्यास सुरवात होते.\nशनिवारी मीठ विकत घेतल्यास कर्ज वाढण्याची किंवा वाढण्याची शक्यता असते. शनिवारी कात्री खरेदी करु नका. यामुळे नात्यात तणाव निर्माण होतो.\nशनिवारी कधीही काळे तीळ विकत घेऊ नका. काळे तीळ अर्पण केल्यास शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांना बर्‍याच संकटामधून पण बाहेर काढतात.\nशनिवारीही काळ्या चपला सुद्धा खरेदी करू नका. अशी मान्यता आहे की शनिवारी विकत घेतलेल्या काळ्या चपला परिधान करणाऱ्यास कामात अपयश देतात.\nया दिवशी शाई खरेदी करू नका. हे माणसाला अपयशाचे भागीदार ठरवतात. शिक्षण आणि लिखाणाशी संबंधित गोष्टींसाठी गुरुवार हा सर्वोत्तम दिवस आहे.\nटीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.\n‘या’ पाच राशींव�� प्रसन्न झाली लक्ष्मी माता, लवकर होणार धनलाभ\n‘या’ 4 राशींवर होणार माता लक्ष्मीची कृपा, मोजून थकाल एवढा होणार धनलाभ\nफक्त 7 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर उजळणार ‘या’ 3 राशीच्या लोकांचे भाग्य, स्वप्नात देखील विचार केला नसेल एवढा होणार धनलाभ, पहा तुमची रास कोणती \nघरातील पलंगाखाली ‘या’ गोष्टी ठेवू नये,राहणार नाही माता लक्ष्मीचा वास\n‘या’ 22 चांगल्या सवयी असल्यास शनीचा प्रकोप होतो दूर\nराशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/21339/", "date_download": "2020-09-24T02:03:56Z", "digest": "sha1:MYR3J2KXSBCKFC3FFS67PQGOISO7XAKN", "length": 24405, "nlines": 223, "source_domain": "mahaenews.com", "title": "सिंधूची विजयी सलामी, श्रीकांतला पराभवाचा धक्‍का | Mahaenews", "raw_content": "\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nHome breaking-news सिंधूची विजयी सलामी, श्रीकांतला पराभवाचा धक्‍का\nसिंधूची विजयी सलामी, श्रीकांतला पराभवाचा धक्‍का\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा\nजकार्ता: भारताची ऑलिम्पिक रौप्यविजेती खेळाडू पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगवर संघर्षपूर्ण विजयाची नोंद करताना येथे सुरू झालेल्या इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीत विजयी सलामी दिली. मात्र भारताचा स्टार खेळाडू आणि गतविजेत्या किदंबी श्रीकांतचे आव्हान पहिल्याच फेरीतील पराभवामुळे धक्‍कादायकरीत्या संपुष्टात आले.\nसिंधूने चोचुवोंगचे आव्हा�� 21-15, 19-21, 21-13 असे मोडून काढले. परंतु जपानच्या बिगरमानांकित केन्टो मोमोटाने चतुर्थ मानांकित किदंबी श्रीकांतचा 12-21, 21-14, 21-15 असा सनसनाटी पराभव करताना आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. विशेष म्हणजे श्रीकांतने पहिली गेम जिंकल्यानंतर मोमोटाने जोरदार पुनरागमन करून विजयाची नोंद केली. ही लढत एक तास रंगली.\nमहिला एकेरीत वैष्णवी रेड्डीला, तसेच पुरुष दुहेरीत मनू अत्री व सुमीत रेड्डी या जोडीला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या बिगरमानांकित लिने जार्सफेल्डने वैष्णवीचे आव्हान 21-12, 21-10 असे केवळ 27 मिनिटांत मोडून काढताना दुसऱ्या फेरीत धडक मारली. तर पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत चीनच्या झेग सिवेई व हुआंग याक्‍वियांग या चतुर्थ मानांकित जोडीने मनू अत्री व सुमीत रेड्डी या जोडीवर 21-12, 21-14 अशी केवळ 26 मिनिटांत मात करून आगेकूच केली.\nत्याआधी भारताच्या एच. एस. प्रणयने चीनचा महान खेळाडू लिन डॅनवर मात करताना पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत खळबळजनक निकालाची नोंद केली होती. तसेच अनुभवी खेळाडू सायना नेहवाल आणि समीर वर्मानेही दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. परंतु युवा खेळाडू साई प्रणीथचे आव्हान सलामीलाच संपुष्टात आले आहे.\nमहिला दुहेरीत जक्‍कमपुडी मेघना आणि पूर्विशा राम या भारतीय जोडीला पहिल्याच फेरीत अगाथा इमॅन्युएला आणि सिती फादिया सिल्व्हा या इंडोनेशियन जोडीविरुद्ध 11-21, 18-21 अशी हार पत्करावी लागली. तसेच पुरुष दुहेरीतील पहिल्या फेरीत सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी व चिराग शेट्टी या बिगरमानांकित भारतीय जोडीला हिरोयुकी एन्डो आणि युता वातानाबे या जपानच्या जोडीकडून 8-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला.\nपुणे लीग कबड्डी स्पर्धेसाठी रविवारी निवड चाचणी\nमहाराष्ट्र बँक अधिकाऱ्यांची अटक अयोग्य\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किम��ीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nIPL2020 | हैदराबादला धक्का, दुखापतीमुळे हा खेळाडू आयपीएलमधून बाहेर\nदीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खानला NCB ची समन्स\nदादर-सावंतवाडी दरम्यान ‘तुतारी’ एक्सप्रेस धावणार; चाकरमान्यांना दिलासा\nज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर ​यांचं 84 व्या वर्षी निधन\nतुळशी तलाव भरेल इतका तुंबलेल्या पाण्याचा उपसा, आदित्य ठाकरेंचा दावा\nताथवडेच्या रस्त्यांवरून आमदार जगताप समर्थक व कलाटे यांच्यात घमासान, स्थायी सभेत सव्वातास खल\nमहापालिकेच्या भांडार खरेदीत अतिरिक्त आयुक्तांचा ‘हातखंडा’, ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून दहा कोटींची होतेय खरेदी\n… म्हणून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक वळविली\nकेंद्र सरकारविरोधात कामगार संघटनाचा ‘एल्गार’\nआकुर्डीत ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा काळाबाजार, वॉर्डबॉयचा हात असल्याचा आरोप\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘का��व’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/22725/", "date_download": "2020-09-24T02:38:50Z", "digest": "sha1:GKYOMSQ5TKUOBKXBQKMH7KESXI7UGA6L", "length": 21789, "nlines": 219, "source_domain": "mahaenews.com", "title": "उद्यापासून हेल्मेटविना पेट्रोल मिळणार नाही | Mahaenews", "raw_content": "\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांड���ंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nHome breaking-news उद्यापासून हेल्मेटविना पेट्रोल मिळणार नाही\nउद्यापासून हेल्मेटविना पेट्रोल मिळणार नाही\nहैद्राबाद: दुचाकी वाहन चालवताना ‘हेल्मेट’चे महत्व सर्वज्ञात आहे. अपघाताच्या वेळी हेल्मेट परिधान केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचल्याचे किस्से आपण नेहमीच वाचत असतो. अशा प्राणरक्षक हेल्मेटला आपल्यापैकी बहुतेक लोक बगल देताना दिसतात. हेल्मेट वापरणे लोकांच्या अक्षरशः जीवावर येते परंतु याच्यावर तेलंगणा मधील तुरुंग विभागाने नामी शक्कल लढवली असून तुरुंग विभागातर्फे चालवण्यात येणाऱ्या १३ पेट्रोल पंपांवर आता हेल्मेट असल्याशिवाय पेट्रोल मिळणार नाही.\nतेलंगणा तुरुंग विभागाचे महासंचालक वि के सिंग यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की “तेलंगणा मध्ये तुरुंग विभागाद्वारे १३ पेट्रोल पंप चालवले जातात. तसेच येणाऱ्या काळात आणखीन ८ पंपांची उभारणी करण्यात येणार आहे. या सर्व पंपांवर आता हेल्मेट असल्याखेरीज पेट्रोल अथवा इंजिन ऑइल मिळणार नाही” तुरुंग विभागाच्या या निर्णयामुळे लोक पेट्रोल भरायच्या निमित्ताने का होईना हेल्मेट तर घालतील एवढा नक्की.\nप्रवीण तोगडिया यांना सभा घेण्यासाठी बंदी\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या १७ नराधमांना अटक\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस ���ॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nIPL2020 | हैदराबादला धक्का, दुखापतीमुळे हा खेळाडू आयपीएलमधून बाहेर\nदीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खानला NCB ची स��न्स\nदादर-सावंतवाडी दरम्यान ‘तुतारी’ एक्सप्रेस धावणार; चाकरमान्यांना दिलासा\nज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर ​यांचं 84 व्या वर्षी निधन\nतुळशी तलाव भरेल इतका तुंबलेल्या पाण्याचा उपसा, आदित्य ठाकरेंचा दावा\nताथवडेच्या रस्त्यांवरून आमदार जगताप समर्थक व कलाटे यांच्यात घमासान, स्थायी सभेत सव्वातास खल\nमहापालिकेच्या भांडार खरेदीत अतिरिक्त आयुक्तांचा ‘हातखंडा’, ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून दहा कोटींची होतेय खरेदी\n… म्हणून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक वळविली\nकेंद्र सरकारविरोधात कामगार संघटनाचा ‘एल्गार’\nआकुर्डीत ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा काळाबाजार, वॉर्डबॉयचा हात असल्याचा आरोप\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/health-care-tips-life-after-cancer-treatment-in-marathi/articleshow/77527206.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article17", "date_download": "2020-09-24T02:09:36Z", "digest": "sha1:IQCMIBXZYRAGFPQRY5E7BTNSLSZMJQWW", "length": 20730, "nlines": 126, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nCancer Treatment कर्करोग उपचारांनंतरचे जीवन\nकर्करोगावरील उपचार घेतल्यानंतर आरोग्याची योग्य ती देखभाल करणं आवश्यक आहे. कारण यानंतरही आरोग्यामध्ये तसंच जीवनशैलीमध्ये बदल होत असतात. डॉक्टरांकडे जाऊन उपचारांबाबत फॉलो अप घेणे का आवश्यक आहे जाणून घ्या सविस्तर माहिती\n'एकदा उपचार संपला की सगळं आटोपलं,' असा एक गैरसमज कर्करोग रुग्णांमध्ये आढळून येतो. ३० टक्के रुग्ण उपचारांनंतर कर्करोगतज्ज्ञांकडे 'फॉलोअप' तपासणीसाठी म्हणजे पुनर्तपासणीसाठी जातच नाहीत. कर्करोगात पुनर्तपासणीसंबंधी पुरेसे ज्ञान व त्याचे महत्त्व नसल्याकारणाने ते 'फॉलोअप' करवून घेत नसावेत. आजच्या लेखात कर्करोगाच्या उपचारांनंतर कर्करोगाच्या रुग्णांनी काय करावे, यासंबंधी जाणून घेणार आहोत.\nगेल्या भागांमध्ये आपण बघितले की, कर्करोगाच्या व्यवस्थापनासाठी बहुउपचारपद्धती जसे शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी आणि किमोथेरपीचा वापर करण्यात येतो. अनेकदा रुग्णांना तीनही उपचारपद्धतींना सामोरे जावे लागते. क्रम मात्र वेगळा असू शकतो. उदा. मुखकर्करोगाच्या रुग्णाला सर्वप्रथम शस्त्रक्रिय���ला सामोरे जावे लागते. त्यानंतर किमोथेरपीसोबत अथवा किमोथेरपीविना रेडिएशन थेरपी करवून घ्यावी लागते. जर रुग्णाने शस्त्रक्रियेनंतर रेडिएशन थेरपी करवून घेण्याचे टाळले तर कर्करोग पुन्हा उद्भवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. त्या अनुषंगाने रुग्णाला त्यानंतरचे नियमित उपचार करवून घेण्याचा सल्ला देण्यात येतो. जर रुग्णाने वेळेत उपचार करवून घेण्याचे टाळले तर कर्करोग पुन्हा होऊ शकतो. त्यामुळे कर्करोगतज्ज्ञांनी उपचारानंतर दिलेल्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक असते.\nकर्करोगावरील उपचारांनंतर रुग्णांना काही दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते. काही दुष्परिणाम हे 'तीव्र स्वरुपाचे' (अ‍ॅक्युट साइड इफेक्ट) असतात व सहा आठवड्यांपर्यंत रुग्णास आराम मिळू शकतो. मात्र, काही दीर्घकालीन दुष्परिणाम असतात, ज्यातून बरे होण्यास सहा महिन्यांपर्यंतचा वेळ लागू शकतो. उदा. मुखाच्या कर्करोगाच्या रेडिएशन थेरपीनंतर जीभेला झालेला अल्सर काही आठवड्यात बरा होतो. मात्र जीभेला चव येण्यास काही महिने लागू शकतात. रुग्णांनी याबद्दल जागरुक असणे आवश्यक आहे; जेणेकरून विशिष्ट कालावधीत दुष्परिणाम दूर झाले नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.\n(Symptoms of Lung Cancer संजय दत्त फुफ्फुसाच्या कर्करोगानं ग्रस्त, जाणून घ्या आजाराची लक्षणे)\nकर्करोगाची शस्त्रक्रिया, किमोथेरपी पूर्ण झाल्यानंतर रुग्णांना नियमित पुनर्तपासणीसाठी बोलविण्यात येते. रुग्णांना अन्य अवयवांमध्ये काही लक्षणे अथवा विकृती आढळली तर कर्करोगतज्ज्ञांच्या लक्षात आणून द्यावे. पुनर्तपासणीदरम्यान आवश्यकता भासल्यास डॉक्टर एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय, पेट स्कॅन अथवा अन्य रक्ततपासणी करण्याच्या सूचना देऊ शकतात. मात्र, कर्करोग रुग्णाला बरे झाल्यानंतरही जीवनभर नियमित कालावधीनंतर तपासणीसाठी जाणे आवश्यक असते.\nबहुआयामी उपचार पद्धती आणि औषधोपचार पुन्हा उद्भवणाऱ्या कर्करोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रभावी ठरत आहे. प्रभावी शस्त्रक्रिया तंत्र, रेडिएशन थेरपी उपचारपद्धती आणि इम्युनोथेरपीमुळे पुन्हा उद्‌भवणाऱ्या कर्करोगावर मात करणे शक्य असल्याचे सिद्ध केले आहे.\n(Cancer Treatment रेडिएशन थेरपी : समज-गैरसमज)\nकर्करोगाच्या उपचारांनंतर कर्करोग पुन्हा उद्भवण्यासाठी कुठले घटक जबाबदार असू शकतात, याबद्दल जागरुक राहणे आवश्यक आहे. जर रुग्णांनी उपचारांनंतरही तंबाखू, धूम्रपान, मद्यपान यांचे सेवन टाळले नाही, तर पुन्हा कर्करोग उद्भवण्याची शक्यता निर्माण होते. अशावेळी व्यसनमुक्ती उपचारपद्धती अवलंबण्याची गरज पडते. रुग्णांना अशा उपचारांसाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.\n(Lung Cancer Cause या कारणांमुळे होऊ शकतो फुफ्फुसाचा कर्करोग, लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष)\nकर्करोगाच्या उपचारांनंतर रोजच्या जीवनात पुनर्वसन करणे आवश्यक असते. त्यात शारीरिक ताकद पुनःप्राप्त करण्यास प्राधान्य असते. कर्करोग उपचारांदरम्यान बहुतांश रुग्णांचे वजन कमी होते. योग्य आहार समुपदेशनासोबतच योग्य सप्लिमेंट्स यावेळी आवश्यक ठरतात. कर्करोगातून बरे झालेल्या अवयवास फिजिओथेरपी व्यायामांची आवश्यकता असते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ते नियमित केले पाहिजेत. समाजाकडून व आप्तांकडून मानसिक साहाय्य आवश्यक असते. या सगळ्यांचा योग जुळून आला तर कर्करोगानंतर व्यक्तीला सामान्य आयुष्य जगण्यास सोपे जाते.\nअन्य आजारांकडे दुर्लक्ष नको\nकर्करोगाच्या फॉलोअप उपचारांदरम्यान रुग्णांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, मधुमेह, उच्चरक्तदाब, मूत्रपिंड अथवा फुप्फुसांच्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. जीवनशैलीत आरोग्यदायी बदल, अ‍ॅन्टिऑक्सिडंटयुक्त व आरोग्यपूरक आहाराचे सेवन आणि जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन गतीने बरे होण्यास पूरक ठरतात. कर्करोग वॉरियर्सचा समावेश असणाऱ्या 'कॅन्सर सर्व्हायवर ग्रुप'शी जुळून स्वतःचे चांगले-वाईट अनुभव शेअर करून आणि एकमेकांना जीवनासाठी प्रेरित करून कर्करोगामुळे झालेल्या आघातावर मात करण्यासही पुढाकार घेऊ शकतात.\nसतर्क राहा...सावधान राहा...चला मिळून कर्करोगावर मात करूया\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nजाणून घ्या चालण्याची योग्य पद्धत कोणती\nKnee Pain Home Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का\nदंडाचे स्नायू मजबूत करण्यासाठी खेळा ‘हे’ लहान मुलांचे ख...\nफक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही खाल्ले जातात पापड, ...\nTips To Cook Iron Rich Food शरीराला लोहाचा पुरवठा करणार...\nWeight Loss Diet व��न घटवण्यासाठी नेमकं काय खावे, फळे की भाज्या\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nफुलपाखरांची निवडणूक : मतदानातून ठरणार देशाचं फुलपाखरु\nपोटपूजापौष्टिक आणि खमंग मेथी पराठा रेसिपी\nमोबाइल64MP कॅमेऱ्याचा Nokia 8.3 5G स्मार्टफोनचा सेल सुरू, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यगजकेसरी योग : 'या' ९ राशींना कसा असेल दिवस\nफॅशनअंकिता लोखंडेने सुंदर फोटो केले शेअर, लोकांना सुशांत सिंह राजपूतची आली आठवण\nमोबाइल5000mAh बॅटरीचा Moto E7 Plus स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा किंमत\nकार-बाइक११ लाखांपेक्षा जास्त किंमत, दमदार फीचरची दोन जबरदस्त बाईक लाँच\nकरिअर न्यूजस्टाफ सिलेक्शन कमिशन: भरती परीक्षांच्या तारखा जाहीर\nमुंबईउद्धव ठाकरे वही-पेन घेऊनच बसले; पंतप्रधानांना दिली कामांची जंत्री\nदेशकरोनाचा केंद्रावर मोठा आघात; रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nनागपूर​बार लुटणाऱ्यांची अर्धनग्न धिंड, महाराष्ट्र पोलिस जिंदाबादच्या घोषणा​\nमुंबईCM ठाकरेंनी दिला 'हा' विश्वास; PM मोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर\nआयपीएलमुंबई इंडियन्सचा ऐतिहासिक विजय, युएईत उघडले विजयाचे खाते\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-success-story-date-farming-ravsaheb-gaikwadmalegav-hawelidistnagar-21506", "date_download": "2020-09-24T01:32:34Z", "digest": "sha1:OBY3GIPOY3IEDQFZVHQM5BKVVQU5OXMC", "length": 25331, "nlines": 173, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, success story of date farming by Ravsaheb Gaikwad,Malegav Haweli,Dist.Nagar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफ���केशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरडवाहू शेतीत रुजला खजूर\nकोरडवाहू शेतीत रुजला खजूर\nबुधवार, 24 जुलै 2019\nमाळेगाव हवेली (ता. संगमनेर, जि. नगर) येथील रावसाहेब गायकवाड यांनी चार वर्षांपूर्वी दीड एकर क्षेत्रापैकी प्रायोगिक तत्त्वावर वीस गुंठ्यांवर खजुराच्या बरी वाणाची लागवड केली. यंदाच्या वर्षी त्यांना पहिले उत्पादन मिळाले. स्थानिक पातळीवर त्यांनी खजूर विक्रीचे नियोजन करून वेगळी दिशा पकडली आहे.\nमाळेगाव हवेली (ता. संगमनेर, जि. नगर) येथील रावसाहेब गायकवाड यांनी चार वर्षांपूर्वी दीड एकर क्षेत्रापैकी प्रायोगिक तत्त्वावर वीस गुंठ्यांवर खजुराच्या बरी वाणाची लागवड केली. यंदाच्या वर्षी त्यांना पहिले उत्पादन मिळाले. स्थानिक पातळीवर त्यांनी खजूर विक्रीचे नियोजन करून वेगळी दिशा पकडली आहे.\nन गर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील माळेगाव हवेली हा भाग तसा कोरडवाहू. हलकी जमीन आणि पाणी कमतरतेमुळे पीक उत्पादनात फारशी शाश्वती नाही. पावसाच्या पाण्यावरच शेती अवलंबून आहे. याच गावातील रावसाहेब मोगल गायकवाड हे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी. दोन भावांचा कुटुंबाचा विस्तार. पत्नी चारुलता याही शिक्षण विस्तार अधिकारी आहेत. मुलगा योगीराज पदवी तर पुतण्या सागर अभियांत्रिकेचे शिक्षण घेत आहे. भावजय सुनीता या माध्यमिक शिक्षक आहेत. भाऊ हयात नसल्याने सारे कुटुंब एकत्रच आहे. घरातील सर्वजण नोकरीला असल्याने कोरडवाहू शेतीकडे दुर्लक्ष झालेले. पण, सेवानिवृती नंतर गायकवाड यांनी दीड एकर शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली.\nरावसाहेब गायकवाड यांना वडिलोपार्जित दीड एकर शेती. त्यात माळेगाव हवेली परिसरात पाण्याची तीव्र टंचाई. परिसरात डाळिंबाची लागवड असली तरी सातत्याने पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. गायकवाड परिवारातील सर्व सदस्य नोकरीला असल्याने घरच्या शेतीकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु, सेवानिवृत्तीनंतर गायकवाड यांनी शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. पहिल्यांदा परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांशी चर्चा केली. विविध पीक पद्धतींचा अभ्यास केला. त्यानुसार त्यांनी शेती विकासाचे नियोजन केले. शेतात कूपनलिका घेतली. त्याला बऱ्यापैकी पाणी लागले. पाणी साठवणीसाठी सोळा हजार लिटर क्षमतेची टाकी बांधली.\nशेती नियोजनाबाबत रा���साहेब गायकवाड म्हणाले, की मी २०१७ साली निवृत्त झालो. परंतु, शेती विकासाच्यादृष्टीने एक वर्ष अगोदरच नियोजन केले. या दरम्यान सकाळ माध्यम समूहाच्या साम वाहिनीवरील सावी थंगावेल यांच्या यशोगाथेने खजूर लागवडीचा मार्ग दाखवला. अत्यंत कमी पाण्यावर येत असलेल्या खजुराला उष्ण वातावरण लागते. त्यामुळे संगमनेर भागात खजुराची झाडे वाढतील की नाही याची चिंता होती. त्यामुळे पहिल्यांदा झिल्पी (जि. नागपूर) येथील सावी थंगावेल यांच्या खजूर लागवडीची पहाणी केली. त्यांचे अनुभव लक्षात घेऊन मी ५ मे २०१६ रोजी वीस गुंठ्यांवर २५ फूट बाय २५ फूट अंतरावर बरी जातीच्या ३२ खजूर रोपांची लागवड केली. यामध्ये परागीकरणाच्यादृष्टीने दोन नर आणि ३० मादी रोपांची लागवड आहे. ही रोपे थंगावेल यांच्याकडून खरेदी केली. मला घरपोच प्रती रोप सहा हजार रुपये खर्च आला. माझी २० गुंठे खजूर लागवडीमध्ये दोन लाखांची गुंतवणूक झाली. प्रायोगिक तत्त्वावर खजुराची लागवड करताना आर्थिक धोकाही मी पत्कारला, कारण हे पीक तसे नवीनच आहे. तसेच आपल्याकडील कृषी तज्ज्ञांना फारशी माहिती देखील नाही.\nखजूर पिकाच्या व्यवस्थापनाबाबत गायकवाड म्हणाले, की मी सेंद्रिय पद्धतीनेच खजूर रोपांचे व्यवस्थापन ठेवले आहे. लागवडीच्यावेळी प्रत्येक खड्यात शेणखत आणि माती मिश्रण भरून ५ मे २०१६ मध्ये रोपांची लागवड केली. रोपांना पाणी पुरवठ्यासाठी ठिबक सिंचन केले. दर आठ ते दहा दिवसांनी पाणी देण्याचे नियोजन असते. या पिकाला फारसे पाणी लागत नाही. दरवर्षी मे आणि डिसेंबर महिन्यात प्रतिझाड तीस किलो शेणखत देतो. शेणखत देताना खोडापासून एक फूट अंतरावर लहान चर खणून त्यात शेणखत दिले जाते. पाणीदेखील खोडापासून लांब देतो.\nया पिकावर फारसा कीड, रोगाचा प्रादुर्भाव नाही. लागवड केल्यानंतर वन्यप्राण्याकडून त्रास होऊ नये यासाठी जाळीचे संरक्षण कुंपण केले.\nसाधारणपणे यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात ३२ झाडापैकी २२ झाडंना फुलोरा आला. या दरम्यान मी हाताने परागीकरण केले. त्याचा फळधारणेला फायदा झाला. याच्या तुऱ्याला फुले, फळे लागतात. साधारणपणे जून महिन्यापासून टप्याटप्याने फळांचे उत्पादन सुरू झाले. पहिल्यादा फळे हिरवट असतात नंतर पिवळी होतात. पिवळ्या रंगाची फळे गोड असतात. अशा फळांची काढणी करण्यास सुरवात केली. पहिली दोन वर्षे खजूर लागवडीच्या मधल्या पट्यात गादीवाफे करून स्टॉबेरीची लागवड केली. हा देखील एक प्रयोग होता. तसेच एक वर्ष हरभऱ्याची लागवड केली होती. ही उत्पादने घरापुरतीच झाली.\nगायकवाड यांच्या बागेतील ३२ झाडांपैकी २२ झाडांना यंदा पहिल्यांदा खजूर लागले. प्रत्येक झाडांना साधारण तीस ते चाळीस किलो ओल्या खजुरांचे उत्पादन मिळाले. पहिलेच उत्पादन असल्याने गायकवाड यांनी मित्र, नातेवाईकांना बागेत बोलावून १५० किलो फळांचे मोफत वाटप केले. उर्वरित ३०० किलो फळे स्‍थानिक बाजारात २०० ते २५० रुपये प्रती किलो दराने विक्री केली. खजुरांना चांगला मागणी आहे. ओल्या खजुराला मुंबईत चांगले मार्केट आहे. परंतु, स्थानिक बाजारपेठेत अपेक्षित दर आणि मागणी असल्याने सध्या त्यांनी परिसरातच खजूर फळांची विक्री सुरू ठेवली आहे.\nएक एकरापर्यंत वाढवणार लागवड\nयेत्या काळातील नियोजनाबाबत गायकवाड म्हणाले, की माझी केवळ दीड एकर शेती असली तरी मी शेतीत वेगवेगळे प्रयोग करतोय. आमचा भाग दुष्काळी आहे. त्यामुळे कमी पाण्यामध्येच शेती करावी लागणार आहे. त्यामुळे प्रयोग म्हणून खजुराची लागवड केली. हा प्रयोग यशस्वी झाला आहे. या पिकातील सुधारित तंत्र आत्मसात करून पुढील वर्षी अधिक उत्पादन वाढ कशी करता येईल या प्रयत्नामध्ये मी आहे.\nयंदा मला अपेक्षित उत्पादन मिळाले आहे. तसेच ओल्या खजूर फळांना स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे येत्या काळात एक एकरामध्ये खजुराची लागवड वाढविण्याचे नियोजन करत आहे. यासाठी साधारणपणे पाच ते सहा लाखांची गुंतवणूक करावी लागणार आहे. याचबरोबरीने मी कोंबडी पालन, शेळी पालनासाठी शेतामध्ये शेड तयार केली आहे. दुष्काळी भागात कमी पाण्यावर खजूर लागवड यशस्वी झाल्याने परिसरातील शेतकरी माझ्या शेतीला भेट देत आहेत. आत्तापर्यंत तीनशेहून अधिक शेतकऱ्यांनी भेटी देऊन या पिकाची माहिती घेतली आहे.\n- रावसाहेब गायकवाड, ९९२२९२४७८०\nसंगमनेर नगर कोरडवाहू शेती farming\nकोवळ्या खजूर फळांचे पक्षांपासून संरक्षण करण्यासाठी लावलेली जाळीदार पिशवी.\nखजूर बागेत रावसाहेब गायकवाड यांच्यासह मुलगा योगीराज आणि पुतण्या सागर.\nपुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसानंतर आता जोर कमी ह\nवनौषधी लागवडीसाठी निधी असूनही अनास्था\nपुणे: आयुर्वेदात प्रगत असल्याची जगभर शेखी म���रवणारा भारत वनौषधी लागवडीत मात्र पिछाडीवर आहे\nकृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज सादर...\nबुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू\nभूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करा : भरणे\nसोलापूर : ‘‘उजनीच्या पाण्याचा विषय हा सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा आहे.\nझेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...\nपावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...\nमोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...\nनिर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...\nपावसाचे धुमशान सुरुच पुणे ः राज्यातील काही भागांत...\nजळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...\nयांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...\nनिम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...\nकृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...\nकृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...\nतुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...\nसूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...\nमागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...\nकांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...\nखानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...\nशेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...\nराहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...\nकांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/health-care-tips-life-after-cancer-treatment-in-marathi/articleshow/77527206.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article18", "date_download": "2020-09-24T03:22:01Z", "digest": "sha1:ELHMUQ77MDF2EKBUCVJKE7ET7CASPX5I", "length": 20768, "nlines": 126, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nCancer Treatment कर्करोग उपचारांनंतरचे जीवन\nकर्करोगावरील उपचार घेतल्यानंतर आरोग्याची योग्य ती देखभाल करणं आवश्यक आहे. कारण यानंतरही आरोग्यामध्ये तसंच जीवनशैलीमध्ये बदल होत असतात. डॉक्टरांकडे जाऊन उपचारांबाबत फॉलो अप घेणे का आवश्यक आहे जाणून घ्या सविस्तर माहिती\n'एकदा उपचार संपला की सगळं आटोपलं,' असा एक गैरसमज कर्करोग रुग्णांमध्ये आढळून येतो. ३० टक्के रुग्ण उपचारांनंतर कर्करोगतज्ज्ञांकडे 'फॉलोअप' तपासणीसाठी म्हणजे पुनर्तपासणीसाठी जातच नाहीत. कर्करोगात पुनर्तपासणीसंबंधी पुरेसे ज्ञान व त्याचे महत्त्व नसल्याकारणाने ते 'फॉलोअप' करवून घेत नसावेत. आजच्या लेखात कर्करोगाच्या उपचारांनंतर कर्करोगाच्या रुग्णांनी काय करावे, यासंबंधी जाणून घेणार आहोत.\nगेल्या भागांमध्ये आपण बघितले की, कर्करोगाच्या व्यवस्थापनासाठी बहुउपचारपद्धती जसे शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी आणि किमोथेरपीचा वापर करण्यात येतो. अनेकदा रुग्णांना तीनही उपचारपद्धतींना सामोरे जावे लागते. क्रम मात्र वेगळा असू शकतो. उदा. मुखकर्करोगाच्या रुग्णाला सर्वप्रथम शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागते. त्यानंतर किमोथेरपीसोबत अथवा किमोथेरपीविना रेडिएशन थेरपी करवून घ्यावी लागते. जर रुग्णाने शस्त्रक्रियेनंतर रेडिएशन थेरपी करवून घेण्याचे टाळले तर कर्करोग पुन्हा उद्भवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. त्या अनुषंगाने रुग्णाला त्यानंतरचे नियमित उपचार करवून घेण्याचा सल्ला देण्यात येतो. जर रुग्णाने वेळेत उपचार करवून घेण्याचे टाळले तर कर्करोग पुन्हा होऊ शकतो. त्यामुळे कर्करोगतज्ज्ञांनी उपचारानंतर दिलेल्या सू��नांचे पालन करणे अत्यावश्यक असते.\nकर्करोगावरील उपचारांनंतर रुग्णांना काही दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते. काही दुष्परिणाम हे 'तीव्र स्वरुपाचे' (अ‍ॅक्युट साइड इफेक्ट) असतात व सहा आठवड्यांपर्यंत रुग्णास आराम मिळू शकतो. मात्र, काही दीर्घकालीन दुष्परिणाम असतात, ज्यातून बरे होण्यास सहा महिन्यांपर्यंतचा वेळ लागू शकतो. उदा. मुखाच्या कर्करोगाच्या रेडिएशन थेरपीनंतर जीभेला झालेला अल्सर काही आठवड्यात बरा होतो. मात्र जीभेला चव येण्यास काही महिने लागू शकतात. रुग्णांनी याबद्दल जागरुक असणे आवश्यक आहे; जेणेकरून विशिष्ट कालावधीत दुष्परिणाम दूर झाले नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.\n(Symptoms of Lung Cancer संजय दत्त फुफ्फुसाच्या कर्करोगानं ग्रस्त, जाणून घ्या आजाराची लक्षणे)\nकर्करोगाची शस्त्रक्रिया, किमोथेरपी पूर्ण झाल्यानंतर रुग्णांना नियमित पुनर्तपासणीसाठी बोलविण्यात येते. रुग्णांना अन्य अवयवांमध्ये काही लक्षणे अथवा विकृती आढळली तर कर्करोगतज्ज्ञांच्या लक्षात आणून द्यावे. पुनर्तपासणीदरम्यान आवश्यकता भासल्यास डॉक्टर एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय, पेट स्कॅन अथवा अन्य रक्ततपासणी करण्याच्या सूचना देऊ शकतात. मात्र, कर्करोग रुग्णाला बरे झाल्यानंतरही जीवनभर नियमित कालावधीनंतर तपासणीसाठी जाणे आवश्यक असते.\nबहुआयामी उपचार पद्धती आणि औषधोपचार पुन्हा उद्भवणाऱ्या कर्करोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रभावी ठरत आहे. प्रभावी शस्त्रक्रिया तंत्र, रेडिएशन थेरपी उपचारपद्धती आणि इम्युनोथेरपीमुळे पुन्हा उद्‌भवणाऱ्या कर्करोगावर मात करणे शक्य असल्याचे सिद्ध केले आहे.\n(Cancer Treatment रेडिएशन थेरपी : समज-गैरसमज)\nकर्करोगाच्या उपचारांनंतर कर्करोग पुन्हा उद्भवण्यासाठी कुठले घटक जबाबदार असू शकतात, याबद्दल जागरुक राहणे आवश्यक आहे. जर रुग्णांनी उपचारांनंतरही तंबाखू, धूम्रपान, मद्यपान यांचे सेवन टाळले नाही, तर पुन्हा कर्करोग उद्भवण्याची शक्यता निर्माण होते. अशावेळी व्यसनमुक्ती उपचारपद्धती अवलंबण्याची गरज पडते. रुग्णांना अशा उपचारांसाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.\n(Lung Cancer Cause या कारणांमुळे होऊ शकतो फुफ्फुसाचा कर्करोग, लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष)\nकर्करोगाच्या उपचारांनंतर रोजच्या जीवनात पुनर्वसन करणे आवश्यक असते. त्यात शारीरिक ताकद पुनःप्राप्त करण्यास प्राधान्य असते. कर्करोग उपचारांदरम्यान बहुतांश रुग्णांचे वजन कमी होते. योग्य आहार समुपदेशनासोबतच योग्य सप्लिमेंट्स यावेळी आवश्यक ठरतात. कर्करोगातून बरे झालेल्या अवयवास फिजिओथेरपी व्यायामांची आवश्यकता असते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ते नियमित केले पाहिजेत. समाजाकडून व आप्तांकडून मानसिक साहाय्य आवश्यक असते. या सगळ्यांचा योग जुळून आला तर कर्करोगानंतर व्यक्तीला सामान्य आयुष्य जगण्यास सोपे जाते.\nअन्य आजारांकडे दुर्लक्ष नको\nकर्करोगाच्या फॉलोअप उपचारांदरम्यान रुग्णांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, मधुमेह, उच्चरक्तदाब, मूत्रपिंड अथवा फुप्फुसांच्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. जीवनशैलीत आरोग्यदायी बदल, अ‍ॅन्टिऑक्सिडंटयुक्त व आरोग्यपूरक आहाराचे सेवन आणि जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन गतीने बरे होण्यास पूरक ठरतात. कर्करोग वॉरियर्सचा समावेश असणाऱ्या 'कॅन्सर सर्व्हायवर ग्रुप'शी जुळून स्वतःचे चांगले-वाईट अनुभव शेअर करून आणि एकमेकांना जीवनासाठी प्रेरित करून कर्करोगामुळे झालेल्या आघातावर मात करण्यासही पुढाकार घेऊ शकतात.\nसतर्क राहा...सावधान राहा...चला मिळून कर्करोगावर मात करूया\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nजाणून घ्या चालण्याची योग्य पद्धत कोणती\nKnee Pain Home Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का\nदंडाचे स्नायू मजबूत करण्यासाठी खेळा ‘हे’ लहान मुलांचे ख...\nफक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही खाल्ले जातात पापड, ...\nTips To Cook Iron Rich Food शरीराला लोहाचा पुरवठा करणार...\nWeight Loss Diet वजन घटवण्यासाठी नेमकं काय खावे, फळे की भाज्या\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nफुलपाखरांची निवडणूक : मतदानातून ठरणार देशाचं फुलप��खरु\nमोबाइल64MP कॅमेऱ्याचा Nokia 8.3 5G स्मार्टफोनचा सेल सुरू, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलरेडमीचा स्वस्त स्मार्टफोन खरेदीची आज संधी, दुपारी १२ वाजता सेल\nफॅशनअंकिता लोखंडेने सुंदर फोटो केले शेअर, लोकांना सुशांत सिंह राजपूतची आली आठवण\nकार-बाइक११ लाखांपेक्षा जास्त किंमत, दमदार फीचरची दोन जबरदस्त बाईक लाँच\nमोबाइलजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या डिटेल्स\nपोटपूजापौष्टिक आणि खमंग मेथी पराठा रेसिपी\nकरिअर न्यूजअतिवृष्टीमुळे वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलली\nआजचं भविष्यगजकेसरी योग : 'या' ९ राशींना कसा असेल दिवस\nदेशकरोनाचा केंद्रावर मोठा आघात; रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nमुंबईCM ठाकरेंनी दिला 'हा' विश्वास; PM मोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर\nपुणेकरोनाचे संकट; पिंपरी-चिंचवड पालिकेने उचलले 'हे' धाडसी पाऊल\nकोल्हापूरकोल्हापूरकरांच्या दातृत्वाचा महापूर, वीस दिवसात दिल्या साडेसहा लाख शेणी दान\nदेशराफेल सौद्यावरून कॅगचा ठपका, विक्रेता कंपनीने 'ते' आश्वासन पूर्ण केले नाही\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/45846", "date_download": "2020-09-24T02:56:04Z", "digest": "sha1:6JN3K7T6IJGSX2LNBN4BLJK5KMTHTJGD", "length": 2278, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"भारतीय कम्युनिस्ट पक्ष\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"भारतीय कम्युनिस्ट पक्ष\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nभारतीय कम्युनिस्ट पक्ष (संपादन)\n०४:३५, १ डिसेंबर २००६ ची आवृत्ती\n३५ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n१६:३६, २३ ऑक्टोबर २००६ ची आवृत्ती (संपादन)\nbot (चर्चा | योगदान)\n०४:३५, १ डिसेंबर २००६ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/congress-leader-balasaheb-thorat-and-bjp-mp-sujay-vikhe-travels-together-from-shirdi-to-delhi-89782.html", "date_download": "2020-09-24T01:37:22Z", "digest": "sha1:4SGMIST6QJSJOYJ3SPPUWBO2SK36O7IZ", "length": 16252, "nlines": 198, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "��ट्टर प्रतिस्पर्ध्यांचा एकत्र प्रवास, बाळासाहेब थोरात-सुजय विखे एकाच विमानात", "raw_content": "\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nकट्टर प्रतिस्पर्ध्यांचा एकत्र प्रवास, बाळासाहेब थोरात-सुजय विखे एकाच विमानात\nकट्टर प्रतिस्पर्ध्यांचा एकत्र प्रवास, बाळासाहेब थोरात-सुजय विखे एकाच विमानात\nएकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून नगर जिल्ह्यात परिचीत असलेले काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आज एकत्र पाहायला मिळाले.\nकुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर\nअहमदनगर : एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून नगर जिल्ह्यात परिचीत असलेले काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आज एकत्र पाहायला मिळाले. आमदार बाळासाहेब थोरात आणि खासदार सुजय विखे यांनी एकाच विमानातून प्रवास केला.\nएकमेकांचे राजकीय कट्टर प्रतिस्पर्धी असलेले बाळासाहेब थोरात आणि सुजय विखे यांना सोमवारी योगायोगाने दिल्लीला एकाच विमानाने जावं लागलं. दोघेही शिर्डीवरुन दिल्लीला रवाना झाले. सकाळी 10.30 वाजता स्पाईस जेटच्या विमानात बिझनेस क्लासमध्ये दोघांनाही शेजारी शेजारीच जागा मिळाली.\nदरम्यान शेजारी-शेजारी बसलेल्या थोरात-विखे यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.\nलोकसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरातांनी अनेकवेळा सुजय विखे आणि त्यांचे वडील राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका केली होती. मात्र निवडणुकीनंतर प्रथमच दोघांनी एकत्र प्रवास केल्याने नगरच्या राजकारणात एक; चर्चेचा विषय बनला.\nदोन दिवसापूर्वीच बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताने समविचारी पक्षांना सोबत घेऊ असं थोरात यांनी म्हटलं. मात्र नगरमध्ये विखे विरुद्ध थोरात हा वाद नवा नाही. लोकसभा निवडणुकीत विखेंनी नगरसह शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनाचा प्रचार करुन दोन्ही जागा जिंकून आणल्या. त्यामुळे बाळासाहेब थोरातांकडे महाराष्ट्र काँग्रेसची जबाबदारी अ��ली, तरी त्यांच्या होमग्राऊंडवर त्यांना विखेंचा सामना करायचा आहे.\nविखेंनी जे मागितलं ते पक्षानं दिलं, मुलाला त्यांनी समजवायला हवं होतं : थोरात\nमनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न, बाळासाहेब थोरातांचे मोठं वक्तव्य\nमहाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरातांची वर्णी\nहॅप्पी बर्थ डे राधाकृष्ण विखे : बाळासाहेब थोरात\n'मोदींमुळे जगातील सर्वात मोठ्या 'लोकशाही'चं भविष्य अंधकारमय; 'टाईम'ची टीका\nकलानगरचे पाणी ओसरते मुंबईचे का नाही, आशिष शेलारांचा ठाकरेंना बोचरा…\n'नाणार'मध्ये मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनाच भूखंडाचे श्रीखंड; निलेश राणेंचा दावा\nमहाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा हीन डाव उघड : सचिन सावंत\nनागपूरमध्ये काँग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीमुळे…\n'शिवसेनेनं करुन दाखवलं', 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली…\nमहापालिका निवडणुकीतून माघार, नागपूरचे महापौर आता पदवीधर मतदारसंघाच्या शर्यतीत\nएकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी\nएकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी\nIPL 2020 LIVE | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज,…\nICC ODI ranking | आयसीसी क्रमवारीत 'विराट' स्थान अबाधित, रोहित…\nIPL 2020 | कोहलीच्या RCB चा कसून सराव, पहिली ट्रॉफी…\nसुरेश रैनाचे काका आणि आत्तेभावाची हत्या करणारे आरोपी जेरबंद\nसौर ऊर्जेवर चालणारी लिटिल कार, नववीतील विद्यार्थ्याचा लॉकडाऊनमधील भन्नाट प्रयोग\nमी कुठेही क्रिकेट खेळण्यास तयार, मला बोलवा : एस श्रीसंत\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nमोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा\nटाटा आमंत्रा कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणात अळ्या, केडीएमसीचा भोंगळपणा चव्हाट्यावर\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nमोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=1917", "date_download": "2020-09-24T01:20:38Z", "digest": "sha1:JZQF2ICCCV3KOGWHZISUG7KNEBP3WYLU", "length": 3345, "nlines": 78, "source_domain": "m4marathi.com", "title": "चॉकलेट शिरा – m4marathi", "raw_content": "\n१) एक वाटी रवा\n२) दोन चमचे साजूक तूप वा रिफाइंड तेल\n३) दोन चमचे कोको पावडर (किंवा चॉकलेट फ्लेवरचा बोर्नव्हीटा , हॉर्लीक्स असं काही)\n४) साखर पाव वाटी\n५) दीड वाटी पाणी\n१) शिऱ्यासाठी करतो तसा रवा तुपावर अथवा रिफाइंड तेलावर खमंग भाजून घ्यावा .\n२) एकीकडं दुसऱ्या भांडयात दीड वाटी पाणी घेऊन गैसवर पाक करण्यासाठी ठेवावं .\n३) त्यात साखर पूर्ण विरघळली की , मग कोको पावडर दोन चमचे घालावी .\n४) रवा भाजल्यानंतर हे मिश्रण रव्यात घालून व्यवस्थित हलवावं . पाच मिनिटं झाकून ठेवा .\nपोट्याटो पनीर पीस बॉल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/vidamban-kavita/!(u)/", "date_download": "2020-09-24T00:50:29Z", "digest": "sha1:U5NVSFSZXBM2FC3OHFHOFP3IZ5WN67I3", "length": 4223, "nlines": 94, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vidamban Kavita-मी तर कॉमन मैन...![/u]", "raw_content": "\nमी तर कॉमन मैन...\nमी तर कॉमन मैन...\nमी तर कॉमन मैन...\nस्वतंत्र भारत देशाचा शूर मी सरदार,\nकटित माझ्या समशेर परंतु सदैव असते म्यान...\nगुंग असे स्वताःतच मी, न मजला कसले भान,\nमी तर कॉमन मैन,मित्रहो मी तर कॉमन मैन...\nघड्याळच असते आयुष्य माझे, घड्याळ ठरवी दिनमान,\nकाट्यावरती भूक विसंबली, काटेच शमवी तहान...\nपैसा असे दैवत माझे, पैसा असे ईमान,\nमहिन्या अखेरचा पगार ठरवी माझे समाधान...\nमी तर कॉमन मैन,मित्रहो मी तर कॉमन मैन...\nसुभाष,बाबा,भगत माझ्या धड्यांमध्ये विराजमान,\nपरि आठवते न पुण्य��िथी,न त्यांच्या जयंतीचे मज ज्ञान...\nचाहता मी तर बॉलीवूडचा, रसिक क्रिकेटचा फैन...\nमी तर कॉमन मैन,मित्रहो मी तर कॉमन मैन...\nमूकपणे मी सहन करतो घोटाळ्यांची घाण,\nसुस्कारातच मनात कुजबुजतो अण्णा तुम्ही महान...\nदहशतीच्या बळीनकडे पाहून करतो भुवया लहान,\nचारदोन अश्रू आणि कॅन्डल्स जाळतो क्षणिक छान...\nमी तर कॉमन मैन,मित्रहो मी तर कॉमन मैन...\nमी तर कॉमन मैन...\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: मी तर कॉमन मैन...\nRe: मी तर कॉमन मैन...\nमी तर कॉमन मैन...\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.gem.agency/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-24T01:21:01Z", "digest": "sha1:AUVQRMVNLVY222DQR7MZL2GN7AIH5IOW", "length": 25452, "nlines": 115, "source_domain": "mr.gem.agency", "title": "होप डायमंड किंमत आणि इतिहास - शाप आणि किंमत", "raw_content": "\nऑनलाइन दगड तपासणी सेवा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमौल्यवान आणि अर्धयी मौल्यवान रत्न म्हणजे काय\nएक दगड मूल्य अंदाज कसे\nक्रिस्टल्स हीलिंग प्रत्यक्षात काम करतात का\nरत्नजडित ऑप्टिकल phenomena काय आहेत\nएक दगड विकत घेतल्या जाणार नाहीत\nएक रत्न परीक्षक काय आहे\nकंबोडियात प्लॅटिनमचे दागिने म्हणजे काय\nसीम रीप म्हणजे काय\nऑनलाइन दगड तपासणी सेवा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमौल्यवान आणि अर्धयी मौल्यवान रत्न म्हणजे काय\nएक दगड मूल्य अंदाज कसे\nक्रिस्टल्स हीलिंग प्रत्यक्षात काम करतात का\nरत्नजडित ऑप्टिकल phenomena काय आहेत\nएक दगड विकत घेतल्या जाणार नाहीत\nएक रत्न परीक्षक काय आहे\nकंबोडियात प्लॅटिनमचे दागिने म्हणजे काय\nसीम रीप म्हणजे काय\nहिरा, आशा, आशा डायमंड\nहोप डायमंड 45.52 कॅरेटचा निळा डायमंड आहे. आजपर्यंतचा सर्वात मोठा निळा हिरा सापडला. आशा 1824 पासून त्याच्या मालकीचे असलेल्या कुटूंबाचे नाव आहे. “ब्ल्यू दि फ्रान्स“. १ crown 1792 २ मध्ये हा मुकुट चोरीला गेला. त्याची उत्खनन भारतात केली जात होती. होप डायमंडला शापित हिरा असल्याची ख्याती आहे, कारण त्याच्या उत्तरोत्तर मालकांपैकी काहीजणांना एक त्रासदायक आणि अगदी दुःखदायक शेवट माहित आहे. आज हे अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी मधील नॅशनल हिस्ट्री ऑफ नॅचरल हिस्ट्री मधील प्रदर्शनात आहे.\nइतिहासातील डायमंडच्या किंमतीची आशा | आशा डायमंड शाप | आशा डायमंड किमतीची\nहे प्रकार IIb डायमंड म्हणून वर्गीकृत केले गेले आहे.\nहिराची तुलना आकार आणि आकार��त कबुतराच्या अंडी, अक्रोडशी केली गेली आहे, जी “नाशपातीच्या आकाराचे” आहे. लांबी, रुंदी आणि खोलीच्या परिमाण 25.60 मिमी × 21.78 मिमी × 12.00 मिमी (1/7/8 मध्ये in 15/32 मध्ये).\nहे फॅन्सी गडद राखाडी-निळे \"तसेच\" गडद निळ्या रंगाचे \"किंवा\" स्टीली-निळे \"रंगाचे म्हणून वर्णन केले आहे.\nदगड एक विलक्षण तीव्र आणि जोरदार रंगाचा ल्युमिनेन्सन्स दर्शवितो: शॉर्ट-वेव्ह अल्ट्राव्हायोलेट लाइटच्या संपर्कानंतर, हिरा एक चमकदार लाल फॉस्फोरेंस तयार करतो जो प्रकाश स्त्रोत बंद झाल्यानंतर काही काळ टिकतो आणि या विचित्र गुणवत्तेने मदत केली असेल शापित होण्याची प्रतिष्ठा वाढवा.\nस्पष्टता व्हीएस 1 आहे.\nकट एक मंडई वर एक जांभळा कमरपट्टा आणि अतिरिक्त चेहरे असलेली एक उशी प्राचीन आहे.\nजीन-बाप्टिस्ट टॅव्हर्नियर या राजाने लुई चौदाव्या वर्षी विकल्यामुळे हा हिरा फ्रान्समध्ये परत आला. नियमितपणे पुन्हा सुरू केल्या गेलेल्या हिamond्याच्या आख्यायिकेनुसार सीते देवीच्या पुतळ्यापासून हा दगड चोरीला गेला होता. २०० 2007 मध्ये पॅरिसमधील मुसलम नॅशनल डिश्टोअर नॅचरललेच्या फ्रान्सोइस फार्गेस यांनी ही संपूर्ण वेगळी कहाणी शोधून काढली होती: मोगल साम्राज्याखाली जेव्हा भारत गेला तेव्हा तो गोलॉनकेडच्या विशाल हिरा बाजारात, टॅव्हर्नियरने हा हिरा विकत घेतला होता. नॅचरल हिस्ट्री संग्रहालयातील संशोधकांनीही या खाणीची जागा शोधून काढली आहे जिथे हिरा उगवला आहे असा विश्वास आहे आणि सध्याच्या आंध्र प्रदेशच्या उत्तरेला स्थित आहे. हिराच्या उत्पत्तीविषयीची दुसरी कल्पना अगदी हैदराबादच्या मोगल अभिलेखाने सिद्ध केली आहे. होप डायमंडला शाप मिळावा आणि त्याच्या ताब्यात येणा those्यांना ठार करावे अशी बर्‍याच अफवा आहेत: तव्हेर्नियर जंगली जनावरांनी खाऊन टाकले असते, उध्वस्त झाल्यावर, मॉस्कोमध्ये simply 84 व्या वर्षी केवळ वृद्धापकाळाने मरण पावला असता. लुई चौदावा या रत्नाचा कट होता, तो 112.5 ते 67.5 कॅरेटपर्यंत गेला आणि त्याला \"व्हायोलेट डी फ्रान्स\" (इंग्रजीमध्ये फ्रेंच ब्लू, म्हणून विद्यमान नावाचे विकृत रूप) प्राप्त झालेल्या हिरा म्हणतात.\nसप्टेंबर 1792 मध्ये फ्रान्सच्या क्राउन ज्वेलर्सच्या चोरीच्या वेळी राष्ट्रीय फर्निचरच्या भांडारातून हिरा चोरीला गेला. हिरा आणि त्याचे चोर फ्रान्सहून इंग्लंडला रवाना झाले. तेथे अधिक सहज विकल्या जाण्यासाठी दगड पुन्हा लिहिला जात होता आणि चोरीचा अचूक वीस वर्षे आणि दोन दिवसानंतर 1812 पर्यंत त्याचा शोध लागतो.\n1824 च्या सुमारास, व्यापारी आणि प्राप्तकर्ता डॅनियल एलिसन यांनी आधीच तोडलेला दगड लंडनमधील बँकेच्या थॉमस होप, होप अँड कंपनीच्या मालकीच्या श्रीमंत व्यक्तीचा विकला गेला आणि 1831 मध्ये त्याचा मृत्यू झाला. ला. दगड हा त्याच्या लहान भावाच्या स्वत: च्या रत्नजडित कलेक्टर, हेन्री फिलिप होप यांनी लिहिलेला जीवन विम्याचा विषय आहे, आणि तो थॉमसची विधवा लुईसा डी ला पोरेर बेरेसफोर्ड यांनी चालविला आहे. होपच्या हाती राहिलेले, हिरा आता त्यांचे नाव घेते आणि 1839 मध्ये त्याच्या मृत्यूनंतर (वंशजांशिवाय) हेन्री फिलिपच्या यादीमध्ये दिसतो.\nथॉमस होपचा थोरला मुलगा, हेन्री थॉमस होप (१1807०1862-१-1851 ,२) यांना हा वारसा मिळाला: १ the1855 मध्ये ग्रेट एक्झीबिशनदरम्यान, त्यानंतर पॅरिसमध्ये, १1861 मध्ये लंडनमध्ये हा दगड प्रदर्शित झाला. १1834१ मध्ये त्यांची दत्तक मुलगी हेनरीटा, एकुलता एक वारस , हेन्री पेल्हॅम-क्लिंटन (१1879-१-1866 1941)) च्या आधीपासूनच एका मुलाचा बाप लग्न करतो: परंतु हेन्रिएटाला भीती वाटते की तिचा सौतेला मुलगा कौटुंबिक संपत्ती गमावेल, म्हणूनच ती \"विश्वस्त\" बनते आणि पियरेला स्वत: च्या नातू, हेन्री फ्रान्सिसकडे पाठवते. होप पेल्हॅम-क्लिंटन (1887-1897). हे त्याला जीवन विम्याच्या स्वरूपात 1901 मध्ये मिळाले. तो केवळ कोर्टाच्या आणि विश्वस्त मंडळाच्या अधिकृततेसह स्वत: ला दगडापासून वेगळे करू शकतो. हेन्री फ्रान्सिस हे आपल्या पलीकडे आयुष्य जगतात आणि १ly 1902 in मध्ये अंशतः आपल्या कुटुंबाचे दिवाळखोरी कारणीभूत ठरले. त्यांची पत्नी, अभिनेत्री मे योह (इन) एकट्या त्यांच्या गरजा भागवते. तिचे कर्ज फेडण्यास मदत करण्यासाठी कोर्टाने तिला दगड विकायला साफसफाई केली तेव्हा १ 250,000 ०१ मध्ये मेने दुसर्‍या पुरुषासह अमेरिकेत निघून गेले. हेन्री फ्रान्सिस होप पेल्हॅम-क्लिंटन यांनी १ XNUMX ०२ मध्ये लंडनचे ज्वेलर अ‍ॅडॉल्फे वेइल यांच्याकडे पुन्हा दगडफेक केली.\nविसाव्या शतकातील होपचे लागोपाठ मालक पियरे कार्टियर आहेत, जे प्रसिद्ध ज्वेलर अल्फ्रेड कार्टियर यांचा मुलगा (१ 1910 १० ते १ who ११ पर्यंत) इव्हलिन वॉल्श मॅकलिनला ते ,1911००,००० डॉलर्समध्ये विकतात. हे १ 300,000 ११ पासून ते १ 1911 in in मध्ये मरण होईपर्यंतचे होते, नंतर ते 1947 मध्ये हॅरी विन्स्टनकडे गेले, ज्यांनी ते दान केले स्मिथसोनियन संस्था १ 1958 XNUMX मध्ये वॉशिंग्टनमध्ये. दगडाची वाहतूक सुज्ञ व शक्य तितक्या सुरक्षित करण्यासाठी विन्स्टनने क्राफ्ट पेपरमध्ये लपेटलेल्या छोट्या पार्सलमध्ये पोस्टद्वारे स्मिथसोनियनला पाठविले. आत्तापर्यंत सापडलेल्या सर्वात मोठ्या निळ्या हि Re्या शिल्लक राहिलेल्या, हिरा अजूनही प्रसिद्ध संस्थेत दिसतो, जिथे त्याला राखीव खोलीचा फायदा होतो: मोना लिसा नंतर जगातील दुसर्‍या क्रमांकाची प्रशंसा करणारा कला वस्तु (सहा दशलक्ष वार्षिक अभ्यागत) आहे. लूव्हरे (आठ दशलक्ष वार्षिक अभ्यागत).\nहोप डायमंड शापित आहे\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना हिरा फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात 1792 मध्ये तो चोरी होईपर्यंत फ्रेंच राजघराण्यापाशी राहिला. लुई चौदावा आणि मेरी अँटोनेट, ज्यांचे शिरच्छेद करण्यात आले होते, त्यांना बर्‍याचदा बळी म्हणून संबोधले जाते शाप. अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना होप डायमंड सर्वात प्रसिद्ध आहे शापित हिरा जगात, परंतु हे बर्‍याच जणांपैकी एक आहे.\nसध्या होप डायमंडचे मालक कोण आहे\nस्मिथसोनियन संस्था आणि अमेरिकेची जनता. स्मिथसोनियन संस्था, ज्याला फक्त स्मिथसोनियन म्हणून ओळखले जाते, ही युनायटेड स्टेट्सच्या प्रशासित संग्रहालये आणि संशोधन केंद्रांचा समूह आहे.\nटायटॅनिकवर होप डायमंड होता\nटायटॅनिक चित्रपटातील हार्ट ऑफ द ओशन हा दागिन्यांचा वास्तविक तुकडा नाही, परंतु तरीही तो प्रचंड लोकप्रिय आहे. हे दागिने वास्तविक डायमंडवर आधारित आहेत, 45.52 कॅरेट होप डायमंड.\nहोप डायमंड एक नीलम आहे\nहोप डायमंड नीलमणी नसून सर्वात मोठा निळा हिरा आहे.\nडिस्प्लेवरील होप डायमंड वास्तविक आहे\nहोय आहे. वास्तविक होप डायमंड ही संग्रहालयाच्या कायम संग्रहाचा भाग आहे आणि अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी येथील नॅशनल हिस्ट्री ऑफ नॅचरल हिस्ट्रीमध्ये पाहायला मिळते. हॅरी विन्स्टन गॅलरीमध्ये, संग्रहालयात हिरा भेट म्हणून देणार्‍या न्यूयॉर्कच्या ज्वेलरचे नाव दिले गेले.\nआज होप डायमंडची किंमत काय आहे\nब्लू होप डायमंड एक मोहक इतिहासासह एक भव्य निळा दगड आहे. आजकाल या हिamond्याचे वजन 45,52 कॅरेट आहे आणि त्याची किंमत 250 मिलियन डॉलर्स आहे.\nहोप डायमंडची किंमत 1653 मध्ये जीन-बाप्टिस्टे टेवर्नियर 450000 लाइव्���र्स\nहोप डायमंडची किंमत 1901 मध्ये अ‍ॅडॉल्फ वेईल, लंडन ज्वेल मर्चंट $ 148,000\nहोप डायमंडची किंमत 1911 मध्ये एडवर्ड बील मॅकलिन आणि इव्हॅलिन वॉल्श मॅकलिन $ 180,000\nहोप डायमंडची किंमत 1958 मध्ये स्मिथसोनियन संग्रहालय – 200– $ 250 दशलक्ष\nहोप डायमंड कोणीतरी चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे का\n11 सप्टेंबर, 1792 रोजी, मुकुट दागिने साठवणार्‍या घरातून होप डायमंड चोरीला गेला. हिरा आणि त्याचे चोर फ्रान्सहून इंग्लंडला रवाना झाले. तेथे अधिक सहज विकल्या जाण्यासाठी दगड पुन्हा लिहिला गेला आणि त्याचा शोध 1812 पर्यंत हरवला होता\nहोप डायमंडमध्ये जुळी मुले आहेत का\nहोप्सला ब्रन्सविक ब्लू आणि पीरी हिरे ही बहिण दगड असण्याची शक्यता काहीशी रोमँटिक कल्पना आहे पण ती खरी नाही.\nहोप डायमंड इतका महाग का आहे\nहोप डायमंडचा अनोखा निळा रंग हे बहुतेक लोक अमूल्य असल्याचे मानण्याचे मुख्य कारण आहे. खरोखर रंगहीन हिरे, रंग स्पेक्ट्रमच्या एका टोकाला अगदी दुर्मिळ असतात आणि विश्रांती घेतात. ज्याच्या दुसर्‍या टोकाला पिवळ्या रंगाचे हिरे आहेत.\nहोप डायमंड जगातील सर्वात मोठा हिरा आहे\nहा जगातील सर्वात मोठा निळा हिरा आहे. परंतु गोल्डन ज्युबिली डायमंड, 545.67 कॅरेट तपकिरी डायमंड, जगातील सर्वात मोठा कट आणि चेहरा असलेला हिरा आहे.\nहिरा, आशा, आशा डायमंड\nआज आमच्या स्टोअरमध्ये या अनपेक्षित भेटीसाठी श्रीमती अँजेलीना जोली धन्यवाद\nहेमॅटाइटसह गोल्डन रूटीलेटेड क्वार्ट्ज\nगुलाबी रंगाचा ब्रेकिएटेड मोकाइट\nआमच्या दुकानात किमान $ 50.00 च्या कोणत्याही ऑर्डरसाठी विनामूल्य एक्सप्रेस शिपिंग\nघर | बर्थस्टोन | आम्हाला संपर्क करा\nगेईमिक कं, लिमिटेड / जीईएमआयसी प्रयोगशाळा कं. लिमिटेड © कॉपीराईट 2014-2020, Gem.Agency\nत्रुटी: सामग्री संरक्षित आहे ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/05/loksabha.html", "date_download": "2020-09-24T01:46:01Z", "digest": "sha1:6IRBNZ3ARKC3IGNBALJJCEESO5XAN7EP", "length": 10251, "nlines": 184, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "7 राज्यातील 51 लोकसभा मतदार संघात होणार मतदान - KhabarBat™", "raw_content": "\nHome नवी दिल्ली लोकसभा 7 राज्यातील 51 लोकसभा मतदार संघात होणार मतदान\n7 राज्यातील 51 लोकसभा मतदार संघात होणार मतदान\nसार्वत्रिक निवडणुका 2019 च्या पाचव्या टप्प्याचं मतदान येत्या 6 मे रोजी\nपाचव्या टप्प्यातील लोकसभा मतदार संघांची संख्या\nपाचव्या टप्प्यातील राज्यांची संख्या\nजम्मू-काश्म��रमधल्या अनंतनाग लोकसभा मतदार संघात तीन टप्प्यात मतदान होत असून येत्या 6 मे रोजी शोपियान, पुलवामा तसेच लेह आणि कारगील या मतदार संघात मतदान होईल.\nबिहारमधल्या 5 लोकसभा मतदार संघात मतदान\nलोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात बिहारमध्ये येत्या 6 मे रोजी 5 मतदार संघात मतदान होणार आहे. सीतामढी, मधुबनी, मुझफ्फरपूर, सारन आणि हाजीपूर या मतदार संघात मतदान होईल. 6 महिलांसह एकूण 82 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 8 हजार 899 मतदान केंद्रांवर मतदान होईल.\nराजस्थानातल्या 12 लोकसभा जागांसाठी मतदान\nराजस्थानमध्ये येत्या 6 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. गंगानगर, बिकानेर, चुरू, झुनझुनू, सिक्कर, जयपूर (ग्रामीण), जयपूर, अलवार, भरतपूर, करौली-धोलपूर, दौसा आणि नागाऊर या 12 मतदार संघात मतदान होणार आहे. या टप्प्यात 134 उमेदवार निवडणूक रिंगणात असून यामध्ये 16 महिला उमेदवारांचा समावेश आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी 23,783 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.\nTags # नवी दिल्ली # लोकसभा\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर नवी दिल्ली, लोकसभा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆ब���नबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (181) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/11/Maharashtra-sudhir-Mungantiwar-name-in-the-race-for-Chief-Minister.html", "date_download": "2020-09-24T01:35:17Z", "digest": "sha1:C2V2EDISLG7SPPBJSFSLGUY446CQBTDY", "length": 17024, "nlines": 120, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सुधीर मुनगंटीवार यांचे नाव - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर नागपूर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सुधीर मुनगंटीवार यांचे नाव\nमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सुधीर मुनगंटीवार यांचे नाव\nभाजप आणि शिवसेना यांच्यात आतापर्यंत सत्तास्थापनेबाबत एकमत झालेले नाही. दोन्ही पक्षांकडून मुख्यमंत्री पदावर दावा सांगण्यात येत आहे.अश्यातच सोमवारी फडणवीस भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे गेले होते,अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्ली येथे थांबले होते मात्र मोदी-फडणवीस भेट होऊ शकली नाही.\nशिवसेना आपल्या मतावर ठाम राहिल्याने राज्यात भाजपला एकट्याच्या बळावर सत्ता स्थापन करणे शक्‍य झालेले नाही.\nराज्यातील राजकीय समीकरणे सतत बदलताना अपेक्षे पेक्षा मिळालेल्या कमी जागा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सत्ता स्थापनेतील प्रोब्लेम असल्याचे भाजप वरिष्ठाच्या ध्यानात आले. त्यामुळेच उपमुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांच्या जागी अन्य नेत्याचे नाव चर्चेत आहे ,\nयात विदर्भातून काही आमदार व नेत्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची फिल्डिंग लावली आहे तर चंद्रकांत पाटील,गिरीश महाजन यांचे ���ेखील नाव मुख्यमंत्री पदासाठी भाजपच्या दुसऱ्या गटाने समोर केले आहे अशी माहिती आहे,\nमुख्यमंत्री बदलण्याची पक्ष श्रेष्टी हिमंत दाखविणार का हाही एक महाराष्ट्रपुढे प्रश्न आहे. जर दाखवतील तर मुख्यमंत्री म्हणून संभाव्य नावे हे खालीलप्रमाणे समोर येऊ शकतात.\nजर नितीन गडकरी यांच्या नावाचा विचार केला तर त्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्र सोडून राज्यात येण्याची माझी इच्छा नाही,मी केंद्राच्या कामातच खुश असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे त्यांचे नाव जास्त रंगू शकत नाही.\nराजकारणाचा दांडका अनुभव असलेले व निर्णायक असे चंद्रपूरचे सुधीर मुनगंटीवार यांचे नाव देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे,विदर्भातील कोणत्याच नेत्याला या नावाला विरोध नाही तर चंद्रकांत दादांसाठी या नावाला विरोध होऊ शकतो मात्र अमित शहा, नितीन गडकरी आणि पक्षातील अन्य नेते यांना मान्य असलेले हे नाव असल्याने सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची शक्‍यता आणखीन वाढेली आहे.\nतर चंद्रकांत पाटील देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याने जर भाजपचा मुख्यमंत्री बसला तर अमित शाह यांचे जवळचे समजले जाणारे चंद्रकांत पाटील देखील या स्पर्धेत समोर आहेत,मात्र शाह यांच्या एका क्लिकवर चंद्रकांत पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते. तर भाजपच्या काही नेत्यांकडून या नावाला विरोध केला जाईल त्यामुळे अमित शहा व मोदींची मुख्यमंत्री बदलण्याची इच्छा असेल महाराष्ट्रात कोणा नावावर शिक्कामोर्तब होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.\nदिल्लीत शाह-फडणवीस यांच्यात झालेल्या ४० मिनिटाच्या चर्चेत शाह फडणवीस यांच्या समाधानकारक चर्चा झाली नसल्याचे दिल्लीच्या माध्यमात चर्चा आहे.\nलोकसभा निवडणुकीपूर्वी जागांच्या वाटपासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात बैठक झाली.होती. या बैठकीत सत्तेचं समसमान वाटप करु, यावर दोन्ही पक्षांनी संमती दर्शवली होती.असा शिवसेनेचा दावा आहे.ही मागणी भाजपने अमान्य केल्यामुळे दिवसेंदिवस अडचण वाढत आहे,अश्यातच 'सामना'मधील अग्रलेखद्वारे शिवसेनेने पुन्हा एकदा भाजप आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे.\nबहुमताचा आकडा गोळा करण्यात पुढचे चारेक दिवस जातील, पण ती कसरत म्हणजे दिल्लीच्या गढूळ धुक्यात विमान ��तरवण्यासारखेच आहे.गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान मोदी एका बाजूला, तर दुसरीकडे शरद पवार हे सोनिया गांधी यांना भेटून नक्की काय जुळवाजुळव करतात ते पाहणेरंजक ठरेल. महाराष्ट्रात लवकरात लवकर नवे सरकार स्थापन होणे हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, तितकेच ते राज्यातील जनतेसाठी महत्त्वाचेआहे. लोकांचा तो अधिकार आहे, पण सत्तास्थापनेचा घोळ घालायचा, खोळंबा करायचा व त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे. नवे राज्य मोकळय़ा वातावरणात यावे, पण एकदाचे राज्य यावे हीच अपेक्षा आहे.\nफडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू नका\nहॅशटॅग वापरुन नेटिझन्स देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू नका अशी मागणी महायुतीकडे करत आहेत.\nनिवडणुकीपूर्वी अनेक प्रचारसभांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मीपुन्हा येईन, मी पुन्हा येईन'चा नारा दिला होता. परंतु महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये मंत्रीपदांचं वाटप करण्यात फडणवीस अपयशी ठरले आहेत.त्यामुळे आता फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या शक्यता काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. तसेच कालपासून ट्रिटरवरुनदेखील अशाच प्रकारची मागणी होत आहे.\nTags # चंद्रपूर # नागपूर\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर चंद्रपूर, नागपूर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (181) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/11/mahavitaran-nagpur-drama-mseb.html", "date_download": "2020-09-24T01:41:53Z", "digest": "sha1:37BR2SGC6LTEW6D5P4D7SXKG74NT6YFE", "length": 8887, "nlines": 108, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर mahavitaran MSEB Nagpur महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा\nमहावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा\nदुपारी साडेतीन वाजता नागपूर प्रादेशिक विभागाचे प्रशांत दळवी लिखित व अनिल बोरसे दिग्दर्शित 'ध्यानी मनी' हे नाटक सादर करण्यात येणार आहे.\nया नाट्य प्रयोगास उपस्थित राहून अत्यावश्यक सेवेत राहूनही अभिनयाच्या क्षेत्रात भरारी मारू पाहणाऱ्या कलावंतांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महावीतरणतर्फे करण्यात येत आहे.\nठाण्यातील डॉ. घाणेकर नाट्यगृहात दि. २५ व २६ नोव्हेंबर रोजी महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत झालेल्या आंतर परिमंडल स्पर्धेत अव्वल ठरलेल्या नाटकांचे सादरीकरण या दोन दिवशीय स्पर्धेत होईल. स्पर्धेच्या निमित्ताने ठाणेकर रसिक प्रेक्षकांना महावितरणमधील कलावंतांच्या अभिनयाची मेजवानी मिळणार असून नाट्य प्रयोगांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर नागपूर, mahavitaran, MSEB, Nagpur\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (181) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/kaif-on-the-ground-in-support-of-virat-kohali-troll-6366.html", "date_download": "2020-09-24T02:37:34Z", "digest": "sha1:PTKCAIJFSOQYDNUXQHZQLZQL5YOYZ2GK", "length": 14749, "nlines": 198, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "विराटच्या समर्थनार्थ कैफ मैदानात - TV9 Marathi", "raw_content": "\nनवरात्र, दसरा साधेपणाने साजरा करा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनाने निधन\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nविराटच्या समर्थनार्थ कैफ मैदानात\nविराटच्या समर्थनार्थ कैफ मैदानात\nमुंबई : परदेशी संघाला समर्थन देणाऱ्या चाहत्याला देश सोडून जाण्याचा सल्ला देणाऱ्या विराट कोहलीवर सध्या सोशल मीडियातून तुफान टीका होत आहे. मात्र, भारतीय संघाचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफने विराटला पाठिंबा दिला आहे. केवळ पाठिंबाच नव्हे, तर विराटने दिलेला सल्ला योग्य असल्याचे कैफचे म्हणणे आहे. “कोहलीला मुद्दाम ट्रोल केलं जात आहे. ट्रोलर्स प्रसिद्धीसाठी खेळाडूंना ट्रोल करतात. …\nमुंबई : परदेशी संघाला समर्थन देणाऱ्या चाहत्याला देश सोडून जाण्याचा सल्ला देणाऱ्या विराट कोहलीवर सध्या सोशल मीडियातून तुफान टीका होत आहे. मात्र, भारतीय संघाचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफने विराटला पाठिंबा दिला आहे. केवळ पाठिंबाच नव्हे, तर विराटने दिलेला सल्ला योग्य असल्याचे कैफचे म्हणणे आहे.\n“कोहलीला मुद्दाम ट्रोल केलं जात आहे. ट्रोलर्स प्रसिद्धीसाठी खेळाडूंना ट्रोल करतात. विराट जगभरात ओळखला जाणारा खेळाडू आहे. विराटच्या विधानात तथ्य होतं. त्यामुळे विराटवर टीका करणारे स्वत:ला प्रकाशझोतात आणू इच्छितात.” असे विराटच्या समर्थनार्थ मोहम्मद कैफने ट्वीट केलं आहे.\nकाय आहे प्रकरण :\nविराट कोहलीने बुधवार (7 नोव्हेंबर) एका चाहत्याने मेसेज पाठवला होता की, भारतीय खेळाडूंपेक्षा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे फलंदाज उत्तम खेळतात.” तसेच, क्रिकेट चाहत्याने कोहलीच्या फलंदाजीवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले होते.\nया चाहत्याला उत्तर देताना विराट भडकला. त्याने त्याच्या ट्वीटला रिप्लाय देताना म्हटले, “मला नाही वाटतं की, तू भारतात राहायला नको. त्यापेक्षा तू परदेशात जाऊन राहा. भारतात राहत असशील तर तुला भारतीय खेळाडूच आवडायला हवेत.” दरम्यान, कोहलीच्या या वक्तव्यावर बीसीसीआय नाराज असून, याबद्द�� त्याला फटकारलं आहे.\nSRH vs RCB LIVE : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची…\nIPL 2020 | सलामीच्या लढतीत चेन्नईपेक्षा मुंबईच वरचढ : गौतम…\nICC ODI ranking | आयसीसी क्रमवारीत 'विराट' स्थान अबाधित, रोहित…\nIPL 2020 : यूएईचा कर्णधार कोहलीच्या मदतीला, RCB ची भन्नाट…\nIPL 2020 | कोहलीच्या RCB चा कसून सराव, पहिली ट्रॉफी…\nIPL 2020 | चेन्नईचा ऋतुराज गायकवाड आयसोलेशनमध्येच, मुंबईविरुद्ध सामन्यात अनुपस्थितीची…\nबॉलिवूडच नाही, राजकारण आणि क्रिकेटमध्येही ड्रग अ‍ॅडिक्ट, खासदार नवनीत राणा…\nतुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही\nमुंबईकरांनो, अनधिकृत पार्किंग केल्यास 10 हजार रुपयांचा दंड\nनिलंबित IPS अधिकारी संजीव भट्ट यांना जन्मठेप\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष\nपुण्यात 'तेलगी 2.0', तब्बल 86 लाखांच्या बनवाट स्टॅम्पचा घबाड\nमुंबई इंडियन्सच्या खेळाडूवर दोन वर्षांची बंदी\nमुख्यमंत्रिपदावरुन भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांचा शिवसेनेला जहरी टोला\nआता 'एका युतीची दुसरी गोष्ट' सुरु : उद्धव ठाकरे\nनवरात्र, दसरा साधेपणाने साजरा करा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनाने निधन\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर ​यांचं 84 व्या वर्षी निधन\nमजुरांचे लाडके नेते नरेंद्र मोदी, त्यांनी घालविली काँग्रेसची सत्तेची गादी: रामदास आठवले\nनवरात्र, दसरा साधेपणाने साजरा करा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनाने निधन\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर ​यांचं 84 व्या वर्षी निधन\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडू�� दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/2018/03/march-16-in-history.html", "date_download": "2020-09-24T00:38:44Z", "digest": "sha1:II6ZYO4P5MTFJQCHYBHKQD363JJQ3TGH", "length": 64367, "nlines": 1273, "source_domain": "www.marathimati.com", "title": "१६ मार्च दिनविशेष", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\n0 0 संपादक १६ मार्च, २०१८ संपादन\n१६ मार्च दिनविशेष - [16 March in History] दिनांक १६ मार्च च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.\nदिनांक १६ मार्च च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस\nगणेश सावरकर - (१३ जून १८७९ - १६ मार्च १९४५) हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. सावरकर घराणे मूळचे महाराष्ट्र राज्याच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेल्या गुहागर पेट्यामधील पालशेत येथील होते. त्या परिसरातील सांवरीच्या झाडांवरून काही जणांना सांवरवाडीकर म्हणून ओळखले जाऊ लागले. कालांतराने सांवरवाडीकर चे सावरकर झाले.\nठळक घटना / घडामोडी\n११९०: ख्रिश्चनधर्मीयांनी इंग्लंडच्या यॉर्क शहरात ज्यू व्यक्तींचे सक्तीने धर्मांतर सुरू केले. धर्मांतर न करून घेणाऱ्यांना मृत्यूदंड दिला गेला. अनेक ज्यूंनी ख्रिश्चन होण्यापेक्षा आत्महत्त्या करणे पसंत केले.\n१९२६: रॉबर्ट गॉडार्डने पहिले द्रव-इंधनचालित रॉकेट प्रक्षेपित केले.\n१९९५: अमेरिकेच्या मिसिसिपी राज्याने अधिकृतरीत्या गुलामगिरीची प्रथा बेकायदा ठरवली.\n२००५: सम्राट कनिष्क या एर इंडियाच्या विमानावर बॉम्बहल्ला करून ३२९ प्रवासी व कर्मचाऱ्यांना मारल्याच्या आरोपातून रिपुदमनसिंग मलिक व अजायबसिंग बागरी यांची कॅनडाच्या न्यायालयाने सुटका केली.\n२००७: २००७च्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सने नेदरलँड्सच्या डान व्हान बुंगेच्या एका षटकात ६ षटकार मारले. हा विश्वचषक तसेच एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील उच्चांक आहे.\n१७८९: गेऑर्ग झिमॉन ओम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.\n१८७७: मोहम्मद रझा शाह पेहलवी, इराणचा शहा.\n१९५९: जेन्स स्टोल्टेनबर्ग, नॉर्वेचा पंतप्रधान.\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन\n४५५: व्हॅलेन्टिनियन तिसरा, रोमन सम्राट.\n१९४५: गणेश दामोदर सावरकर, भारतीय स्वातंत्र्��� लढ्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व.\nमराठी दिनदर्शिका / दिनविशेष / मार्च\nतारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा\n१ २ ३ ४ ५ ६\n७ ८ ९ १० ११ १२\n१३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४\n२५ २६ २७ २८ २९ ३०\nआज दिनदर्शिका दिनविशेष मराठीमाती मार्च\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...\nतुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन\n/fa-calendar-week/ आठवड्यातील लोकप्रिय लेखन$type=list\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nचिकन बिर्याणी - पाककृती\nसाधी सोपी घरच्या घरी सहज करता येण्याजोगी खमंग आणि रूचकर कोकणी पद्धतीची प्रसिध्द चिकन बिर्याणी ‘चिकन बिर्याणी’साठी लागणारा जिन्नस ६७५...\nरायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत रायगड किल्ला - [Raigad Fort] २९०० फूट उं...\nदिनांक २२ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस भाऊराव पाटील / कर्मवीर भाऊराव पा...\nजे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही.\nईमेलद्वारे बातमीपत्र$desc=ईमेलद्वारे प्रेरणादायी, मनोरंजक लेखन प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\n/fa-fire/ सर्वाधिक लोकप्रिय लेखन$type=one\nआरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा - श्रीज्ञानदेवाची आरती\nआरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा आरती ज्ञानराजा ॥ महाकैवल्यतेजा ॥ सेविती साधुसंत ॥ मनु वेधला माझा ॥ ध्रु० ॥ लोपलें ज्ञान जगीं ॥ त ने...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nआरती सप्रेम - दशावताराची आरती\nआरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म भक्त संकटि नानास्वरूपीं स्थापिसि स्वधर्म ॥ ध्रु० ॥ अंबऋषीका...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअंधश्रद्धेच्या कविता,6,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,15,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,4,अनुराधा फाटक,38,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,606,अमन मुंजेकर,6,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,427,आईच्या कविता,15,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,8,आज,401,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,9,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,6,आनंद दांदळे,6,आनंदाच्या कविता,22,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,14,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,13,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,11,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,40,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,काव्य संग्रह,3,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,4,किशोर चलाख,3,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,41,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,36,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,जानेवारी,31,जीवनशैली,240,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,20,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,380,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,1,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,52,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धोंडोपंत मानवतकर,8,निखिल पवार,1,निसर्ग कविता,11,नोव्हेंबर,30,न्याहारी,36,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,194,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,6,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,11,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवासाच्या कविता,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया महाडिक,6,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,63,प्रेरणादायी कविता,13,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बा भ बोरकर,1,बातम्या,5,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,6,भक्ती कविता,1,भाज्या,20,भाताचे प्रकार,9,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,31,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी कथा,46,मराठी कविता,354,मराठी गझल,3,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,26,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,3,मराठी प्रेम कथा,6,मराठी भयकथा,39,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,20,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,8,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,375,मसाले,12,महाराष्ट्र,261,महाराष्ट्र फोटो,7,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,17,महालक्ष्मीच्या आरत्या,2,मांसाहारी पदार्थ,15,माझं मत,1,माझा बालमित्र,46,मातीतले कोहिनूर,10,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यशपाल कांबळे,1,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगेश कर्डीले,1,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित काळे,1,रोहित साठे,14,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लोणची,8,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,32,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,2,विवेक जोशी,1,विशेष,44,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,व्यंगचित्रे,9,व्हिडिओ,18,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,5,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,4,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,9,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,3,संतोष सेलुकर,1,संदेश ढगे,37,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,8,संस्कृती,122,सचिन पोटे,6,सचिन माळी,1,सण-उत्सव,12,सणासुदीचे पदार्थ,32,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,46,सायली कुलकर्णी,3,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,96,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,187,स्वाती दळवी,6,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,35,हर्षदा जोशी,3,हर्षाली कर्वे,2,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,\nमराठीमाती | माझ्या मा���ीचे गायन: १६ मार्च दिनविशेष\n१६ मार्च दिनविशेष - [16 March in History] दिनांक १६ मार्च च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/ambisome-p37102814", "date_download": "2020-09-24T03:03:22Z", "digest": "sha1:OV5G7G5PHOYMVVOF2PY66I6R6B2P4BED", "length": 18717, "nlines": 298, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Ambisome in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Ambisome upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nAmphotericin B साल्ट से बनी दवाएं:\nAmphoject (1 प्रकार उपलब्ध) Ampholip (2 प्रकार उपलब्ध) Amphotret (1 प्रकार उपलब्ध) Envocin (1 प्रकार उपलब्ध) Lambin (2 प्रकार उपलब्ध) Phosome (1 प्रकार उपलब्ध) Sporotar (1 प्रकार उपलब्ध) Amfocan (1 प्रकार उपलब्ध) Amfy (4 प्रकार उपलब्ध)\nAmbisome के सारे विकल्प देखें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवाई के उपलब्ध प्रकार में से चुनें:\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपली अपलोड केलेली सूचना\nAmbisome खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें फंगल इन्फेक्शन कालाजार (काला ज्वर)\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Ambisome घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Ambisomeचा वापर सुरक्षित आहे काय\nAmbisome घेतल्यानंतर फारच समस्या वाटत असल्या, तर अशा गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काटेकोरपणे याला घेऊ नये.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Ambisomeचा वापर सुरक्षित आहे काय\nAmbisome चा स्तनपान देणाऱ्या महिलांवर फारच मर्यादित परिणाम असू शकतो. कोणतेही हानिकारक परिणाम झाल्यास, ते स्वतःहून नाहीसे होतील.\nAmbisomeचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nAmbisome चा मूत्रपिंडावर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना मूत्रपिंड वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nAmbisomeचा यकृतावरील परिणाम काय आहे\nAmbisome च्या यकृत वरील दुष्परिणाबद्दल संशोधन उपलब्ध नाही आहे. त्यामुळे त्याचे परिणाम माहित नाही आहेत.\nAmbisomeचा हृदयावरील परिणाम काय आहे\nAmbisome च्या दुष्परिणामांचा हृदय वर क्वचितच परिणाम होतो.\nAmbisome खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Ambisome घेऊ नये -\nAmbisome हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Ambisome सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Ambisome घेतल्यानंतर तुम्ही अशी कोणतीही गोष्ट करू नये, ज्याच्यासाठी मेंदू सक्रिय आणि सतर्क राहण्याची गरज असेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Ambisome केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Ambisome मानसिक विकारांवर उपचारासाठी वापरले जात नाही.\nआहार आणि Ambisome दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, Ambisome आणि आहार कशा रीतीने एकमेकांवर परिणाम करतात हे सांगणे कठीण आहे.\nअल���कोहोल आणि Ambisome दरम्यान अभिक्रिया\nAmbisome आणि अल्कोहोलच्या परिणामांविषयी काहीही सांगणे कठीण आहे. या संदर्भात कोणतेही संशोधन झालेले नाही.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Ambisome घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Ambisome याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Ambisome च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Ambisome चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Ambisome चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-angnewadi-jatra-starts-konkan-1014", "date_download": "2020-09-24T01:21:44Z", "digest": "sha1:6XOZPABXYT6X53MXP43REFIN3TBTTKNM", "length": 8271, "nlines": 132, "source_domain": "www.saamtv.com", "title": "दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीतील जत्रेला सुरुवात.. | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीतील जत्रेला सुरुवात..\nदक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीतील जत्रेला सुरुवात..\nदक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल��या जाणाऱ्या आंगणेवाडीतील जत्रेला सुरुवात..\nशनिवार, 27 जानेवारी 2018\nदक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसुरे आंगणेवाडीच्या जत्रेला आजपासून सुरुवात झालीय. भराडी देवीच्या दर्शनासाठी आज पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केलीय. पहाटेपासून भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच गोवा आणि कर्नाटकमधील भाविकही मालवणमधील भराडी देवीच्या जत्रेला येतात.. या वर्षी सुमारे आठ लाख भाविक दर्शनाला हजेरी लावतील, अशी शक्यता आहे. या भाविकांना अर्ध्या तासात दर्शन मिळू शकेल, असा विश्वास देवस्थान मंडळानं व्यक्त केलाय.\nदक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसुरे आंगणेवाडीच्या जत्रेला आजपासून सुरुवात झालीय. भराडी देवीच्या दर्शनासाठी आज पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केलीय. पहाटेपासून भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच गोवा आणि कर्नाटकमधील भाविकही मालवणमधील भराडी देवीच्या जत्रेला येतात.. या वर्षी सुमारे आठ लाख भाविक दर्शनाला हजेरी लावतील, अशी शक्यता आहे. या भाविकांना अर्ध्या तासात दर्शन मिळू शकेल, असा विश्वास देवस्थान मंडळानं व्यक्त केलाय.\nमुंबईसाठी पुढचे 24 तास धोक्याचे, समुद्र किनाऱ्यावर भरती\nमुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबईसाठी पुढचे २४ तास धोक्याचे आहेत....\n67 टक्के राज्य कोरडंठाक, शेतकऱ्यांवर मोठं संकट\nकोरोनाच्या संकटातून सावरत असतानाच बळिराजावर पावसानं अवकृपा केलीय. त्यामुळे अगोदरच...\nघरगुती गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना, वाचा काय असतील यंदाच्या...\nगणेशोत्वासंदर्भात दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या. पहिली बातमी आहे,...\nमहाराष्ट्रासह अनेक भागात मुसळधार पाऊस, वाचा कुठे किती पाऊसाची...\nसलग तीन दिवस जोरदार बरसल्यानंतर मुंबईमध्ये पावसाचा जोर आज सकाळपासून काहीसा कमी झालाय...\nसावधान | हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट\nमुंबई: मुंबईत पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://sai.org.in/en/news-detail/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D", "date_download": "2020-09-24T01:59:51Z", "digest": "sha1:FNLQIBQBSGZX2T6TKTA342544LVOFSCD", "length": 7518, "nlines": 110, "source_domain": "sai.org.in", "title": "News | Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi", "raw_content": "\nHome » Media » News » संस्‍थानात अनुकंपा तत्‍त्वावर नियुक्‍ती देण्‍याबाबतच्‍या नियमावलीस राज्‍य शासनाकडून मान्‍यता प्राप्‍त\nसंस्‍थानात अनुकंपा तत्‍त्वावर नियुक्‍ती देण्‍याबाबतच्‍या नियमावलीस राज्‍य शासनाकडून मान्‍यता प्राप्‍त\nश्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या संस्‍थान सेवेत असताना अधिकारी/कर्मचारी दिवंगत झाल्‍यास किंवा गंभीर आजार, अपघात यामुळे संस्‍थान सेवा करण्‍यास वैद्यकीय दृष्‍टया कायमचा असमर्थ ठरल्‍यामुळे सेवानिवृत्‍त झाल्‍यास अशा कर्मचा-यांच्‍या कुटु\nश्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या संस्‍थान सेवेत असताना अधिकारी/कर्मचारी दिवंगत झाल्‍यास किंवा गंभीर आजार, अपघात यामुळे संस्‍थान सेवा करण्‍यास वैद्यकीय दृष्‍टया कायमचा असमर्थ ठरल्‍यामुळे सेवानिवृत्‍त झाल्‍यास अशा कर्मचा-यांच्‍या कुटुंबावर ओढवणा-या अर्थिक आपत्‍तीत कुटुंबियांना तातडीने मदत देण्‍याच्‍या उद्देशाने संस्‍थानात अनुकंपा तत्‍त्वावर नियुक्‍ती देण्‍याबाबतच्‍या नियमावलीस राज्‍य शासनाने मान्‍यता दिली असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी दिली.\nश्री.बगाटे म्‍हणाले, श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या संस्‍थान सेवेत असताना अधिकारी/कर्मचारी दिवंगत झाल्‍यास किंवा गंभीर आजार, अपघात यामुळे संस्‍थान सेवा करण्‍यास वैद्यकीय दृष्‍टया कायमचा असमर्थ ठरल्‍यामुळे सेवानिवृत्‍त झाल्‍यास अशा कर्मचा-यांच्‍या कुटुंबावर ओढवणा-या अर्थिक आपत्‍तीत कुटुंबियांना तातडीने मदत देण्‍याच्‍या उद्देशाने सदर कर्मचा-यांच्‍या कुटुंबातील एका पात्र नातेवाईकास शैक्षणिक पात्रता व वय यानुसार संस्‍थानांतर्गत गट ‘क’ गट ‘ड’ या श्रेणीच्‍या पदावर अनुकंपा तत्‍त्‍वावर नियुक्‍ती देण्‍याबाबतच्‍या नियमावलीस दिनांक २६ जुलै २०१९ रोजीच्‍या व्‍यवस्‍थापन समितीच्‍या सभेत मंजुरी देण्‍यात आली होती. तसेच सदरचा प्रस्‍ताव राज्‍य शासनाकडे मान्‍यतेसाठी सादर करण्‍यात आला होता. त्‍यानुसार दिनांक २७ ऑगस्‍ट २०२० रोजी शासन निर्णयानुसार त्‍यास मान्‍यता प्राप्‍त झाली आहे.\nया अनुकंपा नियुक्‍ती योजनेचा लाभ संस्‍थानच्‍या स्‍थायी अधिकारी/कर्मचा-यांच्‍या पात्र कुटुंबियांनाच राहिल तसेच या योजनेअंतर्गत सुमारे ६८ कर्मचारी प्रतिक्षा यादीत असल्‍याचे श्री.बगाटे यांनी सांगितले.\nद्वारकामाईव चावडीत नुतन मकराना मार्बल बसविण्‍यात आले\nसंस्थातनला प्राप्ता झालेल्या देणगीबाबत\nश्री साईसच्‍चरित पारायण वाचनाचे थेट प्रक्षेपण\nश्रीसाईसच्‍चरित पारायण सोहळयासह गोकुळाष्‍टमी उत्‍सव\nश्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/congress-takes-u-turn-on-yoga-3", "date_download": "2020-09-24T02:26:28Z", "digest": "sha1:GNUI7MYK4JB6TDSVDC5PNCJ4GURBXJRB", "length": 8188, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "योग सक्तीवरून काँग्रेसच्या कोलांटउड्या | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nयोग सक्तीवरून काँग्रेसच्या कोलांटउड्या\nयोग सक्तीवरून काँग्रेसच्या कोलांटउड्या\nBy मंगल हनवते | मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nमुंबई महानगरपालिका शाळांमध्ये योग अनिवार्य करण्यावरून काँग्रेसच्या कोलांटउड्या सुरू आहेत. पालिका शाळांत योगा व सूर्य नमस्कार करण्यास सक्ती नको ऐच्छिक करा, अशी पालिका सभागृहात भूमिका मांडणारे काँग्रेस नेते आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी सोमवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन सादर केलेल्या निवेदनात योगा व सूर्यनमस्कार याला विरोध नाही, मात्र पालिका शाळांत सक्ती नको असे म्हटले आहे.\nअनेक धर्म, पंथ, भाषा असलेल्या आपल्या देशात योग व सूर्यनमस्कार सक्तीचे केल्यास घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होते, असे छेडा यांनी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, सपा या प्रस्तावाविरोधात अजूनही आक्रमक असून त्यांनीही प्रस्तावाची अंमलबजावणी करू नये यासाठी सपापनेही तीन दिवसांपूर्वी पालिका आयुक्तांची भेट घेऊन याची अमलबजावणी होऊ नये यासाठी निवेदन सादर केले. योग सक��तीच्या विरोधात सपा आक्रमक असताना ऐच्छिक असावा अशी भूमिका घेणा-या काँग्रेसने आता ऐच्छिक ही भूमिका बदलून सक्ती नको या सपाच्या भूमिकेत सूर मिसळला.\nमलबार हिल टेकडीवरून भूस्खलन होण्याची भीती\nपूर्ण क्षमतेने वाहतुक सेवा सुरु केल्यानंतर एसटीच्या प्रवाशी संख्येत वाढ\nमुसळधार पावसामुळं मुंबईच्या सखल भागातील नागरिकांचं मोठं नुकसान\nखवळलेल्या समुद्रात चक्कर येऊन पडलेल्या तरुणाला पोलिसांनी वाचवले\nपालिका यंत्रणेनं १२ तासांत उपसले तुळशी तलावाइतके पाणी\n मृत्यांचा आकडा ४७९ वर, दिवसभरात २१ हजार ०२९ कोरोनाचे नवे रुग्ण\nगणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र, दसरा साधेपणानं साजरा करा - मुख्यमंत्री\nनाणार प्रकल्प पुन्हा रत्नागिरीत आणण्यासाठी प्रयत्न, नीलेश राणेंचा गंभीर आरोप\nकंगना आॅफिस तोडफोड प्रकरणात प्रतिवादी बनवणं हास्यास्पद- राऊत\nमराठे आक्रमक, १० आॅक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nराजकारणात जाण्यासाठीच ‘त्यांच्या’कडून महाराष्ट्राची बदनामी- संजय राऊत\nमुंबईची तुंबई करून दाखवली, दरेकरांचा शिवसेनेला टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.gem.agency/%E0%A4%B9%E0%A5%80%20%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9C/", "date_download": "2020-09-24T00:34:57Z", "digest": "sha1:AMJWA2JNTOSHEEFBYQFBKM3X3NYQ5QLQ", "length": 11295, "nlines": 91, "source_domain": "mr.gem.agency", "title": "मार्केसाइटसह क्वार्ट्ज एक दुर्मिळ रत्न आहे - पांढरा लोह पायराइट - व्हिडिओ", "raw_content": "\nऑनलाइन दगड तपासणी सेवा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमौल्यवान आणि अर्धयी मौल्यवान रत्न म्हणजे काय\nएक दगड मूल्य अंदाज कसे\nक्रिस्टल्स हीलिंग प्रत्यक्षात काम करतात का\nरत्नजडित ऑप्टिकल phenomena काय आहेत\nएक दगड विकत घेतल्या जाणार नाहीत\nएक रत्न परीक्षक काय आहे\nकंबोडियात प्लॅटिनमचे दागिने म्हणजे काय\nसीम रीप म्हणजे काय\nऑनलाइन दगड तपासणी सेवा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमौल्यवान आणि अर्धयी मौल्यवान रत्न म्हणजे काय\nएक दगड मूल्य अंदाज कसे\nक्रिस्टल्स हीलिंग प्रत्यक्षात काम करतात का\nरत्नजडित ऑप्टिकल phenomena काय आहेत\nएक दगड विकत घेतल्या जाणार नाहीत\nएक रत्न परीक्षक काय आहे\nकंबोडियात प्लॅटिनमचे दागिने म्हणजे काय\nसीम रीप म्हणजे काय\nआमच्या दुकानात मार्केसाइटसह नैसर्गिक क्वार्ट्ज खरेदी क��ा\nमार्कासाइटसह क्वार्ट्ज एक दुर्मिळ रत्न आहे. मार्कासाइट आणि क्वार्ट्ज नेहमीच स्वतंत्रपणे आढळतात, परंतु क्वचितच एकत्र असतात.\nखनिज मार्केसाइट, ज्याला कधीकधी पांढरे लोह पायराइट म्हणतात, ऑर्थोरोम्बिक क्रिस्टल स्ट्रक्चरसह लोह सल्फाइड (फेएस 2) आहे. हे पायरीटपेक्षा शारीरिक आणि क्रिस्टलोग्राफिकदृष्ट्या वेगळे आहे, जे क्यूबिक क्रिस्टल स्ट्रक्चरसह लोह सल्फाइड आहे. दोन्ही संरचनांमध्ये समानता आहे की त्यात सल्फर अणूंमध्ये अल्प बंधन असणारी डिस्फाईड एस 22− आयन आहे. फे -2 + केशन्सच्या भोवती या डी-ionsनाईन्सची व्यवस्था कशी केली जाते त्यामध्ये रचनांमध्ये भिन्नता आहे. मार्कासाइट पायराइटपेक्षा हलके आणि अधिक ठिसूळ आहे. अस्थिर क्रिस्टल रचनेमुळे मार्कासाइटचे नमुने अनेकदा चुरा आणि तुटतात.\nताज्या पृष्ठभागावर ते फिकट गुलाबी पिवळ्या ते पांढर्‍या रंगाचे असते आणि त्यात चमकदार धातूची चमक असते. ते पिवळसर किंवा तपकिरी रंगाचे डाग येते आणि काळा पट्टा देते. ही एक ठिसूळ सामग्री आहे जी चाकूने स्क्रॅच केली जाऊ शकत नाही. पातळ, सपाट, सारणीयुक्त क्रिस्टल्स, जेव्हा गटांमध्ये सामील होतात, तेव्हा त्यांना कॉक्सकॉब्स म्हणतात.\nक्वार्ट्ज सिलिकॉन आणि ऑक्सिजन अणूंनी बनविलेले कठोर, स्फटिकासारखे खनिज आहे. अणूंचा संबंध एसआयओ sil सिलिकॉन ऑक्सिजन टेट्राएड्राच्या सतत चौकटीत असतो आणि प्रत्येक ऑक्सिजन दोन टेट्राेड्रामध्ये सामायिक केला जातो आणि एसआयओ २ चे संपूर्ण रासायनिक सूत्र दिले जाते. क्वार्ट्ज हे पृथ्वीच्या खंडातील कवटीतील दुसरे सर्वात विपुल खनिज पदार्थ असून ते फेलडस्पारच्या मागे आहे.\nक्वार्ट्जचे बरेच प्रकार आहेत, त्यातील अर्ध-मौल्यवान रत्ने आहेत. पुरातन काळापासून, क्वार्ट्जच्या जातींमध्ये दागदागिने आणि हार्डस्टोन कोरिंग्ज बनविण्यामध्ये, विशेषत: युरेसियामध्ये सर्वाधिक वापरली जाणारी खनिजे आहेत.\nपुढील विभाग छद्म वैज्ञानिक आहे आणि सांस्कृतिक विश्वासांवर आधारित आहे.\nनकारात्मक उर्जा पासून संरक्षण.\nजाणीव मनात प्रवेश करण्यास मदत करते.\nक्वार्ट्जच्या अष्टपैलू उपचार शक्ती एम्बेड करते.\nमहिलांमधील स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढवा.\nगोष्टी समजून घेण्याची क्षमता सुधारित करा.\nमार्कासाइट / मायक्रोस्कोप x 10 सह क्वार्ट्ज\nआमच्या दुकानात मार्केसाइटसह नैसर्गिक ���्वार्ट्ज खरेदी करा\nटॅग्ज कोइ फिश, क्वार्ट्ज\nहेमॅटाइटसह गोल्डन रूटीलेटेड क्वार्ट्ज\nटॅग्ज गोल्डन, हे साठे, क्वार्ट्ज, Rutilated\nटॅग्ज हॉकची नजर, क्वार्ट्ज\nआमच्या दुकानात किमान $ 50.00 च्या कोणत्याही ऑर्डरसाठी विनामूल्य एक्सप्रेस शिपिंग\nघर | बर्थस्टोन | आम्हाला संपर्क करा\nगेईमिक कं, लिमिटेड / जीईएमआयसी प्रयोगशाळा कं. लिमिटेड © कॉपीराईट 2014-2020, Gem.Agency\nत्रुटी: सामग्री संरक्षित आहे ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-24T00:37:15Z", "digest": "sha1:TZN74CBBLMFOFKP2GQ5TUC3RV5KCMMJN", "length": 9661, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अनेकांना मी राजकारणातून निवृत्त होईल असे वाटत होते; पवारांचा भाजपला टोला ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nअनेकांना मी राजकारणातून निवृत्त होईल असे वाटत होते; पवारांचा भाजपला टोला \nin ठळक बातम्या, राज्य\nबारामती: आज गुरुवारी बारामती येथे कृषीप्रदर्शन सुरु आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच बारामती दौऱ्यावर आ���ेत. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनोगत व्यक्त केली. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी भाजप आणि भाजप नेत्यांना टोला हाणला. अनेकांना मी राजकारणातून निवृत्त होईल असे वाटत होते. मात्र तसे काही झाले नाही. महाराष्ट्राच्या जनतेने विशेषत:महाराष्ट्रातील तरुणाने तसे काही घडू दिले नाही अशा शब्दात भाजपला टोला लगावला. कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊन शरद पवारांचा सन्मान करण्यात आला. यावरून त्यांनी माझा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला, राजकरणातून निरोप देण्याचा हा प्रयत्न आहे की काय असे म्हणत शरद पवारांनी मिश्कील शेरेबाजी केली.\nमहाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथमच बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच गाडीतून प्रदर्शन फेरी मारली. कृषी प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सिनेअभिनेते अमीर खान, कृषिमंत्री दादा भुसे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आदी उपस्थित होते.\nविधानसभा निवडणुकीत भाजपकडून शरद पवार यांचे राजकारण संपले आहे असे वक्तव्य केले होते. माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवारांचे राजकारण संपले आहे असे भाष्य केले होते. त्याचा समाचार शरद पवारांनी आज बारामतीला घेतले.\nभुसावळात ‘अमृत’ला मुदतवाढीचा निर्णय\nभुसावळातील नाहाटा महाविद्यालयात भूगोल सप्ताहाला सुरूवात\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nभुसावळातील नाहाटा महाविद्यालयात भूगोल सप्ताहाला सुरूवात\nसमस्या सोडवण्यात अपयश : भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळेंना अपात्र करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-24T01:01:43Z", "digest": "sha1:H5FQ2VCUOSPKMNK357CJIS24DBXOU7NY", "length": 8544, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "चिडलेल्या रविनाने नेटकऱ्यांना फटकारले | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nचिडलेल्या रविनाने नेटकऱ्यांना फटकारले\nमुंबई : बॉलीवूडची एक दमदार अभिनेत्री रविना टंडनने ट्विटरच्या माध्यमातून महिलांवर होणाऱ्या शोषणाविषयी एक पोस्ट केली होती. रविनाची ही पोस्ट वाचताच अनेकांनी तिला ट्रोल केलं. काहींनी तर या पोस्टचा संबंध अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्यासोबत जोडला होता. परंतु या लेखाचा अक्षय-ट्विंकलसोबत संबंध जोडल्यामुळे रविना चांगलीच चिडली.\n‘कामाच्या ठिकाणी महिलांचं शोषण होतं असल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो. परंतु पुरुष असं का करतात हे समजतं नाही अनेक वेळा महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. यामुळे महिलांचं करिअर उद्धवस्त होतं. परंतु त्यावेळी महिला निमूटपणे सहन करतात’,असं रविनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. ‘माझ्या भूतकाळात काय झालं आहे हे नीट समजून न घेता काही जण त्या घटनेचा येथे संबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. माझा हा लेख माझ्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत नाही तर सध्या कलाविश्वात महिलांसोबत ज्या घटना घडत आहेत. त्याविषयी आहे, असं म्हटलं.\nरविनाने उत्तर देत साऱ्यांच्याच प्रश्नांची उत्तर दिली आहेत.\nभारताचा रशियाबरोबर ‘एस – ४०० क्षेपणास्त्र’ खरेदी करार\nसचिन तेंडूलकरने दिल्या विराट कोहलीला शुभेच्छा\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्��ट: मृत्यूदरही घटला\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nसचिन तेंडूलकरने दिल्या विराट कोहलीला शुभेच्छा\nसोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2020-09-24T00:46:14Z", "digest": "sha1:BKK7PELFTQVLKBW2QKIX3Q27GLA3SGT5", "length": 10402, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "लाँकडाऊनचा गैरफायदा घेत कत्तलीसाठी जनावर शहरात | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nलाँकडाऊनचा गैरफायदा घेत कत्तलीसाठी जनावर शहरात\nin खान्देश, गुन्हे वार्ता, नंदुरबार\nतीन बैलांसह एक अपे रिक्षेसह 55 हजाराचा मुद्देमाल जप्त\n कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लाँकडाऊन परिस्थिती असतांना याचा गैरफायदा घेत कत्तलीसाठी जनावर शहरात आणत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहरातील अब्दुल हमीद चौकात दोन गट समोरासमोर ठाकले होते. मात्र पोलिसांनी योग्यवेळी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी दोन संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून तीन बैलांसह एक वीना क्रमांकाची अपेरिक्षा असा एकूण 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.\nशहरात संचारबंदी कायम आहे. याचा गैरफायदा घेत गुरुवारी रात्री 11:45 वाजता हे खेतिया रस्त्याकडून अब्दुल हमीद चौकाकडे एक विना क्रमांकाची निळ्या रंगाची अपेरिक्षा कत्तलीसाठी जनावरे आणत असल्याची माहिती मिळाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यापूर्वी रिक्षा अब्दुल हमीद चौकात आल्यानंतर त्यात तीन बैल आढळून आले. हे तिन्ही बैल कत्तलीसाठी आणल्या असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला होता. यावरून दोन्ही गटात शाब्दिक चकमक होत असताना मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती. मात्र योग्यवेळी पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील उपनिरीक्षक विक्रांत कचरे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली पुढील मोठा अनर्थ टळला.\nयाप्रकरणी शहादा पोलिसात पोलीस कॉन्स्टेबल योगेश रामदास माळी यांच्या फिर्यादीवरून कैसर खान जाकिर खान कुरेशी (वय 21) व मोईन खान फारुख खान कुरेशी (वय 20, दोन्ही रा. नूर मशीदजवळ, शहादा) या दोघांच्या विरोधात जनावरांची निर्दयीपणे वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून दोघांच्या ताब्यातून पंधरा हजार रुपये किमतीचे तीन बैल व 40 हजार रुपये किमतीचे रिक्षा असा 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे जप्त केलेले तिघही बैल नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथील अरिहंत गो सेवा सेवाभावी संस्था यांच्या ताब्यात दिले आहे.\nबंद काळात राजकिय, अध्यात्मिक, सामाजिक संघटना मदतीसाठी सरसावल्या\nजामनेर येथे नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nजामनेर येथे नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल\nनागरिकांसाठी चौका चौकात उभारले हॅण्डवॉश पॉईंट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A7-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-24T02:22:23Z", "digest": "sha1:JJEARQVO2I63GCIZR2YV7WRIMTJXDLAF", "length": 9957, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "वाळूची अवैध वाहतुक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्���क्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nवाळूची अवैध वाहतुक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले\nin खान्देश, गुन्हे वार्ता, जळगाव\nखेडी परिसरातुन वाहतुक करतांना महसूलच्या पथकाची कारवाई\nजळगाव – जिल्ह्यात वाळु वाहतुकीला बंदी असतांना अवैधपणे वाळु वाहतुक करणारे तीन ट्रॅक्टर आज महसूल विभागाच्या पथकाने पकडले. या कारवाईमुळे अवैध वाळु वाहतुक करणार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.\nजिल्ह्यात वाळु उपशाला बंदी आहे. तसेच वाळु घाटांची लिलाव प्रक्रिया देखिल झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गिरणा, तापी नदीपात्रातुन मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैधरित्या उपसा केला जात आहे. थेट नदीमध्ये ट्रॅक्टर आणि डंपर उतरवून वाळुची चोरटी वाहतुक केली जात आहे. या अवैध वाळु वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी महसुल विभागाने पथके कार्यान्वीत केली आहेत. आज सकाळपासूनच महसुल विभागाचे पथक गस्त घालत होते. या गस्ती दरम्यान मोहाडी रोड परिसरातुन अवैध वाळु वाहतुक करणारे मोहाडी येथील राकेश कोळी यांचे ट्रॅक्टर क्र. एमएच १९ सीबी ३५३८ हे पथकाने पकडले. तसेच ममुराबाद रस्त्यावर देखिल दोन ट्रॅक्टर वाळुची अवैध वाहतुक करतांना पकडले. दोन ट्रॅक्टर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. खेडी परिसरातुन ही अवैध वाळू वाहतुक केली जात आहे. प्रांताधिकारी दीपमाला चौरे व तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी रविंद्र उगले, जगदीश गुरव, योगेश नन्नवरे, परवेझ शेख, दिनेश उगले, पोकॉ हितेश महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.\nकारवाई सुरूच राहणार – तहसीलदार हिंगे\nअवैध वाळु वाहतुकीच्या अनेक तक्रारी येत असल्याने पथकांना गस्त घालण्याचे आदेश दिले आहे. अवैध वाळु वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी पथकाकडुन नियमीतपणे कारवाई केली जात आहे. जप्त केलेल्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई देखिल केली जात आहे. लिलाव होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे.\nवैशाली हिंगे, तहसीलदार जळगाव.\nसखोल चौकशीनंतरच सिंचन प्रकल्पांबाबत निर्णय घ्यावा\nथकीत वेतनासाठी वॉटरग्रेस कंपनीच्या कामगारांचा मनपासमोर ठिय्या\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nथकीत वेतनासाठी वॉटरग्रेस कंपनीच्या कामगारांचा मनपासमोर ठिय्या\nजळगाव शहरातील 100 कोटींच्या कामांना ब्रेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%85/", "date_download": "2020-09-24T01:10:38Z", "digest": "sha1:G2TNATQ6QYG3EXF2H6H7GN2YQV6UNERM", "length": 9736, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "विधिमंडळ नेता असल्याने अजित पवारांवर विश्वास ठेवला: अमित शहा", "raw_content": "\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nविधिमंडळ नेता असल्याने अजित पवारांवर विश्वास ठेवला: अमित शहा\nin ठळक बातम्या, राज्य, विधानसभा २०१९\nमुंबई : अजित पवार यांनी ऐन वेळी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने, अवघ्या ८० तासात भाजपाचे सरकार कोसळले आहे. राज्यातील लढाईत भाजपाची पीछेहाट झाल्यानंतर पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. शरद पवारांनी भाजपवर डाव उलटवला अशी चर्चा असतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या घडामोडींवर मौन सोडलं आहे. ‘अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते असल्यानं भाजपनं त्यांच्यावर विश्वास ठेवला होता,’ असं शहा यांनी सांगितले आहे. तसेच अजित पवारांवर आरोप असलेल्या कुठल्याही प्रकरणाची फाइल बंद करण्यात आलेली नसल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.\nनिवडणूक निकालानंतर राज्यात तब्बल महिनाभर रंगलेल्या राजकीय नाट्याचा काल शेवट झाला. भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांनी माघार घेऊन राजीनामा दिल्यामुळं भाजपचं सरकार अवघ्या ८० तासांत कोसळलं. त्यानंतर आता राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत आहे. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्या शपथ घेणार आहेत.\nभाजपला पाठिंबा देताना राज्यपालांनी स्वत: त्यांच्याशी चर्चा केली होती. राष्ट्रवादीनं सुरुवातीला जेव्हा सरकार बनविण्यास असमर्थता व्यक्त केली होती. तेव्हा राज्यपालांना दिलेल्या पत्रावर अजित पवार यांचीच सही होती. आमच्या समर्थनासाठी त्यांनी दिलेल्या पाठिंबा पत्रावर देखील त्यांची सही होती. त्यामुळं आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला,’ असं ते म्हणाले. अजित पवारांवर आरोप असलेल्या कुठल्याही प्रकरणाची फाइल बंद करण्यात आलेली नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.\nझारखंड विधानसभा निवडणूक, भाजपाचा जाहीरनामा प्रसिध्द\nउद्योगपती ते सामाजिक क्रांतीचे जनक\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nउद्��ोगपती ते सामाजिक क्रांतीचे जनक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://2wayporno.com/2waypornsrch?q=%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A4%20%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2020-09-24T00:47:59Z", "digest": "sha1:FN5MPOKE3D63W6N5TT3PCFSTID3Y3ST7", "length": 4468, "nlines": 112, "source_domain": "2wayporno.com", "title": "झोपेत आईला जवले मराठी कथा - FREE Porn Videos at 2wayPorno.Com", "raw_content": "\nझोपेत आईला जवले मराठी कथा on 2wayPorno.Com\nमुलाने आईला जवले कथा\nझोपेत झवल आईला कथा\nआईला जवले चित्र आणि कथा\nमराठी आईला झोपेत झवल\nआईला झोपेत बळजबरीने झवलो कथा\nआईला झोपेत झवले मुलाने कथा\nआईला झोपेत झवलो सेक्स कथा\nमराठी चावट कथा झोपेत\nझोपेत मराठी सेक्स कथा\nमराठी झोपेत सेक्स कथा\nझोपेत झवाझवी मराठी कथा\nमराठी बाईला शेतात जवले कथा\nबहीनिला जवले मराठी चावट कथा\nरात्री झोपेत आईला झवलो मराठी सेक्स कहानी\nआईला झवलो मराठी कथा\nआईला झवले मराठी कथा\nझोपेत बहिणीला झवलो मराठी कथा\nआईला लाकुड टाकुन जवले\nमित्राच्या वयस्कर आईला जवले\nआईला उसात जवले कहाणी\nआईला जवले दादाजी नानाजी\nआजोबा नी आईला जवले\nमराठी झवा झवाझवी कथा\nसेक्स माँ दादी नानी सीस &सोन चुड़ै\nहिंदी में सेक्सी मूवी कुंवारी लड़की\nजवाजवी मराठी बि पी\nसील पैक सेक्सी लड़की\nक्सक्सक्स वीडियो हद मोवी\nईडियन सेक्स विडिओ HD लहान मुलीचा\nसेक्सी ऑडियो मां बेटे की सेक्स कहानी\nहिंदी सेक्सी ब्लू फिल्म इंडियन भारती\nहिंदी आवाज़ में चुड़ै वाली वीडियो हिंदी हिंदी वाले आउंगा\nदेशी सेकसी बिडीयो देहाती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/1830", "date_download": "2020-09-24T00:58:53Z", "digest": "sha1:SQP5QZUTJSJFNMACPTKFDDZSNPQZ2KKC", "length": 11505, "nlines": 101, "source_domain": "dhanlabh.in", "title": "अद्वितीय योजना — – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nटाटा कॅपिटलने गेल्या महिन्यात अद्वितीय आणि स्पेशल अशी ‘सलाम लोन्स’ ही योजना सुरु केली आहे . कंपनीच्या ‘डू राइट’ या ब्रँड उपक्रमांतर्गत ‘सलाम लोन्स’चे अनावरण झाले असून, ज्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जात नाही, अशा पात्र व्यक्तींना आता सहजपणे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.\n‘सलाम लोन्स’ हा पहिलावहिला असा उपक्रम आहे की कर्जाची मंजूरी घेण्याची ताकद आता प्रत्यक्ष लोकांच्याच हातात असणार आहे. उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना आता टाटा कॅपिटलतर्फे सलाम केला जाणार आहे.\n‘सलाम लोन्स’ या बोधवाक्यानुसार, या उपक्रमांतर्गत, ज्या लोकांनी खडतर परिस्थितीवर मात करून अनेकांसाठी आदर्श निर्माण केला आहे, तसेच आपले स्वप्न सत्यात उतरवण्याची ज्यांच्यात धमक आहे आणि त्याच निर्धाराने ते आपले स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याची इच्छा राखतात, अशा लोकांना सलाम केला जाणार आहे.\nअसमाधानकारक पत इतिहास, अपुरे किंवा अनियमित उत्पन्न तसेच अचूक कागदपत्रांअभावी अनेकांना कर्ज मिळवता येत नाही.\n‘सलाम लोन्स’ या उपक्रमांतर्गत, लोकांनी आपली स्वत:ची कथा आणि व्यथा तसेच आपण ओळखत असलेल्या व्यक्तींची कथा www.doright.in या संकेतस्थळावर अपलोड करायची आहे. या कथांमधून अनेकांची कथा सोशल अथवा डिजिटल माध्यमातून देशभरात प्रदर्शित केली जाईल. या कथेचा गाभा, ताकद अथवा क्षमता ओळखून देशातील लोकांना कर्जासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना पाठिंबा द्यायचा आहे. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम ठोकून लोकांना या उपक्रमात आपली भूमिका निभावायची आहे. एकदा लोकांनी ‘सलाम’ करून या व्यक्तीला पाठिंबा दिला की टाटा कॅपिटल त्या व्यक्तीसाठी कर्जाची पूर्तता करेल.\n‘डू राइट’ या उपक्रमानुसार आता सलाम लोन्स या उत्पादनानुसार,ज्यांना कर्ज उपलब्ध होत नाही, अशा व्यक्तींना सलाम लोन्समार्फत सहजपणे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्या व्यक्तींची कथा अत्यंत्य योग्य आहे आणि त्यांनी दाखवलेले धैर्य कौतुकास्पद आहे. अशा व्यक्तींना आता टाटा कॅपिटलच्या सलाम लोन्स या उपक्रमांतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्याची ताकद देशातील लोकांच्या हातात असणार आहे. या अद्वितीय उत्पादनाद्वारे ते आपले स्वप्न पूर्ण करू शकतात.”\n‘सलाम लोन्स हे वैयक्तिक कर्ज असून सवलतीच्या दरात एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज वितरित केले जाणार आहे.\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निव��त्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nतुम्हीही मुकेश अंबानी बना \nमग गुंतवणूक करायची तरी कुठे\nआर्थिक नियोजन — उद्योगांसाठी\nआर्थिक संकट-पर्सनल लोन की गोल्ड लोन\nगोल्ड बॉंड – आधुनिक सोने खरेदी\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/bollywood-celebrity-share-photo-for-10yearchallenge/", "date_download": "2020-09-24T01:45:06Z", "digest": "sha1:F2MR6EGJFCSJSWTXHZA3INLPN226FRSF", "length": 13492, "nlines": 164, "source_domain": "www.saamana.com", "title": "Photo- #10yearchallenge चे बॉलीवूडलाही वेड | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम, दामोदर हॉल बुडाला\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला…\n रस्ते पाण्याखाली, रेल्वे लटकली, वाहतुकीचे तीनतेरा\nमहाराष्ट्र के लोग बहाद्दूर पंतप्रधान मोदींनी केले कौतुक\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले…\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार\nशेतकऱ्य़ांची कर्जमाफी झालीच नाही, मध्य प्रदेश सरकारचा यु टर्न\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nहिंदुस्थानी हॉकीच्या ���ोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nशायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला…\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\n मग ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड..\nHealth tips – खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या\nमासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय\nडॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम, दामोदर हॉल बुडाला\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला मुंबईचा आढावा\n रस्ते पाण्याखाली, रेल्वे लटकली, वाहतुकीचे तीनतेरा\nमहाराष्ट्र के लोग बहाद्दूर पंतप्रधान मोदींनी केले कौतुक\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nस्वयंपुनर्विकास योजनेवरील निर्बंध उठवण्याची मागणी\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, 21 हजार नवीन रुग्ण\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले 89,746\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला...\n रस्ते पाण्याखाली, रेल्वे लटकली, वाहतुकीचे तीनतेरा\nमहाराष्ट्र के लोग बहाद्दूर पंतप्रधान मोदींनी केले कौतुक\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nस्वयंपुनर्विकास योजनेवरील निर्बंध उठवण्याची मागणी\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, 21 हजार नवीन रुग्ण\nसलग पाचव्���ा दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले...\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nमुंबईतील गिरण्यांचा इतिहास साकारतोय\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nया बातम्या अवश्य वाचा\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम, दामोदर हॉल बुडाला\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला...\n रस्ते पाण्याखाली, रेल्वे लटकली, वाहतुकीचे तीनतेरा\nमहाराष्ट्र के लोग बहाद्दूर पंतप्रधान मोदींनी केले कौतुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/guardian-ministers-instructions-regarding-ganeshotsav-and-chakarmani-331549", "date_download": "2020-09-24T02:22:39Z", "digest": "sha1:W4C2KKTZ4DY6FVH3WN4IVBYMILHRKDBX", "length": 19324, "nlines": 294, "source_domain": "www.esakal.com", "title": "चाकरमानी, गणेश मूर्तिंबाबत पालकमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना, वाचा... | eSakal", "raw_content": "\nचाकरमानी, गणेश मूर्तिंबाबत पालकमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना, वाचा...\nगणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने केलेली तयारी आणि कोरोना उपाययोजना संदर्भात नियोजन समितीच्या नवीन सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये पालकमंत्री उदय सामंत बोलत होते.\nओरोस (सिंधुदुर्ग) - गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना प्रशासनाने आपुलकीची वागणूक द्यावी, गणेशमूर्ती दोन फुटांची असावी, असा नियम आहे; पण कोकणात मोठ्या मूर्तींची परंपरा आहे. या मूर्ती सहा ते सात महिन्यांपूर्वीपासून निश्‍चित केलेल्या असतात. त्याचा विचार करता मूर्तीच्या उंचीवरून कारवाई करू नये, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने केलेली तयारी आणि कोरोना उपाययोजना संदर्भात नियोजन समितीच्या नवीन सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये पालकमंत्री उदय सामंत बोलत होते.\nजिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, सुशांत खांडेकर, वंदना खरमाळे, सर्व तहसीलदार, पोलिस ठाण्यांचे प्रमुख व विभाग प्रमुख उपस्थित होते.\nवाचा - नारायण राणे पोहचले विजयदुर्गवर अन्...\nजिल्ह्यातील तपासणी नाक्‍यांवर होत असलेल्या ऍन्टीजेन तपासणीचा वेग वाढवण्याच्या सूचना पालकमंत्री सामंत यांनी दिल्या. ते म्हणाले, \"\"गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची योग्य तपासणी व्हावी. लोकांना ऑक्‍सिजनची लेवल, कोरोनाची लक्षणे यांची सविस्तर माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने लोकांना द्यावी. लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.\n12 ऑगस्टनंतर येणाऱ्यांना कोविड टेस्ट बंधनकारक आहे. 48 तासांच्या आत त्यांनी जिल्ह्यात प्रवेश करावयाचा आहे; पण त्यानंतर त्यांनी किमान 3 दिवस गृह अलगीकरणात रहावे. उत्सवासाठी येणारे चाकरमानी हे सामान्य नागरिक आहेत. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात त्यांचे बरेच हाल झाले आहेत. त्यात प्रवास आणि कोविडचा ताण यामुळे त्यांना बराच त्रास सहन करून प्रवास करावा लागणार आहे. याचा विचार करता येणाऱ्या चाकरमान्यांना कमीत कमी त्रास सहन करावा लागेल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी.''\nहेही वाचा - 'ही' शिवेसनेची जुनी खोड; निलेश राणेंची टीका\n..तर ग्राम कृती समितीस बक्षीस\nजिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या ग्राम समितीला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात यावे, अशा सूचना करून पालकमंत्री श्री. सामंत यानी केल्या. ते म्हणाले, \"\"चांगले काम केलेल्या ग्रामपंचायतींना रोख रक्कम स्वरुपात बक्षिस देण्यात येईल. यासाठी प्रशासनाने एक समिती स्थापन करावी. सर्व ग्राम कृती समितींच्या कामाचे मुल्यमापन करावे व त्यामध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक ठरवावा. गावांमध्ये ग्रामसेवक व तलाठी उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. प्रशासनाने गणपतीच्या काळात याविषयी योग्य तो समन्वय साधून नियोजन करावे. सध्या जिल्ह्यातील 68 सरपंच पदे रिक्त होत आहेत. त्याठिकाणी विस्तार अधिकारी यांना प्रशासक म्हणून नेमावे. ही नेमणूक करताना तालुका निहाय चिठ्ठ्या टाकून नेमणूक करावी, जेणेकरून कोणालाही आक्षेप घेण्याचे कारण उरणार नाही.''\nकंन्टेन्मेंट झोनची मर्यादा 50 मीटरच\nसध्या ज्या ठिकाणी कोविडचे रुग्ण सापडत आहेत, त्याठिकाणी कंन्टेन्मेंट झोन केले जात आहेत. हे झोन जास्तीत जास्त 50 मीटर क्षेत्राचे करावेत, अशा सूचनाही पालकम���त्री सामंत यांनी यावेळी दिल्या. प्रवाशांकडून जास्तीचे भाडे घेणाऱ्या बस मालकांवर पोलीस आणि आरटीओ या दोन्ही यंत्रणांनी गुन्हा दाखल करावा. 22 पेक्षा जास्त प्रवासी घेऊन येणाऱ्या बसवर कारवाई करताना प्रथम आलेल्या लोकांना त्यांच्या गावी सोडावे व बसचा परवाना निलंबीत करून या बस मालवण येथील पॉलिटेक्‍निकच्या आवारामध्ये ठेवाव्यात, असा सूचनाही श्री. सामंत यांनी यावेळी केल्या. यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. आरोग्य यंत्रणेने केलेल्या उपाययोजनांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.\nसंपादन - राहुल पाटील\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबाजूपट्ट्या खचल्याने भुईबावडा घाट \"डेंजर झोन'मध्ये\nवैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : करूळ घाटरस्त्याला पर्यायी भुईबावडा घाटरस्त्याची बाजूपट्टी तीन ठिकाणी खचली आहे. रस्ताही खचण्याचा धोका आहे. कोरोनामुळे...\nकोकण रेल्वे मार्गावर तुतारी एक्स्प्रेस 26 सप्टेंबरपासून पुन्हा धावणार\nकणकवली : कोकण रेल्वे मार्गावर दादर ते सावंतवाडीपर्यंत जाणारी तुतारी एक्स्प्रेस 26 सप्टेंबरपासून पुन्हा धावणार आहे. ही गाडी 31 ऑक्‍टोबरपर्यंत पावसाळी...\nसिंधुदुर्गातील संसाधन केंद्राला अखेर आर्थिक हिस्सा\nओरोस (सिंधुदुर्ग) - नेरूरमध्ये (ता. कुडाळ) राज्य शासनाचा संसाधन केंद्र प्रकल्प उभा होत आहे. यासाठी दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत. जिल्हा...\nस्मशानभूमी कुडाळपुरतीच, इतरांना बंदी\nकुडाळ (सिंधुदुर्ग) - शहरातील मुख्य स्मशानभूमीलगत मोठी वस्ती आहे. या स्मशानभूमीत शहरातील व्यक्‍ती सोडून इतर मृतदेह दहन करण्यास आमचा विरोध राहील,...\nमळगावचे पूल धोकादायक, प्रशासनाचे दुर्लक्ष\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - मळगाव (ता.सावंतवाडी) रवळनाथ मंदिरलगतच्या रस्त्यावर असलेले दोन्ही पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. अनेक वर्षांपासून...\nसिंधू संघर्ष कर्मचारी कल्याण मंडळाचे धरणे\nसिंधुदुर्गनगरी (सिंधुदुर्ग) - उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम��यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/online-application-called-state-president-nationalist-student-congress-312048", "date_download": "2020-09-24T02:40:00Z", "digest": "sha1:HD5QPDQKPKTDWHP3NP45U6OZRCASBNY2", "length": 17054, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "राष्ट्रवादीत रणशिंग फुंकले! ‘या’ निवडी लवकरच होणार; इच्छुकांकडून मागविले अर्ज | eSakal", "raw_content": "\n ‘या’ निवडी लवकरच होणार; इच्छुकांकडून मागविले अर्ज\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची निवड लवकरच होण्याची चिन्हे आहेत. यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. आलेल्या अर्जातून योग्य उमेदवाराला प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.\nसोलापूर : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची निवड लवकरच होण्याची चिन्हे आहेत. यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. आलेल्या अर्जातून योग्य उमेदवाराला प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेत काही दिवसांपूर्वी ऑनलाईन नाव नोंदवण्यासाठी आवाहन केले होते. www.ncp.org.in या संकेतस्थळावर ही नोंदणी केली जात होती. राज्यभरातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. यात महाराष्ट्रातून सुमारे २२ हजार विद्यार्थ्यांनी सदस्य म्हणून नोंदणी केली. आता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदासाठी उमेदवाराची निवड केली जाणार आहे. यासाठी उच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज mail.nationaliststudentcongress@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावेत, असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन यांनी केले आहे. आलेल्या अर्जातून योग्य निवडक उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलवले जाणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. याचे ट्विट त्यांनी केले आहे.\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी उमेदवाराची निवड लवकरच करण्यात येणार आहे. तरी उच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज mail.nationaliststudentcongress@gmail.com या ईम���लवर पाठवावेत. योग्य निवडक उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलवले जाईल. @DoohanSonia https://t.co/qnsavE0Krq\nसोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील अजिंक्यराणा पाटील यांनी यापूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. फेब्रुवारीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. या पदावर काम करण्याचा अनुभव आनंददायक होता. यावेळी काम करत असताना ज्येष्ठ नेत्यांसोबतच संघटनेतील सर्व सहकाऱ्यांनी उत्तम साथ दिली. या पदावर मला संधी दिली त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शरद पवार यांचा मनापासून ऋणी असेल्याचे त्यांनी सांगितले होते. विरोधी बाकावर असताना अडीच वर्षाच्या आसपास काम करण्याची संधी मिळाली, या काळात मला दिलेली जबाबदारी मी सर्वतोपरी पार पाडली आहे असं मला वाटतं, आज आपला पक्ष सत्तेत आलेला आहे आता पुढील काळात नव्या व्यक्तीला संधी देण्यात यावी अशी पाटील यांनी इच्छा व्यक्त करत पुढील काळात पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारत राष्ट्रवादीचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करत राहील, असं त्यांनी त्यांच्या फेसबुकच्या वॉलवर म्हटलं होतं.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअक्कलकोट तालुक्‍यात बंधारे व तलावातील जलसाठे वाढण्यासाठी पावसाची हवी साथ\nअक्कलकोट(सोलापूर): अक्कलकोट तालुक्‍यात पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिने झाली तरी एखादा दुसरा भाग वगळता रिमझिम किंवा खरीप पिके जिवंत राहतील आणि त्यात...\n शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत; यावलीजवळ पाईपलाईन फुटली\nसोलापूर : उजनी ते सोलापूर या मुख्य पाईपलाईनला वारंवार गळती लागली असून पाणी गळती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. नादुरुस्त पाईपलाईन मोहोळच्या पुढे...\nघरातील वस्तुंचा उपयोग करून सादर केले विज्ञान प्रयोग ; ऑनलाइन विज्ञान प्रदर्शन\nसोलापूरः ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेत असताना याच पध्दतीने घऱातील वस्तुपासून विज्ञान प्रयोग सादर करण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना...\nकोल्हापुरचे नवे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून किशोर पवार यांची नियुक्ती\nकोल्हापूर : गेल्या आठ महिन्यापासून रिक्त असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी पदी किशोर पवार यांची नियुक्ती झाली आहे. सध्या ते \"सारथी' येथे कार्यरत होते. तसेच...\n 'हुडलर'मुळे ज्येष्ठांची थांबली धावपळ\nसोलापूर : घरातील इलेक्‍ट्रिक वस्तू दुरुस्तीसह कौटुंबिक 21 प्रकारच्या सुविधा घरपोच देऊन नागरिकांची विशेषत: ज्येष्ठांची लूट थांबवावी, नोकदारांसह अन्य...\n'सुकन्या'मुळे फुलले पालकांच्या चेहऱ्यांवर हास्य; 'असा' घ्या योजनेचा लाभ\nसोलापूर : हातावरील पोट असलेल्या पालकांना मुलींचे ओझे वाटणार नाही, मुलींच्या शिक्षणाचा व विवाहाच्या खर्चाचा बोजा त्यांच्या डोक्‍यावर पडू नये या हेतूने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/palghar-sadhu-murder-case-thackeray-governments-major-action-hit-17-police-officers-340291", "date_download": "2020-09-24T00:51:21Z", "digest": "sha1:UGHXYPLXEHH2H6OA53AHAKERJKXUDTKP", "length": 17714, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "पालघर साधू हत्या प्रकरणी, ठाकरे सरकारची मोठी कारवाई; 17 पोलिस अधिकाऱ्यांना दणका | eSakal", "raw_content": "\nपालघर साधू हत्या प्रकरणी, ठाकरे सरकारची मोठी कारवाई; 17 पोलिस अधिकाऱ्यांना दणका\nगडचिंचले हत्या कांडात साधूंच्या झालेल्या हत्या प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव काळे यांच्या सह १७ पोलिसांना विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दोषी ठरविले असून त्यांना वेगवेगळ्या शिक्षा सुनावण्यात आल्या आहे.\nविरार - गडचिंचले हत्या कांडात साधूंच्या झालेल्या हत्या प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव काळे यांच्या सह १७ पोलिसांना विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दोषी ठरविले असून त्यांना वेगवेगळ्या शिक्षा सुनावण्यात आल्या आहे. यात फौजदार रवी साळुंके व पोलीस कॉन्स्टेबल नरेश धोडी याना सक्तीने सेवा निवृत्त करण्यात आले आहे तर त्यांच्या बरोबरच इतर पोलिसांना कर्तव्यात कसुरी केल्या बद्दल दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांना वेगवेगळ्या शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत\nसंदीपसिंह आणि भाजपच्या संबधांबाबत चौकशी करण्याची सीबीआयला विनंती'; गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती\n16 एप्रिल 2020 रोजी मुंबईहून ��ुरतकडे निघालेले दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावातील वन विभागाच्या चौकीसमोर निर्घृण हत्या करण्यात आली होती.याप्रकरणी सुरुवातीला कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आनंदराव काळे, उपनिरीक्षक सुधीर कटारे, सहाय्यक फौजदार आर. बी. साळुंखे आणि दोन पोलीस शिपायांना यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर पालघरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. दरम्यान गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर कासा पोलीस ठाण्यात कार्यरत ३५ पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली होती.\n'खासगी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर रुग्णालय दरनियंत्रण प्रस्ताव रखडला'; भाजपची मुख्यमंत्र्यांवर गंभीर टीका\nगुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी दाखल केलेल्या तीन तक्रारींमध्ये स्वतंत्रपणे दोषारोपपत्र दाखल केले आहे व याची सुनावणी ठाणे येथील विशेष न्यायालयात होत आहे. याप्रकरणी विभागीय चौकशी नवी मुंबई येथील विशेष महानिरीक्षक चौकशी करत होते त्यांनी . चौकशीअंती कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक आनंदराव काळे यांच्या सह फौजदार रवी साळुंके व पोलीस कॉन्स्टेबल नरेश धोडी यांच्या सह जवळपास १५ पोलिसांना कर्तव्यत कसूर केल्या प्रकरणी दोषी ठरविले आहे यात त्यांनी आनंद काळे याना बडतर्फ इले आहे. तर सह फोजदार रवी सांळुखे आणि कान्स्टेबल नरेश धोडी याना सक्तीने सेवा निवृत्त केले आहे याच बरोबर पोलीस कटारे याना उपनिरीक्षक पदाच्या वेतन श्रेणीवर २ वर्षे तसेच पोलीस हवालदार संतोष मुकणे यांनाही २ वर्षे मूळ श्रेणी वेतन श्रेणीवर ठेवण्यात येणार आहे.\nलॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वे ठरली जीवनवाहिनी; 11,400 टन जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक\nतर पोलीस शिपाई शशिकांत कदम,सूरज कामडे ,मनोज सहारे याना शिपाईपदाच्या मुळ वेतन श्रेणीच्या १ वर्ष ठेवण्यात येणार आहे. ,बाबासाहेब जगताप अक्षय पऱ्हाडे ,आकाश आराक, गणेश घागस, अमित कुमार, कमलाकर पाटील, सूरज होवाळे , इसराईल सययद, राहुल पंडागळे , श्रीराम फाजगे याना मूळ पदाच्या वेतन श्रेणीवर ३ वर्षे ठेवण्यात येणार आहे.\n( संपादन - तुषार सोनवणे )\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपरभ��ीत लावला सापळा अन् पकडला सोळा लाखांचा गुटखा\nपरभणी ः स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (ता. २३) पाथरी रोड परिसरात सापळा लावून ट्रक पकडला. या वेळी केलेल्या कारवाईत ट्रकमधून १६ लाखांचा गुटखा...\nअमरावतीत खाल्ला डोसा...अन्‌ आळंदीत लग्न \nअमरावती : दोघेही शहरात राहत असल्यामुळे त्यांची ओळख झाली. त्याने तिला बोलावून डोसा खायला दिला. ती बेशुद्ध झाली. ज्यावेळी शुद्ध आली तेव्हा आळंदी येथील...\nमुलगा मृतावस्थेत तर आई बेशुद्ध अवस्थेत बंगल्यात आढळले; मृतदेहाचा वास येऊ लागल्याने प्रकार उघडकीस\nपुणे : बंगल्यातून वास येतोय म्हणून शेजारच्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. अग्निशमन दलाच्या मदतीने पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना मुलाचा...\nकोणी निंदा कोणी वंदा, आमचा परमार्थाचा धंदा; पोलिसांनी स्वखर्चाने केले बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार\nलोणी काळभोर (पुणे) : कोरोनाच्या काळात जन्मदात्या आई-वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला मुलगा अथवा जवळचे नातेवाईक अथवा गावकरी पुढे आले नाही...\n'रॉबिनहूड बिहार के' गुप्तेश्वर पांडेंचा व्हिडिओ व्हायरल; राजकारणात एन्ट्रीचे संकेत\nनवी दिल्ली - बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मंगळवारी स्वेच्छानिवृत्ती घेतली. अर्ज केल्यानंतर त्यांना लगेच सेवामुक्त करण्यात आले....\nसायबर चोरट्याचा पराक्रम; परस्पर कर्ज मंजूर करून घेत तरुणाला साडेचार लाखांना गंडवले\nपुणे : बॅंकेच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून खात्याची माहिती घेऊन सायबर चोरट्याने परस्पर कर्ज मंजूर करून घेऊन तरुणाची साडेचार लाख रुपयांची...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/covid-impact-parcel-facility-only-until-nine-night-bad-impact", "date_download": "2020-09-24T03:04:03Z", "digest": "sha1:3KBCTEWIY7XPATCI6RWNXMR3TCICWCA4", "length": 15394, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "ताटांचे गणित बसेना ; धड पार्सलही नाही आणि हॉटेलमध्ये ब��ण्यासाठी परवानगी नाही, करायचे काय...? | eSakal", "raw_content": "\nताटांचे गणित बसेना ; धड पार्सलही नाही आणि हॉटेलमध्ये बसण्यासाठी परवानगी नाही, करायचे काय...\nपार्सल सुविधा रात्री नऊपर्यंतच; कोरोनाने विस्कटली घडी\nकोल्हापूर : हॉटेल सुरू ठेवावे तरी अडचण, बंद करावे तरी अडचण, अशी अवस्था शहरातील हॉटेलचालकांची झाली आहे. पार्सल देण्याची वेळ रात्री नऊपर्यंतच आहे. धड पार्सलही जात नाही आणि हॉटेलमध्ये बसण्यासाठी परवानगी दिली जात नाही अशा विचित्र स्थितीत हॉटेलचालक सापडले आहेत.\nलॉकडाऊनमुळे मार्चपासून पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. अंबाबाई मंदिर परिसरात मोठ्या संख्येने हॉटेल अथवा नाश्‍त्याची सेंटर उभी राहिली त्यामागे पर्यटक हेच कारण होते. ज्यांच्या जोरावर हॉटेल सुरू केले ते गिऱ्हाईक नसल्याने हॉटेलमालक अडचणीत आले आहेत.\nचार मे रोजी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर पहिल्यांदा सायंकाळी पाचनंतर सातपर्यंत हॉटेल सुरू राहिली. मांसाहारी अथवा शाकाहारी जेवणाचा बेत रात्रीच आखला जातो. नऊनंतर गिऱ्हाईक येण्यास सुरवात होते. रात्री अकरापर्यंत खानावळी गजबजून जातात. मंगळवार पेठेनंतर आता ताराबाई रोड परिसरातही हॉटेल संख्येत वाढ झाली आहे. यात मांसाहारी हॉटेलची संख्या अधिक आहे. स्थानिक लोकांना हॉटेलमध्येच जेवणाचा आस्वाद घेण्याचा पूर्वीपासून सवय आहे. मांसाहारी जेवण असेल तर दहानंतरच हॉटेलमध्ये जाण्यास पसंती दिली जाते. अनलॉक चारमध्ये हॉटेलची पार्सल देण्याची वेळ नऊपर्यंत निश्‍चित केली.\nहेही वाचा- नियमित आहारात अंडी खाताय मग ही बातमी वाचाच....\nदररोज अमुक एवढी ताटे जाणार असे हॉटेलमालकांचे गणित असते. नऊपर्यंत पार्सलच्या अटीमुळे नेमके किती ताटे जातील याचा अंदाज येत नाही. हॉटेलमध्ये गिऱ्हाईक बसलेले आढळून आल्यास दंडाची भीती आहे. दंडाची रक्कमही हलकी नाही. त्यामुळे शटर ओढून पार्सलची सुविधा सुरू आहे. शटर कायमचे डाऊन करण्यापेक्षा किमान घर खर्च तरी चालू दे या आशेवर पार्सल व्यवसाय तोट्यात असूनही हॉटेलमालकांना तो करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.\nहेही वाचा- सात क्रमांक ठरला ‘आर्मी सप्लायर’ घाटगे यांचा लकी नंबर -\nसध्या फुल्ल बिर्याणीचा दर १८० रुपये आहे. मटणाच्या ताटाचा दर १८० ते १९० असा आहे. चिकन ताटाचा दर १५० रुपयापर्यंत आहे. पूर्वी रात्री अकरापर्यंत चालणारी हॉटेल नऊलाच बंद होऊ लागली आहेत. बड्या हॉटेलमध्ये अजूनही रेस्टारंट सुरू करण्यास परवानगी नाही. त्यामुळे ते ही अडचणीत आहेत.\nसंपादन - अर्चना बनगे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n जर एकही मृत्यू झाला तर, वाडीवासींनी दिला गंभीर इशारा...\nवाडी(जि.नागपूर): सात दिवसाच्या आत तातडीने कोरोना उपचार केंद्र उभारणे, प्रस्तावित १०० बेडच्या रुग्णालयाला मंजुरी देणे, खासगी दवाखाने व डॉक्टरांच्या...\n`रिकव्हरी रेट`मध्ये धुळ्याची बाजी; मृत्यूदरात राज्यात १२ वा क्रमांक\nधुळे : कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांच्या `रिकव्हरी रेट`मध्ये राज्यात धुळे जिल्हा प्रथम स्थानावर आल्याने सरकारी यंत्रणेला बुधवारी (ता. २३) दिलासा...\nबाणेरच्या हॉस्पिटलमधून 50 रुग्ण कोरोनामुक्त\nपुणे - बाणेरच्या कोविड हॉस्पिटलमधील उपचार व्यवस्थेत बदल केल्यानंतर अतिदक्षता (आयसीयू) आणि ऑक्‍सिजन बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. या...\nनायर रुग्णालयात दरवर्षी साचते पाणी, यंदाच्या पावसात दोन वेळा\nमुंबईः मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात पावसाचे पाणी साचले. या साचलेल्या पाण्यातून कोविड योद्धांनी आपली रुग्ण सेवा बजावली. मात्र, या...\n\"रेमडेसिव्हिर'साठी पुण्याकडे कूच; बाहेरगावाहून मागणी वाढली\nपुणे - रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन विकत घेण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमधून पंचवीस गाड्या बुधवारी रात्री पुण्यात दाखल झाल्या. या इंजेक्‍शन...\nकोरोनामुक्तीसाठी आधार देणे, ही आता सामाजिक चळवळ व्हावी\nसांगली : कोरोना बाधित रुग्णांवर वेळेत उपचार होणे, त्यांना कोरोनामुक्त होण्यासाठी आधार देणे ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया राहिलेली नाही. ती आता सामाजिक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Kolhapur/I-am-upset-on-the-Congress-party-says-MLA-P-N-Patil/", "date_download": "2020-09-24T01:59:44Z", "digest": "sha1:ZRMLAGGBLZE3QPYCGQFIABOECIYCX2TW", "length": 4865, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " होय..! मी काँग्रेसवर नाराजच : पी. एन. पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\n मी काँग्रेसवर नाराजच : पी. एन. पाटील\n मी काँग्रेसवर नाराजच : पी. एन. पाटील\n मी काँग्रेस पक्षावर नाराज आहे. 40 वर्षे पक्षासोबत प्रामाणिक राहून काय फळ मिळाले अजून पक्षासाठी काय करणे अपेक्षित आहे, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार पी. एन. पाटील यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचे संकेत देत पी. एन. पाटील यांनी सस्पेन्स कायम ठेवला.\nराज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या पी. एन. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी फुलेवाडी येथे मेळावा घेऊन काँग्रेसच्या पदांचा राजीनामा दिला होता. पी. एन. पाटील यांनीही ठोस भूमिका घेऊन काँग्रेसमधून बाहेर पडावे, यासाठी कार्यकर्त्यांने एक शिष्टमंडळ त्यांना भेटणार होते. या पार्श्‍वभूमीवर पी. एन. पाटील यांनी पक्षावर नाराज असल्याचे स्पष्ट करीत राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले.\nपी. एन. पाटील म्हणाले, राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून केली. पडत्या काळात पक्षासोबत प्रामाणिक राहिलो. मात्र, आता कार्यकर्त्यांचा दबाव वाढत आहे. आजच्या मेळाव्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठक घेण्यासाठी विनंती केली आहे. अजून चर्चा झाली नाही. दोन दिवसांत प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ.\nपी. एन. पाटील कोणती भूमिका घेणार यावर जिल्हा परिषदेतील सत्तेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात गोकुळची निवडणूक होत आहे. महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील हेच एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. पी. एन. यांच्या नाराजीमुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या प्रयोगाला खो बसू शकतो.\nनाकावाटे दिल्या जाणार्‍या लसीची सिरमकडून निर्मिती\nचीनकडून भारतावर अंतराळ हल्ल्याचा प्रयत्न\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण\nमुंबईत पावसाची तुफानी बॅटिंग\n‘अर्जुन’, ‘अभ्यास’ची चाचणी यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/opposition-leader-devendra-fadnavis-accuses-thackeray-governmenta/215055/", "date_download": "2020-09-24T02:21:09Z", "digest": "sha1:CPYT5X3SA7DZXDOZZTQSUAAQ7CXWXQTG", "length": 8545, "nlines": 111, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Opposition leader Devendra Fadnavis accuses Thackeray government", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महामुंबई ‘मुख्यमंत्र्यांचे मुंबई तर उपमुख्यम���त्र्यांचे पुण्याकडे लक्ष; उर्वरित जिल्हे वाऱ्यावर’\n‘मुख्यमंत्र्यांचे मुंबई तर उपमुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे लक्ष; उर्वरित जिल्हे वाऱ्यावर’\nराज्यातील दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आज, मंगळवारी समाप्त झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आभाराच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. त्यांनी या दोन दिवसीय अधिवेशनात सरकारच्या कामगिरीवर समाधानी नसल्याचे मत मांडत, सरकारने आमच्या कोणत्याही समस्येचे निरसन केले नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच कोरोनाची स्थिती महाराष्ट्रात भयंकर असून मुख्यमंत्र्यांचे मुंबईकडे तर उपमुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे लक्ष असून राज्यातील उर्वरित जिल्हे त्यांची वाऱ्यावर सोडले आहेत, असा घणाघाती आरोप यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केला.\nकाय म्हणाले देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी मुंबई पाहायची, उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पाहायचे, मग इतर ठिकाणी कोण बघणार नागपूर, औरंगाबादमध्ये कोण पाहणार नागपूर, औरंगाबादमध्ये कोण पाहणार राज्यात कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनत आहेत. तेथील साधा आढावा घेतला नाही, मुंबई-पुण्याइतकेच तुमचे राज्य मर्यादित आहे का राज्यात कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनत आहेत. तेथील साधा आढावा घेतला नाही, मुंबई-पुण्याइतकेच तुमचे राज्य मर्यादित आहे का. पुण्यातील जम्बो सेंटरमध्ये पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. उमदा पत्रकार गेला, मात्र त्याची एन्ट्रीच केलेली नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच, ज्याप्रकारे अनेक विषय काढत आहात, त्यावरुन तुम्हाला कोरोनाविषयीच्या मागण्यांवर बोलायचे नाही हे दिसत आहे. राज्यातील अनेक विषय आहेत, जे आठ दिवस संपणार नाहीत. मात्र आम्हालाही समजते. महाराष्ट्र सर्वात नंबर एक आहे, मात्र कोरोनातही व्हावा, हे वाटले नव्हते. पाच राज्य मिळून ७० टक्के मृत्यू आहेत. मात्र त्यात ५० टक्के महाराष्ट्राचे आहेत.\nCorona : महाराष्ट्रासह ‘या’ चार राज्यात मिळून ७० टक्के कोरोनाबाधितांचा मृत्यू\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nमुंबई इंडियन्स vs ��ोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-agricultural-news-marathi-success-story-ajit-gholap-rohkadidistpune-28409?tid=127", "date_download": "2020-09-24T02:54:50Z", "digest": "sha1:TMJIBQBTZBI2JNZJOTLU2E4JSJWEEXRW", "length": 28092, "nlines": 192, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture Agricultural News Marathi success story of Ajit Gholap, Rohkadi,Dist.Pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजमीन सुपीकता अन् तंत्रज्ञान; दर्जेदार पीक उत्पादनाचे सूत्र\nजमीन सुपीकता अन् तंत्रज्ञान; दर्जेदार पीक उत्पादनाचे सूत्र\nजमीन सुपीकता अन् तंत्रज्ञान; दर्जेदार पीक उत्पादनाचे सूत्र\nबुधवार, 4 मार्च 2020\nवडिलोपार्जित बागायती शेती असल्याने नोकरीच्या मागे न लागता रोहोकडी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील अजित गंगाराम घोलप यांनी पूर्णवेळ शेती आणि पशूपालनाचा निर्णय घेतला. जमिनीची सुपीकता जपत आधुनिक तंत्राच्या वापरातून कांदा, टोमॅटो उत्पादनात त्यांनी वेगळी ओळख तयार केली आहे.\nवडिलोपार्जित बागायती शेती असल्याने नोकरीच्या मागे न लागता रोहोकडी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील अजित गंगाराम घोलप यांनी पूर्णवेळ शेती आणि पशूपालनाचा निर्णय घेतला. जमिनीची सुपीकता जपत आधुनिक तंत्राच्या वापरातून कांदा, टोमॅटो उत्पादनात त्यांनी वेगळी ओळख तयार केली आहे.\nरोहोकडी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे अजित गंगाराम घोलप यांची पंधरा एकर वडिलोपार्जित शेती आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अजित घोलप यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बीएससी उद्यानविद्या पदवी घेतली. बाजारपेठेचा अंदाज घेत बारा वर्षांपासून कांदा, टोमॅटो लागवडीवर भर दिला. पीक नियोजनाबाबत अजित घोलप म्हणाले की, दरवर्षी ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये आठ एकर कांदा, एक एकर कांदा बीजोत्पादन आणि एप्रिलमध्ये आठ एकर टो���ॅटो लागवड असते. दोन एकर क्षेत्रावर केळी किंवा उसाची लागवड असते. पीक फेरपालटीसाठी झेंडूची लागवड केली जाते. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जूनमध्ये ताग लागवड करतो. ऑगस्टमध्ये ताग गाडून कांद्यासाठी रान तयार केले जाते. शेती नियोजनात पत्नी सविता हिची चांगली साथ आहे. वडील गंगाराम आणि आई मंदाकिनी यांचे पीक व्यवस्थापनात मार्गदर्शन लाभते.\nजमीन सुपीकता, एकात्मिक अन्नद्रव्यांवर भर\nजमीन सुपीकतेबाबत अजित घोलप म्हणाले की, वर्षातून एकदा जमिनीची नांगरणी केली जाते. नांगरणीनंतर जमिनीचा इसी, सामू आणि सेंद्रिय कर्बाची तपासणी केली जाते. हिरवळीचे खत, शेणखताच्या वापरावर भर दिला आहे. सेंद्रिय कर्ब एक टक्क्यांपेक्षा अधिक आहे. सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी कांदा काढणीनंतर मेंढ्या बसवितो. टोमॅटो अवशेषाचे कंपोस्ट खत केले जाते. कांदा, टोमॅटो पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्यांच्या वापरावर भर आहे. पीक वाढीच्या अवस्थेनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच शिफारशीनुसार रासायनिक खतांची मात्रा दिली जाते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून रहाते, अतिरिक्त खर्चात बचत होते. एकात्मिक पद्धतीने कीड, रोग नियंत्रण केले जाते. एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीमुळे पीक चांगले येते. चव, गोडी, आकारही चांगला मिळतो.\nघोलप यांचे पीक लागवड क्षेत्र विभागलेले आहे. पाणी नियोजनासाठी विहीर आणि कूपनलिका आहे. दरवर्षी पाणी तपासणीमध्ये असे लक्षात आले की, कॅल्शिअम कार्बोनेटचे प्रमाण वाढत आहे. यावर उपाय म्हणून त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटीक कन्व्हर्टर बसविला. त्यामुळे क्षाराचे प्रमाण कमी होऊन ठिबक सिंचनाच्या लॅटरल खराब होत नाहीत. पिकांना योग्य प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात. उन्हाळ्यात तापमान कमी करण्यासाठी पिकाला तुषार सिंचनाने पाणी दिले जाते. टोमॅटोमध्ये मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे तण नियंत्रण आणि पाण्याची बचत होते.\nगावशिवारात वीस किलोमीटरच्या परिघामध्ये घोलप यांचे विविध ठिकाणी लागवड क्षेत्र आहे. या शेतांना पाणी देण्यासाठी विहिरी आणि कूपनलिकेवर पाणीपुरवठ्यासाठी यंत्रणा बसवली आहे. मोबाईल सॉफ्टवेअरच्या मदतीने नियंत्रण ठेवले जाते. त्यामुळे गरज असेल तेव्हा घर बसल्या कोणत्या शेतामध्ये पंप चालू आहे, बंद आहे याची माहिती मिळते. विहिरीतील पाणी संपले की, पंप आपोआप बंद होतो. येत्या काळात ���र्व क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे नियोजन आहे. यातून क्षेत्र आणि पिकांवरही नजर ठेवता येणार आहे.\nलागवड क्षेत्र मोठे असल्याने जमीन मशागत तसेच आंतरमशागतीसाठी विविध अवजारांचा वापर. घोलप यांच्याकडे एक ट्रॅक्टर तसेच एकफाळी, दोन फाळी नांगर, केणी, फणणी यंत्र, गादीवाफ्यांसाठी बेड मेकर आहे.\nमल्चिंग पेपर पसरवणाऱ्या यंत्रामुळे कमी वेळेत, कमी मजुरात गादीवाफ्यावर पेपर अंथरून होतो. कागद फाटत नसल्याने प्रदूषण होत नाही.\nघोलप यांनी भाजीपाला पिकांना भर लावण्यासाठी माणसांनी ओढता येईल असे छोटे यंत्र बनविले आहे. त्यांच्याकडे देशी बनावटीचा पॉवर टीलर आहे.\nठिबक सिंचन लॅटरल पसरवणारे, गुंडाळण्याचे यंत्र आहे.\nपिकांना शेणस्लरी देण्यासाठी लहान टॅंकरसोबत स्लरी सोडणारी यंत्रणा तयार केली आहे. यामुळे पिकांना थेट पाटपाणी किंवा ठिबक सिंचनाद्वारे स्लरी देणे शक्य.\nदरवर्षी ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये आठ एकरांवर कांदा लागवड, एक एकर कांदा बीजोत्पादन.\nपुणे फुरसुंगी जातीची निवड. स्वतः बियाणे तयार करून रोप पद्धतीने लागवड.\nमाती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन. सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर. पीक वाढीच्या गरजेनुसारच रासायनिक खतांचा वापर. शक्यतो अन्नद्रव्यांची फवारणी केली जाते.\nएकरी सरासरी १७ टन उत्पादन. यंदा मुंबई, ओतूर बाजारपेठेत २३ रुपये किलो दराने विक्री. बाजारपेठेत दरामध्ये सातत्याने चढउतार. चार प्रकारात प्रतवारी करून विक्री. २५ टन क्षमतेच्या चार कांदा चाळी. त्यामुळे दरानुसार विक्री नियोजन शक्य.\nबीजोत्पादनासाठी घरच्याच पुणे फुरसुंगी कांद्याची निवड. परागीभवन वाढविण्यासाठी बीजोत्पादन क्षेत्रात सूर्यफूल, मोहरी लागवड. सूर्यफुलाच्या उत्पादनातून घरगुती वापरासाठी खाद्यतेल मिळते. दरवर्षी सरासरी ४०० किलो कांदा बियाणे उत्पादन. थेट शेतकऱ्यांना प्रति किलो १५०० ते २००० रुपयाने विक्री. परिरातील शेतकऱ्यांना कांदा लागवडीबाबत सातत्याने मार्गदर्शन.\nमार्च शेवट किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आठ एकरांवर लागवड. पाच फूट बाय सव्वा फुटावर लागवड. त्यामुळे पिकात हवा खेळती रहाते, फळांची चांगली वाढ होते. शेणखताचा जास्तीत जास्त वापर. वाढीच्या टप्प्यानुसार रासायनिक खतांची मात्रा. दोन तारेची बांधणी. एकात्मिक पद्धतीने कीड, रोग नियंत्रणावर भर. बा��ारपेठेतील दरानुसार १५ जुलैपर्यंत पीक ठेवले जाते. सरासरी एकरी ४० टनांचे उत्पादन. नारायणगाव बाजारपेठेत विक्री. प्रतवारीनुसार सरासरी २० ते ८० रुपये प्रति किलोस दर.\nघोलप यांची गावशिवारात विविध ठिकाणी शेती विभागलेली आहे. त्यामुळे कायमस्वरूपी चार मजूर जोडपी शेती कामासाठी आहेत. अवजारे चालवणे, मजुरांची ने आण करण्यासाठी एक मजूर चालक म्हणून काम करतो. त्याचबरोबरीने दररोज किमान दहा मजूर शेतीकामामध्ये असतात. शेतामध्ये काम करताना अपघात होण्याची शक्यता असते. शेतीमध्ये साप चावणे, तसेच यंत्राचा अपघात घडू शकतो. याचा विचार करून घोलप यांनी कायमस्वरूपी मजूर कुटुंबाचा अपघात आणि आरोग्य विमा काढला आहे.\nअजित घोलप यांनी शेतीला पशूपालनाची जोड दिली आहे. दुग्धोत्पादनाच्या बरोबरीने शेतीला पुरेश्या प्रमाणात शेणखताची उपलब्धता होते. गोठ्यामध्ये लहान मोठी वीस जनावरे आहेत. यामध्ये एक खिलार गाय, एक म्हैस आणि बाकीच्या जर्सी,होल्स्टिन फ्रिजियन गाई आहेत. सकस हिरवा चारा, मूरघास आणि पशुखाद्य दिले जाते. जनावरांना पिण्यासाठी ‘आरओ’ यंत्रणेचे पाणी आहे. त्यामुळे आरोग्य चांगले राहते. मुक्त संचार पद्धतीचा अवलंब केल्याने जनावरांना व्यायाम मिळतो. तापमान थंड रहाण्यासाठी गोठ्याकडेने झाडे लावली आहेत. गोठ्यामध्ये संगीत लावले जाते. दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीनचा वापर केला जातो. त्यामुळे मजूर बचत झाली आहे. सध्या दररोज ७० लिटर दूध उत्पादन होते.\n- अजित घोलप, ९८६०४५५४७६\nशेती पशूपालन टोमॅटो बीजोत्पादन ठिबक सिंचन अवजारे equipments\nउत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी प्रकल्पांचे...\nनाशिक : नाशिक व नगर जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्र प्रदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास\nहलका ते मध्यम पावसाची शक्यता\nपुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे.\nवाशीम जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरावी\nवाशीम ः जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील वर्ग एक व वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांची पदे बऱ्याच\nकृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावर\nचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरून पंजाब आणि हरियानाच्या शेतकऱ्यांम\nठाणे जिल्ह्याला बसलेला कुपोषणाचा विळखा सुटेना\nमुंबई : ठाणे जिल्ह्याला कुपोषणाचे लागलेले ग्रहण सुटेनासे झाले असून आजही विशेष कर���न ग्रामी\nसीताफळातील गर, बिया वेगळे करण्यासाठी...सीताफळ हे फळ पिकल्यानंतर फार काळ साठवणे शक्य होत...\nदर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...\nआवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेआपल्या गुणकारी, औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदीय...\nवितरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाला गोदाम...सध्या केवळ ड्रोनच्या वापरातून उत्पादने...\nअत्याधुनिक लायसीमीटर आधारित सिंचन...पिकाच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी...\nदूध काढण्यासाठी फिरती घडवंची, तिपाईदुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल...\nप्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील...हिरव्या वनस्पती किंवा पिकांद्वारे सूर्यप्रकाशाचे...\nहायड्रोपोनिक्स पद्धतीने मिळवा चाराहायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ...\nचाऱ्यासाठी कमी किमतीचे हायड्रोपोनिक्स...अल्प भूधारक पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची उपलब्धता...\nअपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर...अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये सूर्यप्रकाश, वारा,...\nस्वयंचलित ठिबकासह ९० एकरांत यांत्रिकी...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील कृषी पदवीधर व...\nसुपारी प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेसुपारी हे कोकणातील व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे...\nपिकातील सूक्ष्महवामान मोजणारी उपकरणेया वर्षी महाराष्ट्राच्या अनेक विभागात...\nयांत्रिक पद्धतीने भात रोपलागवडीचा...सांगे (जि. पालघर) येथील कृषिभूषण व अभ्यासू शेतकरी...\nविरळणी, तण काढणी करा झोपूनअत्यंत आरामदायी स्थितीमध्ये तणनियंत्रणासारखी काम...\nअकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...\nयोग्य प्रकारे करा ट्रॅक्टर,अवजारांचा...ट्रॅक्‍टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये...\nआले पिकासाठी सुधारित अवजारेवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि...\nश्रम कमी करणारी सुधारित अवजारेमहिलांचे शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित...\nट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/thane/in-rural-bhiwandi-58-of-students-are-deprived-of-education-and-42-of-students-are-given-online-education/215973/", "date_download": "2020-09-24T03:15:37Z", "digest": "sha1:XBJAPXOQFKXR7NL2OCFOYT6WDHGV4D3D", "length": 11450, "nlines": 116, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "In rural Bhiwandi, 58% of students are deprived of education and 42% of students are given online education", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर Thane भिवंडी ग्रामीण भागात ५८ टक्के विद्यार्थी शिक्षणापासून वंचित\nभिवंडी ग्रामीण भागात ५८ टक्के विद्यार्थी शिक्षणापासून वंचित\nकोरोना पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण हा पर्याय शासनाने स्वीकारला परंतु ग्रामीण भागात आज ही असंख्य पालकांकडे स्मार्ट फोन नसणे व ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्क ची वानवा यामुळे या ग्रामीण भागातील तब्बल ५८ टक्के विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहिले असून फक्त ४२ टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेत असल्याचे पंचायत समिती शिक्षण विभाग कडील आकडेवारी वरून समोर आले आहे.\nकोरोना काळात अन लॉक काळात टप्याटप्याने विविध आस्थापने सुरू करीत असताना शासनाने शाळा ऑनलाईन सुरू करण्या बाबत धाडस केले परंतु ऑनलाईन शिक्षणास शहरात थोडया फार प्रमाणात यश येत असले तरी ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण राबविणे जिकरीचे असल्याने हजारो विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणा पासून वंचित राहणे ही चिंतेची बाब आहे. भिवंडी तालुक्यात एकूण ३०८ जिल्हा परिषद शाळांमधून तब्बल ७०९६९ विद्यार्थी शिक्षण घेत असून सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणाचा लाभ ३३०६३ विद्यार्थी घेत आहेत तर ३७९०६ विद्यार्थी ऑफलाईन शिक्षण घेत असून २९८७० विद्यार्थ्यांच्या पालकांकडे फक्त स्मार्टफोन असल्याची माहिती पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी नीलम पाटील यांनी दिली आहे .\nसध्या शाळा विद्यार्थ्यांसाठी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन म्हणून कोरडी शिधा धान्य वितरण शिक्षकांच्या माध्यमातून सामाजिक अंतर राखून करण्यात येत असून जून पर्यंत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३ किलो ४०० ग्रॅम प्रमाणे ७५१५० किलो तांदूळ ,९०० ग्रॅम प्रमाणे २४८०४ किलो हरभरा व ६०० ग्रॅम मुगडाळ प्रमाणे १२४०० किलो तर सहावी ते आठवी दरम्यानच्या विद्यार्थ्यांना २७०६० किलो तांदूळ ,१३५१२ किलो हरभरा ,१३५१२ किलो मुगडाळ वितरण शाळां मध्ये शिक्षकांनी केले असल्याची माहिती पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी नीलम पाटील यांनी दिली आहे. एकूण आकड��वारीचा प्रमाण पाहता –\nएकूण विद्यार्थी संख्या ७०९६९\nऑनलाईन शिक्षण घेणारे विद्यार्थी संख्या ३३०६३ – ४६.५८ %\nऑफलाईन शिक्षण घेणारे विद्यार्थी संख्या ३७९०६ – ५३.४१%\nस्मार्ट फोन धारक विद्यार्थी पालक संख्या २९८७० – ४२.०८%\nभिवंडी तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे असल्याने ३०८ शाळां मधून ९५५ शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत असताना पंचायत समिती शिक्षण विभागात ४ विस्तार अधिकारी पदे रिक्त असून गटशिक्षणाधिकारी यांना प्रशासकीय व शाळा भेटीसाठी वाहन नसल्याने कामावर मर्यादा पडत असून ,नुकताच पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा झाला परंतु यंदा कोरोना मुळे सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन कोठेही करण्यात आले नसल्याने शिक्षकांनी कोरोना काळात केलेले सेवकार्या व त्यांच्या ज्ञानदान कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थँक्स टू टीचर हा ऑनलाईन उपक्रम गटशिक्षणाधिकारी नीलम पाटील यांनी राबविला असता त्या उपक्रमात शेकडोंच्या संख्येने पालक विद्यार्थी यांनी उपस्थिती लावून शिक्षकांच्या कार्य बद्दल प्रशंसा केली आहे .\nविरोधकांना राजकारण करायचं, आम्हाल न्याय द्यायचाय; पवारांचा मराठा आरक्षणावरुन भाजपवर निशाणा\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranayak.in/index.php/ingaolae-dao-parataimaa-panjaabaraava", "date_download": "2020-09-24T00:56:32Z", "digest": "sha1:4QLNPGOI2SSWYOGQAMYXDPOPKICY6OYJ", "length": 22150, "nlines": 127, "source_domain": "maharashtranayak.in", "title": "इंगोले, डॉ. प्रतिमा पंजाबराव | महाराष्ट्र नायक", "raw_content": "\nSearch for पर्याय निवडा महाराष्ट्र नायकलेखक\nकार्यक्षेत्र निवडा (Optional) साहित्य विज्ञान-तंत्रज्ञान शिक्षण न्यायपालिका प्रशासन संरक्षण कृषी-पशुसंवर्धन दृश्यकला चित्रपट संगीत प्राच्यविद्या धर्मपरंपरा आरोग्य राजकारण समाजकारण पत्रकारिता उद्योग अर्थकारण सहकार नाटक क्रीडा प्रस्तावना\nजन्मस्थळ निवडा (Optional) औरंगाबाद तासगाव अंमळनेर अकोला अमरावती अहमदनगर आंध्र प्रदेश औरंगाबाद कोल्हापूर कोल्हापूर चौधरी छिंदवाडा जबलपूर जळगाव जळगाव जुनागड तळे त्र्यंबकेश्‍वर दिग्रास नंदुरबार नांदेड नांधवडे नागपूर नागपूर नाशिक नाशिक न्याहळोद परभणी परभणी पुणे पुसद प्रा. रूपाली शिंदे बँकॉक बर्‍हाणपूर बीड बुलढाणा भंडारा मराठवाडा महू माझगाव मिसराकोटी रत्नागीरी लातूर लोणावळा वर्धा वाठार वाशिम सांगली सातारा हेदवी हैदराबाद AHMADABAD amaravati bhavnagar gulbarga kinvat mumbai ratnagiri sangali sawantwadi wasai yavatmal अंबाजोगाई अंबेजोगाई अंबोरा अंमळनेर अकोट अकोला अक्कलकोट अजमेर अत्रौली(उत्तर प्रदेश) अदासा अमरावती अमेरिका अलाहाबाद अलाहाबाद(उत्तर प्रदेश) अलिगढ अलिबाग अलिबाग अलिराजपूर अलीगड अलीबाग अहमदनगर अहमदाबाद अहमदाबाद अहिरवाडी(सोलापूर) आंजर्ली आंजर्ले आंध्र प्रदेश आंध्रप्रदेश आंबेगाव आंबेजोगाई आग्रा आचरे(मालवण) आजगांव आजरा आटपाडी आपटे आर्वी आलिबाग आळणी आळे इंदापूर इंदूर इंदूर इंदौर इचलकरंजी इस्लामपूर उज्जैन उत्तर कानडा उत्तरप्रदेश उत्तरप्रदेश उनियारा उरण उल्की गाव उस्मानाबाद एलिचपूर ओतूर(पुणे) औंध औरंगाबाद औरंगाबाद कणकवली(सिंधुदुर्ग) कन्नड करगणी करजगाव कराची कराची कराड कर्नाट कर्नाटक कर्नाटक कऱ्हाड कऱ्हाड कलकत्ता कल्याण कळंब कळमनुरी काटेवाडी काणकोण कानपूर कारकल कारवार काळभोर काश्मीर किर्लोस्करवाडी कुंभोज कुरंदवाड कुरुंदवाड कुरुंदवाड कुरूंदवाड कुर्डी(गोवा) कुलाबा केरळ केळवली कोकण कोजागरी कोट्याल कोट्याळ कोदेगाव कोपरगाव कोरगाव(गोवा) कोलकत्ता कोल्हपुर कोल्हापुर कोल्हापुर कोल्हापूर कोव्हियम कोसंबी-सावर्डे खटाव खांडवा खानदेश खानदेश खामगाव खामागावी गगनबाडा गडहिंग्लज गावदेवी गिरगाव गिरणगाव गुजरात गुजरात गुजराथ गुलबर्गा गुहागार गोकर्ण, महाबळेश्वर गोदावरी गोधेगाव गोमंतक गोमेवाडी गोवा ग्वाल्हेर ग्वाल्हेरला घाटकोपर घोरपडी चंद्रपूर चखाले-वाडी चांदा चांदा चांदूर चांदूरबाजार चाफळ चाळीस-गाव चाळीसगाव चिंचवड चिकोडी चिपळूण चिमूर चेन्नई चैन्नई जऊळका जन्म आंध्र जबलपुर जबलपूर जबलपूर जमखंडी जयपूर जळगाव जळगाव - चाळीसगाव जांभळी जाल���ा जिंतूर जुन्नर जुवे(गोवा) जेजुरी जेजुरी-थोपाटेवाडी जोधपुर जोधपूर झज्जर झज्जर(हरियाणा) झाशी ठाणे ठेंबू डिचोली(गोवा) डॉ. चंद्रकांत श्यामराव संगीतराव तळेगाव दशासर तामिळनाडू तामीळनाडू तासगाव तासगाव तीरुवला तुगाव तेल्हारा दमन दर्यापूर दादर दामोह दारव्हा दिल्ली देवगड धरणगाव धामनगर धारवाड धारवाड धाराशिव धुळे नंदुरबार नंदोरी नगर नरसिंगगड नरसिंगपूर नवसारी नवसारी नांदेड नागपुर नागपुर नागपूर नागाव नागेशी नाशिक नाशिक निपाणी निलंग नेपाळ नेरूर नेवासा पंजाब पंजाब पंढरपूर पणजी पनवेल पनोरा परभणी परळी परळी वैजनाथ परळी-वैजनाथ परुळे पांढरकवडा(विदर्भ) पाचगणी पाटणसांगवी(नागपूर) पारनेर पार्वती पार्से पुणे पुरंदर पूणे पेठ पेडने पेण पैठण पोलादपूर फगवाल(जम्मू) फलटण फानासगाव फोंडा(गोवा) बंगरूळ बंगलोर बंगळुरु बंगळुरू बंगळूर बंगाल बडोदा बहिरेश्‍वर बांदोडा-फोंडा बाणापूर बामणोली बारामती बार्शी बालाघाट बिलासपुर बिलासपूर बिहार बिहार बीड बुलढाणा बेडग बेळगाव बेळगाव - मुचंडी बोलारूम ब्रह्मदेश भंडारा भावनगर भिवंडी भुसावळ भोर मंगरूळ मंगरूळपीर मंगलोर मंगळवेढा मंचर मडकई मडगाव मडगाव-गोवा मद्रास मध्य प्रदेश मध्यप्रदेश मध्यप्रदेश मध्यप्रदेश मलकापूर महाड महाराष्ट्र माणूर माध्य प्रदेश मालवण मालवण मालेगाव माळेगाव मिरज मिरज मिरजोळी मिलिंद कृष्णाजी देवल मीरत मुंबई मुंबई मुंबईन मुम्बई मुरंबा मुरादाबाद(उत्तर प्रदेश) मुरुड मूर्तिजापूर मूलतापी मेनापूर मैसूर मैहर मोडलिंब मोहाडी म्हापसा(गोवा) यमनकडी यरगट्टी यवतमाळ यावली यू.एस.ए. येवला रंगून रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी - परुळे रत्नागिरीत राजमहेंद्री राजस्थान राजस्थान राजापूर रामदुर्ग(दक्षिण महाराष्ट्र) रायगड रायपुर रोण लखनऊ लांजा लाडचिंचोली लातूर लासूर लाहोर लिंबा लोणावळा वरणगाव वरपुड वरूड वर्धा वऱ्हाड वऱ्हाड वसई वसई वाई वाकोद वाढोडे वाराणसी वाळकेश्वर वाशिम वाशीम विजापूर विदर्भ विरार विशाखापट्टणम वेंगुर्ला वेंगुर्ले वेल्हे महाल वैजापूर वैश्वी शिरवळ शिरोडे शेडबाळ श्रीलंका संगमनेर संगमेश्वर संवत्सर सहारनपूर सांगली सांगेम साकोली साखरपा(नाणीज-नांदवली) सातारा सातारा सावंतवाडी सासवणे सिंदखेड सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग, सोनवडे सिकंदराबाद सिन्नर सुरत सुळेभावी(कर्नाटक) सूरत सेंधवा सोलापुर सोलापूर सौराष्ट्र स्टुटगार्ड हंगेरी हडफडे हरगुड हरदोली हिंगोली हिस्सार(हरियाणा) हुबळी हेदेवी हैदराबाद हैदराबाद हैद्राबाद ‘Myingin’ महू म्यानमार मुरुड दापोली मुंबई शहर मुंबई उपनगर मुंबई माहुली मालेगाव बीड माणगाव सावंतवाडी महाबळेश्वर रंगारी मलकापूर भिलवाडा भंडारा बेळगाव बुलढाणा बीड बडोदा पुणे पिंपळनेर यवतमाळ रत्‍नागिरी पाटण शेगाव हिंगणघाट हंगोली स्कॉटलंड सोलापूर सिंधुदुर्ग सावंतवाडी सातारा सांगली शेणगाव अमरावती शिर्डी रायगड शमनेवाडी विजापूर वाशीम वर्धा वणी लातूर लाडवंती लंडन राहुरी पालघर परभणी Mumbai इंग्लंड केरळ कुलाबा कुंदगोळ कर्जत करंजगाव औरंगाबाद उस्मानाबाद उसगाव गोवा उत्तर बंगाल आयर्लंड खारगाव अहमदनगर अमरावती अचलपूर अक्कलकोट अकोळनेर अहमदनगर अकोला Usmanabad Pune Parabhani कोल्हापूर गडचिरोली पंढरपूर दाभोई निकोल्स्बर्ग नाशिक नागपूर नांदेड नंदुरबार धुळे देवरुख देगलूर दिंडोरी नाशिक ठाणे गोंदवले सातारा जुनागढ जालना जळगाव जर्मनी चाकलपुरा चंद्रपूर गोवा गोरेगाव गोंदिया हिंगोली\nइंगोले, डॉ. प्रतिमा पंजाबराव\nडॉ.प्रतिमा पंजाबराव इंगोले यांचा जन्म एका शेतकरी कुळात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दादाराव हिंमतराव कुकडे आणि आईचे नाव विमलाबाई कुकडे. पित्याच्या छत्राला अगदी लहानपणीच मुकल्याने त्यांचे संगोपन त्यांच्या आईने आपल्या वडिलांच्या साहाय्याने केले. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या दानापूर खेड्यात आणि नंतर अकोला येथे शालेय शिक्षण झाले. अमरावती येथे महाविद्यालयात बी.ए.ला शिकत असताना, त्यांचा विवाह अ‍ॅड.पंजाबराव इंगोले यांच्याशी झाला. शिक्षणाबद्दलच्या तळमळीमुळे विवाह झाल्यानंतरदेखील त्यांनी शिक्षण चालू ठेवले. एम.ए.नंतर पीएच.डी.साठी त्यांना त्यांचा ग्रामीण लोकगीते गोळा करण्याचा छंद उपयोगी पडला. ‘वर्‍हाडी लोकगीतांचा चिकीत्सक अभ्यास’ या विषयावर त्यांनी पीएच.डी.ही पदवी मिळवली.\nत्यांनी आपल्या लालित्यपूर्ण शैलीदार लेखनातून विदर्भातील लोकसंस्कृतीचे, वर्‍हाडी भाषेचे दर्शन मराठी साहित्यात ठळकपणे घडवले. विनोदी, गंभीर, वैचारिक, बालांसाठी, शैक्षणिक असे विविधांगी लेखन त्यांनी केले. पूर्णपणे निखळ वर्‍हाडी भाषेत लेखन, हे त्यांचे वैशिष्ट्य.\nविविध विषयांवर वैचारिक लेखन आणि कथा, कविता, कादंबरी इत्यादी ललित लेखनाबरोबरच प्रतिमा इंगोले यांनी कथा-कथनाचेही खूप कार्यक्रम केले.\nआजवर त्यांची ४१ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांपैकी वैदर्भी भाषेचा प्रभावी वापर केलेल्या ‘हजारी बेलपान’ (१९८४- कथा), ‘अकसिदीचे दाने’ (१९८६ - कथा), ‘बुढाई’ (कादंबरी - १९९९) ही त्यांची काही प्रसिद्ध आणि पुरस्कारप्राप्त पुस्तके आहेत.\nत्यांनी विविध सामाजिक संस्थांमधून वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. अशा संस्थांची संख्या लक्षणीय आहे. त्यात साहित्य संस्था, महिला मंडळ, वाचनालये, कला अकादमी, वैदर्भीय लेखिका मंडळ, काही शासकीय संस्था यांचा समावेश आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि वाङ्मयीन ह्या क्षेत्रांत चौफेर आणि भरीव कामगिरी करणार्‍या प्रतिमा इंगोले यांनी अनेक पुरस्कार मिळवले आहेत.\nत्यांना प्राप्त झालेल्या ३६ पुरस्कारांपैकी यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, विदर्भभूषण पुरस्कार असे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत.\nसामाजिक भान असलेल्या, ग्रामीण वैदर्भीय लोकजीवनाची फार जवळून ओळख असलेल्या प्रतिमा इंगोले यांनी मराठी वाङ्मयात -विशेष करून- वैदर्भीय संस्कृतीच्या संदर्भात मोलाची भर घातली आहे.\nइंगोले, डॉ. प्रतिमा पंजाबराव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/836889", "date_download": "2020-09-24T02:59:17Z", "digest": "sha1:G23TJDSRAQVXYNPVGNINU6URCERV5GU7", "length": 2427, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"कार्बन डायॉक्साइड\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"कार्बन डायॉक्साइड\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:०१, २२ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती\n२७ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n०५:१२, २७ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती (संपादन)\n१९:०१, २२ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/nagpur-corona-update.html", "date_download": "2020-09-24T01:55:09Z", "digest": "sha1:MUFFBDBF5QHL4Q23KJMQQMYW53ICIZUP", "length": 12428, "nlines": 112, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "Nagpur:सतरंजीपुराच्या ‘त्या’ मृत रुग्णाच्या संपर्कातील मुलगा आणि मुलगी कोरोनामुक्त - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर Nagpur:सतरंजीपुराच्या ‘त्या’ मृत रुग्णाच्या संपर्कातील मुलगा आणि मुलगी कोरोनामुक्त\nNagpur:सतरंजीपु���ाच्या ‘त्या’ मृत रुग्णाच्या संपर्कातील मुलगा आणि मुलगी कोरोनामुक्त\nमेडीकल प्रशासनातर्फे टाळ्या वाजवून अभिनंदन\nमृत कोरोनाग्रस्ताचे मुलगा आणि मुलगी कोरोनामुक्त\nशहरातील ५६ जण कोविड-१९ पॉझिटिव्ह ठरण्याचे कारण बनलेल्या आणि २३५ जणांच्या संसर्गासाठी धोका ठरलेल्या सतरंजीपुरा येथील ‘त्या’ मृत कोरोनाग्रस्ताचे मुलगा आणि मुलगी आज (ता.२४) कोरोनामुक्त होउन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेडीकल) घरी परतले.\nशहरात कोविड-१९ रुग्ण संख्येने शतक गाठल्याने एकीकडे चिंता वाढली असतानाच कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या ‘त्या’ रुग्णाच्या संसर्गाने बाधित दोघे पूर्णपणे बरे झाल्याने कोरोना विरोधात लढा देणा-या प्रत्येकाचे मनोबलही उंचावले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेडीकल) प्रशासनाने टाळ्या वाजवून या दोन्ही रुग्णांना निरोप दिला.\n५ एप्रिलला मृत्यू झालेल्या सतरंजीपुरा बडी मस्जीद परिसरातील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. या रुग्णामुळे शहरातील २३५ जणांना कोविड-१९च्या संसर्गाचा धोका निर्माण झाला तर ५६ कोरोनाबाधित ठरले. ‘त्या’ रुग्णाच्या परिवारातील सर्व सदस्यांना मनपाच्या ‘कोविड कंट्रोल सेंटर’मध्ये नेण्यात आले. ७ एप्रिलला ‘त्या’ रुग्णाची ३५ वर्षीय मुलगी व ३० वर्षीय मुलाचे ‘स्वॅब’ पॉझिटिव्ह आले. तेव्‍हापासून दोघांवरही मेडीकलमध्ये उपचार सुरू झाले.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश गावंडे यांच्या मार्गदर्शनात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू झाले. १४ दिवसांच्या ‘हॉस्पिटल कॉरंटाईन’ दरम्यान वेळोवेळी त्यांचे ’स्वॅब’ घेण्यात आले. चौदाव्‍या दिवशी २१ एप्रिलला आणि पंधराव्या दिवशी २२ एप्रिलला देण्यात आलेले दोघांचेही दोन्ही ‘स्वॅब’ निगेटिव्ह आले. त्यानंतर इतर आवश्यक सर्व तपासण्या करून शुक्रवारी (ता.२४) दोघांनाही सुट्टी देण्यात आली व सुखरूप घरी पाठविण्यात आले. रुग्णालयातून रुग्णांना सुट्टी देण्यात आली असली तरी त्यांना १४ दिवस ‘होम क्वॉरंटाईन’ राहणे बंधनकारक आहे.\nयावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश गावंडे यांच्यासह डॉ.कांचन वानखेडे, डॉ. फैज��, डॉ. स्नेहल, डॉ. मुरारी सिंग, डॉ.श्याम राठोड, डॉ. चेतन वंजारी, डॉ.विपुल मोदीख डॉ. पटनाईक, मालती डोंगरे, फार्मासिस्ट श्री.चक्रबर्ती यासर्वांसह उपस्थित परिचारिका व रुग्णालय कर्मचा-यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (181) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९���७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/indian-former-captain-ms-dhoni-took-retirement-given-information-on-instagram/articleshow/77564930.cms", "date_download": "2020-09-24T03:05:28Z", "digest": "sha1:P7HXFVJYWRQVHGQD7C77IKGOMQFTU4ZJ", "length": 15775, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nब्रेकिंग न्यूज... महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती, इंस्टाग्रामवर दिली माहिती\nभारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने काही वेळापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केल्याचे समजते आहे. इंटाग्रामवर धोनीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये धोनीने सर्वांचे आभार मान्याचे पाहायला मिळत आहे.\nभारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. ही माहिती धोनीने इंस्टाग्रामवरून दिली. धोनीने हा व्हिडीओ पोस्ट केल्यावर पहिल्यांगा संभ्रम निर्माण झाला होता. धोनीने खरंच निवृत्ती घेतली की नाही, याबाबत उलगडा होत नव्हता. पण काही वेळाने अखेर धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीबाबतचा उलगडा झाला. धोनीने २०१४ साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली होती. आज धोनीने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटलाही रामराम ठोकला. त्यामुळे धोनी आता भारताच्या जर्सीमध्ये चाहत्यांना दिसणार नाही.\nधोनीच्या नेतृत्वखाली भारताने २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०११ साली धोनी कर्णधार असताना भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडकाला गवसणी घातली होती, त्याचबरोबर धोनीच्या काळात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार होता, असे म्हटले जाते. कारण धोनी कर्णधार असताना भारताने सर्वात जास्त सामने जिंकले होते. धोनीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघाची चांगली बांधणी केली होती. त्याचबरोबर काही खेळाडूंना घडवण्यामध्ये धोनीचा सिंहाचा वाटा होता. धोनी सध्या आयपी��लचा विचार करत असेेल, असेच चाहत्यांना वाटत होते. पण आज अखेर निवृत्तीचा निर्णय घेत धोनीने सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.\nधोनी आयपीएल खेळण्यासाठी काल चेन्नईला रवाना झाला होता. त्यावेळी त्याच्याबरोबर चेन्नईच्या संघातील खेळाडू होते. त्यावेळी धोनी हा फक्त आयपीएलचा विचार करत असेल, असे वाटले होते. कारण आयपीएलच्या कामगिरीवर धोनीचे आंतरराष्ट्रीय कारकिर्द अवलंबून होती. त्यामुळे धोनी आधी आयपीएल खेळेल आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय करीअरचा काही दिवसांनी निर्णय घेईल, असे वाटत होते. पण तसे घडलेले पाहायला मिळाले नाही. आयपीएल सुरु होण्यापूर्वी धोनीने निवृत्तीचा निर्णय घेतल्यामुळे या स्पर्धेतील त्याच्या कामगिरीवर सर्वांचीच नजर असेल. त्याचबरोबर धोनी आता यापुढे किती वर्षे आयपीएल खेळणार, याचीही उत्सुकता चाहत्यांना आहे.\nधोनीने आतापर्यंत सर्वांनाच धक्के दिले आहेत आज निवृत्तीचा निर्णय घेतानाही धोनीने सर्वांना धक्का दिला आहे. धोनी आज आपली निवृत्ती जाहीर करेल, असे कोणालाही वाटले नव्हते. कारण धोनी आयपीेलच्या सरावासाठी चेन्नईमध्ये दाखल झाला होता. त्यामुळे तो फक्त आयपीएलचा विचार करेल, असे सर्वांना वाटत होते. पण धोनीने यावेळीही सर्वांना धक्का देत इंस्टाग्रामवर आपली निवृत्ती जाहीर केली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n४ चेंडू, ४ यॉर्कर आणि ४ बोल्ड; पाहा टी-२०मधील सर्वात घा...\nधोनीने २०११ ला वानखेडेवर हरवलेला तो ऐतिहासिक चेंडू अखेर...\nIPL वर कोट्यवधी खर्च करणाऱ्या बीसीसीआयचे कॉस्ट कटिंग; १...\nवनडे क्रिकेटमधील तुफानी सामना; मॅक्सवेल-कॅरीने अशक्य गो...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर विराट कोहली करणार फिटनेसवर...\nअखेर रनआऊटनेच धोनीची कारकिर्द संपुष्टात आली, पाहा विचित्र योगायोग... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nदिल्ली कॅपिटल्स की किंग्ज ���लेव्हन पंजाब\nकोल्हापूरकोल्हापूरकरांच्या दातृत्वाचा महापूर, वीस दिवसात दिल्या साडेसहा लाख शेणी दान\nक्रिकेट न्यूजपंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर विराट कोहली करणार फिटनेसवर चर्चा, पाहा कधी…\nमुंबईCM ठाकरेंनी दिला 'हा' विश्वास; PM मोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर\nआयपीएलKKR vs MI:रोहित शर्माची धडाकेबाज खेळी, कोलकात्यापुढे मोठे आव्हान\nदेशकरोनाचा केंद्रावर मोठा आघात; रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nमुंबईनवरात्रोत्सवही साधेपणाने; मुख्यमंत्री ठाकरेंनी केले 'हे' आवाहन\nपुणेकरोनाचे संकट; पिंपरी-चिंचवड पालिकेने उचलले 'हे' धाडसी पाऊल\nदेशसंधी मिळाली तर नक्कीच निवडणूक लढवेन, VRS साठी भाग पाडलंः गुप्तेश्वर पांडे\nमोबाइलजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल64MP कॅमेऱ्याचा Nokia 8.3 5G स्मार्टफोनचा सेल सुरू, जाणून घ्या डिटेल्स\nपोटपूजापौष्टिक आणि खमंग मेथी पराठा रेसिपी\nआजचं भविष्यगजकेसरी योग : 'या' ९ राशींना कसा असेल दिवस\nफॅशनअंकिता लोखंडेने सुंदर फोटो केले शेअर, लोकांना सुशांत सिंह राजपूतची आली आठवण\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-09-24T01:56:00Z", "digest": "sha1:OFKOYSWYABGMK5OVTTBRGIXUFUVWP26Q", "length": 7906, "nlines": 93, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nफिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम दिग्दर्शकाला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर बिमल रॉयने हा पुरस्कार सर्वधिक वेळा (७) जिंकला असून यश चोप्राला सर्वाधिक वेळा (१२) नामांकन मिळाले आहे.\n१९५४ - बिमल रॉय - दो बीघा जमीन\n१९५५ - बिमल रॉय - परिणीता\n१९५६ - बिमल रॉय - बिरज बहू\n१९५७ - व्ही. शांताराम - झनक झनक प��यल बाजे\n१९५८ - महबूब खान - मदर इंडिया\n१९५९ - बिमल रॉय - मधुमती\n१९६० - बिमल रॉय - सुजाता\n१९६१ - बिमल रॉय - पारख\n१९६२ - बलदेव राज चोप्रा - कानून\n१९६३ - अब्रार अल्वी - साहिब बीबी और गुलाम\n१९६४ - बिमल रॉय - बंदिनी\n१९६५ - राज कपूर - संगम\n१९६६ - यश चोप्रा - वक्त\n१९६७ - विजय आनंद - गाईड\n१९६८ - मनोज कुमार - उपकार\n१९६९ - रामानंद सागर - आखें\n१९७० - यश चोप्रा - इत्तेफाक\n१९७१ - आसित सेन - सफर\n१९७२ - राज कपूर - मेरा नाम जोकर\n१९७३ - सोहनलाल कंवर - बेईमान\n१९७४ - यश चोप्रा - दाग\n१९७५ - मनोज कुमार - रोटी कपडा और मकान\n१९७६ - यश चोप्रा - दीवार\n१९७७ - गुलझार - मौसम\n१९७८ - बासू चॅटर्जी - स्वामी\n१९७९ - सत्यजित रे - शतरंज के खिलाडी\n१९८० - श्याम बेनेगल - जुनून\n१९८१ - गोविंद निहलानी - आक्रोश\n१९८२ - मुझफ्फर अली - उमराव जान\n१९८३ - राज कपूर - प्रेम रोग\n१९८४ - गोविंद निहलानी - अर्ध सत्य\n१९८५ - सई परांजपे - स्पर्श\n१९८६ - राज कपूर - राम तेरी गंगा मैली\n१९८७ - पुरस्कार नाही\n१९८८ - पुरस्कार नाही\n१९८९ - मन्सूर खान - कयामत से कयामत तक\n१९९० - विधू विनोद चोप्रा - परिंदा\n१९९१ - राजकुमार संतोषी - घायल\n१९९२ - सुभाष घई - सौदागर\n१९९३ - मुकुल आनंद - खुदा गवाह\n१९९४ - राजकुमार संतोषी - दामिनी\n१९९५ - सुरज बडजात्या - हम आपके हैं कौन..\n१९९६ - आदित्य चोप्रा - दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे\n१९९७ - शेखर कपूर - बॅंडिट क्वीन\n१९९८ - जे.पी. दत्ता - बॉर्डर\n१९९९ - करण जोहर - कुछ कुछ होता है\n२००० - संजय लीला भन्साळी - हम दिल दे चुके सनम\n२००१ - राकेश रोशन - कहो ना प्यार है\n२००२ - आशुतोष गोवारीकर - लगान\n२००३ - संजय लीला भन्साळी - देवदास\n२००४ - राकेश रोशन - कोई.. मिल गया\n२००५ - कुणाल कोहली - हम तुम\n२००६ - संजय लीला भन्साळी -ब्लॅक\n२००७ - राकेश ओमप्रकाश मेहरा - रंग दे बसंती\n२००८ - आमिर खान - तारे जमीन पर\n२००९ - आशुतोष गोवारीकर - जोधा अकबर\n२०१० - राजकुमार हिरानी - ३ इडियट्स\n२०११ - करण जोहर - माय नेम इज खान\n२०१२ - झोया अख्तर - जिंदगी ना मिलेगी दोबारा\n२०१३ - सुजॉय घोष - कहानी\n२०१४ - राकेश ओमप्रकाश मेहरा - भाग मिल्खा भाग\n२०१५ - विकास बहल - क्वीन\n२०१६ - संजय लीला भन्साळी - बाजीराव मस्तानी\n२०१७ - नितेश तिवारी - दंगल\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १८:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/40950/man-who-built-her-wifes-temple/", "date_download": "2020-09-24T02:13:23Z", "digest": "sha1:UVMMAOICB5NXNQUEMSUBHOYSKLPGVBFX", "length": 8298, "nlines": 52, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "'प्रेमाखातर पत्नीचे मंदिर बांधणारा आजचा शहाजहान !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nप्रेमाखातर पत्नीचे मंदिर बांधणारा आजचा शहाजहान \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nह्या जगात खरं प्रेम सापडणे हे खूप कठीण आहे. म्हणजे आजवर आपण रोमिओ-जुलीएट, हिर-रांझा, शिरी-फरहाद इत्यादी प्रेमकहाण्या एकल्या आहेत. ह्या सर्वांच्या प्रेमाच्या कथा अमर आहेत. ह्यातच प्रेमाची निशाणी म्हणून आपल्याला एकच इमारत आठवते ती म्हणजे ताजमहाल. शहाजहानने बेगम मुमताजच्या आठवणीत ताजमहाल बनविला, ज्याकडे आजही आपण प्रेमाची निशाणी म्हणून बघतो.\nपण आता आपल्या देशात प्रेमापायी अशी इमारत उभी करणारा एक शाहजहानच नाही. तर आणखी एक शहाजहान आहे ज्याने आपल्या मुमताजसाठी ताजमहाल सोडा चक्क मंदिरच बांधलं.\nकर्नाटकचे राजुस्वामी हे ते दुसरे शहाजहान. ज्यांनी आपल्या मुमताजसाठी म्हणजे त्यांच्या पत्नीसाठी चक्क मंदिराची उभारणी केली. आणि ते मंदिर कुठल्या देवाचे नाही तर त्यांनी त्या मंदिरात आपल्या पत्नीचीच मूर्ती स्थापन केली. आता इतर देवांसोबत त्यांच्या पत्नीचीही पूजा केली जाते.\nकर्नाटकातील येल्लंदूरच्या कृष्णापूरा गावातील हे मंदिर राजूची पत्नी राजम्मा ह्या नावाने प्रसिद्ध आहे. ह्या अनोख्या मंदिराला बघण्यासाठी लोक दुरुदुरून येतात. ह्या मंदिरात राजम्माची मूर्ती आहे ती राजू ह्यांनी स्वतः घडवली आहे. ह्या राजम्माची मूर्ती ही शनीश्वर, सिद्दप्पाजी, नवग्रह आणि भगवान शिव ह्यांच्या मुर्त्यासोबत ठेवली आहे.\nराजू ह्याने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आमचे आई-वडील आमच्या लग्नाच्या विरोधात होते. पण माझी बहिण आणि आत्या आमच्या बाजूने होते. त्यामुळे ह्या सर्व समस्यांना सामोरे जाऊन आम्ही लग्न केलं. लग्नाच्या काही दिवसांनी माझ्या पत्नीने मला गावात एक मंदिर बनविण्याची विनंती केली. पण जेव्हापर्यंत हे मंदिर बनून तयार झाले तोपर्यंत माझी पत्नी मला सोडून गेली, तिचा मृत्यू झाला. म्हणून मी तिची मूर्ती बनवली आणि मंदिरात तिच्या त्या मूर्तीला स्थापन केलं.\nराजू सांगतात की त्यांच्या पत्नी ह्या खूप धार्मिक होत्या. त्यांना त्यांच्या मृत्यूचा आभास आधीच झाला होता, तेव्हाच त्यांनी राजू ह्यांना सांगितले की, ‘मी गेल्यावर गावात एक मंदिर बांधलं जावं.’ म्हणून मी तिच्यासाठी हे मंदिर बनवलं.\nखरंच प्रेमाला काहीही सीमा नसते. लोक प्रेमात काहीही करू शकतात हे जे म्हणतात ते असचं नाही. आजवर केवळ ताजमहाल ह्यालाच प्रेमाची निशाणी म्हणून ओळखले जायचे पण ह्यानंतर राजम्मा मंदिर देखील प्रेमाची निशाणी म्हणून लक्षात ठेवली जाईल.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← काय आहे आपल्या देशातील राज्यांच्या नावामागील लॉजिक\nॐ = mc² – अविनाश धर्माधिकारींचं, वादग्रस्त विधानाचं समर्थन करणारा लेख \nरामायणातील अशी काही सत्यं जी दाखवतात रावणा सारखा ‘ज्ञानी’ पुरुष सापडणे कठीण\nसेहमत खान – पाकिस्तानी आर्मी ऑफिसरची बायको आणि एक धाडसी ‘हेर’\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/stability-and-development-in-india-will-help-neighbours-like-bhutan-pm-modi-607842/", "date_download": "2020-09-24T03:22:40Z", "digest": "sha1:OWC3VY6DJQ2GBVWAWO57MY2ZMDITAAHH", "length": 11103, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भारताच्या विकासाचा भूतानला फायदाच – नरेंद्र मोदी | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nभारताच्या विकासाचा भूतानला फायदाच – नरेंद्र मोदी\nभारताच्या विकासाचा भूतानला फायदाच – नरेंद्र मोदी\nशेजारी देशांशी सलोख्याचे संबंध राखण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करून देशातील सत्तापालटामुळे भारत आणि भूतानमधील नात्यांत कोणताही बदल होणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी\nशेजारी देशांशी सलोख्याचे संबंध राखण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करून देशातील सत्तापालटामुळे भारत आणि भूतानमधील नात्यांत कोणताही बदल होणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी स्पष्ट केले. पंतप्रधानपदाची धुरा सांभाळल्यानंतर मोदी पहिल्यांदाच भूतान दौऱयावर आले आहेत. पंतप्रधान म्हणूनही त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. भूतानमधील संसदेच्या संयुक्त अधिवेशनामध्ये बोलताना मोदींनी दोन्ही देशांतील संबंधांवर भाष्य केले.\nते म्हणाले, शेजारी देशांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. जर भारताची प्रगती झाली तर त्याचा फायदा आपसूकच शेजारी देशांच्या प्रगतीमध्ये होईल. भारतात स्थिरता आणि विकास होत राहिला तर भूतानलाही त्याचा फायदाच होईल.\nहिंदीतून केलेल्या भाषणामध्ये मोदींनी भूतानमध्ये शांततेत राजेशाही संपुष्टात येऊन लोकशाही अस्तित्त्वात आल्याबद्दल कौतुक केले. मोदी यांचे दौन दिवसांच्या भेटीसाठी रविवारी भूतानमध्ये आगमन झाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अनलॉक २ ची घोषणा\n…तर नमो अ‍ॅपवर पण बंदी घाला – पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी\nमोदींच्या वाढदिवशी राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करणं खेदजनक-रोहित पवार\n२१ व्या शतकातल्या भारताची वाटचाल ‘नॉलेज इकॉनॉमी’च्या दिशेने-मोदी\nचीनचा प्रश्न हाताळण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झाले का सर्वेक्षणात जनतेने दिलं हे उत्तर\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 कठोर आर्थिक निर्णयांसाठी तयार राहा\n2 युरोपचा आता पानबंदीचा ‘विडा’\n3 संरक्षणसामग्री उत्पादनात स्वयंपूर्णता यावी\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/588-colleges-grant-in-danger-1091662/", "date_download": "2020-09-24T02:56:59Z", "digest": "sha1:JKTARZH6FBF4XFMEQY2KF7SM264JZUHK", "length": 14829, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "५८८महाविद्यालयांची मान्यता धोक्यात | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nअखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने देशातील ५८८ तंत्र शिक्षण महाविद्यालयांना ‘तुमच्या महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमांची मान्यता रद्द का करू नये’ अशा नोटिसा बजाविल्या असून यामध्ये महाराष्ट्रातील ८८\nअखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने देशातील ५८८ तंत्र शिक्षण महाविद्यालयांना ‘तुमच्या महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमांची मान्यता रद्द का करू नये’ अशा नोटिसा बजाविल्या असून यामध्ये महाराष्ट्रातील ८८ महाविद्यालयांचा समावेश आहे. गंभीर गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशपाठोपाठ मान्यता रद्द करण्याच्या नोटिसा बजाविण्यात आलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे.\nन्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलेल्या मुंबई व नवी मुंबईतील २९ महाविद्यालयांतील पायाभूत सुविधांची पाहणी एआयसीटीईच्या विशेष चौकशी समितीने नुकतीच केली होती. देशभरातील सर्व तंत्र शिक्षण महाविद्यालयांना दरवर्षी एआयसीटीईकडे आगामी वर्षांच्या प्रवेश मान्यतेसाठी अर्ज करावा लागतो. यासाठीच्या पोर्टलवर संबंधित महाविद्यालयाची सर्व माहिती भरावी लागत असून एआयसीटीईची वरिष्ठ समिती त्याची छाननी करून संबंधित महाविद्यालयांची मान्यता निश्चित करीत असते. गेली अनेक वर्षे हा खेळ सुरू असून गेल्या काही वर्षांत ज्या महाविद्यालय���ंना मान्यता रद्द करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या त्यांनी आपल्या त्रुटी दूर केल्या का, याची माहिती मात्र एआयसीटीई आपल्या वेबसाइटवर देत नसल्याचे सिटिझन फोरमचे प्राध्यापक वैभव नरवडे यांनी सांगितले.\nराज्यात ज्या ८८ महाविद्यालयांना नोटिसा देण्यात आल्या आहेत त्यांच्यामध्ये गेल्या वर्षी नोटिसा दिलेली किती महाविद्यालये होती, की ही सर्व नवीन महाविद्यालये आहेत, याचे कोणतेही स्पष्टीकरण एआयसीटीईने दिले नसल्याचे वैभव नरवडे यांनी सांगितले.\nमहाराष्ट्रातील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येही अध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत, तर खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये एकाच जागेत अनेक अभ्यासक्रम चालविणे, अपुरी जागा, पायाभूत सुविधा नसणे तसेच पदांबाबत खोटी माहिती देणे, अशा अनेक घटनांबाबत सिटिझन फोरमने वेळोवेळी एआयसीटीई तसेच राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. डीटीई व एआयसीटीईनेच केलेल्या चौकशीतही राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्यानंतरही एआयसीईटी दरवर्षी केवळ नोटिसा देण्याचा देखावा करीत असल्याचे प्राध्यापक सदानंद शेळगावकर यांनी सांगितले. खरे तर एआयसीटीईच्याच कारभाराची चौकशी करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.\n*देशभरातील अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, फार्मसी, तसेच व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या बहुतेक महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा नसणे, अध्यापकांची पदे रिक्त असणे, तसेच शैक्षणिक कामगिरी सुमार असल्यामुळे या तंत्र शिक्षण महाविद्यालयांना आगामी मान्यता रद्द करण्याबाबतच्या नोटिसा बजाविल्या आहेत.\n*या सर्व महाविद्यालयांना १५ एप्रिल रोजी दिल्ली येथील एआयसीटीई कार्यालयात बाजू मांडता येणार आहे.\n*उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र केलेल्या मुंबई व नवी मुंबईतील २९ अभियांत्रिकी महाविद्यालयांनाही बाजू मांडण्यासाठी १६ एप्रिल रोजी बोलाविण्यात आल्याचे एआयसीटीई सूत्रांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 राष्ट्रीय महामार्गावरही टोलमुक्ती \n2 नांदेडमध्ये शौचालय क्रांती\n3 ग्रंथपालांची सरकारच्या विरोधात अवमान याचिका\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thatsit-news/learn-the-language-before-going-to-bed-701301/", "date_download": "2020-09-24T01:33:58Z", "digest": "sha1:UQHSG6PGKMOCHQ4TDF6QOUDRGFTYVQM6", "length": 16877, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "झोपण्यापूर्वी भाषा शिका | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nआपल्याला नवीन भाषा शिकायला वेळ नाही म्हणता मग झोपपूर्वीही तुम्ही नवीन भाषा शिकू शकता असे वैज्ञानिकाचे मत आहे. झोपेपूर्वी इतर भाषा नुसत्या ऐकल्याने तुमचे त्या\nआपल्याला नवीन भाषा शिकायला वेळ नाही म्हणता मग झोपपूर्वीही तुम्ही नवीन भाषा शिकू शकता असे वैज्ञानिकाचे मत आहे. झोपेपूर्वी इतर भाषा नुसत्या ऐकल्याने तुमचे त्या भाषेचे प्रारंभिक शिक्षण पूर्ण होते. झुरीच व फिरबोर्ग येथील विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार जर्मन भाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना झोपेत डच शब्दांचे अर्थ नव्याने समजून घेण्यास मदत झाली. झोपेत असताना त्यांनी हे शब्द ऐकले. जैवमा��सशास्त्रज्ञ बिजोर्न राश यांनी सांगितले की, प्रयोगशाळेतील नियंत्रित वातावरणात हे शक्य होते पण रोजच्या जीवनात तसे शक्य आहे किंवा नाही याचा अभ्यास चालू आहे. थॉमस श्रेनर व राश यांनी डच व जर्मन शब्द शिकण्यासाठी स्वयंसेवकांना निवडले. त्यातील निम्म्या स्वयंसेवकांना नंतर झोपायला पाठवण्यात आले. झोपेपूर्वी त्यांना डच शब्द शिकवण्यात आले नंतर ते शांतपणे झोपी गेले. बाकीच्यांनाही प्लेबॅकवर डच शब्द ऐकवण्यात आले पण त्यांना जागे ठेवण्यात आले. झोपलेल्यांना रात्री दोन वाजता उठवून नवीन शब्द त्यांना विचारण्यात आले तर त्यांनी डच शब्दांचे जर्मन भाषांतर अचूक सांगितले. जे जागे राहिले त्यांना सांगता आले नाही. झोपेमुळे स्मृती वाढते कारण झोपेत मेंदू आधी शिकलेले पुन्हा आठवत असतो त्यामुळे आपल्याला शिकलेले आठवते. झोपेपूर्वी तुम्ही वाचलेले शब्द तुम्हाला नंतर आठवतात. झोपेत असताना रेकॉर्ड लावून ठेवली तर ते शब्द लक्षात राहात नाहीत. असे श्रेनर यांचे मत आहे.\nरोज मूठभर बदाम सेवन केल्याने हृदयरोगाला आळा बसतो. कारण रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. ब्रिटनमधील अ‍ॅशटन विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, बदाम सेवन केल्यानंतर रक्तप्रवाहात अँटीऑक्सिडंट सोडले जातात व त्यामुळे रक्तदाब कमी होतो तसेच रक्तप्रवाह सुरळीत होतो. भूमध्यसागरी आहारात बदामाचा समावेश असल्याने त्याचा चांगला फायदा होतो व या सिद्धांतावर त्यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. बायोमेडिकल सायन्सेसचे प्रा. हेलेन ग्रिफीथ यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले आहे. संशोधकांनी बदामयुक्त आहाराचा तरूण व मध्यमवयीन पुरुषांवर होणार परिणाम तपासला असता ज्यांनी बदाम सेवन केले त्यांचा रक्तप्रवाह अल्फआ टोकोफेरॉलमुळे सुधारला तसेच रक्तदाबही कमी झाला. त्यांना महिनाभर रोज ५० ग्रॅम बदाम सेवन करण्यास देण्यात आले होते. बदामात इ जीवनसत्त्व, आरोग्यदायी मेद, तंतू व फ्लॅवनॉइड्स असतात त्यामुळे त्याला अँटी ऑक्सिडंट गुणधर्म प्राप्त होतात. या सर्व पोषकांमुळे बदाम सेवनाचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. बदाम हे खूप चांगले अन्न आहे, केवळ पन्नास ग्रॅम बदामांनी आरोग्यात चांगला फरक पडू शकतो असे ग्रिफीथ यांनी सांगितले.\nअध्र्या तासात क्षयाचे निदान\nक्षयाचे निदान अवघ्���ा तीस मिनिटात होऊ शकेल, अशी कमी खर्चाची चाचणी वैज्ञानिक विकसित करीत असून त्यात वापरण्याचे यंत्र कुठेही सहज नेता येऊ शकते. त्याला बॅटरीच्या आधारे वीजपुरवठा केला जाईल. क्षयाचे निदान करण्याची सर्वात कमी वेळाची ही चाचणी आहे. सध्या या चाचणीला जीनएक्सपर्ट म्हणतात. त्यामुळे क्षयाच्या मायकोबॅक्टेरियम टय़ुबरक्युलोसिसचा डीएनए अवघ्या दोन तासात शोधता येतो. त्यासाठी खास सामुग्री लागते. त्यामुळे विकसनशील देशातील ग्रामीण भागात त्याचा वापर करणे सोपे नाही. स्टॅनफोर्डचे रसायनशास्त्रज्ञ जियांगघांग राव व टेक्सास ए अँड एमचे जेफ्री सिरिलो यांनी ही चाचणी शोधली आहे, त्यात सीडीजी ३ हे रसायन वापरले जाते. त्याचे विभाजन एम टय़ुबरक्युलोसिसमधील विकराने विभाजन केल्यानंतर हे रसायन चमकते. संशोधकांच्या मते एक मिलीलीटर नमुन्यात दहा जीवाणू असतात. टेक्सास येथे थुंकीच्या पन्नास नमुन्यांची तपासणी करण्यात आली, ती अचूक ठरली. त्यात ८० टक्के नमुने असे होते की, ज्यात संसर्ग दिसत नव्हता. मुख्य कार्यकारी मायकेल नॉर्मन यांनी सांगितले की, २०१५ पर्यंत हे चाचणी उपकरण तयार होणार असून त्याची किंमत ५ डॉलर राहील व तीस मिनिटांत क्षयाचे निदान शक्य होईल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभाषा.. आपली आणि अन्य\nहिन्दी हीच राष्ट्रभाषा का\nविदेशिनी : २४*७ सुसंवादक\nसाहित्य : आहे मनोहर तरी…\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 उपग्रहांच्या माहितीआधारे पुराची पूर्वसूचना बारा महिने आधीच शक्य\n2 चंद्र पाहिलेल्या माणसांचा उत्सव\n3 आभासी विश्वाच्या गिनीपीगांसाठी फक्त\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=4492", "date_download": "2020-09-24T03:12:59Z", "digest": "sha1:4TDFQ25FW33ZSW7ITT742JM7LACQVEOH", "length": 4386, "nlines": 68, "source_domain": "m4marathi.com", "title": "दागिन्यांचे सौंदर्य – m4marathi", "raw_content": "\nमहिलांना मुळातच नटण्याथटण्याची आवड़ त्यात काही सणावारांचे निमित्त नटण्यासाठी त्यांना पुरेसे असते. पण दागिने बर्‍याच काळ ठेवून दिले असतील तर त्यांची चमक कमी होते. त्या दागिन्यांना चमकवण्यासाठी सखींना या काही मोलाच्या टिप्स. हिर्‍याचे दागिने टूथपेस्टने साफ करावेत. यामुळे चमक वाढते. रिठय़ाच्या पाण्याने दागिने साफ केल्यासही चमक वाढते. खड्यांचे दागिने कापसाने साफ करावेत. मोत्याच्या आणि खड्याच्या दागिन्यांना पाणी किंवा घाम लागू देऊ नये. यामुळे मोती किंवा खडे काळे पडतात. सोन्याच्या दागिन्यांना टूथपेस्ट लावून थोड्या वेळानंतर हलक्या हाताने घासावेत. त्यानंतर हळद टाकलेल्या मिठाच्या पाण्यात काही काळ दागिने भिजत ठेवावेत. यामुळे चमक वाढते. मोत्याचे दागिने तांदळाच्या पिठानेही स्वच्छ करतात. यामुळेही दागिन्यांची चमक वाढते. मोत्याचे दागिने अधिक चमकदार दिसण्यासाठी त्यावर पारदर्शक नेलपेंटचा थर लावावा. यामुळेही चमक वाढते.\nत्वचेची काळजी कशी घ्यावी \nमुरुमांसाठी पुढील काळजी घ्यावी .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hemantathalye.com/2020/04/30/", "date_download": "2020-09-24T02:42:39Z", "digest": "sha1:DO3K5MHOUXDV2ADYY7UI4F4HXBHX7OLV", "length": 6526, "nlines": 43, "source_domain": "hemantathalye.com", "title": "एप्रिल 30, 2020 - हेमंत आठल्ये ~ Hemant Athalye Website", "raw_content": "\nसंकेतस्थळ विकासक – Website Developer\nएप्रिल 30, 2020 एप्रिल 30, 2020 by हेमंत आठल्येin नोंद, ब्लॉग, राजकारण, विचार2 टिप्पण्या मध्यमवर्गीय वर\nजगातील सर्वात तुच्छ जीव म्हणजे मध्यमवर्गीय. हा तुच्छ जीव पूर्वी चाळीचाळीत सापडायचा. आता गृहसंकुलात सापडतो. ह्या जीवाची घाणेरडी सवय म्हणजे हा जीव आपल्या अडचणींना आपले भाग्य समजतो\nह्या जीवाची लक्षणे सहजगत्या लक्षात येतील. ह्याच्या खात्यात चुकूनही सरकार पैसे ��मा करीत नाही. अन ना ह्याचे गृहकर्जाचे वा वाहनकर्जाचे हप्ते माफ होतात. तरीही हा जीव सरकारच्या प्रत्येक गोष्टीचे नेटाने समर्थन करतो.\nशेतकरी निदान आपल्या हक्कासाठी भांडतो. परंतु, हा मध्यमवर्गीय जीव रस्त्यावर उतरण्याला अन आपले प्रश्न मांडायला तयार नसतो. त्यावर कितीही संकट येऊ दे अगदी बँकेनं घराबाहेर जरी काढलं तरी हा नशीबच फुटकं म्हणून त्याला दोष देईल\nकायदा मोडणं वा वाकवणे उच्चभृ जमातीला सहजशक्य पण हा कायदे पाळणार अन पाळा असा जगाला सल्ला देणार पण हा कायदे पाळणार अन पाळा असा जगाला सल्ला देणार पाहायला गेलं तर त्याच न उच्चभ्रू ऐकतो न गरीब पाहायला गेलं तर त्याच न उच्चभ्रू ऐकतो न गरीब प्रशासन तर ह्याला रोजच लुबाडतो प्रशासन तर ह्याला रोजच लुबाडतो तरीही हा नशिबात आहे म्हणून शांत\nभांडण तंटे करायला आपल्याला वेळ आहे का नोकरी गेली तर अशा विचारांचा हा भाबडा जीव ह्याला फक्त मानवाची उत्क्रांती माहिती ह्याला फक्त मानवाची उत्क्रांती माहिती जीवनात कुणी क्रांती आणलीच तर ते बायकोच्या नावापलीकडे काहीही नसते\nकितीही चुकीची गोष्ट घडो अगदी समोर घडली वा खुद्द त्याच्या बाबतीत जरी घडली तरीही हा जीव ‘आपल्याला कुणाशी वैर करायचं नाही’ ह्या उदात्त हेतूने सोडून देतो.\nह्या जीवाच्या ह्या वृत्तीमुळे धनाढ्य महाधनाढ्य अन टवाळखोर नेता बनतो मग कर्जबुडव्यांची अब्जावधींची कर्जमाफीचे निर्णय सहजगत्या होतात. अन बँका त्याची डोळ्यादेखत लूट करतात मग कर्जबुडव्यांची अब्जावधींची कर्जमाफीचे निर्णय सहजगत्या होतात. अन बँका त्याची डोळ्यादेखत लूट करतात पण हा तरीही शांत\nअसा जीव पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर आढळत असला तरी निरुद्रवी असल्याने ह्याची कुणाला भीती नाही ह्या जीवाशी साधर्म्य असणारे अजून एक जीव पृथ्वीवर आहे अन तो म्हणजे गांडूळ ह्या जीवाशी साधर्म्य असणारे अजून एक जीव पृथ्वीवर आहे अन तो म्हणजे गांडूळ ह्या गांडूळांना तुम्ही कितीही डिवचा पण हे कैवल्याचे अवतार.\nहा जीव जोपर्यंत आपला मूळ स्वभाव बदलत नाही तोवर न त्यांच्या आयुष्यात न पृथ्वीच्या भूभागावर कोणताही बदल घडेल बहुदा अन्न साखळीतील हा जीव दुसऱ्यासाठी भक्षणाचे अवीट भक्ष्य असण्याची शक्यता. बँका, प्रशासन, राजकारण्यांसाठी तर हा जीव म्हणजे मेजवानीच\nकशाला नसत्या फंदात पडायचं कशाला धोपट मार्ग सोडायचा ���शाला धोपट मार्ग सोडायचा कुणाशीही वाईटपणा घ्यायचा नाही अशा महान विचारांमुळे ह्या जीवात काही बदल घडेल अशी तूर्तास शक्यता नाही कुणाशीही वाईटपणा घ्यायचा नाही अशा महान विचारांमुळे ह्या जीवात काही बदल घडेल अशी तूर्तास शक्यता नाही अन जर बदल घडलाच तर तो ह्या गटात मोडणारही नाही\nमी डिझाइन आणि डिजिटल सेवा प्रदान करतो जी पूर्णपणे लवचिक आणि शक्तिशाली असतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/19131/", "date_download": "2020-09-24T02:18:33Z", "digest": "sha1:VG5YJNN2E36ZRP3NAHM7XO6GN73K5NN5", "length": 12794, "nlines": 223, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पेरांबूर – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपेरांबूर : तमिळनाडू राज्याच्या मद्रास जिल्ह्यातील आधुनिक औद्योगिक वसाहत. ही वसाहत मद्रास शहराच्या उपनगरांत मोडते. हे उपनगर बकिंगहॅम कालव्यांच्या पश्चिमेस, मद्रासच्या वायव्येस ११ किमी. वर असून रुंदमापी दुहेरी लोहमार्गांने मुंबईशी जोडलेले आहे. ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’ हा रेल्वेचे डबे तयार करण्याचा प्रसिद्ध कारखाना येथे आहे. हा ७.३५ कोटी रुपयांचा प्रकल्प १९५५ मध्ये सुरू झाला. त्याची सुरुवातीची निर्मितिक्षमता प्रतिवर्षी ३५० डब्यांची होती १९६०-६१ मध्ये ती प्रतिवर्षी ६०० डबे इतकी वाढविणयात आली. १८७४ साली सुरू झालेल्या ‘कार्‌नॅटिक’ व ‘बकिंगहॅम’ या प्रसिद्ध कापडगिरण्या याच परिसरात आहेत.\nआपल्या म��त्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/man-arrested-for-killing-woman-in-the-lodge-1833913/", "date_download": "2020-09-24T01:06:27Z", "digest": "sha1:CJ7VFKWFMOLE4RHW6Z3JRYFBX4ERAUO4", "length": 10442, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Man arrested for killing woman in the lodge | लॉजमध्ये महिलेची हत्या करणाऱ्यास अटक | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nलॉजमध्ये महिलेची हत्या करणाऱ्यास अटक\nलॉजमध्ये महिलेची हत्या करणाऱ्यास अटक\nजुहूगाव येथील संकल्प लॉजमध्ये आरोपी व हत्या झालेली महिला आली होती.\nनवी मुंबई : जुहूगाव येथे लॉजमध्ये महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी अशोक दळवी याला रबाले रेल्वे स्टेशन येथून पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी ही घटना घडली होती. जुहूगाव येथील संकल्प लॉजमध्ये आरोपी व हत्या झालेली महिला आली होती. पॅनकार्ड दाखवून अशोक दळवी नावाने त्यांनी रूम घेतली होती. नंतर काही वेळाने आरोपी रूममधून घाईघाईने बाहेर पडला. त्यामुळे संशय आल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी रूम उघडली असता, महिलेची हत्या केल्याचे समोर आले होते. ही घटना पोलिसांना कळविल्यानंतर घटनास्थळी भेट देऊन पोलिसांनी तपास सुरू केला होता. मयत महिला व आरोपी परिचित असून त्यांच्यात अनैतिक संबंध होते. महिलेचे अन्य ठिकाणी संबंध असल्याच्या संशयावरून हत्या केल्याची आरोपीने कबुली दिली आहे. अशोक हा रत्नागिरी येथे गेल्याचे सुरुवातीला समोर आल्यानंतर एक पथक रत्नागिरी येथे रवाना झाले होते. मात्र आज अचानक त्याच्या मोबाइलने त्याचे लोकेशन रबाले रेल्वे स्टेशन परिसर दाखवल्याने या परिसरात सापळा रचून अशोकला अटक केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक नितून गीते यांनी दिली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 रेवस बंदराच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी\n2 ‘पैशाने पैसा कमावण्याचा गुंतवणूक हाच राजमार्ग’\n3 पंधरा दिवसांत स्थलांतर\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Kolhapur/16-municipal-corporators-resign-at-murgud/", "date_download": "2020-09-24T01:05:46Z", "digest": "sha1:L46X3ZF4EAQKMVAU5WS66VT25C7IHOA2", "length": 7234, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुरगूडच्या 16 नगरसेवकांचे राजीनामे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › मुरगूडच्या 16 नगरसेवकांचे राजीनामे\nमुरगूडच्या 16 नगरसेवकांचे राजीनामे\nमुरगूड शहरास गेले अनेक दिवस दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. दूषित पाणीपुरवठाप्रश्‍नी जनतेकडून नगरपालिका प्रशासनाला जागे करण्याचे काम करण्यात आले होते; पण याकडे दुर्लक्ष झाल्याने सोमवारी नगरपालिकेत पाणीप्रश्‍नी आणीबाणीच झाली. सत्तारूढ शिवसेना (मंडलिक गट) तसेच विरोधी पक्षनेत्यानेही आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. हे राजीनामे प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे पाठवण्यात आले. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.\nमुरगूड शहराला सर पिराजीराव तलावामधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या फिल्टर हाऊसमधील ब्लोरिंग मशिन गेली दीड ते दोन वर्षे बंद असल्याने शहरास दूषित पाणीपुरवठा होत आहे. याचा उद्रेक दि. 29 रोजी सकाळी दहाच्या सुमारास झाला. सत्तारूढ नगरसेवकांसह ���िरोधी नगरसेवक आणि नागरिक नगरपालिका कार्यालयासमोर मोर्चा काढून जमा झाले व स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली.\nयावेळी संतप्त नागरिकांनी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना व मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना त्यांच्या दालनातून बाहेर काढून त्यांच्या तसेच उपनगराध्यक्ष मेंडके यांच्याही दालनास कुलूप लावण्यात आले. यावेळी नगरपालिकेच्या मुख्य दरवाजाजवळ थांबून नागरिक व नगरसेवकांनी तीव्र घोषणाबाजी केली. शहरातील नागरिकांनी नगराध्यक्ष राजेखान जमादार, मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना या दूषित पाणी प्रश्‍नावर चांगलेच धारेवर धरले.\nसध्या मुरगूड नगरपालिकेवर मंडलिक गटाची सत्ता आहे. येथे नगराध्यक्षांसह 16 नगरसेवक, नगरसेविका मंडलिक गटाच्या आहेत. तर उर्वरित तीनपैकी दोन नगरसेवक आ. हसन मुश्रीफ गटाचे व पाटील गटाचा एक नगरसेवक आहे. नगराध्यक्ष राजेखान जमादार हे लोकनियुक्‍त नगराध्यक्ष आहेत.\nप्रा. संजय मंडलिक यांच्याकडे पाठवलेल्या राजीनामा पत्रकामध्ये मंडलिक गटाच्या उपनगराध्यक्ष नामदेव मेंडके, नगरसेविका श्रीमती प्रतिभा पांडुरंग सूर्यवंशी, सुप्रिया राजेंद्र भाट, हेमलता भगवान लोकरे, रेखा आनंदा मांगले, वर्षाराणी सचिन मेंडके, अनुराधा अनिल राऊत, रंजना दत्तात्रय मंडलिक, नगरसेवक दीपक तुकाराम शिंदे, मारुती दिनकर कांबळे, एस. व्ही. चौगले, संदीप बाबुराव कलकुटकी व पक्षप्रतोद जयसिंग साताप्पा भोसले, धनाजीराव गोधडे यांच्या सह्या आहेत.\nपाणीपुरवठा समिती सभापती रवीराज परीट हे मुश्रीफ गटाचे आहेत. त्यांनीदेखील राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर राहुल पांडुरंग वंडकर हे पाटील गटाचे आहेत, ते पालिकेचे विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहत आहेत. त्यांनीदेखील राजीनामा दिला आहे. एकूण पाणी प्रश्‍नावरून 16 नगरसेवकांनी राजीनामे दिल्याने गोंधळ उडाला आहे.\nनाकावाटे दिल्या जाणार्‍या लसीची सिरमकडून निर्मिती\nचीनकडून भारतावर अंतराळ हल्ल्याचा प्रयत्न\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण\nमुंबईत पावसाची तुफानी बॅटिंग\n‘अर्जुन’, ‘अभ्यास’ची चाचणी यशस्वी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.techproceed.com/2010/01/blog-post_9195.html", "date_download": "2020-09-24T01:30:50Z", "digest": "sha1:6JOTZ4P5AAAO5553VFLMPT5MOBIRJJGF", "length": 3926, "nlines": 66, "source_domain": "marathi.techproceed.com", "title": "मराठी विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे...: मराठ��� सुविचार,", "raw_content": "मराठी विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे...\nसुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.\n\"तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार - श्री. वामनराव पै.\nआधी विचार करा, मग कृती करा.\nस्वाभिमान असावा पण गर्व नसावा.......\nकर्तव्याचे बीज हे नात्याच्या झाडाला बळ देते\nआई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही\nशुद्ध बीजपोटी फले रसाल गोमटी\nनिघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही......\nठरवलेले सर्व मिळत नाही , पण जे आपण ठरवतो त्यासाठी आपले प्रयत्न कमी पडले तर\nजे आपण ठरवतो त्याच्याशी आपण कधीच प्रामाणिक नसतो\nमनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.\nआवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.\nएखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.\nतुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.\nसौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.\nसर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.\nया जगातील १० सत्य\nराज ठाकरे ठरले 'युथ आयकॉन'\nशब्द एक - क्रिया अनेक\nकारणे दाखवा ... बायका लग्न का करतात..\nमराठी मिडियम - तारे जमिन पर..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/02/carona-virus-japan-cruis.html", "date_download": "2020-09-24T02:01:56Z", "digest": "sha1:QJXDTTQZRGDUXUTICWATDSTHAS7RDYQ7", "length": 12849, "nlines": 100, "source_domain": "www.esuper9.com", "title": "जपानच्या क्रूझवरील करोनाग्रस्त दोघांचा मृत्यू - esuper9", "raw_content": "\nHome > खळबळ जनक > फोकस > जपानच्या क्रूझवरील करोनाग्रस्त दोघांचा मृत्यू\nजपानच्या क्रूझवरील करोनाग्रस्त दोघांचा मृत्यू\nजपानच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या डायमण्ड प्रिन्सेस या क्रूझवरील दोघा वयोवृद्ध माजी प्रवाशांचा करोना विषाणूच्या संसर्गाने गुरुवारी मृत्यू झाला आहे, असे जपानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. करोना विषाणूची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर क्रूझवरून निघून गेलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतामधील सात जणांना करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nमृत्यू झालेल्या दोघांमध्ये एक महिला आणि एक पुरुष असून ते दोघेही जपानचे नागरिक आहेत. गेल्या आठवडय़ात त्यांना क्रूझवरून बाहेर काढण्यात आले होते. मात्र रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. गेल्या एका आठवडय़ापासून क्रूझ योकोहामा ब��दरावर उभी असून त्यामधील सात भारतीयांना करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.\nक्रूझवरील प्रवाशांपैकी ७९ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती जपानच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे क्रूझवरील लागण झालेल्यांची संख्या आता ६२१वर गेली आहे. बुधवारी ४४३ प्रवाशांना क्रूझवरून उतरविण्यात आले, त्यांना विषाणूची लागण झाली नसल्याची खातरजमा करण्यात आली.\nक्रूझवरील सर्व प्रवाशांना तेथून बाहेर काढण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अद्याप तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. क्रूझवरील ज्या प्रवाशांच्या वैद्यकीय चाचणीत लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले त्यांना १४ दिवस वेगळे ठेवण्यात आल्यानंतर त्यांची मायदेशी रवाना करण्यात येत आहे.\nजपानच्या क्रूझवरील आणखी एका भारतीय नागरिकाला करोना विषाणूची लागण झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या क्रूझवरील भारतीय नागरिकांना करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या आता आठ झाली आहे, असे गुरुवारी भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले. या क्रूझवर एकूण १३८ भारतीय असून त्यामध्ये १३२ कर्मचारी आणि सहा प्रवाशांचा समावेश आहे. क्रूझवरील ७९ जणांना करोनाची लागण झाली असून त्यामध्ये एका भारतीयाचा समावेश असल्याचे भारतीय दूतावासाने ट्वीट केले आहे. करोनाची लागण झालेल्या आठही भारतीयांवर उपचार केले जात असून ते उपचारांना योग्य प्रतिसाद देत आहेत, असेही दूतावासाने म्हटले आहे.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्या��ेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/category/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/page/62/", "date_download": "2020-09-24T00:57:23Z", "digest": "sha1:5M5F5CFH4QM664QZFKYHLYLDN6QGN4OC", "length": 21846, "nlines": 345, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "मुंबई – Page 62", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nपालघरजवळ स्कूलबसला अपघात, 16 मुले जखमी\nमाहीम रस्त्यावर पानेरी पुलानजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने जेपी ���ंटरनॅशनल स्कूलच्या बसला झालेल्या अपघातात 16 मुले…\nमनसेने लावले ५०० आदिवासी जोडप्यांचे विवाह\nनिमित्त राज ठाकरेंच्या मुलाच्या लग्नाचे … महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पालघर जिल्ह्यात बोईसर येथे शनिवारी सामुदायिक…\nसामाजिक बहिष्कार प्रकरणात त्वरित दखल घेऊन कठोर कारवाई करा\nगृह राज्यमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश मुंबई – समाजातील सामाजिक बहिष्कार, लैंगिक शोषण, अत्याचार, कौमार्य चाचणी आदी…\n‘लोकराज्य’ अमिताभ बच्चन यांच्या हस्ते प्रकाशित\nमुंबई : फेब्रुवारी 2019 च्या लोकराज्यचे प्रकाशन आज सह्याद्री अतिथीगृहात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात…\nमहाराष्ट्राचे राजकारण आणि आघाड्यांची चर्चा…\n वंचित आघाडी आणि मनसेकडे सर्वांचेच लक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा…\nसामूहिक बलात्कार प्रकरणी दोन अटकेत\nसामूहिक बलात्कार प्रकरणी २ अल्पवयीन अटकेत एका ९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी दोन…\nराज्य शासनाचे सांस्कृतिक पुरस्कार जाहीर\nमुंबई : सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते….\nशक्ती मिल गँगरेप : सरकारला आणखी मुदतवाढ नाही\nशक्ती मिल गँगरेप प्रकरणी राज्य सरकारला आणखी मुदतवाढ देण्यास हायकोर्टाचा नकार मुंबई – शक्ती मिल…\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nMarathaReservationUpdate : मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव संमत , १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nCoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांव�� उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nMarathaReservationUpdate : मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव संमत , १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nCoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…\nMaharashtraNewsUpdate : अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या निकालाचे स्वागत करून फडणवीस म्हणाले….\nInternationalNewsUpdate : मोठी बातमी : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा राजीनामा\nMaharashtraNewsUpdate : NEET आणि JEE परीक्षांच्या विरोधात काँग्रेसचे देशभर आंदोलन\nAurangabadCoronaUpdate : जिल्ह्यात 4612 रुग्णांवर उपचार सुरू, 78 रुग्णांची वाढ\nMaharashtraNewsUpdate : गेल्या २४ तासात राज्यभरात आणखी ३४६ पोलीस करोनाबाधित\nMaharashtraNewsUpdate : अंतिम वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत राज्यातील कुलगुरूंशी चर्चा करू : उदय सामंत\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन September 23, 2020\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा September 23, 2020\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद September 23, 2020\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू September 23, 2020\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना September 23, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/sachin-tendulkar-has-made-first-odi-double-century-on-24th-february-2010/", "date_download": "2020-09-24T02:35:21Z", "digest": "sha1:Q7R62UOQQXVDFJKKA5OMH66U7ZP5ACSS", "length": 16983, "nlines": 159, "source_domain": "www.saamana.com", "title": "विक्रमवीर सचिनचा ‘डबल धमाका’ आठवतोय का? | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकां���ा मृत्यू\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले…\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार\nशेतकऱ्य़ांची कर्जमाफी झालीच नाही, मध्य प्रदेश सरकारचा यु टर्न\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nशायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला…\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\n मग ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड..\nHealth tips – खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या\nमासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय\nडॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nविक्रमवीर सचिनचा ‘डबल धमाका’ आठवतोय का\nक्रिकेटचा देव… मास्टर ब्लास्टर… विक्रमवीर… भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये अनेक विक्रम नावावर केले आहेत. कसोटी, एक दिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावर भल्याभल्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणाऱ्या सचिनने आजच्याच दिवशी एक दिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावण्याची कामगिरी केली होती.\nवाचा – ‘वन डे’मध्ये द्विशतक ठोकणारे ५ ��िग्गज\n२४ फेब्रुवारी २०१० रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिनने केलेली अविस्मरणीय खेळी आठवत नाही असा एकही पाठिराखा सापडणार नाही. ग्वालियरमध्ये झालेल्या या सामन्यात सचिनने नाबाद २०० धावा तडकावत एक दिवसीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकणारा पहिला खेळाडू होण्याचा मान पटकावला होता. सचिनने या सामन्यात १४७ चेंडूचा सामना करताना २५ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी केली होती. या कामगिरीची आठवण करत आयसीसीने सचिनचा गौरव केला आहे.\n‘आजच्याच दिवशी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने ग्लालियरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना २०० धावा ठोकल्या होत्या आणि अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू होण्याचा मान पटकावला होता’, अशा शब्दात आयसीसीने सचिनचा गौरव केला आहे. सचिन तेंडुरलकरनंतर हिंदुस्थानचा विरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मासह आणखी दोन फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक दिवसीय सामन्यात द्विशतक ठोकण्याची कामगिरी केली. मात्र सचिनने केलेल्या विक्रमी खेळीची तोड कोणत्याही फलंदाजाला येणार नाही हे त्रिवार सत्य आहे.\nग्वालियरच्या कॅप्टन रुप सिंह मैदानावर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रंगला होता. या सामन्यात सचिनने सलामीला येत नाबाद २०० धावा केल्या होत्या. सचिनच्या या खेळीच्या बळावर हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेसमोर ३ बाद ४०१ धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर आफ्रिकेचा डाव ४३ षटकात २४८ धावांत गुंडाळत १५२ धावांनी मोठा विजय मिळवला होता.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला...\nया बातम्या अवश्य वाचा\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/38975", "date_download": "2020-09-24T02:18:49Z", "digest": "sha1:O4NYFH55K27WILOBBPD43PEBLRNEDWSX", "length": 19494, "nlines": 252, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Unconventional Lamps Ideas (more added) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nखरतर चांदणी, पारंपारिक आकाशकंदिल लावल्या शिवाय दिवाळी आली असं वाटत नाही.\nपण ह्या काही वेगळ्या कल्पना.\n१. fortune tellers ओरिगामी लॅम्प\ntitle=File:Fortuneteller_mgx.svg&page=1 बनवुन ते गोल कागदी चायनिज लॅम्पला चिकटवायचे.\n२. प्लॅस्टिकचे आयस्क्रिम कप एकमिकांना स्टेपल करुन गोल बनवायचा. त्यात प्रत्येक कापत एक-एक प्लॅस्टिकचे फुल ग्लु डोट्स किंवा ग्लु गन ने चिकटवायचे. ह्याची बरिच व्हेरिऐशन्स आता विकायला असतात.\n३. कागदाचे निमुळते त्रिकोणी भाग कापुन चायनीज लॅम्पला एका खाली एक गोलाकार चिकटवायचे.\n४. वरच्या सारखंच पण त्रिकोणा ऐवजी गोल कापायचे.\n५. कागदाच्या (वर्तमान पत्राच्या सुद्धा चालतील ) पुंगळ्या बनवायच्या. त्या एखाद्या पक्षाच्या घरट्यासारख्या रचुन लॅम्प बनवायचा.\n६. चायनीज लॅम्पला ज्युट (सुतळी) गुंडाळायची. त्यावर ज्युटचीच फुलं लावायची.\nकिंवा मोठ्या फुग्याभोवती भर्पुर फेव्हिकॉल लाऊन सुतळी गुंडाळायची. त्यावर परत जाड ग्लुचा कोट द्यायचा. वाळल्यावर फुगा फोडायचा.\n७. सीडीज एकावर एक काही अंतराने ठेऊन मधल्या भोकातुन छोटी ट्युब फिट करायची. किचकट आहे; पण जबरदस्त दिसतो.\n८. संत्र्याचं सालावरुन अलगद सुरी फिरवुन सालाचे दोन भाग करायचे. आतलं संत्र काढायचं. सालाच्या एका भागात तेल टाकायचं. संत्र नीट काढलं तर आत संत्र्याची वात पण राहते. मस्त अ‍ॅरोमा लॅम्प तयार.\n९. काचेच्या (सेट मधले फोडुन उरलेले ) ग्लास, बोल यांना रंगीबेरंगी बटणं चिकटवायची. आत टी लाईट ठेवायचा.\n१०. ओरिगामी kusadama फुलांचा बॉल\nसध्या कामात असल्याने थोडक्यात सांगतेय. वेळ मिळाल्यावर अजुन काही कल्पना देईन.\nखरतर सुशांतला काही कृती हव्या होत्या. मग विचार केला त्याला मेल करण्यापेक्षा धागाच काढु. अजुन कोणाला हवं असल्यास उपयोग होईल.\nफार उपयोगी वाटलं नाही तर धागा उडवेन.\nगुलमोहर - इतर कला\nकसल्या भारी भारी आयडियाज आहेत\nकसल्या भारी भारी आयडियाज आहेत तुमच्याकडे.......\nसगळेच आकाशकंदिल अतिशय आवडले.\n तो सुतळीचा फार आवडला.\nरचु..... काय बोलु गं .. खरचं\nरचु..... काय बोलु गं .. खरचं अप्रतिम..\nअफलातून आहेत हे प्रकार.. खुपच\nअफलातून आहेत हे प्रकार.. खुपच सुंदर \nकागदाच्या (वर्तमान पत्राच्या सुद्धा चालतील ) पुंगळ्या बनवायच्या >>> मस्त प्रकार आहे.\nधन्यवाद लोक्स. नताशा करुन\nनताशा करुन बघ. भारी दिसतो.\nमाझ्या डोक्यात किडा सोडुन हा सुशांत कुठे उलथलाय \nशेवटचा प्रकार खुप सोप्पा\nशेवटचा प्रकार खुप सोप्पा आहे.... ट्रायलसाठी म्हनुन छोट्या फुग्याला जाड धागा गुंढाळुन पण करता येईल. अंदाज येण्यासाठी. मी फुग्याच्या आत थरमॉकॉलचे बॉल्स टाकले होते आणि जरा दाटसर विणल होत. पण आकाशकंदिल म्हनुन नव्हत वापरल. असच टेबलावर ठेवायला म्हनुन केल होत.\nवर्षा मी पण माघच्या वर्षी\nवर्षा मी पण माघच्या वर्षी पाणी पिण्याचे कागदी ग्लास वापरुन मोठा स्पाईक बॉल केला होता आणि प्रत्येक ग्लासात दिव्याच्या माळीचा येक येक लाईट फिट केला होता. बॉल बनवन सोप जात पण आतमधे प्रत्येक ग्लासात छोटा लाईट बसवण महाकठिण जात. लाईट फिटींगला मला येक दिवस गेला होता.\nउगवला का हा त्यातच अजुन\nत्यातच अजुन म्हणजे डेकोरेटिव्ह कॅन्डल्स साठी जे जेल वापरतात, त्यात रंग टाकुन गरम करायच. फार न��ही. त्यात फुगा बुडवायचा. रिस्की आहे. टेम्प फार नको. माझे २-३ फुगे फुटले. गार झाल्यावर आतला फुगा फोडायचा. झक्कास अ‍ॅब्सट्राक्ट रंगाचं तयार होतं.\nवर्षा, मस्तच गं. मी ह्यात फुलं लावली होती. आता फोटो काढण्यासारखी स्तिथी नाही त्याची.\nहो बॉल बनवायला २०-२५ मिनीटे\nहो बॉल बनवायला २०-२५ मिनीटे खुप होतात.. पण लाईट लावणे म्हणजे.. ग्रेटच.. फोटो असल्यास टाकणे\nहा चायनीज लॅम्प कुठे मिळतो\nहा चायनीज लॅम्प कुठे मिळतो \nकी जे गोल कागदाचेह मिळतात त्यालाच म्हणतात\nपण त्याची किंमत बरीच असते.. तो कागद डिझाईनचा असतो\nफोटो काढायचा राहुन गेला. पण\nफोटो काढायचा राहुन गेला. पण यावेळेस नक्की काढतो.\nवर्षा, डिझाईनचा असण्याची गरज\nवर्षा, डिझाईनचा असण्याची गरज नाही. तसही तो लॅम्प पुर्ण झाकला जाणार आहे. साधा पांढरा मिळतो. ह्या वर्षी दिव्यांच्या मागे असल्याने (तेव्हडीच जाहिरात :फिदी:) सध्याच्या किंमती माहित नाहित.\nतुमचे पाय कुठे आहेत\nतुमचे पाय कुठे आहेत\nओके शोधते साधा पांधरा...\nओके शोधते साधा पांधरा... गेल्या दिवाळीनंतर एक जुना झाला म्हणुन फेकुन दिला\nआत्ता उपयोगी आला असता\nभारी आहेत सगळेच. ३ नंबरचा\nभारी आहेत सगळेच. ३ नंबरचा सगळ्यात जास्त आवडला.\nफार वर्षांपूर्वी मी आईस्क्रिमचे लाकडी चमचे वापरुन षटकोनी आकाराचा लँप केला होता. आता लाईट लावून मस्त दिसायचा अंधारात.\nव्वा...रचना.....तुझे मायबोली नाव अगदी सार्थ केलेस असेच मी म्हणेन \nदिवाळीपूर्वीच दिवाळीच्या तेजोमय प्रकाशाचा असा आनंद मिळणे अपेक्षित नव्हते. प्रत्येक कंदिल कमालीचा देखणा झालाय.\nमध्यंतरी \"शिंपल्यां\"चा एक कंदिल पाहिला होता पणजी बाजारात, चटदिशी खरेदीही केला....अगदी अस्साच मोहक. पण दिवाळी झाल्यानंतर त्यातील शिंपल्यांचे पापुद्रे हळुहळू गळत गेले....आपसूकच. ते परत पेस्टही करता येईनात.\n\"कागदी पुंगळ्यां\" ची कल्पना जबरदस्तच.\nसुप्पर्ब... प्लीज धागा उडवू\nसुप्पर्ब... प्लीज धागा उडवू नकोस.. खूप उपयोगी आहे\n सुंदर आहेत दिवे. तिसर्‍या क्रमांकाचा फारच आवडला.\nमस्त आहेत सर्व लॅम्प.\nमस्त आहेत सर्व लॅम्प. संत्राच्या सालाचा अ‍ॅरोमा लॅम्प ही मस्त आहे. फुग्याला दोरा गुंडाळुन केलेल्या लॅम्पची आयडीया ही छान आहे. मी पण आयस्क्रिमच्या काड्या वापरुन लॅम्प केलेला. धन्यवाद रचना\nभरपूऽर रद्दी सीडीज आहेत. दिवा\nभरपूऽर रद्दी सीडीज आहेत. दिवा कसा बनवा��चा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1758440", "date_download": "2020-09-24T02:58:13Z", "digest": "sha1:L4HAAODUSVZ75XUQNIJHDSHSWFTBRCRY", "length": 3124, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"युनिक्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"युनिक्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n००:३८, ३० मार्च २०२० ची आवृत्ती\n३ बाइट्सची भर घातली , ५ महिन्यांपूर्वी\n१०:४७, २३ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती (संपादन)\nTiven2240 (चर्चा | योगदान)\n००:३८, ३० मार्च २०२० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n| संकेतस्थळ = [http://www.unix.org/ युनिक्स.ऑर्ग]\n'''युनिक्स''' (अधिकृत ट्रेडमार्क UNIX®) संगणक प्रणाली सर्वप्रथम बेल प्रयोगशाळेतील कर्मचाय्रानी १९६९ मध्ये बनविली. यात [[केन थॉमसन]], [[डेनिस रिची]] आणि [[डग्लस मॅक्लिरॉय]] इत्यादींचा समावेश होता. युनिक्स ही सी या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्येलॅंग्वेजमध्ये लिहिलेली सिस्टीम आहे. युनिक्स या सिस्टिमवर एकाच वेळी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारची कामे करू शकतात. संगणकाच्या प्रकारावर किंवा त्यातील हार्डवेअरवर ही सिस्टीम अवलबून नसते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i190129044705/view", "date_download": "2020-09-24T02:42:19Z", "digest": "sha1:4Z4EAPRVH7BELU5TOU2FIKQWBB2BVNSB", "length": 9712, "nlines": 179, "source_domain": "www.transliteral.org", "title": "आज्ञापत्र", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|आज्ञापत्र|\nरामचंद्र पंडित अमात्य-विरचित आज्ञापत्र\nआज्ञापत्र - पत्र १\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्र - पत्र २\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्र - पत्र ३\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्र - पत्र ४\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्र - पत्र ५\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्र - पत्र ६\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्�� - पत्र ७\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्र - पत्र ८\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्र - पत्र ९\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्र - पत्र १०\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्र - पत्र ११\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्र - पत्र १२\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्र - पत्र १३\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्र - पत्र १४\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्र - पत्र १५\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्र - पत्र १६\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्र - पत्र १७\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्र - पत्र १८\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्र - पत्र १९\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nआज्ञापत्र - पत्र २०\nऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.\nन. १ स्वत : चें रुप , आकार . ढब , चेहरा . २ मुद्रा ; तोंडवळा ; हुबेहुब रुपरेषा . ३ प्रकृति ; स्वभाव ४ लावण्य ; सौंदर्य . ५ आत्मस्वरुप . आंतु मीनेलेनि मनोधर्में स्वरुपप्राप्तिचेनि प्रेमें - ज्ञा ८ . ९३ . ६ महत्त्व ; वैशिष्ट्य . मग मत्स्वरुप काय ब्रह्मण आले दुरुनि जेवाय त्यांसि तुझी भगिनी हे बा न नमुनि जरि म्हणेल जेवा या त्यांसि तुझी भगिनी हे बा न नमुनि जरि म्हणेल जेवा या - मोवन ८ . १९ . स्वरुपता --- स्त्री . चार मुक्तींपैकी एक ; ईश्वरासारखें रुप होणें ; सरुप . स्वरुपचि व्हावें ते स्वरुपता - मोवन ८ . १९ . स्वरुपता --- स्त्री . चार मुक्तींपैकी एक ; ईश्वरासारखें रुप होणें ; सरुप . स्वरुपचि व्हावें ते स्वरुपता तिसरी मुक्ति - दा ४ . १०२४ . स्वरुप प्राप्ति --- स्त्री . ब्रह्ममय होणें . स्वरुपवान --- वि . सुंदर , देखणा . स्वरुपस्थिति --- स्त्री . १ प्रकृति ; भावना इ० ची अवस्था . २ ब्रह्मस्वरुप होणें . ३ नैसर्गिक अवस्था . स्वरुपाकार --- वि . ब्रह्मस्वरुप झालेला स्वरुरी --- वि . तत्सद्दश ; तल्लक्षणवान ; तदाकार .\nआठ या संख्येला माया संख्या आणि नऊला ब्रह्मसंख्या कां म्हणतात\nअध्याय २९० - अश्वशान्तिः\nअध्याय २८९ - अश्वचिकित्सा\nअध्याय २८८ - अछश्ववाहनसारः\nअध्य��य २८७ - गजचिकित्सा\nअध्याय २८६ - कल्पसागरः\nअध्याय २८५ - मृतसञ्जीवनीकरसिद्धयोगः\nअध्याय २८४ - मन्त्ररूपौषधकथनम्\nअध्याय २८३ - नानारोगहराण्यौषधानि\nअध्याय २८२ - वृक्षायुर्वेदः\nअध्याय २८१ - रसादिलक्षणम्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/first-women-cm", "date_download": "2020-09-24T01:39:14Z", "digest": "sha1:RUCPUQB3OYWGXZRMAGJQAHIWGJ65RAC3", "length": 8389, "nlines": 159, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "First Women CM Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nमहाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होईल\nमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होईल यावर भाष्य केलं आहे.\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nमोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा\nटाटा आमंत्रा कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणात अळ्या, केडीएमसीचा भोंगळपणा चव्हाट्यावर\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nमोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम ���गरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t4569/", "date_download": "2020-09-24T03:16:40Z", "digest": "sha1:5RX43RNLSO7K74SU5VCWYASINEYTPUJP", "length": 3168, "nlines": 90, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita- गोफ", "raw_content": "\nअसताना शोधत साथ कुणाची\nतुझ्या नजरेतला आर्जवी प्रश्न\nमाझ्या मनाला स्पर्शून गेला\nनि नजरेने होकार दिला\nआलो आपण एकत्र, चालू लागलो\nसाथ दिली मीही तुला\nविसरून पुन्हा एक झालो, चालत राहिलो\nकाही धागे आणलेस तू, काही मी आणले\nगुंफीत गेलो त्यांना हळुवार\nसंसाराचा सुंदर विणत गेलो गोफ\nआज मागे वळून पाहताना वाटते\nकिती वेडे ठरलो असतो आपण\n'मी' पण जपत राहिलो असतो\nधाग्यांचा झाला असता गुंता\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/headlines/barshi-kurdal-road-bus-accident-three-death-7868.html", "date_download": "2020-09-24T01:00:13Z", "digest": "sha1:TXZAGW532YWHGAD4UHXZRTKXORJSZKXK", "length": 14555, "nlines": 193, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi बार्शी-कुर्डुवाडी मार्गावर बस पलटली, तिघांचा मृत्यू", "raw_content": "\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nबार्शी-कुर्डुवाडी मार्गावर बस पलटली, तिघांचा मृत्यू\nबार्शी-कुर्डुवाडी मार्गावर बस पलटली, तिघांचा मृत्यू\nरोहित पाटील टीव्ही 9 मराठी, सोलापूर : लक्झरी बस पलटी होऊन सोलापूर जिल्ह्यातील बार्शी-कुर्डुवाडी मार्गावर तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घटली आहे. यात तीन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला असून 15 हून अधिक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्याता वर्तवली जात आहे. बार्शी-कुर्डुवाडी मार्गावरील …\nरोहित पाटील टीव्ही 9 मराठी, सोलापूर : लक्झरी बस पलटी होऊन सोलापूर जिल्ह्यातील बार्शी-कुर्डुवाडी मार्गावर तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घटली आहे. यात तीन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला असून 15 हून अधिक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्याता वर्तवली जात आहे.\nबार्शी-कुर्डुवाडी मार्गावरील वांगरवाडी शिवारात हा अपघात घडला. अपघातात आर्वी मोहन देवकते(वय 2)(रा. विदंगी खुर्द ता.अहमदपूर, लातूर), फैज इस्माईल पठाण (वय 2)(रा. दामुननगर आदिवली, मुंबई) आणि धनश्री ज्ञानेश्वर मुकनर (वय12)(रा. हिप्परगा(शहा)ता. कंदार, नांदेड) या तीन जणांचा मृत्यू झाला आहे.\nनांदेड जिल्ह्यातील मुखेडहून मुंबईच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यावेळी चालक दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.\nयाबाबत लक्झरी चालकाविरुद्ध पोलिसात तक्रार केली असून पोलीस पुढील तपास करत आहे.\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा :…\n'शिवसेनेनं करुन दाखवलं', 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली…\nवरळीत घराघरात गुडघाभर पाणी, केम छो वरळी, संदीप देशपांडेंनी सेनेला…\nMumbai Rains | नायर हॉस्पिटलमध्ये गुडघाभर पाणी, ओपीडीत पाणी शिरल्याने…\nPHOTO | मुसळधार पावसाने मुंबई पुन्हा जलमय, तुंबलेल्या शहराचे 15…\nमुंबईची लोकल सेवा पूर्ववत सुरू करा; भाजप खासदार मनोज कोटक…\nमुंबई महापालिकेत भाजपला मोठा झटका, विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच\n'भरपाई तर सोडाच, पण निरर्थक याचिका करणाऱ्या कंगनाला दंड करा',…\nतुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही\nमुंबईकरांनो, अनधिकृत पार्किंग केल्यास 10 हजार रुपयांचा दंड\nनिलंबित IPS अधिकारी संजीव भट्ट यांना जन्मठेप\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष\nपुण्यात 'तेलगी 2.0', तब्बल 86 लाखांच्या बनवाट स्टॅम्पचा घबाड\nमुंबई इंडियन्सच्या खेळाडूवर दोन वर्षांची बंदी\nमुख्यमंत्रिपदावरुन भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांचा शिवसेनेला जहरी टोला\nआता 'एका युतीची दुसरी गोष्ट' सुरु : उद्धव ठाकरे\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धा���ांनी विजय\nमोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा\nटाटा आमंत्रा कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणात अळ्या, केडीएमसीचा भोंगळपणा चव्हाट्यावर\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nमोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=3154", "date_download": "2020-09-24T01:30:58Z", "digest": "sha1:BT66VUCZWAXE73OHJUFX7MHK3NXW5TY4", "length": 4364, "nlines": 86, "source_domain": "m4marathi.com", "title": "लठ्ठपणावरील उपाय…. – m4marathi", "raw_content": "\nलठ्ठपणा हि अनेकांना भेडसावणारी समस्या आहे. आपल्या आहाराचे प्रमाण आणि शारीरिक कष्ट यात तफावत झाली कि वजन वाढते आणि लठ्ठपणाची समस्याही भेडसावते. लठ्ठपणामुळे अनेक शारीरिक हालचालींवर मर्यादा येतात. मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोकाही नाकारता येऊ शकत नाही. लाठ्ठ्पणावर मात करण्यासाठी काही उपाय खाली देत आहोत….\n१) जेवणाचे वेळापत्रक आखून याचे काटेकोर पालन करावे. रात्री उशिरा जेवण टाळावे. जेवण आणि झोप यात दोन तासांचे अंतर राखावे.\n२) पाणी भरपूर प्यावे. दिवसभरात किमान १४-१६ ग्लास पाणी प्यावे.\n३) तळलेले पदार्थ, गोड पदार्थ, साबुदाणा, भात, बटाटे, बाहेरचेचे जेवण टाळावे.\n४) कडधान्य, सॅलड, हिरव्या भाज्या, ताजी फळे, ताक, ग्रीन टी. यांचा आहारात समावेश करावा.\n५) व्यायाम आणि योगासने करावीत. रोज किमान ३०-४० मिनिटे तरी पायी चालावे.\nजीभ स्वच��छ ठेवा .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/ipl-should-cut-ties-chinese-sponsors-kxip-co-owner-ness-wadia-7549", "date_download": "2020-09-24T02:07:19Z", "digest": "sha1:IXAYKW7FLVOQDLDKMW5D5YHKHIBHLH5E", "length": 8732, "nlines": 111, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "ipl should cut ties with chinese sponsors kxip co owner ness wadia | Sakal Sports", "raw_content": "\nअसा हवा आयपीएलचा संघ मालक म्हणतो...चीनचे अर्थकारण बंद करा\nअसा हवा आयपीएलचा संघ मालक म्हणतो...चीनचे अर्थकारण बंद करा\nराष्ट्रासाठी आपणही हे करू शकतो, देश पहिला नंतर पैसा आणि आपली इंडियन प्रीमियर लीग आहे चायना प्रीमियर लीग नाही. आपण सर्वांससमोर उदाहरण उभे करू शकतो. नेस वाडिया, उद्योजक आणि पंजाब संघाचे सहमालक\nनवी दिल्ली : आयपीएलमध्ये असलेल्या चिनी प्रायोजकत्वाबाबत अजून निर्णय झालेला नाही. बीसीसीआयला विस्मरण झाले की काय अशा बातम्या प्रसिद्ध होत असताना किंग इलेव्हन पंजाबचे सहमालक असलेल्या नेस वाडिया यांनी आयपीएलमधील चिनी प्रायोजक हळूहळू रद्द करा अशी मागणी केली आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात आपल्या 30 जवानांची चिनी सैनिकांनी हत्या केल्यानंतर चीनविरुद्ध वातावरण तापले आहे. चीनच्या वस्तूंवर सर्वत्र बंदीच्या मागणीने जोर पकडलेला आहे. केंद्र सरकारने कालच चिनच्या 59 मोबाईल अ‍ॅपवर बंदी घातली आहे. चिनी कंपन्यांचे प्रायोजकत्व रद्द केल्यानंतर नवे प्रायोजक मिळवण्यास सुरूवातीला अडचणी येतील पण आपल्या देशातही प्रायोजकत्वांची कमी नाही. आपण आपल्या देशावासीयांचा आणि सरकारचा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे सैनिकांचा अभिमान बाळगला पाहिजे. आपले हे सैनिक आपल्यासाठी स्वतःच्या जिव पणास लावतात, असे वाडिया यांनी म्हटले आहे.\nकसोटी कारकिर्दीत सर्वाधिक षटकार लगावणारे खेळाडू माहित आहेत का\nचीनची मोबाईल कंपनी अससेले विवो आयपीएलचे प्रमुख प्रायोजक आहेत. दरवर्षासाठी 440 कोटींचा करार केला आहे. 2022 पर्यंत हा करार आहे. पेटीम, स्विगी, ड्रिम इलेव्हन हे सुद्धा आयपीएलचे सहप्रायोजक आहे, या कंपन्या वेगळ्या असल्या तरी त्यामुध्ये चीनची भागीदारी आहे. सरकार जी भूमिका घेईल त्यानुसार आम्ही कार्यवाही करू असे चेन्नई संघानेही सांगितले असल्याचे वाडिया म्हणाले. चीनच्या प्रायोजकांना पर्याय मिळवणे सुरुवातील कठीण जाईल, पण देशासाठी आपण हे करु शकतो, असे चेन्नई संघाच्या सुत्रांचे म्हणणे आहे. अगोदर सरकारला निर्णय घेऊ द्या, सरकारच्या निर्णयाचे आम्ही पालन करू, असे आणखी एका फ्रँचाईसकडून सांगण्यात आले.\nचेंडूला चमकवण्यासाठी आयसीसीने दुसरा पर्याय देणं गरजेचे : भुवी\nमी अध्यक्ष असतो तर...\nसरकारच्या निर्णयापर्यंत आपण वाट कशाला पहायची, इतक्या मोठ्या प्रसंगात देशासोबत रहाण्याची ही आपलीच जबाबदारी आहे. मी जर बीसीसीआयचा अध्यक्ष असतो तर येत्या मोसमासाठी भारतीय प्रायोजक मिळवा असे मी सहकाऱ्यांना सांगितले असते, असे वाडिया यांनी सांगितले.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/23092/", "date_download": "2020-09-24T01:34:51Z", "digest": "sha1:XC2VWNBAASCH3LJPCNIMFYUYWM2XLUMJ", "length": 21744, "nlines": 226, "source_domain": "mahaenews.com", "title": "जुन्या संगम पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला, दोघांचा मृत्यू | Mahaenews", "raw_content": "\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nHome breaking-news जुन्या संगम पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला, दोघांचा मृत्यू\nजुन्या संगम पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला, दोघांचा मृत्यू\nपुणे – शिवाजीनगर येथे कामगार पुतळ्याजवळील जुना संगम पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली आहे. पहाटे साडेचार वाजता हा अपघात झाला असून यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. ट्रकमध्ये अजून काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे़.\nकामगार पुतळ्याकडून जुन���या बाजारकडे भरधाव वेगाने जात असताना ट्रकचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक रेल्वे पूल व जुना संगम पूल यांच्या मधल्या भागातील पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. शिड्या लावून जवान नदीपात्रात उतरले़ असता ट्रक उलटा कोसळल्याचं दिसले. क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.\nगिर्यारोहकांनी शोधले 50 वर्षांपूर्वी विमान अपघातात शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह\nमोदींच्या परदेश दौऱ्यांसाठी दीड हजार कोटी खर्च\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nMaratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nमुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा\nकळव्याच्या पारसिकनगर येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा सार्वजनिक नवरात्रौत्सव यंदा रद्द- जितेंद्र आव्हाड\nकेंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर\nदूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी\nBreaking News | रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन\nप्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले,’या’ काळात माझं आयुष्य दयनीय झालं\nIPL2020 | हैदराबादला धक्का, दुखापतीमुळे हा खेळाडू आयपीएलमधून बाहेर\nदीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खानला NCB ची समन्स\nदादर-सावंतवाडी दरम्यान ‘तुतारी’ एक्सप्रेस धावणार; चाकरमान्यांना दिलासा\nज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर ​यांचं 84 व्या वर्षी निधन\nतुळशी तलाव भरेल इतका तुंबलेल्या पाण्याचा उपसा, आदित्य ठाकरेंचा दावा\nताथवडेच्या रस्त्यांवरून आमदार जगताप समर्थक व कलाटे यांच्यात घमासान, स्थायी सभेत सव्वातास खल\nमहापालिकेच्या भांडार खरेदीत अतिरिक्त आयुक्तांचा ‘हातखंडा’, ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून दहा कोटींची होतेय खरेदी\n… म्हणून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक वळविली\nकेंद्र सरकारविरोधात कामगार संघटनाचा ‘एल्गार’\nआकुर्डीत ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा काळाबाजार, वॉर्डबॉयचा हात असल्याचा आरोप\n#CoronaVirus | क्वारंटाईन��धून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; पीएम बोरिस जॉन्सन यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2020-09-24T02:48:00Z", "digest": "sha1:4PKL6KGXTJMSXRJM4LGERX2B5OKX3CBO", "length": 3792, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:अ‍ॅफ्रोडायटी - विकिपीडिया", "raw_content": "\nया देवतेचे नाव अफ्रोडाइटी किंवा ऍफ्रोडाइटी असल्याचे स्मरते.\nअभय नातू ०५:४३, २६ नोव्हेंबर २००८ (UTC)\nमी आत्ताच बघितले, 'ऍफ्रडाइटी' असे स्थानांतरण करतो.\nक्षितिज पाडळकर ०५:४८, २६ नोव्हेंबर २००८ (UTC)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मे २०१२ रोजी २१:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.gem.agency/%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%91%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-24T00:41:43Z", "digest": "sha1:SCCSNJO6UJZ6QAAD4KNYB4PUEF2EMYUU", "length": 13364, "nlines": 71, "source_domain": "mr.gem.agency", "title": "रत्नजडित ऑप्टिकल phenomena काय आहेत? दगड मध्ये ऑप्टिकल भ्रम", "raw_content": "\nऑनलाइन दगड तपासणी सेवा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमौल्यवान आणि अर्धयी मौल्यवान रत्न म्हणजे काय\nएक दगड मूल्य अंदाज कसे\nक्रिस्टल्स हीलिंग प्रत्यक्षात काम करतात का\nरत्नजडित ऑप्टिकल phenomena काय आहेत\nएक दगड विकत घेतल्या जाणार नाहीत\nएक रत्न परीक्षक काय आहे\nकंबोडियात प्लॅटिनमचे दागिने म्हणजे काय\nसीम रीप म्हणजे काय\nऑनलाइन दगड तपासणी सेवा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमौल्यवान आणि अर्धयी मौल्यवान रत्न म्हणजे काय\nएक दगड मूल्य अंदाज कसे\nक्रिस्टल्स हीलिंग प्रत्यक्षात काम करतात का\nरत्नजडित ऑप्टिकल phenomena काय आहेत\nएक दगड विकत घेतल्या जाणार नाहीत\nएक रत्न परीक्षक काय आहे\nकंबोडियात प्लॅटिनमचे दागिने म्हणजे काय\nसीम रीप म्हणजे काय\nरत्नजडित ऑप्टिकल phenomena काय आहेत\nरत्नजशीने प्रकाशमय मार्गाने ऑप्टिकल phenomena परिणाम एक रत्नांच्या स्फटिकासारखे संरचनेसह क्रिया करतो. हा परस्परसंवाद किंवा हस्तक्षेप प्रकाश बिघ���वणे, प्रतिबिंब, अपवर्तन, विवर्तन, शोषण किंवा प्रेषण स्वरूपात होऊ शकतात.\nअदूरदर्शीपणा मूनस्टोनच्या घुमट्या कॅबोकॉनच्या पृष्ठभागावर परावर्तित एक निळा चमकदार घटना आहे. लुकुकणार्या चेहर्यावरील प्रकाश चमकत चांदण्यांमध्ये थोडे \"अल्बील\" क्रिस्टल्सच्या थराने प्रकाशाच्या संवादातून येतात. या छोट्या क्रिस्टल्सच्या थरची जाडी निळा झगमगत्या गुणवत्ता ओळखते. थर थर, चांगले निळा फ्लॅश. हे सहसा बिलोली लाइट इफेक्ट म्हणून दिसते. मूनस्टोन ऑर्थोक्लेझ फ्लेडस्पार्स आहे, दुसरे नाव \"सेलेनाइट\" आहे. रोमन्सने त्यास अस्ट्रियन म्हटले\nरत्न कटर अनेकदा कॅबोचोन आकार कट करणे पसंत करतात, जेव्हा दगड कमी दर्जा असतात अशा रत्ने आणि दगडांमध्ये प्रकाश जेव्हा कॅबोकोनच्या पृष्ठभागावर येतो आणि तारासारखी किरण बनविते, तेव्हा या घटनेला एस्टरिसम असे म्हटले जाते. तिथे 4 किरण आणि 6 किरणे सामान्यतः साजरा करतात. क्रिस्टल मधील सुई किंवा रेशीम सारख्या ओळीच्या एका ओळीपेक्षा एकापेक्षा जास्त अक्षांवर असे असते तेव्हा हे घडते.\nफ्रेंच नावावरून \"चॅट\" म्हणजे मांजर चॅटिॅन्सी म्हणजे मांजरच्या डोळ्याच्या उघड्या आणि बंद करण्याच्या समान घटना. आम्ही महान स्पष्टतेसह क्रायसोबरील मांजरच्या डोळ्यातील रत्न मध्ये बघू शकतो. कॅट डोळ्यांच्या रत्नेमध्ये एकच तीक्ष्ण बॅण्ड आहे, काहीवेळा दोन किंवा तीन बॅंडस्, डोमेड cabochon पृष्ठभागावर धावणे. कॅबोकॉन आकारात मांजरच्या डोळ्यातील रत्नजडित हायलाइट चोखाळपणा आहे. दगडांच्या क्रिस्टल संरचनेतील सरळ सुया घटनांच्या कांब्या असतात. तर जेव्हा त्यास प्रकाश पडेल तेव्हा तीक्ष्ण बॅन्ड दिसू शकते. सर्वोत्तम प्रकरणांमध्ये, चोरयोयट क्रिओबोबेलल मांजरींच्या डोळ्यांनी पृष्ठभागास दोन भागांमध्ये विभक्त केले. जेव्हा दगड हलके खाली जाते तेव्हा आपण दुध आणि मध प्रभाव पाहू शकतो.\nइरॅरिडिसन्सला गोनियोच्रोमिसम असेही म्हटले जाते, जिथे भौतिक पृष्ठभाग बदल पाहण्यासाठी कोन म्हणून अनेक रंग प्रदर्शित करते. एक कबूतर, साबण फुगे, एक फुलपाखरूच्या पंख, मोतीची आई इत्यादींच्या माने सहजपणे दृश्यमान होऊ शकते. पृष्ठभागांची अनियमितता आणि मोठ्या अंतरालीय स्थळांमुळे प्रकाश अनेक मोकळीकांमुळे विखुरल्यापासून दूर जाते आणि परावर्तीत होतात. व्हिज्युअल प्रभाव. हस्तक्षेप सह एकत्र, परिणाम नाट्यमय आहे. नैसर्गिक मोत्यांची भव्यता दर्शविते जी त्याच्या शरीराचे रंगापेक्षा फार वेगळी आहे. ताहितीचे मोती छान वारा दिसते\nओपल नावाच्या विलक्षण मणीला एक सुंदर रंग प्रदर्शित करते. लाइटनिंग रिज, ऑस्ट्रेलियामधील अग्नि ऑपल्स (या ब्लॅक विरुद्ध चमकदार स्पेक्ट्रल रंगांचे बदलण्याचे पॅच दर्शवित आहे) या घटनेसाठी प्रसिद्ध आहेत. रंगाचा हा खेळ एक प्रकारचा अनिष्टपणा असतो, तर जवळजवळ सर्व रत्न विक्रेत्यांनी चुकीचे \"आग\" म्हटले आहे. अग्नि ही एक रक्तातील शब्द आहे, हे प्रकाशाचा प्रसार रत्नांमधील परावर्तीत आहे. हे सामान्यतः हिरामध्ये दृश्यमान आहे. हे प्रकाशाची एक सोपी फैलाव आहे. ओपल्सच्या बाबतीत ते पसरत नाही आणि त्यामुळे \"आग\" शब्द वापरणे चुकीचे आहे.\nरंग बदलण्याचे सर्वोत्तम उदाहरण अलेक्झांड्राइट आहे. नैसर्गिक दिवसाच्या प्रकाशाच्या तुलनेत हे रत्ने आणि दगड खूप तापले आहेत. हे मुख्यतः रेशीम रासायनिक रचना तसेच मजबूत निवडक अवशोषण यामुळे होते. अॅलेक्झॅन्डराइट सूर्यप्रकाशात हिरवा दिसतो आणि तापप्रकाशाच्या प्रकाशात लाल देखील दिसतो. नीलमणी, टूरमाईन, अॅलेक्झॅन्डराईट आणि इतर दगडही रंग बदलू शकतात.\nLabradorescence एक प्रकारचा अत्यानंद (ब्रम्हगिरी) आहे, परंतु क्रिस्टल ट्विनिंगमुळे ते अत्यंत दिशायुक्त आहे. आम्ही ते लॅब्रॉडाईट रत्न सापडले आहे.\nआमच्या दुकानात किमान $ 50.00 च्या कोणत्याही ऑर्डरसाठी विनामूल्य एक्सप्रेस शिपिंग\nघर | बर्थस्टोन | आम्हाला संपर्क करा\nगेईमिक कं, लिमिटेड / जीईएमआयसी प्रयोगशाळा कं. लिमिटेड © कॉपीराईट 2014-2020, Gem.Agency\nत्रुटी: सामग्री संरक्षित आहे ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/226948", "date_download": "2020-09-24T01:53:16Z", "digest": "sha1:6X6K44LPE4F4JFHHVP5LRK7HWJ7HMVWX", "length": 2061, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १६७६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १६७६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०३:१५, २५ एप्रिल २००८ ची आवृत्ती\n१३ बाइट्स वगळले , १२ वर्षांपूर्वी\n०१:२०, १ एप्रिल २००८ ची आवृत्ती (संपादन)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\n०३:१५, २५ एप्रिल २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAlexbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्या काढले: lmo:1676)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21918/", "date_download": "2020-09-24T02:41:52Z", "digest": "sha1:MUUYE4QCFVU57CAYBJDTIQZXFR3BBGIQ", "length": 15481, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "एल्यूआर, पॉल – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nएल्यूआर, पॉल : (१४ डिसेंबर १८९५ —१८ नोव्हेंबर १९५२). फ्रेंच कवी. मूळ नाव अझेन ग्रिंदेल. जन्म सेंट डेनिस येथे. गंभीर आजारामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी त्याला एका रूग्णाश्रमात दीड वर्ष काढावे लागले. तेथे त्याने गीयोम आपॉलिनेर, रँबो, वॉल्ट व्हिटमन ह्या कवींच्या काव्याचा अभ्यास केला आणि त्यानंतर तो काव्य लेखनाकडे वळला. पहिल्या महायुद्धात त्याने प्रत्यक्ष भाग घेतल्यामुळे युद्धामुळे उद्‍ध्वस्त होणारे मानवी जीवन त्याने पाहिले होते आणि मानवी दु:खाविषयी तीव्र अनुकंपा त्याला वाटू लागली होती. स्पॅनिश यादवी युद्धाचा आरंभ झाल्यावर पिकासोबरोबर गणतंत्रवाद्यांना पाठिंबा देण्यासाठी तो पुढे आला. १९४२ मध्ये फ्रान्समध्ये गुप्तपणे कार्य करणाऱ्या कम्युनिस्ट संघटनेचा तो सभासद होता आणि नाझींच्या प्रतिकाराची भावना चेतवणाऱ्या उत्कट कविताही त्याने लिहिल्या होत्या. ‘Poesie de Resistance’ ही अशा कवितांपैकी विशेष उल्लेखनीय कविता होय.\nकाव्यलेखनाच्या आरंभी काही काळ तो दादावादाने प्रभावित झाला होता. पुढे मात्र तो अतिवास्तववादी बनला. १९२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अतिवास्तववादी जाहीरनाम्यात तो सहभागी होता. भाषेतील नावीन्याचा शोध घेणे, ही अतिवास्तववादाकडे वळण्यामागील त्याची महत्त्वाची प्रेरणा होती. प्रेम, मृत्यू आणि मानवी दु:ख हे त्याच्या काव्याचे प्रमुख विषय.\nत्याच्या काव्याला १९३६ च्या सुमारास वेगळे वळण मिळाले. अतिवास्तववादाची बैठक कायम ठेवूनही साध्या आणि सरळ अभिव्यक्तीचा त्याने स्वीकार केला. त्याची कविता अधिकाधिक उत्कट आणि प्रगल्भ होत गेली. त्याचे महत्त्वाचे काव्यसंग्रह असे : Capitale de la Douleur (१९२६), L’Amour la poesie (१९२९), Les yeux fertiles (१९३६), Les Mains libres (१९३७), An Rendez – vous Allemand (१९४४), Poesie ininterrompue (१९४६), Poemes politiques (१९४८), Une lecon de Morale (१९४९). शारांताँ ल पाँ ह्या शहरी तो मरण पावला.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postऐखव्हाल्ट, कार्ल एडुआर्ट फॉन\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ���किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/Taking-more-than-three-cups-of-tea-a-day-will-result-in-these-changes-in-the-body.html", "date_download": "2020-09-24T03:18:57Z", "digest": "sha1:IXWH5FSSPKPALXVJRO4WBDH6OASGRNCL", "length": 5062, "nlines": 63, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "दिवसभरात तीन कपांपेक्षा जास्त चहा घेतल्यास शरीरात होतील \"हे\" बदल", "raw_content": "\nदिवसभरात तीन कपांपेक्षा जास्त चहा घेतल्यास शरीरात होतील \"हे\" बदल\nbyMahaupdate.in मंगळवार, फेब्रुवारी ०४, २०२०\nकुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास त्यापासून फायद्याऐवजी नुकसानच जास्त होते. याविषयी झालेल्या एका संशोधनात असे आढळले आहे की, दररोज 3 कपांपेक्षा जास्त चहा आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतो.\nटी बॅग्समध्ये खूप जास्त प्रमाणात प्लूरॉइड असतं आणि ते दातांसाठी, हाडांसाठी हानीकारक ठरू शकतं.\nतर संशोधनातून असे सुद्धा लक्षात आले आहे की, प्लूरॉइडच्या अति सेवनामुळे फ्लूरोसिस नावाचा आजार देखील होऊ शकतो.\nयामुळे दातांच्या वरच्या स्तराला हानी पोहचते. ही समस्या कमी दर्जा असलेल्या चहामुळे जास्त होऊ शकते.\nचांगल्या दर्जाचा चहा जरी जास्त किमतीचा असला तरी तोच घेणे केव्हाही हितावह ठरते कारण उत्तम दर्जा असलेल्या चहामध्ये प्लूरॉइडचे प्रमाण नियंत्रित असतं.\nसंशोधकांनी असा इशारा दिला आहे की, स्वस्त / कमी दर्जा असलेल्या चहामध्ये फ्लूरॉइडचे प्रमाण सहा पटीने जास्त असते.\nस्वस्त चहा हा एक वर्ष जुने झालेल्या चहाच्या पानांपासून बनवला जातो. त्यामुळे त्यात मिनरलचे प्रमाण जास्त असते.\nफ्लूरॉइडमधून स्केलेटल फ्लूरोसिसची शक्यत�� वाढते. त्यामुळे सांध्यांमध्ये कॅल्शियम साठू लागते. परिणामी सांधे आखडतात.\nविश्व स्वास्थ संघटनेने सुद्धा रोज सहा मिलिग्रॅम म्हणजेच चार कपांपेक्षा जास्त चहा प्याल्यास आरोग्यास धोका संभवण्याची शक्यता वर्तवली आहे.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i070719012333/view", "date_download": "2020-09-24T00:51:29Z", "digest": "sha1:F5YFHD3CQX4HDLDMGSEUQPREYC7VVRU2", "length": 14500, "nlines": 131, "source_domain": "www.transliteral.org", "title": "रुक्मिणीस्वयंवर", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|रुक्मिणीस्वयंवर|\nरुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.\nरुक्मिणी स्वयंवर - प्रसंग पहिला\nरुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.\nरुक्मिणी स्वयंवर - प्रसंग दुसरा\nरुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.\nरुक्मिणी स्वयंवर - प्रसंग तिसरा\nरुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.\nरुक्मिणी स्वयंवर - प्रसंग चौथा\nरुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.\nरुक्मिणी स्वयंवर - प्रसंग पाचवा\nरुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.\nरुक्मिणी स्वयंवर - प्रसंग सहावा\nरुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.\nरुक्मिणी स्वयंवर - प्रसंग सातवा\nरुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.\nरुक्मिणी स्वयंवर - प्रसंग आठवा\nरुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.\nरुक्मिणी स्वयंवर - प्रसंग नववा\nरुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.\nरुक्मिणी स्वयंवर - प्रसंग दहावा\nरुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.\nरुक्मिणी स्वयंवर - प्रसंग अकरावा\nरुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.\nरुक्मिणी स्वयंवर - प्रसंग बारावा\nरुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.\nरुक्मिणी स्वयंवर - प्रसंग तेरावा\nरुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.\nरुक्मिणी स्वयंवर - प्रसंग चौदावा\nरुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने व���वाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.\nरुक्मिणी स्वयंवर - प्रसंग पंधरावा\nरुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.\nरुक्मिणी स्वयंवर - प्रसंग सोळावा\nरुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.\nरुक्मिणी स्वयंवर - प्रसंग सतरावा\nरुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.\nरुक्मिणी स्वयंवर - प्रसंग अठरावा\nरुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.\nअध्याय २६० - यजुर्विधानम्\nअध्याय २५९ - ऋग्‌विधानम्\nअध्याय २५८ - वाक्‌पारुष्यादिप्रकरणम्\nअध्याय २५७ - सीमाविवादादिनिर्णयः\nअध्याय २५६ - दायविभागकथनम्\nअध्याय २५५ - दिव्यानि प्रमाणानि\nअध्याय २५४ - व्यवहारकथनम्\nअध्याय २५३ - व्यवहारकथनम्\nअध्याय २५२ - धनुर्वेदकथनम्\nअध्याय २५१ - धनुर्वेदकथनम्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=2310", "date_download": "2020-09-24T01:03:43Z", "digest": "sha1:4NJBFKLYAC2PKCKRD5XPXJ4YUPZUS7B3", "length": 5144, "nlines": 69, "source_domain": "m4marathi.com", "title": "कॉम्पुटर शिक्षण….काळाची गरज….! – m4marathi", "raw_content": "\n२१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक मानले गेले आहे कॉम्पुटरही तंत्रज्ञानाचा एक अविष्कार आहे\nआज प्रत्येक क्षेत्रात कॉम्पुटरचा मुक्त वापर होतांना दिसतो कॉम्पुटरच्या वापरामुळे अनेक अवघड आणि वेळखाऊ कामे सुलभ झाली आहेत कॉम्पुटरच्या वापरामुळे अनेक अवघड आणि वेळखाऊ कामे सुलभ झाली आहेत शाळा, बँका, हॉटेल्स, व्यापारी प्रतिष्ठाने, कारखाने, सेवा क्षेत्र, कृषी क्षेत्र, रुग्णालये, सरकारी-खाजगी कार्यालये सगळीकडे कॉम्पुटरचा वापर केला जातो. बऱ्याचदा आपल्याला हवी असलेली माहिती व कागदपत्रे संबधित कार्यालयात व्यक्तीशः न जाता इंटरनेटच्या माध्यमातून कॉम्पुटरवर सहज उपलब्ध होतात. परीक्षेचे व नोकरीचे अर्ज भरण्यापासून त्याच्या निकालापर्यंत सर्व गोष्टी इंटरनेटवर उपलब्ध होत असतात. याकरिता कॉम्पुटरचे शिक्षण घेणे अतिशय महत्वाचे आहे. पूर्वी ज्याला अक्षर कळत नसे त्यालाच निरक्षर म्हटले जाई, आता मात्र ज्याला कॉम्पुटर वापरता येत नाही त्यालाही निरक्षरच मानले जाते, इतका कॉम्पुटरचा प्रभाव वाढला आहे. कॉम्पुटरचे शिक्षण घेऊन त्याचा व्यवसाय वा नोकरी म्हणून निवड केलेले कित्येक लोक कमालीचे यशस्वी झालेले आढळतात. अनेकांनी देश-विदेशात ‘तगड्या’ पगाराच्या नोकऱ्यादेखील मिळविल्या आहेत. म्हणूनच कॉम्पुटर शिक्षणाला कालाची गरज मानले गेले आहे\nइंटरनेटच्या दरांत २५% वाढ\n स्मार्ट फोन चा अतिवापर ठरू शकतो आपल्या डोळ्यांसाठी घातक…..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/hollywood/oscar-2020-brad-pitt-wins-best-supporting-actor-once-upon-time-hollywood/", "date_download": "2020-09-24T02:09:26Z", "digest": "sha1:5NSDJWZZZ5AU62XA7COWODQLBEFXZEWY", "length": 31359, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Oscar 2020 : 33 वर्षांनंतर स्वप्नपूर्ती; ब्रॅड पिटने अखेर कोरले ऑस्करवर नाव - Marathi News | Oscar 2020 : brad pitt wins best supporting actor for once upon a time in hollywood | Latest hollywood News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २२ सप्टेंबर २०२०\nवर्ग तयार, तूर्त तरी शिक्षण ऑनलाइनच\nदेशाच्या संपत्तीचे मूल्यांकन करून मित्रांना विकण्याची योजना\nकोरोनाच्या मृत्युदरात २.२ टक्के झाली घट\n येत्या ४८ तासांत मुंबई, ठाणेसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा\n'खाली पीली'मध्ये अनन्या पांडेने शूट केला जीवघेणा अ‍ॅक्शन सीन, सेटवरील सर्व झाले हैराण\nसिद्ध करा, मी ट्विटर सोडेन... कंगना राणौतचे खुले आव्हान\nजॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते २' येणार या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला, त्यानेच दिली ही खुशखबरी\nस्विमसूट घालून पूलमध्ये प्रेग्रेंसी एन्जॉय करतेय अनुष्का शर्मा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल\n श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी 'रोझी' सिनेमातून करणार बॉलिवूडमध्ये एंट्री, See Pics\nपुणे जिल्ह्यातील कोंढणपुर रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष | Neglects Kondanpur road Pune district |\nहे निर्बंध घाला, पण आधी लोकल सुरू करा | Put these restrictions, but start local first\nहे निर्बंध घाला, पण आधी लोकल सुरू करा | Put these restrictions, but start local first\n झाडूच्या माध्यमातूनही होऊ शकतो कोरोनाचा प्रसार; AIIMS च्या डॉक्टरांचा इशारा\nघसा कोरडा झाल्यास कोरोना संसर्गाचा धोका वाढतो जाणून घ्या 'या' व्हायरल मेसेज मागचं सत्य\nडायबिटीस टाईप २ चं टाईप १ मध्ये रुपांतर होऊ शकतं समजून घ्या हा आजार\nRCB vs SRH Latest News : युझवेंद्र चहलनं SRHच्या तोंडचा घास पळवला, विराट कोहलीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले\nRCB vs SRH Latest News : दुर्दैवी; कॅच सुटला जॉनी बेअरस्टोचा पण OUT झाला डेव्हिड वॉर्नर, Video\nलोकल प्रवासासाठी सविनय कायदेभंग आंदोलन करणाऱ्या मनसे नेते संदीप देशपांडेंसह ३ जणांविरोधात गुन्हा दाखल\nRCB vs SRH Latest News : एबी डिव्हिलियर्सनं केला पराक्रम, ठरला RCBकडून दुसरा यशस्वी फलंदाज\nराज्यसभेत शेतीशी संबंधित विधेयकं मंजूर झाल्याच्या निषेधार्थ संसदेबाहेर विरोधकांचं आंदोलन\nमुंबईत आज १ हजार ८३७ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १ लाख ८६ हजार १५० वर; सध्या २६ हजार ७३५ जणांवर उपचार सुरू\nRCB vs SRH Latest News : देवदत्त पडीक्कलची पदार्पणातील अर्धशतकाची परंपरा कायम, मोडला AB de villiersचा विक्रम\nराज्यात आज १५ हजार ७३८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; बाधितांचा एकूण आकडा १२ लाख २४ हजार ३८० वर\n' उघड झाले नवे ड्रॅग चॅट, टॉप सेलिब्रेटींचा समावेश\nमीरारोड- ५ झाडांची बेकायदा कत्तल प्रकरणी दफनभूमी संस्थेच्या अध्यक्षांसह संबंधितांवर गुन्हा दाखल\nRCB vs SRH Latest News : RCBसाठी देवदत्त धावून आला, पॉवर प्लेमध्ये SRHला दाखवली 'Power'\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचं जया शहा आणि श्रृती मोदीला समन्स; उद्या चौकशी होणार\nRCB vs SRH Latest News : RCBच्या आरोन फिंचनं केला पराक्रम, IPLमध्ये हा विक्रम करणारा पहिलाच खेळाडू\nअकोला : आणखी दोघांचा मृत्यू; ११७ नवे पॉझिटिव्ह; २९ कोरोनामुक्त\nउल्हासनगर : महापालिका हद्दीत आज नवे ४४ रुग्ण आढळले तर २ जणांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या २७२ झाली असून आज १८ जणांनी कोरोनावर मात केली.\nRCB vs SRH Latest News : युझवेंद्र चहलनं SRHच्या तोंडचा घास पळवला, विराट कोहलीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले\nRCB vs SRH Latest News : दुर्दैवी; कॅच सुटला जॉनी बेअरस्टोचा पण OUT झाला डेव्हिड वॉर्नर, Video\nलोकल प्रवासासाठी सविनय कायदेभंग आंदोलन करणाऱ्या मनसे नेते संदीप देशपांडेंसह ३ जणांविरोधात गुन्हा दाखल\nRCB vs SRH Latest News : एबी डिव्हिलियर्सनं केला पराक्रम, ठरला RCBकडून दुसरा यशस्वी फलंदाज\nराज्यसभेत शेतीशी संबंधित विधेयकं मंजूर झाल्याच्या निषेधार्थ संसदेबाहेर विरोधका��चं आंदोलन\nमुंबईत आज १ हजार ८३७ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १ लाख ८६ हजार १५० वर; सध्या २६ हजार ७३५ जणांवर उपचार सुरू\nRCB vs SRH Latest News : देवदत्त पडीक्कलची पदार्पणातील अर्धशतकाची परंपरा कायम, मोडला AB de villiersचा विक्रम\nराज्यात आज १५ हजार ७३८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; बाधितांचा एकूण आकडा १२ लाख २४ हजार ३८० वर\n' उघड झाले नवे ड्रॅग चॅट, टॉप सेलिब्रेटींचा समावेश\nमीरारोड- ५ झाडांची बेकायदा कत्तल प्रकरणी दफनभूमी संस्थेच्या अध्यक्षांसह संबंधितांवर गुन्हा दाखल\nRCB vs SRH Latest News : RCBसाठी देवदत्त धावून आला, पॉवर प्लेमध्ये SRHला दाखवली 'Power'\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचं जया शहा आणि श्रृती मोदीला समन्स; उद्या चौकशी होणार\nRCB vs SRH Latest News : RCBच्या आरोन फिंचनं केला पराक्रम, IPLमध्ये हा विक्रम करणारा पहिलाच खेळाडू\nअकोला : आणखी दोघांचा मृत्यू; ११७ नवे पॉझिटिव्ह; २९ कोरोनामुक्त\nउल्हासनगर : महापालिका हद्दीत आज नवे ४४ रुग्ण आढळले तर २ जणांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या २७२ झाली असून आज १८ जणांनी कोरोनावर मात केली.\nAll post in लाइव न्यूज़\nOscar 2020 : 33 वर्षांनंतर स्वप्नपूर्ती; ब्रॅड पिटने अखेर कोरले ऑस्करवर नाव\nOscar 2020 : 92 व्या ऑस्करपुरस्कार सोहळ्यात सर्वात पहिला अवार्ड हॉलिवूड सुपरस्टार ब्रॅड पिटने आपल्या नावावर केला.\nOscar 2020 : 33 वर्षांनंतर स्वप्नपूर्ती; ब्रॅड पिटने अखेर कोरले ऑस्करवर नाव\nठळक मुद्दे1996 मध्ये ब्रॅड पिट ऑस्करमध्ये पहिल्यांदा नॉमिनेट झाला होता.\nसिनेसृष्टीतील सर्वाधिक मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कारांकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आज या पुरस्कारांची घोषणा झाली. 92 व्या ऑस्करपुरस्कार सोहळ्यात सर्वात पहिला अवार्ड हॉलिवूड सुपरस्टार ब्रॅड पिटने आपल्या नावावर केला. ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड’ या चित्रपटासाठी त्याने बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर श्रेणीत ऑस्कर जिंकला.\nएल पचिनो, जोई पेस्की, अँथनी हॉपकिंग्स आणि टॉम हॅक्स यांना मागे सारत ब्रॅडने या पुरस्कारावर नाव कोरले.\nब्रॅड पिट गत 33 वर्षांपासून हॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. आपल्या तीन दशकांच्या करिअरमध्ये त्याने अनेक यादगार सिनेमे दिलेत. मात्र आत्तापर्यंत प्रत्येकवेळी त्याला ऑस्करने हुलकावणी दिली होती. 92 व्या ऑस्कर सोहळ्यात मात्र ब्रॅडचे ऑस्कर जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले.\nब्रॅड पिट त्याच्या लूक्ससोबतच त्याच्या आयकॉनिक्स रोल्ससाठी ओळखला जातो. 1999 मध्ये आलेल्या त्याच्या ‘फाईट क्लब’ या सिनेमात त्याने साकारलेले टेलर डर्डनचे पात्र अफलातून होते. सेवेन, इनग्नोरियस, दि ट्री ऑफ लाईफ, बेबल, स्रॅच अशा अनेक चित्रपटांत त्याने काम केले आहे.\n1996 मध्ये ब्रॅड पिट ऑस्करमध्ये पहिल्यांदा नॉमिनेट झाला होता. त्यावेळी ‘12 मंकी’ या चित्रपटासाठी बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर श्रेणीत त्याला नामांकन मिळाले होते. पण त्यावेळी ब्रॅड पिट हा पुरस्कार जिंकू शकला नव्हता. यानंतरच्या 13 वर्षांत ब्रॅड पिटला एकदाही ऑस्करसाठी नामांकन मिळाले नाही. मात्र 2009 साली बेस्ट अ‍ॅक्टर इन लीडिंग रोलसाठी तो पुन्हा एकदा नॉमिनेट झाला. पण नामांकन मिळूनही ऑस्करने त्याला हुलकावणी दिली होती. 2012 मध्येही त्याला नामांकन मिळाले. मात्र त्यावर्षीही ऑस्कर जिंकण्याचे त्याचे स्वप्न अधुरे राहिले होते.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nBrad PittOscarOscar nominationsब्रॅड पिटऑस्करऑस्कर नामांकने\n‘ब्रँड’च्या नादात...‘अमूल’ने जाहिरात केली खरी, पण...\nकाय सांगता, ऑस्कर जिंकणा-या ‘पॅरासाइट’ने चोरली साऊथ स्टार विजयच्या चित्रपटाची कथा\nविश्वास बसणार नाही पण काळ्या कपड्यांमुळे गुलजार यांनी ऑस्कर सोहळ्याला जाणे टाळले\nOscars 2020 : पर्समध्ये टर्की सँडविच घेऊन ऑस्कर सोहळ्यात पोहोचली ज्युलिया बटर्स , सगळेच झाले थक्क\nOscar 2020: या दिग्गज दिग्दर्शकाने ऑस्कर ट्रॉफीचा केला अवमान, कॅमे-यात कॅप्चर झाला सोहळ्यातील कारनामा\nOscar Awards 2020 : प्रियंकाला मिळाले नाही ऑस्करचे आमंत्रण सोशल मीडियावर मांडली खंत\nJoker च्या फॅन्ससाठी खूशखबर लवकरच येणार २ सीक्वल; अभिनेत्याला मिळालेली ऑफर वाचून चक्रावून जाल...\nरॅपर कान्ये वेस्टने चक्क ग्रॅमी अवार्ड ट्रॉफीवर केली लघुशंका, व्हिडीओ पाहून सगळ्यांना बसला धक्का\n'गेम ऑफ थ्रोन्स' मधील अभिनेत्री Diana Rigg यांचं निधन, भारतात घालवलं होतं बालपण\nबॅटमॅनही कोरोना व्हायरसच्या जाळ्यात, सुरू झालेलं शूटींग पुन्हा बंद...\nVIDEO : धमाकेदार अ‍ॅक्शन असलेल्या 'नो टाइम टू डाय' चा ट्रेलर रिलीज, बघा जेम्स बॉन्डचं नवं मिशन\n‘ब्लॅक पॅथर’ चॅडविक बॉसमन गेला, जाता जाता ट्विटरवर ‘इतिहास’ रचून गेला...\nगुरे राखण्या��ाठी गेलेल्या वृद्धाचा निघृण खून \nCube Film Review: एका अनोख्या दोस्तीची कहाणी03 July 2020\nGulabo Sitabo review : अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मास्टर स्ट्रोक12 June 2020\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nपुणे जिल्ह्यातील कोंढणपुर रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष | Neglects Kondanpur road Pune district |\nहे निर्बंध घाला, पण आधी लोकल सुरू करा | Put these restrictions, but start local first\nआशालता वाबगांवकर व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक\nफिजिओथेरपी 'अशी' करते कोरोनावर मात | Physiotherapy 'Ashi' overcomes corona\nशरीरातील उष्णता वाढल्यास काय करावं | What to do if body heat rises\nआता कंगनाने शेतक-यांना म्हटले दहशतवादी | Kangana calls farmers terrorists\nप्लाझ्मा थेरपी किती जीव वाचवतेय l How many lives does Plasma Therapy save | डॉ संग्राम पाटील\nमोदींच्या राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन\nखजिन्यासाठी लावलेली पैज जीवावर बेतली, दोन जणांचा मृत्यू\nहायकोर्टानं भारतीय जनता पार्टीला फटकारलं; मुंबई महापालिकेत बसला मोठा फटका\n उत्तर कोरियाच्या मदतीने अण्वस्त्र तयार करतोय इराण\nCoronaVirus News: पाकिस्ताननं कसा रोखला कोरोना; अखेर सत्य समोर आले; इम्रान खान तोंडावर पडले\nघरमालकांना चाप बसणार; भाडेकरुंची लूट थांबवण्यासाठी केंद्र सरकार नवा कायदा आणणार\n श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी 'रोझी' सिनेमातून करणार बॉलिवूडमध्ये एंट्री, See Pics\nRCB vs SRH Latest News : मैदानावर उतरण्यापूर्वीच RCBनं चाहत्यांना जिंकले; क्रीडाविश्वातूनही होतंय कौतुक\n'दृश्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरनने शेअर केला नवऱ्यासोबत लिप लॉक करतानाचा फोटो, दोघे दिसले रोमँटिक अंदाजात\n नागिणीसाठी आपसात भिडले दोन नाग, पण दोघांच्या भांडणात नागीण पसार...\nजिल्ह्यात ५४ हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात\n१०० कोटी रुपयांच्या टीडीआर घोटाळ्याची होणार चौकशी\nजल करारासाठी नागपूर महापालिकेकडून मागवली माहिती\nपुन्हा एकदा पोलीस मुख्यालय 'चर्चेत' दोन महिलांमध्ये 'तुफान' हाणामारी\nRCB vs SRH Latest News : युझवेंद्र चहलनं SRHच्या तोंडचा घास पळवला, विराट कोहलीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले\nबॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन: दीपिका पादुकोणला NCB समन्स बजावणार\nमोदींच्या 'त्या' दोन मंत्र्यांबद्दल सुप्रिया सुळे कौतुकानं बोलल्या; उपस्थितांच्या भुवया उंचावल्या\nमोदींच्���ा राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन\nमार्शल आले नसते, तर उपसभापतींवर हल्ला झाला असता- रविशंकर प्रसाद\n' उघड झाले नवे ड्रग चॅट, टॉप सेलिब्रेटींचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/14376", "date_download": "2020-09-24T01:23:21Z", "digest": "sha1:VI77EMY5MHCWDMHO4C6XYLVHBOZEH3EN", "length": 4956, "nlines": 81, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उर्दू साहित्य : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /उर्दू साहित्य\nउम्र जलवोमे बसर हो.\nउम्र जलवोमे बसर हो.\nप्रख्यात गजल गायक स्व. जगजीतसिंग यांची १० आँक्टोबर रोजी पुण्यतिथी असल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा छोटासा लेख.\nRead more about उम्र जलवोमे बसर हो.\nएकोणिसाव्या शतकातील उर्दू साहित्यातील महत्त्वाच्या कवींमध्ये गा़लिब, जौ़क, आणि मोमिन ही नावे प्रामुख्याने घेतली जातात. गा़लिबच्या गझलेत बहुधा सगळेच रंग दिसून येतात त्यामुळे साहजिकच वाचकांनी आणि समीक्षकांनी गा़लिबला पुरेपूर अटेन्शन दिले. मागे म्हटल्याप्रमाणे जौ़कचे न्याय मिळण्याइतपत साहित्य उपलब्धच नाही. मोमिनचा स्वतःचा वेगळा रंग निश्चितच आहे त्यामुळे काही प्रमाणात जनमानसात आपले स्थान निश्चित करूनही समीक्षकांकडून तो दुर्लक्षला गेल्याचे दिसते (संदर्भः मोमिन खां मोमिन, ज़हीर अहमद सिद्दीकी, साहित्य अकादमी, १९८४).\nRead more about मोमिन खां मोमिन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketpatekar.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%A1/", "date_download": "2020-09-24T00:48:46Z", "digest": "sha1:6CBUSRQAGJEGXG2WZ57RQXVWVBFDG5MK", "length": 3960, "nlines": 64, "source_domain": "www.sanketpatekar.com", "title": "कोथळीगड", "raw_content": "\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nQuotes आणि बरंच काही\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \nपेठ / कोथळी गड : पावसाळी जत्रा\nपेठ / कोथळी गड : पावसाळी जत्रा\nजवळ जवळ पाच सहा वर्षाच्या.. मोठ्या अश्या गॅप नंतर , कर्जत पासून जवळच ठामपणे उभा असलेला उत्तुंग असा पेठचा किल्ला म्हणजेच कोथळीगड, ह्या किल्ल्याला भेट देण्याचं भाग्य , मला पुन्हा एकदा मिळालं. म्हणजेच ते नव्यानं जुळुन घेता आलं. माझे मित्र, बंधू आणि माझ्या भाच्यांमुळे… तसं रानवाटा सोबत , काही वर्षांपूर्वी इथं येणं झालं होतंच. म्हणूनच त्यावेळेसच्या आठवणी ही पुन्हा एकदा जागत्या आल्या.पण त्यावेळेस सारखा तो निवांतपण अनुभवता आला नाही. पेठ ला …जत्रेचं स्वरूपच प्राप्त झालं होतं. सह्याद्रीच्या भेटीला हौशी… Read More Read More\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nमराठमोळ्या नवीन वर्षी स्वागत यात्रेस टिपलेला एक क्षण - ठाणे\nनवीन पोस्ट'च्या अपडेट मिळण्यासाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-16-february-2019/", "date_download": "2020-09-24T02:19:29Z", "digest": "sha1:3YIBBUV5UJTOJJHQJ2KIXTIUXD7HFMRT", "length": 12639, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs16 February 2019 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\nIBPS परीक्षा प्रवेशपत्र (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020 (ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती (Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती (BIS) भारतीय मानक ब्यूरो मध्ये 171 जागांसाठी भरती (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती [Updated] (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विविध बँकिंग मानदंडांचे उल्लंघन केल्याबद्दल ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) वर 1.5 कोटी आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि बँक ऑफ इंडियावर प्रत्येकी 1 कोटी रुपये दंड ठोठावला आहे.\nकेंद्रीय कमिशनर प्रमोद चंद्र मोदी यांना केंद्रीय कर मंडळाचे (सीबीडीटी) अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nआशिया आणि पॅसिफिकमधील प्रथम कायदा संघ मानवाधिकार परिषद नवी दिल्ली येथे आयोजित केली गेली.\nॲक्सिस बँकेच्या भागीदारीत ॲमेझॅनने ‘ॲमेझॉन पे युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ (UPI) लॉंच केले आहे जेणेकरून प्लेटफॉर्मवर सुरक्षित पैसे आणि आर्थिक व्यवहार सुलभ होतील.\nचंदीगडच्या हिना जैसलवाल भारतीय हवाई दलाची पहिली महिला फ्लाइट अभियंता ठरली आहे.\nभारत सरकार, हिमाचल प्रदेश सरकार (गोहीपी) आणि जागतिक बँकेने ग्रेटर शिमला क्षेत्रातील नागरिकांना स्वच्छ आणि विश्वसनीय पेयजल आणण्यासाठी 40 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्यात गंभीर पाणी कमकुवतता आणि जल-वाहनांचा सामना आहे.\nसरकारी पॅनेलने दररोज 375 रुपये किंवा 9,750 रुपये प्रति महिना आणि शहरांतील कामगारांसाठी प्रति महिना 1,430 अतिरिक्त गृहनिर्माण अनुदान शिफारस केली आहे.\nनाशिक, महाराष्ट्र मधील देवळाली शिबिरात विशाल फायरिंग रेंज मध्ये भारतीय सैन्याने“एक्सरसाइज टॉपची” आयोजित केले.\nजयपूरने अर्ली चाइल्डहुड वर आशियातील सर्वात संमेलन ‘अर्ली एड एशिया 2019’ आयोजित केले आहे.\nएडलवेस ग्रुपने बँक ऑफ सिंगापूर बरोबर एक सामंजस करार केला आहे. या अंतर्गत दोन एकमेकांच्या उत्पादनांना त्यांच्या ग्राहकांना दर्शविण्यात सक्षम होतील.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (CSIR NEERI) राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n» (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» IBPS- PO/MT (CRP- PO/MT-X) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती\n» IBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\n» (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती परीक्षा निकाल\n» सामायिक प्रवेश परीक्षा 01 ते 15 ऑक्टोबरदरम्यान\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A5%80/", "date_download": "2020-09-24T00:48:02Z", "digest": "sha1:INRLAKMPGDUCGQP43W6WW7HPZRFSPRI3", "length": 7349, "nlines": 71, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "खरीखुरी \"फोटोकाॅपी\" - JustMarathi.com", "raw_content": "\nचित्रपट हे माध्यम अनेक कलाकार वेगवेगळ्या भावन�� व्यक्त करण्यासाठी वापरतात. काही सामाजिक तर काही विनोदी, काही थरारक तर काही प्रेमकथा सांगणारे.पण अश्यावेळी जेव्हा एक प्रेमकथा जुळ्या बहिणींची असेल तर त्यात किती गंमंत येईल. अशीच एक अगदी यूथफुल कथा जी प्रेक्षकांना निखळ आनंद देऊन जाईल तुमच्या भेटीला नेहा राजपाल प्रोडक्शनच घेऊन येत आहे. चित्रपटाचं शिर्षक काय असेल ह्याची उत्सुकता लोकांमघे शूटींच्या पहिल्या दिवसापासून होती आणि फायनली “फोटोकाॅपी” शिर्षक एका फर्स्ट लूक पोस्टरद्वारे जाहिर झाला.\nव्हॉट्सअॅप टॅलेंट हंटच्या माध्यमातून घेतलेल्या ऑडीश्नसमधून हीरो मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला आहे. चेतन चिटणीस या नवोदित कलाकारांना सिनेमात पाहता येणार आहे. ९ x झकास आणि रेडियो सिटी यांनी एकत्रित घेतलेल्या टॅलेंट हंट कॅम्पिटीशनमधील २० हजार स्पर्धकांमधून या दोघांची निवड झाली आहे. तर डबलरोल मध्ये दिसणार आहे नाट्य सृष्टीतलं आजच्या पिढीतलं आधाडीचं नाव, पर्ण पेठे. अशा अगदी हटके फ्रेश जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. सिनेमातील जुळ्या बहिणींच्या गोड आजीची भूमिका वंदना गुप्ते यांनी केली आहे. सिनेमाचं दिग्दर्शन विजय मौरया यांनी केलं असून कथा ओमकार मंगेश दत्त आणि डॉ. आकाश राजपाल यांची आहे. सिनेमाची पटकथा आणि संवाद विजय मोरया आणि योगेश जोशी यांनी लिहिले आहेत. कास्टिंग डिरेक्टरची जबाबदारी रोहन म्हापुसकर यांनी संभाळली आहे. सिनेमाचे चित्रीकरण पुणे आणि लावासा येथील अतिशय सुंदर आणि नयनरम्य ठिकाणी चित्रित करण्यात आलं आहे. या सिनेमाचे संकलन निनाद खानोलकर यांनी केले आहे. तनू वेड्स मनू रिटर्न या सिनेमात त्यांच्या कामाची जादू आपण पहिलीच. ६ गाणी आणि ६ संगीत दिग्दर्शक असेलल्या आणि मनोरंजनाने भरलेल्या या सिनेमात फॅशन बिग बाजार पार्टनर आहेत. हा सिनेमा २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nमहिला दिनानिमित्त हिरकणी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठीवर \nकुणाल कोहली दिग्दर्शित ‘नक्सल’ हिंदी वेबसिरीज लवकरच ‘झी5’वर प्रदर्शित होणार\nप्रत्येक घराघरांत घडणारी आजची गोष्ट असलेल्या ‘एबी आणि सीडी’चा ट्रेलर प्रदर्शित\nमंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा\nअभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सायली संजीव ‘मन फकीरा’ सिनेमामधून पहिल्यांदाच एकत्र झळकणार\n१ मे ठरणार विनोदाचा ‘झोलझाल’ दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokrajya.com/img_20181215_091755-jpg/", "date_download": "2020-09-24T01:25:11Z", "digest": "sha1:35H4XUXZOPPHVK5Q4B4AMMIP6U2GD3IG", "length": 2362, "nlines": 39, "source_domain": "www.lokrajya.com", "title": "IMG_20181215_091755.jpg – लोकराज्य", "raw_content": "\nमराठा आरक्षणाचा संपुर्ण १०३५ पानांचा अहवाल January 30, 2019\nश्रीशंभुराज्याभिषेक सोहळा तुळापुर २०१९ January 17, 2019\nराष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज January 2, 2019\nSEBC मराठा जातीचा दाखला कसा काढावा \nउत्पन्नाचा दाखला कसा काढावा \nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे काढावे \nव. पु. काळे यांची २५ भन्नाट वाक्ये\nमराठा आणि कुणबी एकच असल्याचे कायदेशीर पुरावे\nकुणबी दाखला कसा काढावा \nमराठा आरक्षणाचा संपुर्ण १०३५ पानांचा अहवाल\nकुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र कसे काढावे \nवय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (डोमीसाईल) कसे काढावे \nदगलबाज शिवाजी : प्रबोधनकार ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://beed.gov.in/whoswho/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%80/", "date_download": "2020-09-24T01:30:43Z", "digest": "sha1:4LZUXRFQFCRP4YO4FW4TSQULXKL6YRVH", "length": 4263, "nlines": 101, "source_domain": "beed.gov.in", "title": "जिल्हा नियोजन अधिकारी बीड | जिल्हा बीड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमा. जिल्हाधिकारी यांचे अवाहन\nएसटीडी आणि पिन कोड\nअप्पर जिल्हाधिकारी कक्षाशी संबंधित\nजिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन\nकार्यरत महा- ई- सेवा केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत)\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nजिल्हा नियोजन अधिकारी बीड\nजिल्हा नियोजन अधिकारी बीड\nपदनाम : जिल्हा नियोजन अधिकारी बीड\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© बीड जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेव��चे अद्यावत: Sep 22, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80/", "date_download": "2020-09-24T00:41:14Z", "digest": "sha1:EOTAGXKVE7ND6AKJYS3LVDBD6TOWBI6A", "length": 31173, "nlines": 255, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "राहुल गांधी – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on राहुल गांधी | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nगुरुवार, सप्टेंबर 24, 2020\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nKKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nKKR vs MI, IPL 2020: रोहित शर्माचा 'डबल धमाका' कोलकाताविरुद्ध मुंबई कर्णधाराने लगावली विक्रमांची लाईन, जाणून घ्या\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nCoronavirus: महाराष्ट्रात पुन्हा उसळी, गेल्या 24 तासात 21,029 नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्ग, 479 जणांचा मृत्यू\nMumbai Rains Update: तब्बल 39 वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती, मुंबई शहरात मुसळधार पाऊस; राजकारण्यांच्या मात्र आरोप-प्रत्यारोपांच्या सरी\nTigress Captured In Yavatmal: यवतमाळ येथे 60 वर्षीय महिलेचा बळी घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBihar Assembly Elections 2020: बिहारच्या निवडणूक रिंगणात डॉ. बाबासाहेबांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकरांची एंट्री; समविचारी पक्षासोबत युती करून लढवणार इलेक्शन\nFirst Woman Pilot In Indian Navy: भारतीय नौदलात सब लेफ्टनंट शिवांगी पहिल्या महिला पायलट म्हणून सामील; जाणून घ्या त्यांच्या प्रेरणादायक प्रवासाबद्दल\n राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात पतीची हत्या करून पत्नीने मृतदेह चक्क पलंगातच लपवला; 24 तासानंतर स्वत:च फोनकरून पोलिसांना दिली माहिती\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nTIME 100 Most Influential People List 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगातील प्रभावशाली नेत्यांच्या यादीमध्ये Donald Trump, Kamala Harris, Joe Biden यांच्यासह समावेश; इथे पहा संपूर्ण यादी\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nUnited Kingdom Second Wave of Coronavirus Cases: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; PM Boris Johnson यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nE-Aadhaar Download: ई-आधारकार्ड कसे डाऊनलोड कराल 'या' आहेत सोप्या स्टेप्स\nApple Store Online झाले भारतामध्ये लॉन्च; जाणून घ्या मिळणारे फायदे, ऑफर्स आणि पेमेंट ऑप्शन्स\nWhatsApp Web च्या माध्यमातूनही आता करता येणार व्हिडिओ कॉल; पहा त्यासाठी Messenger Room कशी कराल\nMoto E7 Plus Smartphone Launching: मोटो ई 7 प्लस स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजता होणार लॉन्च; पहा स्मार्टफोनची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स\nDriving Licence Renewal: ड्राइव्हिंग लायसन्स रिन्यू करायचेय येथे जाणून घ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने कसे कराल\nहेक्टरचे नवे ड्युल-टोन वेरियंट Delight भारतात लॉन्च, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमतीसह फिचर्स\nBMW R18 Cruiser दमदार इंजिनसह भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 18.90 लाख रुपये\nKia Sonet भारतात लॉन्च, किंमत 6.71 लाखांपासून सुरु\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nKKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता���ा 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय\nNivedita Saraf Tested Coronavirus Positive: ‘अग्गंबाई सासूबाई’ फेम अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूची लागण; स्वतःला घरीच क्वारंटाईन केले असल्याची माहिती (Watch Video)\nVeteran Actress Saroj Sukhtankar Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nNCB Issues Summons to Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांना एनसीबीने बजावला समन्स; ड्रग्ज प्रकरणात होणार चौकशी\nAnurag Kashyap #MeToo Case: Sacred Games फेम एलनाज नौरोजी Sex Scene शुट करायला घाबरताच अनुराग कश्यप ने दिली होती अशी वागणूक, पहा पोस्ट\nराशीभविष्य 24 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nNational Daughter's Day 2020: राष्ट्रीय कन्या दिवस यंदा कधी साजरा होणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास\nCOVID19 Health Update: आयोडिन सोल्यूशनमध्ये केवळ 15 सेकंदात नष्ट होतो कोरोना व्हायरस जाणून घ्या संशोधकांचे मत\nसकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नका 'हे' 7 कामं\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\nXXX Pornstar Mia Malkova Hot Video: पॉर्नस्टार मिया मालकोवा ने सोशल मीडिया वर शेअर केलेले 'हे' व्हिडिओ पाहुन तुम्हालाही फुटेल घाम\nShocking Video: हरियाणा मधील बल्लभगढ़ स्टेशन जवळ 13 वर्षांच्या मुलाने 2 वर्षांच्या मुलाला मालगाडीच्या इंजिनाखाली फेकले; पहा व्हायरल व्हिडिओ\nमुंबई पोलिसांकडून PMC Bank विरूद्ध फोर्ट मध्ये आंदोलन करण्यासाठी एकत्र जमण्यास परवानगी चं वृत्त खोटं; पोलिसांनी सोशल मीडीयात व्हायरल होत असलेल्या पोस्ट वर विश्वास न ठेवण्याचं आवाहन\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nIndia China Talk: आणखी सैन्य पाठविणे थांबवण्यावर भारत चीन दोघांनी सहमती दर्शवली\nVarsha Gaikwad Tests Covid-19 Positive शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना व्हायरस ची लागण\nBharat Bandh on September 25 : कृषी विधेयका��ाबत शेतकरी संघटनेचा 25 सप्टेंबर रोजी भारत बंद चा इशारा\nEastern Express Highway Jammed Due To Python : अजगरामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nHappy Birthday PM Narendra Modi: राहुल गांधी, नेपाळचे पंतप्रधान KP Sharma Oli यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 70व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nRahul Gandhi On PM Narendra Modi: कोरोना बाधितांंचा आकडा 50 लाख होईल पण मोदी मोरासोबत व्यस्थ आहेत; राहुल गांंधी यांंचं जळजळीत ट्विट\nParliament Monsoon Session 2020: संसदेच्या 18 दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात, कोरोनामुळे यंदा केलेले बदल पाहा\nSmriti Irani Rasode Main Kaun Tha Video: 'रसोड़े में कौन था' व्हिडिओच्या अंदाजातून स्मृती इराणी यांनी साधला राहुल गांधी यांच्यावर निशाणा; पहा व्हिडिओ\n काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी विलीन करा शरद पवार यांना अध्यक्ष बनवा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सल्ला\nनरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल व राहुल गांंधी यांंचा प्रणब मुखर्जी यांंचे अंंत्यदर्शन घेतानाचा 'हा' फोटो व्हायरल\nRahul Gandhi Video Series: राहुल गांधी यांची व्हिडीओ सिरीज; मोदी सरकारने भारतीय अर्थव्यवस्था कशी नष्ट केली यावर करणार भाष्य, उद्या सकाळी 10 वा. पहिला व्हिडीओ होणार प्रसिद्ध\nBihar Assembly Election 2020: बिहार विधानसभेसाठी काँग्रेसची तयारी, राहुल गांधी व्हर्च्युअल सभांमधून करणार मार्गदर्शन\n'राहुल गांधी अध्यक्षपदाची निवडणूक निश्चित जिंकतील पण पक्ष फुटेल' काँग्रेस नेत्याचा इशारा\nConflict in Congress: काँग्रेसमधील संघर्ष कायम असल्याचे चित्र, कपील सिब्बल यांचे सूचक ट्विट; सोनिया गांधी यांची गुलाम नबी आजाद यांच्याशी फोनवरुन चर्चा\nRaigad Building Collapse : पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केल्या महाड इमारत दुर्घटनाग्रस्तांप्रती संवेदना; शक्य ती मदत पोहचवण्याचे आश्वासन\nCWC Meeting: काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम, पुढील 6 महिन्यात नव्या प्रमुखाची निवड होणार असल्याचा CWC बैठकीत निर्णय\nकाँग्रेस च्या हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सोनिया गांधी\n'पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक यांनी गांधी कुटुंबीयांची माफी मागा अन्यथा...', काँग्रेस नेते सुनील केदार यांचा इशारा\nCongress Party President: सोनिया गांधी पद सोडण्याची शक्यता, काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद कोणाकडे 'त्या' पत्���ामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा\nGanesh Chaturthi 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी, नितीन गडकरीसह या राजकीय नेत्यांनी ट्विटच्या माध्यमातून समस्त देशवासियांना दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा\nराहुल गांधींचा आरोप- भारतात Facebook, WhatsApp वर भाजपा-आरएसएसचे नियंत्रण आहे, पसरवतात खोट्या बातम्या आणि तिरस्कार\nराजस्थान: 'I love You सचिन पायलट' असं 'ते' म्हणाले\nEIA 2020 मसूदा मागे घेऊन केंद्र सरकारने देशाची लूट थांबवावी- राहुल गांधी\nBihar Assembly Election 2020: 'आता खूप उशीर झालाय', काँग्रेस नेत्याकडून राहुल गांधी यांच्यासमोर खदखद व्यक्त\nBihar Assembly Election 2020: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचे सूत्र लवकरच जाहीर- राहुल गांधी\nअमित शाह यांना कोरोना विषाणूची लागण, रुग्णालयात दाखल; राहुल गांधी यांनी व्यक्त केली लवकर बरे होण्याची इच्छा\nशरद पवार यांचा राहुल गांधींना सल्ला; ‘पीएम नरेंद्र मोदींवर टीका करणे थांबवा आणि पक्षाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करा’\nShramik Special Trains: श्रमिक स्पेशल ट्रेन उत्पन्नावरुन राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; अपत्ती काळातही नफेखोरी केल्याचा आरोप\nCoronavirus In India: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 56 लाखाच्या पार; मागील 24 तासांत 83,347 नव्या रूग्णांची भर\nBhiwandi Building Collapse Update: भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 35; सलग तिसर्‍या दिवशीही बचावकार्य सुरूच\nMumbai Rains: मुसळधार पावसामुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये बंद; अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर न पडण्याचं BMC चं आवाहन\nMumbai Local Updates: मुंबई मध्ये मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाश���\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/mh-ka-mahipalgad/", "date_download": "2020-09-24T00:44:21Z", "digest": "sha1:4R2XZRHNQKDDCKFZN3DAJF4YTB6JWQV4", "length": 8689, "nlines": 90, "source_domain": "bolbhidu.com", "title": "महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावादात “सातबाऱ्यावरुन” गायब झालेलं गाव.", "raw_content": "\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nBol Bhidu - विषय हार्ड\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nमहाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावादात “सातबाऱ्यावरुन” गायब झालेलं गाव.\nएका बाजूस कर्नाटक तर दूसऱ्या बाजूस महाराष्ट्र. डोंगराच्या कुशीत वसलेलं एक ऐतिहासिक गाव. या गावाचा इतिहास काय तर महिपाळगडाचा. हो तोच महिपाळगड जो स्वराज्यातील एक दुर्गम गड म्हणून ओळखला जातो. स्वराज्याबरोबरच या गडाची आणि पर्यायाने तिथे असणाऱ्या महिपाळगड गावाची एक कथा आहे ती कथा म्हणजे हे गाव सातबाऱ्यावर नाही. गावातल्या कोणाकडेच स्वत:ची कागदपत्र नाहीत की जमीनीचे उतारे नाहीत.\nपुर्वेला कर्नाटक, दक्षिणेला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची मालकी तर उर्वरीत भागावर वनविभागाने व्यापलेली जमिन अस एकंदरित या गावाचं स्वरुप. गावची लोकसंख्या दिड हजारांच्या घरात. गावातले तरुण नोकरीसाठी पुण्या मुंबईत स्थायिक झालेले तर काही तरुण सैन्यात जावून देशसेवा करणारे. गावात ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा कारभार देखील चालतो मात्र या गावातल्या कोणाकडेच आपलं घर आणि शेत दाखवणारा सातबारा नाही.\nमहाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी नेपाळच्या राजाची…\nसातशे वर्ष जुन्या या रहस्यमयी मंदिरावरून इंग्रजांनी भारतीय…\nथोडक्यात सांगायचं झालं तर सरकार दप्तरी दिड हजार लोकवस्तीचं हे गाव अस्तित्वातच नाही.\nसरकार दरबारी फक्त किल्ला –\nमहिपाळगड हा सुप्रसिद्ध किल्ला फक्त इतकीच नोंद या जागेची करण्यात आलेली आहे. महिपाळगड गावाची तिथल्या शेतजमीनींची, घरांची कोणतीच नोंद नाही. हा भाग महाराष्ट्रात येतो. राज्याच्या राजधानीपासून कोसो दूर असणाऱ्या हा भाग दूर्गम आहे. गडाचा विस्तार सुमारे २०० हेक्टरवर पसरलेला आहे. गडाचं नाव देखील महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे दूसऱ्या बाजूला शासनाने सातबारा ऑनलाईन देण्याची सोय केली आहे मात्र तरिही संपुर्ण गावच सातबाऱ्याच्या नकाशावरुन गायब असल्याने गावकऱ्यांनी आत्ता सातबाऱ्याचा लढा तिव्र केला आहे.\nमुंबईची सीएसटी बांधण्यासाठी ब्रिटिश आर्किटेक्टने तब्बल १६ लाख रुपये मानधन घेतल होतं…\nफक्त 6 हजार रुपयांत तयार झाली होती पहिली मराठी कार\nजगप्रसिद्ध गांजा पिकवणाऱ्या “मलाणा” गावात भारताचा कायदा चालत नाही.\nनवीन वर्षाची सुरवात करताय ही भन्नाट फेस्टिव्हल्स तुमची वाट पहात आहेत.\nपरवीन बाबीच्या प्रेमापोटी हा ऑस्ट्रेलियन माणूस भारतात आला आणि खलनायक झाला\nभिडू देवेंद्र जाधव\t Sep 23, 2020 0\n८४ वर्षांचा घरोबा संपवून शापूरजी पालनजी टाटासमूहातुन का बाहेर पडले\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nजपानी माणसाने रामायणावर बनवलेला अ‍ॅनीमेशन सिनेमा भारतात रिलीज होऊ दिला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/13489", "date_download": "2020-09-24T02:42:44Z", "digest": "sha1:Z7PKEXUDFB6KKWBGZFIWP425XOIDJMI6", "length": 2916, "nlines": 73, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शाकाशाका : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शाकाशाका\nRead more about दाल बाटी (फोटोसहित)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/article-gopinath-savkar-kirti-shiledar/", "date_download": "2020-09-24T00:40:36Z", "digest": "sha1:MXJMY2HYQWR2IBBH6XYFS2PQZAP75DKB", "length": 25564, "nlines": 174, "source_domain": "www.saamana.com", "title": "रंगमहर्षी गोपीनाथ सावकार! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला…\nट्रेन सध्या तरी नकोच\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार\nशेतकऱ्य़ांची कर्जमाफी झालीच नाही, मध्य प्रदेश सरकारचा यु टर्न\nSuzuki च्या ‘या’ स्कूटरवर मिळत आहे आकर्षक ऑफर, सेफ्टीसाठी आहे बेस्ट..\nसरकारी कर्मचाऱ्यांची गृह कर्ज योजना बंद करण्याचा अध्यादेश मागे घ्या; काँग्रेसचे…\nधक्कादायक…पत्नीचा घरी येण्यास नकार; नवऱ्याने केली सासरा आणि सालीची हत्या…\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nशायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला…\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\n मग ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड..\nHealth tips – खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या\nमासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय\nडॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nनटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांची आज (12 जाने.) 110वी जयंती आहे त्यानिमित्त…\nरंगभूमीवर नितांत प्रेम करणाऱया सावकारमामांना मी आणि लता लहानपणापासून पाहतो आहोत. नाटक म्हणजे त्यांचा प्राण ‘रंगदेवता हिंदू उर्दू मराठी थिएट्रिकल कंपनी’ ही रंगदेवता पदवी मिळालेल्या रघुवीर सावकारांची संगीत नाटक मंडळी. याच मंडळीमध्ये वसंतराव सावकार व गोपीनाथराव सावकार यांची कारकीर्द घडली. बहरत गेली. सगळे सावकार बंधू आपल्या नैसर्गिक अभिनय शैलीने स्वतःचे स्थान रंगमंचावर गाजवत होते.\nरघुवीर सावकारांची रेवती तर रसिकजनांनी मनःपूर्वक डोक्यावर घेतली होती. घडय़ाळ लावून केवळ सात मिनिटांत ते रेवतीची रंगभूषा व वेशभूषा आटोपून एण्ट्री घेत आणि एण्ट्रीलाच टाळ्यांचा कडकडाट होत असे. हे आमच्या नानांनी (जयराम शिलेदारांनी) आम्हाला सांगितले होते. आमच्या नानांनी याच नाटकमंडळीत सोळाव्या वर्षी बेळगाव मुक्कामी प्रवेश केला. त्यांची रंगमंचीय कारकीर्द घडत गेली, शिकायला मिळाले, त्यांची आणि वसंतराव, गोपीनाथराव यांची गट्टी जमली. गोपीनाथराव नट म्हणून जसे उत्तम होते तसे फुटबॉलपटूही होते. फावल्या वेळात ते फुटबॉलच्या मॅचेस खेळत.\nएकदा एक खेळाडू कमी पडत होता तर त्यांनी नानांना बोलावले. फुटबॉलचा खेळ नानांना मुळीच माहीत नव्हता. प्रतिस्पर्धी संघाने नवा खेळाडू नेमका हेरला आणि नानांना लक्ष्य केले.\nनानांना जोरात धक्का मारला. नाना कळवळले. याचा मामांना (गोपीनाथ सावकार) यांना खूप राग आला. त्यांनी त्वेषाने प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंवर प्रतिहल्ला करून त्यांचे तीन खेळाडू गारद केले, पण हा प्रकार रघुवीरदादांना कळल्यावर ते रागावले. पहिलं नाटक खेळायचं…त्याला धडधाकट नट लागतो. हा लाथालाथीचा खेळ बंद\nसावकार-शिलेदार ऋणानुबंध हा इतका पूर्वीपासूनचा आहे. फिरत्या नाटक मंडळय़ा बंद झाल्यावर मामांनी मुंबईला त्यांच्याकडे सराफ यांच्याकडे राहायला गेले. ‘कलामंदिर’ ही नाटय़संस्था त्यांनी स्थापन केली. त्याद्वारे जुन्या-नव्या संगीत नाटकांची निर्मिती ते करू लागले. ह. रा. महाजनींचे ‘शकुंतला’ नाटक त्यांनी रंगमंचावर आणले. त्यात कान्होपात्रा, थोर गायक वसंतराव कुलकर्णी, आमचे नाना, आशालता असे कलाकार होते. पुढे काही काळ अडचणीमुळे नानांनी कण्वाऐवजी दुष्यंताची भूमिका करायला सुरु���ात केली.\nविद्याधर गोखले लिखित ‘सुवर्णतुला’ हे नाटकही मामांनी रंगमंचावर आणले. कान्होपात्रा, प्रसाद सावकार आणि नारदाच्या भूमिकेत छोटा गंधर्व होते…संगीतही त्यांचेच होते, पण काही कारणाने प्रयोगाला गर्दी होईना. छोटा गंधर्व नाराज झाले. ‘हे नाटक चालणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरीरेघ आहे. नाटक बंद करण्यातच भलं आहे.’ असं पत्र मामांना पाठवले. मामा संतापले आणि त्यांनी ते पत्र गोखलेअण्णांना(विद्याधर गोखले) दाखवले. अण्णांनी ते चॅलेंज स्वीकारले आणि ‘सुवर्णतुला’ नाटक मा. दामले जयमाला शिलेदार, रामभाऊ मराठे, प्रसाद सावकार, दत्ता भट या नटमंडळीत बसवले आणि यशस्वी करून दाखवले. नवनिर्मिती करणाऱया निर्मात्याला किती अडचणींना सामना करावा लागतो ते दुःख मामांना सहन करावे लागले होते.\nमामांना मधुमेहाचा त्रास होता. त्यात त्यांना एक पाय गमवावा लागला होता. त्याही अवस्थेत त्यांनी रंगमंचावर भूमिका रंगवल्या होत्या. थक्क करून टाकणारे साहस मामांनी दाखवले होते. मामांनी आमचे तीन शिलेदारांचं बालपणी केलेले ‘सौभद्र’ पाहिले होते. तेव्हापासून आम्हा दोन्ही बहिणींवर त्यांनी खूप माया केली. आम्ही कधीही त्यांच्याकडे गेलो की ते आणि मामी आमचे खूप लाड करायचे. ‘संगीत शारदा’ नाटकाची त्यांनी निर्मिती केली. त्यात रामदास कामत, परशुराम सामंत, मा .दत्ताराम बापू, श्रीपादराव नेवरेकर, शंकर घाणेकर अशा दिग्गजांबरोबर काम करायची संधी मिळाली.\nमुलींचे प्रवेश त्यांनी इतके सुंदर बसवले होते की, रसिकांची भरभरून दाद मिळत असे. साध्या पोष्टकार्डवर प्रयोगांची, नाटय़गृहांची तारीख वेळ अशा सूचना असलेली…तिरप्या अक्षरांतील पत्रे मिळाली की, लता आणि मी आनंदाने उडय़ा मारत असू\nमामांकडून संवादातले बारकावे, नाटय़मयता शिकण्याची संधी मिळाली याचे ऋण विसरू शकत नाही. मामांनी कलामंदिरतर्फे निर्मिती केलेली, अत्यंत दर्जेदार कलाकृती म्हणजे वि. वा. शिरवाडकर लिखित ‘ययाती आणि देवयानी’ लता कर्नाटकींनी साकारलेली देवयानी, कान्होपात्रा यांची शर्मिष्ठा, दत्ताराम बापूंचा ययाती, परशुराम सामंतांचा ‘यती’ लता कर्नाटकींनी साकारलेली देवयानी, कान्होपात्रा यांची शर्मिष्ठा, दत्ताराम बापूंचा ययाती, परशुराम सामंतांचा ‘यती’ पहिल्यांदा विदूषक म्हणून छोटू सावंत आणि नंतर अशोक सराफ आणि कचाच्या भूमिकेत रा���दास कामत पहिल्यांदा विदूषक म्हणून छोटू सावंत आणि नंतर अशोक सराफ आणि कचाच्या भूमिकेत रामदास कामत काय प्रयोग व्हायचा बापूंची स्वगते, कान्होपात्राबाईंची करुणरसपूर्ण पदे, लता कर्नाटकींची तेजस्वी देवयानी, सामंतांचा भ्रमिष्ट यती…सर्वात सुंदर रामदास कामतांची पदे आणि दमदार एण्ट्री\nदिग्दर्शकाची अचूक नजर असेल तर नाटकाची रंगत खणखणीतपणे रसिकांना तृप्त करीत असे. अभिषेकीबुवांचे अप्रतिम संगीत…सगळ्या सुंदर गोष्टींचा जणू उत्सवच होता. लताला आणि मला काही प्रयोगांचा अनुभव घेता आला, ते क्षण आम्हाला आनंददायी होते\nमामा प्रत्येक प्रयोगाला हजर राहत. त्यांना काळजीपूर्वक नाटय़गृहावर नेण्याआणण्याची जबाबदारी त्यांचे भाचे सुभाष सराफ घेत असत.\nसुरुवातीपासून शेवटापर्यंत संपूर्ण नाटक मामा पाहात असत. रंगमंचावर घडणाऱया प्रयोगाचे प्रतिबिंब मामांच्या चेहऱयावर दिसत असे.\nप्रयोग रंगतदार झाला तर त्यांच्या चेहऱयावर समाधान विलसत असे. काही चुकलं-बिकलं तर वैतागत असत आणि त्यांचे चंदेरी केस त्यांच्या हातांनी सतत विस्कटले जात. चुकलेल्या नटांना आत आल्याबरोबर तंबी मिळत असे.\nसंगीताचा उत्तम काळ असल्यामुळे गायक कलाकारांना वाहवाची शाबासकी …गाणं लांबले तर ओरडा, शब्दांची चूक केली तर क्वचित धपाटाही मिळे\nसाथीदारांवरही त्यांची करडी नजर असे.\nनाटकामध्ये रंगून गेलेले दुर्मिळ व्यक्तिमत्त्व म्हणजे गोपीनाथ सावकार अशा असामान्य व्यक्तीला आम्ही भेटू शकलो, त्यांच्याकडून बरंच काही शिकू शकलो, त्यांच्या कलामंदिरच्या प्रयोगात भाग घेऊ शकलो हा जणू देवाचा आशीर्वाद होता\n(लेखिका ज्येष्ठ गायक-अभिनेत्री असून 98 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.)\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला मुंबईचा आढावा\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nट्रेन सध्या तरी नकोच\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\n रस्ते पाण्याखाली, रेल्वे लटकली, वाहतुकीचे तीनतेरा\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला...\nट्रेन सध्या तरी नकोच\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\n रस्ते पाण्याखाली, रेल्वे लटकली, वाहतुकीचे तीनतेरा\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nपालिका आयुक्त `ऑन फिल्ड’ विविध भागांत भेटी देऊन आढावा\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nया बातम्या अवश्य वाचा\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला...\nट्रेन सध्या तरी नकोच\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/jacquelin-williams-first-woman-umpite-international-mens-cricket/", "date_download": "2020-09-24T02:36:41Z", "digest": "sha1:MIFA7CRSCSX3OIJLFOCDTF3G4ROUIAEI", "length": 14935, "nlines": 160, "source_domain": "www.saamana.com", "title": "पुरुषांच्या सामन्यात महिला निभावणार पंचाची भुमिका | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले…\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार\nशेतकऱ्य़ांची कर्जमाफी झालीच नाही, मध्य प्रदेश सरकारचा यु टर्न\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nशायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला…\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\n मग ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड..\nHealth tips – खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या\nमासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय\nडॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nपुरुषांच्या सामन्यात महिला निभावणार पंचाची भुमिका\nपुरुषांच्या क्रिकेट सामन्यात लवकरच एक महिला पंचाची भुमिका निभावताना दिसणार आहे. जॅकेलिन विलियम्स असे त्या महिला पंचाचे नाव असून ती मूळची वेस्ट इंडिजची आहे. जॅकेलिन ही पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचाची भूमिका निभावणारी पहिली महिला ठरणार आहे.\nवेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड मध्ये होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांमध्ये जॅकलिन थर्ज अंपायर म्हणून काम पाहणार आहे. ‘मला दिलेली ही संधी फार मोठी असून मी त्यासाठी आयसीसी व वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे मी आभार मानते. मी याआधीही पुरुषांच्या सामन्यात पंचाचे काम केले आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच मी पुरषांच्या सामन्यात पंचाचे काम करणार आहे. माझ्यासाछी ही फार अभिमानाची गोष्ट आहे.’, असे जॅकेलिन सांगते.\nयाआधी जॅकेलिन यांनी 2016 मध्ये देखील पुरुषांच्या सामन्यात पंचाची भूमिका निभावली होती. त्यांनी ओमान विरुद्ध नायजेरिया यांच्या मधील पाच सामन्यांच्या मालिकेत पंचाचे काम केले होते.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nठाणे, रायगडात पावसाच��� तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला...\nया बातम्या अवश्य वाचा\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://childasthma.weebly.com/discussions-qn-a/1", "date_download": "2020-09-24T02:15:55Z", "digest": "sha1:FLAJ4K5JOMEA47WGM6KYKBSRRXXFM4RC", "length": 16114, "nlines": 131, "source_domain": "childasthma.weebly.com", "title": "Child respiratory cough cold asthma sinus COPD specialist Mumbai - Cough Cold Wheeze Distress Allergy Asthma Airway clinic for children : RRC", "raw_content": "\nलहान मुलांना नेहमी सर्दी खोकला कश्यामुळे होतो \nलहान मुलांना नेहमी सर्दी खोकला कश्यामुळे होतो \nलहान मुलांनाच काय मोठ्यानाही सर���दी खोकला नेहमी होऊ शकतो . नेहमी नेहमी सर्दी खोकला होण्याची दोन कारणे असतात ..\n१. इन फ़ेक्शन् किवा जन्तुचा प्रदुर्भाव\n२ एलर्जि वा दमसद्रुश्य आजार\nफ़्लु चे व फ़्लु सारखे अनेक विशानु हवेत पसर्लेले असतात. हे विषाणु सहसा नाकावाटे शरीरात प्रवेश करतात\nसर्दी खोकला झालेल्या व्यक्ती च्या संसर्गामुळे अशा प्रकारचे आजार पसरतात. अशा आजारामध्ये सुरवातीस थोडासा ताप व नाक वाहून नंतर खोकला वाढतो व १० दिवस खोकला राहू शकतो. शरीर प्रकृती किवा जेवण कमी असेल तर जंतू जम धरतात व निमोनिया होऊ शकतो.\nमुलांची श्वास नळी बारीक असल्याने थोड्याशा सर्दीने मुले कासावीस होतात दम लागून दुध पिणे कमी होते अन डॉक्टर कडे जायला लागते.. अशा परिस्थितीत डॉक्टर नाक व श्वास उघडणारी औषधे देतात. जर हा आजार जीवाणू मुळे असल्याचे डॉक्टर ला वाटले तर प्रतीजैविक antibiotic सुद्धा द्याया लागतात. श्वास घ्याला त्रास असेल तर ओक्षिजन किवा जेवण कमी असेल तर सलाईन पण लागू शकते.\nलहान पनि झालेल्या बऱ्याच इन्फेक्शन ना शरीर प्रती कारक बनते अन त्यामुळे सहसा अशी इन्फेक्शन मोठ्यांमध्ये दिसत नाहीत. पण मोठ्यामध्ये होणारे सर्दी खोकल्याचे आजार मुलानंना पण होउ शकतात... अन ते पण सिरिअस प्रकारात. म्हणून सर्दी पडसे झालेले असताना मोठ्यांनी लहानाजवळ जाणे टाळावे .. हात धुतल्या शिवाय त्यांच्याजवळ जावू नये.\nसाधारणता वयाच्या पहिल्या वर्षात मुलाना ६ ते ८ वेळा सर्दी होऊ शकते.दुसऱ्या वर्षात ४ ते ६ वेळा, अन नंतर दर वर्षी ३-४ वेळा सर्दी होऊ शकते.\nसहसा इन्फेक्शन चा सर्दी खोकला ३-७ दिवसात ठीक होतो.कधी निमोनिया असल तर वेळ लागू शकतो.\nजर सर्दी जास्त दिवस रहात असेल तर अडेनैड व खोकला जास्त दिवस राहिला तर तोंसील ची सूज पण असू शकते.\nजास्त दिवसाच्या आजाराने जेवण कमी होवून वजन कमी होऊ शकते.\nनिमोनिया व फ्लू ची लस काही प्रमाणात मुलांना या आजारापासून संरक्षण देवू शकते.\nज्या मुलांना नेहमी बिना तापाची सर्दी व खोकला असतो त्यांना इन्फ़ेक्शनच असायला पाहिजे असे नाही.\nप्रदूषण व सामाजिक व वातावरणातील बदलामुळे एलर्जी किवा अतिसंवेदनशीलता चे प्रमाण आजकाल वाढताना आढळते\n... यात माहिती असलेल्या वा नसलेल्या गोष्ठी वा वस्तूंची एलर्जी किवा तत्सम संवेदने मुले शरीरात वेगवेगळी रसायने बनतात ज्यामुळे नाक वाहने, शिंका, छाती भरून येणे वा घसा टोच��े, किवा फक्त खोकला किवा दम लागणे इत्यादी लक्षणे वारंवार दिसून येतात. अशी लक्षणे जर रात्री जास्त आढळत असतील तर् एलर्जी वा दम सदृश्य आजार असण्याची शक्यता दाट असते .\nनाक घसा व छाती ची हि लक्षणे जर वेळीच ओळखली नाही तर शरीर वाढी व विकासावर परिणाम होतो .\nसाधारणता अश्या आजारात नेहमी औषधे लागतात, कंटाळा करून चालत नाही. प्यायची औषधे रक्तात मिसळतात म्हणून सहसा डॉक्टर नोकाने किवा श्वासाने घेत येतील अशी औषधे देतात ज्यांचा १ ते दोन महिन्याचा कोर्स पण असू शकतो.\nअशा आजारात जर लक्षणाची नोंदवही ठेवली नाही तर कोर्स किवा डोस कमी करणे अवघड जाते. श्वासाने दिली जाणारी औषधे सहसा नाकाचा स्प्रे किवा इन्हेलर व स्पेसर पद्धतीने दिली जातात. इन्हेलर प्रकारात श्व्वास उघडणारी व श्वसन नळी ची सूज कमी करणारी औषधे खूप कमी डोस मध्ये दिली जातात. नोंदवही चे रेकॉर्ड पाहून डॉक्टर डोस कमीजास्त करतात.\nहि दोन्ही कारणे फार कॉमन आहेत. एलर्जी अस्थमा एलार्जीक rhinitis कधी कधी अनुवांशिक असतो. कधी कधी इतर एलर्जी हि सोबत असू शकतात, सर्वांचा एकत्रित इलाज करावा लागतो.\nया शिवाय इतर काहीकारणे आहेत ज्यामुळे नेहमी सर्दी खोकला होऊ शकतो.\nया सार्यांचे अचूक निदान व उपचार तुम्ही या रुग्णालयात करू शकता.\nया बाबत अधिक माहिती सल्ला व इलाज साठी डॉ कोंडेकर संतोष--- एम. डी . बाल रोग तज्ञ यांच्याशी संपर्क साधू शकता.\nकिवा खालील संकेत स्थळावर भेट द्या www.kondekar.com व मोफत प्रश्न विचारा .\nकिवा भेटा : शुश्रुषा रुग्णालय दादर प . रोज सायं ७ ते ९, रूम नं ११,( २४४४६६१५- फक्त ७ ते ९ वेळात )\nवरील संदर्भानुसार माज्या सादे तीन वर्ष आसलेल्या मुलीला हा नेहमीचा आजार आहे आहे.डॉक्टर सांगतात हा लहान मुलांचा दमा आहे आणि हा वयाच्या पांच वर्ष राहिल.तरी काही उपाय असेल तर सुचावावे.\nबालाला तपासून व काही एक्स रे पाहून विशिष्ट ईलाज आखून द्यायला लागेल.\nमाझा मुलगा अडिच वर्षाचा आहे. त्याची सर्दी कमी होत नाही कपया मार्गदर्शन करावे सर्व डॉक्टर कडे दाखवले\nअशा सर्दीसाठी एक्सरे नेसोफेरिक्स काढून भेटा\n\u0000मुलगा अडीज वषॊचा आहे त्याला नेहमी सर्दी खोकला असतो त्या मुळे त्याला ताप येतो आता कफ झाला आहे यावर कफ पातळ करण्यासाठी काही उपाय सुचवाल कां आभारी आहे\nमुलगा 3 वर्षाचा असून वारंवार सर्दी,घसा,खोकला तर कधी अन्न पचत नाही ,संडास व् उलटी सोबत होते...वर्षातून 7-8 वेळा हे सर्व होते...उपाय सुचवा...\nमाझा मुलगा पाच महिन्याचा आहे त्याला जन्मापासून सर्दी चा त्रास आहे तरी त्याची सर्दी कमी होण्यासाठी कृपया उपचार सुचवावे\nमाझ्या मुलीचा पण तोच प्रॉब्लेम आहे ... ती 2.5 वर्षाची आहे..तिला कोणताच हवामान सूट होत नाही.. लगेच सर्दी किव्हा खोकला होतो... महिन्यातुन एकदा किव्हा दोन द ... dr नच्या औषधाव्ह फरक नाही पडत...काही उपाय असेल तर सांगा pls\nसर माझा मुलगा सहा वर्ष झाले आहे त्याला वारंवार दवाखाना करून खासी रहात नाही मला इलाज कळवा\nमाझा मुलगा आकरा महिन्याचा आहे त्याला सारका सर्दी खोकल्याचा त्रास आहे तरी त्याची सर्दी खोकला कमी होण्यासाठी कृपया उपचार सुचवावे\nमाझा 6 वर्षांचा मुलगा आहे त्याला नेहमी सर्दी खोकला होतो डॉक्टर ओषदे देतात पण जास्त फरक पडत नाही काही दिवसांनी पुनः होतो pl त्याचा खोकला राहण्यासाठी उपाय सांगा\nमुलगी अडीज वर्षाची आहे त्याला नेहमी सर्दी खोकला असतो त्या मुळे त्याला ताप येतो आता कफ झाला आहे यावर कफ पातळ करण्यासाठी काही उपाय सुचवाल कां आभारी आहे\nमाझी 4 महिन्याची मुलगी आहे आणि तिला खोकला येत आहे यावर उपाय सुचवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=1921", "date_download": "2020-09-24T03:09:15Z", "digest": "sha1:QSAKLS2NULKRTS7NFEHBEXWDDNS4HE3Y", "length": 3547, "nlines": 83, "source_domain": "m4marathi.com", "title": "पोहे चिवडा – m4marathi", "raw_content": "\n१) पाव किलो पातळ पोहे\n२) एक पळी तेल , शेंगदाणे\n३) पाच-सहा हिरव्या मिरच्या वाटून\n४) डाळ प्रत्येकी अर्धी वाटी\n५) एक चमचा तीळ\n६) धने पूड – जिरे पूड प्रत्येकी एक चमचा\n७) एक इंच आलं किसून\n८) कढीलिंबाची पानं दहा-बारा\n११) चवीनुसार मीठ .\n१) पोहे उन्हात शेकून किंवा मंद आचेवर भाजून घ्यावेत . एक पळी तेलाची मोहरी , हिंग , हळद , कढीलिंब घालून फोडणी करावी .\n२) गैस बंद करून फोडणीत वाटलेली मिरची , शेंगदाणे , डाळं , तीळ घालावे . पोहे घालून ढवळावे .\n३) मग मीठ , पिठीसाखर , धने-जिरे पूड घालून परत ढवळावे . वरून अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालावा .\nटोमाटो सॉस (भाज्या घालून)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/category/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/page/133/", "date_download": "2020-09-24T02:46:20Z", "digest": "sha1:6DYX3MKALR35NOO6BP43KA2LK6D3NUCV", "length": 23402, "nlines": 349, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "आरोग्य – Page 133", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nCorona Virus Update : अहमदनगर , मुंबईत आढळले दोन रुग्ण , राज्यातील एकदा १९ वर , घाबरण्याचं कारण नाही पण काळजी घेण्याचे आवाहन\nराज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच असून आज अहमदनगर आणि मुंबईत आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानं खळबळ…\nCorona Virus Effect : राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १७ , मुख्यमंत्र्यांनी घेतले हे महत्वपूर्ण निर्णय , या ६ शहरात आज मध्यरात्रीपासून अंमलबजावणी\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात करोनाचे १७ रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे….\nCorona Virus : महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १४, ठाण्यातही एक रुग्ण आढळला\nCorona Virus Effect : कर्नाटकात भारतातील पहिला बळी, देशभरात ७६ जणांना लागण\nCorona Virus Effect : शाळा , महाविद्यालये आणि चित्रपटगृहे ३१ मार्चपर्यंत बंद , या मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nकोरोना आणि चिकनच्या अफवांमुळे झाले ६०० कोटींचे नुकसान , अफवा पसरवणारे दोन जण पोलिसांच्या रडारवर…\nकरोनाच्या अफवांमुळे या व्यवसायाचे आतापर्यंत साधारणपणे रुपये सहाशे कोटी इतके नुकसान झाले आहे. चिकन खाल्ल्यामुळे…\n कोरोनाग्रस्त रुग्णांची नावे जाहीर कराल तर … होऊ शकतो गुन्हा दाखल देशात ७३ जणांना लागण\nदेशात सर्वत्र करोना व्हायरसविषयी भीती व्यक्त केली जात असतानाच काही लोक सोशल मीडियावर अफवा पसरवण्याबरोबरच…\nबिहारमधून कोरोनाचा संशयित रुग्ण जेंव्हा बेपत्ता होतो…\nबिहारमध्ये करोनाचा एक संशयित रुग्ण गायब झाल्यामुळे शासकीय यंत्रणेची एकच धावपळ उडाली. बिहारच्या बिहार शरीफ…\nकोरोना व्हायरसच्या फेक न्यूज आणि फेक अॅप्सच्या विरोधात गुगल आणि अॅपलची विशेष मोहीम…\nकोरोना व्हायरसमुळे जगभरातभीतीचे वातावरण पसरले आहे. सोशल मीडियावर करोना संदर्भात अनेक अफवा पसरवल्या जात आहेत….\nCorona Virus : पुण्यापाठोपाठ मुंबईत दोन तर नागपुरात आढळला पहिला रुग्ण , आरोग्यमंत्र्यांनी घेतला राज्याचा आढावा\nपुण्यापाठोपाठ मुंबईतही दोन जणांना तर नागपुरात एका रुग्णाला करोनाची लागण झाली आहे. मुंबईतील दोन्ही रुग्णांचे…\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रु���्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nMarathaReservationUpdate : मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव संमत , १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nCoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ल��� ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nMarathaReservationUpdate : मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव संमत , १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nCoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…\nCoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासात राज्यात ११ हजार रुग्णांची नोंद तर २६६ जणांचा मृत्यू\nCoronaAurangabadUpdate 13842 : जिल्ह्यात 9961 कोरोनामुक्त, 3412 रुग्णांवर उपचार सुरू, 469 जणांचा मृत्यू\nCoronaMaharashtraUpdate : जाणून घ्या राज्यातील जिल्हानिहाय रुग्णांचा तपशील\nCoronaEffect : कोणाचे काय तर कोणाचे काय कोरोना टेस्टसाठी तरुणीच्या गुप्तांगातून घेतला ” स्वॅब “, लॅब टेक्निशिअन गाजाआड…\nAurangabadCrimeUpdate : लाॅकडाऊनची संधी साधत व्यवस्थापकांनी १०लाख लांबवले…\nNagpurCoronaNewsUpdate : कोरोनाबाधित गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिला आणि तिने जगाचा निरोप घेतला…\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन September 23, 2020\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा September 23, 2020\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद September 23, 2020\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू September 23, 2020\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्त���ंच्या सतर्क राहण्याच्या सूचना September 23, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/%E0%A4%B2%E0%A4%88-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD/", "date_download": "2020-09-24T00:43:15Z", "digest": "sha1:6HFRCLXHUQXJSPAFDSZP63B6MALMLL66", "length": 9832, "nlines": 83, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "लई भारी चित्रपटातली ‘ही’ अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nलई भारी चित्रपटातली ‘ही’ अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nलई भारी चित्रपटातली ‘ही’ अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nरितेश देशमुखच्या लई भारी चित्रपटातून अभिनेत्री तन्वी आझमी यांनी आईची भूमिका साकारली होती. तन्वी आझमी या मराठी हिंदी चित्रपट तसेच हिंदी मालिका अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. राव साहेब, डर, दुश्मन, अकेले हम अकेले तुम, मेला, बाजीराव मस्तानी यासारखे बॉलिवूड चित्रपट त्यांनी साकारले आहेत. तन्वी आझमी यांनी हिंदी सृष्टीतील सिनेमॅटोग्राफर असलेल्या बाबा आझमी यांच्यासोबत लग्न केले.\nअगदी लहान असल्यापासूनच तन्वी आझमी यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले होते. अभिनयाचे बाळकडू त्यांना त्यांच्या आई कडूनच मिळाले होते, याबाबत अधिक जाणून घेऊयात… तन्वी आझमी या मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री “उषा किरण” यांच्या कन्या आहेत. एक देखण्या आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून उषा किरण या सृष्टीत ओळखल्या जात असत.\nउषा किरण यांचे खरे नाव उषा मराठे. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्या वडिलांनी त्यांना आणि त्यांची मोठी बहीण लीला मराठे यांना नाटकांतून काम करण्यास सांगितले. इथूनच उषा किरण यांना कुबेर या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.\nनृत्य शिकण्यासोबतच त्यांनी हिंदी, तमिळ, गुजराती, बंगाली, इंग्रजी अशा विविध भाषा आत्मसात केल्या. मायाबाजार चित्रपटातली त्यांनी साकारलेली रुख्मिणी त्याकाळी खूपच लोकप्रिय ठरली होती. जशास तसे, सात जन्माची सोबत, गरिबाघरची लेक, एक धागा सुखाचा, शिकलेली बायको, पुनवेची रात, माणसाला पंख असतात अशा मराठी चित्रपटातून त्यांची लोकप्रियता वाढत\nअसतानाच हिंदी सृष्टीतील देव आनंद, दिलीप कुमार, राज कपूर अशा अनेक दिग्गजांसोबत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी त्यांना मिळाली. पतित, दाग, नजराणा, बावरची, चुपके चुपके, मिली अशा ५० ते ७० च्या दशकातील अनेक हिंदी चित्रपटातून प्रमुख नायिका तर कधी सह अभिनेत्री साकारली.\n१९५४ साली उषा किरण या डॉ मनोहर खेर यांच्यासोबत विवाहबंधनात अडकल्या. त्यावेळी डॉ मनोहर खेर हे मुंबईच्या सायन हॉस्पिटलचे डीन होते. चित्रपटातून संन्यास घेतल्यावर उषा किरण यांनी समाजकार्यात स्वतःला गुंतवून घेतले. इथेच मुंबईच्या लोकपाल होण्याचा मानही त्यांना मिळाला. ९ मार्च २००० रोजी कॅन्सरने उषा किरण यांचे निधन झाले.उषा किरण यांना तन्वी आझमी आणि अद्वैत खेर ही दोन अपत्ये.\nअद्वैत खेर नाशिकला स्थायिक असून एक मॉडेल म्हणूनही ते नावारूपास आले होते. १९८२ साली फेमिना मिस इंडिया चा मान मिळवलेल्या उत्तरा खेर या त्यांच्या पत्नी. संस्कृती आणि संयमी या दोन मुली त्यांना आहेत.\nत्यापैकी “संयमी खेर” हिने आपली आत्या आणि आजीच्या पावलावर पाऊल टाकत रितेश देशमुख सोबत ‘माऊली’ चित्रपटातून मराठी सृष्टीत पदार्पण केले. तेलगू, मराठी ,हिंदी असे बहुभाषिक चित्रपट साकारणारी संयमी खेर लवकरच हॉटस्टारच्या “ओप्स” या वेबसिरीजच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर झळकणार आहे.\nबॉलीवुड मधील हे कलाकार लग्नापूर्वीच बनले असे पालक, नंबर दोनची ची अभिनेत्री 21 व्या वर्षीच बनली दोन मुलींची आई…\n‘त्या’ एका चुकीमुळे टीव्ही अभिनेत्री जिया मानेकचे करिअर झाले उद्धवस्त, गोपी बहू म्हणून मिळाली होती ओळख\nसाऊथचे हे 5 अभिनेते जन्मताच आहे करोडपती, नंबर 1 ची संपत्ती बघून होश उडतील…\nदिग्गज मराठी कलाकारांच्या मुलींचे कधीही न पाहिलेले फोटोज्..4 नंबर ने केले आहे शाहरुखसोबत काम\nआपले बुडते करिअर सावरण्यासाठी ‘या’ 5 अभिनेत्रींनी तोडल्या होत्या बोल्डनेसच्या सर्व सीमा\nगोलमाल मधल्या मुरली शर्माची बायको आहे ‘ही’ प्रसिध्द मराठमोळी अभिनेत्री, दिसायला आहे खूपच सुंदर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/2019/09/12/16317-ganesh-immersion-procession-in-pune/", "date_download": "2020-09-24T01:22:32Z", "digest": "sha1:4GL6R47TCEYPDWVM32J47W7SYBHWUURP", "length": 25370, "nlines": 339, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांवरच गुलाल उधळल्याने काही काळ तणाव , जीव रक्षकांनी बुडणारांना वाचवले", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nपुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांवरच गुलाल उधळल्याने काही काळ तणाव , जीव रक्षकांनी बुडणारांना वाचवले\nपुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांवरच गुलाल उधळल्याने काही काळ तणाव , जीव रक्षकांनी बुडणारांना वाचवले\nगणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे शहरात दिवसभरापासून मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. मात्र काही ठिकाणी गणेश विसर्जनादरम्यान अप्रिय घटना घडल्याने गणेश विसर्जनाला गालबोट लागले आहे. एका विसर्जन मिरवणुकीत पोलिसांवरच गुलाल फेकून त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुसऱ्या एका घटनेत विसर्जनावेळी तलावात बुडणाऱ्या तरुणाला अग्निशमन दल आणि जीवररक्षकांनी वाचवलं. तर तिसऱ्या घटनेत बोट उलटल्याने पाण्यात बुडणाऱ्या तीन जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.\nपुण्याच्या लक्ष्मी रोडवर गणेश विसर्जन मिरवणुकीत गुरुजी तालिम मंडळाचा मानाचा तिसरा गणपती सहभागी झाला होता. यावेळी गुरुजी तालिम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रमाणापेक्षा जास्त गुलालाची उधळण सुरू केली. त्यामुळे पोलिसांनी या कार्यकर्त्यांना गुलालाची उधळण न करण्याची विनंती केली. मात्र काही कार्यकर्त्यांनी पोलिसांचं न ऐकत थेट पोलिसांवरच गुलाल उधळला आणि पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता.\nदुसरी घटना वृद्धेश्वर घाटाजवळ घडली. वृद्धेश्वर घाटाजवळ गणेश विसर्जन करत असताना एक तरुण बुडाला. हा तरुण बुडत असल्याचे पाहून घाटावरील भाविकांनी आरडाओरड केल्याने अग्निशमन दलाचे जवान आणि जीवरक्षकांनी तात्काळ पाण्यात उडी मारून या तरुणाला वाचवलं. अग्निशमन दलाचे जवान एकनाथ कुंभार, गणेश शिंदे आणि जीवरक्षक भास्कर सुर्वे, विकी खंडागळे, गणेश जाधव, मंगेश सुपेकर आणि चौगुले यांनी या तरुणाला वाचवलं. अग्निशमन दलाने सलग तीन दिवसात एक महिला आणि दोन पुरुषांचे जीव वाचवले आहेत. तर सायंकाळी सहा वाजता गणेश विसर्जन सुरू असताना अमृतेश्वर घाटावर एक बोट पाण्यात पलटी झाली. अग्निशमन दलाचे जवान विनोद सरोदे आणि जीवरक्षकांनी तात्काळ पाण्यात उडी मारून या बोटीतील तीन पुरुषांचे प्राण वाचवले.\nPrevious बहुचर्चित ‘तेरी मेरी कहानी’ राणू मंडलचं पहिलं गाणं ‘Tips’\nNext Nagpur : गणेश विसर्जनाच्या वेळी काका – पुतण्याचा बुडून मृत्यू\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अल�� खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nMarathaReservationUpdate : मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव संमत , १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nCoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nMarathaReservationUpdate : मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव संमत , १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nCoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या न���टिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन September 23, 2020\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा September 23, 2020\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद September 23, 2020\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू September 23, 2020\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना September 23, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/author/prashant-joshi/", "date_download": "2020-09-24T00:34:10Z", "digest": "sha1:EFRINVQISRX33W3XFWODUW7R3TLS4FKI", "length": 42069, "nlines": 269, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Posts by Prashant Joshi in मराठी | लेटेस्टली", "raw_content": "\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nगुरुवार, सप्टेंबर 24, 2020\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nKKR vs MI, IPL 2020: मु��बई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nKKR vs MI, IPL 2020: रोहित शर्माचा 'डबल धमाका' कोलकाताविरुद्ध मुंबई कर्णधाराने लगावली विक्रमांची लाईन, जाणून घ्या\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nCoronavirus: महाराष्ट्रात पुन्हा उसळी, गेल्या 24 तासात 21,029 नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्ग, 479 जणांचा मृत्यू\nMumbai Rains Update: तब्बल 39 वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती, मुंबई शहरात मुसळधार पाऊस; राजकारण्यांच्या मात्र आरोप-प्रत्यारोपांच्या सरी\nTigress Captured In Yavatmal: यवतमाळ येथे 60 वर्षीय महिलेचा बळी घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBihar Assembly Elections 2020: बिहारच्या निवडणूक रिंगणात डॉ. बाबासाहेबांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकरांची एंट्री; समविचारी पक्षासोबत युती करून लढवणार इलेक्शन\nFirst Woman Pilot In Indian Navy: भारतीय नौदलात सब लेफ्टनंट शिवांगी पहिल्या महिला पायलट म्हणून सामील; जाणून घ्या त्यांच्या प्रेरणादायक प्रवासाबद्दल\n राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात पतीची हत्या करून पत्नीने मृतदेह चक्क पलंगातच लपवला; 24 तासानंतर स्वत:च फोनकरून पोलिसांना दिली माहिती\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nTIME 100 Most Influential People List 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगातील प्रभावशाली नेत्यांच्या यादीमध्ये Donald Trump, Kamala Harris, Joe Biden यांच्यासह समावेश; इथे पहा संपूर्ण यादी\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nUnited Kingdom Second Wave of Coronavirus Cases: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; PM Boris Johnson यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nE-Aadhaar Download: ई-आधारकार्ड कसे डाऊनलोड कराल 'या' आहेत सोप्या स्टेप्स\nApple Store Online झाले भारतामध्ये लॉन्च; जाणून घ्या मिळणारे फायदे, ऑफर्स आणि पेमेंट ऑप्शन्स\nWhatsApp Web च्या माध्यमातूनही आता करता येणार व्���िडिओ कॉल; पहा त्यासाठी Messenger Room कशी कराल\nMoto E7 Plus Smartphone Launching: मोटो ई 7 प्लस स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजता होणार लॉन्च; पहा स्मार्टफोनची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स\nDriving Licence Renewal: ड्राइव्हिंग लायसन्स रिन्यू करायचेय येथे जाणून घ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने कसे कराल\nहेक्टरचे नवे ड्युल-टोन वेरियंट Delight भारतात लॉन्च, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमतीसह फिचर्स\nBMW R18 Cruiser दमदार इंजिनसह भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 18.90 लाख रुपये\nKia Sonet भारतात लॉन्च, किंमत 6.71 लाखांपासून सुरु\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nKKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय\nNivedita Saraf Tested Coronavirus Positive: ‘अग्गंबाई सासूबाई’ फेम अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूची लागण; स्वतःला घरीच क्वारंटाईन केले असल्याची माहिती (Watch Video)\nVeteran Actress Saroj Sukhtankar Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nNCB Issues Summons to Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांना एनसीबीने बजावला समन्स; ड्रग्ज प्रकरणात होणार चौकशी\nAnurag Kashyap #MeToo Case: Sacred Games फेम एलनाज नौरोजी Sex Scene शुट करायला घाबरताच अनुराग कश्यप ने दिली होती अशी वागणूक, पहा पोस्ट\nराशीभविष्य 24 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nNational Daughter's Day 2020: राष्ट्रीय कन्या दिवस यंदा कधी साजरा होणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास\nCOVID19 Health Update: आयोडिन सोल्यूशनमध्ये केवळ 15 सेकंदात नष्ट होतो कोरोना व्हायरस जाणून घ्या संशोधकांचे मत\nसकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नका 'हे' 7 कामं\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\nXXX Pornstar Mia Malkova Hot Video: पॉर्नस्टार मिया मालकोवा ने सोशल मीडिया वर शेअर केलेले 'हे' व्हिडिओ पाहुन तुम्हालाही फुटेल घाम\nShocking Video: हरियाणा मधील बल्लभगढ़ स्टेशन जवळ 13 वर्षांच्या मुलाने 2 वर्षांच्या मुलाला मालगाडीच्या इंजिनाखाली फेकले; पहा व्हायरल व्हिडिओ\nमुंबई पोलिसांकडून PMC Bank विरूद्ध फोर्ट मध्ये आंदोलन करण्यासाठी एकत्र जमण्यास परवानगी चं वृत्त खोटं; पोलिसांनी सोशल मीडीयात व्हायरल होत असलेल्या पोस्ट वर विश्वास न ठेवण्याचं आवाहन\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nIndia China Talk: आणखी सैन्य पाठविणे थांबवण्यावर भारत चीन दोघांनी सहमती दर्शवली\nVarsha Gaikwad Tests Covid-19 Positive शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना व्हायरस ची लागण\nBharat Bandh on September 25 : कृषी विधेयकाबाबत शेतकरी संघटनेचा 25 सप्टेंबर रोजी भारत बंद चा इशारा\nEastern Express Highway Jammed Due To Python : अजगरामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nआंतरराष्ट्रीय Sep 23, 2020\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nकोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या घटनांमुळे जगातील अनेक प्रेक्षणीय स्थळे, प्रार्थना स्थळे बंद ठेवण्यात आली होती. यामध्ये मुस्लीम धर्मियांच्या प्रसिध्द मक्केचाही (Mecca) समावेश आहे. आता सौदी अरेबियाने (Saudi Arabia) ‘उमरा’वरील (Umrah Pilgrimage) काही निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली असून\nRafale Squadron's First Woman Pilot: बनारसची कन्या शिवांगी सिंह होणार राफेल विमानाची पहिली महिला पायलट; लहानपणापासूनच पाहिले होते वैमानिक होण्याचे स्वप्न\nफ्रान्सहून राफेलचा (Rafale) ताफा भारतात झाल्यानंतर या लढाऊ विमानासाठी कोणता फायटर पायलट (Fighter Pilot) त्याचे उड्डाण करणार, याबाबत चर्चा होती. त्याच वेळी भारतीय हवाई दलात महिला लढाऊ पायलटांची भरती सुरू झाल्यानंतर\nमहाराष्ट्र Sep 23, 2020\nCoronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 2,360 रुग्णांची नोंद; सध्या कोरोनाच्या 27,063 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु\nमुंबईमध्ये आज पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या रुग्णांनी दोन हजाराचा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आज को���ोना विषाणूच्या 2,360 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह शहरामधील एकूण संक्रमितांची संख्या 1,90,138 वर पोहोचली आहे.\nNivedita Saraf Tested Coronavirus Positive: ‘अग्गंबाई सासूबाई’ फेम अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूची लागण; स्वतःला घरीच क्वारंटाईन केले असल्याची माहिती (Watch Video)\nराज्यात वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा (Coronavirus) फटका सामान्य नागरिक, नेते मंडळी यांच्यासोबत चित्रपट तसेच मालिका सृष्टीमधील मंडळींनाही बसला आहे. नुकतेच अभिनेत्री आशालता यांचे कोरोना उपचारादरम्यान निधन झाले होते\nFirst Woman Pilot In Indian Navy: भारतीय नौदलात सब लेफ्टनंट शिवांगी पहिल्या महिला पायलट म्हणून सामील; जाणून घ्या त्यांच्या प्रेरणादायक प्रवासाबद्दल\nसब लेफ्टनंट शिवांगी (Sub Lieutenant Shivangi) सोमवारी कोची नौदल तळावर कार्यरत असणाऱ्या भारतीय नौदलाच्या पहिली महिला पायलट (First Woman Pilot) झाल्या. सब लेफ्टनंट शिवांगी भारतीय नौदलाचे डॉर्नियर सर्व्हेलंस विमान चालवणार आहेत\n Coronavirus काळात मार्च ते जून 2020 दरम्यान 1 कोटीहून अधिक Migrant Labourers पायी चालत परतले घरी; यापैकी मृत्यूचा डेटा सरकारकडे नाही\nकोरोना व्हायरस (Coronavirus) साथीच्या वाढत्या घटना पाहता, सरकारने मार्चमध्ये लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केले होते. त्यावेळी स्थलांतरित मजुरांना (Migrant Labourers) सर्वात जास्त समस्या भेडसावल्या.\nNCB Issues Summons to Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांना एनसीबीने बजावला समन्स; ड्रग्ज प्रकरणात होणार चौकशी\nसुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणामध्ये (Sushant Singh Rajput Death Case) सध्या एनसीबी (NCB) ड्रग्ज संबंधित (Drug Case) गोष्टींची चौकशी करत आहे. गेल्या काही दिवसांपासून यामध्ये बॉलीवूडमधील अनेक मोठ मोठ्या कलाकारांची नावे समोर येत होती.\nटेक्नॉलॉजी Sep 23, 2020\nApple Store Online झाले भारतामध्ये लॉन्च; जाणून घ्या मिळणारे फायदे, ऑफर्स आणि पेमेंट ऑप्शन्स\nApple Store Online आजपासून भारतात सुरू झाले आहे. यामुळे ग्राहकांना Apple उत्पादनांची संपूर्ण रेंज आणि देशभरात प्रथमच थेट सपोर्ट, मदत मिळणार आहे. आयफोन बनवणारी ही कंपनी आतापर्यंत भारतात विक्रीसाठी अधिकृत असलेल्या किरकोळ विक्रेत्यांपुरती मर्यादित होती.\nआंतरराष्ट्रीय Sep 23, 2020\nChinese Tycoon Jailed For 18 Years: चीनचे राष्ट्रपती Xi Jinping यांच्यावर उघडपणे टीका करणे पडले महागात; व्यावसायिकाला सुनावली तब्बल 18 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा; समोर आ��े 'हे' कारण\nरेन हे सरकारविरुद्ध उघडपणे बोलण्याबाबत ओळखले जातात. चीनमध्ये आणि जगभरात पसरलेल्या कोरोना संसर्गाबाबत चीनच्या राष्ट्रपतींवर टीका केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर रेनवर भ्रष्टाचार\nमहाराष्ट्र Sep 23, 2020\nMumbai Rains: मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस; अनेक भागांत साचले पाणी, नेटिझन्सनी शेअर केले Pics & Videos\nसध्या मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) सह महाराष्ट्रात मुसळधार पावसाने (Heavy Rains) हजेरी लावली आहे. मंगळवारी मुंबई शहरात पावसाच्या सरींमुळे रहिवासी भागात पाणी साचले. विशेषत: मुंबईच्या काही भागात पावसाचा जोर कायम होता व तब्बल सहा हा पाऊस कोसळत होता.\nआंतरराष्ट्रीय Sep 22, 2020\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nसध्या कोरोना विषाणूने (Coronavirus) जगभरात हाहाकार माजवला आहे. या महामारीमुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. कोरोना काळात कित्येक व्यवसाय बंद पडले, अनेक लोकांचे रोजगार गेले. याचा फटका हॉटेल आणि पर्यटन व्यवसायाला फार मोठ्या प्रमाणावर बसला आहे.\n ड्रग प्रकरणात दिया मिर्झाच्या नावाची चर्चा; अभिनेत्रीने दिले 'हे' स्पष्टीकरण (See Post)\nड्रग्ज प्रकरणाच्या (Drugs Controversy) एनसीबीच्या (NCB) चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. याआधी या प्रकरणामध्ये बॉलीवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांची नावे चर्चेत आहेत.\nमहाराष्ट्र Sep 22, 2020\nVarsha Gaikwad Tested Positive For Coronavirus: महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना विषाणूची लागण; संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची चाचणी करून घेण्याचे आवाहन\nमहाराष्ट्रामधील (Maharashtra) कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांची एकूण संख्या 12,42,770 झाली आहे. दिवसेंदिवस या विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे वाढतच आहेत. या काळात सामान्य नागरिकांसोबत मंत्री, आमदार, खासदार अशा नेते मंडळींनाही याचा धोका वाढला आहे.\nमहाराष्ट्र Sep 22, 2020\nCoronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,628 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,87,778 वर\nगेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये कोरोना विषाणूचे रोज 2 हजाराच्या वर रुग्ण आढळून येत होते. आज ही संख्या थोडी कमी झाली आहे. आज मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 1,628 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमित���ंची संख्या 1,87,778 वर पोहोचली आहे.\nPoonam Pandey's Husband Sam Bombay Arrested: पूनम पांडेची नवऱ्या विरुद्ध विनयभंग, मारहाण आणि धमकावल्याची तक्रार; पती सॅम बॉम्बेला गोव्यात अटक\nमॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) ही आपल्या मादक अदांनी, सेक्सी व बोल्ड व्हिडिओजच्या माध्यमातून चाहत्यांना नेहमीच भुरळ घालत असते. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती होती की पूनमने तिचा बॉयफ्रेंड सॅम बॉम्बे (Sam Bombay) सोबत लग्न केले.\nआंतरराष्ट्रीय Sep 22, 2020\nUnited Kingdom Second Wave of Coronavirus Cases: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; PM Boris Johnson यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nसध्या कोरोना विषाणूशी (Coronavirus) संपूर्ण जग लढत आहे, अशात अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली होती. आता ब्रिटन (England) मध्ये ही परिस्थिती उद्भवली आहे. युनायटेड किंगडममधील कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेदरम्यान पंतप्रधान बोरिस जॉनसन (PM Boris Johnson) यांनी मंगळवारी नव्याने निर्बंध जाहीर केले\nआंतरराष्ट्रीय Sep 22, 2020\nCoronavirus विरुद्ध लढण्यासाठी 'सुरक्षा कवच' बनू शकतो Dengue; रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी होत आहे मदत, अभ्यासातून खुलासा\nकोरोना विषाणूशी (Coronavirus) झुंज देत असलेल्या संपूर्ण जगासाठी एक चांगली बातमी आहे. ब्राझील (Brazil) मध्ये झालेल्या संशोधनात डेंग्यू (Dengue) चा प्रसार आणि कोरोना विषाणू यांचा संबंध असल्याचे समोर आले आहे. या संशोधनात असे दिसून आले आहे की,\nटेक्नॉलॉजी Sep 22, 2020\nJio PostPaid Plus: 'जिओ'ने सादर केला पोस्टपेड प्लॅन; Netflix, Amazon Prime, Disney Plus Hotstar मिळणार मोफत, जाणून घ्या सविस्तर\nगेल्या काही वर्षांमध्ये रिलायन्स जिओने (Reliance Jio) भारतीय बाजारामध्ये आपले पाय चांगलेच रोवले आहेत. आता वापरकर्त्यांचा अनुभव अजून सुधारण्यासाठी जियोने पोस्टपेड प्लस (Jio PostPaid Plus) ही नवीन योजना सुरू केली आहे.\nPM Narendra Modi Foreign Visits: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2015 पासून केला 58 देशांचा दौरा, तब्बल 517.8 कोटी झाले खर्च\nपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या परदेश दौर्‍याबाबत (Foreign Visits) नेहमीच विरोधी पक्ष प्रश्न उभे करते. म्हणूनच पंतप्रधानांच्या अशा परदेश भेटींच्याबाबत सहसा माहिती दिली जात नाही. या कोरोना विषाणूच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे परदेशी दौरे रद्द केले आहेत\n24 सप्टेंबर रोजी PM Narendra Modi साधणार अभिनेता मिलिंद सोमण, ऋजुता दिवेकर यांच्याशी संवाद; जाणून घ्या काय आहे कारण\nFit India Movement: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 24 सप्टेंबर रोजी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman), ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) यांच्याशी चर्चा करणार आहेत.\nCoronavirus In India: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 56 लाखाच्या पार; मागील 24 तासांत 83,347 नव्या रूग्णांची भर\nBhiwandi Building Collapse Update: भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 35; सलग तिसर्‍या दिवशीही बचावकार्य सुरूच\nMumbai Rains: मुसळधार पावसामुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये बंद; अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर न पडण्याचं BMC चं आवाहन\nMumbai Local Updates: मुंबई मध्ये मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/local/", "date_download": "2020-09-24T01:51:38Z", "digest": "sha1:WS2574PXEOF5TI43XC4BW3N47MEPLGKC", "length": 28170, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "लोकल मराठी बातम्या | local, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ सप्टेंबर २०२०\nमुंबईकरांचे वर्षभराचे पाण्याचे टेन्शन मिटले\n‘केम छो वरळी’; सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांनी सुनावले खडे बोल\nमुसळधार पावसाने मुंबई तुंबली\nमुंबई विद्यापीठाच्या ४२ विभागांकडून सराव प्रश्न, वेळापत्रक जाहीर\nअवघ्या बारा तासांत महिनाभराचा पाऊस; मुंबईकरांची उडाली दाणादाण\nअजय देवगणबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या याबद्दल\nड्रग्जप्रकरणी शिल्पा शिंदेचे मोठे विधान; म्हणाली, सगळीकडे हेच पण...\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nअभिनेत्री निवेदिता सराफ कोरोना पॉझिटीव्ह, स्वत:ला केलं क्वॉरंटाईन\nदुबईवरुन लवकरच परतणार संजय दत्त आणि मान्यता दत्त, समोर आले 'हे' कारण\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nवाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत\nव्हिसाशिवाय जगातील 'या' 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय, केंद्र सरकारने दिली माहिती\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nराज्यात गेल्या २४ तासांत २१ हजार २९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४७९ जणांचा मृत्यू; १९ हजार ४७६ जणांना डिस्चार्ज\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nराज्यात गेल्या २४ तासांत २१ हजार २९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४७९ जणांचा मृत्यू; १९ हजार ४७६ जणांना डिस्चार्ज\nAll post in लाइव न्यूज़\n मुंबईची झाली तुंबई, तुफान पावसाने सर्वसामान्यांचे हाल; वाहतुकीचे तीनतेरा\nBy सायली शिर्के | Follow\nMumbai Rain Updates : सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळत आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. ... Read More\nMumbai Rain UpdateMumbaiRainlocalWaterमुंबई मान्सून अपडेटमुंबईपाऊसलोकलपाणी\nमनसेचे नेते संदीप देशपांडे यांची जामीनावर सुटका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअखेर या नोटिसचे उल्लंघ��� करीत मनसेने नेते संदीप देशपांडे यांनी अन्य तीन कार्यकत्र्यासह कजर्त ते शेलू या रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेने प्रवास केला. त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल केला. ... Read More\nभाईंदरमध्ये २१ मनसैनिकांवर गुन्हा दाखल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभाईंदर रेल्वे स्थानकाबाहेर जमलेल्या मनसैनिकांना पोलिसांनी स्थानकात जाऊच दिले नाही. नंतर त्यांना नवघर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. ... Read More\nमनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनावर ठाकरे सरकारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...\nBy मुकेश चव्हाण | Follow\nराज्याचे मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनावर भाष्य केलं आहे. ... Read More\nRaj ThackerayMNSAshok ChavanlocalMaharashtra GovernmentCoronavirus in Maharashtraराज ठाकरेमनसेअशोक चव्हाणलोकलमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस\nVideo: मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन यशस्वी; मनसैनिकांचा 'लोकल'ने प्रवास\nBy मुकेश चव्हाण | Follow\nमनसेने सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली होती. ... Read More\nMNSSandeep DeshpandeRaj ThackeraylocalUddhav ThackerayMaharashtra Governmentमनसेसंदीप देशपांडेराज ठाकरेलोकलउद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकार\nलोकलमधून दररोज साडेतीन लाख कर्मचाऱ्यांचा प्रवास\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअत्यावश्यक सेवेलाच लाभ : कोरोनामुळे सर्वसामान्यांना मनाई ... Read More\nमी आंदोलनात सहभागी होणारच; ज्याला कोणाला अडवायचंय त्यांनी अडवावं; अविनाश जाधवांकडून थेट आव्हान\nBy कुणाल गवाणकर | Follow\nलोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यासाठी उद्या मनसे सविनय कायदेभंग आंदोलन करणार ... Read More\nलोणावळा- पुणे लोकल सुरू करा : खासदार श्रीरंग बारणेंची रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे मागणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपुणे- लोणावळा लोकल बंद असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना करावा लागतोय मोठा मनस्ताप सहन... ... Read More\nबसच्या गर्दीत कोरोना होत नाही का मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसर्वांसाठी लोकलसेवा सुरू करण्याची मागणी ... Read More\nRaju PatilMNSChief MinisterlocalCoronavirus in Maharashtraराजू पाटीलमनसेमुख्यमंत्रीलोकलमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस\nVideo - \"या' गर्दीत कोरोना होत नाही असा सरकारचा समज आहे का', मनसे नेत्याचा सवाल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद आहे. याच दरम्यान मनसेचे नेत�� संदीप देशपांडे यांनी सरकारला इशारा दिला आहे. ... Read More\nSandeep DeshpandeMNSUddhav ThackerayMumbailocalBESTसंदीप देशपांडेमनसेउद्धव ठाकरेमुंबईलोकलबेस्ट\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nदुबईत खेळाडू कॅच का सोडत आहेत \nबॉलीवूडच्या Drugs कनेक्शनचा Sushant Singh Rajputशी सबंध \nअभिज्ञा भावेने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो, दिसली रोमँटिक अंदाजात,See Photos\n'चक दे गर्ल’ विद्या माळवदेच्या योगा पोज पाहून नेटकरीही फिदा\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nहिना खानने शेअर केले लेटेस्ट फोटोशूट, पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसली स्टनिंग, पहा फोटो\n या महिलेनं रचला इतिहास; राफेलच्या पहिल्या फायटर पायटल होण्याचा मिळवला मान\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nबिग बॉस 14 : रिअल लाईफमध्ये खूपच स्टायलिश आहे 'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्री नैना सिंग\nIndia China FaceOff: लडाखमध्ये ड्युटी लागताच चिनी सैनिकांना रडू कोसळलं; फोटो व्हायरल\nFact Check: केंद्र सरकारची वैभव लक्ष्मी योजना, व्यवसायासाठी महिलांना देणार ४ लाखांचे कर्ज\nश्रद्धा कपूर, सुशांतसाठी मागवायचे ‘सीबीडी ऑइल’; बॉलीवूडचा चेहरा उघड\nमुंबई विद्यापीठाच्या ४२ विभागांकडून सराव प्रश्न, वेळापत्रक जाहीर\nआजचे राशीभविष्य - २४ सप्टेंबर २०२० - कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस\nड्रग्जप्रकरणी अभिनेत्री दीपिका, सारा, श्रद्धा, रकुल यांचीही आता झाडाझडती\nअवघ्या बारा तासांत महिनाभराचा पाऊस; मुंबईकरांची उडाली दाणादाण\nअवघ्या बारा तासांत महिनाभराचा पाऊस; मुंबईकरांची उडाली दाणादाण\nड्रग्जप्रकरणी अभिनेत्री दीपिका, सारा, श्रद्धा, रकुल यांचीही आता झाडाझडती\nCoronaVirus News: मुख्यमंत्र्यांनी दिलेलं 'ते' उदाहरण पंतप्रधानांना आवडलं; बैठकीच्या शेवटी मोदींकडून खास उल्लेख\nशरद पवार यांना नोटीस देण्याचे निर्देश नाहीत; निवडणूक आयोगाने केले स्पष्ट\nपंतप्रधा�� मोदींची संसदेत एन्ट्री, सदस्यांनी दिल्या 'भारत माता की जय' आणि 'जय श्री राम'च्या घोषणा\nखडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranayak.in/jaogalaekara-aravainda-maoraesavara", "date_download": "2020-09-24T01:49:25Z", "digest": "sha1:Z7RMBKEEF5D4LDH44JUXNI7WSW2HCCJS", "length": 23185, "nlines": 129, "source_domain": "maharashtranayak.in", "title": "जोगळेकर, अरविंद मोरेश्वर | महाराष्ट्र नायक", "raw_content": "\nSearch for पर्याय निवडा महाराष्ट्र नायकलेखक\nकार्यक्षेत्र निवडा (Optional) साहित्य विज्ञान-तंत्रज्ञान शिक्षण न्यायपालिका प्रशासन संरक्षण कृषी-पशुसंवर्धन दृश्यकला चित्रपट संगीत प्राच्यविद्या धर्मपरंपरा आरोग्य राजकारण समाजकारण पत्रकारिता उद्योग अर्थकारण सहकार नाटक क्रीडा प्रस्तावना\nजन्मस्थळ निवडा (Optional) औरंगाबाद तासगाव अंमळनेर अकोला अमरावती अहमदनगर आंध्र प्रदेश औरंगाबाद कोल्हापूर कोल्हापूर चौधरी छिंदवाडा जबलपूर जळगाव जळगाव जुनागड तळे त्र्यंबकेश्‍वर दिग्रास नंदुरबार नांदेड नांधवडे नागपूर नागपूर नाशिक नाशिक न्याहळोद परभणी परभणी पुणे पुसद प्रा. रूपाली शिंदे बँकॉक बर्‍हाणपूर बीड बुलढाणा भंडारा मराठवाडा महू माझगाव मिसराकोटी रत्नागीरी लातूर लोणावळा वर्धा वाठार वाशिम सांगली सातारा हेदवी हैदराबाद AHMADABAD amaravati bhavnagar gulbarga kinvat mumbai ratnagiri sangali sawantwadi wasai yavatmal अंबाजोगाई अंबेजोगाई अंबोरा अंमळनेर अकोट अकोला अक्कलकोट अजमेर अत्रौली(उत्तर प्रदेश) अदासा अमरावती अमेरिका अलाहाबाद अलाहाबाद(उत्तर प्रदेश) अलिगढ अलिबाग अलिबाग अलिराजपूर अलीगड अलीबाग अहमदनगर अहमदाबाद अहमदाबाद अहिरवाडी(सोलापूर) आंजर्ली आंजर्ले आंध्र प्रदेश आंध्रप्रदेश आंबेगाव आंबेजोगाई आग्रा आचरे(मालवण) आजगांव आजरा आटपाडी आपटे आर्वी आलिबाग आळणी आळे इंदापूर इंदूर इंदूर इंदौर इचलकरंजी इस्लामपूर उज्जैन उत्तर कानडा उत्तरप्रदेश उत्तरप्रदेश उनियारा उरण उल्की गाव उस्मानाबाद एलिचपूर ओतूर(पुणे) औंध औरंगाबाद औरंगाबाद कणकवली(सिंधुदुर्ग) कन्नड करगणी करजगाव कराची कराची कराड कर्नाट कर्नाटक कर्नाटक कऱ्हाड कऱ्हाड कलकत्ता कल्याण कळंब कळमनुरी काटेवाडी काणकोण कानपूर कारकल कारवार काळभोर काश्मीर किर्लोस्करवाडी कुंभोज कुरंदवाड कुरुंदवाड कुरुंदवाड कुरूंदवाड कुर्डी(गोवा) कुलाबा केरळ केळवली कोकण कोजागरी कोट्याल कोट्याळ कोदेगाव कोपरगाव कोरगाव(गोव��) कोलकत्ता कोल्हपुर कोल्हापुर कोल्हापुर कोल्हापूर कोव्हियम कोसंबी-सावर्डे खटाव खांडवा खानदेश खानदेश खामगाव खामागावी गगनबाडा गडहिंग्लज गावदेवी गिरगाव गिरणगाव गुजरात गुजरात गुजराथ गुलबर्गा गुहागार गोकर्ण, महाबळेश्वर गोदावरी गोधेगाव गोमंतक गोमेवाडी गोवा ग्वाल्हेर ग्वाल्हेरला घाटकोपर घोरपडी चंद्रपूर चखाले-वाडी चांदा चांदा चांदूर चांदूरबाजार चाफळ चाळीस-गाव चाळीसगाव चिंचवड चिकोडी चिपळूण चिमूर चेन्नई चैन्नई जऊळका जन्म आंध्र जबलपुर जबलपूर जबलपूर जमखंडी जयपूर जळगाव जळगाव - चाळीसगाव जांभळी जालना जिंतूर जुन्नर जुवे(गोवा) जेजुरी जेजुरी-थोपाटेवाडी जोधपुर जोधपूर झज्जर झज्जर(हरियाणा) झाशी ठाणे ठेंबू डिचोली(गोवा) डॉ. चंद्रकांत श्यामराव संगीतराव तळेगाव दशासर तामिळनाडू तामीळनाडू तासगाव तासगाव तीरुवला तुगाव तेल्हारा दमन दर्यापूर दादर दामोह दारव्हा दिल्ली देवगड धरणगाव धामनगर धारवाड धारवाड धाराशिव धुळे नंदुरबार नंदोरी नगर नरसिंगगड नरसिंगपूर नवसारी नवसारी नांदेड नागपुर नागपुर नागपूर नागाव नागेशी नाशिक नाशिक निपाणी निलंग नेपाळ नेरूर नेवासा पंजाब पंजाब पंढरपूर पणजी पनवेल पनोरा परभणी परळी परळी वैजनाथ परळी-वैजनाथ परुळे पांढरकवडा(विदर्भ) पाचगणी पाटणसांगवी(नागपूर) पारनेर पार्वती पार्से पुणे पुरंदर पूणे पेठ पेडने पेण पैठण पोलादपूर फगवाल(जम्मू) फलटण फानासगाव फोंडा(गोवा) बंगरूळ बंगलोर बंगळुरु बंगळुरू बंगळूर बंगाल बडोदा बहिरेश्‍वर बांदोडा-फोंडा बाणापूर बामणोली बारामती बार्शी बालाघाट बिलासपुर बिलासपूर बिहार बिहार बीड बुलढाणा बेडग बेळगाव बेळगाव - मुचंडी बोलारूम ब्रह्मदेश भंडारा भावनगर भिवंडी भुसावळ भोर मंगरूळ मंगरूळपीर मंगलोर मंगळवेढा मंचर मडकई मडगाव मडगाव-गोवा मद्रास मध्य प्रदेश मध्यप्रदेश मध्यप्रदेश मध्यप्रदेश मलकापूर महाड महाराष्ट्र माणूर माध्य प्रदेश मालवण मालवण मालेगाव माळेगाव मिरज मिरज मिरजोळी मिलिंद कृष्णाजी देवल मीरत मुंबई मुंबई मुंबईन मुम्बई मुरंबा मुरादाबाद(उत्तर प्रदेश) मुरुड मूर्तिजापूर मूलतापी मेनापूर मैसूर मैहर मोडलिंब मोहाडी म्हापसा(गोवा) यमनकडी यरगट्टी यवतमाळ यावली यू.एस.ए. येवला रंगून रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी - परुळे रत्नागिरीत राजमहेंद्री राजस्थान राजस्थान राजापूर रामदुर्ग(��क्षिण महाराष्ट्र) रायगड रायपुर रोण लखनऊ लांजा लाडचिंचोली लातूर लासूर लाहोर लिंबा लोणावळा वरणगाव वरपुड वरूड वर्धा वऱ्हाड वऱ्हाड वसई वसई वाई वाकोद वाढोडे वाराणसी वाळकेश्वर वाशिम वाशीम विजापूर विदर्भ विरार विशाखापट्टणम वेंगुर्ला वेंगुर्ले वेल्हे महाल वैजापूर वैश्वी शिरवळ शिरोडे शेडबाळ श्रीलंका संगमनेर संगमेश्वर संवत्सर सहारनपूर सांगली सांगेम साकोली साखरपा(नाणीज-नांदवली) सातारा सातारा सावंतवाडी सासवणे सिंदखेड सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग, सोनवडे सिकंदराबाद सिन्नर सुरत सुळेभावी(कर्नाटक) सूरत सेंधवा सोलापुर सोलापूर सौराष्ट्र स्टुटगार्ड हंगेरी हडफडे हरगुड हरदोली हिंगोली हिस्सार(हरियाणा) हुबळी हेदेवी हैदराबाद हैदराबाद हैद्राबाद ‘Myingin’ महू म्यानमार मुरुड दापोली मुंबई शहर मुंबई उपनगर मुंबई माहुली मालेगाव बीड माणगाव सावंतवाडी महाबळेश्वर रंगारी मलकापूर भिलवाडा भंडारा बेळगाव बुलढाणा बीड बडोदा पुणे पिंपळनेर यवतमाळ रत्‍नागिरी पाटण शेगाव हिंगणघाट हंगोली स्कॉटलंड सोलापूर सिंधुदुर्ग सावंतवाडी सातारा सांगली शेणगाव अमरावती शिर्डी रायगड शमनेवाडी विजापूर वाशीम वर्धा वणी लातूर लाडवंती लंडन राहुरी पालघर परभणी Mumbai इंग्लंड केरळ कुलाबा कुंदगोळ कर्जत करंजगाव औरंगाबाद उस्मानाबाद उसगाव गोवा उत्तर बंगाल आयर्लंड खारगाव अहमदनगर अमरावती अचलपूर अक्कलकोट अकोळनेर अहमदनगर अकोला Usmanabad Pune Parabhani कोल्हापूर गडचिरोली पंढरपूर दाभोई निकोल्स्बर्ग नाशिक नागपूर नांदेड नंदुरबार धुळे देवरुख देगलूर दिंडोरी नाशिक ठाणे गोंदवले सातारा जुनागढ जालना जळगाव जर्मनी चाकलपुरा चंद्रपूर गोवा गोरेगाव गोंदिया हिंगोली\nअरविंद मोरेश्वर जोगळेकर यांचा जन्म कानपूर येथे झाला. त्यांचे वडील हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये चीफ इंजिनिअर होते, तर आई गृहिणी होती. त्यांना दोन भाऊ व दोन बहिणी होत्या. कुटुंबातील त्यांचे टोपणनाव ‘दाजी’ होते. ते अभ्यासात हुशार व मनमिळाऊ होते. त्यांचे इयत्ता चौथीपर्यंतचे शालेय शिक्षण मुंबईतील गिरगावात विल्सन हायस्कूलमध्ये झाले. शाळेतल्या बर्‍याच मुलांचा कल सैन्यात जाण्याचा होता त्यामुळे अरविंद जोगळेकर यांनीही सैन्यात जाण्याचे ठरविले.\nत्यांचे डेहराडून येथील राष्ट्रीय सैनिकी प्रबोधिनीमधून (आय.एम.ए.) शिक्षण झाले आणि ते पुण्यात खडकी येथील ‘बॉम्बे सॅपर्स’मध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाले. तेथून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रम केले. त्यांना ‘बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रूप’मध्ये पहिली नियुक्ती मिळाली. १९५४मध्ये त्यांचे बदली पंजाबमध्ये संग्रुर येथे झाली. त्यानंतर त्यांना इंग्लंडमध्ये बॉम्ब निकामी करण्याच्या प्रशिक्षणासाठी पाठविले गेले. १९५५ ते १९६० या काळात ते पुण्यात सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सी.एम.ई.- कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग) प्रशिक्षक होते. नंतर काही काळ पूंछमधील भारत-पाक सीमेवर ते तैनात होते. त्यानंतर त्यांना तामीळनाडूमध्ये वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेजमध्ये विशेष प्रशिक्षण मिळालेे. पुढे ते गोव्यात काही काळ कार्यरत होते. नंतर लगेचच त्यांना आफ्रिकेत काँगो येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिसेनेच्या कार्यासाठी तेरा महिन्यांसाठी पाठविण्यात आले. १९६३ पासून काही काळ ते एका रेजिमेंटमध्ये भारताच्या पूर्व सीमेवर कार्यरत होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती पुण्यात ‘बॉम्बे सॅपर्स’चे कमांडट म्हणून झाली. १९७१च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात त्यांचा सहभाग होता.\nत्यानंतर जोगळेकर यांनी दिल्ली येथे राष्ट्रीय रक्षा महाविद्यालयात प्रशिक्षण प्राप्त केले. या प्रशिक्षणानंतर ते आसामात तेजपूर येथे ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ मध्ये दोन वर्षे कार्यरत होते. त्यानंतर त्यांची दिल्ली येथे सेना मुख्यालयात नियुक्ती झाली. निवृत्त होताना ते पुण्यात भूसेनेच्या दक्षिण विभागाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.\nअभियंता म्हणून त्यांचे काम सैन्याला लागणार्‍या पुलांचे बांधकाम, त्यावर देखरेख, तसेच सुरुंग पेरले जाऊ शकतील अशा भूभागांची टेहळणी आणि सुरुंग निकामी करणे आदी स्वरूपाचे होते.\nजानेवारी १९८४मध्ये ते निवृत्त झाले. त्याच वेळी त्यांना ‘परमविशिष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. निवृत्त झाल्यानंतर गोल्फ खेळणे, पोस्टाची तिकिटे जमा करणे हे छंद त्यांनी जोपासले. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता.ब्राँकोन्युमोनियाने त्यांचे निधन झाले. मेजर जनरल जोगळेकर यांचा मुलगा व्यापारी नौदलात आहे.\nभूसेना - मेजर जनरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2020-09-24T02:34:12Z", "digest": "sha1:DWN4NYMEARMGBAU47ZLLMYMUKI2RDIRT", "length": 3394, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नार्कोलेप्सी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनिद्रानाश याच्याशी गल्लत करू नका.\nनार्कोलेप्सी हा एक दीर्घकालीन मेंदूविकार आहे. या विकारामुळे मेंदू निद्राचक्रावर नियंत्रण ठेऊ शकत नाही. कदाचित या कारणामुळेच नार्कोलेप्सी आणि निद्रानाश या दोन वेगवेगळ्या रोगांमध्ये गोंधळ केला जातो. नार्कोलेप्सीचा रुग्ण कोणत्याही क्षणी झोपी जातो. यामुळे अशा रुग्णांना अपघात होण्याची शक्यता जास्त असते.\nनार्कोलेप्सिग्रस्त रुग्णांना मदत केली जाऊ शकते, पण बरे केला जाऊ शकत नाही. प्रत्येक रुग्णाला दिले जाणारे उपचार हे त्याच्या रोगाच्या स्तरांप्रमाणे ठरवले जातात.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३० मे २०१९ रोजी ०२:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/shrigonda-shendari-bollworm-found-on-cotton", "date_download": "2020-09-24T00:44:10Z", "digest": "sha1:GTXLEKCEAPG4BLQ5JVTWVJ52JAKFOOBD", "length": 5948, "nlines": 71, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Shrigonda: Shendari bollworm found on cotton", "raw_content": "\nश्रीगोंदा : कपाशीवर आढळली शेंदरी बोंडअळी\nकृषि विभागाकडून रेड अलर्ट जारी\nश्रीगोंदा | प्रतिनिधी | Shrigonda\nश्रीगोंदा कृषि विभागाकडून क्रॉपसॅप या प्रकल्पांतर्गत खरीप पिकावरील किड व रोगांचे नियमित सर्वेक्षण केले जाते व त्यातील निरिक्षणाच्या अनुषंगाने कृषि विद्यापिठातील तज्ञांकडून सल्ला दिला जातो.\nतालुक्यात यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली आहे. त्यामुळे सुमारे २८०० हेक्टर वरील कपाशीचे पिक चांगले तरारुन आले आहे. मात्र गेल्या दोन दिवसांत क्रॉपसॅप अंतर्गत घेण्यात आलेल्या निरिक्षणात पारगावमध्ये कृषि विभागाला शेंदरी बोंडअळीचे पतंग आढळून आले आहेत. यात आढळून आलेली बोंडअळीची पातळी हि आर्थिक नुकसानीच्या पातळीवर असल्याने कृषि विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्या�� आला आहे .\nपारगाव येथील श्री. राजु सोपाना बोरुडे यांचे शेतात दि. १४ रोजी कापूस पिकात कामगंध सापळे लावले होते. दि १८ रोजी कामगंध सापळयाचे निरिक्षणे घेतले, असता गुलाबी बोंड अळीचे एका कामगंध सापळयात ५ ते ६ पतंग आढळून आले आहेत. कपाशी पिक बोंडे धरण्याच्या अवस्थेत असून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी फरदड घेतल्याने यंदाच्या खरीप हंगामात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सुरवाती पासूनच कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहे.\nगुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी सद्यस्थितीत शेतामध्ये कामगंध सापळे लावून मोठया प्रमाणात पतंग पकडून नष्ट करावेत, शिवार फेरी करुन डोमकळया अळीसहीत नष्ट कराव्यात. प्रादुर्भाव ग्रस्त गळालेली बोंडे जमा करुन नष्ट करावीत. कामगंध सापळयामध्ये पतंग आढळल्यास जेविक किटकनाशके ५ टक्के निंबोळी अर्क किंवा बिव्हेरीया बॅसीयाना (जैविक किडनाशक) (१.१५ टक्के डब्लु.पी) ५ ग्रॅम ची फवारणी करावी. तसेच रासायनिक किटकनाशके इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के डब्लूजी किंवा स्पिनोटोरम ११.७ टक्के एससी. ची फवारणी करावी असे आवाहन तालुका कृषि अधिकारी श्रीगोंदा यांनी केलेले आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/kopargaon-bus-accident-one-dead/", "date_download": "2020-09-24T01:28:44Z", "digest": "sha1:WU5YK4HPEC4WSYJODDNVTASQVCT7KUUW", "length": 15061, "nlines": 158, "source_domain": "www.saamana.com", "title": "कोपरगाव बस अपघातात एक ठार, एक जखमी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, 21 हजार नवीन रुग्ण\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमुंबईतील गिरण्यांचा इतिहास साकारतोय\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले…\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार\nशेतकऱ्य़ांची कर्जमाफी झालीच नाही, मध्य प्रदेश सरकारचा यु टर्न\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात न��दर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nशायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला…\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\n मग ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड..\nHealth tips – खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या\nमासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय\nडॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nकोपरगाव बस अपघातात एक ठार, एक जखमी\nगुजरात राज्यातील शिर्डीकडे निघालेल्या एसटी बसने शुक्रवारी रात्री मोटरसायकलला धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वराचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे.\nशुक्रवारी 24 रोजी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास नगर मनमाड मार्गावरून कोपरगावकडे गुजरात राज्यातील एसटी बस क्रमांक जी. जे. 18 झेड 4111 चालली होती. वाटेत या एसटीने खिर्डी गणेश शिवारात खिर्डी गणेश फाट्याजवळ कोपरगावकडे चाललेल्या बजाज डिस्कवर (एमएच-17 ए.टी. 7557) धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील सचिन ज्ञानदेव भिंगारे (34) राहणार करंजी तालुका कोपरगाव यांचा मृत्यू झाला.\nदुचाकी मोटरसायकलवरील प्रकाश पुंजा वाणी (रा. नांदुर्खी तालुका, राहाता) हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची फिर्याद कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला बाळासाहेब नामदेव भिंगारे (45) राहणार करंजी बुद्रुक यांनी दिली असून सदर फिर्यादीवरून पोलिसांनी गुजरात बस चालक याच्याविरोधात गुन्���ा दाखल केला आहे. दरम्यान अपघात होताच बसचालक व सोडून पळून गेला आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, 21 हजार नवीन रुग्ण\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले 89,746\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nमुंबईतील गिरण्यांचा इतिहास साकारतोय\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nहाफकिनमध्ये कोरोना लसीवर संशोधन आवश्यक, तीन आठवड्यात आराखडा सादर करा\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nट्रेन सध्या तरी नकोच\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, 21 हजार नवीन रुग्ण\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले...\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nमुंबईतील गिरण्यांचा इतिहास साकारतोय\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nहाफकिनमध्ये कोरोना लसीवर संशोधन आवश्यक, तीन आठवड्यात आराखडा सादर करा\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nट्रेन सध्या तरी नकोच\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nया बातम्या अवश्य वाचा\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, 21 हजार नवीन रुग्ण\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले...\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://dahanudrashan.blogspot.com/2009/07/paalghar-talukyat-pur.html", "date_download": "2020-09-24T01:29:00Z", "digest": "sha1:PG65HXAP3F4XKOM3HFIOHQYH5DHMLOCI", "length": 5760, "nlines": 61, "source_domain": "dahanudrashan.blogspot.com", "title": "Dahanu Drashan: paalghar talukyat pur", "raw_content": "\nठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यातील सगळ्यांच तालुक्यांत दोन दिवस संततधार पाऊस पडत असून बहुतांश ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. त्यामुळे पालघर तालुक्याचा गावांशी संपर्क तुटला असून, खवळलेल्या लाटांमुळे स्थानिकांच्या घरात पाणी भरले आहे. महसूल व पोलिस प्रशासनाने अशा दोनशेहून अधिक कुटुंबाना किनाऱ्यावरुन सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.\nगेल्या ३० तासांत पालघर-डहाणू-तलासरी-विक्रमगड जव्हार तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून सुर्या, दहेरजा, वैतरणा, दुधगंगा व तानसा नद्यांना पूर आला आहे. गेल्या २४ तासात पालघरात १५७ सेमी, डहाणूत २१८.२ सेमी व तलासरीत १५३ सेमी पावसाची नांेद झाली आहे. पालघर-मनोर मार्गावरील मासवण येथे सुर्या नदीच्या पुलावरून ८ फूट पाणी जात असून मुंबई, ठाणा, भिवंडी, नाशिककडे जाणारी वाहतूक बंद पडली आहे. बोईसर औद्योगिक क्षेत्रालगतच्या सिडको, संजय नगर, महादेव नगर, धोडीपुजा, भयापाडा, भीमनगरच्या बैठ्या वसाहतींमध्ये बरेच पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.\nपालघरचे तहसिलदार दिलीप संखे व गट विकास अधिकारी राहुल धुम यांनी किनाऱ्यावरील दांडी गावातील कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविले असून आणखी ४० कुटुंबाना उद्या सकाळी हलविण्यात येेणार असल्याचे समजते.\nडहाणू तालुक्यातील घोलवड, वाणगांव, डहाणूखाडी, वाढवण, चिंचणी, तारापुर, डहाणूदिवादांडी, चंदिका पूल या ठिकाणी पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने वाहतूक बंद पडली आहे. तसेच, बोडीर् येथील खोताची खाडी येथे धुंडीयापाडा व तरीयापाडा येथील ५० घरात पाणी शिरल्याने १३० स्थानिकांना शारदाश्रम शाळेत तर बोरींगाव येथील मोऱ्याचा पाडा येथे २५ घरात पाणी थिरल्याने ७० स्थानिकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हलविण्यात आल्याचे घोलवड पोलिस ठाण्याचे अधिकारी सुनिल वडके यांनी सांगितले.\nतलासरी तालुक्यातील समुदकिनाऱ्यावरील झाई गावालाही पावसाच्या पाण्याबरोबरच समुदाच्या लाटांनी घेरले आहे. २२, २३, व २४ जुलै या तारखांना समुदाच्या उधाणचा धोका संभवत असल्याचा इशाराही सरकारने दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21478/", "date_download": "2020-09-24T02:22:18Z", "digest": "sha1:BHUVRVRLVITGSRD2ZLQHM5LU2GURB5JR", "length": 13356, "nlines": 222, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "क्रिश्चनस्टॅड – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nक्रिश्चनस्टॅड : स्वीडनच्या क्रिश्चनस्टॅड परगण्याची राजधानी. लोकसंख्या ४२,८१९ (१९६९). हे दक्षिण स्वीडनमध्ये माल्मच्या ईशान्येस ९७ किमी. असून त्याचे ऑर्हूस हे बाल्टिक समुद्रावरील उत्कृष्ट बंदर आग्‍नेयीस १८ किमी. आहे. हे सडका व लोहमार्ग यांचे महत्त्वाचे केंद्र असून माल्म व स्टॉकहोम यांच्याशी विमानमार्गाने जोडलेले आहे. येथे लोकरी कापड, पुठ्ठा व पीठ यांच्या गिरण्या, बीटसाखर व तेलशुद्धीकरण, यंत्रे, विटा, अन्नप्रक्रिया यांचे कारखाने, कत्तलखने इ. आहेत. हे स्वीडनच्या सरहद्दीवर डॅनिश किल्ला म्हणून १६१२ मध्ये स्थापन झाले. १६५८ मध्ये स्वीडनने, १६७६ मध्ये पुन्हा डेन्मार्कने आणि अखेर १६७८ मध्ये स्वीडनने जिंकून घेतले. तेथील सतराव्या शतकातील चर्च, राजवाडा, त्यातील हल्लीचे संग्रहालय, तांत्रिक महाविद्यालय इ. प्रसिद्ध आहेत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postक्रूझेन्श्टेर्न, अडाम योहान इव्हान बॅरन फॉन\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/strong-winds-mahagaon-navnitpur-area.html", "date_download": "2020-09-24T02:30:25Z", "digest": "sha1:VOYGRUHVA7K7DD3ICZA6VYAVJGDJUVV6", "length": 10623, "nlines": 109, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "महागाव, नवणीतपुर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट - KhabarBat™", "raw_content": "\nHome गोंदिया मह��गाव, नवणीतपुर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट\nमहागाव, नवणीतपुर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट\nरब्बी हंगामातील धान पिकांचे बरेच नुकसान\nदिनांक 28 एप्रिल 2020\nनवेगावबांध:-अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव,नवनीतपुर, येथे पुन्हा दिनांक 27 एप्रिल ला वादळी वाऱ्यासह गरपीट झाली.तसेच केशोरी परिसरात अरततोंडी ,परसटोला येथेही गरपीटीसह अवकाळी पाऊस आल्याने रब्बी हंगामातील धान पिकांचे 60 ते 70 टक्के नुकसान झाल्याची माहिती आहे. नुकसानीची पाहनी पंचनामे प्रशासनाकडून करावे ही, मागणी माजी बांधकामं सभापती प्रकाश गहाणे यांनी तहसीलदार ,उपविभागीय अधिकारी, यांना फोनवर बोलून मागणी केली आहे.केशोरी गावात वादळासह गारांचा पाऊस धानाला एकही लोंब शिल्लक राहिले नाही.\n27 एप्रिल रोज सोमवारी सायंकाळी केसोरी परिसरात वादळी वारा व गारपिटीने रब्बी धानाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच महागाव येथे घरावरील कवेलूचे नुकसान व टिनाचे शेड उडाले आहेत. परिसरातील केशोरी, पुष्पनगर,कनेरी, गवर्रा, परसटोला-अरततोंडी ईळदा राजोली ही गावे बाधीत झाली आहेत. महागाव, नवनीतपूर परिसरात वादळ वारा व गारपीट सह आलेल्या पावसाने रब्बी हंगामातील धान पिकाचे बरेच नुकसान केले आहे. यापूर्वी 3 एप्रिल ला महागाव येथे आलेल्या अवकाळी पावसाने असेच थैमान घातले होते. अनेक घरावरची पत्रे उडाली होती. झाडे पडली होती. बीएसएनएल टावर चे प्लेट पडल्या होत्या. तर एक महिला जखमी झाली होती. आज पुन्हा महागाव व नवनीतपूर येथे सायंकाळी 5.30 वाजता वादळ वारा, विजांचा कडकडाट व गारपीट सह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. महागाव येथील काही घरांची पत्रे उडाल्याची माहिती आहे. मात्र जीवित हानी टळली. यात रब्बी हंगामातील पिकांचे मात्र खूप मोठे नुकसान झालेल आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नूकसान भरपाई मिळऊन देण्यात यावी. अशी मागणी महागाव ,नवनीतपुर,अरततोंडी ग्रामवासियांनी केली आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिन��धी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (182) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketpatekar.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-24T03:25:21Z", "digest": "sha1:5KPTUDUILVCKWNYED4KLOZCYM6HOFSFZ", "length": 3729, "nlines": 64, "source_domain": "www.sanketpatekar.com", "title": "पान्हा...", "raw_content": "\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nQuotes आणि बरंच काही\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \nतशी ती कायमच सोबत असते…इथे ह्या हृदयाशी.. पण तरीही, तिची कमी कधी जाणीवली की नजर , सर्वत्र तिचा शोध घेत फिरत राहते. मग रस्त्याने चालता असता…दिसणारी एखाद दुसरी स्त्री ही , ती ..मग ती कुणीही असो, तिच्यात तिचं प्रतीबिंब हुबेहूब उमटलं जातं. चेहरा हृदयाशी उभा होतो. कानी धरलेले ते बोल नव्याने पुन्हा स्पर्शू लागतात. इथे ह्या हृदयाशी..पण तरीही, तिची कमी कधी जाणीवली की नजर , सर्वत्र तिचा शोध घेत फिरत राहते. मग रस्त्याने चालता असता…दिसणारी एखाद दुसरी स्त्री ही , ती ..मग… Read More Read More\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nमराठमोळ्या नवीन वर्षी स्वागत यात्रेस टिपलेला एक क्षण - ठाणे\nनवीन पोस्ट'च्या अपडेट मिळण्यासाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/don", "date_download": "2020-09-24T00:33:56Z", "digest": "sha1:6BIIU4OCC2ZK34D2J46JEDQ7BWWZJZHH", "length": 9016, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "don Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nठाण्याच्या महिला महापौरांना दाऊद इब्राहीमच्या नावाने धमकी\n…म्हणून सध्या शाहरुख सिनेमांपासून दूर\nशाहरुख सध्या कुठलाही सिनेमा करण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. शाहरुख सिनेमांपासून दूर का आहे, याचं कारण आता समोर आलं आहे. शाहरुखजवळ अनेक प्रोजेक्ट्स आहेत. तरी त्याने अजून कुठलाही सिनेमा हाती घेतलेला नाही. कारण, सध्या त्याला त्याचा संपूर्ण वेळ त्याच्या मुलांबरोबर घालवायचा आहे, असं खुद्द किंग खानने सांगितले.\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊदसह गॅंगस्टर इक्बाल मीर्चीच्याही मालमत्तेचा लिलाव\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nमोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा\nटाटा आमंत्रा कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणात अळ्या, केडीएमसीचा भोंगळपणा चव्हाट्यावर\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nमोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.gem.agency/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2020-09-24T01:13:42Z", "digest": "sha1:LATEBOK3HCSL5NZZAOQE26GUUO2EYB2X", "length": 5977, "nlines": 73, "source_domain": "mr.gem.agency", "title": "श्रीमती एंजेलीना जोली यांना आमच्या स्टोअरमध्ये आजच्या अनपेक्षित भेटीसाठी धन्यवाद - कंबोडियाचे जेमोलॉजिकल इंस्टीट्यूट", "raw_content": "\nऑनलाइन दगड तपासणी सेवा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमौल्यवान आणि अर्धयी मौल्यवान रत्न म्हणजे काय\nएक दगड मूल्य अंदाज कसे\nक्रिस्टल्स हीलिंग प्रत्यक्षात काम करतात का\nरत्नजडित ऑप्टिकल phenomena काय आहेत\nएक दगड विकत घेतल्या जाणार नाहीत\nएक रत्न परीक्षक काय आहे\nकंबोडियात प्लॅटिनमचे दागिने म्हणजे काय\nसीम रीप म्हणजे काय\nऑनलाइन दगड तपासणी सेवा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमौल्यवान आणि अर्धयी मौल्यवान रत्न म्हणजे काय\nएक दगड मूल्य अंदाज कसे\nक्रिस्टल्स हीलिंग प्रत्यक्षात काम करतात का\nरत्नजडित ऑप्टिकल phenomena काय आहेत\nएक दगड विकत घेतल्या जाणार नाहीत\nएक रत्न परीक्षक काय आहे\nकंबोडियात प्लॅटिनमचे दागिने म्हणजे काय\nसीम रीप म्हणजे काय\nआज आमच्या स्टोअरमध्ये या अनपेक्षित भेटीसाठी श्रीमती अँजेलीना जोली धन्यवाद\nआज आमच्या स्टोअरमध्ये या अनपेक्षित भेटीसाठी श्रीमती अँजेलीना जोली धन्यवाद.\nहेमॅटाइटसह गोल्डन रूटीलेटेड क्वार्ट्ज\nगुलाबी रंगाचा ब्रेकिएटेड मोकाइट\nआमच्या दुकानात किमान $ 50.00 च्या कोणत्याही ऑर्डरसाठी विनामूल्य एक्सप्रेस शिपिंग\nघर | बर्थस्टोन | आम्हाला संपर्क करा\nगेईमिक कं, लिमिटेड / जीईएमआयसी प्रयोगशाळा कं. लिमिटेड © कॉपीराईट 2014-2020, Gem.Agency\nत्रुटी: सामग्री संरक्षित आहे ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/bhausaheb-thorat-story/", "date_download": "2020-09-24T01:58:56Z", "digest": "sha1:T2K4CKV6W7TGE2SZSYOUTJOWXPEVMIPX", "length": 19665, "nlines": 118, "source_domain": "bolbhidu.com", "title": "शेतकऱ्यांना स्वस्त वीज मिळावी म्हणून भाऊसाहेबांनी स्वतःच्याच सरकारविरुद्ध आंदोलन केलं होतं.", "raw_content": "\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nBol Bhidu - विषय हार्ड\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nशेतकऱ्यांना स्वस्त वीज मिळावी म्हणून भाऊसाहेबांनी स्वतःच्याच सरकारविरुद्ध आंदोलन केलं होतं.\nसंगमनेर तालुक्यातील जोर्वे हे प्रवरानदी काठच एक गाव. या गावाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. महाराष्ट्रातील आदिम कृषीसंस्कृती इथे वास करत होती. याच कृषिसंस्कृतीची काबाडकष्टाची परंपरा आज एकविसाव्या शतकातही पाहायला मिळते.\nया परंपरेचे एक महत्वाचे शिलेदार म्हणजे भाऊसाहेब संतुजी थोरात.\nशेतकरी वारकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. तो काळ ब्रिटिश पारतंत्र्याचा होता. अगदी लहान वयात भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. अठराव्या वर्षी शालेय शिक्षणाचा त्याग करून चलेजाव आंदोलनात सहभागी झाले.\nअण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील अनेक तरुण भूमिगत झाले. भाऊसाहेब थोरात व हे सर्व तरुण यांनी तहसीलदार ऑफिस वर हल्ला करणे, रस्त्यावरचे पूल तोडणे,टेलिफोनचे खांब मोडून टाकणे,सरकारी मालमत्तेला आगी लावून नुकसान करणे अशी अनेक आंदोलने त्यांनी केली.\nअहमदनगर जिल्ह्यात एक प्रकारचे प्रतिसरकार स्थापन केले होते.\nअनेक दिवस भूमिगत राहिल्यावर मुंबईतल्या मुषक महल मध्ये लपलेल्या साने गुरुजी, भाऊसाहेब थोरात यांच्या सह अनेक नेत्यांना ब्रिटिश पोलिसांनी छापा टाकून अटक केली. नाशिक रोड च्या सेन्ट्रल जेल मध्ये नेऊन स्थानबद्ध करून टाकले.\nतुरुंगात असतांना भाऊसाहेब थोरात यांनी अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्क्सवादाचा अभ्यास केला व डाव्या विचारसरणीचे पक्के कम्युनिष्ट बनले.\nपुढे तुरुंगातून सुटका झाल्यावर त्यांनी शेतकऱ्यावर जुलूम करणाऱ्या सावकारशाही विरुद्ध लढा सुरु केला.\nत्यांच्याच पुढाकाराने सावकारी दस्तऐवजाची होळी करून खिरविरे शिवारात आदिवाशी व शेतकऱ्यांना कर्ज व वेठबिगारीच्या जोखडातून मुक्त केले.\nपुढे स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेसची धुरा यशवंतराव चव्हाणांच्या कडे आली. त्यांनी खेडोपाड्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांना पक्षात आणले. सहकाराची चळवळ त्यांच्या माध्यमातून रुजवली. भाऊसाहेब थोरात हे देखील यशवंतराव चव्हाणांच्या ध्येयधोरणांकडे ओढले गेले.\nसंगमनेर तालुक्यातील ओसाड रानांना हिरवंगार करायचं त्यांचं स्वप्न होतं.\nयासाठी सिंचन हा महत्वाचा धागा पकडून त्यांनी मुळा नदीचे पाणी उपसासिंचना द्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची योजना आखली, आपलं सरकारदरबारी वजन वापरून ती मंजूर करून आणली. अन बघता बघता संगमनेरच्या दुष्काळी भागाचा कायापालट झाला.\nइथल्या मळ्यात पिकणारा भाजीपाला पार चंदीगडपर्यंत जाऊन पोहचला. कोट्यवधींची उलाढाल सुरू झाली. टोमॅटो कोबी बरोबर मुळा नदीच्या पाण्यात सतेज झालेली पालेभाजी मुंबईकरांची खास झाली.\nभाऊसाहेब थोरतांनी संगमनेरच्या दुष्काळी ओसाड रानात उसमळ्यांचं हिरवं नंदनवन फुलवलं.\nशेती फुलली यांच्यासोबत पूरक उद्योग सुरू केले तर शेतकऱ्यांची दैन्यवस्था जाऊन हातात चार पैसे खेळू लागतील हे त्यांनी ओळखलं. यातूनच गुजरातच्या आनंदला जाऊन अमूल डेअरीचा अभ्यास केला व अशीच दुधक्रांती संगमनेर तालुक्यात आणली.\nएका कोकणी डॉक्टरचं नाव पाकिस्तानमधल्या रस्त्याला देण्यात आलं…\nभारतातील पहिली बाजार समिती विदर्भाच्या कारंजालाडमध्ये स्थापन…\nदुधसंघपासून ते साखर कारखान्यापर्यंत, सहकारी पतपेढी पासून ते सहकारी बँकेपर्यंत विकासाचं जाळं तालुक्यात विणल. काँग्रेसमध्ये जाऊनही आपले डावे विचार जपणाऱ्या भाऊसाहेब थोरतांनी सहकार सम्राटाची संस्कृती स्वीकारली नाही. सहकारातले नीती मुल्य तंतोतंत पाळले ,आर्थिक शिस्त जपली.\nसहकारातील प्रत्येक सहकारी संस्था हि शेतकरी मालकीची असल्याने ती मोडकळीस येता कामा नये याची ते हमखास काळजी घेतली.\nशेतकरी जगला तर राष्ट्र टिकेल याची खूणगाठ त्यांनी बांधली होती.\nयाच विचारसरणीतुन त्यांनी प्रसंगी आपल्या पक्षाविरुद्ध भूमिका घेऊन आपल्याच सरकार विरुद्ध आंदोलने उभारली. ज्यांच्याहस्ते आपल्या कारखान्याचा नारळ फुटला होता त्याच शंकरराव चव्हाणांना शेतकऱ्यांच्या भल्याचे निर्णय घ्या म्हणून सुनवायला ते मागे पुढे पाहत नव्हते.\nमहाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे तर त्यांचे स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासूनचे मित्र, सहकारी. मात्र त्यांच्या काळातही भाऊसाहेब थोरात यांनी शेतीकर्जाचा व्याजदर कमी करावा या मागणीसाठी मुंबईत भारतीय रिजर्व बॅंकेवर ५००० शेतकऱ्यांचा मोर्चा नेला.\nवसंतदादा पाटलांनी खिलाडूवृत्ती दाखवत स्वतः आमदार निवासापुढे या मोर्चाचे स्वागत केले.मोर्चास शुभेच्छा दिल्या आणि नंतर मोर्चा रिझर्व बॅंकेवर नेण्यात आला.\nया घटनेची नोंद घेत केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला शेती कर्जाचा वाढविलेला व्याज दर कमी करण्यास भाग पाडले. त्याचा फायदा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व शेतकऱ्यांना झाला.\nया आंदोलनाच्या पुढच्याच वर्षी भाऊसाहेब थोरातांनी शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भातील दुसरा महत्वाचा मोर्चा महाराष्ट्र सरकार विरोधात काढला. राज्य विद्युत मंडळाने शेतीला पाणी उपसा करण्यासाठी विद्युत पंपांना मीटर पद्धतीने बील आकारणी करण्याचा निर्णय घेऊनत्याची अंमलबजावणी सुरु केली होती.\nशेतकऱ्यांना मीटरनुसार वीजबिल भरणे परवडत नव्हते़ त्याचवेळी राज्यातील उद्योगांना मोठ्या प्रमाणावर सवलतीच्या दराने वीज पुरवठा केला जात होता. हे धोरण अन्यायकारक आहे, अशी भाऊसाहेबांची भूमिका होती. शेतकऱ्यांना मीटरऐवजी अश्वशक्तीनुसार बिल आकारावे, अशी त्यांची मागणी होती. त्यासाठी त्यांनी राज्यभर फिरून या मागणीच्या मागे जनाधार उभा केला.\nऐतिहासिक मीटर हटाव आंदोलन केले़ राज्यभर त्याचा बोलबाला झाला.\nयाची तत्काळ नोंद घेऊन राज्य सरकारने मीटर हटवून हॉर्स पॉवर पद्धतीने शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना बिल आकारणी करण्याचा निर्णय घेतला. आज तागायत तो निर्णय लागू आहे.\nव्यासंग आणि अभ्यास या दोन राजकारणातील माणसाकडे अभावाने असलेल्या गोष्टी भाऊसाहेब थोरात यांच्याकडे होत्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी मोठी पदे भूषवल�� नाहीत मात्र जनतेचा लाडका लोकनेता, सहकार महर्षी ही बिरुदे आपोआप मिळाली व त्यांनी ती अभिमानाने जपली.\nगांधीटोपी, दुटांगी धोतर अशा वेशातला शेतकऱ्यांना कायम आपला वाटत असलेला हा कॉम्रेड नेता.\nत्यांचा सहकाराचा व ग्रामीण अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा वारसा त्यांचे सुपुत्र बाळासाहेब थोरात यांनी पुढे चालवला. आज ते राज्याचे महसूलमंत्री आहेत. त्यांच्या सरकारने भाऊसाहेब थोरात यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी प्रयत्न करावेत अशीच सर्वसामान्य जनतेची रास्त अपेक्षा आहे.\nहे ही वाच भिडू.\nनिधी नाही म्हणून उपोषणाला बसणाऱ्या आमदारांना सांगा, हा नेता नारळ फोडून मग मंजूरी घ्यायचा\nबाजारात तंबू ठोकून जनतेच्या समस्या सोडवणारा आमदार पुणे जिल्ह्यात होऊन गेला.\nआमदाराच्या घरचे रोजगार हमीवर कामाला जातात ही त्याकाळची वस्तुस्थिती होती\nएका कोकणी डॉक्टरचं नाव पाकिस्तानमधल्या रस्त्याला देण्यात आलं होतं\nभारतातील पहिली बाजार समिती विदर्भाच्या कारंजालाडमध्ये स्थापन झाली\nरयतमधून नोकरकपातीची वेळ आली तेव्हा कर्मवीर अण्णांनी आपल्या मुलाला काढून टाकलं\nगरोदरपणाची हक्काची रजा मिळवून देण्यासाठी रोझा देशपांडेंनी लढा उभारला…\nपरवीन बाबीच्या प्रेमापोटी हा ऑस्ट्रेलियन माणूस भारतात आला आणि खलनायक झाला\nभिडू देवेंद्र जाधव\t Sep 23, 2020 0\n८४ वर्षांचा घरोबा संपवून शापूरजी पालनजी टाटासमूहातुन का बाहेर पडले\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nजपानी माणसाने रामायणावर बनवलेला अ‍ॅनीमेशन सिनेमा भारतात रिलीज होऊ दिला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vachunbagha.com/2007/09/26/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-24T02:40:45Z", "digest": "sha1:OCMCKF236A4ZGURNYUIDKPEEWQ43LCR4", "length": 3755, "nlines": 69, "source_domain": "vachunbagha.com", "title": "तुझी कविता | वाचून बघा", "raw_content": "\nतू मला भेटतच नाहीस एकटा\nबरोबर असतेच तुझी कविता\nतुला नाही वाटत भेटावंसं\nवाटतं, तू तिच्यात मला बघतोयस, अन्\nतिच्याशी बोलतोस माझ्याकडे पाहात,\nआणि मला मात्र वाटत रहातं\nकी तू मलाच काहीतरी सांगतोयस.\nतू माझ्याशी बोलत असताना\nतुझी कविताच दिसते मला, तुझ्याकडे बघताना.\nडोळे मिटून तू कधी गप्प रहातोस\nतेव्हा आम्ही दोघी बघत रहातो\nएकमेकींच्या तोंडाकडे, हे न समजून\nकी तुला आता नक्की कोण\nतिच्याशिवाय तुला पहायचंय एकदा.\nपण तिला तुझ्याशिवाय आहे कोण दुसरं \nमला मात्र तू आहेस… आहेस ना\nहल्ली मात्र येतोय मला संशय.\nमी आहे का खरंच आयुष्य तुझं,\nका आहे केवळ एक काव्यविषय \n3 प्रतिसाद to “तुझी कविता”\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/48474?page=19", "date_download": "2020-09-24T01:56:37Z", "digest": "sha1:E2Y7CQ6DBLXBIGPAQJB4DDII4JDXXBRW", "length": 37370, "nlines": 318, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आयपीएल-७ (२०१४) | Page 20 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आयपीएल-७ (२०१४)\nआयपीएल चे सातवे पर्व सुरू झाले आहे .... भारतात होणार, दुबईत होणार, बान्ग्लादेशात होणार की श्रीलंकेत होणार, मुंबई, राजस्थान खेळणार की नाही वगैरे चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय..... पहील्या टप्प्यासाठी संघ दुबईत जाउन पोहोचायला देखील लागलेत..... मिडीयामध्ये अजुन फारशी हवा नसली (इलेक्शन इफेक्ट) तरी सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... खेळाडूंनी आयपीएल स्पेशल ट्वीट्सचा धडाका लावलाय....अश्यात भारतीय संघाने अनपेक्षितरीत्या २०-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारतीय चाहते जरा सुखावलेले आहेत..... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच\nमाझा आवडता द्रवीड यंदा पहील्यांदाच आयपीएल खेळणार नसल्यामुळे गेल्या सहा स्पर्धेतला उत्साह आता कदाचित नसेल.... पण तरीही राजस्थानच्या डगाआउट मधली त्याची उपस्थिती सुखावणारी असेलच\nअसो.... हा धागा आयपीएल-७ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा\nआता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया\nफॅन्टसी लीग: (सौजन्य: उदयन)\nखेळाच्या मैदानात - क्रिकेट\nअरे, आमच्या मुंबईबद्दल कुणीच\nअरे, आमच्या मुंबईबद्दल कुणीच कांहीं कां बोलत नाही २०षटकांत १७३-८ चांगली सुरुवात होवूनही मुंबईला मधेंच अशी गळती कां लागते आज १९० सहज अपेक्षित असून १७३ करताना मारामार आज १९० सहज अपेक्षित असून १७३ करताना मारामार असो, पाहूं काय होतंय पुढे .\n[ आजचा सामना होतोय ब्रेबोर्न स्टेडियमवर काय आठवणींचा धुमधडाका चाललाय डोक्यात काय आठवणींचा धुमधडाका चाललाय डोक्यात अगदीं लहानपणीं वडिलांबरोबर पाहिलेल्या त्यांच्या हिरोची - सी.के. नायुडूची- मॅच.. मग वॉरेल, विक्स व वॉलकॉट ही डब्ल्यू त्रयी ... वेस्ली हॉल.. नील हार्वे, रिची बिनॉ, .... पतौडी, वाडेकर, विश्वनाथ, गावसकर, कपिल, अझरुद्दीन, ..सचिन...अनेक पाकिस्तानी व इंग्लीश खेळाडू .... अगदीं लहानपणीं वडिलांबरोबर पाहिलेल्या त्यांच्या हिरोची - सी.के. नायुडूची- मॅच.. मग वॉरेल, विक्स व वॉलकॉट ही डब्ल्यू त्रयी ... वेस्ली हॉल.. नील हार्वे, रिची बिनॉ, .... पतौडी, वाडेकर, विश्वनाथ, गावसकर, कपिल, अझरुद्दीन, ..सचिन...अनेक पाकिस्तानी व इंग्लीश खेळाडू .... खरंच ब्रेबॉर्न म्हणजे आमच्या पिढीच्या भावविश्वाचाच अविभाज्य व लोभस भाग खरंच ब्रेबॉर्न म्हणजे आमच्या पिढीच्या भावविश्वाचाच अविभाज्य व लोभस भाग \nमुंबईची हालत खराब. मलिंगाच्या\nमुंबईची हालत खराब. मलिंगाच्या गैरहजेरीत चेन्नईपुढे मोठ्ठं लक्ष्य ठेवणं अत्यावश्यक होतं पण चांगली सुरुवात होवूनही मुंबई तें नाहीं करूं शकली. कांहीं चमत्काराअभावीं परिणाम अपेक्षितच होता \nरैना कडे दुर्लक्ष दिले की तो\nरैना कडे दुर्लक्ष दिले की तो हळूहळू इनिंग बांधतो आणि कधी सामना स्वतःकडे खेचतो कळत नाही\nरैना ट्वेंटी-ट्वेंटीचा बाप आहे हे आज पुन्हा त्याने सिद्ध केले. सातही सीजनमध्ये त्याने ४०० धावांचा टप्पा पार केला.\nमुंबईला मात्र ज्याची भिती होती तेच झाले, फलंदाजीत पंधराएक धावा कमी पडल्यावर बॉलरची कमी पडलीच, त्यातही मलिंगाचे नसणे दुष्काळात तेरावा महिना.\nत्यात अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा फटका पडणे म्हणजे तो महिनाही ६० दिवसांचा.\nहरभजनने मात्र या आयपीएलमध्ये भारी गोलंदाजी केली, त्याला भारतीय संघाचे २०-२० आणि वनडेचे दरवाजे तरी खुलायला हवेत, अवली कॅरेक्टर आहे, मजा आणतो.\nरोहित शर्माने कर्णधारपद सोडून वा त्याच्याकडून काढून मायकेल हसीला दिले तर खूप उपकार होतील.\nमुंबईने स्पर्धेबाहेर पडायच्या आधी १४.४ षटकात १९५ चेस करायचा ऐतिहासिक सामना याची देही याची डोळा दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार.\nमुंबई विरुद्ध केकेआर ड्रिम फायनल बघायचे स्वप्न भंगले, पण नियतीला हेच मंजूर असावे.\nशेव���च्या सामन्यात माझ्या आवडीचे दोन्ही संघ या एकत्र आले असते तर मी धर्म संकटात पडलो असतो.\nआता मात्र फुल्ल जोश ए दिलो ऐतबार से कोरबो लोरबो जितबो रे ....\n<< त्यात अंपायरच्या चुकीच्या\n<< त्यात अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा फटका पडणे म्हणजे तो महिनाही ६० दिवसांचा.>> पार्ट ऑफ द गेम कालच तुमच्या दुसर्‍या लाडक्या संघातल्या युसूफ पठाणला दोनदां असं जीवदान मिळालं, त्यामुळें फिटंफाट झाली असं समजा \n<< रैना ट्वेंटी-ट्वेंटीचा बाप आहे >> सहमत. टी-२०त फलंदाजीच नाहीं तर गोलंदाजी व मुख्यतः क्षेत्ररक्षण यातही त्याची उपयुक्तता निर्विवाद खूपच वरच्या दर्जाची आहे \nकाल पार वाट लावली चेन्नैनी\nकाल पार वाट लावली चेन्नैनी मुंबईची...\nचेन्नै ऐनवेळेस मस्त खेळते.. खास करुन रैना... काल शांतपणे मॅच काढली त्यानी..\nउद्या चेन्नै. विरुद्ध पंजाब... उद्यातरी पंजाबचे बॅट्समन चालले पाहिजेत.. म्हणजे. फायनल केकेआर आणि पंजाब मध्ये होईल..\nइडन गार्डन मधे पावसामुळे\nइडन गार्डन मधे पावसामुळे पंजाब फसली गेली.. सुरुवातीला बॉल स्विंग होईल आणि नंतर खेळपट्टी टणक होईल असा अंदाज साफ फसला\nआज सेहवाग खर्‍या फॉर्मात \nआज सेहवाग खर्‍या फॉर्मात ३३चेंडूत ६९ [नाबाद] पंजाब टेरिफीक फॉर्मात; हा सामना २००+चा होणार \nभाऊ सेहवाग चा फॉर्म \nभाऊ सेहवाग चा फॉर्म \nवोहर पुल शॉट काय मस्त खेळतो.\n १० चौकार, ६ षटकार \nजुने सेहवाग आणि नेहरा आले\nजुने सेहवाग आणि नेहरा आले\nसेहवाग ने 100 केले\nनेहरा ने 50 दिले\nरैनाच्या फटकेबाजीचे कौतुक करायला शब्द नाहीत.\n२५ चेंडूत ८७, आणि त्यात १२ चौके आणि ६ सिक्स म्हणजे २५ पैकी १८ चेंडू सीमापार यावरूनच कल्पना यावी..\nमात्र त्या फटक्यांचा क्लास निव्वळ अप्रतिम .. एवढा बेक्कार टाईमिंग पहिल्या चेंडूपासून असली फटकेबाजी आजवर नाही पाहिली ..\nअसल्या खेळीचा अंत मात्र जसा झाला यालाच क्रिकेट बोलतात\nचेन्नई जिंकते तर सेहवाग बद्दल वाईट वाटणार आणि हरली तर रैनाचे सांत्वन करायला पुन्हा शब्द नसतील .. चेन्नईचा समर्थक नसूनही आज ते जिंकावे अशी इच्छा.\n१४०च्या आसपास ३विकेटस गमावल्या चेन्नईने रैनाचं सांत्वन करायची पाळी येणारसं दिसतंय ..... कॅप्टन कूलने अफलातून खेळी केली नाहीं तर \nधोनी उगाच मागे थांबला असे\nधोनी उगाच मागे थांबला असे त्याला स्वताला नक्की वाटले असणार .. (पण बोलून नाही दाखवणार तो तसा)\nरवींद्र जडेजाला पुढे पाठवून आणि स्वता शेवटच्या म्हणजे सातव्या क्रमांकावर खेळायला येण्यात काय पॉईंट होता ..\nएक रैनाची इनिंग वजा करता काय खेळली चेन्नई त्यांचे त्यांनाच ठाऊक ..\nअसो, आता मात्र विरेंदर सेहवागचे कौतुक करू शकतो.\nआधीच त्याला भारतीय संघनिवडीत डावलला आणि गंभीरला मात्र परत घेतले हा निर्णय माझ्या डोक्यात गेला आहे.\nसेहवाग तुडवत होता आणि धोनीकडे बघून त्याला रागाने चिडवत होता असाच भास आज मला होत होता. बरे झाले कोणी मॅक्सवेल वगैरे आज खेळले नाही जेणेकरून मोठ्या धावसंख्येचे पुर्ण श्रेय सेहवागच्या खात्यात आले.\nसामना काढून मात्र दिला पंजाबच्या फिल्डींगने.\nसामना काढून मात्र दिला\nसामना काढून मात्र दिला पंजाबच्या फिल्डींगने >>> हे मात्र अगदी खरं... रैना होता तोपर्यंत अगदी सहज जिंकले असते चेन्नै.. त्याचा रन आउट खरच दुर्दैवी होता.. पण कॉल रैनाचाच होता.. बेलीचा थ्रो पूर्ण पणे मटका होता... आणि तो स्पॉट ऑन होता. धोनी कदाचित दुखापतीमुळे उशिरा आला असावा खेळायला..\nसंदिप शर्मानी काढलेली स्मिथची विकेट पण कडक होती.. त्याला कळालेच नाही कधी दांडकी उडली ते..\nनंतर बोलताना त्याने डायरेक्ट सिनियर इंटरनॅशल खेळाडूंना दोष दिला...\n>>नंतर बोलताना त्याने डायरेक्ट सिनियर इंटरनॅशल खेळाडूंना दोष दिला..\nजे चुकीचे नव्हते... पण धोनी बॅटींगला आला तेंव्हा सुद्धा सामना पूर्ण हाताबाहेर गेला नव्हता पण मधल्या ओव्हर्समध्ये एकेरी दुहेरी धावा काढून धोनी आणि अश्विन ने सामना अजुन कठीण केला... शेवटच्या षटकात जी निरुपयोगी मारामारी केली ती दोन षटके आधी सुरु करायला हवी होती.... फार फार तर काय झाले असते तर वि़केट पडून मॅच हारली असती.... नॉक्-आउट मॅचमध्ये विकेट हातात ठेवुन मॅच हारण्यात आणि त्यात असा काय फरक\nपंजाब वि कोलकता..... आपला पाठिंबा पंजाबला\nचिन्नास्वामीच्या छोट्या मैदानात मिलर, मॅक्सवॅल आणि सेहवागने धुमाकुळ घालून इडनवरच्या पराभवाचा बदला घ्यावा (इडनवर पण पाऊस आला नसता तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते)\nमाझ्या मते नरीनने आयपीएल\nमाझ्या मते नरीनने आयपीएल फायनल पेक्षा वेस्टइंडीज कडून खेळायला अधिक प्राधान्य द्यायला हवेय.... फायनल खेळला तर त्याला पहील्या कसोटी सामन्याला मुकावे लागेल\nनरेन आणि उत्थापाला वजा करता कोलकत्त्याचा संघ शून्य आहे... युसुफची मागची खेळी ही वळवाच्या पावसासारखी होती.... तो आता लगेच बरसण्याची शक्यता फारच कमी.... कोलकता हरत असताना गंभीरचा चेहरा बघून तर मला गल्लीत खेळणार्‍या शाळकरी चिडक्या कप्तानाची आठवण होती\nपंजाबला पाठींबा. कालची मॅच\nकालची मॅच नाही बघु शकलो.\nसेहवाग ने परत तोडावे.\nउथाप्पाने ही परत तोडावे, पण कालच्या रैनासारखे. मॅच पंजाबने जिंकावी.\nउथाप्पा, सेहवाग, गंभीर अशी जुनीच नाव रन गेटर्स मध्ये आहेत. एक रैना सोडला तर बाकी करंट टीम मधील सगळे स्फोटक लोकं बुझलेल्या मेनबत्या टाईप झाले. भारतीय बॉलर्सनी मात्र बॉलिंग चांगली केली.\n>>उथाप्पा, सेहवाग, गंभीर अशी\n>>उथाप्पा, सेहवाग, गंभीर अशी जुनीच नाव रन गेटर्स मध्ये आहेत\nकेदार, गंभीर नाही खेळलेला फारसा या आयपीएलमध्ये.... १५ मॅचेसमध्ये ३१२, अवघ्या २२ रन्सची सरासरी आणि ११३ चा स्ट्राइकरेट.... पहील्या वीसातपण नाही आहे तो\nकाल भले खेळी सेहवाग ने आपल्या\nकाल भले खेळी सेहवाग ने आपल्या मुलामुळे केली असे सांगितले तरी ती खेळी फक्त आणि फक्त धोनीवरचा रागच होता हे दिसुन येत होते.. कारण सहाजिकच आहे इंग्लंड च्या दौर्यात गंभीर ची निवड केली आहे सेहवाग ची नाही .\nमग त्याला दाखवुन देणे भागच होते की मी काय काय करु शकतो ते पण रैनाच्या खेळीने धोनीला सेहवागच्या खेळीला जास्त महत्व देणे गरजेचे वाटले नाही .. रैना तेव्हा जर आउट झाला नसता तर आज आपण सेहवाग ची खेळी पुर्ण पणे विसरलेलो असतो अवघ्या २५ बॉल्स मधे ८७ रन्स ते ही ३४८ च्या सरासरीने अजुन ५ ओवर रैना उभा असता आणि शतक झाले असते तर ........निकाल केव्हाच लागला असता मॅच चा.....\nपंजाब ने यंदा चेन्नई च्या समोर नेहमीच तुफ्फान फलंदाजी केली आहे. धोनीचे गोलंदाज चालले नाही हे खरे आहे.\nआता रविवारी बघु.......... स्ट्राँगेस्ट बॉलिंग समोर काय करतात ३ पैकी पंजाब ने १च मॅच जिंकली आहे ज्यात कोलकताचे बॅट्समन फॉर्मात नव्हते तेव्हा सुध्दा रन्स कमीच बनवु शकलेले. ३ही मॅच मधे १७० च्या आतच गुंडाळलेले पंजाब ला. त्यामुळे परत कमी स्कोर मधे जर कोलकताने रोखले तर नक्कीच परत आयपिएल जिंकतील.\nपण या वेळेला पंजाब ने जिंकावा कप.. सलग ७ आयपीएल मधे तळाच्या ३ संघात त्यांचा समावेश होत होता. आता त्यांनी मेहनत केली आहे ...\nकोलकता ने देखील पहिले २ मॅच जिंकल्यानंतर उतरती कळा लागलेली .. कॅप्टन ने सलग ३ भोपळे फोडलेले अश्यात खालुन सलग ८ मॅच जिंकुन अंतिम फेरीत प्रवेश करतील असे कुणाला ही वाटत नव्हते . रा��स्थान जे ४ थ्या नंबर वर राहतील हे ज्यांनी गृहित धरलेले खुद्द राजस्थानच यात होते.. ते ही अनपेक्षित रित्या ... गाफिल राहुन जी चुक केली राजस्थान ने ते कोलकता ने केली नाही उलट जिथे ४था नंबर चे वांदे होते तिथे त्यांनी ऐन मौक्याला ४था गिअर टाकुन एकदम २ र्या स्थानावर झेप घेतली..\nकालच्या मॅच मधे रैनाने जे अतिरिक्त रन्स होते ते सगळे कवर करुन दिलेले परंतु मॅकुलम वगैरे यांनी नाहक हळु खेळुन वाढीव सरासरी कमी केली जी नंतर धोनीसाठी भारी पडली त्यात एकाच ओव्हर मधे २ - २ विकेट्स गेल्या ..\nमाझ्या मते नरीनने आयपीएल\nमाझ्या मते नरीनने आयपीएल फायनल पेक्षा वेस्टइंडीज कडून खेळायला अधिक प्राधान्य द्यायला हवेय.... फायनल खेळला तर त्याला पहील्या कसोटी सामन्याला मुकावे लागेल\nनाही, त्यांचा देशाचा सामना नंतर आहे, ६ कि ७ जुन ला वगैरे. फक्त नियमानुसार त्याला सराव शिबीर जॉईन करायची गरज होती.\nपण सध्या क्रिकेटमध्ये एवढा पैसा गुंतला आहे की नियम केले जातील शिथिल.\nमाझ्या माहितीनुसार शाहरुख खान स्वता वेस्टैंडिज क्रिकेट बोर्डाच्या काँटेक्टमध्ये आहे आणि सामना संपताक्षणीच त्याला पाठवतो असे बोलणे चालूय.\nबाकी नारायणशिवाय कलकत्ता पंजाबला भिडणे म्हणजे मी बघणारच नाही तसे झाले तर तो सामना.\nयुसुफची मागची खेळी ही\nयुसुफची मागची खेळी ही वळवाच्या पावसासारखी होती.... तो आता लगेच बरसण्याची शक्यता फारच कमी....\nयाच्याशी मात्र असहमत, उद्याच्या सामन्यात जे काही होईल ते होईल शेवटी क्रिकेट आहे, मात्र युसुफ बरसण्याची शक्यता नक्कीच आहे. कारण त्याच्या स्फोटक खेळीच्या आधीही तो थोडीफार चुणूक दाखवत होता. याच धाग्यावर मागे पाहिले तर माझी पोस्ट सापडेल त्या खेळीच्या आधीची की युसुफ एखाद्या सामन्यात त्याच्या फुल फ्लोमध्ये बरसण्याची शक्यता आहे या आशयाची. आणि ते जरा जास्तच खरे ठरले. आता तर त्याच्याकडे त्या इनिंगने दिलेला आत्मविश्वास सुद्धा आहे. तो फलंदाजीला आल्यावर बाद होईपर्यंत मी टीव्हीसमोरून हलत नाही एवढे मात्र नक्की.\nकोरबो , लोरबो , जीतबो रे\nकोरबो , लोरबो , जीतबो रे ,\nकेकेआर ची सगळ्यात महत्वाची ताकद आहे म्ह्णजे त्यांचे गोलंदाजी त्यातही परदेशी गोलंदाज . इतर टॉपचे संघ ३-४ परदेशी फलंदाज खेळवत असताना ते सातत्याने २ गोलंदाज अन २ ऑलराऊंडर खेळवतायत . त्यातही शाकीब फक्त गोलंदाज म्हणून कुठल्याही ��ंघात जाईल असा आहे . टेंडो च्या गोलंदाजीची तर त्याना गरजही लागत नाही आहे .\nटेंडो च्या गोलंदाजीची तर\nटेंडो च्या गोलंदाजीची तर त्याना गरजही लागत नाही आहे >>>>>>> त्यच बरोबर पठाण ची आणि महान ऑलराउंडर कॅलिस ची देखील लागत नाही आहे ... हीच जेमेची बाजु आहे बरोबर ५ गोलंदाजांना ४ ओव्हर्स मिळत आहेत आणि प्रत्येक गोलंदाज आपपाप्ल्या कुवतीनुसार गोलंदाजी करत आहे त्यामुळे ६-७वा गोलंदाज वापरायची आवश्यकता वाटलीच नाही अजुन पर्यंत . पंजाब सारख्या संघाविरुध्द देखील त्यांनी आपले नेहमीचेच गोलंदाज वापरले\nयावरुन त्यांची गोलंदाजीची बाजु लक्षात येते\nव्हॉट्स्प वर मेसेज फिरतोय\nव्हॉट्स्प वर मेसेज फिरतोय ..... आज वीर विरुद्ध झारा\nसमोर कोलकता आहे.................... दोघांपैकी एकच जण जिंकेल ............मग..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nखेळाच्या मैदानात - क्रिकेट\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/adequate-growth-of-marigold-flower-5dc411a64ca8ffa8a2e9aba3", "date_download": "2020-09-24T02:30:21Z", "digest": "sha1:FUCILEWLWLECNIXWXLPMHV7A5KK6V3KK", "length": 5845, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - झेंडू पिकाच्या जोमदार वाढीसाठी. - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nझेंडू पिकाच्या जोमदार वाढीसाठी.\nशेतकऱ्याचे नाव - श्री. गौरव पटेल राज्य - मध्य प्रदेश टीप - चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nजर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nपीक संरक्षणझेंडूआजचा फोटोकृषी ज्ञान\nयेत्या काळात घड जिरण्याची समस्या वाढणार....\nद्राक्षे उत्पादक शेतकरी मित्रांनो, आपल्या द्राक्ष बागेतील येणाऱ्या समस्या व त्यांचे समाधान जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.\nव्हिडिओ | ग्रेप मास्टर\nकापूस पिकातील कोरायनेस्पोरा व अल्टरनेरिया बुरशीजन्य रोग व त्याचे योग्य नियंत्रण\nकपाशीचे पीक हे सध्या बोंडे धारणेच्या तसे�� विकासाच्या अवस्थेत आहे, परंतु मागील काही दिवसांपासून सतत पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे.यामुळे...\nव्हिडिओ | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभुईमूगतूरसोयाबीनपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nपावसामुळे होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना\nमहाराष्ट्रात काही भागात हलका ते जोरदार पाऊस झालेला आहे तसेच अजूनही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. पावसामुळे पिकांवर...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अ‍ॅग्रोवन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/corona-impact-one-and-half-day-ganesh-idol-installation-21-km-procession-canceled-336248", "date_download": "2020-09-24T02:46:54Z", "digest": "sha1:ALXGL4WELHA743QRPWQDL7OPFXAUDD2P", "length": 15657, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोकणात या एकशे नऊ गावांच्या दोनशे बत्तीस वाड्यांनी गणेशउत्सवासाठी घेतला हा मोठा निर्णय | eSakal", "raw_content": "\nकोकणात या एकशे नऊ गावांच्या दोनशे बत्तीस वाड्यांनी गणेशउत्सवासाठी घेतला हा मोठा निर्णय\nकुणबी भवनची एकतीस वर्षांची परंपरा खंडित\nदीड दिवस गणेशमूर्ती स्थापना; २१ किमीची मिरवणूक रद्द\nमंडणगड (रत्नागिरी) : मंडणगड तालुक्यातील एकशे नऊ गावांच्या दोनशे बत्तीस वाड्या सामाजिक बांधिलकीच्या एका विचाराने जोडण्याऱ्या कुणबी भवन येथील गणेशोत्सव यावर्षी दिडच दिवस होणार आहे. कुणबी सेवा संघाच्या माध्यमातून एकतीस वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून २१ किमी लांब जाणारी विसर्जन मिरवणूक परंपरा बत्तीसाव्या वर्षी मात्र खंडित होणार आहे. कोरोनामुळे कमिटीने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष दिनेश साखरे यांनी सांगितले.\n१९८६ मध्ये कुणबी भवनची निर्मिती झाली. त्याच्या दुसऱ्या वर्षाला समाजनेते व माजी आमदार अॅड.जी.डी.सकपाळ व सुलभाताई सकपाळ या दाम्पत्याच्या हस्ते गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. बारा दिवसांच्या सार्वजनिक उत्सवात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांची रेलचेल असते. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व धर्मांतील समाजबांधव उपस्थित राहतात.\nहेही वाचा- नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आले हे मंत्री\nतालुक्यातील गावोगावी जतन करून ठेवलेल्या जाख���ी, भजन, कीर्तन, हरिपाठ, टिपरी नृत्य अशा विविध पारंपरिक कलांचा ठेवा कुणबी भवन राजासमोर सादर करून समाज प्रबोधन केले जाते. उत्सवाचा खर्च तालुक्यातील समाजबांधव देणगी स्वरूपात उभा करतात. संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय सण, कुणबी भवन वर्धापन दिन, विद्यार्थी गुणगौरव, आर्थिक सहाय्य, समाजहिताची आंदोलने, वैद्यकीय सुविधा, महिला सक्षमीकरण, विविध विषयांवरील मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करून बांधिलकी जपली जाते.\nहेही वाचा-सिंधुदुर्गात वाजंत्रीशिवाय गणरायाची प्रतिष्ठापना -\nतालुक्यातील हजारोंचा जनसमुदाय जोडला असून उत्सवाला कुणबी भवनचा राजा अशी बिरुदावली प्राप्त झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लॉक डाऊन आणि सण साजरे करण्याचे नियम व होणारी गर्दी यामुळे यावर्षीच्या गणेशोत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच मूर्तीची उंचीही कमी करण्यात आली असून २३ ऑगस्ट रोजी शहराजवळून वाहणाऱ्या निवळी नदीत विसर्जन करण्यात येणार आहे. यावेळी झालेल्या सभेला भाई पोस्टुरे, प्रकाश शिगवण, रघुनाथ पोस्टुरे, विजय ऐनेकर, सुभाष सापटे, योगेश पवार, भिकू बेर्डे, उपस्थित होते.\nसंपादन - अर्चना बनगे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनायर रुग्णालयात दरवर्षी साचते पाणी, यंदाच्या पावसात दोन वेळा\nमुंबईः मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात पावसाचे पाणी साचले. या साचलेल्या पाण्यातून कोविड योद्धांनी आपली रुग्ण सेवा बजावली. मात्र, या...\nपोलिस भरतीसाठी हैं तय्यार हम, पहाटेच्या वेळी मैदानांवर गजबज\nनागपूर : राज्य पोलिस दलात १२ हजार ५०० कर्मचाऱ्यांची भरती करण्याची घोषणा नुकताच गृहमंत्र्यांनी केली आहे. पोलीस दलातील जम्बो भरतीमुळे युवा वर्गाला...\nसीईटी प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर, विधी ५ वर्ष अभ्यासक्रमाची परीक्षा 11 ऑक्टोबरला\nमुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण विभागाच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले...\n लॉकडाऊननंतर पावसाने मुंबईकरांना रडवले\nमुंबई : लॉकडाऊननंतर पावसाने नागरीकांना चांगलंच रडवलंय. अनेक नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरल्याने लहान मोठे दुकानदार, चाळीतील...\n'आरे'मधील आणखी 200 एकर जमिन वनांसाठी आरक्षित होणार\nमुंबई :मुंबईतील 'आरे'मधील आणखी 200 एकर जमिन जंगल म्हणून आरक्षित केली जाणार आहे. याआधी सरकारने 600 एकर जमिन वनासाठी आरक्षित केली. त्यामुळे एकूण 800...\nसिंधुदुर्गातील संसाधन केंद्राला अखेर आर्थिक हिस्सा\nओरोस (सिंधुदुर्ग) - नेरूरमध्ये (ता. कुडाळ) राज्य शासनाचा संसाधन केंद्र प्रकल्प उभा होत आहे. यासाठी दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत. जिल्हा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/09/nagpur-corona.html", "date_download": "2020-09-24T00:57:22Z", "digest": "sha1:HC3QQJQKKD3TNOFWXTZOUK43AIS5RJSA", "length": 11201, "nlines": 109, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "80 टक्के ऑक्सिजन कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवा - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर 80 टक्के ऑक्सिजन कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवा\n80 टक्के ऑक्सिजन कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवा\nऑक्सिजनची कमाल क्षमतेत निर्मिती करा\nजिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचे पुरवठा धारकांना निर्देश\nनागपूर दि.8 सप्टेंबर : नागपूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येला लक्षात घेता ऑक्सिजन निर्मिती क्षमता वाढविण्याचे निर्देश पुरवठा धारकांना देण्यात आले. उद्रेकाच्या काळामध्ये केवळ 20 टक्के ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी तर 80 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय उपचारासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत.\nजिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात यासंदर्भात नुकतीच एक बैठक झाली. यामध्ये पुरवठा धारकांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय यांचे अधिष्ठाता, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयासह 32 खाजगी रुग्णालयांना डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यासाठी या तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.\nसाथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम यानुसार या काळामध्ये जिल्ह्यांमध्ये कमाल मर्यादेपर्यंत ऑक्सिजनची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. यापैकी केवळ 80 टक्के ऑक्सिजन हा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात यावा. तसेच 20 टक्के ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी आवश्यकतेनुसार पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले. सोबतच या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांच्याकडे हे अधिकारी दररोज यासंदर्भातील अहवाल देणार आहेत. नागपूर जिल्ह्यात 8 कंपन्या ऑक्सिजन तयार करतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात द्रव ऑक्सिजनची (लिक्विड ऑक्सिजन) आवश्यक असते. निर्मिती करणाऱ्या आठही पुरवठादारांना यावेळी निमंत्रित करण्यात आले होते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला क���रोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (181) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/07/blog-post_33.html", "date_download": "2020-09-24T01:50:09Z", "digest": "sha1:ZZ6GA3NSWCJABVGBFCPNGVJYR5XNM7ZR", "length": 7815, "nlines": 67, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी नव्याने यादी संकलन", "raw_content": "\nपुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी नव्याने यादी संकलन\nbyMahaupdate.in शनिवार, जुलै ०४, २०२०\nसातारा दि. ३: जिल्ह्यातील पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी नव्याने संकलन यादी तयार करुन ती सादर करावी,\nप्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन त्यांना जमिनींचे वाटप करण्यात करण्यात यावे, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.\nकोरोना, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व मान्सूनपूर्व करावयाचे नियोजन या संदर्भात आढावा बैठक आपत्तीण व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.\nयावेळी ते बोलत होते. या बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,\nअपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मागील पुर परिस्थिती पाहता यावेळी जिल्हा प्रशासनाने चांगली तयारी केली आहे.\nप्रशासन 6 बोटी खरेदी करणार असून शासनाकडून नवीन 8 बोटी देण्यात येणार आहे. ह्या आठ बोटी अत्याधुनिक असणार आहेत. यातील काही बोटी या रिमोटनुसार चालणाऱ्या असणार आहेत.\nतसेच एनडीआरएफची 25 ���णांची टीम येत्या 15 जुलैपासून जिल्ह्यात तैनात करण्यात येणार हे. वीज पडून मोठे नुकसान होते,\nहे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील 27 हजार गावांमध्ये वीज रोधक यंत्रणा (लायटनिंग अरेस्टर ) बसविण्यात येणार असल्याचेही श्री. वडेट्टीवार यांनी या बैठकीत सांगितले.\nपाटण तालुक्यातील 10, जावली तालुक्यातील 3 तर सातारा तालुक्यातील 2 गावांना भूस्सखलनाचा धोका आहे यासाठी साडे आठ कोटी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.\nपुरपरिस्थितीमुळे 60 गावे बाधीत झाली होती त्यातील 1 हजार 740 कुटुंबांना 95 कोटी 80 लाखांची मदत करण्यात आली होती. आणखीन 14 कोटी देणे बाकी आहे हे 14 कोटी निधीही उपलब्ध करुन देण्यात येईल.\nकोरोनासाठी आत्तापर्यंत जिल्ह्याला 3 कोटीहून अधिक निधी देण्यात आलेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टेस्टींग लॅब इतर सुविधांसाठी 5 कोटीचा निधीला मान्यता देऊन निधी दिला जाईल.\nतसेच जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधील 25 टक्के निधी हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राखीव ठेवावा. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी पुढील दोन महिने प्रशासनाने सतर्क राहून काम करावे.\nसध्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, प्रशासनाने ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रीत करुन टेस्टींगचे प्रमाण वाढवावे व संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा.\nकंटेनमेंट झोनचा कालावधी हा 28 दिवसांचा आहे तो 14 दिवस करण्याचा शासन विचारधीन असल्याचेही त्यांनी या बैठकीत सांगितले.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tech/pubg-won-google-play-best-game-of-2018-award-31049", "date_download": "2020-09-24T01:22:11Z", "digest": "sha1:QRFR5EQONFFE4VESAWBFYWJ7UNUWWRKA", "length": 8005, "nlines": 132, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "PUBG नं पटकावला 'गुगल प्ले बेस्ट गेम ऑफ २०१८' | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nPUBG नं पटकावला 'गुगल प्ले बेस्ट गेम ऑफ २०१८'\nPUBG नं पटकावला 'गुगल प्ले बेस्ट गेम ऑफ २०१८'\n'गुगल प्ले बेस्ट गेम ऑफ २०१८' हा मान यंदा PUBG या खेळाला मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी अॅवॉर्ड्सची घोषणा करण्यात आली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम तंत्रज्ञान\nऑनलाईन जगतामध्ये सतत नवनवे खेळ येत असतात. सध्या बहुचर्चीत असलेला खेळ म्हणजे PUBG PUBG या खेळानं सध्या तरुणाईला चागलंच याड लावलं आहे. दिवसेंदिवस हा खेळ प्रचंड लोकप्रिय होत आहे. लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत जो तो या खेळात रमलेला दिलस आहे. या खेळाची लोकप्रियता तर आता आणखी वाढणार आहे.\n'गुगल प्ले बेस्ट गेम ऑफ २०१८' हा मान यंदा PUBG या खेळाला मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी अॅवॉर्ड्सची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये PUBG या ऑनलाईन खेळानं 'Most Competitive Title' आणि 'Fan Favourite' हे दोन पुरस्कार पटकावले आहेत.\nयामध्ये पहिल्यांदाच 'युझर चॉईस कॅटेगरी' सुरू करण्यात आली आहे. विजेत्यांची निवड गुगल प्लेवर फॅन्स करतात. भारतामध्ये PUBG नं युझर चॉईस कॅटेगरी हा किताब पटकावला आहे. सेनसॉर टॉवर या रिसर्च फर्मनं केलेल्या सर्व्हेनुसार, PUBG ला २४०दशलक्ष डाऊनलोड्स आहेत. यावर्षी गोल्डन जॉयस्टिक अॅवॉर्डनं देखील या खेळाला गौरवण्यात आलं होतं.\nPUBGचा चौथा सिझन लाँच\nपबजीगुगल प्ले बेस्ट गेम ऑफ २०१८ऑनलाईनगुगल प्लेgoogle playPUBGOnline game\nखवळलेल्या समुद्रात चक्कर येऊन पडलेल्या तरुणाला पोलिसांनी वाचवले\nपालिका यंत्रणेनं १२ तासांत उपसले तुळशी तलावाइतके पाणी\n मृत्यांचा आकडा ४७९ वर, दिवसभरात २१ हजार ०२९ कोरोनाचे नवे रुग्ण\nरोहितची अर्धशतकी खेळी, 'केकेआर' विरुद्धच्या सामन्यात 'मुंबई'चा दमदार विजय\nदिपिका, सारा अली खान, रकूल प्रित, श्रद्धा कपूरला एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण, ५२ जणांचा मृत्यू\n२३ सप्टेंबरला अॅपल लाँच करणार ऑनलाईन स्टोअर\nकोरोनामुळं भारतातील ४ शहरांची स्मार्ट सिटी रँकिंगमध्ये घसरण\nPUB G मोबाईल गेम भारतात पुन्हा होऊ शकतो लॉन्च\nPUB G बॅननंतर भारतात FAU-G गेमची घोषणा, अक्षय कुमारची ट्विटरवर माहिती\nभारताचा चीनवर डिजिटल स्ट्राईक सुरूच, पबजीसह ११८ अॅप्स बॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/pravin-tarde-chi-patni-ahe-hi-sundar-abhinetri/", "date_download": "2020-09-24T01:49:26Z", "digest": "sha1:DLI73AYTNEXEAERDIK42ZXZCUDIUES6K", "length": 8361, "nlines": 82, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "मराठीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या ‘प्रवीण तरडेची’ पत्नी आहे ‘ही’ सुंदर अभिनेत्री…. – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nमराठीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या ‘प्रवीण तरडेची’ पत्नी आहे ‘ही’ सुंदर अभिनेत्री….\nमराठीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या ‘प्रवीण तरडेची’ पत्नी आहे ‘ही’ सुंदर अभिनेत्री….\nमुळशी पॅटर्न चित्रपटामधून मराठी चित्रपट श्रुष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणारे दिग्दर्शक, लेखक म्हणून नावारूपाला येणारे प्रवीण तरडे यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी. प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट चांगलाच गाजला.\nसत्याची जाण करून देणारा मुळशी पॅटर्न हा चित्रपट होता. या चित्रपटात प्रवीण तरडे यांची भूमिका छोटी असली तरी खूप महत्त्वाची होती म्हणून या चित्रपटातील त्याचे अभिनयाचे विशेष कौतुक झाले. प्रवीण तरडे सद्या मराठीतील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत.\nपण आज आपण त्यांच्या पत्नी ₹बद्दल बोलणार आहोत. त्यांच्या पत्नीचे नाव स्नेहल आहे. प्रवीण तरडे एका सामान्य कुटुंबातील असून त्यांचे वडील शेतकरी आहेत. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे याचा मला अभिमान असल्याचं ते आवर्जून सांगतात.\nआपल्या पत्नीसाठी प्रवीण सोशल मीडियावर अनेकदा रोमॅण्टिक पोस्ट लिहितात. 2 डिसेंबर 2009 साली प्रवीण तरडे व स्नेहल यांनी लग्नगाठ बांधली. दहा-बाय-दहाच्या खोलीत सुरु झालेला संसार तू थ्री बीएचकेसारखा मिरवलास. मग तुझ्याच पायगुणामुळे नंतर सगळं चित्रच बदललं, अशा शब्दांत प्रवीण तरडे यांनी पत्नीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.\nप्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहलसुद्धा अभिनेत्री आहे.स्नेहल ने प्रवीण तरडे सोबत काही नाटकात काम केलं आणि त्यासाठी तिला पुरस्कार देखील मिळाला आहे. त्याचबरोबर स्नेहल न प्रवीण सोबत काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे त्यात, देऊळबंद, चिंटू 2 आणि व्हेंटिलेटर.\nप्रवीण तरडे यांचे संपूर्ण शिक्षण पुण्यात झाले. त्यानंतर रंगमंचावर काम केल्यानंतर ते मालिका आणि चित्रपटांमध्ये आपले करियर करण्याचे त्यांनी ठरवले. करिअरच्या सुरुवातीला प्रवीण तरडे यांनी कुंकू या मालिकेसाठी तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं होतं. ही मालिका सुपरहिट ठरली होती. प्रवीण आणि स्नेहलला एक मुलगा आहे.\nप्रवीण तरडे आता लवकरच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या चित्रपटाची कथा,सवांद, दिग्दर्शन स्��तः प्रवीण तरडेच करत आहेत. तस या चित्रपटाचे पोस्टर प्रवीण यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहे.\nसाऊथचे हे 5 अभिनेते जन्मताच आहे करोडपती, नंबर 1 ची संपत्ती बघून होश उडतील…\nदिग्गज मराठी कलाकारांच्या मुलींचे कधीही न पाहिलेले फोटोज्..4 नंबर ने केले आहे शाहरुखसोबत काम\nआपले बुडते करिअर सावरण्यासाठी ‘या’ 5 अभिनेत्रींनी तोडल्या होत्या बोल्डनेसच्या सर्व सीमा\nगोलमाल मधल्या मुरली शर्माची बायको आहे ‘ही’ प्रसिध्द मराठमोळी अभिनेत्री, दिसायला आहे खूपच सुंदर\nलई भारी चित्रपटातली ‘ही’ अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nविवाहित असून देखील युवराज सिंग सोबत डेट वर जाऊ इच्छिते ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, नाव वाचून बसणार नाही विश्वास….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+03465+ar.php?from=in", "date_download": "2020-09-24T01:00:26Z", "digest": "sha1:XRIP2VFXWWY4R5WAZMP5ZW6D3NP2LYUZ", "length": 3650, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 03465 / +543465 / 00543465 / 011543465, आर्जेन्टिना", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 03465 हा क्रमांक Santa Fe क्षेत्र कोड आहे व Santa Fe आर्जेन्टिनामध्ये स्थित आहे. जर आपण आर्जेन्टिनाबाहेर असाल व आपल्याला Santa Feमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. आर्जेन्टिना देश कोड +54 (0054) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Santa Feमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +54 3465 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनSanta Feमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्व��ी क्रमांकाआधी +54 3465 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0054 3465 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2_%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF_%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87", "date_download": "2020-09-24T03:04:22Z", "digest": "sha1:MVK353CFWQ62SYF7B6U3QPLMUK3N247T", "length": 8431, "nlines": 57, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विठ्ठल दत्तात्रेय घाटे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(विठ्ठल दत्तात्रय घाटे या पानावरून पुनर्निर्देशित)\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nवि.द. घाटे तथा विठ्ठल दत्तात्रेय घाटे (१८ जानेवारी, १८९५ - ३ मे, १९७८) हे मराठी कवी, लेखक होते. हे कवी दत्त तथा दत्तात्रेय कोंडो घाटे यांचे ज्येष्ठ पुत्र होत. विठ्ठलरावांची कन्या डॉ. अनुराधा पोतदार, नातू डॉ. प्रियदर्शन पोतदार आणि नात यशोधरा पोतदार-साठे हे सर्वच कवी आहेत.\nवि.द.घाटे यांनी इतिहासलेखन, काव्य, नाट्यलेखन, कवितालेखन, आत्मचरित्र आदी अनेक ललितलेखन प्रकार हाताळले. आचार्य अत्रे यांच्या बरोबर त्यांनी महाराष्ट्रात शालेय पाठ्यपुस्तक म्हणून नावाजलेली ’नवयुग वाचनमाला’ संपादित केली.\nकाही म्हातारे व एक म्हातारी व्यक्तिचित्रण मौज प्रकाशन\nदिवस असे होते आत्मचरित्र मौज प्रकाशन\nनाट्यरूप महाराष्ट्र इतिहास मॅकमिलन आणि कंपनी १९२९\nपांढरे केस हिरवी मने मौज प्रकाशन\nबाजी आणि डॅडी मौज प्रकाशन\nमधु-माधव काव्यसंग्रह(सहकवी माधव ज्युलियन) मौज प्रकाशन\nमनोगते ललित लेखसंग्रह मौज प्रकाशन\nअनंत देशमुख यांनी वि.द. घाटे यांचे चरित्र लिहिले आहे.\nअध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, अहमदाबाद, १९५३\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०२० रोजी २२:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketpatekar.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82/", "date_download": "2020-09-24T02:07:15Z", "digest": "sha1:OAXCB4YH4SCW2NSLS4RTSKNU3E3LR2TW", "length": 3892, "nlines": 64, "source_domain": "www.sanketpatekar.com", "title": "'संवाद' हरवलेलं नातं ...", "raw_content": "\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nQuotes आणि बरंच काही\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \nTag: ‘संवाद’ हरवलेलं नातं …\nखूप काही लिहावसं वाटतंय आज कारण हे मनं फारच अस्वस्थ झालंय .हळवं झालंय ते ‘कारण ‘संवाद’ हरवला आहे.बंध नात्यातला, आपलेपणा मुरलेला ‘संवाद’कुठे दिसला का हो तुम्हाला तो कारण हे मनं फारच अस्वस्थ झालंय .हळवं झालंय ते ‘कारण ‘संवाद’ हरवला आहे.बंध नात्यातला, आपलेपणा मुरलेला ‘संवाद’कुठे दिसला का हो तुम्हाला तो नाही कुठेसा निघून गेला आहे बघा, दूर कुठे , नाराज होवून माझ्यावर, कसं शोधावं आणि कसं परत आणावं बरं त्याला काही काही कळेना.तुम्ही सांगू शकाल का काही काही कळेना.तुम्ही सांगू शकाल का नाही असो,आयु���्याची सगळी बहारच निघून गेली आहे आता,सगळे रंगच जणू धुसर झालेत, रखरखत्या उन्हासारखं अगदी, कालपटलेलं जगणं झालंय हे. नाही राहवत आता..तू… Read More Read More\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nमराठमोळ्या नवीन वर्षी स्वागत यात्रेस टिपलेला एक क्षण - ठाणे\nनवीन पोस्ट'च्या अपडेट मिळण्यासाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/factfulness", "date_download": "2020-09-24T01:27:24Z", "digest": "sha1:5OZN2BTTZUJHMCDB52DLAGVX43YIYDYM", "length": 11711, "nlines": 174, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Factfulness Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nBLOG: तथ्यप्रियता: गडचिरोलीचे नक्षल, कार्ल्याचे कोळी आणि मी – सामान्यीकरणाचा धोका\nआपल्याला आजूबाजूच्या गोष्टींना generalize करायची आणि वर्गीकृत करायची सवय असते. खरंतर हे सगळं आपोआप घडत असतं. हे होणं जगण्यासाठी महत्वाचं आहे, कारण त्याने गोष्टी सोप्या होतात. आपण फक्त काळजी घेतली पाहिजे (Factfulness and Generalization Instinct).\nBLOG: तथ्यप्रियता – भाग 5 : राईच्या पर्वताचे रहस्य\nजागतिक हवामान बदलावर नियंत्रण कसे मिळवायचे, या चर्चेत युरोपियन महासंघाच्या उच्चस्तरीय मंत्र्याने येत्या काळातल्या हवामान बदलासाठी भारत,चीन आणि तत्सम उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना दोषी ठरवून टाकले (Size instinct and factfulness).\nBLOG: तथ्यप्रियता – भाग 4 : भित्यापाठी ब्रम्हराक्षस\nभीती आपल्याला सावध करते, आपले रक्षण करते; म्हणून भीतीतून मुक्ती शोधू नका, भीतीचा फायदा कसा करुन घ्यायचा हे मात्र शिकायला हवं.\nBLOG: तथ्यप्रियता – भाग 3 : लोकसंख्येचा विस्फोट टाळायला गरीब लोक जगवावेत की नाही\nजगभरातील गरीब लोकांचे आयुष्यमान वाढवायला मदत करणाऱ्या बिल आणि मेलिंडा गेट्स यांना एका व्यक्तीने पत्र लिहिले की, “गरीब मुलांना आरोग्य सुविधा देऊन वाचवू नका, ते जगत राहिले तर आपल्या ग्रहावर लोकसंख्येचा भार उगीच वाढेल आणि याचा परिणाम येणाऱ्या पिढ्यांना भोगावा लागेल.” त्या व्यक्तीने गेट्स दाम्पत्याला योग्य सल्ला दिला का\nBLOG: तथ्यप्रियता – भाग 2 : गौरवशाली भूतकाळाचा ��ांडाफोड\nमानवी स्वभाव नकारात्मकतेकडे झुकण्याचा आहे. वाईट गोष्टी आपल्याला दीर्घकाळ लक्षात राहतात. पटकन लक्ष वेधून घेतात.\nBLOG: तथ्यप्रियता – भाग 1 : वाढती दरी\n“श्रीमंत लोक वरचेवर श्रीमंतच होत आहेत आणि गरीब लोक अजूनच गरीब होत आहेत.” खरंच असं आहे का संपत्तीच्या आधारे जगाचे “श्रीमंत” आणि “गरीब” असे दोनच भाग पडतात का\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nमोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा\nटाटा आमंत्रा कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणात अळ्या, केडीएमसीचा भोंगळपणा चव्हाट्यावर\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nमोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranayak.in/index.php/arajaunavaadakara-karsana-sarainaivaasa-0", "date_download": "2020-09-24T01:13:09Z", "digest": "sha1:7WELOJ3WSTDPCTNZD2EP42MCPZXKHALK", "length": 25892, "nlines": 133, "source_domain": "maharashtranayak.in", "title": "अर्जुनवाडकर, कृष्ण श्रीनिवास | महाराष्ट्र नायक", "raw_content": "\nSearch for पर्याय निवडा महाराष्ट्र नायकलेखक\nकार्यक्षेत्र निवडा (Optional) साहित्य विज्ञान-तंत्रज्ञान शिक्षण न्यायपालिका प्रशासन संरक्षण कृषी-पशुसंवर्धन दृश्यकला चित्रपट संगीत प्राच्यविद्या धर्मपरंपरा आरोग्य राजकारण समाजकारण पत्रकारिता उद्योग अर्थकारण सहकार नाटक क्रीडा प्रस्तावना\nजन्मस्थळ निवडा (Optional) औरंगाबाद तासगाव अंमळनेर अकोला अमरावती अहमदनगर आंध्र प्रदेश औरंगाबाद कोल्हापूर कोल्हापूर चौधरी छिंदवाडा जबलपूर जळगाव जळगाव जुनागड तळे त्र्यंबकेश्‍वर दिग्रास नंदुरबार नांदेड नांधवडे नागपूर नागपूर नाशिक नाशिक न्याहळोद परभणी परभणी पुणे पुसद प्रा. रूपाली शिंदे बँकॉक बर्‍हाणपूर बीड बुलढाणा भंडारा मराठवाडा महू माझगाव मिसराकोटी रत्नागीरी लातूर लोणावळा वर्धा वाठार वाशिम सांगली सातारा हेदवी हैदराबाद AHMADABAD amaravati bhavnagar gulbarga kinvat mumbai ratnagiri sangali sawantwadi wasai yavatmal अंबाजोगाई अंबेजोगाई अंबोरा अंमळनेर अकोट अकोला अक्कलकोट अजमेर अत्रौली(उत्तर प्रदेश) अदासा अमरावती अमेरिका अलाहाबाद अलाहाबाद(उत्तर प्रदेश) अलिगढ अलिबाग अलिबाग अलिराजपूर अलीगड अलीबाग अहमदनगर अहमदाबाद अहमदाबाद अहिरवाडी(सोलापूर) आंजर्ली आंजर्ले आंध्र प्रदेश आंध्रप्रदेश आंबेगाव आंबेजोगाई आग्रा आचरे(मालवण) आजगांव आजरा आटपाडी आपटे आर्वी आलिबाग आळणी आळे इंदापूर इंदूर इंदूर इंदौर इचलकरंजी इस्लामपूर उज्जैन उत्तर कानडा उत्तरप्रदेश उत्तरप्रदेश उनियारा उरण उल्की गाव उस्मानाबाद एलिचपूर ओतूर(पुणे) औंध औरंगाबाद औरंगाबाद कणकवली(सिंधुदुर्ग) कन्नड करगणी करजगाव कराची कराची कराड कर्नाट कर्नाटक कर्नाटक कऱ्हाड कऱ्हाड कलकत्ता कल्याण कळंब कळमनुरी काटेवाडी काणकोण कानपूर कारकल कारवार काळभोर काश्मीर किर्लोस्करवाडी कुंभोज कुरंदवाड कुरुंदवाड कुरुंदवाड कुरूंदवाड कुर्डी(गोवा) कुलाबा केरळ केळवली कोकण कोजागरी कोट्याल कोट्याळ कोदेगाव कोपरगाव कोरगाव(गोवा) कोलकत्ता कोल्हपुर कोल्हापुर कोल्हापुर कोल्हापूर कोव्हियम कोसंबी-सावर्डे खटाव खांडवा खानदेश खानदेश खामगाव खामागावी गगनबाडा गडहिंग्लज गावदेवी गिरगाव गिरणगाव गुजरात गुजरात गुजराथ गुलबर्गा गुहागार गोकर्ण, महाबळेश्वर गोदावरी गोधेगाव गोमंतक गोमेवाडी गोवा ग्वाल्हेर ग्वाल्हेरला घाटकोपर घोरपडी चंद्रपूर चखाले-वाडी चांदा चांदा चांदूर चांदूरबाजार चाफळ चाळीस-गाव चाळीसगाव चिंचवड चिकोडी चिपळूण चिमूर चेन्नई चैन्नई जऊळका जन्म आंध्र जबलपुर जबलपूर जबलपूर जमखंडी जयपूर जळगाव जळगाव - चाळीसगाव जांभळी जालना जिंतूर जुन्नर जुवे(गोवा) जेजुरी जेजुरी-थोपाटेवाडी जोधपुर जोधपूर झज्जर झज्जर(हरियाणा) झाशी ठाणे ठेंबू डिचोली(गोवा) डॉ. चंद्रकांत श्यामराव संगीतराव तळेगाव दशासर तामिळनाडू तामीळनाडू तासगाव तासगाव तीरुवला तुगाव तेल्हारा दमन दर्यापूर दादर दामोह दारव्हा दिल्ली देवगड धरणगाव धामनगर धारवाड धारवाड धाराशिव धुळे नंदुरबार नंदोरी नगर नरसिंगगड नरसिंगपूर नवसारी नवसारी नांदेड नागपुर नागपुर नागपूर नागाव नागेशी नाशिक नाशिक निपाणी निलंग नेपाळ नेरूर नेवासा पंजाब पंजाब पंढरपूर पणजी पनवेल पनोरा परभणी परळी परळी वैजनाथ परळी-वैजनाथ परुळे पांढरकवडा(विदर्भ) पाचगणी पाटणसांगवी(नागपूर) पारनेर पार्वती पार्से पुणे पुरंदर पूणे पेठ पेडने पेण पैठण पोलादपूर फगवाल(जम्मू) फलटण फानासगाव फोंडा(गोवा) बंगरूळ बंगलोर बंगळुरु बंगळुरू बंगळूर बंगाल बडोदा बहिरेश्‍वर बांदोडा-फोंडा बाणापूर बामणोली बारामती बार्शी बालाघाट बिलासपुर बिलासपूर बिहार बिहार बीड बुलढाणा बेडग बेळगाव बेळगाव - मुचंडी बोलारूम ब्रह्मदेश भंडारा भावनगर भिवंडी भुसावळ भोर मंगरूळ मंगरूळपीर मंगलोर मंगळवेढा मंचर मडकई मडगाव मडगाव-गोवा मद्रास मध्य प्रदेश मध्यप्रदेश मध्यप्रदेश मध्यप्रदेश मलकापूर महाड महाराष्ट्र माणूर माध्य प्रदेश मालवण मालवण मालेगाव माळेगाव मिरज मिरज मिरजोळी मिलिंद कृष्णाजी देवल मीरत मुंबई मुंबई मुंबईन मुम्बई मुरंबा मुरादाबाद(उत्तर प्रदेश) मुरुड मूर्तिजापूर मूलतापी मेनापूर मैसूर मैहर मोडलिंब मोहाडी म्हापसा(गोवा) यमनकडी यरगट्टी यवतमाळ यावली यू.एस.ए. येवला रंगून रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी - परुळे रत्नागिरीत राजमहेंद्री राजस्थान राजस्थान राजापूर रामदुर्ग(दक्षिण महाराष्ट्र) रायगड रायपुर रोण लखनऊ लांजा लाडचिंचोली लातूर लासूर लाहोर लिंबा लोणावळा वरणगाव वरपुड वरूड वर्धा वऱ्हाड वऱ्हाड वसई वसई वाई वाकोद वाढोडे वाराणसी वाळकेश्वर वाशिम वाशीम विजापूर विदर्भ विरार विशाखापट्टणम वेंगुर्ला वेंगुर्ले वेल्हे महाल वैजापूर वैश्वी शिरवळ शिरोडे शेडबाळ श्रीलंका संगमनेर संगमेश्वर संवत्सर सहारनपूर सांगली सांगेम साकोली साखरपा(नाणीज-नांदवली) सातारा सातारा सावंतवाडी सासवणे सिंदखेड सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग, सोनवडे सिकंदराबाद ���िन्नर सुरत सुळेभावी(कर्नाटक) सूरत सेंधवा सोलापुर सोलापूर सौराष्ट्र स्टुटगार्ड हंगेरी हडफडे हरगुड हरदोली हिंगोली हिस्सार(हरियाणा) हुबळी हेदेवी हैदराबाद हैदराबाद हैद्राबाद ‘Myingin’ महू म्यानमार मुरुड दापोली मुंबई शहर मुंबई उपनगर मुंबई माहुली मालेगाव बीड माणगाव सावंतवाडी महाबळेश्वर रंगारी मलकापूर भिलवाडा भंडारा बेळगाव बुलढाणा बीड बडोदा पुणे पिंपळनेर यवतमाळ रत्‍नागिरी पाटण शेगाव हिंगणघाट हंगोली स्कॉटलंड सोलापूर सिंधुदुर्ग सावंतवाडी सातारा सांगली शेणगाव अमरावती शिर्डी रायगड शमनेवाडी विजापूर वाशीम वर्धा वणी लातूर लाडवंती लंडन राहुरी पालघर परभणी Mumbai इंग्लंड केरळ कुलाबा कुंदगोळ कर्जत करंजगाव औरंगाबाद उस्मानाबाद उसगाव गोवा उत्तर बंगाल आयर्लंड खारगाव अहमदनगर अमरावती अचलपूर अक्कलकोट अकोळनेर अहमदनगर अकोला Usmanabad Pune Parabhani कोल्हापूर गडचिरोली पंढरपूर दाभोई निकोल्स्बर्ग नाशिक नागपूर नांदेड नंदुरबार धुळे देवरुख देगलूर दिंडोरी नाशिक ठाणे गोंदवले सातारा जुनागढ जालना जळगाव जर्मनी चाकलपुरा चंद्रपूर गोवा गोरेगाव गोंदिया हिंगोली\nडॉ.कृ.श्री.अर्जुनवाडकर यांचा जन्म बेळगाव या गावी झाला. १९३९ साली त्यांनी बेळगाव सोडले व पुण्याच्या वेद शास्त्रोत्तेजक सभेची ‘अद्वैत वेदान्त कोविद’ ही संस्कृतची पदवी मिळवली. मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिकच्या परीक्षेतील संस्कृतची मानाची जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. १९५६मध्ये पुणे विद्यापीठाच्या एम.ए परीक्षेत ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १९५५ ते १९६० या काळात ते वाडिया महाविद्यालयात अर्धमागधीचे व संस्कृतचे प्राध्यापक होते. नंतर १९६१ ते १९७९ या काळात सर परशुराम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. स्वतः नोकरी करून अतिशय खडतर मार्गाने त्यांचे शिक्षण झाले. १९५४ मध्ये लीला देव या विदुषीशी त्यांचा विवाह झाला. त्याही सर परशुराम महाविद्यालयातच संस्कृत व पाली या विषयांच्या प्राध्यापिका होत्या.\nमराठी व्याकरणशास्त्राचे चिकित्सक व अचूक दृष्टीचे अभ्यासक व समीक्षक म्हणून त्यांचा लौकिक आहे. संस्कृत साहित्यशास्त्राचे ते साक्षेपी खोल दृष्टीचे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रारंभीच्या काळात त्यांनी कथा, विनोदी कथा असे ललित संशोधनपर लेखन केले. त्यानंतर समीक्षात्मक व��चारिक लेखनाकडे ते वळले. १९७८ साली त्यांना केंब्रिजचा ‘जागतिक कीर्तीचा लेखक’ म्हणून मान्यता मिळाली. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना संस्कृत विषयातील डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन केलेले आहे.\nत्यांनी प्रा.अरविंद मंगळूरकर यांच्या साहाय्याने ‘मराठी घटना, रचना व परंपरा’ (१९५८) हा ग्रंथ लिहिला. ‘मम्मटकृत काव्यप्रकाश’ (१९६२) हा विश्लेषणात्मक ग्रंथ लिहिला.‘शास्त्रीय मराठी व्याकरण’ (मोरो केशव दामले, १९७०) ग्रंथाचे तपशीलवार संपादन केले.‘महाराष्ट्र प्रयोग चंद्रिका’ (वेंकट माधव, १९७०) हे त्यांचे लेखन विद्वज्जनांत मान्यता पावले.\nमोरो केशव दामल्यांच्या व्याकरण ग्रंथाचे संपादन ही मराठी भाषेच्या दृष्टीने मोलाची कामगिरी ठरली. यातील व्याकरण ग्रंथात यापूर्वी मांडली गेलेली महत्त्वाची सामग्री वर्गीकृत करून यात ग्रंथाची सांगोपांग चर्चा केली आहे. त्यामुळे त्यांच्या या ग्रंथाला व्याकरणविषयक संदर्भ-ग्रंथाचे व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यात त्यांनी मराठी व्याकरणाकडे बघण्याचा शास्त्रशुद्ध दृष्टिकोन कोणता असू शकतो, याचे विवेचन केले आहे. व्याकरण विषयासारख्या क्लिष्ट विषयावरचा उत्कृष्ट संपादित ग्रंथ या दृष्टीने त्यांचे हे संपादन फार महत्त्वाचे व अभ्यासू ठरले आहे.\n‘मराठी व्याकरण’ (वाद आणि प्रवाद) या त्यांच्या ग्रंथात पारंपरिक व्याकरणाची सडेतोड समीक्षा करून शास्त्रीय दृष्टिकोनातून पुनर्मांडणी कशी करता येईल, याविषयीचे दिग्दर्शन केले आहे. व्याकरणविषयक सखोल अभ्यासामुळे मराठी व्याकरण परंपरेत ते परिमाण मानले जाते, हे त्याचे महत्त्व आहे. त्यांच्या या ग्रंथातील ‘दामले व त्यांचे कार्य’ याविषयीचा संपादकीय भाग राज्य मराठी विकास संस्थेने ‘अर्वाचीन महाराष्ट्राची जडणघडण’ या मालिकेत ‘मोरो केशव दामले: व्यक्ती आणि कार्य’ (१९९७,२००५) यात प्रकाशित केला आहे. १९९९ - २००० या काळात त्यांनी लंडनमधील योगसंस्थेत योगावर तत्त्वज्ञानपर व्याख्याने दिली. त्यावर मीरा मेहता यांच्या सहकार्याने त्यांनी योगावर ग्रंथ लिहिला. याची अमेरिकन, जपानी, स्पॅनिश भाषांत रूपांतरे प्रकाशित झाली आहेत. २००६ मध्ये ‘ध्वन्यालोक- एक विहंगमावलोकन’ हे प्रसिद्ध झाले.\nपातंजल योगसूत्रावरच्या १९२५मध्ये प्रकाशित ग्रंथाला योगाची प्रस्तावना लिहून त्यातील राजयोग व हठयो�� यांचा साधार चिकित्सक परिचय त्यांनी करून दिला आहे.\nअशी चिकित्सक सखोल अभ्यासलेली, संशोधनात्मक, समीक्षात्मक तीस-पस्तीसच्यावर त्यांची पुस्तके आहेत. आज उतारवयातही ते अभ्यासवृत्तीने, सातत्याने आपल्या आवडत्या विषयांवर उत्साहाने लेखन करताना दिसतात. ते संस्कृतचे गाढे अभ्यासक, विद्वान पंडित म्हणून जगात ओळखले जातात.\n१.अकलूजकर, अशोक; ‘शिक्षण म्हणजे घास भरवणे नव्हे’; महाराष्ट्र टाईम्स; ५ सप्टेंबर २००४. , २. http://vechak.org/arjunwadkar\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/19275", "date_download": "2020-09-24T01:16:46Z", "digest": "sha1:PZZCVTTBJRNJLTTZH75B5G5ZXROU3TQ2", "length": 84733, "nlines": 348, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चला गड्यांनो, शेतीबद्दल बोलू काही! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चला गड्यांनो, शेतीबद्दल बोलू काही\nचला गड्यांनो, शेतीबद्दल बोलू काही\nघरातला कर्ता पुरूष जर अपयशी ठरला, त्याची नोकरी गेली, तो हताश झाला, त्याचा आत्मविश्वास ढळला तर सार्‍या घरासच अवकळा प्राप्त होते. इतर सदस्य मग आपापल्या परीने अर्थार्जन करून समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही घराला मुळातली संपन्नता काही पुन्हा प्राप्त होऊ शकत नाही.\nआपल्या भारताचे तसेच झाले असावे असा मला संशय येतो आहे. भारतात ७०% व्यवसाय शेतीचा समजला जातो. म्हणून भारतातला कर्ता व्यवसाय, शेतीच म्हणायला हवा. मग भारत जर दारिद्र्यरेषेवरच घुटमळत असेल तर, तो दोषही कर्त्यालाच चिकटायला हवा ना\nसर्व जगात थेट कर-आकारणी तिथल्या प्रमुख व्यवसायांवर केली जाते. मॉरिशससारख्या देशात तो पर्यटनव्यवसाय असतो, जपानसारख्या देशात उद्योगधंदे असतात, मग भारतासारख्या शेतीप्रधान देशात थेट कर आकारणीत, शेती का बरे वगळली जाते. कर्त्या पुरूषाच्या आमदनीवर घर चालावे अशी अपेक्षा काय अवाजवी आहे मग इतर छोट्यामोठ्या व्यवसायांना वेठीस धरून त्यांच्या जीवावर राज्य चालवणे ह्यात कर्त्याचा पुरूषार्थ तो काय राहिला\nएक जमाना होता जेव्हा भारतातील शेतकरी ताठ कण्याने जगत असे. आपला मुलगा आपल्याच व्यवसायात रहावा तरच तो संपन्न होऊ शकेल अशी त्याची खात्री असे. मुंबईला जाऊन शिकू पाहणार्‍या मुलासही बाप विचारत असे, \"ही काय तुला अवदसा आठवली इथेच शेती कर. जमीन भरभरून संपत्ती देते आहे. त्या काळ्या आईची से���ा कर. ती तुला काहीही कमी पडू देणार नाही.\" पण असे म्हणणारा बापच आज दिसेनासा झाला आहे. कुठे शोधायचे त्याला\nआजचा शेतकरी असलेला बाप म्हणतो, \"शेतीत काही राम राहिला नाही. पावसाच्या कृपेवर अवलंबून असणारी शेती दिवसेंदिवस बे-भरवशाची ठरू लागली आहे. इथे राहिलात तर पोटापाण्याचे वांधे होतील. तेव्हा शिकूनसवरून उद्योगाला लागा. नोकरीधंदे करा, पण शेती करू नका. का तर ती फायदेशीर राहिलेली नाही तर ती फायदेशीर राहिलेली नाही\" खरच का हो शेती फायदेशीर राहिलेली नाही\nविदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. सिंधुताई सपकाळ म्हणतात, \"शेतकरी आत्महत्या करतो. पण शेतकर्‍याची बायको आत्महत्या करत नाही. ती, आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याची चिल्लीपिल्ली हर प्रयत्नांनी वाढवते. त्यांचा सांभाळ करते. म्हातार्‍या आईवडलांना आधार देते आणि त्याच शेतीला पुन्हा नांदती करून, आयुष्य सुखरूप करते.\" असे जर असेल तर मग तो शेतकरीच ते का साध्य करू शकत नाही हो तोच कुठे तरी अपुरा पडतो आहे की काय\nमला वाटायचे की घरपट्टीत वाढ होते, पाणीपट्टीत वाढ होते तशी शेतसार्‍यातही नियमित वाढ होत असणार. पण तशी स्थिती नाही. वीसवीस वर्षे तोच शेतसारा भरणारे शेतकरी, शेतीचे उत्पन्न मात्र कायमच चढत्या दरांनी विकून आमदनी वाढवत आहेत. म्हणजे खर्च कमी होत आहे, उत्पन्न वाढतच आहे. तरीही शेती परवडत नाही असे बव्हंशी शेतकरी का बरे म्हणत असतात\nविहीरी, बी-बियाणे, अवजारे, पंप यांकरता घेतलेली कर्जे सदा-अन-कदा माफ केली जातात. शेतीच्या पंपांना वीज कमी दराने दिली जाते व कित्येकदा तिची बिलेही माफ केली जातात. खते, बी-बियाणे, अवजारे यांकरता सरकारे कायमच अनुदाने (सबसिडी) देतांना दिसतात. दर पावसाळ्यापश्चात आपापल्या भागांना अवर्षण ग्रस्त जाहीर करवून घेऊन, सरकारी अनुदाने मिळवण्याची त्यांच्यात होड लागते. अनेकांना तीही हरसाल मिळतांना दिसते आहे. तरीही शेती अनुत्पादक कशी बरे ठरत आहे\nएकदा मी असाही विचार केला की, समजा शेतकरीच ना-करता ठरत आहे म्हणा, किंवा चांगले हुशार लोक या व्यवसायातच येत नाही आहेत म्हणा, म्हणून पुरेशा प्रयासां-अभावी शेती अनुत्पादक ठरत असावी. मग इतर व्यवसायात जाणार्‍या हुशार लोकांना, ती तर पर्वणीच वाटली पाहिजे. म्हणजे शेतीस उत्पादक बनवा आणि संपन्न व्हा. साधेसोपे खुले आव्हान. पण नाही. अशी कुणालाही शेती ख��ीदता येत नाही हो, भारतात. तुम्ही शेतकरी असलात तरच शेती खरेदी करू शकता, असे मला कळले (म्हणजे आमची संधी गेलीच म्हणायची कारण आम्ही वंशपरंपरागत भूमीहीन कारण आम्ही वंशपरंपरागत भूमीहीन – आठवा, \"उंबरठ्यास कैसे शिवू, आम्ही जातीहीन\"). म्हणजे होतकरू व्यावसायिकांना शेती करण्यास मज्जाव आणि परंपरागत शेतकर्‍याची ढासळती उमेद, अशा दुष्टचक्रात शेतीचा व्यवसाय अडकलेला दिसत आहे\nशेतमालाचे भाव, मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून राहतात. उत्पादनखर्चावर किंवा शेतकर्‍याच्या गरजांवर नाही. त्यामुळे वस्तूंच्या कृत्रिमरीत्या निर्माण केल्या गेलेल्या सुकाळ-दुष्काळाने, सृजनशील शेतकर्‍यांनी कष्टाने निर्माण केलेल्या शेतमालास, कवडीमोल किंमतीत फुकून टाकण्याची वेळ, वायदे-बाजारात दलाली करणारे सृजनाशी संबंध नसणारे दलाल, पैशाच्या ताकतीवर आणतांना दिसतात. केंद्रीभूत अर्थव्यवस्थेचा हा अनिवार्य दुष्परिणाम आहे.\nशेतकर्‍यांनी केंद्रीभूत अर्थव्यवस्थेपेक्षा विभक्तघटकाधारित अर्थव्यवस्था स्वतःहून निर्माण करण्याची गरज आहे. पाणी, वीज, बी-बियाणे, खते यांकरता आपल्या जमीनीबाहेरच्या कुठल्याही मदतीची अपेक्षा न करता स्वतःच्याच जमीनीवर केलेल्या पर्जन्यशेती, सौरवीजशेती, पशुपालन आणि पारंपारिक शेती यांच्या आधारे स्वयंपूर्णता प्राप्त करून घेणे शक्य आहे का असे शक्य असेल तर चार जणांच्या एका कुटुंबास स्वयंपूर्णता साधण्याकरता जमीनीचा केवढा तुकडा जरूर ठरेल\nइथे हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की भारताची लोकसंख्या जवळपास १०० कोटी आहे तर भारताचे क्षेत्रफळ ८७ कोटी एकर आहे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत एका माणसास अर्ध्या एकरापेक्षा जास्त जमीन याकरता मिळण्यासारखी नाही\nखालील पत्त्यावरील माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे\nइथे शेतीविषयक सरकारी अनुदान\nइथे शेतीविषयक सरकारी अनुदान मिळते त्याबद्दल काही माहिती मिळाल्यास उत्तमच.\nसर्व जगात थेट कर-आकारणी\nसर्व जगात थेट कर-आकारणी तिथल्या प्रमुख व्यवसायांवर केली जाते. मॉरिशससारख्या देशात तो पर्यटनव्यवसाय असतो, जपानसारख्या देशात उद्योगधंदे असतात, मग भारतासारख्या शेतीप्रधान देशात थेट कर आकारणीत, शेती का बरे वगळली जाते. कर्त्या पुरूषाच्या आमदनीवर घर चालावे अशी अपेक्षा काय अवाजवी आहे\nकदाचित सरकरलाही भीती वाटत असेल की ज�� शेतकर्‍यांकडुन कर घेतला तर सरकारलाही \"आत्महत्या\" करायची वेळ येईल म्हणुन ....\nशेवटी ७० कोटी शेतकर्‍याकडे चिल्लर गोळा करण्यापेक्षा ३० कोटी लोकांकडे नोटा घेणं बरं पडत असेल , परवडत असेल ...\nपावसापाण्यावर शेती अवलंबून ठेवणे म्हणजे स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारून घेणे.... कारण दरवर्षी पर्जन्यराजा आपले वेगळेच रंग दाखवितो. वर्षाजलसंधारण, पुनर्भरण करून, पावसाची शेती (रेनवॉटर हार्वेस्टिंग), पावसाचे पाणी साठविणारे तलाव बांधून शेतीसाठी बारामाही पाणीपुरवठा साध्य करता येतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी क्षेत्रफळात व कमी पाण्यात उत्तम शेती करता येते. अशी कधी काळी दुष्काळग्रस्त असलेली व वर्षाजलपुनर्भरण, संधारण करून टँकरमुक्त झालेली गावे मी स्वतः पाहिली आहेत. तेथील रसायनमुक्त शेतीत वाढणारे भरघोस पीक, त्याची गुणवत्ता निश्चित वाखाणण्यासारखे आहे\nसंदर्भ : इथे पहा.\nपण हे सर्व प्रयत्न करायची मानसिक तयारी हवी.\nशेजार्‍याने शेतात विहीर खोदली की आपणही खोदायची, त्याने ट्रॅक्टर घेतला की आपणही घ्यायचा, त्याने कर्ज काढले की आपणही काढायचे असे प्रकार किती दिवस चालणार आपले उद्दिष्ट स्पष्ट ठेवून व आपल्याजवळील स्रोतांचा अंदाज घेऊनच पुढची पावले उचलायला हवीत.\nशेती तंत्रज्ञान हे दिवसागणिक खूप विकसित होत आहे. अनेक शेतकी संस्था, स्वयंसेवी संस्था, संशोधक फायदेशीर शेतीसाठी यशस्वी प्रयोग करत आहेत. आजच्या शेतकर्‍याने ह्या नव्या संशोधनाला आपलेसे करणे व पारंपरिक अनुभवातून आलेला ठेवा जतन करणे ह्यांचा योग्य मेळ राखणे जरूरी आहे.\nउदा: गोमूत्र व गोमयाचा शेतीत खतासाठी, जंतुनाशकासाठी वापर हे पारंपरिक ज्ञान आता संशोधनसिध्द झाल्यामुळे अशा प्रकारचे तंत्र आधुनिक शेतकर्‍याने स्वीकारले तर त्यात त्याचाच फायदा आहे.\nअशी कधी काळी दुष्काळग्रस्त\nअशी कधी काळी दुष्काळग्रस्त असलेली व वर्षाजलपुनर्भरण, संधारण करून टँकरमुक्त झालेली गावे मी स्वतः पाहिली आहेत. तेथील रसायनमुक्त शेतीत वाढणारे भरघोस पीक, त्याची गुणवत्ता निश्चित वाखाणण्यासारखे आहे\n> >अगदी खरेय. हे प्रयोग सार्‍या भारतात NGO,सरकार यांच्यामार्फत राबवले जातात. जिथे त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळतो (बर्‍याच ठिकाणी मिळतोच) तिथे शेतकर्‍यांच्या आयुष्यात कायापालट होतोय.\nकाही ठिकाणी स्थनिक नेत्रुत्व(इथे रजकियच हवे असे नाही,कधी स्थानिक शिक्षक,मुख्याध्यापक ह्याम्च्या मार्गदर्शनाखाली हे प्रयोग चालतात) स्वतः पुढाकार घेउन कोणा NGO,सरकारची वाट न बघता हे प्रयोग राबवते.\nह्याचबरोबर धान्यबँक हा उपक्रमही सुरु झालाय बर्‍याच ठिकाणी,जेनेकरुन बी बियाने विकत आणावे लागत नाही.\nप्रथमदर्शनी आपले लेखन वाचुण असे वाटते कि, शेतीबद्दल आपणाला असुया आहे. पण खोलवर विचार करता आपल्या म्हणण्यात तथ्थ्य आहे. मी अशाच अर्थाचा एक लेख नुकताच दै. सकाळ मध्ये प्रकाशित केला होता. http://www.esakal.com/esakal/20100822/5418098381374901564.htm\nशेतीचा सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे, ह्याला सुरुवातीची गुंतवणुक प्रचंड असते. अन ती बॅन्का अथवा इतर वित्त संस्थांकडुन मिळवणे हे जिकरीचे काम आहे. शेतीला पतपुरवठा करणार्‍या बहुतांश वित्त संस्था ह्या राजकीय नेत्यांच्या असल्याने अक्षरशः लोटांगण घातल्या शिवाय वित्तपुरवठा मिळत नाही, अन तो हे अत्यंत विस्कळीत अन अवेळी असाच असतो. शेतकरी कधीच सुधारु नये हीच 'त्यांची' इच्छा असते. हे कटु असले तरी सत्य आहे.\nशेती परवडण्यासारखी न राहण्याला इतर कारणांपैकी आपण लिहिलेले 'कुशल मनुष्यबळ' हे प्रमुख कारण आहे. माझ्या लेखातही मी त्यावर लिहिले आहेच. माझ्या लेखावर मला १५० हुन अधिक ई-मेल महाराष्ट्राच्या (खरे तर जगाच्या, कारण: ईसकाळ वर सुद्धा हा लेख होता) काना कोपर्‍यातुन आले. बहुतांश जनतेला लेखातील मुद्दे खुप भावले असा सुर होता. खरेतर, मीच शेतकरी कुटुंबातील असल्याने मी फक्त प्रातिनिधीक भावना मांडली होती.\nकामातील अन उत्पन्नातील सुरक्षितता जर आपण देऊ शकलो, तर शेती धंदा हाच शाश्वत धंदा आहे. उगाच नाही अंबानी सारखे लोक देशात अन परदेशात लाखो हेक्टर जमीन घेऊ पाहत आहेत. आता तर कॉन्ट्रॅक्ट फार्मींग देखील शक्य आहे. त्यामुळे शेतीबद्दल आपल्याला काहे प्रयोग करायचे असतील, तर मी तुम्हाला सर्व सहकार्य देउ करील. हा एका शेतकर्‍याचा 'शब्द' असल्याने, तो फिरण्याची शक्यता अजिबात नाही\nसर्व प्रतिसादकांना प्रतिसादाखातर धन्यवाद. तुम्हाला हा विषय महत्त्वाचा वाटला ही आनंदाची गोष्ट आहे. कर्त्या पुरूषाच्या अपयशाने धास्तावणारेच त्यास आधार देऊ शकतात.\nसूर्यकिरण, इथे सरकारी अनुदानाबाबत तपशील देण्याचा माझा कुठलाही विचार नाही. इतरांनी दिल्यासही माझी त्यास हरकतच असेल. कारण देशातील एका विशिष्ट समस्येवर उद्ब���धक, प्रेरणात्मक चर्चा इथे व्हावी अशी माझी अपेक्षा आहे\nअनिल७६, हो. तुम्ही म्हणता तेच समस्येचे एक वर्णन आहे.\nअरुंधती, तुम्ही म्हणता ते मला पटते आहे. तुम्ही संदर्भ दिलेला लेख मी पाहिला. पूर्ण वाचेन. मग वाचल्यावर त्यावर पुन्हा बोलता येईल. घरातल्या प्रत्येकाने कर्ता होण्याचा प्रयत्न जरूर करावा, या मताचा मी आहे. त्याकरताच हे बोलणे सुरू केले आहे.\nआर्क, शेतीव्यवसाय उन्नतीस अभिमुख होण्याकरता, भारतातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग त्यात होणे गरजेचे आहे. पिकवणारा वर्ग आणि खाणारा वर्ग निरनिराळे राहता कामा नयेत. त्या दृष्टीने लेख पुन्हा वाचावा ही विनंती.\nचंपक, शेतकरी हा खरा सृजनकर्ता होय अशी माझी धारणा आहे. त्या अर्थाने मला शेतकरी व्हावेसे वाटते. तुम्ही मला असूया वाटते म्हणता. मला त्यात काही वावगे दिसत नाही. तुमचा सकाळमधील लेख मला त्या दुव्यावर (तो दुवा उघडता न आल्याने) मिळू शकलेला नाही. तरीही तुम्हाला ह्या लेखामागची भूमिका कळलेली दिसते आहे. माझ्या हेतूविषयीही तुम्हाला शंका दिसत नाही. कर्त्या पुरूषास मदत करण्याकरता तुम्ही माझ्याच बाजूने विचार करत आहात असे दिसते. धन्यवाद. बोलत राहूच. हे नक्की.\nशेतीचा सर्वात मोठा दुर्गुण\nशेतीचा सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे, ह्याला सुरुवातीची गुंतवणुक प्रचंड असते.>>\nचंपक, म्हणजे शेतीकरताच्या जागेच्या किंमतीबद्दलच बोलता आहात की आणखीही कशाच्या इथे मात्र तपशीलाची गरज पडते आहे. पण थोड्याच.\nकामातील अन उत्पन्नातील सुरक्षितता जर आपण देऊ शकलो, तर शेती धंदा हाच शाश्वत धंदा आहे.>>\nइथे मला शेतीबद्दल आत्मविश्वास असणारा शेतकरी तुमच्यात दिसतो आहे. मी शोधतो आहे तो ’बाप’.\nत्या काळ्या आईची सेवा कर. ती\nत्या काळ्या आईची सेवा कर. ती तुला काहीही कमी पडू देणार नाही.\" पण असे म्हणणारा बापच आज दिसेनासा झाला आहे. कुठे शोधायचे त्याला\nमी तज्ञ नाही पण असे वाटते की अल्पभुधारना हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कुठलाही व्यवसाय हा नफ्यात येण्यासाठी ब्रेक इव्हन होणे जरुरी आहे, दोन-पाच एकरात एक विहिर, पंप, इरिगेशन इ इ, विज बिल, बियाने, जनावरं आणि करणार्‍याचे कुटूंब कसे चालेल नाहीच चालणार. तोच मोठा प्रश्न आहे. भारतात असणारे खास करुन महाराष्ट्रातील किमान ७० टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत.\nभारत सरकारने समाजवादी होण्यासाठी एक वांझोटा कार्यक्रम मध���ये आणला होता, तो म्हणजे शेतजमीनीचे विकेंद्रीकरण. ह्यामुळे झाले काय की शेतकर्‍यांमध्ये जमीन वाटली गेली. जमीन वाटली गेल्याल्या हरकत नाही, पण ज्याला जमीन मिळाली त्याच्याकडे ती कसायचे ज्ञान होतेच असेही नाही पण महत्वाचे म्हणजे तिला बिझनेस म्हणून पाहण्याचे ज्ञान त्याचाकडे नव्हते. ज्या वर्गाकडे १०० एकर जमिन वगैरे होती त्यांना ती कसायची कशी ह्याचे जसे ज्ञान होते तसेच त्यातून नफा कसा मिळवायचा ह्याचेही ज्ञान होते. हा बाप नाहिसा करण्याचे काम समाजवादी भारताने केले आहे. त्याऐवजी जर त्या मजुरांना व्यवस्थित पगार कसा दिला जाईल हे पाहिले असते तर ही अवस्था आली नसती.\n९० च्या दशकात जेंव्हा ह्या चुका उमजल्या तेव्हा इतर धंद्यांना \"ओपन\" करुन इकॉनॉमी ओपन झाली पण शेतीहा मुख्य धंदा मात्र क्लोजच आहे. १९५० ते २०१० मधिल तीन पिढ्यांमध्ये परत ती जमीन तुकड्या तुकड्यात वाटली गेली व त्याचा परिणाम आज दिसत आहे.\nकाय झालं ते सोडून काय करता येईल ते पाहावे लागेल.\n१. शेती हा व्यवसाय ओपन करावा. शेत जमिन कोणालाही विकत घेता यावी, आधी \"कसेल त्याची जमीन\" हा कायदा होता, आता \"धंदा करेल त्याची जमीन\" असा कायदा निर्माण व्हावा.\n२. धंदा करणारा माणूस (संस्था, कंपन्या) प्रोजेक्ट रिपोर्ट जर व्यवस्थित देत असतील तर त्यावरुन वित्तीय संस्थांनी कर्ज द्यायला सुरु करावे.\n३. सध्याच्या अल्पभूधारकांना आपली जमिन \"सहकारी\" किंवा \"बिझनेस\" तत्वावर चालविन्यास देण्यास उद्युक्त करावे. त्यात भूधारकांचा \"नौकर व मालक\" म्हणून समावेश करुन त्याला महिनेवारी पगार व वर्षाच्या शेवटी नफ्यात हिस्सा देण्यात यावा.\n४. शेतजमीन विकत घेण्यासाठीच्या योजना राबविल्या जाव्यात.\nशेती हा व्हॉल्युम बिझनेस आहे व्हॅल्यू बिझनेस नाही त्यामुळे असे काहीतरी ठोस भांडवलशाही पावले उचलल्याशिवाय मोडलेला शेती व्यवसाय दुरुस्त होणार नाही. ओपन इकॉनॉमीला पर्याय नाही\n>>> १. शेती हा व्यवसाय ओपन\n१. शेती हा व्यवसाय ओपन करावा. शेत जमिन कोणालाही विकत घेता यावी, आधी \"कसेल त्याची जमीन\" हा कायदा होता, आता \"धंदा करेल त्याची जमीन\" असा कायदा निर्माण व्हावा.\nह्यामध्ये एक मोठा धोका दिसतो तो म्हणजे बिल्डर लॉबीचा. शेत जमीन शेतीसाठीच वापरली जाणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व शहरात जागेच्या किंमतीना अवाजवी महत्व आल्यामुळेच तिथल्या सर्व शेतजमिनी कागदोपत्री नाहिशा होऊन त्याचे सिमेण्टच्या जंगलात रुपांतर झाले.\nत्यामुळे शेतजमिन कोणालाही विकत घेता यावी हे बरोबर आहे मात्र त्याचा वापर शेतीसाठीच होणे जरुरीचे आहे.\nतसेच शेत व्यवसायाला प्रतिष्ठा मिळणे अतिशय आवश्यक आहे.\nमागे सकाळमधील एका लेख वाचनात आला होता तो म्हणजे शेतकरी मुलींना नोकरी करणारा मुलगाच हवा असतो. ह्यात मुलींचा दोष नसून एकूणच आपल्याकडे शेतकरी ह्या प्रोफेशन चे समाजात झालेले अवमूल्यन कारणीभूत आहे.\nस्वतंत्रपणे विचार करता आणि आपल्या धकाधकीच्या आयुष्याचा ताण असह्य होऊ लागल्यावरच हे पटू लागते की शेती हाच मुख्य व्यवसाय असणे अपरिहार्य आहे.\nजीवनाच्या मुलभूत गरजा ३ - अन्न, वस्त्र आणि निवारा - पण खरे पहाता ह्यातही प्राधान्यक्रम द्यायचा झाला तर अन्नाला कोणताही पर्याय नाही. तसेच वस्त्र आणि निवारा ह्या दोन्हीही गरजांसाठी कच्चा माल हा शेतीतूनच निर्माण होतो.\nनरेंद्रजी, चंपक, केदार, अकु: तुमचे विचार आवडले. ह्या विषयावर नक्कीच मुद्देसूद चर्चा होणे आवश्यक आहे. तसेच मला स्वतःला शेतीपासून दूर जाऊन २ पिढ्या लोटल्या. त्यामुळे ते ज्ञान नाहीसे झाले आहे.\nप्रगती म्हणजे नक्की काय असा अजून एक धागा कुठेतरी होता तिथेही जवळ जवळ हाच मुद्दा मांडण्यात आला होता.\nकर्जमाफी, मोफत बियाणे, वीज, अनुदान हे उपाय असण्यापेक्षा आग रामेश्वरी नि बंब सोमेश्वरी अशातला प्रकार वाटतो मात्र मिडीयामधून वेगळा प्रचार होताना दिसतो. त्यामुळेच नरेंद्रजींचे पोष्ट वरवर वाचले असताना चम्पक म्हणतो तसे शेतकर्‍यांबाबत अन्यायकारक असावे असा समज होतो, मात्र संपूर्ण पोष्ट वाचून मगच प्रतिक्रिया देणे अपेक्षित आहे.\nमाझे ह्या विषयातील ज्ञान अतिशय तोकडे आहे तरीही मला हा विषय अगदी जवळचा वाटतो.\nभारतासारख्या शेतीप्रधान देशात थेट कर आकारणीत, शेती का बरे वगळली जाते.\nआपल्या देशात २०% लोकांकडे ८०% संपत्ती\nआणि उरलेल्या ८०% लोकांकडे २०% संपत्ती आहे.\nम्हणुन शेतीमधून कर प्राप्तीची आशा म्हणजे भाकड गाईकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखे वाटत असेल त्यांना..\nकदाचीत भाकड गाईंना दोहणे म्हणजे निव्वळ हात दुखवून घेणे आहे, असेही वाटत असेल त्यांना..\nकदाचित दूधाऐवजी रक्ताच्या धारा ओघळण्याची भीती वाटत असेल त्यांना...\nशेतीवर आयकर का नको\nआर्क, शेतीव्यवसाय उन्नतीस अभिमुख होण्याकरता, भारतातील प��रत्येक नागरिकाचा सहभाग त्यात होणे गरजेचे आहे. पिकवणारा वर्ग आणि खाणारा वर्ग निरनिराळे राहता कामा नयेत. त्या दृष्टीने लेख पुन्हा वाचावा ही विनंती.\n>> म्हणजे नक्की काय मंबई,पुण्यातले नागरीक दिवसाला सरासरी ८-९ तास काम करतात, सरासरी१.५ त२ तास प्रवासात घलवतात, incometax पगारतुनच कापला जातो.त्यांनी कसे बरे शेतीभिमुख व्हायचे मंबई,पुण्यातले नागरीक दिवसाला सरासरी ८-९ तास काम करतात, सरासरी१.५ त२ तास प्रवासात घलवतात, incometax पगारतुनच कापला जातो.त्यांनी कसे बरे शेतीभिमुख व्हायचे भाजीपाला,धान्य,दुध आणि इतर शेती उत्पादने रोख पैसे देउन हे लोक खरेदी करतात हे पुरेसे नाही का\nशेती परवडण्यासारखी न राहण्याला इतर कारणांपैकी आपण लिहिलेले 'कुशल मनुष्यबळ' हे प्रमुख कारण आहे.>> प्रत्येक जिल्ह्यात किमान एक अशी फक्त शेतीसाठीची ITI सुरु करणे हा पर्याय आहे.आणि eligibility criteria हा दहावी पास ऐवजी, ८वी किंवा ७ वी असा ठेवावा.\nओपन इकॉनॉमीला पर्याय नाही\nसर्व प्रतिसादकर्त्यांचे पुन्हा एकदा मन:पूर्वक धन्यवाद\nकेदार, जमीनीचे विकेंद्रीकरण करण्यात वाईट काहीच नाही. त्यामुळे देश भांडवलशाही संकटांपासून वाचला. वस्तुतः केंद्रीभूत (भांडवलशाही म्हणू का) अर्थव्यवस्थेत अनावश्यक खर्च वाढतच जातात आणि माणसाचे सृजनात्मक प्रयत्न मर्यादित होतात. म्हणून खाईल तो पिकवेल अशी चळवळ उभारण्याची खरे तर गरज आहे. भूमीहीन माणूस किमान अल्पभूधारक व्हावा ह्यासाठीही प्रयत्न करण्याची गरज आहे.\nमात्र विकेंद्रीकरण आणि वंशसातत्याने जमीनीच्या सतत होणार्‍या वाटण्यांपोटी जमीनीचे कसणे अशक्य व्हावे इतपत तुकडे तुकडे होणे वाईट आहे. नाकर्त्याचे हाती जमीन जाणे वाईट आहे. ह्या तुमच्या मतांशी मी पूर्णतः सहमत आहे. याकरता उपायांचा सर्वंकष विचार करावा लागेल. कमाल जमीन धारणा कायद्यासोबतच किमान जमीन धारणा कायद्याचाही विचार करावा लागेल. ना-कसत्या जमीनीच्या हस्तांतरणाचा कायदाही विचारात घ्यावा लागेल. जमीन धारणा केवळ खुलीच करून उपयोगाची नाही तर कसती ही करायला हवी आहे.\nशेती हा व्होल्युम बिझनेस राहू नये या मताचा मी आहे. तो व्हॅल्यू बिझनेस कसा करता येईल हेच खरे तर पाहायला हवे आहे. तुमच्या पहिल्या तीन सूचनांशी मी तत्वतः सहमत आहे.\nकिरण, बिल्डर लॉबीचा धोका केवळ शहरी आणि मोक्याच्या जमीनींनाच आहे. सर्वसाधारण जमीनीस नाही. सर्��च जमीन कसती होण्याची आज गरज आहे. सामाजिक वनीकरण, मधमाशापालन इत्यादी व्यवसाय आम होण्याची गरज आहे.\nशेती हाच मुख्य व्यवसाय असणे अपरिहार्य आहे आणि शेतकर्‍यास सन्मान आणि प्रतिष्ठा मिळावी या तुमच्या मताशी मी शतप्रतीशत सहमत आहे. त्यामुळेच आपल्या सांस्कृतिक जीवनात, सृजनास सन्मान मिळण्याचे मूल्य प्रस्थापित होईल.\nआपले विचार माझ्या विचारांशी खूपच जवळचे वाटत आहेत. शेतीविषयक आपले ज्ञान काळाच्या ओघात नाहीसे झाले ह्याचे मलाही अतोनात दुःख आहे.\nमुटेसाहेब, जगातील सर्व संपत्ती जरी सर्वांना सारखी वाटून दिली तरीही दुर्बळ, नाकर्ते लोक अल्पावधीतच आपापला हिस्सा गमावतील. हे मानवी जीवनाचे निखळ सत्य आहे. तेव्हा कर्त्यांचे हाती साधने असायलाच हवी आणि त्यांनी कर्तबगारीने दुर्बळांचा व नाकर्त्यांचा मानवी मूल्यांच्या हितार्थ सांभाळ करावा यातच संस्कृती सामावली आहे.\nतुम्ही माझ्या सूचनेवरून सुरू केलेल्या \"शेतीवर आयकर का नको\" या धाग्यास उदंड प्रतिसाद मिळाले आणि प्रच्छन्न, खुली आणि उपयुक्त चर्चा झाली याखातर मी तुमचा अत्यंत ऋणी आहे.\nआर्क, सारे जण विनाकारणच अन्नाच्या शोधात मुंबईत येत आहेत. अन्न मुंबईत नाही, शेतात आहे. शेतात अन्न पिकवून समर्थपणे राहता आल्यास इथे येऊन (तुम्ही ८-९ तास म्हणता) प्रत्यक्षात १२-१४ तास राबण्याची गरजच राहणार नाही. दिवसाला ४-५ तास राबून सन्मानाने जीवन जगता येईल. उर्वरित वेळ सृजनात्मक कार्यांत व संस्कृतीवर्धनात आनंदाने कंठता येईल.\nशेतीशिक्षणास सर्व स्तरावर शर्थीचे प्रयत्न तत्काळ व मोठ्या प्रमाणात सुरू होण्याची गरज आहे. या तुमच्या मताशी मी पूर्णतः सहमत आहे.\nया विषयावर बोलतच राहू.\n१. शेती हा व्यवसाय ओपन करावा.\n१. शेती हा व्यवसाय ओपन करावा. शेत जमिन कोणालाही विकत घेता यावी, आधी \"कसेल त्याची जमीन\" हा कायदा होता, आता \"धंदा करेल त्याची जमीन\" असा कायदा निर्माण व्हावा.\n>> मला इथे काही प्रश्न आहेत.\nअ.जमिनीचा भाव कसा ठरवायचा सगळ्याच शेतकर्‍याना एकच भाव पटतो असे होत नाही.(शेवटी कायदा करुन हिसकावुन घेणे हा पर्याय आहेच.)सिंगुरमधे म्हणुनच गोंधळ झाला. काहिनी आनंदाने जमीन दिली, काहिनी नाही.\nब.शेतकर्‍याना दुसरा कुठलाही व्यवसाय येत नसेल आणि शेतीधंदाही करता येत नसेल तर काय मग तो स्वतःची शेती विकायला कधीच तयार होणार नाही.कारण धंदा जरी नाही तरी survival साठी तरी नक्कीच उप्योग आहे शेतीचा.असेही खुपजन असतील तर\n२. सध्याच्या अल्पभूधारकांना आपली जमिन \"सहकारी\" किंवा \"बिझनेस\" तत्वावर चालविन्यास देण्यास उद्युक्त करावे. त्यात भूधारकांचा \"नौकर व मालक\" म्हणून समावेश करुन त्याला महिनेवारी पगार व वर्षाच्या शेवटी नफ्यात हिस्सा देण्यात यावा.>> वाट्याने शेती असा प्रकार आज अस्तिवात आहे.\nकाही ठिकाणी हा पर्याय चांगला चालतो, पण जो माणुस शेती कसतोय त्याने नाही हो नफा होतच नाहीये अशी ओरड,(जी खरी किंवा खोटी पण असेल) केली तर नफ्यातले हिस्से लांबच राह्तात ना.कारण जो कसत नाहीये तो काही रोज ह्या धंद्यावर लक्ष नाही ठेवु शकत.\nआर्क, सारे जण विनाकारणच\nआर्क, सारे जण विनाकारणच अन्नाच्या शोधात मुंबईत येत आहेत. अन्न मुंबईत नाही, शेतात आहे. शेतात अन्न पिकवून समर्थपणे राहता आल्यास इथे येऊन (तुम्ही ८-९ तास म्हणता) प्रत्यक्षात १२-१४ तास राबण्याची गरजच राहणार नाही. दिवसाला ४-५ तास राबून सन्मानाने जीवन जगता येईल. उर्वरित वेळ सृजनात्मक कार्यांत व संस्कृतीवर्धनात आनंदाने कंठता येईल.>> हा मुद्दा थोडा romantic thinking categoryमधे येतो. म्हनजे logically काहीच चुक नाही, पण प्रत्य़़क्षात येइलच असे नाही. नागरिकरणाची (urbnisation)ची ओढ सगळ्यांनाच असते.त्यामुळे १२-१४ तास राबु पण ,शेती नको असाच मतप्रवाह दिसु शकतो.\nमी हे उदाहरणासकट सांगते.मी शनिवार रविवारी एका NGO मधे शिकवते, माझे ७५% विद्यार्थी ग्रामीण भागातले असतात.चांगल्या खात्यापित्या,financially well to do शेतकरी कुटुंबातले असतात्.तिकडे त्यांचे ऐसपैस घर असते. पुण्यात त्यांच्या कोर्ससाठी आल्यावर त्यांना पुण्याचे इतके आकर्षण निर्माण होते की गलिच्छ वस्तीत,एका खोलीत राहु , गर्दीने भरलेल्या बसमधे प्रवास करु पण ग्रामीण आयुष्य नको.\nमाझी नागपुरच्या अनेक मैत्रिणी तिथे नोकरी मिळत असुनही ,नागपुरात स्वमालकिचा बंगला , मुलांना सांभाळायला आजीआजोबा असुनही ,पुण्यात भाड्याने घर घेउन /किंवा ग्रुहकर्जाचे हप्ते फेडत,राहणे पसंत करतात ,कारण नागपुरमे वो बात नही.\nहा नियम फक्त त्यांनाच लागु होतो असे नाही तर अमेरीकेत गेलेल्या आणि तिकडची lifestyle आवडुन तिथेच सेटल झालेल्या लोकांनाही लागुच होतो.\nmigration reverse करणे हे माझ्यामते तरी अशक्य आहे.\nआर्क, चर्चा सुरू ठेवण्याबद्दल\nआर्क, चर्चा सुरू ठेवण्याबद्दल धन्यवाद.\nशेतकर्‍याना दुसरा कुठलाही व्यवसाय येत नसेल आणि शेतीधंदाही करता येत नसेल तर काय मग तो स्वतःची शेती विकायला कधीच तयार होणार नाही.>>\nत्याला पुरेसा मोबदला मिळाल्यास तो नक्कीच विकायला तयार होईल. जमीनधारणा खुली केल्यास त्याला हवा तितका मोबदला देणारेही नक्कीच पुढे येतील. सरकारवर जमीनधारणा खुली करण्याकरता दडपण आणण्याची गरज आहे. निवडणुकीत हा मुद्दा व्हायला हवा आहे.\nतिकडची lifestyle आवडुन तिथेच सेटल झालेल्या लोकांनाही लागुच होतो. migration reverse करणे हे माझ्यामते तरी अशक्य आहे. >> आता मुळीच अशक्य राहिलेले नाही.\nखरे तर हा लेख मी कधीही लिहीला नसता. २००४ मधे, शहरी जीवनातल्या बैठ्या स्पर्धात्मक जीवनशैलीमुळे मी हृदयविकारास बळी पडलो आणि माझी अँजिओप्लास्टी करावी लागली. त्यातून बाहेर येतांना जीवनशैली परीवर्तने पत्करावी लागली. मग असे लक्षात आले की आज मी पत्करलेली जीवनशैली शेतावर बर्‍यापैकी सहज साध्य होऊ शकेल. त्यानंतर मी शेतीचा विचार जाणीवपूर्वक व नव्याने करू लागलो.\nमला म्हणायचे हे आहे की नागरीकरणाच्या ओढीने मोठ्या शहरांत धावलेल्यांना, तिथल्या जीवनशैलीची पर्यवसाने आता जाणवू लागली असल्याने, नैसर्गिक ओढ शेतीकडे निर्माण होऊ लागली आहे. मात्र मग असे लक्षात आले की ते दोन कारणांनी शक्य राहिलेले नाही. एकतर मला जमीन विकत घेता येणे कायद्याने शक्य नाही. दुसरे म्हणजे मी गत-आयुष्यात शेतीशिक्षणाकरता अजिबातच गुंतवणूक केलेली नाही.\nआज मला असे जाणवते की शेती, स्वसंरक्षण, प्रथमोपचार, संगीत-चित्रकला-शिल्पकलादी विषय शालेय जीवनातच अंतर्भूत करून सगळ्यांना अनिवार्य करायला हवे आहेत.\nमला इस्रायलसारख्या देशाने शेतीत केलेली प्रगती, त्यांची तंत्रे, सरकारी मदत, अवलंबलेल्या पध्दती ह्या शेतीबाबत प्रेरणादायी वाटतात. त्यासाठी विकीपीडियातील ही माहिती वाचा : http://en.wikipedia.org/wiki/Agriculture_in_Israel\nमाझे मत चुकिचे असु शकेल तरिही\nमाझे मत चुकिचे असु शकेल तरिही काही निरिक्षणे:\n१.मी लहान असताना एका विशिष्ठ 'समाजाबद्दल' असे ऐकुन होते की 'आम्च्यात शेती असल्याबिगर' सोयरीक नाही करत.\nहे qualification ..आणि सध्याची परिस्थिती बरेच काही सान्गुन जाते.\n२.- जेव्हा शेती करणे या उद्योगाला so called 'status' मिळेल तो दिन सोनियाचा असेल.\n३.पणःमी असेही शेतकरी बघितले आहेत-जे लहान पणापासुन ठरवून agriculture मध्ये करीअर करणारे आहेत.\nते वर कुणी उल्लेख केल्यप्रमाणे इस्त्राईल ला जाउन servey/आभ्यास करुन आले आहेत.\nइथे प्रश्न शेतिविशयक द्रिष्ष्टीकोनाचा आहे.सगळयात शेवटचा उपाय म्हणुन शेती न करता 'ठरवून' शेती करणारे\nहाताच्या बोतावर मोजण्याइतके मिळतील.\n४.मला असे वाटते की शेती साठी एक revolution होण्याची गरज आहे..म्हणजे आम्ही ईन्जीनीअरीन्ग सम्पवले तो पर्यन्त IT म्हणजे सबकुछ् झाले होते/आहे.कारण हे 'सन्गणक' क्रान्तिचे परीणाम आहेत.\nso,सरकारने प्रयत्न्पुर्वक यात लक्ष घालणे गरजेचे आहे.गरज पडल्यास geographic रचनेनुसार त्या-त्या शेतकर्याच्या पिकान्चा आणि भान्ड्वलाचा (आर्थिक आणि मनुष्यबळाच्या द्रुष्टीने) वारवार survey होणे गरजेचे\nआहे.तरच या प्रकल्पाला दिशा मिळेल.\nम्हणजे आम्ही ईन्जीनीअरीन्ग सम्पवले तो पर्यन्त IT म्हणजे सबकुछ् झाले होते/आहे.कारण हे 'सन्गणक' क्रान्तिचे परीणाम आहेत.>>> कारण काही हुशार लोकांनी आधी अमेरीका आणि नंतर इतर देशात जाउन आम्ही तुम्हाल स्वस्तात काम करुन देतो असे पटवुन दिली आणि प्रामाणिकपणे करुनही दाखवले.त्यांना काम मिळतच गेले.सरकारने सुरवातीला त्यासाठी कुठलेही विशेष प्रयत्न केले नाहीत. उलट लायसन्स राजचा त्रासच दिला. हो पण कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी सरकारी /खासगी engineering colleges उघडु दिली ही सरकारची मदतच म्हणावी लागेल.\nजसजसे आय.टी मुळे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष रोजगार उप्लब्ध होउ लागला, तसे सरकारला जाग आली मग स्वस्तात जमीन देणे,कर सवलती देणे इत्यादी सुरु झाले.\nअन्न मुंबईत नाही, शेतात आहे.\nअन्न मुंबईत नाही, शेतात आहे. शेतात अन्न पिकवून समर्थपणे राहता आल्यास इथे येऊन (तुम्ही ८-९ तास म्हणता) प्रत्यक्षात १२-१४ तास राबण्याची गरजच राहणार नाही. दिवसाला ४-५ तास राबून सन्मानाने जीवन जगता येईल. उर्वरित वेळ सृजनात्मक कार्यांत व संस्कृतीवर्धनात आनंदाने कंठता येईल.\nशेतीशिक्षणास सर्व स्तरावर शर्थीचे प्रयत्न तत्काळ व मोठ्या प्रमाणात सुरू होण्याची गरज आहे ...\nवरील वाक्ये ही विचार करायला लावणारी आहेत ....\nत्याला पुरेसा मोबदला मिळाल्यास तो नक्कीच विकायला तयार होईल. जमीनधारणा खुली केल्यास त्याला हवा तितका मोबदला देणारेही नक्कीच पुढे येतील. >> थोडे पटतय. पण ह्यात सोशलिस्ट लोक ही सरकारची शेतकर्‍यांना लुटायची चाल आहे, अशी भीती शेतकर्‍यांना दाखवु शकतात. शेतकर्‍यांना हवा तितका मोबदला मिळाला तरी त्याच्याकडे त्या पैशात बिगरशेती धंदा करायचा किंवा नोकरी करायचा स्किलसेट पण हवा.\nत्याला पुरेसा मोबदला मिळाल्यास तो नक्कीच विकायला तयार होईल\n शेती करणे हा मुद्दा आहे ना मग शेती विकायला लावणे हा मुद्दा कशाला\nशेती करायची इच्छा असणारे लोक शेती कसायला घेऊ शकतात. मालकी शेतकर्‍याची, कसणं तुमचं ५०: ५० ... असं बरेच लोक करतात... त्यामुळे कसायची इच्छा असणार्‍याला, शेती स्वतःचीच हवी, हे कारण कशाला\nनमस्कार गोळे साहेब, आपले सगळे\nनमस्कार गोळे साहेब, आपले सगळे मुद्दे पटले आहेत . आपले सरकार शेतकर्‍यासा॑ठी नेहमी काहिना काही नविन योजना आणतच असत, सबसिडी तर नेहमिचाच मुद्दा, विजबील माफि, कर्जमाफि हे तर नेहमिचच. शिवाय आयकर हा काय प्रकार आहे हे तर शेतकर्‍या॑ना माहितच नाही . तरिही शेतकरी नेहमी आपल्या सरकारला व देशाला छळतच असतात. गेली प॑चविस वर्ष शेतसाराही वाढवलेला नाही आणी गम्मत पहा अन्नधान्याच उत्पादन मात्र खुपच वाढलय तरिही हे आपले कायम रडतातच तरिही हे आपले कायम रडतातच वर आत्महत्या मला तर अस वाटतय की शेतकर्‍या॑ची सगळी मदत वे॓गरे ताबडतोब था॑बवली पाहिजे सगळ्या सबसिडी ब॑द कराव्यात, (कालच्या अ‍ॅग्रोवन मधे आपल्या देशाचे शेति उत्पादन प्रच॑ड वाढन्याच सुतोवाच मिळाले आहेत) शेतकर्‍या॑वर प्रच॑ड कर लादले जावेत सगळ्या सबसिडी ब॑द कराव्यात, (कालच्या अ‍ॅग्रोवन मधे आपल्या देशाचे शेति उत्पादन प्रच॑ड वाढन्याच सुतोवाच मिळाले आहेत) शेतकर्‍या॑वर प्रच॑ड कर लादले जावेत ( कदाचीत आपला देश आर्थिक महासत्ता बनू शकेल ( कदाचीत आपला देश आर्थिक महासत्ता बनू शकेल \nमालकी शेतकर्‍याची, कसणं तुमचं\nमालकी शेतकर्‍याची, कसणं तुमचं ५०: ५० ... असं बरेच लोक करतात...>> वाट्याने शेती हा प्रकार बर्‍याच ठिकाणी प्रचलित आहे.\nत्यामुळे कसायची इच्छा असणार्‍याला, शेती स्वतःचीच हवी, हे कारण कशाला >> साधय, काही लोकांना मालकी असेल तरच मी हा धंदा करुन दाखवेल ,आणि फायद्यात करुन दाखवेल ही अट असेल.\nकारण ज्याला कसायची आहे त्याने जर का काही भांडवली गुंतवणुक केली उदा: पाईपलाईन,विहिर इ. आणि मालकाने एक वर्षाने मी आत करार renew करणार नाही ,चल तु निघ आता असे सुनावले तर काय मी तरी नाही बाबा कुणावर भरवसा ठेवणार.\nमाला मुद्दाम इथे उल्लेख करायला आवडेल, जो जीता वही सिकंदरचा मन्सुर अली खान , स्वतःची सेंद्रीय शेती फायद्यात करुन दाखवतो.तो IIT paased out आहे.\nचर्चेत सक्रिय सहभागाखातर, भाग\nचर्चेत सक्रिय सहभागाखातर, भाग घेणार्‍या सगळ्यांना हार्दिक धन्यवाद\nमुटेसाहेब, तुम्ही म्हणता >>ओपन इकॉनॉमीला पर्याय नाही\nमी इथे, आपले माननीय माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल याबाबतीत काय म्हणाले होते ते नमूद करू इच्छितो. ते म्हणाले होते की, \"खिडकी इतनीही खुली हो की बाहर की भीनी भीनी खुषबू अंदर आती रहे. इतनीभी खुली ना हो, की घर में आँधी घुस आए\nअरुंधती, हो. तुम्ही म्हणता तशी अहम-अहमिकेने संपन्न झालेली शेती करतांना, इथला बहुसंख्य शेतकरी आज दिसत नाही. हेच समस्येचे एक रूप आहे. केवळ समस्या. समाधान नाही.\nनानबा, वाचत आहात ही आनंदाची गोष्ट आहे. चर्चेतही अवश्य भाग घ्या\nधनश्री, केवळ संगणक तज्ञांनाच साधेल अशा नेमकेपणाने समस्येचे रसग्रहण करून समाधान सुचविले आहेत. मन:पूर्वक धन्यवाद. मी आपल्याशी सहमत आहे.\nसरकारने प्रयत्नपूर्वक यात लक्ष घालणे गरजेचे आहे. गरज पडल्यास geographic रचनेनुसार त्या-त्या शेतकर्याच्या पिकांचा आणि भांडवलाचा (आर्थिक आणि मनुष्यबळाच्या द्रुष्टीने) वारवार survey होणे गरजेचे आहे. तरच या प्रकल्पाला दिशा मिळेल.>>>>>>\nहे सगळे घडणे नक्कीच आवश्यक आहे. मात्र त्यात सरकारचा सहभाग असायलाच हवा आहे असे वाटत नाही. मायबोलीकरहो, काय म्हणता तुम्ही\nआर्क, स्वारस्य कायम ठेवा. चर्चा योग्य मार्गावर आहे.\nशेतकर्‍यांना हवा तितका मोबदला मिळाला तरी त्याच्याकडे त्या पैशात बिगरशेती धंदा करायचा किंवा नोकरी करायचा स्किलसेट पण हवा.>>>\nखरेच आहे. अशांना शेतीसंबंधी म्हणजे पर्जन्यशेती, सौरशेती, पशुपालन आणि पारंपारिक शेतीच्या संबंधातील नव्या कौशल्यसंचांचे शिक्षण द्यायला हवे/उपलब्ध करून द्यायला हवे, या तुमच्या मताशी मी सहमत आहे.\nजामोप्या, मी याबाबतीत आर्क यांच्याशी सहमत आहे. उद्यमाच्या विकसनाकरता मालकी हक्काच्या भावनेची गरज असते.\nदुप्पट झाल्याने इथला प्रतिसाद\nदुप्पट झाल्याने इथला प्रतिसाद काढून टाकला आहे.\nगरज पडल्यास geographic रचनेनुसार त्या-त्या शेतकर्याच्या पिकांचा आणि भांडवलाचा (आर्थिक आणि मनुष्यबळाच्या द्रुष्टीने) वारवार survey होणे गरजेचे आहे.>>महसुल खाते आणि क्रुषी खाते हे दर हंगामात करतच असते. ते त्यांचे कामच आहे.पिकांचा सर्व खराखुरा, सांखिकी डेटा जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध असतो. वर्तमानपत्रात त्याची बातमीपण येते छोटीशी.सरकारची धोरणे हवेत आखली जात नाही. ह्या डेटावर विसंबुनच पुढचा क्रुषी कार्यक्रम ठरवला जातो.\nसुभाषचंद्र तुमची पोष्ट उपहासाने लिहिलेले असली तरी तिला विनाउपहास पाठिंबा\nमला तर अस वाटतय की शेतकर्‍या॑ची सगळी मदत वे॓गरे ताबडतोब था॑बवली पाहिजे >> खरय ,कारण फायद्याची शेती जमत नसताना ह्या वेगवेगळ्या मदतीच्या आशेने,सरकार भरवशावर शेतीउत्पादन घेत राहणारे शेतकरी,जे ह्या मदतीमुळे फक्त survive होतात ते झकत दुसरीकडे वळतील,मग तो शेतातला जोडधंदा असु देत की,पिकपध्द्तीत बदल्,की व्यापार(पुर्वी शेतकरी असताना ज्यांना आपण शिव्या घालत होतो त्यांची बाजुही कळेल त्यांना ह्या निमित्ताने), की आणखी काही. मग अतिरिक्त उत्पादन कमी झाले की शेतमालाला वाजवी / चढी किंमत मिळेल.\nपण सरकार शेतकर्‍यांची मदत बंद करणार नाही कारण\n१.धान्याचे अतिरिक्त उत्पादन होउन किंमती पडणे परवडले पण वाढणे नको ही कुठल्याही लोकशाही सरकारची प्राथमिकता असते.\n२.शेतीतुन बिगरशेतीकडे transition सगळ्याच शेतकर्‍यांना झेपेलच असे नाही, कारण skillset नाही.त्यामुळे शेतकर्‍याची जी दैना होइल ती आताच्या survival पेक्षाही वाईट असेल.\nसुभाषचंद्र, आपण स्वत: कृषीपदवीधर आहात. आर्क म्हणतात आपण आपली नोंद उपहासाने केलेली आहे. मी असे म्हणेन की आपण पुन्हा एकदा, मी काय लिहीले आहे ते वाचा. कदाचित आपले मत निराळे राहील. आपण उपहास करावा असे मी काहीही केलेले नाही. तेव्हा सकारात्मक विचार करून चर्चेत सकारात्मक सहभाग घ्या. पूर्वग्रहांनी प्रेरित होऊन, पूर्वनिश्चित निष्कर्षांप्रत उडी मारू नका.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/index.php/user/677", "date_download": "2020-09-24T03:00:43Z", "digest": "sha1:RIZZFS5JFYUD4YDXNHQIDORZRBBRZ24A", "length": 2771, "nlines": 40, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "नारायण पराडकर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनारायण पराडकर हे कोकणातील रोहा गावचे राहणारे. ते 'रोहा टाइम्स' साप्‍ताहिकाचे सहसंपादक आहेत. त्‍यांनी पाचशे कविता लिहिल्या आहेत. त्यांचा 'कृपा आशीर्वाद' या नावाचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी साईबाबांवर अनेक गीते लिहिली आहे. त्यांना 'संख्याशास्त्र पुरस्कारा'ने गौरवण्‍यात आले आहे. पराडकर भाजीपाल्याची शेती करतात. त्यांची स्वत:ची नारळाची वाडी आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/6746", "date_download": "2020-09-24T00:47:01Z", "digest": "sha1:MXB2UDU2VT376GAVX4UIH6MRXJ4RJMGE", "length": 8675, "nlines": 96, "source_domain": "dhanlabh.in", "title": "विस्तारित “मुद्रा” योजना !! – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nकेंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुद्रा कर्ज योजनेला आता खासगी कंपन्यांचे बळ मिळणार आहे. या योजनेचा अधिकाधिक विस्तार व्हावा व सर्वसामान्य व्यावसायिकांपर्यंत ती सहज पोहोचावी या हेतूने ४० खासगी कंपन्या वा आर्थिक संस्थांशी केंद्र सरकार हातमिळवणी करणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली.\nकेंद्र सरकारने आठ एप्रिल २०१५पासून मुद्रा योजना सुरू केली असून त्या अंतर्गत बिगर कृषी, बिगर व्यावसायिक गटातील लघू उद्योजकांना दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बँकांच्या माध्यमातून मिळते. मात्र चांगला व्यवसाय करणाऱ्या व रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या ४० खासगी कंपन्या व आर्थिक संस्थांची सरकारने निवड केली असून त्यांच्या माध्यमातूनही हे कर्ज मिळू शकेल. हे कर्ज सरकारच देणार असून या कंपन्या मध्यस्थाची भूमिका पार पाडतील. या कंपन्यांमध्ये पतंजली, अॅमेझॉन, मेक माय ट्रिप, झोमॅटो, बिग बास्केट, मुथ्थुट आदी कंपन्यांचा समावेश आहे.\nअनिश्चितता लवकरात लवकर दूर करावी —\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा द���वून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nतुम्हीही मुकेश अंबानी बना \nमग गुंतवणूक करायची तरी कुठे\nआर्थिक नियोजन — उद्योगांसाठी\nआर्थिक संकट-पर्सनल लोन की गोल्ड लोन\nगोल्ड बॉंड – आधुनिक सोने खरेदी\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2020-09-24T00:54:20Z", "digest": "sha1:G253A3Q6ZIXWIY5AV3YFLI4QSL22BKXZ", "length": 8681, "nlines": 71, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "\"पाखराला घ्यायची असते उंच आकाशात भरारी मनात आस ठेऊन भारी कधीतरी पूर्ण होईल त्यांची प्रेमवारी....\" - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>“पाखराला घ्यायची असते उंच आकाशात भरारी मनात आस ठेऊन भारी कधीतरी पूर्ण होईल त्यांची प्रेमवारी….”\n“पाखराला घ्यायची असते उंच आकाशात भरारी मनात आस ठेऊन भारी कधीतरी पूर्ण होईल त्यांची प्रेमवारी….”\n“प्रेमवारी” या चित्रपटाचा अतिशय सुंदर ट्रेलर चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच रिलीज करण्यात आला. प्रेम या छोट्याशा शब्दाची न सांगता येणारी अशी व्यापक व्याख्या आहे. आणि ‘प्रेम’ ह्या शब्दाला कोणत्याच चौकटीत पूर्णपणे बसवता येत नाही. याच प्रेमाला असंख्य अशी रूपे आहे त्यातील एका रूपाचे दर्शन आपल्याला या चित्रपटातून घडणार आहे. राहुल आणि पूजा यांची कॉलेज मध्ये होणारी भेट, त्यातून फुलत जाणारं प्रेम पण, याच प्रेमात काही गोष्टी अडसर ठरायला लागतात आणि काही कारणामुळे परिवाराकडून होणारा विरोध या सर्व अडथळ्यामुळे पुढे ह्या प्रेमाचा प्रवास कसा होतो ते आपल्याला चित्रपटातच पाहावे लागेल. यापूर्वी देखील कॉलेज जीवन आणि त्यात होणारे प्रेम यावर आधारित अनेक चित्रपट येऊन गेले आहे. पण हा चित्रपट इतर चित्रपटापेक्षा नक्कीच वेगळा ठरणार आहे.\nआता यात वेगळेपणा नक्की काय असणार आहे, यासाठी हा सिनेमा पाहावा लागेल. या सिनेमात चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चिन्मय बऱ्याच दिव���ांनी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर मयुरी कापडणे च्या रूपाने मराठी चित्रपट सृष्टीला एक नवीन चेहरा मिळणार आहे. यांच्यासोबतच भारत गणेशपुरे, अभिजित चव्हाण, नम्रता पावसकर, राजेश नन्नावरे, निशा माने, प्रियांका उबाळे, विशाल खिरे हे कलाकार देखील चित्रपटामध्ये दिसणार आहे.\n‘प्रेमवारी’ हा सिनेमा व्हॅलेंटाइन डे च्या आठवड्यात म्हणजेच ८ फेब्रुवारी ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. रोमँटिक सिनेमा आणि व्हॅलेंटाइन डे चा आठवडा हा एक चांगला योगायोग जुळून आला आहे. या सिनेमाला मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक अमितराज याने संगीत दिले असून वैशाली सामंत, श्रेया घोषाल, आदर्श शिंदे आणि सोनू निगम यांनी आपल्या मधुर आवाजाने गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ या आगामी सिनेमाद्वारे प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर येणार आहे.या सुंदर चित्रपटाचे लेखन,निर्मिती आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून, प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे.\nPrevious रोहित कोकाटे मुळे मराठीला लाभलाय खतरनाक खलनायक\nNext मराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nमहिला दिनानिमित्त हिरकणी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठीवर \nकुणाल कोहली दिग्दर्शित ‘नक्सल’ हिंदी वेबसिरीज लवकरच ‘झी5’वर प्रदर्शित होणार\nप्रत्येक घराघरांत घडणारी आजची गोष्ट असलेल्या ‘एबी आणि सीडी’चा ट्रेलर प्रदर्शित\nमंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा\nअभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सायली संजीव ‘मन फकीरा’ सिनेमामधून पहिल्यांदाच एकत्र झळकणार\n१ मे ठरणार विनोदाचा ‘झोलझाल’ दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/04/19-april-horoscope.html", "date_download": "2020-09-24T02:47:51Z", "digest": "sha1:R27VYXFHA6QUBTALD34PBLQOM5LZCDYJ", "length": 9801, "nlines": 106, "source_domain": "www.esuper9.com", "title": "आ��चे राशीभविष्य - esuper9", "raw_content": "\nHome > राशिफल > आजचे राशीभविष्य\nमेष : चालू कामात खंड पडणे शक्य. अनेक अडचणींचा दिवस. शांत वृत्ती हवी.\nवृषभ : रोखठोक भूमिका नको. चर्चा करा. वाद वा घुसमट टाळा.\nमिथुन : तर्कावरचे गणित चुकणे शक्य. अगोचर वृत्ती अंगाशी येईल. काही जुगारी निर्णय यश देतील.\nसिंह : चेष्टा अंगाशी येणे शक्य. वेळ पाळता न आल्यास नुकसान होण्याची शक्यता. परमार्थ करा.\nकन्या : अति संशोधनाचा हव्यास नको. जमेल, झेपेल तेवढेच काम करा. शब्द देणे नको.\nतुळ : सतत बदल करणे नको. घडी विस्कटेल असे वर्तन टाळा. अपप्रचार नको.\nवृश्चिक : कायदा हातात घेऊ नका. धाडसी निर्णय अंगाशी येतील. नियमांची अंमलबजावी करणे हिताचे.\nधनु : आपसुक प्रेमात पडाल. मने जुळतील. भावबंध गहिरे होतील.\nमकर : हातचे सोडून पळत्यापाठी जाणे नको. पालकत्व घ्यावे लागेल. संधी घ्या.\nकुंभ : अविश्वास दाखवू नका. हर्षातिरेकाने शब्द देणे नको. साहसे त्रास देतील.\nमीन : वात्सल्याने कामे होतील. भांडणे वा वाद नको. काटेकोरपणा सोडा.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, च��द्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Mykaustubh", "date_download": "2020-09-24T02:56:28Z", "digest": "sha1:V2NS6OSHDY7ROOUI2SAWGCU6KYIBMHGF", "length": 3552, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Mykaustubhला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सदस्य:Mykaustubh या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५���) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nचर्चा:होळी ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:Tiven2240/प्रोजेक्ट टायगर ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/india-successfully-testfired-nuclear-capable-submarine-launched-k-4-ballistic-missile/", "date_download": "2020-09-24T00:43:00Z", "digest": "sha1:5UFBYW2CJ77V33AWVRYBXGW2BOFGKCC3", "length": 16804, "nlines": 161, "source_domain": "www.saamana.com", "title": "हिंदुस्थानच्या स्वदेशी बनावटीच्या के- 4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; नौदलाचे सामर्थ्य वाढणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला…\nट्रेन सध्या तरी नकोच\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार\nशेतकऱ्य़ांची कर्जमाफी झालीच नाही, मध्य प्रदेश सरकारचा यु टर्न\nSuzuki च्या ‘या’ स्कूटरवर मिळत आहे आकर्षक ऑफर, सेफ्टीसाठी आहे बेस्ट..\nसरकारी कर्मचाऱ्यांची गृह कर्ज योजना बंद करण्याचा अध्यादेश मागे घ्या; काँग्रेसचे…\nधक्कादायक…पत्नीचा घरी येण्यास नकार; नवऱ्याने केली सासरा आणि सालीची हत्या…\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nशायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला…\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\n मग ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड..\nHealth tips – खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या\nमासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय\nडॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nहिंदुस्थानच्या स्वदेशी बनावटीच्या के- 4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; नौदलाचे सामर्थ्य वाढणार\nहिंदुस्थानने स्वदेशी बनावटीच्या के-4 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. सुमारे 3500 किलोमीटर दूरपर्यंत लक्ष्यभेद करण्याची क्षमता क्षेपणास्त्रात आहे. तसेच ते शस्त्रा वाहून नेण्यातही सक्षम आहे. या चाचणीनंतर हिंदुस्थानी नौदलाचे सामर्थ्य वाढणार आहे. पाणबुडीमधून अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. चीनची राजधानी बीजिंगपासून पाकिस्तानातील सर्व शहरे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आली आहेत. हे क्षेपणास्त्र विकसीत करण्यासाठी दोन वर्षांपासून यासाठी प्रयत्न सुरू होते.\nके-4 क्षेपणास्त्र पाणबुडीची चाचणी रविवारी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर करण्यात आली. समुद्राच्या पाण्यातून ही यशस्वी चाचणी करण्यात आली. स्वदेशात विकसित करण्यात आलेल्या दोन क्षेपणास्त्रांपैकी हे एक आहे. के-4 आणि क्षेपणास्त्र बिओ-5 ही ती क्षेपणास्त्र आहेत. याची क्षमता सुमारे 700 किलोमीटर आहे. हे क्षेपणास्त्र डीआरडीओने विकसित केले आहे. देशात बनवलेली अरिहंत क्लासची परमाणू पाणबुडीला तैनात करण्यात येणार आहे. हिंदुस्थानकडे आयएनएस अरिहंत परमाणू पानबुडी आहे. तर अन्य एका पानबुडीचा समावेश करण्यात येणार आहे. जमीन, हवा आणि पाण्यातून परमाणू क्षेपणास्त्राचा मारा करण्याची क्षमता ठेवणारा हिंदुस्थान जगातील सहावा देश ठरला आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीन या देशांसह हिंदुस्थानचाही त्यात समावेश झाला आहे.\nसुमारे 3500 किलोमीटरपर्यंत मारा करू शकणाऱ्या या क्षेपणास्त्राची लांबी 12 मीटर आहे. त्याचा व्यास 1.3 मीटर आहे. त्याचे वजन 17 टन आहे. हे सुमारे 2000 किलोचे श��्त्र घेऊन जाण्यास सक्षम आहे. 20 मीटर खोल पाण्यात हल्ला करण्याची क्षमता आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार\nशेतकऱ्य़ांची कर्जमाफी झालीच नाही, मध्य प्रदेश सरकारचा यु टर्न\nSuzuki च्या ‘या’ स्कूटरवर मिळत आहे आकर्षक ऑफर, सेफ्टीसाठी आहे बेस्ट..\nसरकारी कर्मचाऱ्यांची गृह कर्ज योजना बंद करण्याचा अध्यादेश मागे घ्या; काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन\nधक्कादायक…पत्नीचा घरी येण्यास नकार; नवऱ्याने केली सासरा आणि सालीची हत्या…\nगाडी बंद पडल्यास एका क्लिकवर मिळवा मदत; कशी\nसोने-चांदीच्या दरात आजही मोठी घसरण, सोने 50 हजारांच्या खाली, तर चांदी झाली 2800 रुपये स्वस्त\n कारची खिडकी उघडी ठेवल्याने ठोठावला 5 हजारांचा दंड\nMaruti Suzuki देतेय टॉपच्या मॉडेलवर 50 हजारांपर्यंत सूट, जाणून घ्या\nग्राहकाला हिंदी येत नसल्याने कर्ज नाकारले, व्यवस्थापकाची बदली केली\nदमदार बॅटरी अन कॅमेरासह Moto E7 Plus हिंदुस्थानमध्ये लॉन्च, किंमत फक्त…\nतीन हवाईतळ आणि पाच हेलीपोर्ट… चीनच्या सीमेजवळील नव्या लष्करी तळांमुळे वाढला तणाव…\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला...\nट्रेन सध्या तरी नकोच\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\n रस्ते पाण्याखाली, रेल्वे लटकली, वाहतुकीचे तीनतेरा\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nपालिका आयुक्त `ऑन फिल्ड’ विविध भागांत भेटी देऊन आढावा\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nया बातम्या अवश्य वाचा\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला...\nट्रेन सध्या तरी नकोच\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketpatekar.com/tag/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2020-09-24T02:11:00Z", "digest": "sha1:3Z3ZBV3HCH6SQW4P5RKPYTODVPAYDTLD", "length": 4013, "nlines": 64, "source_domain": "www.sanketpatekar.com", "title": "याला 'प्रेम' म्हणतात", "raw_content": "\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nQuotes आणि बरंच काही\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \nTag: याला ‘प्रेम’ म्हणतात\nप्रेम म्हणजे अजून तरी काय ..\nप्रेम म्हणजे अजून तरी काय ..\nप्रेम म्हणजे अजून तरी काय .. आपल्या माणसाने दिलेली प्रेमाची हलकीशी साद सुद्धा जेंव्हा मनातले अनेक वादळी तवंग क्षणात शांत करते ना ….ते म्हणजे ‘प्रेम’ आपलेपणाची , पाठीवरली हलकीशी थाप सुद्धा मनाला जेंव्हा एक दिलासा देऊन जाते ना..ते म्हणजे ‘प्रेम’ मनातल्या भावनांना जिथे दुरूनच ओळखले जाते , वाचले जाते अन त्या तरल भावनेसाठी जिथे जीव ओतला जातो ना..ते म्हणजे ‘प्रेम’ शब्दा शब्दात जिथे हास्य तरंग उमटले जाते अन जिथे वेदनेचे जखम हि हसत सोसले जाते ना …ते म्हणजे ‘प्रेम’ क्षणभर आपल्या व्यक्तीपासून दूर गेलं… Read More Read More\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nमराठमोळ्या नवीन वर्षी स्वागत यात्रेस टिपलेला एक क्षण - ठाणे\nनवीन पोस्ट'च्या अपडेट मिळण्यासाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.c24taas.com/2019/10/blog-post_832.html", "date_download": "2020-09-24T00:38:28Z", "digest": "sha1:HQM7S23EU3J72NDREY7BVL6QJBSLWDXD", "length": 9427, "nlines": 72, "source_domain": "www.c24taas.com", "title": "वडगावशेरी मधील जनतेच्या मनातील आमदार जगदिश मुळीकच : माजी आमदार बापुसाहेब पठारे - C 24Taas 24Taas Marathi Live News", "raw_content": "\nHome पुणे महाराष्ट्र वडगावशेरी मधील जनतेच्या मनातील आमदार जगदिश मुळीकच : माजी आमदार बापुसाहेब पठारे\nवडगावशेरी मधील जनतेच्या मनातील आमदार जगदिश मुळीकच : माजी आमदार बापुसाहेब पठारे\nवडगावशेरी मधील जनतेच्या मनातील आमदार जगदिश मुळीकच : माजी आमदार बापुसाहेब पठारे\nवडगावशेरी मतदार संघातील भाजप महायुतीचे उमेदवार जगदिश मुळीक यांना नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आमदार मुळीक यांच्या विकास कामांमुळे ते तळागळातील नागरीका पर्यंत पोहचले आहेत. वडगाव शेरी मतदार संघातील जनतेच्या मनातील आमदार हे जगदिश मुळीकच आहे. पुन्हा मुळीकच निवडूण येणार असल्याचे मत माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केले.\nवडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय,रासप आणि शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार जगदीश मुळीक यांच्या प्रचारार्थ फ���लेनगर,शांतीनगर,प्रतीक नगर,जाधव नगर,इंदिरा नगर,भागात पदयात्रा काढण्यात आली होती. यावेळी पठारे बोलत होते. यावेळी ,उपमहापौर सिद्धार्थ धेंडे,शीतल सावंत, अजय सावंत,महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. यावेळी पठारे म्हणाले की, वडगाव शेरीच्या विकासाला आमदार जगदिश मुळीक यांन गती दिली. वेगवेगळे प्रकल्प वडगाव शेरी मध्ये राबविले आहेत. यामुळे त्यांना वडगाव शेरी मतदार संघातील प्रत्येक प्रभागातून नागरीकांचा उत्स्फुत प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहून आमदार जगदिश मुळीक यांचा विजय निश्चित असल्याचे स्पष्ट होत आहे. यावेळी आमदार जगदिश मुळीक म्हणाले की, जे एका पक्षाचे झाले नाही. ते जनतेचे काय होणार आहे. निवडणूका आल्यानंतर स्वार्थासाठी पक्ष बदतात. नागरीकांच्या विकासापेक्षा स्वतःचा विकासाची काळजी असणा-याना जनता घरी बसवेल\nTags # पुणे # महाराष्ट्र\nश्री.अनिल जाधव, वय - 35,राहुरी,जि.अहमदनगर.*सी २४तास - महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपुर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास जगा वर्तमानात बिनधास्त*\nनेवासा - चीनमधून घरी परतलेल्या तरुणाला कोरोना व्हायरस लागण झाल्याचा डॉक्टरांना संशय.\nनेवासा - चीनमधून घरी परतलेल्या तरुणाला कोरोना व्हायरस लागण झाल्याचा डॉक्टरांना संशय. | C24TAAS | नेवासा - नेवासा तालुक्यातील ...\nनेवासा - शासकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण ; १४ दिवसांसाठी हा परिसर बंद राहणार. | C24Taas |\nनेवासा - शासकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण ; १४ दिवसांसाठी हा परिसर बंद राहणार. | C24Taas | नेवासा येथील शासकीय ऑफिसमध्ये नोकरीस असलेला...\nसंगमनेर - संगमनेर च्या प्रवरा नदीतून दोन जण गेले वाहून,एक बालंबाल बचावला तर दुसरा बेपत्ता\nसंगमनेर च्या प्रवरा नदीतून दोन जण गेले वाहून एक बालंबाल बचावला तर दुसरा बेपत्ता संगमनेर : शाविद शेख संगमनेर शहरातील प्रवरा नदी वरील छोट्या ...\nनेवासा - कुकाण्यात कोरोणाचा शिरकाव. | C24Taas |\nनेवासा - कुकाण्यात कोरोणाचा शिरकाव. नेवासा तालुक्यातील कुकाना येथील एक ८५ वर्षीय व्यक्ती आज शनिवार २५ जुलै रोजी जिल्हा रुग्णा...\nनेवासा - आज पासून या दुकाने उघडण्यास अखेर परवानगी , जिल्हाधिकारी यांनी काढलेला आदेश पहा. | C24Taas |\nनेवासा - आज पासून या दुकाने उघडण्यास अखेर परवानगी , जिल्हाधिकारी यांनी काढलेला आदेश पहा. | C24Taas | नेवासा - लॉकडाऊनमुळे गेल...\nअहमदनगर उस्मानाबाद औरंगाबाद कोपरगाव कोल्हापूर जामखेड जालना नंदुरबार नांदेड नाशिक नेवासा पारनेर पुणे बुलढाणा महाराष्ट्र मुंबई यवतमाळ रायगड राहाता राहुरी लातूर वाशिम श्रीगोंदा श्रीरामपूर संगमनेर सांगली सातारा सोलापूर हिंगोली\nश्री.अनिल जाधव, वय - 35,राहुरी,जि.अहमदनगर.*सी २४तास - महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपुर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास जगा वर्तमानात बिनधास्त*.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/rajnath-singh/", "date_download": "2020-09-24T02:21:30Z", "digest": "sha1:55ZJ3YFQUDTN3BIY3D2EHPC7XK2OPEOX", "length": 32069, "nlines": 255, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Rajnath Singh – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Rajnath Singh | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nगुरुवार, सप्टेंबर 24, 2020\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nKKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nKKR vs MI, IPL 2020: रोहित शर्माचा 'डबल धमाका' कोलकाताविरुद्ध मुंबई कर्णधाराने लगावली विक्रमांची लाईन, जाणून घ्या\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nCoronavirus: महाराष्ट्रात पुन्हा उसळी, गेल्या 24 तासात 21,029 नागरिकांना कोरोना व्ह��यरस संसर्ग, 479 जणांचा मृत्यू\nMumbai Rains Update: तब्बल 39 वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती, मुंबई शहरात मुसळधार पाऊस; राजकारण्यांच्या मात्र आरोप-प्रत्यारोपांच्या सरी\nTigress Captured In Yavatmal: यवतमाळ येथे 60 वर्षीय महिलेचा बळी घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBihar Assembly Elections 2020: बिहारच्या निवडणूक रिंगणात डॉ. बाबासाहेबांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकरांची एंट्री; समविचारी पक्षासोबत युती करून लढवणार इलेक्शन\nFirst Woman Pilot In Indian Navy: भारतीय नौदलात सब लेफ्टनंट शिवांगी पहिल्या महिला पायलट म्हणून सामील; जाणून घ्या त्यांच्या प्रेरणादायक प्रवासाबद्दल\n राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात पतीची हत्या करून पत्नीने मृतदेह चक्क पलंगातच लपवला; 24 तासानंतर स्वत:च फोनकरून पोलिसांना दिली माहिती\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nTIME 100 Most Influential People List 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगातील प्रभावशाली नेत्यांच्या यादीमध्ये Donald Trump, Kamala Harris, Joe Biden यांच्यासह समावेश; इथे पहा संपूर्ण यादी\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nUnited Kingdom Second Wave of Coronavirus Cases: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; PM Boris Johnson यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nE-Aadhaar Download: ई-आधारकार्ड कसे डाऊनलोड कराल 'या' आहेत सोप्या स्टेप्स\nApple Store Online झाले भारतामध्ये लॉन्च; जाणून घ्या मिळणारे फायदे, ऑफर्स आणि पेमेंट ऑप्शन्स\nWhatsApp Web च्या माध्यमातूनही आता करता येणार व्हिडिओ कॉल; पहा त्यासाठी Messenger Room कशी कराल\nMoto E7 Plus Smartphone Launching: मोटो ई 7 प्लस स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजता होणार लॉन्च; पहा स्मार्टफोनची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स\nDriving Licence Renewal: ड्राइव्हिंग लायसन्स रिन्यू करायचेय येथे जाणून घ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने कसे कराल\nहेक्टरचे नवे ड्युल-टोन वेरियंट Delight भारतात लॉन्च, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमतीसह फिचर्स\nBMW R18 Cruiser दमदार इंजिनसह भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 18.90 लाख रुपये\nKia Sonet भारतात लॉन्च, किंमत 6.71 ला���ांपासून सुरु\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nKKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय\nNivedita Saraf Tested Coronavirus Positive: ‘अग्गंबाई सासूबाई’ फेम अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूची लागण; स्वतःला घरीच क्वारंटाईन केले असल्याची माहिती (Watch Video)\nVeteran Actress Saroj Sukhtankar Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nNCB Issues Summons to Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांना एनसीबीने बजावला समन्स; ड्रग्ज प्रकरणात होणार चौकशी\nAnurag Kashyap #MeToo Case: Sacred Games फेम एलनाज नौरोजी Sex Scene शुट करायला घाबरताच अनुराग कश्यप ने दिली होती अशी वागणूक, पहा पोस्ट\nराशीभविष्य 24 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nNational Daughter's Day 2020: राष्ट्रीय कन्या दिवस यंदा कधी साजरा होणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास\nCOVID19 Health Update: आयोडिन सोल्यूशनमध्ये केवळ 15 सेकंदात नष्ट होतो कोरोना व्हायरस जाणून घ्या संशोधकांचे मत\nसकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नका 'हे' 7 कामं\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\nXXX Pornstar Mia Malkova Hot Video: पॉर्नस्टार मिया मालकोवा ने सोशल मीडिया वर शेअर केलेले 'हे' व्हिडिओ पाहुन तुम्हालाही फुटेल घाम\nShocking Video: हरियाणा मधील बल्लभगढ़ स्टेशन जवळ 13 वर्षांच्या मुलाने 2 वर्षांच्या मुलाला मालगाडीच्या इंजिनाखाली फेकले; पहा व्हायरल व्हिडिओ\nमुंबई पोलिसांकडून PMC Bank विरूद्ध फोर्ट मध्ये आंदोलन करण्यासाठी एकत्र जमण्यास परवानगी चं वृत्त खोटं; पोलिसांनी सोशल मीडीयात व्हायरल होत असलेल्या पोस्ट वर विश्वास न ठेवण्याचं आवाहन\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणरा���ाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nIndia China Talk: आणखी सैन्य पाठविणे थांबवण्यावर भारत चीन दोघांनी सहमती दर्शवली\nVarsha Gaikwad Tests Covid-19 Positive शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना व्हायरस ची लागण\nBharat Bandh on September 25 : कृषी विधेयकाबाबत शेतकरी संघटनेचा 25 सप्टेंबर रोजी भारत बंद चा इशारा\nEastern Express Highway Jammed Due To Python : अजगरामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nAsaduddin Owaisi On Rajnath Singh: राजनाथ सिंह यांचं भारत-चीन परिस्थितीवरील विधानावर ओवैसीनी केली टिका, म्हणाले - 'ये घिनौना मजाक'\nHindi Diwas 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदीं सह अमित शाह, राजनाथ सिंह यांनी ट्विटच्या माध्यमातून देशवासियांना दिल्या हिंदी दिवसाच्या शुभेच्छा\nRajnath Singh Speaks to Madan Sharma: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शिवसैनिकांकडून हल्ला झालेल्या माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या प्रकृतीची केली चौकशी; अशा प्रकराचे हल्ले निंदनीय असल्याचे वक्तव्य\nAtmanirbharta Saptah: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 'आत्मनिर्भर भारत' सप्ताहाचे उद्घाटन\n डिसेंबर 2020 पासुन 'या' 101 संंरक्षण सामग्रींची आयात बंंद - राजनाथ सिंह\nRajnath Singh Big Announcement: आत्मनिर्भर भारत निर्माणासाठी 101 संरक्षण सामग्रींंची आयात बंंद, राजनाथ सिंह यांंची मोठी घोषणा\nकेंद्रीय संरक्षण मंंत्री राजनाथ सिंह आज सकाळी 10 वाजता करणार महत्वाची घोषणा, रक्षा मंंत्रालयची ट्विट वरुन माहिती\nRafale Fighter Jets Land in India: राफेल लढावू विमान ताफ्याचे अंबाला एअरबेसवर लँडींग; भारताच्या लष्करी सामर्थ्यात वाढ\nRafale Fighter Aircraft: राफेल फायटर विमान ताफ्याचा भारतीय हवाई हद्दीत प्रवेश, काही मिनिटांतच अंबाला एअरबेसवर लँडींग- राजनाथ सिंह\nKargil Vijay Diwas 2020: कारगिल विजय दिनानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सह तीनही सैन्यदलाच्या प्रमुखांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शूरवीरांना दिली मानवंदना; Watch Video\nKargil Vijay Diwas: कारगिल विजय दिवस निमित्त शरद पवार, उदयनराजे भोसले, सुप्रिया सुळे सहित महाराष्ट्रातील 'या' नेत्यांनी वाहिली आदरांजली\nKargil Vijay Diwas 2020: गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटच्या माध्यमातून शूरवीरांना नमन करत सर्व जनेतला दिल्या कारगिल विजय दिनाच���या शुभेच्छा\nआमच्या सर्कशीत प्राणी आहेत, फक्त विदुषकाची कमतरता आहे; भाजप नेते राजनाथ सिंग यांच्या टीकेला राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचा सणसणीत टोला\nशिवसेना आजही बाळासाहेबांचीच, पण भाजपा अटल बिहारी वाजपेयी यांची राहीलीय का; राजनाथ सिंह यांना खासदार अरविंद सावंत यांचे प्रत्युत्तर\nAatmanirbhar Bharat: पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक; 21 लाख कोटी रुपयांचे पॅकज लागू करण्यावर चर्चा\nRishi Kapoor Passes Away: ऋषी कपूर यांच्या निधनानं सदाबहार व्यक्तिमत्त्व हरपलं; महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या भावना\nRishi Kapoor Dies: ऋषि कपूर यांच्या निधनावर शरद पवार, राहुल गांधी, प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केला शोक; ट्विटच्या माध्यातून वाहिली श्रद्धांजली\nCoronavirus Lockdown: 3 मे नंतर रेल्वे सेवा सुरु होण्याची शक्यता कमी तर विमान तिकिटांच्या बुकिंवर निर्बंध\nभाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, अमित शाह, जे.पी. नड्डा, राजनाथ सिंह यांनी घराबाहेर दिवे लावून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपक्रमात झाले सहभागी\nInternational Women’s Day 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अमित शहा, राजनाथ सिंह, शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, नवाब मल्लिक आदी दिग्गज नेत्यांनी 'जागतिक महिला दिन 2020' निमित्त दिल्या खास शुभेच्छा\nRepublic Day 2020: प्रजासत्ताक दिन निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अमित शहा, स्मृती इराणी, देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे, आदी दिग्गज नेत्यांनी भारतीयांना दिल्या शुभेच्छा\nजगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी सियाचीन पर्यटकांसाठी खुले; संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची घोषणा\nMahrashtra Assembly Election 2019 : राजनाथ सिंह व अभिनेता रवी किशन उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; जाणून घ्या प्रचारसभांचे वेळापत्रक\nभारताला आज पहिले राफेल विमान मिळणार, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट\nCoronavirus In India: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 56 लाखाच्या पार; मागील 24 तासांत 83,347 नव्या रूग्णांची भर\nBhiwandi Building Collapse Update: भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 35; सलग तिसर्‍या दिवशीही बचावकार्य सुरूच\nMumbai Rains: मुसळधार पावसामुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये बंद; अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर न पडण्याचं BMC चं आवाहन\nMumbai Local Updates: मुंबई मध्ये मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-09-24T02:51:55Z", "digest": "sha1:WAX3IASE72WL7ZLRCGWS546XS4KP5GHJ", "length": 4067, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मराठीमाती - विकिपीडिया", "raw_content": "\nमराठीमाती डॉट कॉम (marathimati.com) हे एक मराठी भाषेतील वेब पोर्टल आहे. दिनांक २७ सप्टेंबर २००२ पासून हे संकेतस्थळ कार्यरत आहे माझ्या मातीचे गायन हे या संकेतस्थळाचे नोंदणीकृत ब्रीदवाक्य आहे. महाराष्ट्रातील साहित्य, कला, संस्कृती तसेच पर्यटन स्थळांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनोळखी पर्यटन स्थळांचा परिचय करून देणे हे या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य असून हर्षद खंदारे हे या संकेतस्थळाचे संपादक आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ मे २०१९ रोजी ११:२३ वाजता केला गेला.\nये���ील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/finance-minister-nirmala-sitharaman/", "date_download": "2020-09-24T02:10:13Z", "digest": "sha1:SWJCVQKSHPWSLNS77SUTZVMORGMGVTMP", "length": 3278, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Finance Minister Nirmala Sitharaman Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nखासगीकरणाबाबत भूमिका स्पष्ट करावी\nकर्ज फेररचनेपासून एनबीएफसी वंचित\nरखडलेल्या घरांना 10 हजार कोटी रुपयांचा वित्तपुरवठा\nप्राप्तिकर कायदा आणखी सोपा करणार – सीतारामन\nनिर्मला सीतारमण यांना संबोधले काळी नागीण; तृणमूल खासदाराची जीभ घसरली\nअर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये सुधारणा शक्‍य\nमुलींच्या लग्नाचे वय वाढणार मोदी सरकारचा मोठा निर्णय\nअर्थसंकल्पातील प्रत्येक तरतुदीचा फेरआढावा – सीतारामन\nजीवनगाणे : आनंदी मन\nनोंद : मार्ग खडतर; मात्र आशा जिवंत\nचौफेर : जड झाले “ओझे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/22789/by-subject/1/296", "date_download": "2020-09-24T02:40:41Z", "digest": "sha1:XEMFBT5TOBTIDFPT2Y6ZPL4ZIV3KLOHQ", "length": 6676, "nlines": 97, "source_domain": "www.maayboli.com", "title": "काव्यलेखन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी भाषा दिवस २०११ /मराठी भाषा दिवस २०११ विषयवार यादी /विषय /काव्यलेखन\nबालकवी - ५ (वत्सला) लेखनाचा धागा संयोजक_संयुक्ता 23 Jan 14 2017 - 7:51pm\nये हृदयीचे ते हृदयी - प्रवेशिका २ (स्वाती_आंबोळे) लेखनाचा धागा संयोजक_संयुक्ता 15 Jan 14 2017 - 7:51pm\nबालकवी - प्रवेशिका ४ (dishankaran) लेखनाचा धागा संयोजक_संयुक्ता 11 Jan 14 2017 - 7:51pm\nबोलगाणी - प्रवेशिका २२ (जयु) लेखनाचा धागा संयोजक_संयुक्ता 4 Jan 14 2017 - 7:51pm\nबोलगाणी - प्रवेशिका २१ (पूर्वा) लेखनाचा धागा संयोजक_संयुक्ता 7 Jan 14 2017 - 7:51pm\nबोलगाणी - २० (अश्विनीमोरे) लेखनाचा धागा संयोजक_संयुक्ता 14 Jan 14 2017 - 7:51pm\nबालकवी - प्रवेशिका ३ (dishankaran) लेखनाचा धागा संयोजक_संयुक्ता 18 Jan 14 2017 - 7:51pm\nबोलगाणी - प्रवेशिका १९ (HH) लेखनाचा धागा संयोजक_संयुक्ता 42 Jan 14 2017 - 7:51pm\nबोलगाणी - प्रवेशिका १८ (जयु) लेखनाचा धागा संयोजक_संयुक्ता 12 Jan 14 2017 - 7:51pm\nबोलगाणी - प्रवेशिका १७ (रुणुझ���णू) लेखनाचा धागा संयोजक_संयुक्ता 15 Jan 14 2017 - 7:51pm\nकेल्याने भाषांतर - प्रवेशिका ९ (मणिकर्णिका) लेखनाचा धागा संयोजक_संयुक्ता 25 Jan 14 2017 - 7:51pm\nबोलगाणी - प्रवेशिका १३ (प्रॅडी) लेखनाचा धागा संयोजक_संयुक्ता 35 Jan 14 2017 - 7:51pm\nबोलगाणी - प्रवेशिका १५ (monalip) लेखनाचा धागा संयोजक_संयुक्ता 19 Jan 14 2017 - 7:51pm\nबोलगाणी - प्रवेशिका १४ (जयु) लेखनाचा धागा संयोजक_संयुक्ता 26 Jan 14 2017 - 7:51pm\nबोलगाणी - प्रवेशिका १६ (मंजूडी) लेखनाचा धागा संयोजक_संयुक्ता 45 Jan 14 2017 - 7:51pm\nकेल्याने भाषांतर - प्रवेशिका ८ (मणिकर्णिका) लेखनाचा धागा संयोजक_संयुक्ता 18 Jan 14 2017 - 7:51pm\nबोलगाणी - प्रवेशिका १२ (जयु) लेखनाचा धागा संयोजक_संयुक्ता 19 Jan 14 2017 - 7:51pm\nबोलगाणी - प्रवेशिका ११ (रुणुझुणू) लेखनाचा धागा संयोजक_संयुक्ता 24 Jan 14 2017 - 7:51pm\nबोलगाणी - प्रवेशिका १० (सावली) लेखनाचा धागा संयोजक_संयुक्ता 19 Jan 14 2017 - 7:51pm\nबोलगाणी - प्रवेशिका ९ (रुणुझुणू) लेखनाचा धागा संयोजक_संयुक्ता 34 Jan 14 2017 - 7:51pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०११\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Belgaon/Problem-me-And-vote-for-Modi-says-H-D-Kumaraswamy/", "date_download": "2020-09-24T02:37:31Z", "digest": "sha1:7D5UPQO2GESVVZJDW4GF7OI3WV6WYFVT", "length": 5232, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " समस्या माझ्यापुढे अन् मत मोदींना! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › समस्या माझ्यापुढे अन् मत मोदींना\nसमस्या माझ्यापुढे अन् मत मोदींना\n‘मते नरेंद्र मोदींना देता आणि समस्या निर्माण झाल्या की त्या सोडवण्यासाठी माझ्याकडे येता तुमच्यावर लाठीहल्‍ला करायला हवा का तुमच्यावर लाठीहल्‍ला करायला हवा का’ अशी भाषा मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आंदोलकांसमोर वापरली. बुधवारी रायचुरातील केरेगुड्ड येथे ग्रामवास्तव्यासाठी जात असताना हा प्रकार घडला.\nवायटीपीएस औष्णिक वीज प्रकल्पाच्या हंगामी कर्मचार्‍यांनी तसेच हट्टी सोने खाण कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांची बस अडवली. मुख्यमंत्री कुमारस्वामी जाणार्‍या मार्गावर आधीच आंदोलकांनी ठाण मांडले होते. ते आल्यानंतर आंदोलकांनी ‘मोदी, मोदी’ अशी घोषणाबाजी सुरु केली, तर मुख्यमंत्र्यांविरोधात नि��ेधाच्या घोषणा सुरू झाल्या. यामुळे संतप्‍त झालेल्या कुमारस्वामींनी आंदोलकांना सुनावले.\nऔष्णिक प्रकल्पामध्ये 748 कर्मचारी आहेत. त्यांना चौदा महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. परिवहन मंडळाच्या बसमधून जाणार्‍या मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना पाहिले. पण, त्याकडे दुर्लक्ष करुन ते पुढे जात असल्याचे पाहिल्यानंतर आंदोलकांनी बस रोखली. याआधी समस्या सोडवण्याचे आश्‍वासन दिले होते. अजूनही ते पूर्ण न केल्याबाबत मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यात आला. समस्येवर तोडगा काढण्याची ग्वाही दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.\nमोदींच्या नावाने घोषणाबाजी केल्याने समस्या सुटणार नाही. समस्या सोडवायची असेल तर आपल्यासमोर मोदींचा जप करून काय उपयोग, असे सांगणे चुकीचे आहे का -एच. डी. कुमारस्वामी, मुख्यमंत्री\nकुमारस्वामी केवळ मंड्या आणि हासनपुरते मर्यादित मुख्यमंत्री नाहीत. आंदोलकांवर लाठीहल्ल्याची भाषा करणे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांची माफी मागावी.-शोभा करंदलाजे, खासदार, उडपी चिक्‍कमंगळूर\nनाकावाटे दिल्या जाणार्‍या लसीची सिरमकडून निर्मिती\nचीनकडून भारतावर अंतराळ हल्ल्याचा प्रयत्न\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण\nमुंबईत पावसाची तुफानी बॅटिंग\n‘अर्जुन’, ‘अभ्यास’ची चाचणी यशस्वी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://thekrishnaevent.com/Services.aspx", "date_download": "2020-09-24T00:54:51Z", "digest": "sha1:E7P6LNHYM4OXAF4CUS7IESNR6HM7D5FL", "length": 35540, "nlines": 157, "source_domain": "thekrishnaevent.com", "title": "The Krishna Event", "raw_content": "\nलग्न इव्हेंट सुविधा Show All Videos\nस्टेज सजावट हा एक इव्हेंट ऑरगनायझेशन आणि डेकोरेशन कंपनी आहे जो आपल्या मोठ्या दिवसाचा आनंद घेण्यासाठी आपल्या अतिथींना एक अविस्मरणीय अभ्यासात बदलण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या सुंदर सजावट वस्तू आणि सर्जनशील कल्पनांसह, आपल्या कार्यक्रमात मोहिनी किंवा शोभा असतील.\nआपल्या घरात कोणतेही मंगल कार्य असले की, आपण प्रथम ‘सनई’ लावतो. sanai‘सनई’ हे मंगल वाद्य म्हणून ओळखले जाते. ‘सनई’ हे वाद्य वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहे. फार प्राचीन काळापासून हे वाद्य वाजवले जाते\nतुतारी हे भारतीय उपखंडात, विशेषकरून महाराष्ट्रात, प्रचलित असणारे एक सुषिर वाद्य आहे. सर्वसाधारणपणे, हे पितळेचे बनविलेले असते. मात्र सध्या अन्य धातू व मिश्रधातूंमध्येही तुता���्‍या बनवल्या जातात. लग्नप्रसंगात किंवा सभासमारंभांच्या उद्घाटनप्रसंगी हिचा वापर होताना आढळतो. आमच्याकडे आकर्षक सुबक विवाह' छत्री' उपलब्ध आहेत कि ज्यामुळे विवाह सोहळ्याला जास्त आकर्षितपणा येईल.\nअतिशय आकर्षक व नावाजलेले ब्यंड पथक हे कोणत्याही शुभकार्याचे आकर्षण ठरते. वेगवेगळ्या पद्धतीचे संगीत आणि ठेका धरायला लावणाऱ्या संगीत चाली यामुळे लग्नकार्यात रंगत येते. आमच्याकडे आपल्या मागणीनुसार योग्यप्रकारे बॅन्ड पथकाची व्यवस्था केली जाईल.\nप्राचीन काळामध्ये राजघराण्यातील स्त्री ला एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी डोलीचा वापर केला जात असे. लग्न समारंभात वधूला वागतगाजत लग्न स्टेजवर घेऊन जाण्यासाठी डोलीचा वापर केला जातो. आमच्याकडे अतिशय आकर्षक पद्धतीने डोली ग्रुप ची व्यवस्था केली जाते.\nविवाह रथ (बग्गी) फुले आणि इतर सजावटीच्या साहित्यासह आमच्याकडे उपलब्ध आहेत. आम्ही ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी एक प्रशिक्षित रायडर देखील प्रदान करतो. प्रस्तावित सेवा भारतीय परंपरा आणि रीतिरिवाजानुसार प्रस्तुत केली जाते आणि त्यांच्या आकर्षक आणि मोहक डिझाईन्स आणि परिपूर्ण थीमसाठी प्रसिद्ध आहे. आमच्या सेवा आमच्या ग्राहकांच्या गरजेनुसार देखील सानुकूलित केल्या जाऊ शकतात.\nआपल्या लग्नसमारंभाची शोभा वाढवण्यासाठी व आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे पारंपारिक वेशभूषेमध्ये लग्नसमारंभात अक्षता सुवासिनी उपलब्ध करून दिल्या जातील. यामुळे प्रत्येक अतिथीकडे काळजीपुर्वक लक्ष जाईल व आपला सोहळा छानप्रकारे पार पडण्यास मदत होईल.\nसंगीत या शब्दात प्रचंड ताकद आहे. हा शब्द उच्चारला तरी तो मनाला उल्हासित करुन जातो. असं म्हटलं जातं की, संगीताच्या जोरावर कोणालाही आपलसं करता येतं. वातावरण निर्मिती आणि वातावरणात बदल करण्याचं सामर्थ्य संगीतामध्ये अंतर्भूत आहे.इतकच नव्हे, कोठून तरी संगीताचा एक स्वर जरी कानावर पडला तरी त्याच्या तालावर पाय आपोआप थिरकू लागतात.\nकोणत्याही शुभाकार्यामध्ये जेवण व्यवस्था हा एक अतिशय महत्वाचा घटक मानला जातो, त्यावरून त्या शुभकार्याचा निष्कर्ष काढला जातो व त्याची योग्यता ठरवली जाते. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज उपलब्घ असून तुमच्या मागणीनुसार आम्ही योग्यप्रक��रे केटरिंग व्यवस्था करून देतो.\nवाढदिवस समारंभ इव्हेंट सुविधा Show All Videos\nआपली दृष्टी समजावून घेतल्यानंतर, प्रकाश, फुलांची रचना आणि थीम अंमलबजावणीसह बर्थडे पार्टीच्या डिझाइनचे सर्व पैलू संकल्पना आणि समन्वय केले जातील. आम्ही सर्व खास प्रसंगी उच्चदर्जाचे बलून डिझाइन तयार करण्याच्या दिशेने इच्छुक आहोत. आपण वाढदिवस बलून डिझाइनच्या कोणत्याही प्रकारच्या सजावटसाठी मोहक केंद्रस्थानी शोधत आहात का, आपल्या कार्यक्रमासाठी कृष्णा इव्हेंट ही पहिली पसंती आहे.\nलाइव्ह अॅक्ट, लाइव्ह म्युझिक, डीजे, सेलिब्रिटीज, नर्तक, कलाकार, दारूकाम शो, ऑडिओ आवश्यकता, लाईट डिझाइन आणि स्पेशल इफेक्ट डिझाइनसह बर्थडे आणि संबंधित फंक्शन्समध्ये मनोरंजनाशी निगडित विविध पर्यायांचा संदर्भ आणि समन्वय साधला जाईल.\nआपल्या दृष्टी आणि अंदाजपत्रकासह प्रत्येक वाढदिवस-संबंधित कार्यक्रमासाठी वाढदिवस फोटोग्राफी तज्ञांची व्यवस्था केली जाईल. अतिशय आकर्षक व सुबक असे फोटोज आमच्या फोटोग्राफर कडून काढण्यात येतील.\nडेकोर, ध्वनी आणि प्रकाश तपासणी, वाहतूक, पार्किंग, स्वागत अतिथी, एफ ऍन्ड बी मॅनेजमेंट आणि प्रत्येक इतर क्षेत्रातील समन्वय साधण्याची आवश्यकता आहे जे या कार्यक्रमाचे सुस्पष्ट अंमलबजावणीसाठी आवश्यक आहे त्यानिगडित विविध पर्यायांचा संदर्भ आणि समन्वय साधला जाईल.\nकोणत्याही शुभाकार्यामध्ये जेवण व्यवस्था हा एक अतिशय महत्वाचा घटक मानला जातो, त्यावरून त्या शुभकार्याचा निष्कर्ष काढला जातो व त्याची योग्यता ठरवली जाते. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज उपलब्घ असून तुमच्या मागणीनुसार आम्ही योग्यप्रकारे केटरिंग व्यवस्था करून देतो.\nआम्ही आपल्या वाढदिवसाच्या पार्टीवर आपल्याला इच्छित असलेल्या प्रकारच्या संगीतासाठी आपल्या कल्पना आणि प्राधान्यांची व्यवस्था करण्यासाठी वेळ घेतो. आपल्या पसंतीच्या संगीत शैलीसह आणि रात्रीच्या अतिथी विनंत्यांसह, आम्ही एक अद्भूत वाढदिवसाची पार्टी प्लेलिस्ट वितरीत करण्यात सक्षम असू ज्यामुळे आपण नृत्य करणार आहात.\nकेटरिंग इव्हेंट सुविधा Show All Videos\nहॉल / लॉन्स व्यवस्था\nकेटरिंगसह आपल्या आमंत्रणांच्या संख्येनुसार आपल्या पक्षांसाठी हॉल आणि लॉन देखील प्रदान करतो.\nकेटरिंग व्यवस्था करताना आपल्या मागणीनुसार विविध प्रकारचे अ���्नपदार्थ प्रदान करतो. जेव्हा आमचे ग्राहक आमच्याकडे येतात तेव्हा ते इतर संबंधित सेवांसाठी जसे की सॅलड सजावट, आइस कार्विंगसाठी इतर ठिकाणी जावे लागत नाही. आपल्या मागणीनुसार संपुर्ण केटरिंग सेवा आम्ही प्रदान करतो.\nआपल्या बजेटनुसार अतिशय आकर्षक असे कृष्णा थाळी प्रकार उपलब्ध आहेत कि ज्यामध्ये कृष्णा थाळी, कृष्णा स्पेशल थाळी,कृष्णा सुपर थाळी असे प्रकार आहेत.\nडोहाळेजेवण इव्हेंट सुविधा Show All Videos\nकोणत्याही शुभ आणि सुखद अविस्मरणीय कार्यक्रमांमध्ये डेकोरेशन हा एक अतिशय महत्वाचा घटक असतो. आम्ही डोहाळे जेवण या कार्यक्रमासाठी अतिशय चांगल्याप्रकारे सजावट करून देतो, त्यामध्ये फुलांची सजावट,लाईट व्यवस्था इ. बाबींची काळजी घेतली जाते.\nआपल्या सुखद समारंभाच्या सुखद आठवणी जपून ठेवण्यासाठी फोटोग्राफी करणे महत्वाचे ठरते. आम्ही आमच्या तज्ञ फोटोग्राफर कडून वेगवेगळ्या प्रकारचे छान फोटोस काढुन व ते आपल्यासाठी एका छान आठवणींच्या रूपाने देण्याचा प्रयत्न करतो.\nआमच्याकडून समारंभामध्ये आलेल्या सर्व सुवासिनींचे आदरातिथ्य करण्यासाठी खास परीमावळे आयोजित करून दिले जातात व आपल्या कार्यक्रमाची रंगत वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.\nसंगीत या शब्दात प्रचंड ताकद आहे. हा शब्द उच्चारला तरी तो मनाला उल्हासित करुन जातो. असं म्हटलं जातं की, संगीताच्या जोरावर कोणालाही आपलसं करता येतं. वातावरण निर्मिती आणि वातावरणात बदल करण्याचं सामर्थ्य संगीतामध्ये अंतर्भूत आहे. इतकच नव्हे, कोठून तरी संगीताचा एक स्वर जरी कानावर पडला तरी त्याच्या तालावर पाय आपोआप थिरकू लागतात.\nकोणत्याही शुभाकार्यामध्ये जेवण व्यवस्था हा एक अतिशय महत्वाचा घटक मानला जातो, त्यावरून त्या शुभकार्याचा निष्कर्ष काढला जातो व त्याची योग्यता ठरवली जाते. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज उपलब्घ असून तुमच्या मागणीनुसार आम्ही योग्यप्रकारे केटरिंग व्यवस्था करून देतो.\nसरप्राईज इव्हेंट सुविधा Show All Videos\n गोष्टी गुप्त ठेवण्यासारख्या गोष्टींना लपवून ठेवणे सोपे नाही. विशेष च्या आश्चर्य साठी, त्याला गरज आहे सर्वोत्तम प्लानिंग, कारण त्याने स्मृती निर्माण होणार आहे. आपल्याला प्रभावित करण्यात मदत करण्यासाठी, आम्ही सौंदर्याचा सजावट पासून मधुर डिनरपर्यंत काळजी घेतो.\nआपल्या मित्रांच्या ���र्थडे किवा कोणत्याही विशेष कार्यक्रमासाठी कोणत्याही विशेष प्रसंगी आश्चर्यचकित करण्यासाठी, आम्ही आपल्या सेवेत आहोत. अतिशय आकर्षक थीम व योग्य प्लानिंग यामुळे आपला सरप्राईज इव्हेंट छान प्रकारे साजरा होईल.\nसरप्राईज इव्हेंट साठी ठरवलेल्या ठिकाणचे सुशोभिकरण करून अतिशय सुबक सजावट केली जाते. आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी आपण दिलेली हि भेट अविस्मरणीय ठरेल याची योग्यप्रकारे काळजी घेतली जाते.\nआम्ही आपल्याला इच्छित असलेल्या प्रकारच्या संगीतासाठी आपल्या कल्पना आणि प्राधान्यांची व्यवस्था करण्यासाठी वेळ घेतो. आपल्या पसंतीच्या संगीत शैलीसह आणि रात्रीच्या अतिथी विनंत्यांसह, आम्ही एक अद्भूत वाढदिवसाची पार्टी प्लेलिस्ट वितरीत करण्यात सक्षम असू ज्यामुळे आपण नृत्य करणार आहात\nशाळा किवा महाविद्यालय इव्हेंट सुविधा Show All Videos\nशाळा किवा महाविद्यालय कार्यक्रमासाठी स्टेज डेकोरेशन हा अतिशय महत्वाचा मुद्दा असतो. संपुर्ण कार्यक्रमाला आकर्षक असे छान डेकोरेशन आमच्यातर्फे करून दिले जाते.\nआकर्षक विद्युत रोषणाई हे महाविद्यालीन कार्यक्रमाचे छान वैशिष्ठ्य असते. वेगवेगळ्या प्रकारची आणि रंगीबेरंगी प्रकारचे एल ई डी लाईट व स्पेशल इफेक्ट यामुळे आकर्षकपणा वाढविण्याचा प्रयत्न आमच्याकडुन केला जातो.\nआम्ही आपल्या शाळा किवा महाविद्यालय कार्यक्रमासाठी आपल्याला इच्छित असलेल्या प्रकारच्या संगीतासाठी आपल्या कल्पना आणि प्राधान्यांची व्यवस्था करण्यासाठी वेळ घेतो. आपल्या पसंतीच्या संगीत शैलीसह आणि विनंत्यांसह, आम्ही एक अद्भूत प्लेलिस्ट वितरीत करण्यात सक्षम असू ज्यामुळे आपण नृत्य करणार आहात.\nविद्यार्थी संख्या लक्षात घेऊन व जागेचा विचार करून अतिशय योग्यप्रकारे बैठक व्यवस्था करण्याकडे लक्ष दिले जाते. प्रमुख पाहुण्यांसाठी स्वतंत्र, शिक्षकांसाठी स्वतंत्र तसेच पालकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तयार करून दिली जाते. बैठक व्यवस्था करताना गर्दी व गोंगाट होणार नाही याची प्रामुख्याने काळजी घेतली जाते.\nफॅमिली इव्हेंट सुविधा Show All Videos\nआपल्या इच्छेनुसार आमच्याकडुन आकर्षक थीम तयार करून त्यानुसार अतिशय छानप्रकारे इव्हेंट प्लानिंग केले जाईल. अतिशय आकर्षक थीम व योग्य प्लानिंग यामुळे आपला फॅमिली इव्हेंट छान प्रकारे साजरा होईल.फॅमिली इव्हेंट सह��ागी होण्यास मजा आणि आनंददायक असतात परंतु ते नियोजनात अनेक आव्हाने देतात त्त्यामुळे त्याची योग्यप्रकारे काळजी घेतली जाईल.\nकोणत्याही इव्हेंटमध्ये जेवण व्यवस्था हा एक अतिशय महत्वाचा घटक मानला जातो, त्यावरून त्या इव्हेंटचा निष्कर्ष काढला जातो व त्याची योग्यता ठरवली जाते. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज उपलब्घ असून तुमच्या मागणीनुसार आम्ही योग्यप्रकारे केटरिंग व्यवस्था करून देतो.\nसंगीत या शब्दात प्रचंड ताकद आहे. हा शब्द उच्चारला तरी तो मनाला उल्हासित करुन जातो. असं म्हटलं जातं की, संगीताच्या जोरावर कोणालाही आपलसं करता येतं. वातावरण निर्मिती आणि वातावरणात बदल करण्याचं सामर्थ्य संगीतामध्ये अंतर्भूत आहे. इतकच नव्हे, कोठून तरी संगीताचा एक स्वर जरी कानावर पडला तरी त्याच्या तालावर पाय आपोआप थिरकू लागतात.\nहॉल / लॉन्स व्यवस्था\nआपल्या आमंत्रणांच्या संख्येनुसार आपल्या पक्षांसाठी हॉल आणि लॉन देखील प्रदान करतो. तसेच त्याची छानप्रकारे सजावट करून दिली जाते.\nकुटुंब आणि पाहुण्यांसाठी वाहतूक सेवा व्यवस्थापित आणि समन्वय साधणे याची काळजी घेतली जाते.\nथेट कृती, थेट संगीत, डीजे, सेलिब्रिटीज, कलाकार, नर्तक, आतशबाजी शो, साउंड सिस्टीम, लाइट डिझाइन आणि विशिष्ट डिझाइनसह, लग्नाच्या व संबंधित कार्यामध्ये मनोरंजनाशी संबंधित अनेक पर्याय असलेले आणि समन्वय साधणे.\nकॉर्पोरेट इव्हेंट सुविधा Show All Videos\nस्टेज सजावट हा एक इव्हेंट ऑरगनायझेशन आणि डेकोरेशन कंपनीचा भाग आहे. त्याच्या सुंदर सजावट वस्तू आणि चांगल्या कल्पनांसह, आपल्या कार्यक्रमात मोहिनी किंवा शोभा असतील.\nउपस्थितांची संख्या लक्षात घेऊन व जागेचा विचार करून अतिशय योग्यप्रकारे बैठक व्यवस्था करण्याकडे लक्ष दिले जाते. बैठक व्यवस्था करताना गर्दी व गोंगाट होणार नाही याची प्रामुख्याने काळजी घेतली जाते.\nआकर्षक विद्युत रोषणाई हे कार्यक्रमाचे छान वैशिष्ठ्य असते. वेगवेगळ्या प्रकारची आणि रंगीबेरंगी प्रकारचे एल ई डी लाईट व स्पेशल इफेक्ट यामुळे आकर्षकपणा वाढविण्याचा प्रयत्न आमच्याकडुन केला जातो.\nकेटरिंग व्यवस्था करताना आपल्या मागणीनुसार विविध प्रकारचे अन्नपदार्थ प्रदान करतो. जेव्हा आमचे ग्राहक आमच्याकडे येतात तेव्हा ते इतर संबंधित सेवांसाठी जसे की सॅलड सजावट, आइस कार्विंग साठी इतर ठिकाणी जावे लागत नाही. आपल्या मागणीनुसार संपुर्ण केटरिंग सेवा आम्ही प्रदान करतो.\nइतर इव्हेंट सुविधा Show All Videos\nआपल्या कार्यालयीन कार्यक्रमासाठी किवा इतर कोणत्याही इव्हेंट साठी योग्य व आकर्षक प्लानिंग महत्वाचे ठरते. आम्ही आपल्या इव्हेंट नुसार योग्यप्रकारे नियोजन करून अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रमाची थीम बनवतो.\nआकर्षक विद्युत रोषणाई हे कार्यक्रमाचे छान वैशिष्ठ्य असते. वेगवेगळ्या प्रकारची आणि रंगीबेरंगी प्रकारचे एल ई डी लाईट व स्पेशल इफेक्ट यामुळे आकर्षकपणा वाढविण्याचा प्रयत्न आमच्याकडुन केला जातो.\nकोणत्याही इव्हेंट मध्ये जेवण व्यवस्था हा एक अतिशय महत्वाचा घटक मानला जातो, त्यावरून त्या इव्हेंट ची योग्यता ठरवली जाते. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज उपलब्घ असून तुमच्या मागणीनुसार आम्ही योग्यप्रकारे केटरिंग व्यवस्था करून देतो.\nसंगीत या शब्दात प्रचंड ताकद आहे. हा शब्द उच्चारला तरी तो मनाला उल्हासित करुन जातो. असं म्हटलं जातं की, संगीताच्या जोरावर कोणालाही आपलसं करता येतं. वातावरण निर्मिती आणि वातावरणात बदल करण्याचं सामर्थ्य संगीतामध्ये अंतर्भूत आहे. इतकच नव्हे, कोठून तरी संगीताचा एक स्वर जरी कानावर पडला तरी त्याच्या तालावर पाय आपोआप थिरकू लागतात.\nप्रत्येक इव्हेंटसाठी विस्तृत मार्गनिर्देश व चेकलिस्ट सह वेळेनुसार आणि उत्पादन वेळापत्रकांची कल्पना आणि मांडणी करणे व त्याची योग्यप्रकारे अमलबजावणी करणे याची काळजी घेतली जाते.\nकार्यक्रम संबंधित परवान्यांच्या खरेदीची व्यवस्था करणे व सुरक्षिततेची काळजी घेणे हे आमचे उद्दिष्ट असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/uddhav-thackeray/", "date_download": "2020-09-24T02:13:45Z", "digest": "sha1:JJ3KV5LVVFAKTHIZWQ6J3OXUVN7QBXFL", "length": 31782, "nlines": 255, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Uddhav Thackeray – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Uddhav Thackeray | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nगुरुवार, सप्टेंबर 24, 2020\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट व���केट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nKKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nKKR vs MI, IPL 2020: रोहित शर्माचा 'डबल धमाका' कोलकाताविरुद्ध मुंबई कर्णधाराने लगावली विक्रमांची लाईन, जाणून घ्या\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nCoronavirus: महाराष्ट्रात पुन्हा उसळी, गेल्या 24 तासात 21,029 नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्ग, 479 जणांचा मृत्यू\nMumbai Rains Update: तब्बल 39 वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती, मुंबई शहरात मुसळधार पाऊस; राजकारण्यांच्या मात्र आरोप-प्रत्यारोपांच्या सरी\nTigress Captured In Yavatmal: यवतमाळ येथे 60 वर्षीय महिलेचा बळी घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBihar Assembly Elections 2020: बिहारच्या निवडणूक रिंगणात डॉ. बाबासाहेबांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकरांची एंट्री; समविचारी पक्षासोबत युती करून लढवणार इलेक्शन\nFirst Woman Pilot In Indian Navy: भारतीय नौदलात सब लेफ्टनंट शिवांगी पहिल्या महिला पायलट म्हणून सामील; जाणून घ्या त्यांच्या प्रेरणादायक प्रवासाबद्दल\n राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात पतीची हत्या करून पत्नीने मृतदेह चक्क पलंगातच लपवला; 24 तासानंतर स्वत:च फोनकरून पोलिसांना दिली माहिती\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nTIME 100 Most Influential People List 2020: पं���प्रधान नरेंद्र मोदी यांचा जगातील प्रभावशाली नेत्यांच्या यादीमध्ये Donald Trump, Kamala Harris, Joe Biden यांच्यासह समावेश; इथे पहा संपूर्ण यादी\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nUnited Kingdom Second Wave of Coronavirus Cases: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; PM Boris Johnson यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nE-Aadhaar Download: ई-आधारकार्ड कसे डाऊनलोड कराल 'या' आहेत सोप्या स्टेप्स\nApple Store Online झाले भारतामध्ये लॉन्च; जाणून घ्या मिळणारे फायदे, ऑफर्स आणि पेमेंट ऑप्शन्स\nWhatsApp Web च्या माध्यमातूनही आता करता येणार व्हिडिओ कॉल; पहा त्यासाठी Messenger Room कशी कराल\nMoto E7 Plus Smartphone Launching: मोटो ई 7 प्लस स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजता होणार लॉन्च; पहा स्मार्टफोनची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स\nDriving Licence Renewal: ड्राइव्हिंग लायसन्स रिन्यू करायचेय येथे जाणून घ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने कसे कराल\nहेक्टरचे नवे ड्युल-टोन वेरियंट Delight भारतात लॉन्च, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमतीसह फिचर्स\nBMW R18 Cruiser दमदार इंजिनसह भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 18.90 लाख रुपये\nKia Sonet भारतात लॉन्च, किंमत 6.71 लाखांपासून सुरु\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nKKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय\nNivedita Saraf Tested Coronavirus Positive: ‘अग्गंबाई सासूबाई’ फेम अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूची लागण; स्वतःला घरीच क्वारंटाईन केले असल्याची माहिती (Watch Video)\nVeteran Actress Saroj Sukhtankar Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nNCB Issues Summons to Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांना एनसीबीने बजावला समन्स; ड्रग्ज प्रकरणात होणार चौकशी\nAnurag Kashyap #MeToo Case: Sacred Games फेम एलनाज नौरोजी Sex Scene शुट करायला घाबरताच अनुराग कश्यप ने दिली होती अशी वागणूक, पहा पोस्ट\nराशीभविष्य 24 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nNational Daughter's Day 2020: राष्ट्रीय कन्��ा दिवस यंदा कधी साजरा होणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास\nCOVID19 Health Update: आयोडिन सोल्यूशनमध्ये केवळ 15 सेकंदात नष्ट होतो कोरोना व्हायरस जाणून घ्या संशोधकांचे मत\nसकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नका 'हे' 7 कामं\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\nXXX Pornstar Mia Malkova Hot Video: पॉर्नस्टार मिया मालकोवा ने सोशल मीडिया वर शेअर केलेले 'हे' व्हिडिओ पाहुन तुम्हालाही फुटेल घाम\nShocking Video: हरियाणा मधील बल्लभगढ़ स्टेशन जवळ 13 वर्षांच्या मुलाने 2 वर्षांच्या मुलाला मालगाडीच्या इंजिनाखाली फेकले; पहा व्हायरल व्हिडिओ\nमुंबई पोलिसांकडून PMC Bank विरूद्ध फोर्ट मध्ये आंदोलन करण्यासाठी एकत्र जमण्यास परवानगी चं वृत्त खोटं; पोलिसांनी सोशल मीडीयात व्हायरल होत असलेल्या पोस्ट वर विश्वास न ठेवण्याचं आवाहन\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nIndia China Talk: आणखी सैन्य पाठविणे थांबवण्यावर भारत चीन दोघांनी सहमती दर्शवली\nVarsha Gaikwad Tests Covid-19 Positive शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना व्हायरस ची लागण\nBharat Bandh on September 25 : कृषी विधेयकाबाबत शेतकरी संघटनेचा 25 सप्टेंबर रोजी भारत बंद चा इशारा\nEastern Express Highway Jammed Due To Python : अजगरामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सर्वाधिक कोविड रुग्ण असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह बैठक, उद्धव ठाकरे होणार सहभागी\nIPS Officials Tried Overthrow Thackeray Government: राज्यातील आयपीएस अधिकारी महाविकासआघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट\nCM Uddhav Thackeray Election Affidavits: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासण्याबाबत निवडणूक आयोगाची CBDT कडे विनंती\nBJP Complains about Uddhav Government in HRC: महाविकासआघाडी सरकारविरोधात भाजप मानवाधिकार आयोगाच्या दारात\nBalasaheb Thackeray Accidental Insurance Scheme: बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला राज्य मंंत्रिमंंडळाची मंजुरी, जाणुन घ्या तरतुदी\nMaratha Aarakshan Big Update: मराठा आरक्षण मुद्यावर महाविकासआघाडी सरकार गंभीर, आज होऊ शकतो मोठा निर्णय\nBihar Assembly Election: बिहार दौऱ्यावर असलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत, कंगना रनौत, नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी दिली प्रतिक्रिया\nRaj Thackeray Letter To CM Uddhav Thackeray: खाजगी वैद्यकीय कर्मचार्‍यांंना विमा का देत नाही राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांंना पत्रातुन सवाल\nUddhav Thackeray On Maratha Reservation: मराठा आरक्षणात सरकार लढतयं, रस्त्यावर मोर्चे, आंदोलन काढुन संकट वाढवु नका- उद्धव ठाकरे\nUddhav Thackeray Live Today: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता येणार लाईव्ह; कंगना की कोरोना नेमकं कशावर बोलणार\nRajnath Singh Speaks to Madan Sharma: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शिवसैनिकांकडून हल्ला झालेल्या माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या प्रकृतीची केली चौकशी; अशा प्रकराचे हल्ले निंदनीय असल्याचे वक्तव्य\nBJP Bihar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांंनी देवेंद्र फडणवीस यांंच्याकडुन यशस्वी मुख्यमंंत्री बनण्याचे धडे घ्यावे- बिहार भाजप\nImtiaz Jaleel Supports CM Uddhav Thackeray: AIMIM आमदार इम्तियाज जलील यांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा; कंगनाला भाषा सांभाळून वापरण्याचा सल्ला\nKangana Ranaut Latest Video: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत कंगना रनौत हिने ट्विटरवर पोस्ट केला व्हिडिओ\nAnil Deshmukh Receives Threat Calls: कंगना रनौत ची ड्रग्स टेस्ट घेण्याचे आदेश देताच गृहमंंत्री अनिल देशमुख यांंच्या कार्यालयात धमकीचा फोन\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवास्थान मातोश्री उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला सरकार सोडणार नाही- अनिल परब\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री' उडवून देण्याची धमकी, दुबई येथून फोन\nमहाराष्ट्रात धार्मिक स्थळ का उघडली जात नाहीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली भूमिका\n'पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त चार तास झोप घेतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेवढा वेळ तरी काम करावे' भाजप आमदार अतुल भातखळकर यांची टीका\nSupriya Sule Demand To Reopen Restaurants: महाराष्ट्रातील उपाहारगृह पुन्हा सुरु करावीत; राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्���ाकडे मागणी\n'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही देश पालथा घालण्यास सांगावे' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करणाऱ्यांना संजय राऊत यांचे प्रत्युत्तर\nAarey Forest Case: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व गणेशभक्त, गणेशमंडळांचे मानले आभार\nGaneshotsav 2020: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, रश्मी ठाकरे, प्रतिभा पवार यांनी घेतले वर्षा बंगल्यावरील गणपतीचे दर्शन\nCoronavirus In India: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 56 लाखाच्या पार; मागील 24 तासांत 83,347 नव्या रूग्णांची भर\nBhiwandi Building Collapse Update: भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 35; सलग तिसर्‍या दिवशीही बचावकार्य सुरूच\nMumbai Rains: मुसळधार पावसामुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये बंद; अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर न पडण्याचं BMC चं आवाहन\nMumbai Local Updates: मुंबई मध्ये मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranayak.in/usagaavakara-varasaa-acayauta", "date_download": "2020-09-24T00:32:43Z", "digest": "sha1:BRHS6OYSQ2SWISS7KYYDZ7R2PAGNITXG", "length": 27558, "nlines": 130, "source_domain": "maharashtranayak.in", "title": "उसगावकर, वर्षा अच्युत | महाराष्ट्र नायक", "raw_content": "\nSearch for पर्याय निवडा महाराष्ट्र नायकलेखक\nकार्यक्षेत्र निवडा (Optional) साहित्य विज्ञान-तंत्रज्ञान शिक्षण न्यायपालिका प्रशासन संरक्षण कृषी-पशुसंवर्धन दृश्यकला चित्रपट संगीत प्राच्यविद्या धर्मपरंपरा आरोग्य राजकारण समाजकारण पत्रकारिता उद्योग अर्थकारण सहकार नाटक क्रीडा प्रस्तावना\nजन्मस्थळ निवडा (Optional) औरंगाबाद तासगाव अंमळनेर अकोला अमरावती अहमदनगर आंध्र प्रदेश औरंगाबाद कोल्हापूर कोल्हापूर चौधरी छिंदवाडा जबलपूर जळगाव जळगाव जुनागड तळे त्र्यंबकेश्‍वर दिग्रास नंदुरबार नांदेड नांधवडे नागपूर नागपूर नाशिक नाशिक न्याहळोद परभणी परभणी पुणे पुसद प्रा. रूपाली शिंदे बँकॉक बर्‍हाणपूर बीड बुलढाणा भंडारा मराठवाडा महू माझगाव मिसराकोटी रत्नागीरी लातूर लोणावळा वर्धा वाठार वाशिम सांगली सातारा हेदवी हैदराबाद AHMADABAD amaravati bhavnagar gulbarga kinvat mumbai ratnagiri sangali sawantwadi wasai yavatmal अंबाजोगाई अंबेजोगाई अंबोरा अंमळनेर अकोट अकोला अक्कलकोट अजमेर अत्रौली(उत्तर प्रदेश) अदासा अमरावती अमेरिका अलाहाबाद अलाहाबाद(उत्तर प्रदेश) अलिगढ अलिबाग अलिबाग अलिराजपूर अलीगड अलीबाग अहमदनगर अहमदाबाद अहमदाबाद अहिरवाडी(सोलापूर) आंजर्ली आंजर्ले आंध्र प्रदेश आंध्रप्रदेश आंबेगाव आंबेजोगाई आग्रा आचरे(मालवण) आजगांव आजरा आटपाडी आपटे आर्वी आलिबाग आळणी आळे इंदापूर इंदूर इंदूर इंदौर इचलकरंजी इस्लामपूर उज्जैन उत्तर कानडा उत्तरप्रदेश उत्तरप्रदेश उनियारा उरण उल्की गाव उस्मानाबाद एलिचपूर ओतूर(पुणे) औंध औरंगाबाद औरंगाबाद कणकवली(सिंधुदुर्ग) कन्नड करगणी करजगाव कराची कराची कराड कर्नाट कर्नाटक कर्नाटक कऱ्हाड कऱ्हाड कलकत्ता कल्याण कळंब कळमनुरी काटेवाडी काणकोण कानपूर कारकल कारवार काळभोर काश्मीर किर्लोस्करवाडी कुंभोज कुरंदवाड कुरुंदवाड कुरुंदवाड कुरूंदवाड कुर्डी(गोवा) कुलाबा केरळ केळवली कोकण कोजागरी कोट्याल कोट्याळ कोदेगाव कोपरगाव कोरगाव(गोवा) कोलकत्ता कोल्हपुर कोल्हापुर कोल��हापुर कोल्हापूर कोव्हियम कोसंबी-सावर्डे खटाव खांडवा खानदेश खानदेश खामगाव खामागावी गगनबाडा गडहिंग्लज गावदेवी गिरगाव गिरणगाव गुजरात गुजरात गुजराथ गुलबर्गा गुहागार गोकर्ण, महाबळेश्वर गोदावरी गोधेगाव गोमंतक गोमेवाडी गोवा ग्वाल्हेर ग्वाल्हेरला घाटकोपर घोरपडी चंद्रपूर चखाले-वाडी चांदा चांदा चांदूर चांदूरबाजार चाफळ चाळीस-गाव चाळीसगाव चिंचवड चिकोडी चिपळूण चिमूर चेन्नई चैन्नई जऊळका जन्म आंध्र जबलपुर जबलपूर जबलपूर जमखंडी जयपूर जळगाव जळगाव - चाळीसगाव जांभळी जालना जिंतूर जुन्नर जुवे(गोवा) जेजुरी जेजुरी-थोपाटेवाडी जोधपुर जोधपूर झज्जर झज्जर(हरियाणा) झाशी ठाणे ठेंबू डिचोली(गोवा) डॉ. चंद्रकांत श्यामराव संगीतराव तळेगाव दशासर तामिळनाडू तामीळनाडू तासगाव तासगाव तीरुवला तुगाव तेल्हारा दमन दर्यापूर दादर दामोह दारव्हा दिल्ली देवगड धरणगाव धामनगर धारवाड धारवाड धाराशिव धुळे नंदुरबार नंदोरी नगर नरसिंगगड नरसिंगपूर नवसारी नवसारी नांदेड नागपुर नागपुर नागपूर नागाव नागेशी नाशिक नाशिक निपाणी निलंग नेपाळ नेरूर नेवासा पंजाब पंजाब पंढरपूर पणजी पनवेल पनोरा परभणी परळी परळी वैजनाथ परळी-वैजनाथ परुळे पांढरकवडा(विदर्भ) पाचगणी पाटणसांगवी(नागपूर) पारनेर पार्वती पार्से पुणे पुरंदर पूणे पेठ पेडने पेण पैठण पोलादपूर फगवाल(जम्मू) फलटण फानासगाव फोंडा(गोवा) बंगरूळ बंगलोर बंगळुरु बंगळुरू बंगळूर बंगाल बडोदा बहिरेश्‍वर बांदोडा-फोंडा बाणापूर बामणोली बारामती बार्शी बालाघाट बिलासपुर बिलासपूर बिहार बिहार बीड बुलढाणा बेडग बेळगाव बेळगाव - मुचंडी बोलारूम ब्रह्मदेश भंडारा भावनगर भिवंडी भुसावळ भोर मंगरूळ मंगरूळपीर मंगलोर मंगळवेढा मंचर मडकई मडगाव मडगाव-गोवा मद्रास मध्य प्रदेश मध्यप्रदेश मध्यप्रदेश मध्यप्रदेश मलकापूर महाड महाराष्ट्र माणूर माध्य प्रदेश मालवण मालवण मालेगाव माळेगाव मिरज मिरज मिरजोळी मिलिंद कृष्णाजी देवल मीरत मुंबई मुंबई मुंबईन मुम्बई मुरंबा मुरादाबाद(उत्तर प्रदेश) मुरुड मूर्तिजापूर मूलतापी मेनापूर मैसूर मैहर मोडलिंब मोहाडी म्हापसा(गोवा) यमनकडी यरगट्टी यवतमाळ यावली यू.एस.ए. येवला रंगून रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी - परुळे रत्नागिरीत राजमहेंद्री राजस्थान राजस्थान राजापूर रामदुर्ग(दक्षिण महाराष्ट्र) रायगड रायपुर रो�� लखनऊ लांजा लाडचिंचोली लातूर लासूर लाहोर लिंबा लोणावळा वरणगाव वरपुड वरूड वर्धा वऱ्हाड वऱ्हाड वसई वसई वाई वाकोद वाढोडे वाराणसी वाळकेश्वर वाशिम वाशीम विजापूर विदर्भ विरार विशाखापट्टणम वेंगुर्ला वेंगुर्ले वेल्हे महाल वैजापूर वैश्वी शिरवळ शिरोडे शेडबाळ श्रीलंका संगमनेर संगमेश्वर संवत्सर सहारनपूर सांगली सांगेम साकोली साखरपा(नाणीज-नांदवली) सातारा सातारा सावंतवाडी सासवणे सिंदखेड सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग, सोनवडे सिकंदराबाद सिन्नर सुरत सुळेभावी(कर्नाटक) सूरत सेंधवा सोलापुर सोलापूर सौराष्ट्र स्टुटगार्ड हंगेरी हडफडे हरगुड हरदोली हिंगोली हिस्सार(हरियाणा) हुबळी हेदेवी हैदराबाद हैदराबाद हैद्राबाद ‘Myingin’ महू म्यानमार मुरुड दापोली मुंबई शहर मुंबई उपनगर मुंबई माहुली मालेगाव बीड माणगाव सावंतवाडी महाबळेश्वर रंगारी मलकापूर भिलवाडा भंडारा बेळगाव बुलढाणा बीड बडोदा पुणे पिंपळनेर यवतमाळ रत्‍नागिरी पाटण शेगाव हिंगणघाट हंगोली स्कॉटलंड सोलापूर सिंधुदुर्ग सावंतवाडी सातारा सांगली शेणगाव अमरावती शिर्डी रायगड शमनेवाडी विजापूर वाशीम वर्धा वणी लातूर लाडवंती लंडन राहुरी पालघर परभणी Mumbai इंग्लंड केरळ कुलाबा कुंदगोळ कर्जत करंजगाव औरंगाबाद उस्मानाबाद उसगाव गोवा उत्तर बंगाल आयर्लंड खारगाव अहमदनगर अमरावती अचलपूर अक्कलकोट अकोळनेर अहमदनगर अकोला Usmanabad Pune Parabhani कोल्हापूर गडचिरोली पंढरपूर दाभोई निकोल्स्बर्ग नाशिक नागपूर नांदेड नंदुरबार धुळे देवरुख देगलूर दिंडोरी नाशिक ठाणे गोंदवले सातारा जुनागढ जालना जळगाव जर्मनी चाकलपुरा चंद्रपूर गोवा गोरेगाव गोंदिया हिंगोली\nवर्षा उसगावकर यांचा जन्म गोव्याच्या फोंडा तालुक्यातल्या उसगाव येथे झाला. कोकणी मातृभाषा असलेल्या या मुलीने अभिनेत्री व्हायचे असे लहानपणीच ठरवले होते. त्यांचे वडील अच्युत काशीराम उसगावकर गोवा मुक्ती संग्रामात सहभागी झाले होते. १९६२ साली गोवा मुक्त झाल्यावर ते कॅबिनेट मंत्री झाले. वर्षा यांची आई माणिक उसगावकर या एम.ए. केल्यानंतर ११ वर्षे शास्त्रीय संगीत शिकल्या. त्यामुळे आपसूकच वर्षा उसगावकर यांनीही पाचवीत असल्यापासूनच पं. सुधाकर करंदीकर यांच्याकडे जयपूर घराण्याचे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आहेत. शाळा, महाविद्यालयामध्ये शिकत असतानाच वर्षा उसगावकर नाटकात काम ��रत होत्या. ‘तियात्र’ या ख्रिस्तीधर्मीयांच्या रंगभूमीवरही त्यांनी केलेले कामही वैशिष्ट्यपूर्ण होते.\nवर्षा उसगावकर यांनी गोव्यातूनच बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. याच काळात गोव्यातील ‘कलाशुक्लेंदु’ या नाट्यसंस्थेच्या ‘महापूर’ या नाटकात केलेल्या भूमिकेला आंतरराज्य नाट्यस्पर्धेत सुवर्णपदक मिळाले. राजकारणाचा वारसा असूनही वर्षामधील अभिनयाच्या गुणाला त्यांच्या आई-वडिलांनी आस्थेने प्रोत्साहन दिले. त्यामुळेच वर्षा उसगावकर यांनी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातल्या नाट्यशास्त्र विभागातून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. अभिनय करण्याच्या ध्यासामुळे त्या मुंबईला आल्या. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात दिग्दर्शक दामू केंकरे यांच्या ‘कार्टी प्रेमात पडली’ या नाटकाद्वारे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. नंतर दामू केंकरे यांच्या प्रयत्नांमुळेच ‘तुझ्यावाचून करमेना’ या चित्रपटात वर्षा उसगावकर यांना छोटी भूमिका मिळाली.\nप्रकाश बुद्धिसागर यांच्या ‘ब्रम्हचारी’ नाटकातील बोल्ड वेषभूषेमुळे अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी ‘गंमत जंमत’ (१९८७) चित्रपटातल्या भूमिकेसाठी उसगावकर यांना निवडले. हा चित्रपट अत्यंत यशस्वी ठरला. पुढे ‘पैज लग्नाची’ या चित्रपटातही त्यांनी काम केले. या दोन्ही चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना शासनाचे उत्कृष्ट अभिनयासाठीचे पारितोषिक मिळाले. ‘यज्ञ’, ‘पैंजण’, ‘सवत माझी लाडकी’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’, ‘मज्जाच मज्जा’, ‘रेशीम गाठी’, ‘आत्मविश्‍वास’, ‘हमाल दे धमाल’, ‘अफलातून’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘भुताचा भाऊ’, ‘एक होता विदूषक’, ‘शुभमंगल सावधान’, ‘अबोली’, ‘जमलं हो जमलं’, ‘सवाल माझ्या प्रेमाचा’, ‘तुमच्याचसाठी’ अशा जवळपास ४५ पेक्षा जास्त चित्रपटांतून त्यांनी भूमिका साकारल्या.\nमराठीबरोबरच वर्षा उसगावकर यांनी बंगाली, तेलगू, कोकणी चित्रपटांतूनही अभिनय केला. तसेच ‘दूध का कर्ज’, ‘हनिमून’, ‘तिरंगा’, ‘घरजमाई’, ‘सोने की जंजीर’, ‘साथी’, ‘खलनायिका’, ‘शोहरत’, ‘घर आया मेरा परदेसी’ अशा हिंदी चित्रपटांतल्या त्यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या. या व्यतिरिक्त वर्षा उसगावकर यांनी महालक्ष्मी लॉटरी, लिंटास, अमूल बटर, सर्फ, लक्स, निरमा यांसारख्या अनेक जाहिरातींतही काम केलेले आहे. त्यांनी हिंदी नाटकांबरोबर ‘महाभारत’, ‘झाँसी की रानी’ यासारख्या हिंदी मालिकांतून अभिनय केला. ‘इतिहास के गवाह’, ‘कभी इधर कभी उधर’, ‘अलविदा डार्लिंग’, ‘चंद्रकांता’, ‘अर्धांगिनी’ ‘कभी कभी’ या मालिकांमध्येही त्यांनी काम केलेले आहे. याचबरोबरीने वर्षा उसगावकर यांनी लंडनच्या चॅनेल फोरसाठी ‘प्लेफुल म्युज’ या कार्यक्रमात काम केले. त्याच वेळेस दिग्दर्शक अजय शर्मा यांच्याशी त्यांची ओळख झाली व त्यांच्यासोबतच त्या विवाहबद्ध झाल्या.\n१९९४ पासून त्यांनी स्टेज शो करायला सुरुवात केली. तसेच ‘वर्षा उसगावकर नाईट’ या वाद्यवृदांमध्येही त्या गातात. त्यांनी महेश कोठारे यांच्या ‘धांगडधिंगा’ या चित्रपटासाठी पार्श्‍वगायन केलेले आहे. तसेच गोव्याच्या उल्हास बुयाँव यांच्या ‘रूप तुझें लायता पिशे’ या कोकणी अल्बमसाठी त्या गाणी गायल्या. वर्षा उसगावकर यांनी केवळ चार मराठी नाटकांमध्ये काम केलेले आहे. त्यातील ‘ब्रम्हचारी’ नाटकाचे जवळजवळ दोनशे प्रयोग केले आहेत. ‘डबल गेम’ नाटकाचे शंभर प्रयोग झालेले आहेत.\nसंगीताचा अभ्यास, आवड असल्याने वर्षा उसगावकर यांचे स्वत:चे ‘रिक्षावाला’ आणि ‘आमची बालवाडी’ हे दोन अल्बम तयार आहेतच, शिवाय ‘म्युझिक मस्ती गप्पा गाणी’ या संगीतिक कार्यक्रमाचे संचालनही त्या करत आहेत. अनेक मालिकांत, चित्रपटांत त्या आजही व्यग्र आहेत. तसेच वर्षा उसगावकर यांची ‘सांगाती’ नावाची संस्था आहे. आयुष्यभर कलेची सेवा करणाऱ्या कलावंताना वृद्धापकाळात मायेचा हात देण्याचे कार्य ही संस्था करते.\n१) टिळेकर महेश, ‘मराठी तारका’, प्रकाशक - महेश टिळेकर, पुणे; २००७. २) देसाई माधवी, ‘गोमन्त सौदामिनी’, माणिक प्रकाशन, कोल्हापूर; २०११. ३) विश्‍वचरित्र कोश, खंड ६, प्रमुख संपादक श्रीराम कामत, प्रकाशक - कार्यवाह विश्‍वचरित्र संशोधन के\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/five-days-week", "date_download": "2020-09-24T01:14:36Z", "digest": "sha1:EUVC24EZIRLBB66XLMMRP3NUSE5SGXV2", "length": 11861, "nlines": 182, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Five Days Week Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, ��ुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\n‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा आठवडा रद्द\nआठवड्याला फक्त पाचच दिवस काम करावं लागत असूनही कर्मचारी कुचराई करत असल्याचं वर्षभरातच जाणवलं, त्यामुळे सिक्कीम सरकारने तातडीने हा निर्णय रद्द केला. Five Days Week cancelled\nFive Days Week | बीएमसी कर्मचाऱ्यांनाही पाच दिवसांचा आठवडा लागू होणार\nअत्यावश्यक सेवा वगळून कार्यालयीन कामकाज करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा लागू करण्यात येणार आहे. BMC Employees Five Days Week\nमुंबई महानगरपालिकेतही 5 दिवसांच्या आठवड्याची मागणी\nपुणे झेडपीत ‘ऑन टाईम’ कर्मचाऱ्यांना गुलाब, लेटलतिफांसाठी तीन नियम\nपुणे : शासकीय कर्मचार्‍यांसाठी पाच दिवसांचा आठवडा सुरु करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी वेळेत यावं, म्हणून पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने पहिल्या दिवशी अभिनव उपक्रम राबवला. वेळेत\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा, ठाकरे सरकारकडून शासन निर्णय जारी\nकामचुकारांना दोन सुट्ट्यांचं बक्षीस कशाला काँग्रेस नेत्याची ठाकरे सरकारवर टीका\nराज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी पाच दिवसांचा सप्ताह करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय मूर्खपणाचा आहे, असं ट्वीट काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केलं आहे\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर बच्चू कडूंचा आक्षेप\n‘शाळांनाही पाच दिवसाचा आठवडा करा’\nराज्यातील शाळांनादेखील पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी जनता शिक्षक महासंघाचे मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली\n‘या’ कार्यालयातील कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा लागू नाही, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया\nपाच दिवसांच्या आठवड्याला मंजुरी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारची मोठी भेट\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nमोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा\nटाटा आमंत्रा कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या ��ेवणात अळ्या, केडीएमसीचा भोंगळपणा चव्हाट्यावर\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nमोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokrajya.com/picsart_01-17-12-37-16-jpg/", "date_download": "2020-09-24T00:43:41Z", "digest": "sha1:BFCVQS5YDKB7RDM6ZUQQPSS6MUTYMUDI", "length": 2439, "nlines": 41, "source_domain": "www.lokrajya.com", "title": "PicsArt_01-17-12.37.16.jpg – लोकराज्य", "raw_content": "\nमराठा आरक्षणाचा संपुर्ण १०३५ पानांचा अहवाल January 30, 2019\nश्रीशंभुराज्याभिषेक सोहळा तुळापुर २०१९ January 17, 2019\nराष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज January 2, 2019\nSEBC मराठा जातीचा दाखला कसा काढावा \nउत्पन्नाचा दाखला कसा काढावा \nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे काढावे \nव. पु. काळे यांची २५ भन्नाट वाक्ये\nमराठा आणि कुणबी एकच असल्याचे कायदेशीर पुरावे\nकुणबी दाखला कसा काढावा \nमराठा आरक्षणाचा संपुर्ण १०३५ पानांचा अहवाल\nकुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र कसे काढावे \nवय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (डोमीसाईल) कसे काढावे \nदगलबाज शिवाजी : प्रबोधनकार ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i120510213122/view", "date_download": "2020-09-24T02:00:12Z", "digest": "sha1:43253B7VFSBF6CPON6AHDZE3H2FKZER4", "length": 8074, "nlines": 116, "source_domain": "www.transliteral.org", "title": "वारली लोकगीते", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - पाचवीची गाणी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - अंगाईगीते\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - खेळगीते\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - लग्नाची गाणी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - नागपंचमीची गाणी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - गौरीची गाणी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - कांबड नाचाची गाणी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - मांदल नाचाची गाणी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - होळीची गाणी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - घोर नाचाची गाणी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - बायांची गाणी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - श्रमगीते\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - दिवसाची गाणी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nप्रकाशक - साहित अकादेमी\nआदिवासी भाषा साहित्य प्रकल्पांतर्गत\nसंकलक आणि मराठी अनुवादक - कविता महाजन\nमुक्त उत्तर सर्वेक्षण प्रश्न\nअध्याय २०६ - अगस्त्यार्घ्यदानकथनं\nअध्याय २०५ - भीष्मपञ्चकव्रतं\nअध्याय २०४ - मासोपवासव्रतं\nअध्याय २०३ - नरकस्वरूपम्\nअध्याय २०२ - पुष्पाध्यायकथनं\nअध्याय २०१ - नवव्यूहार्चनं\nअध्याय २०० - दीपदानव्रतं\nअध्याय १९९ - नानाव्रतानि\nअध्याय १९८ - मासव्रतानि\nअध्याय १९७ - दिवसव्रतानि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/new-avenues-engineering-we-will-definitely-get-employment-support-31234", "date_download": "2020-09-24T00:58:42Z", "digest": "sha1:HRDQQKPZSTGVKRMZWWSX2A6O3GTP6A6S", "length": 15044, "nlines": 140, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "New avenues of engineering; We will definitely get employment support | Yin Buzz", "raw_content": "\nअभियांत्रिकीची नवी वाट; हमखास मिळेल रोजगाराची साथ\nअभियांत्रिकीची नवी वाट; हमखास मिळेल रोजगाराची साथ\nभविष्यातील संधी आणि वर्तमानातील समस्या यांवर उपाय शोधण्यासाठी नवीन शाखा महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नवीन शाखांना प्रवेश घेण्यासाठी प्रचंड स्पर्धा आहे.\nमुंबई : अभियांत्रिकीच्या आयटी, मेकॅनिकल, इनेक्ट्रानिकल, इलेक्ट्रीक, प्रोडक्शन, सिव्हिल अशा विविध शाखा लोकप्रिय आहेत. विद्यार्थी अशा पारंपारीक शाखांकडे आकर्षित होताना दिसतात मात्र, आधुनिक काळात अभियांत्रिकीच्या नवनव्या शाखा उदयास येत आहेत. भविष्यातील संधी आणि वर्तमानातील समस्या यांवर उपाय शोधण्यासाठी नवीन शाखा महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नवीन शाखांना प्रवेश घेण्यासाठी प्रचंड स्पर्धा आहे. 50 जागेसाठी 500 ते 1 हजार विद्यार्थी अर्ज करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासठी कसरत करावी लागते. मात्र या शाखेमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगाराची हमखास संधी मिळते. आयआयटी, एनआयटी आणि खाजगी शिक्षण संस्था प्रशिक्षण घेत आहेत. इंजिनियर्स डे निमित्त नव्या शाखांची माहिती घेणार आहोत.\nसध्या हेल्थकेअर सेक्टरला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान विकसित करून वैद्यकीय क्षेत्राला पुढे नेण्याचे महत्त्वपुर्ण कार्य मेडिकल इंजिनियर्सला करावे लागते. विद्यार्थ्यांना बायोलॉजिकल इंजीनियरिंगमध्ये इन्टूमेंट बनवण्याचे टेक्निक्स आणि बायोलॉजी सायन्स यांचा अभ्यासक्रम शिकवला जातो. त्याचबरोबर इंन्टूमेटेशन सारख्या विषयात स्पेशलायझेशन असते. त्याचबरोबर कमी काळात लवकर इलाज करण्याचे तंत्रज्ञान कसे विकसित करावे याविषयी प्रशिक्षण दिले जाते. टेक्नॉलॉजी आणि मेडीकल यांचा सुयोग्य वापर करून वैद्यकीय क्षेत्रासाठी इंस्ट्रूमेंट बनवण्याचं कामे करावे लागते, भविष्यात कोठे संधी उपलब्ध करून देणारे क्षेत्र आहे.\nअभ्यासक्रमाचा कालावधी: दोन वर्ष\nअभ्यासक्रमाचे शुल्क : एक लाख 80 हजार रुपये\nप्रशिक्षण देणारी संस्था: एसआरएस विद्यापीठ\nविद्यार्थ्यांना आता एका वेगळ्या क्षेत्रात घेऊन जाणारी व्हर्च्युलर स्कायलाईन अभियांत्रिकी शाखा आहे. विमानाची टेस्टिंग करण्याचं काम या शाखेमार्फत चालते. पूर्वी विमानाचे डिझाईन तयार झाल्यानंतर प्रत्यक्ष टेस्टिंग करण्याासाठी विमानात बसून टेस्टिंग करावी लागायची, त्यामुळे अचानकपणे विमानात बिघाड झाल्यास पायलेटचा अपघात व्हायचा, तसेच विमानाचे आर्थिक नुकसान सुद्धा होत होते. आता एका जागी बसून कम्प्युटरद्वारे विमानाची टेस्टिंग करता येणार आहे, त्यामुळे फ्लाईट टेस्टर्स, मोशन सिस्टिम्स, व्हर्च्युलर रनवे वरील आणि डायनामिक सिस्टिमच्या मदतीने विमानाचा एअरफ्लो फोर्स, प्रेशर एका जागेवर बसून टेस्ट करता येते. त्यामुळे सध्या या कोर्सला प्रचंड मागणी आहे लोकसंख्येच्या दुप्पट विमानाची आवश्यकता असते, त्यामुळे भविष्यात या क्षेत्राला प्रचंड स्कोप आहे.\nअभ्यासक्रमाचा कालावधी: तीन वर्ष\nअभ्यासक्रमाचे शुल्क : तीन लाख रुपये\nकुठे मिळेल प्रशिक्षण: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस इंजीनियरिंग डेहराडून येथे मिळेल प्रशिक्षण\nइलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्राची एक विशेष शाखा म्हणून इन्स्ट्रुमेंट इंजिनिअरिंगकडे पाहिले जाते. मेजरमेंट कंट्रोल आणि ऑटोमेशन संदर्भात विद्यार्थ्यांना शिकवले जाते. केमिकल, मेकॅनिकल, कंप्यूटर इंजीनियरिंगची मूलभूत संकल्पना स्पष्ट केली जाते. त्याचबरोबर एवियोनिक्स, एयरोनॉटिक्स, स्पेश सायन्स यांचे पार्ट बनवण्यास मदत करणे. उद्योग क्षेत्रातील पेट्रोल, केमिकल, थर्मल पावर प्लॉटसाठी वेगवेळे पार्ट बनवण्याचे काम इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर्सला करावे लागते. भविष्यात या क्षेत्राला मोठी संधी उपलब्ध आहे.\nअभ्यासक्रमाचा कालावधी: 1 वर्ष\nअभ्यासक्रमाचे शुल्क : 1 लाख रुपये प्रति सेमिस्टर\nकुठे मिळेल प्रशिक्षण: डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अभियांत्रिकी, विद्यापीठ\nवेगवेगळ्या वस्तूंना एकत्र करून नवीन मॉडेल तयार करण्याचे प्रशिक्षण डिझाईन इंजिनिअरिंग मध्ये दिले जाते. हावाई क्षेत्रात डिझाईन इंजिनीयर्सला अधिक महत्त्व आहे. विमानाचे वेगवेगळे डिझाईन करण्याचे काम डिझाईन इंजिनीयर करावे लागते. त्यामुळे मोठ्या कंपनीत भलेलठ्ठ पॉकेज मिळू शकते. लोकसंख्येच्या दुप्पट विमानाची आवश्यकता असचे त्यामुळे भविष्यात हवाई सेवा व���ढणार आहे. आणि डिझाईन इंजिनीयर रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.\nअभ्यासक्रमाचा कालावधी: 4 वर्ष\nअभ्यासक्रमाचे शुल्क : 90 रुपये प्रति सेमिस्टर\nकुठे मिळेल प्रशिक्षण: भारतीय तंत्रज्ञान संस्था, नेशनल इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी\nस्पर्धा day मुंबई mumbai शिक्षण education रोजगार employment प्रशिक्षण training विषय topics अभियांत्रिकी अपघात डेहराडून ऑटोमेशन डॉक्टर doctor कला अब्दुल कलाम कंपनी company भारत\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\n...म्हणून हजारो विद्यार्था IBPS परीक्षेला मुकणार\nपुणे :- कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा या लांबणीवर गेल्या आहेत. त्यामुळे...\nअसा जोडतात आपल्या अॅड्राईड डिव्हाइसमध्ये मल्टीटास्किंग साइडबार\nअसा जोडतात आपल्या अॅड्राईड डिव्हाइसमध्ये मल्टीटास्किंग साइडबार महाराष्ट्र -...\nबेरोजगारी, आरोग्य आणि अर्थव्यवस्था अशा विषयांवर का बोलत नाही मीडिया\nमीडिया हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, समाजाचा आरसा म्हणून मीडियाकडे पाहिले जाते,...\n ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज संघात दाखल\nकोरोनाच्या काळात 'आयपीएल' यावर्षी होणार नाही असं चाहत्यांना समजलं आणि जगभरातले चाहते...\nअ‍ॅपलचे घडयाळ आता तब्येतीची काळजी घेणार\nमुंबई :- सप्टेंबर महिना हा अ‍ॅपल चाहत्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. अ‍ॅपल चाहत्यासाठी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://chanda.nic.in/document/%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-24T02:48:18Z", "digest": "sha1:DPSWMBIKNN5VXKX6JGU3EAPYHYEJFJAL", "length": 4636, "nlines": 103, "source_domain": "chanda.nic.in", "title": "कनिष्ठ लिपिक ते अव्वल कारकुन (डीपीसी) | चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा चंद्रपूर District Chandrapur\nचंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस स्थानके\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nरोहयो ( जलयूक्त शिवार )\nजमिन संबंधित विविध महत्वाच्या याद्या\nजिल्ह्यातील जमीन बँकेची माहिती\nस्वातंत्र्य सैनिक पेंशनरांची यादी\nकनिष्ठ लिपिक ते अव्वल कारकुन (डीपीसी)\nकनिष्ठ लिपिक ते अव्वल कारकुन (डीपीसी)\nकनिष्ठ लिपिक ते अव्वल कारकुन (डीपीसी)\nपहा / डाउनलोड करा\nकनिष्ठ लिपिक ते अव्वल कारकुन (डीपीसी) 06/04/2018 पहा (3 MB)\nजिला प्रशासन द्वारा स्वामित्व वाली सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा प्रशासन चंद्रपूर, महाराष्ट्र, (भारत) , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 18, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/rohit-shetty/", "date_download": "2020-09-24T02:35:35Z", "digest": "sha1:B34BZMZYLO3ONOEALVCDWIRL6DNEPKAU", "length": 27901, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "रोहित शेट्टी मराठी बातम्या | Rohit Shetty, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ सप्टेंबर २०२०\nमुंबईकरांचे वर्षभराचे पाण्याचे टेन्शन मिटले\n‘केम छो वरळी’; सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांनी सुनावले खडे बोल\nमुसळधार पावसाने मुंबई तुंबली\nमुंबई विद्यापीठाच्या ४२ विभागांकडून सराव प्रश्न, वेळापत्रक जाहीर\nअवघ्या बारा तासांत महिनाभराचा पाऊस; मुंबईकरांची उडाली दाणादाण\nअजय देवगणबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या याबद्दल\nड्रग्जप्रकरणी शिल्पा शिंदेचे मोठे विधान; म्हणाली, सगळीकडे हेच पण...\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nअभिनेत्री निवेदिता सराफ कोरोना पॉझिटीव्ह, स्वत:ला केलं क्वॉरंटाईन\nदुबईवरुन लवकरच परतणार संजय दत्त आणि मान्यता दत्त, समोर आले 'हे' कारण\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nवाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत\nव्हिसाशिवाय जगातील 'या' 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय, केंद्र सरकारने दिली माहिती\nड्रग्ज प्रकरण : एनसीबी आज अभिनेत्री रकुलप्रित सिंग आणि सिमोन खंबाटा यांची चौकशी करणार.\nसूरत : ओएनजीसीच्या प्लांटला लागली आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल.\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nड्रग्ज प्रकरण : एनसीबी आज अभिनेत्री रकुलप्रित सिंग आणि सिमोन खंबाटा यांची चौकशी करणार.\nसूरत : ओएनजीसीच्या प्लांटला लागली आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल.\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\nएकेकाळी 30 रुपये पगाराची नोकरी करणाऱ्या रोहित शेट्टीकडे आहे आज कोट्यवधींची संपत्ती\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nरोहित शेट्टी आज बॉलिवूडमधील टॉपच्या दिग्दर्शकांपैकी एका आहे ... Read More\nसारा अली खानचे रोहित शेट्टीला वाटते कौतुक, म्हणाला नवाबची मुलगी असूनही कामासाठी पसरले होेते माझ्यापुढे हात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआजही असे कलाकारा आहेत ज्यांना कोणत्याही प्रकारचे बॅकग्राऊंड नसून स्वतःला सिद्ध केले आहे. आजही अनेकांच्या वाट्याला स्ट्रगल हे संपलेले नाही. ... Read More\nRohit ShettySara Ali Khanरोहित शेट्टीसारा अली खान\nIN PICS : हे दिग्दर्शक स्टार्सपेक्षाही ‘महाग’, एका सिनेमासाठी घेतात इतके कोटी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबॉलिवूड स्टार्सच्या मानधनाची चर्चा नेहमीच होते. पण बॉलिवूडचे दिग्दर्शक एका सिनेमासाठी किती मानधन घेतात हे तुम्हाला ठाऊक आहे का\nRohit ShettyS S Rajamoulibollywoodरोहित शेट्टीएस.एस. राजमौलीबॉलिवूड\nपोलिसांच्या मदतीला पुन्हा एकदा धावला रोहित शेट्टी, आयुक्तांनी मानले आभार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून रोहित शेट्टीचे आभार मानले आहेत ... Read More\nविकास दुबे एन्काउंटर आणि चर्चेत आला रोहित शेट्टी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nरोहित शेट्टीच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये पोलीस आणि गुंडांदरम्यान अ‍ॅक्शन सीक्वेंस दाखविण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर रोहितच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये एन्काउंटरदेखील दाखविण्यात आले आहेत. अशातच चाहते विकास दुबे एन्काउंटरला रोहित शेट्टीच्या चित्रपटांशी तुल ... Read More\nविकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर सोशल मीडियावर का ट्रेंड होतोय रोहित शेट्टी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nविकास दुबेच्या एन्काऊन्टरनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे दिग्दर्शक रोहित शेट्टी अचानक सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. ... Read More\nRohit ShettyVikas Dubeyरोहित शेट्टीविकास दुबे\nवडिलांच्या मृत्यूनंतर रोहित शेट्टीने सुरु केले होती 30 रुपये पगारावर नोकरी, आज आहे कोट्याधीश\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nखूपच कमी वयात घर चालवण्याची जबाबदारी त्याच्यावर आली. ... Read More\n'ऑन ड्युटी 24 तास' असलेल्या पोलिसांसाठी 8 हॉटेल बुक केली; रोहित शेट्��ीनं मनं जिंकली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुंबई पोलिसांनी ट्विट करत रोहित शेट्टीचे आभार मानले आहेत. ... Read More\nRohit Shettycorona virusरोहित शेट्टीकोरोना वायरस बातम्या\nअजय देवगने केली इतक्या लाखांची मदत दिग्दर्शक म्हणाले, 'तू खऱ्या आयुष्यात ही सिंघम'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदेशात परिस्थिती अतिशय भयाण असून अनेकजण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. ... Read More\nAjay DevgnRohit Shettycorona virusअजय देवगणरोहित शेट्टीकोरोना वायरस बातम्या\n'खतरों के खिलाडी'च्या या कंटेस्टंटला रोहित शेट्टीने दिला सिनेमात ब्रेक, मराठी सिनेइंडस्ट्रीत करतेय एन्ट्री\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nरोहित शेट्टीच्या मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची या अभिनेत्रीला मिळाली संधी ... Read More\nRohit ShettyTejaswi Prakashkhatron ke khiladi showरोहित शेट्टीतेजस्वी प्रकाशखतरों के खिलाडी\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nदुबईत खेळाडू कॅच का सोडत आहेत \nबॉलीवूडच्या Drugs कनेक्शनचा Sushant Singh Rajputशी सबंध \nअभिज्ञा भावेने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो, दिसली रोमँटिक अंदाजात,See Photos\n'चक दे गर्ल’ विद्या माळवदेच्या योगा पोज पाहून नेटकरीही फिदा\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nहिना खानने शेअर केले लेटेस्ट फोटोशूट, पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसली स्टनिंग, पहा फोटो\n या महिलेनं रचला इतिहास; राफेलच्या पहिल्या फायटर पायटल होण्याचा मिळवला मान\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nबिग बॉस 14 : रिअल लाईफमध्ये खूपच स्टायलिश आहे 'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्री नैना सिंग\nIndia China FaceOff: लडाखमध्ये ड्युटी लागताच चिनी सैनिकांना रडू कोसळलं; फोटो व्हायरल\nFact Check: केंद्र सरकारची वैभव लक्ष्मी योजना, व्यवसायासाठी महिलांना देणार ४ लाखांचे कर्ज\nसुरतमधील ओएनजीसीच्या प्लँटमध्ये मोठी आग, स्फोटाचेही आले आवाज\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा ठरला IPLमध्ये सर्वात यशस्वी भ���रतीय; नावावर केला भारी विक्रम\nKKRवरील विजयानं मुंबई इंडियन्स थेट पहिल्या स्थानी; जाणून घेऊया Points Tableमध्ये अन्य संघांची क्रमवारी\nतुम्ही तरुनि विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा; माऊलींची माऊलीने काढलेली समजूत.\nमुंबईकरांचे वर्षभराचे पाण्याचे टेन्शन मिटले\nअवघ्या बारा तासांत महिनाभराचा पाऊस; मुंबईकरांची उडाली दाणादाण\nड्रग्जप्रकरणी अभिनेत्री दीपिका, सारा, श्रद्धा, रकुल यांचीही आता झाडाझडती\nआजचे राशीभविष्य - २४ सप्टेंबर २०२० - कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस\nमुंबई विद्यापीठाच्या ४२ विभागांकडून सराव प्रश्न, वेळापत्रक जाहीर\nसुरतमधील ओएनजीसीच्या प्लँटमध्ये मोठी आग, स्फोटाचेही आले आवाज\nशरद पवार यांना नोटीस देण्याचे निर्देश नाहीत; निवडणूक आयोगाने केले स्पष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/sachin-tendulkar-wishes-malinga-happy-birthday-1049", "date_download": "2020-09-24T01:16:39Z", "digest": "sha1:LPP3G2GFBKTKKDLM62HPOZ7VUJAJAEVD", "length": 5942, "nlines": 103, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "Sachin tendulkar wishes malinga happy birthday | Sakal Sports", "raw_content": "\nसचिन मलिंगाला म्हणायचा, बाल नही बॉल देखो\nसचिन मलिंगाला म्हणायचा, बाल नही बॉल देखो\nआपल्या गोलंदाजीच्या वेगळ्याच शैलीने क्रिकेट विश्वात वेगळी ओळख निर्माण केलेला श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज (ता. 28) खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nमुंबई : आपल्या गोलंदाजीच्या वेगळ्याच शैलीने क्रिकेट विश्वात वेगळी ओळख निर्माण केलेला श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज (ता. 28) खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nसचिनने ट्विटरवरून शुभेच्छा देताना म्हटले आहे, की मी जेव्हा मलिंगाविरुद्ध फलंदाजी करण्यात येत होतो. तेव्हा त्याला कायम सांगायचो, केसाकडे बघत बसू नको, बॉलकडे बघ. मित्रा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.\nआपल्या कुरळ्या केसांच्या शैलीमुळे मलिंगा हा जगप्रसिद्ध होता. तसेच त्याची गोलंदाजीची शैलीही वेगळीच होती. सचिन आणि मलिंगा यांनी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या निमित्ताने बराच काळ एकत्र घालविला आहे. त्यामुळे सचिनने आपल्या या मित्राला खास त्याच्याशी निगडीत शैलीतून शुभेच्छा दिल्या आहेत.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्र�� प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://alibaugmahaulb.maharashtra.gov.in/ULBInfoDeptWiseOfficers/pagenew", "date_download": "2020-09-24T01:57:01Z", "digest": "sha1:W4E3ZKSV66GM5SQ7XYCVBNZBUHES7LSR", "length": 8331, "nlines": 114, "source_domain": "alibaugmahaulb.maharashtra.gov.in", "title": "ULBInfoDeptWiseOfficers", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / प्रशासन / प्रभाग निहाय अधिकारी\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी बी. पी. एम. एस. माहिती नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nसभा कामकाज व पदाधिकारी कार्यालय प्रभाग सर्व प्रवीण भायदे लिपिक टंकलेखक (सभा)\nमुख्याधिकारी कार्यालय(आस्थापना) प्रभाग सर्व जगदीश नागवेकर कनिष्ठ लिपिक\nनागरी सुवूधा विभाग/जन्म मृत्यू नोंदणी / तक्रार / एक खिडकी केंद्र प्रभाग सर्व राजाराम नरुटे स्टोअर कीपर / रेकॉर्ड कीपर अतिरिक्त कार्यभार\nसंगणक विभाग प्रभाग सर्व निकिता पाटील नगरपरिषद अभियंता\nबांधकाम विभाग प्रभाग सर्व प्रवीण वसंत कदम नगरपरिषद अभियंता अतिरिक्त कार्यभार\nविद्युत विभाग प्रभाग सर्व श्री विशाल पाटील विद्युत अभियंता\nआरोग्य विभाग प्रभाग सर्व विनायक मोरे कनिष्ठ लिपिक\nआवक व जावक विभाग प्रभाग सर्व अनिता असोले कनिष्ठ लिपिक\nअभिलेख कक्षा प्रभाग सर्व राजाराम नरुटे स्टोअर कीपर / रेकॉर्ड कीपर अतिरिक्त कार्यभार\nकर विभाग प्रभाग सर्व संजय राजू डापसे सहा. कर निरीक्षक / कर अभियंता\nपाणी पुरवठा व जलनिस्सारण विभाग प्रभाग सर्व हरिश्चंद्र कुंडल लिपिक टंक लेखक\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिरात�� महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : २४-०९-२०२०\nएकूण दर्शक : ३१७८६\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/636867", "date_download": "2020-09-24T02:41:58Z", "digest": "sha1:CXEYDME5GPYU5R2XEHSPHP5R33DANEUZ", "length": 2235, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"नुरसुल्तान\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"नुरसुल्तान\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:३०, २९ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती\n१५ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n[r2.5.2] सांगकाम्याने वाढविले: sco:Astana\n०७:४३, २० नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: gag:Astana)\n१३:३०, २९ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो ([r2.5.2] सांगकाम्याने वाढविले: sco:Astana)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2020-09-24T01:27:09Z", "digest": "sha1:PE6URS2U5VHHVPILEKX5A5PEXFVZWBSZ", "length": 31134, "nlines": 255, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "दिल्ली – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on दिल्ली | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nगुरुवार, सप्टेंबर 24, 2020\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडू���ची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nKKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nKKR vs MI, IPL 2020: रोहित शर्माचा 'डबल धमाका' कोलकाताविरुद्ध मुंबई कर्णधाराने लगावली विक्रमांची लाईन, जाणून घ्या\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nCoronavirus: महाराष्ट्रात पुन्हा उसळी, गेल्या 24 तासात 21,029 नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्ग, 479 जणांचा मृत्यू\nMumbai Rains Update: तब्बल 39 वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती, मुंबई शहरात मुसळधार पाऊस; राजकारण्यांच्या मात्र आरोप-प्रत्यारोपांच्या सरी\nTigress Captured In Yavatmal: यवतमाळ येथे 60 वर्षीय महिलेचा बळी घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBihar Assembly Elections 2020: बिहारच्या निवडणूक रिंगणात डॉ. बाबासाहेबांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकरांची एंट्री; समविचारी पक्षासोबत युती करून लढवणार इलेक्शन\nFirst Woman Pilot In Indian Navy: भारतीय नौदलात सब लेफ्टनंट शिवांगी पहिल्या महिला पायलट म्हणून सामील; जाणून घ्या त्यांच्या प्रेरणादायक प्रवासाबद्दल\n राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात पतीची हत्या करून पत्नीने मृतदेह चक्क पलंगातच लपवला; 24 तासानंतर स्वत:च फोनकरून पोलिसांना दिली माहिती\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nTIME 100 Most Influential People List 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगातील प्रभावशाली नेत्यांच्या यादीमध्ये Donald Trump, Kamala Harris, Joe Biden यांच्यासह समावेश; इथे पहा संपूर्ण यादी\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील ल��कप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nUnited Kingdom Second Wave of Coronavirus Cases: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; PM Boris Johnson यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nE-Aadhaar Download: ई-आधारकार्ड कसे डाऊनलोड कराल 'या' आहेत सोप्या स्टेप्स\nApple Store Online झाले भारतामध्ये लॉन्च; जाणून घ्या मिळणारे फायदे, ऑफर्स आणि पेमेंट ऑप्शन्स\nWhatsApp Web च्या माध्यमातूनही आता करता येणार व्हिडिओ कॉल; पहा त्यासाठी Messenger Room कशी कराल\nMoto E7 Plus Smartphone Launching: मोटो ई 7 प्लस स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजता होणार लॉन्च; पहा स्मार्टफोनची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स\nDriving Licence Renewal: ड्राइव्हिंग लायसन्स रिन्यू करायचेय येथे जाणून घ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने कसे कराल\nहेक्टरचे नवे ड्युल-टोन वेरियंट Delight भारतात लॉन्च, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमतीसह फिचर्स\nBMW R18 Cruiser दमदार इंजिनसह भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 18.90 लाख रुपये\nKia Sonet भारतात लॉन्च, किंमत 6.71 लाखांपासून सुरु\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nKKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय\nNivedita Saraf Tested Coronavirus Positive: ‘अग्गंबाई सासूबाई’ फेम अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूची लागण; स्वतःला घरीच क्वारंटाईन केले असल्याची माहिती (Watch Video)\nVeteran Actress Saroj Sukhtankar Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nNCB Issues Summons to Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांना एनसीबीने बजावला समन्स; ड्रग्ज प्रकरणात होणार चौकशी\nAnurag Kashyap #MeToo Case: Sacred Games फेम एलनाज नौरोजी Sex Scene शुट करायला घाबरताच अनुराग कश्यप ने दिली होती अशी वागणूक, पहा पोस्ट\nराशीभविष्य 24 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nNational Daughter's Day 2020: राष्ट्रीय कन्या दिवस यंदा कधी साजरा होणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास\nCOVID19 Health Update: आयोडिन सोल्यूशनमध्ये केवळ 15 सेकंदात नष्ट होतो कोरोना व्हायरस जाणून घ्या संशोधकांचे मत\nसकाळी उठल्यानंतर चुकूनही क��ू नका 'हे' 7 कामं\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\nXXX Pornstar Mia Malkova Hot Video: पॉर्नस्टार मिया मालकोवा ने सोशल मीडिया वर शेअर केलेले 'हे' व्हिडिओ पाहुन तुम्हालाही फुटेल घाम\nShocking Video: हरियाणा मधील बल्लभगढ़ स्टेशन जवळ 13 वर्षांच्या मुलाने 2 वर्षांच्या मुलाला मालगाडीच्या इंजिनाखाली फेकले; पहा व्हायरल व्हिडिओ\nमुंबई पोलिसांकडून PMC Bank विरूद्ध फोर्ट मध्ये आंदोलन करण्यासाठी एकत्र जमण्यास परवानगी चं वृत्त खोटं; पोलिसांनी सोशल मीडीयात व्हायरल होत असलेल्या पोस्ट वर विश्वास न ठेवण्याचं आवाहन\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nIndia China Talk: आणखी सैन्य पाठविणे थांबवण्यावर भारत चीन दोघांनी सहमती दर्शवली\nVarsha Gaikwad Tests Covid-19 Positive शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना व्हायरस ची लागण\nBharat Bandh on September 25 : कृषी विधेयकाबाबत शेतकरी संघटनेचा 25 सप्टेंबर रोजी भारत बंद चा इशारा\nEastern Express Highway Jammed Due To Python : अजगरामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सर्वाधिक कोविड रुग्ण असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह बैठक, उद्धव ठाकरे होणार सहभागी\nपुण्यात आज 96 जणांचा कोरोनामुळे मृत्यू ; 22 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nEpidemic Diseases (Amendment) Bil 2020: महामारी सुधारणा विधेयक संसदेत मंजूर; 21 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराजस्थान मध्ये काही जिल्ह्यात उद्या पासुन पुन्हा कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागु ; 20 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nआंतरराष्ट्रीय इको लेबल 'Blue Flag' साठी भारतातील 8 समुद्रकिना-यांची शिफारस- प्रकाश जावडेकर; 18 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nफेस��ुक आणि इंस्टाग्राम यांची सेवा याक्षणी डाऊन; 17 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nKapila Vatsyayan Passes Away: पद्म विभूषण सन्मानित विदुषी कपिला वात्सायन यांचे निधन\nकोपरी पोलीस ठाण्यातील हवालदार राजेंद्र आनंद महाडिक यांचे कोरोनामुळे निधन ;15 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराजनाथ सिंह उद्या लोकसभेत लडाखमधील सीमा घडामोडीवर विधान करणार ; 14 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nDeepak Kochhar Tested COVID-19 Positive: चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना कोरोना व्हायरस संक्रमण, उपचारांसाठी AIIMS मध्ये दाखल; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी झाली होती अटक\nकर्नाटक: कलाबुरागी पोलिसांनी छापा टाकून सुमारे 223 किलो, जवळजवळ 10.5 लाख रुपयांचा गांजा जप्त केला; 13 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nपुणे जिल्ह्यात 4717 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,20,692 वर ; 12 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nPetrol Diesel Price Today: दिल्लीत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर\nLiteracy Rate Ranking: महाराष्ट्र 6व्या स्थानी, केरळचं अव्वल स्थान अढळ; आंध्र प्रदेश सर्वात पिछाडीवर\nVHP Files Complaint Against Twitter: हिंदू देवी काली माता हिच्या विरोधात अपमाजनक पोस्ट, वीएचपी कडून ट्विटरच्या विरोधात दाखल केला गुन्हा\nIndian Railways च्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच; एकट्या प्रवाशाला घरी पोहोचवण्यासाठी Rajdhani Express तब्बल 535 किमी धावली, जाणून घ्या सविस्तर\nPranab Mukherjee Funeral: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांंना अखेरचा निरोप, सोशल डिस्टंंसिंग पाळत पुत्र अभिजीत मुखर्जी यांंनी केले अंत्यविधी\nPranab Mukherjee Funeral: भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्यावर दिल्लीत दुपारी 2 च्या सुमारास अंत्यसंस्कार\nDr. Padmavati Sivaramakrishna Iyer, पहिल्या भारतीय महिला कार्डिओलॉजिस्ट चा COVID 19 मुळे वयाच्या 103 व्या वर्षी निधन\nAmit Shah Health Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लवकरच AIIMS मधून दिला जाणार डिस्चार्ज\nअण्णा हजारे यांनी फटकारले 'भाजपने केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन करावे'; 28 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nPlasma Therapy: अमेरिकेने दिल्ली Delhi Model अनुसरले; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दावा\n आता बसने करू शकता दिल्ली ते लंडन प्रवास; 70 दिवसांच्या ट्रीपमध्ये होणार 18 देशांची सफर, जाणून घ्या खर्च\nISIS दहशतवादी अबू युसूफ याच्या घरातून सुसाइड जॅकेटसह विस्फोटक जप्त, हल्ला करण्याच्या केला होता प्लॅन\nCoronavirus In India: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 56 लाखाच्या पार; मागील 24 तासांत 83,347 नव्या रूग्णांची भर\nBhiwandi Building Collapse Update: भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 35; सलग तिसर्‍या दिवशीही बचावकार्य सुरूच\nMumbai Rains: मुसळधार पावसामुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये बंद; अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर न पडण्याचं BMC चं आवाहन\nMumbai Local Updates: मुंबई मध्ये मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/19132/", "date_download": "2020-09-24T00:41:48Z", "digest": "sha1:QUCWPLPUSRIPHZ4V3LWCUJVXOWLZMK5J", "length": 35228, "nlines": 256, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पेरॉक्सी संयुगे – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप���स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपेरॉक्सी संयुगे : ज्यांच्या संरचनांमध्ये (रेणूमधील अणू एकमेकांना जोडण्याच्या पद्धतीत) दोन ऑक्सिजन अणू एकमेकांना जोडलेले असून शिवाय त्यांना इतर अणू किंवा अणूंचे गट जोडलेले असतात अशी संयुगे. हायड्रोजन पेरॉक्साइड H-O-O-H हे या वर्गाचे आद्य संयुग होय [→हायड्रोजन-पेरॉक्साइड ]. यातील एका अथवा दोन्ही हायड्रोजन अणूंच्या जागी इतर अणू किवां अणुगट योजिले म्हणजे पेरॉक्सी संयुगांच्या संरचना सिद्ध होतात. अकार्बनी व कार्बनी या दोन्ही वर्गाची पेरॉक्सी संयुगे ज्ञात आहेत.\nपेरॉक्सी संयुगांचे चार मुख्य प्रकार आहेत. ते म्हणजे (१) पेरॉक्साइडे, (२) पेरॉक्सी अम्ले, (३) पेरॉक्सी लवणे व (४) पेरॉक्सी हायड्रेटे हे होत.\nअकार्बनी संयुगे :पेरॉक्साइडे : क्षार धातूंची (लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रूबिडियम इ.) पेरॉक्साइडे त्या त्या धातू किंवात्यांची नीच ऑक्साइडे, कोरड्या व कार्बन डाय-ऑक्साइडरहित हवेत उच्च तापमानास तापविल्याने बनतात. याच पद्धतीने बेरियम ऑक्साइडापासून बेरियम पेरॉक्साइड बनते. ðआवर्त सराणीतील दुसऱ्या गटाच्या (बेरियमाशिवाय) धातूंची पेरॉक्साइडे त्या त्या धातूंची ऑक्साइडे, हायड्रॉक्साइडे किंवा लवणे आणि हायड्रोजन पेरॉक्साइड यांमध्ये रासायनिक विक्रिया होऊन बनतात.\nसोडियम पेरॉक्साइड: (Na2O2) हे औद्योगिक दृष्टीने महत्त्वाचे संयुग घन अथवा वितळलेल्या सोडियमापासून बनवितात. हे दाणेदार किंवा चूर्णरूप व पिवळसर रंगाचे असते. यात सु. ९६% पेरॉक्साइड असते. शुद्�� केलेले संयुग ६६०º से. तापमानास वितळते. सु. ७५०º से. तापमानास त्याचे अपघटन (रेणूचे तुकडे पडणे) होते व ऑक्सिजन निराळा होतो. हे एक प्रबल ऑक्सिडीकारक [→ऑक्सिडीभवन ] आहे.\nकागदाचा लगदा, सुती कापड, गवत इत्यादींच्या विरंजनासाठी (रंग नाहीसा करण्यासाठी) याचा विरल व क्षारीय (अम्लाबरोबर विक्रिया झाल्यास लवण देणारा अल्कलाइन) विद्राव वापरतात. अनेक कार्बनी पेरॉक्साइडे बनविण्यासाठी आणि कोळसा, कोक इत्यादींत असलेल्या गंधकाचे प्रमाण ठरविण्याकरिता ‘पार सल्फर बाँब’ या उपकरणात हे उपयोगी पडते.\nदमट व ज्वलनशील पदार्थ याच्या संपर्काने पेटतो. (दाहक (कॉस्टिक) सोड्याप्रमाणेच याच्या विद्रावाने कातडीस इजा होते. हे गुणधर्म लक्षात घेऊन याचा वापर करावा लागतो.\nमॅग्नेशियम पेरॉक्साइड : (MgO2) हा पांढुरका घन पदार्थ असून एखादे विद्राव्य मॅग्नेशियम लवण (उदा., सल्फेट), क्षार व हायड्रोजन पेरॉक्साइड यांपासून हे बनविता येते. ते अम्लीय जलात सहज विरघळते व हायड्रोजन पेरॉक्साइड निर्माण होते. पोटातील अम्लतानाशक औषधात किण्वनविरोधी [→किण्वन ] म्हणून हे वापरतात.\nकॅल्शियम पेरॉक्साइड : (CaO2). हे विद्राव्य कॅल्शियम लवणापासून बनविता येते. हे दंतधावनात आणि पोटातील अम्लतानाशक औषधात वापरतात. बी-बियाणे व धान्ये यांसाठी हे एक सुरक्षित निर्जंतुकीकारक व तापमानाचा परिणाम न होणारे असे पेरॉक्सी वर्गाचे संयुग आहे.\nस्ट्राँशियम पेरॉक्साइड (SrO2) व बेरियम पेरॉक्साइड (BaO2) यांचा उपयोग शोभेच्या दारूमध्ये अनुक्रमे तांबडा व हिरवा प्रकाश निर्माण करण्यासाठी होतो.\nझिंक पेरॉक्साइड : (ZnO2). हे रबर उद्योगात आणि दुर्गंधिहारक व त्वचारोगनाशक म्हणून औषधांत वापरले जाते.\nपेरॉक्सी अम्ले : सल्फ्यूरिक अम्लातील एक OH गट काढून घेतला म्हणजे -SO2–OH हा अणुगट राहतो. तो हायड्रोजन पेरॉक्साइडातील एका हायड्रोजन अणूच्या जागी बसविला म्हणजे पेरॉक्सिमोनो-सल्फ्यूरिक अम्ल असते. दोन्ही हायड्रोजनांच्या जागी असे दोन गट बसविले म्हणजे पेरॉक्सिडायसल्फ्यूरिक अम्ल तयार होते.\nपेरॉक्सिमोनोसल्फ्यूरिक अम्ल : (H2SO5). हे क्लोरोसल्फॉनिक अम्ल व हायड्रोजन पेरॉक्साइड यांपासून तयार होते. संहत (पाण्याचे प्रमाण कमी असलेले) सल्फ्यूरिक अम्ल व हायड्रोजन पेरॉक्साइड यांपासूनही हे बनविता येते. यालाच ‘कारो यांचे अम्ल’ असेही म्हणतात. याचे स्फटिक पांढ���े असून ते ४५ º से. तापमानास वितळतात. हे व्यापारी प्रमाणावर बनविले जात नाही. प्रयोगशाळेत याचा उपयोग एक प्रबल व विशिष्ट प्रकारचा ऑक्सिडीकारक म्हणून केला जातो उदा., कीटोनांपासून एस्टरे व लॅक्टोने, सल्फाइडांची सल्फॉक्साइडे व सल्फोने, अमाइनांची अमाइन ऑक्साइडे बनविण्यासाठी. विक्रिया मिश्रणात तयार केलेल्या स्थितीत हे न आकसणारी लोकर बनविण्यासाठी वापरण्यात आले आहे.\nपेरॉक्सिडायसल्फ्यूरिक अम्ल : (H2S2O8). हे सल्फ्यूरिक अम्ल असलेल्या जलीय विद्रावाचे विशिष्ट तर्‍हेने विद्युत् विच्छेदन (विद्रावातून विद्युत् प्रवाह पाठवून घटक अलग करण्याची क्रिया) केले असता याचा विद्राव मिळतो. शुद्ध अम्ल पांढरे व स्फटिकरूप असते. ते अत्यंत विक्रियाशील (ऑक्सिडीकारक) आणि अस्थिर आहे. पाण्याच्या विक्रियेने यापासून हायड्रोजन पेरॉक्साइड बनते. हायड्रोजन पेरॉक्साइड बनविण्यासाठी हे पूर्वी वापरीत.\nपेरॉक्सी लवणे : पोटॅशियम पेरॉक्सिमोनोसल्फेट : (KHSO5) हे व्यापारी प्रतीचे लवण पांढरे असून पुरेसे टिकाऊ असते. कापड धुलाईत विरंजक म्हणून हे वापरले जाते.\nअमोनियम पेरॉक्सिडायसल्फेट :[ किंवा अमोनियम परसल्फेट (NH4)2S2O8]. हे अमोनियम बाय सल्फेटाचा विद्राव वापरून, पेरॉक्सिडायसल्फ्यूरिक अम्ल बनविण्याच्या कृतीसारख्या प्रक्रियेने बनवितात. हे पांढरे, स्फटिकमय व किंचित आर्द्रताशोषक आहे. बहुवारिकीकरणात [→ बहुवारिकीकरण] उत्प्रेरक (विक्रिया सुलभतेने घडावी म्हणून उपयोगी पडणारा पण विक्रियेच्या शेवटी जसाच्या तसा राहणारा पदार्थ), प्रयोगशाळेत विक्रियाकारक, साबणात मिसळण्यासाठी मेदांच्या विरंजनाकरिता आणि काही रंजकद्रव्यांचे ऑक्सिडीकरण घडविण्यासाठी हे लवण उपयोगी पडते.\nपोटॅशियम पेरॉक्सिडायसल्फेट :[ अथवा पोटॅशियम परसल्फेटK2S2O8]. हे लवण अमोनियम पेरॉक्सिडायसल्फेट बनविताना विद्युत् विच्छेदनानंतर जो विद्राव बनतो, त्यात पोटॅशियम बायसल्फेट मिसळून मोठ्या प्रमाणावर बनवितात. याचे पांढरे स्फटिक टिकाऊ असतात. पायसी बहुवारिकीकरणात [→ बहुवारिकीकरण ] आरंभकारक म्हणून हे महत्त्वाचे आहे. याचे इतर उपयोग अमोनियम पेरॉक्सिडाय-सल्फेटाप्रमाणेच आहेत.\nसोडियम पेरॉक्सिबोरेटे : NaBO3.4H2O (टेट्राहायड्रेट) व NaBO3.H2O (मोनोहायड्रेट). बोरॅक्सच्या (Na2B4O7) विद्रावावर हायड्रोजन पेरॉक्साइड व सोडियम हायड्रॉक्साइड यांची विक्रिया केल्याने सोडियम पेरॉक्साइड टेट्राहायड्रेट बनते. त्यांचे निर्जलीकरण करून मोनोहायड्रेट बनवितात. दोन्ही लवणे पांढरी, स्फटिकमय व पुरेशी टिकाऊ आहेत. वस्त्रोद्योगात, धुलाईत, दंतधावनात, दातांच्या कवळ्या स्वच्छ करण्याच्या मिश्रणात व रंगद्रव्याच्या ऑक्सिडीकरणात ही उपयोगी पडतात.\nपेरॉक्सी हायड्रेटे : लवणांच्या रेणूमध्ये, पाण्याच्या रेणूंचे समावेशन (मूळ रेणूतील अणू तसेच ठेवून नवीन रेणू त्यात सामावले जाणे) होऊन ज्याप्रमाणे सजल लवणे (हायड्रेटे) बनतात (उदा., CuSO4.5H2O), त्याचप्रमाणे हायड्रोजन पेरॉक्साइडाच्या रेणूंचे लवण रेणूंमध्ये समावेशन होऊन पेरॉक्सी हायड्रेटे बनतात. हायड्रोजन पेरॉक्साइड असलेल्या विद्रावातून लवणांचे स्फटिकीकरण करून किंवा त्यांचा हायड्रोजन पेरॉक्साइड मिश्रित दाट विद्राव कोरडा करून ती बनवितात.\nसोडियम कार्बोनेट पेरॉक्सी हायड्रेट : (2Na2CO3.3H2O2) हे पांढरे व स्फटिकमय असते. हे मोठ्या प्रमाणावर बनविले जाते. दाताच्या कवळ्या स्वच्छ करण्याच्या मिश्रणात व घरगुती धुलाईच्या प्रक्षालकांत (डिटर्जंट्समध्ये) हे वापरतात.\nसोडियम पायरोफॉस्फेट पेरॉक्सी हायड्रेट : (Na4P2O7.2H2O2) हे मोठ्या प्रमाणावर बनविले जाते. याचे पांढुरके स्फटिक असून त्यामध्ये ९ % सक्रिय ऑक्सिजन असतो. पाण्यात २० º से. तापमानासयाची विद्राव्यता ८.३ % आहे व pH मूल्य [→ पीएच मूल्य] ८ ते ९ असते.\nसुपर ऑक्साइडे : यांच्या संरचनेत O2 ˉहा आयन (विद्युत् भारित रेणू) असतो. सर्व क्षार धातूंची सुपर ऑक्साइडे माहीत आहेत. पोटॅशियम सुपर ऑक्साइड हे या वर्गाचे सर्वांत महत्त्वाचे संयुग आहे.[→ पोटॅशियम].\nकार्बनी संयुगे : हायड्रोजन पेरॉक्साइडाच्या संरचनेतील हायड्रोजन अणूंच्या जागी कार्बनी गट योजिले म्हणजे कार्बनी पेरॉक्सी संयुगांच्या संरचना बनतात.\nउपस्थिती : चिनोपोडियम तेलामध्ये अँस्कॅरिडॉल नावाचा जो कृमिनाशक घटक आहे, तो एक स्थिर कार्बनी पेरॉक्साइड आहे.\nकित्येक नैसर्गिक पदार्थांवर अनिष्ट परिणाम होतात तेव्हा अंतिम द्रव्ये बनण्यापूर्वी पेरॉक्साइडे ही माध्यमिक संयुगे बनलेली असतात. उदा., मेदे (स्निग्ध पदार्थ) खवट होणे, यंत्रात घातलेले वंगण तेल चिकट होणे, जीवनसत्त्वांचे गुण नाहीसे होणे इत्यादी. डाय-एथिल ईथराचे ऊर्ध्वपातन (बंद भांड्यात तापवून बनणारी वाफ थंड करून घटक पदार्थ अलग मिळविणे) करताना अस्थिर कार्बनी पेरॉक्साइडे बनून स्फोट होण्याचा धोका संभवतो. यासाठीच नैसर्गिक व संश्लिष्ट (घटकद्रव्ये एकत्रित आणून तयार केलेल्या) पदार्थांमध्ये ऑक्सिडीकरण प्रतिबंधके मिसळतात.\nपेरॉक्साइडे : कार्बनी पेरॉक्साइडांपैकी काही स्थिर असून उपयोगीही आहेत. उदा., डाय- t -ब्युटिल पेरॉक्साइड\n[(CH3)3CCl(CH3)3]. t –ब्युटिल क्लोराइडावर\n[(CH3)3CCl] हायड्रोजन पेरॉक्साइडाची विक्रिया करून हे बनविता येते. कार्बनी संयुगांच्या संश्लेषणात ते उपयोगी पडते.\nडायबेंझॉइल पेरॉक्साइड : [C6H5COOOCOC6H5]. बेंझॉइल क्लोराइडावर क्षारमिश्र हायड्रोजन पेरॉक्साइडाची विक्रिया करून हे बनविता येते. हे चूर्णरूप व पांढऱ्या रंगाचे असून नेहमीच्या तापमानास स्थिर असते, पण तापविल्याने त्याचा स्फोट होतो. खाद्य तेले व धान्यांचे पीठ विरंजित करण्यासाठी आणि संश्लेषित रबर [→ रबर] व प्लॅस्टिके यांमध्ये बहुवारिकीकरणास आरंभ करून देणारे द्रव्य म्हणून याचा उपयोग होतो.\nबहुसंख्य कार्बनी पेरॉक्साइडांच्या बाष्पाने डोकेदुखी उद्-भवते आणि संवेदी ऊतकांचा (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांचा) उदा., घसा, फुप्फुसे यांच्या श्लेष्मल (बुळबुळीत) आवरणांचा, क्षोभ होतो. आघात, घर्षण किंवा उष्णता यांनी कित्येकांचा स्फोट होतो.\nपेरॉक्सी अम्ले : परॲसिटिक अम्ल :\nअँसिटिक अम्ल व हायड्रोजन पेरॉक्साइड यांच्या विक्रियेने हे औद्योगिक प्रमाणावर बनविले जाते व अँसिटिक अम्लात विरघळलेल्या स्थितीत विकले जाते. एपॉक्सी व हायड्रॉक्सी संयुगांच्या संश्लेषणाकरिता, तसेच जंतुनाशक व कवकनाशक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचा नाश करणारे) म्हणून आणि प्रक्रिया-उपकरणे निर्जंतुक करण्यासाठी हे उपयोगी पडते.\nपेरॉक्सी हायड्रेटे : यूरिया पेरॉक्सी हायड्रेट : [CO(NH2)2.H2O2]. हे कार्बनी पेरॉक्सी हायड्रेटाचे अक उदाहरण आहे.\nइंग्रजीतील Per (उच्चार पर व पेर) या उपसर्गाने नेहमी पेरॉक्सी संयुगेच दर्शविली जातात असे नाही. त्याने एखाद्या मूलद्रव्याच्या ऑक्सिडीकरणाची अत्युच्च अवस्था (उदा., पोटॅशियम परमँगॅनेटातील मँगॅनिजाची) किंवा प्रतिष्ठापनाची (एक मूलद्रव्य काढून त्या जागी दुसरे घालण्याची) पूर्णावस्थाही सूचित केली जाते उदा., परक्लोरोएथेन म्हणजे एथेनमधील सर्व हायड्रोजन अणूंच्या जागी क्लोरीन अणू येऊन झालेले संयुग.\nकारेकर, न. वि. के���कर, गो. रा.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://alibaugmahaulb.maharashtra.gov.in/ULBInfoDrainage/pagenew", "date_download": "2020-09-24T01:54:13Z", "digest": "sha1:TWIDLJQKJ5L4KKQLDKZYLJ7MUZW5Y45P", "length": 7372, "nlines": 120, "source_domain": "alibaugmahaulb.maharashtra.gov.in", "title": "ULBInfoDrainage", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / सोयी सुविधा / जलनिस्सारण\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी बी. पी. एम. एस. माहिती नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nशहराचे रहिवासी भागापैकी किती प्रमाणात क्षेत्र\nअसल्यास प्रक्रिया केंद्राची क्षमता\nदश लक्ष लिटर / प्रतीदिन\nनसल्यास प्रस्तावित योजनेची सद्द्स्थिती\nकाम चालू / प्रस्ताव सुरु / प्रस्ताव नाही\nशहरातील उघड्या गटारींची लांबी (बांधलेल्या)\nपैकी सुरक्षा भिंतीद्वारे संरक्षित केलेले\nजलनिस्सारणाची व्यवस्था उपलब्ध नसलेल्या घरांचे प्रमाण\nजलनिस्सारण व्यवस्था नसलेली घरे\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : २४-०९-२०२०\nएकूण दर्शक : ३१७८५\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्ट��� राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/toyota/", "date_download": "2020-09-24T00:55:02Z", "digest": "sha1:UAPNOXKZIHNE47OQO47RI7JYJ4C25EKS", "length": 26908, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "टोयोटा मराठी बातम्या | Toyota, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ सप्टेंबर २०२०\nपुणे, उल्हासनगरमधील ८४ टक्के बांधकाम मजूर राहिले वेतनाविना\nडिसेंबरपासून कोकण रेल्वे धावणार विजेवर\nपंतप्रधानांनी गौरविलेल्या फुटबॉलपटूच्या झोपडीवर पडणार महापालिकेचा हातोडा\nऔषध, ऑक्सिजन वितरणाचे योग्य नियोजन करा\nडॉक्टरांना पुन्हा झालेला कोरोना संसर्ग तीव्र\nअजय देवगणबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या याबद्दल\nड्रग्जप्रकरणी शिल्पा शिंदेचे मोठे विधान; म्हणाली, सगळीकडे हेच पण...\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nअभिनेत्री निवेदिता सराफ कोरोना पॉझिटीव्ह, स्वत:ला केलं क्वॉरंटाईन\nदुबईवरुन लवकरच परतणार संजय दत्त आणि मान्यता दत्त, समोर आले 'हे' कारण\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nवाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत\nव्हिसाशिवाय जगातील 'या' 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय, केंद्र सरकारने दिली माहिती\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भा��ी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nराज्यात गेल्या २४ तासांत २१ हजार २९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४७९ जणांचा मृत्यू; १९ हजार ४७६ जणांना डिस्चार्ज\nगडचिरोली : औषधोपचाराच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी लिपिकाने घेतली एक हजाराची लाच, एसीबीकडून अटक\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nराज्यात गेल्या २४ तासांत २१ हजार २९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४७९ जणांचा मृत्यू; १९ हजार ४७६ जणांना डिस्चार्ज\nगडचिरोली : औषधोपचाराच्या बिलाचा धनादेश क��ढण्यासाठी लिपिकाने घेतली एक हजाराची लाच, एसीबीकडून अटक\nAll post in लाइव न्यूज़\nरस्त्यावर लवकरच धावणार CNG इनोव्हा कार; जाणून घ्या किंमत अन् लाँचिंगची तारीख\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nविशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून रॉयल गाडी बनवण्याची ख्याती असलेली जपानची टोयोटा कंपनीही लवकरच सीएनजी गाड्यांच्या निर्मिती करणार आहे. ... Read More\n'मारुती'ची पार्टनर घेऊन येतेय नवी एसयूव्ही; डायरेक्ट टोयोटालाच टक्कर... तुम्ही पाहिलीत का\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसुझुकी आणि टोयोटामध्ये प्लॅटफॉर्म वापरण्यासंबंधी करार झाला होता. यानुसार टोयोटा मारुतीची बलेनो ही कार नाव आणि लोगो बदलून विकत आहे. ... Read More\nटोयोटा कल्ला करणार; हॅरिअरसारखी खतरनाक SUV Venza आणणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nटोयोटाने नवीन एसयुव्ही Venza वरून पडदा हटविला आहे. यामध्ये हॅरिअरचा प्लॅटफॉर्म वापरण्यात आला असून आतील डिझाईन आणि इंटेरिअरदेखील हॅरिअरसारखेच आहे. ... Read More\nग्लोबल एनकॅपकडे एकही कार पाठवणार नाही; सुरक्षा चाचण्यांपासून मारुतीनं काढला पळ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nग्लोबल एनकॅपचे सीईओ डेव्हिड वार्ड यांनी भारतातील कंपन्यांनी टाटा आणि महिंद्राचा आदर्श घ्यावा आणि सुरक्षित कार बनवाव्यात असा सल्ला दिला. ... Read More\nAuto Expo 2020 : बहुप्रतीक्षित Kia Carnival MPV आली; मध्यमवर्गाची लिमोझिनच जणू\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनोएडामध्ये आज ऑटो एक्स्पोला सुरूवात झाली. कियाला भारतात येऊन अवघे काही महिनेच झालेले आहेत. कियाच्या सेल्टॉसला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. Auto Expo 2020 ... Read More\nKia Motars CarsToyotaauto expoकिया मोटर्सटोयोटाऑटो एक्स्पो\nचीनची कंपनी MG Moters, KIA ला टक्कर देणार; नववर्षात भारतात एन्ट्री करणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nhaima automobileMG MotersKia Motars CarsTataToyotaAutomobileElectric Carहाईमा ऑटोमोबाईलएमजी मोटर्सकिया मोटर्सटाटाटोयोटावाहनइलेक्ट्रिक कार\nमारुती, टाटा, महिंद्रा तणावाखाली; सलग पाचव्या महिन्यामध्ये कारविक्री घटली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबलेनोची हुबेहूब कार येणार 'ग्लान्झा'; टोयोटा देणार टक्कर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nटोयोटाने प्रिमियम हॅचबॅक श्रेणीतील मारुतीची बलेनो कारची हुबेहुब कॉपी केली आहे. ... Read More\nटोयोटाची नवी कार ठरणार आपल्या कुटुंबाची 'गार्डियन'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nड्रायव्हर चुकत असल्यास गाडी ऑटोमॅटिक सेल्फ कंट्रोल होणार ... Read More\nकाही सेकंदांत 100 किमीचा वेग पकडतात या कार...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nIPL 2020 च्या सला��ीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nदुबईत खेळाडू कॅच का सोडत आहेत \nबॉलीवूडच्या Drugs कनेक्शनचा Sushant Singh Rajputशी सबंध \n'चक दे गर्ल’ विद्या माळवदेच्या योगा पोज पाहून नेटकरीही फिदा\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nहिना खानने शेअर केले लेटेस्ट फोटोशूट, पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसली स्टनिंग, पहा फोटो\n या महिलेनं रचला इतिहास; राफेलच्या पहिल्या फायटर पायटल होण्याचा मिळवला मान\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nबिग बॉस 14 : रिअल लाईफमध्ये खूपच स्टायलिश आहे 'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्री नैना सिंग\nIndia China FaceOff: लडाखमध्ये ड्युटी लागताच चिनी सैनिकांना रडू कोसळलं; फोटो व्हायरल\nFact Check: केंद्र सरकारची वैभव लक्ष्मी योजना, व्यवसायासाठी महिलांना देणार ४ लाखांचे कर्ज\nड्रॅगनला विरोध; नेपाळच्या जमिनीवर चीनचा 'कब्जा', रस्त्यावर उतरले लोक\nGold Rates: सोन्याच्या दरात हजाराची घसरण; दोन दिवसांत 1600 रुपयांनी घसरले\nआजारी, दिव्यांग कर्मचारी पोहोचले स्ट्रेचरवर\n८५ हजार ४८४ पैकी ७५ हजार ५०९ चाचण्या निगेटिव्ह\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माची फटकेबाजी, मुंबई इंडियन्सनं उघडले विजयाचे खाते\nCoronaVirus News: मुख्यमंत्र्यांनी दिलेलं 'ते' उदाहरण पंतप्रधानांना आवडलं; बैठकीच्या शेवटी मोदींकडून खास उल्लेख\nCoronaVirus News: पंतप्रधान मोदींनी सांगितली 'मायक्रो लॉकडाऊन'ची कल्पना; मुख्यमंत्री लागू करणार\nपंतप्रधान मोदींची संसदेत एन्ट्री, सदस्यांनी दिल्या 'भारत माता की जय' आणि 'जय श्री राम'च्या घोषणा\nरिलायन्स जिओच्या 'या' मोठ्या निर्णयाने झाली एअरटेल, Viच्या शेअर्सची घसरगुंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/aamir-khan-film-ghajini-sequel-discussions-in-full-swing-ghajini-2/", "date_download": "2020-09-24T01:33:27Z", "digest": "sha1:LFRMSUCRNSYO26BNHZAMGEGXZ2P2GOSV", "length": 11290, "nlines": 126, "source_domain": "hellobollywood.in", "title": "आमिर खानच्या ‘गजनी’ चा बनणार सिक्वेल ??? या ट्विटनंतर चर्चा जोरात – Hello Bollywood", "raw_content": "\nआमिर खानच्या ‘गजनी’ चा बनणार सिक्वेल या ट्विटनंतर चर्चा जोरात\nआमिर खानच्या ‘गजनी’ चा बनणार सिक्वेल या ट्विटनंतर चर्चा जोरात\n आमिर खानचा ‘गजनी’ हा चित्रपट लोकांच्या मनात अजूनही ताजा आहे. या चित्रपटात, त्याने ‘शॉर्ट टर्म मेमरी लॉस’ या आजाराने ग्रस्त अशा व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारली. तो थोड्या वेळात गोष्टी विसरत असे. आमिर खानने हे पात्र उत्तम पद्धतीने साकारले आणि प्रेक्षकांनाही हा चित्रपट खूपच आवडला. हा चित्रपट एका तामिळ चित्रपटाचा हिंदी रीमेक होता आणि ए.आर. मुरगादास यांनी दिग्दर्शन केले होते. आता या चित्रपटाच्या सिक्वेल म्हणजेच ‘गजनी २’ या विषयावरील चर्चा जोरात सुरू आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडूनही या संदर्भात बरीच प्रतिक्रिया दिली जात आहेत.\nया चर्चांची सुरूवात ‘गजनी २’च्या सिक्वेलने झाली तेव्हा रिलायन्स एंटरटेनमेंटने ‘गजनी’ चित्रपटाविषयी ट्विट केले होते. हे फोटो फोटोद्वारे ट्विट केले गेले आहे: “ही पोस्ट गजनी बद्दलची होती, परंतु आम्हाला काय बनवायचे आहे हे आम्ही विसरलो.” या ट्वीटच्या कॅप्शनमध्ये गजनीला दोष देण्यासाठी आमिर खान यालाही टॅग केले गेले आहे. आता ‘गजनी २’ देखील बनणार, अशी चर्चा रिलायन्स एंटरटेनमेंटच्या ट्विटनंतर सुरू झाली. आहे या सीक्वलमध्ये आमिर खानदेखील दिसणार असल्याचे बोलले जात आहे.\n‘गजनी २’ बद्दलच्या चर्चेत किती सत्यता आहे, हे वेळ येईल तेव्हाच तेच सांगतील.आमिर खानबद्दल बोलायचे तर तो लवकरच ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरही त्याच्यासोबत दिसणार आहे. यावर्षी ख्रिसमसवर हा चित्रपट रिलीज होत आहे.यापूर्वी अक्षय कुमारचा बच्चन पांडेही ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित होणार होता, पण आमिर खानच्या विनंती वरून अक्षय कुमारने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली.\nदिशा पटानी दिसली खूपच मनमोहक अंदाजात… फोटो झाले व्हायरल\n‘सरसेनापती हंबीरराव’चं चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज\nपदार्पणाच्या चित्रपटात आमिर खानला मिळाली होती ‘इतकी’ फी ; जाणून…\nसुशांत आत्महत्या प्रकरण ; अमीर खानच्या मौनावर कंगणाने उपस्थित केल प्रश्नचिन्ह\nतुर्कीच्या ‘first lady’ ला भेटला आमिर खान…. पहा फोटो\nसंजय दत्तला कॅन्सरची बाधा, उपचारासाठी अमेरिकेला हलवणार\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या…\nआशाताई आमच्या माँ होत्या, त्या आम्हाला पोरकं करून गेल्या ;…\nकृषी विधेयकं झाल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था सुधारण्यास मदत…\nलीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री झरीन खान ; व्हिडिओ शेअर…\nरेणुका शहाणेंनी केली आशालता वाबगावकरांसाठी भावनिक पोस्ट ;…\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण ;…\nतू नेहमीच मला आदरानं वागवलं ; अनुराग कश्यपच्या मदतीला धावून…\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘देवी’ रिव्ह्यू : महिला अत्याचाराचं भीषण वास्तव…\nमुव्ही रिव्ह्यू | तापसीच्या ‘थप्पड’ने पुरुषांची…\nमलंग रिव्ह्यू : रोमान्स, थ्रिल, सस्पेन्स आणि फेमस बदला\n‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र\nसुनील शेट्टीचा हा वर्कआऊटपाहून सेलिब्रिटींनाही बसला धक्का,…\nआता घरबसल्या तुम्हीही होऊ शकता ‘द कपिल शर्मा शो’…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nमुरगांव पोर्ट ट्रस्ट अंतर्गत ‘प्रशिक्षणार्थी पायलट्स’ पदाची भरती\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेंतर्गत 25 जागांसाठी भरती\nनाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांसाठी भरती\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला एनसीबी पाठवणार समन्स\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/raghubir-yadav-the-father-of-sanjay-mishra-wife-roshni-son-wife-charges-another/", "date_download": "2020-09-24T01:01:46Z", "digest": "sha1:P2GE54WQ7MIKFHRRSCDMA7HQWRZP6FGC", "length": 10721, "nlines": 124, "source_domain": "hellobollywood.in", "title": "रघुबीर यादव हे संजय मिश्रा यांच्या पत्नी रोशनीच्या मुलाचे वडील आहेत?बायको ने केला आणखी एक आरोप – Hello Bollywood", "raw_content": "\nरघुबीर यादव हे संजय मिश्रा यांच्या पत्नी रोशनीच्या मुलाचे वडील आहेतबायको ने केला आणखी एक आरोप\nरघुबीर यादव हे संजय मिश्रा यांच्या पत्नी रोशनीच्या मुलाचे वडील आहेतबायको ने केला आणखी एक आरोप\n ‘लगान’, ‘पीपली लाइव्ह’, ‘सुई धागा’ आणि ‘न्यूटन’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसलेल्या अभिनेता रघुबीर यादव यांची पत्नी पूर्णिमा खर्गा यांनी तिचा नवरा आणि अभिनेता संजय मिश्रा यांच्या पत्नीचा अवैध संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्यांना एक १४ वर्षाचा मुलगा देखील आहे. टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, पूर्णिमा आंतरराष्ट्रीय कीर्तीची कथक नर्तक आहे. यादव यांनी फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.\nपोर्टलनुसार, पूर्णिमाने यापूर्वीही असा आरोप केला होता की तिचा नवरयाचा अभिनेता संजय मिश्राची पत्नी रोशनी आचरेजासोबत थेट संबंध होता आणि त्या दोघांना १४ वर्षाचा मुलगा आहे.लग्नाच्या सात वर्षानंतर रघुबीर राज बरोटच्या शोमध्ये काम करत असताना अभिनेत्री नंदिता दास हीच्या प्रेमात पडल्याचा आरोपही पूर्णिमाने केला.\nटाईम्स ऑफ इंडिया डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, पूर्णिमाने या आठवड्याच्या सुरूवातीला घटस्फोटासाठी याचिका दाखल केली असून यासह अंतरिम देखभाल १ लाख रुपये आणि अंतरिम पोटगी म्हणून १० कोटी रुपये आहे.पूर्णिमा आणि रघुबीर वेगळे राहतात तर त्यांचा ३० वर्षांचा मुलगा आपल्या आईबरोबर राहतो.\n'लगानटाइम्स ऑफ इंडियान्यूटनपीपली लाइव्हपूर्णिमा खर्गारघुबीर यादवरोशनी आचरेजासंजय मिश्रा\nटायगर श्रॉफ घेऊन येतोय ‘हिरोपंती २’,पोस्टर केले रिलीज\nपिझ्झा डिलीव्हरी बॉयने अ‍ॅडल्ट ग्रुपमध्ये शेअर केला तामिळ अभिनेत्रींचा नंबर,अभिनेत्रीने दाखल केली एफआयआर\n‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र\nसुनील शेट्टीचा हा वर्कआऊटपाहून सेलिब्रिटींनाही बसला धक्का, व्हिडिओ व्हायरल\nया अभिनेत्रीने करोडो रुपयांच्या किसींग सीन्सच्या ऑफर्स नाकारल्या, तरी जिंकली…\nसुशांत आत्महत्या प्रकरण; दिग्दर्शक रूमी जाफरी यांच्या चौकशीत समोर आल्या…\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या…\nआशाताई आमच्या माँ होत्या, त्या आम्हाला पोरकं करून गेल्या ;…\nकृषी विधेयकं झाल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था सुधारण्यास मदत…\nलीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री झरीन खान ; व्हिडिओ शेअर…\nरेणुका शहाणेंनी केली आशालता वाबगावकरांसाठी भावनिक पोस्ट ;��\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण ;…\nतू नेहमीच मला आदरानं वागवलं ; अनुराग कश्यपच्या मदतीला धावून…\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘देवी’ रिव्ह्यू : महिला अत्याचाराचं भीषण वास्तव…\nमुव्ही रिव्ह्यू | तापसीच्या ‘थप्पड’ने पुरुषांची…\nमलंग रिव्ह्यू : रोमान्स, थ्रिल, सस्पेन्स आणि फेमस बदला\n‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र\nसुनील शेट्टीचा हा वर्कआऊटपाहून सेलिब्रिटींनाही बसला धक्का,…\nआता घरबसल्या तुम्हीही होऊ शकता ‘द कपिल शर्मा शो’…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nमुरगांव पोर्ट ट्रस्ट अंतर्गत ‘प्रशिक्षणार्थी पायलट्स’ पदाची भरती\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेंतर्गत 25 जागांसाठी भरती\nनाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांसाठी भरती\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला एनसीबी पाठवणार समन्स\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-24T00:40:41Z", "digest": "sha1:LM4AZTWQKCKMYU7G7ZAM4ARDYM73P72E", "length": 9054, "nlines": 82, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला अभिषेकने केली होती रिक्वेस्ट, म्हणाला होता मला तुमच्या सोबत फक्त एक रात्र झोपायचं आहे….. – जय महाराष्ट्र", "raw_content": "\n‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला अभिषेकने केली होती रिक्वेस्ट, म्हणाला होता मला तुमच्या सोबत फक्त एक रात्र झोपायचं आहे…..\n‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला अभिषेकने केली होती रिक्वेस्ट, म्हणाला होता मला तुमच्या सोबत फक्त एक रात्र झोपायचं आहे…..\nजीनत अमानला या अभिनेत्रीला बॉलीवूडमधील बो-ल्ड ब्युटी म्हणून ओळखले जाते. एक काळ असा होता जेव्हा तीने हिंदी चित्रपटा मध्ये उत्कृष्ठ कामगिरी करून तिच���या चाहत्यांना वेड लावले होते. पण एकदा बॉलीवूडचा सर्वात मोठा अभिनेता अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनने तिच्यासोबत झोपण्याची इच्छा व्यक्त केली होती.\nअभिषेकची ही विनंती ऐकुन अभिनेत्री जीनत अमानला धक्काच बसला होता. परंतु त्यावेळी जीनत अमान ने परिस्थितीच गांभीर्य राखून खूप आश्चर्यचकित करून सोडणारे उत्तर दिले होते. जीनत अमानने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा अधिक हिट चित्रपट शूट केले आहेत. तिला 70 च्या दशकाची सर्वात लोकप्रिय मॉडेल म्हणून ओळखले जात होते.\nजेव्हा तीने “सत्यम शिवम सुंदरम” चित्रपटात रूपाची भूमिका केली होती. चित्रपट तर प्रसिद्ध झालाच पण त्यानंतर ही अभिनेत्री खूप प्रसिद्ध झाली. जेव्हा जीनत अमानला विचारले गेले होते की इतक्या मॉडेल्सपैकी रूपाच्या भूमिकेसाठी फक्त तुलाच का निवडले गेले \nतेव्हा झीनत म्हणाली: जेव्हा राज कपूर रूपाच्या भूमिकेसाठी विविध मॉडेल्सची मुलाखत घेत होते तेव्हा ती सरळ राजच्या घरी गेली होती. आणि तीने त्यावेळी तीचा अर्धा चेहरा टिशू पेपरने झाकला आणि निरोप पाठवला की राजला सांगा की रूपा आली आहे. राज कपूरला देखील त्यावेळी या गोष्टीचा खूप आनंद झाला होता आणि नंतर राजने तीला रुपाची भूमिका दिली होती.\nदुसरीकडे अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या एका मुलाखतीत असे म्हटले आहे की : जीनत अमान लहानपणा पासूनच माझी ड्रीम गर्ल आहे. लहानपना पासूनच मी तिला पसंत करत होतो. झीनत हिमाचल प्रदेशमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी आली होती. त्यावेळी अमिताभ बच्चन स्वतः तिथे गेले होते.\nत्यावेळी अभिषेक बच्चन देखील त्यांच्यासोबत होता. त्यावेळी अभिषेक फक्त 5 वर्षाचा होता. अमिताभ बच्चन तेथे पोहचल्यानंतर काही वेळ शूटिंग चालू होती. शूटिंगच्या नंतर जेव्हा जीनत अमान झोपायला जात होती, तेव्हा अभिषेक बच्चन जीनत अमान च्या मागे मागे गेला.\n‘तीच्याकडे गेला आणि तीला म्हणाला’ मलाही तुझ्याबरोबर झोपायचे आहे. यानंतर झीनतने हसून उत्तर दिले की अजुन तू लहान आहेस, थोडा मोठा हो आणि मग माझ्यासोबत झोप. यानंतर अभिषेक बच्चन खूप दु: खी झाला. जीनत अमान च्या या उत्तराने बॉलीवूडलाही चकित करून सोडले होते.\nबॉलिवुडच्या ‘या’ 4 अभिनेत्री सलमानचा करतात तिरस्कार, तिसऱ्या अभिनेत्रीने काढली होती सलमानची लायकी…\nरियाच्या अटकेविरुध बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार आले एकत्र, ��ोशल मीडियावर चालवताय “जस्टिस फॉर रिया”, हॅशटॅग….\nसुशांत सिंह राजपूत ची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ने घेतला “यू” टर्न, म्हणाली हो मी एक दोन वेळा मारलाय हुक्का..\nलग्नापूर्वीच बॉयफ्रेंड पासून प्रेग्नंट होत्या या प्रसिद्ध अभिनेत्री, लग्नानंतर माहीत झाल्यावर पतीने केले असे काही की…\nप्रसिद्ध खलनायक अमरिश पुरी यांच्या मुलीचे सौंदर्य पाहून व्हाल फिदा, आलिया आणि दिपीका पेक्षाही दिसते सुंदर\n‘या’ 20 वर्षाने लहान अभिनेत्रीशी राजेश खन्नाने दिले होते बोल्ड सीन, पहा अभिनेत्रीचे झाले होते असे हाल….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathivarsa.com/MarathiKatha/Service-is-the-religion-marathi-story", "date_download": "2020-09-24T01:56:02Z", "digest": "sha1:7FAAFT2OYNDB6OUZ4LQNPRTRO5KOK6HU", "length": 4001, "nlines": 21, "source_domain": "marathivarsa.com", "title": "सेवा हाच धर्म | Seva Hach Dharm | Marathi Katha | Marathivarsa.com", "raw_content": "\nएका पत्रकारांनी स्‍वामी विवेकानंदांची कीर्ती ऐकलेली होती. स्‍वामी विवेकानंदांना भेटून त्‍यांच्‍याकडून चार ज्ञानाच्‍या गोष्‍टी शिकाव्‍यात अशी त्‍यांची तीव्र इच्‍छा होती.\nत्‍या पत्रकारांचे दोन मित्र त्‍यांना भेटावयास आले व बोलता-बोलता स्‍वामी विवेकानंदांचा उल्‍लेख निघाला. तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्‍याचे ठरविले. तिघेही मिळून स्‍वामीजींकडे गेले. विवेकानंदांनी तिघांचीही आस्‍थेने विचारपूस केली.\nयादरम्‍यान स्‍वामीजींना असे कळाले की तिघेही पंजाब प्रांतात राहणारे आहेत. त्‍या काळात पंजाबात दुष्‍काळ पडलेला होता. त्‍यांनी त्‍यासंदर्भात चर्चा केली. दुष्‍काळग्रस्‍तांसाठी चाललेल्‍या मदतकार्याची माहिती घेतली. त्‍यानंतर शैक्षणिक, नैतिक आणि सामाजिक बाबींवर चर्चा केली. ब-याच वेळ चर्चा झाल्‍यानंतर तिघेही निघाले.\nनिघताना पत्रकार महाशय विवेकानंदांना म्‍हणाले,''स्‍वामीजी, आम्‍ही तुमच्‍याकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आले होतो. पण तुम्‍ही मात्र सामान्‍य अशा बाबींवरच चर्चा केलीत. आम्‍हाला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही.'' या स्‍वामी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले ते असे की,'' मित्रवर्य, जोपर्यत या देशात एक जरी मूल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्‍यापेक्षा त्‍याची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्‍त महत्‍वाचे आहे. ज्‍याचे पोट भरलेले नाही त्‍याला धर्मोपदेश देण्‍यापेक्षा भाकरी देणे हे महत्‍��ाचे आहे. रिकाम्‍या पोटी तत्वज्ञानाचा उपदेश उपयोगी नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1619355", "date_download": "2020-09-24T02:56:21Z", "digest": "sha1:OJHNFF7TQ2HI5RHZAMW3KC4RBNGVRPRN", "length": 2640, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"कला\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"कला\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:१९, २० ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती\n४७६ बाइट्सची भर घातली , २ वर्षांपूर्वी\n११:५५, १० मार्च २०१८ ची आवृत्ती (संपादन)\n१२:१९, २० ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nस्वप्निल अशोक सोनवणे (चर्चा | योगदान)\n== कलेचे उपयोग ==\nकला हि विविध गोष्टीतून आपणास दिसन येत असते. हि कला जोपासण्याचे व तिचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे काम हे आपणा सर्व मानव जातीस करावे लागते. अश्या या कलेचे कोणकोणते उपयोग आपणास होतात व\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Belgaon/primises-of-mahipagad-is-in-danger/", "date_download": "2020-09-24T01:10:37Z", "digest": "sha1:UY7QUP4RU3BNI3PLNBWGIR4FISV2VCSA", "length": 6185, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महिपाळगड परिसराचे पावित्र्य धोक्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › महिपाळगड परिसराचे पावित्र्य धोक्यात\nमहिपाळगड परिसराचे पावित्र्य धोक्यात\nकर्नाटक सीमेवर वसलेल्या आणि बेळगावहून सुमारे 15 कि.मी. वर असलेला महिपाळगड परिसर तसेच प्राचीन हेमाडपंथी वैद्यनाथ देवस्थान परिसराचे पावित्र्य धोक्यात आले आहे. या ठिकाणी पर्यटनाच्या नावाखाली अश्‍लील प्रकार व हुल्लडबाजी होत आहे. महाविद्यालयीन प्रेमी युगुलांची वर्दळ वाढली असून यांच्याकडून सार्वजनिक परिसराचा गैरवापर होत आहे. यामुळे इतिहासप्रेमींतून तीव्र खेद व्यक्‍त होत आहे.\nछत्रपती शिवरायांचा किल्ला म्हणून या गडाची वेगळी ओळख आहे. इतिहासकाळापासून या गडाचे लष्करीदृष्ट्या असणारे महत्त्व आजतागायत कायम आहे. या ठिकाणी मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे नव्या जवानांसाठी प्रशिक्षण दिले जाते. हा परिसर प्रशस्त असून घनदाट झाडेझुडपे आहेत. काही वर्षापूर्वी या घनदाट झाडीत खुनाचे प्रकारही घडले आहेत. वाईट कृत्ये लपविण्यासाठी या परिसराचा सातत्याने पयोग केला जातो. गडावर दीपमाळ आहे. प्राचीन विहिरीसह परिसर निसर्गरम्य आहे. या मंदिरा���ेजारीच प्राचीन वैद्यनाथ मंदिर आहे. चंदगड तालुक्यासह बेळगाव परिसरातील एक श्रद्धास्थान म्हणून मंदिराला मोठे स्थान आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन, गडकोट विकासाचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसडर आणि रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष खा. छत्रपती संभाजी राजे यांच्या पुढाकाराने विकास आराखड्याचे काम सुरू आहे.\nगडाच्या उत्तरेला पावसाळ्यात मोठा धबधबा प्रवाहित होतो. अलिकडे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूत पर्यटकांची गर्दी असते. शाळा, कॉलेजच्या सहलीही काढल्या जातात. मात्र, तोंडावर स्कार्फ बांधून दुचाकीवर येणार्‍या प्रेमीयुगुलांचा वावर वाढला आहे. कॉलेजच्या नावावर बाहेर पडायचे आणि गडावर भटकायचे, असे प्रकार होत आहेत. यामुळे कुटुंबवत्सल व शालेय विद्यार्थ्यांवर परिणाम होत आहे. चंदगड पोलिसांकडून अधून-मधून कारवाई होते. मात्र यात सातत्य हवे. गडावर पर्यटनाच्या नावाखाली मद्य घेऊन जाणार्‍या वाहनांवर कारवाई झाली तर अवैध प्रकारांना आळा बसेल,असे स्थानिक म्हणतात\nनाकावाटे दिल्या जाणार्‍या लसीची सिरमकडून निर्मिती\nचीनकडून भारतावर अंतराळ हल्ल्याचा प्रयत्न\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण\nमुंबईत पावसाची तुफानी बॅटिंग\n‘अर्जुन’, ‘अभ्यास’ची चाचणी यशस्वी\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण\nमुंबईत पावसाची तुफानी बॅटिंग\nIPL: रोहित शर्माने ठोकले षटकांरांचे द्विशतक\nअनुराग कश्यपविरुद्ध अखेर गुन्हा दाखल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-cctv-video-mini-door-accident-kolhapur-1024", "date_download": "2020-09-24T01:38:18Z", "digest": "sha1:OOAI6EYSLRTG473QFMGCVOACWFHMF3KO", "length": 8330, "nlines": 131, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कसा झाला कोल्हापूरचा मिनी बस अपघात? (CCTV Video) | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकसा झाला कोल्हापूरचा मिनी बस अपघात\nकसा झाला कोल्हापूरचा मिनी बस अपघात\nमंगळवार, 30 जानेवारी 2018\nकोल्हापूर : येथील शिवाजी पुलाचा कठडा तोडून पंचगंगा नदीत मिनी बस कोसळून 13 जण जागीच ठार झाल्याच्या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज हाती आले आहे. चालकाने अचानक वाहनाची दिशा बदलल्याचे आणि गाडीने अक्षरशः नदीत झेप घेतल��याचे सीसीटीव्ह फुजेटवरून दिसते आहे. चालकाने वाहनाची दिशा अचानक का बदलली; रस्त्यावर फारशी वर्दळ नसताना हा अपघात कसा घडला, हे प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत.\nकोल्हापूर : येथील शिवाजी पुलाचा कठडा तोडून पंचगंगा नदीत मिनी बस कोसळून 13 जण जागीच ठार झाल्याच्या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज हाती आले आहे. चालकाने अचानक वाहनाची दिशा बदलल्याचे आणि गाडीने अक्षरशः नदीत झेप घेतल्याचे सीसीटीव्ह फुजेटवरून दिसते आहे. चालकाने वाहनाची दिशा अचानक का बदलली; रस्त्यावर फारशी वर्दळ नसताना हा अपघात कसा घडला, हे प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत.\nमृतांमध्ये दोन सख्ख्या बहिणी आणि नऊ महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. हे सर्वजण पुण्यातील आहेत. 26 जानेवारीला रात्री 11.30 च्या सुमारास हा अपघात झाला. गणपतीपुळे येथे मुलासाठी बोललेला नवस फेडून हे सर्वजण परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. ज्या मुलासाठी नवस बोलला तो मुलगा, त्याचे आई-वडील व बहीण असे सर्वच या अपघातात ठार झाले. बस अत्यंत वेगाने होती. 100 फूट खोल बस पडल्याने बसचाही चक्काचूर झाला.\nVIDEO | अंगाचा थरकाप उडवणारा या बोट दुर्घटनेचा थरार, 14 जणांना...\nएक धक्कादायक बातमी आहे राजस्थानधून. राजस्थानच्या गोठडा कला गावातील नदीत 14 जणांना...\nBREAKING | गँगस्टर विकास दुबेचं कानपूरमध्ये एन्काऊंटर\nउत्तर प्रदेशमधील नंबर एकचा कुख्यात गँगस्टर विकास दुबे एन्कारऊंटरमध्ये मारला गेलाय...\nचीननेच कोरोनाचे नमुने नष्ट केले, आणि दिली लपवाछपवीची कबुली\nकोरोनाचे नमुने नष्ट केल्याचं चीनने मान्य केलंय. त्यामुळे अर्थातच अमेरिकेने आजवर...\nऔरंगाबाद: गावाकडे जाणारी गाडी पकडण्यासाठी रेल्वे रुळांवरून निघालेल्या स्थलांतरित...\nनागपुरात 11 दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट\nनागपूर - नागपूरमध्ये सध्या कोरोनाचा फैलाव पाहायला मिळतोय. गेल्या अकरा दिवसात...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.snnews.in/2020/08/chandrapur-Political-rajura.html", "date_download": "2020-09-24T01:50:48Z", "digest": "sha1:4OPVSJE5IUR3U7RYSJ6HZLLWAAZXRZWZ", "length": 4960, "nlines": 67, "source_domain": "www.snnews.in", "title": "आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नांने राजुरा नगरपरिषदेस ४.९६ कोटी निधी मंजूर.", "raw_content": "\nHomeराजूराआ���दार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नांने राजुरा नगरपरिषदेस ४.९६ कोटी निधी मंजूर.\nआमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नांने राजुरा नगरपरिषदेस ४.९६ कोटी निधी मंजूर.\nमंजूर निधीतून शहर सौंदर्यात पडणार विशेष भर.\nराजूरा नगरविकास कामांना गती देण्यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या मागणीचा वरीष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला. अखेर नगर विकास विभाग द्वारा नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत राजुरा नगरपरिषदेस ४.९६ कोटी रुपये निधी वितरीत करण्यास शासनस्तरावरुन मान्यता प्रदान करण्यात आली आहे.\nयामध्ये राजुरा नगरपरिषद प्राथमिक शाळा इमारत बांधकाम, राजुरा नगरातील अंतर्गत रस्ते बांधकाम, सिमेंट काँक्रीटचे कव्हर नाली, समाजभावन इत्यादी विकास कामे मंजुर करण्यात आले आहेत. या निधीतून राजुरा शहराच्या विकासकामांना गती मिळणार असून शहराच्या सौंदर्यात विशेष भर पडणार आहे.\nराजुरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, राजुरा काँग्रेस कमीटीचे माजी कार्याध्यक्ष साईनाथ बतकमवार याच्या उपस्थित नगर विकास विभागचे शासन निर्णयाचे मंजुर आदेश आमदार सुभाष धोटे यांनी आज बहाल केले. यामुळे राजुरा नगर परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक आनंद व्यक्त करीत आहेत.\nपृथ्वीवर कोसळणार नासाचा कृत्रिम उपग्रह\n मेंढीची किंमत 3 कोटी 50 लाख रूपये....\nपाच बधितांचा मृत्यू, नवीन 315 रुग्ण\nगोसेखुर्द धरणातून इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग ;33 दरवाजे उघडले\n चंद्रपूरात सापडले नऊ नविन रुग्ण;संख्या झाली बारा\nलपूनछपून आलेल्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू; 200 जणावर क्वारंटाईन होण्याची वेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/tag/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B6-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-24T02:08:23Z", "digest": "sha1:G3BYIPQRUTCZWZTRLOKTE3L5J4VNQODI", "length": 4070, "nlines": 69, "source_domain": "bolbhidu.com", "title": "रॉयल ब्रिटीश लिजन Archives - BolBhidu.com", "raw_content": "\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nBol Bhidu - विषय हार्ड\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुक���ची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nकोहली आणि ज्यो रूट यांच्याकडून पहिल्या महायुद्धातील भारतीय सैन्याच्या हौतात्म्यास सलाम \nओव्हलच्या मैदानावर सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानचा पाचवा आणि अंतिम कसोटी सामना सुरु आहे. भारताने ही मालिका आधीच गमावलिये, पण या सामन्यादरम्यान एक आगळीवेगळी घटना घडली जी सध्या चर्चेत आहे. भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहली आणि…\nपरवीन बाबीच्या प्रेमापोटी हा ऑस्ट्रेलियन माणूस भारतात आला आणि खलनायक झाला\nभिडू देवेंद्र जाधव\t Sep 23, 2020 0\n८४ वर्षांचा घरोबा संपवून शापूरजी पालनजी टाटासमूहातुन का बाहेर पडले\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nजपानी माणसाने रामायणावर बनवलेला अ‍ॅनीमेशन सिनेमा भारतात रिलीज होऊ दिला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2_(%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2020-09-24T01:31:19Z", "digest": "sha1:WWNWRSSAUAE57JEYQH3A67I7SOQXMWHE", "length": 11801, "nlines": 75, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इक्बाल (हिंदी चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइक्बाल हा इ.स. २००५ सालातील निर्मित व नागेश कुकुनूर दिग्दर्शित हिंदी भाषक चित्रपट आहे. इक्बाल नावाच्या एका मुक्या तरूण मुलाची क्रिकेट खेळातील गोलंदाज होण्याची तीव्र इच्छा त्याला प्रतिकूल परिस्थितीवर मात करवून क्रिकेटपटू बनवते हे व यशस्वी होउन तो भारतीय क्रिकेट संघात त्याचा समावेश होतो. असे या चित्रपटात दाखवले आहे.\n३ पुरस्कार व इतर\nखालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे.\nइक्बाल हा भारतातील अतिशय लहान खेड्यात वाढलेला मुलगा असतो. व जन्मतःच मुका असतो. त्याचे लहानपणापासूनचे क्रिकेटवेड हे त्याच्या आईकडून मिळवलेले असते. आई क्रिकेटवेडी असली तरी त्याचे वडिल अन्वर क्रिकेटचे पक्के द्वेष्टे असतात व क्रिकेट हा उपयोगशून्य लोकांच्या मनोरंजनाचा खेळ आहे व क्रिकेटच्या वेड भारताच्या अधोगतीचे कारण आहे असे त्यांचे म्हणणे असते. क्रिकेटऍवजी इक्बालने आपल्या घरगुती शेतीच्या धंद्यावर लक्ष द्यावे असे त्यांना वाटत असते.\nइक्बाल लहानपणापासून आपल्या ग्रुरांना फिरायला घेउन गेल्यानंतर शेतामध्ये गोलंदाजीचा सराव करत असत��. त्याची बहिण त्याला या कामी बरीच मदत करत असते. बहिणीच्या मदतीने त्याला गावाजवळच्या क्रिकेट अकादमीत प्रवेश मिळतो. अकादमीचे संचालक ज्यांना गुरुजी म्हणत असतात ते माजी भारतीय क्रिकेट कर्णधार असतात. अकादमीत इक्बाल मुका असल्याने त्याला बरेच जण चिडवत. त्याचा राग येऊन इक्बाल सरावाच्या वेळेस कमालला जखमी करतो. कमालच्या वडिलांचे अकादमीवर मोठे आर्थिक प्रभुत्व असते. त्यामुळे गुरुजी इक्बालला अकादमीमधून काढून टाकतात. इक्बालचा रणजी क्रिकेटमध्ये प्रवेश करण्याच्या आशा संपुष्टात येतात.\nएक दिवशी इक्बालला कळते की तो जो रोज मोहित नावाच्या एका दारुड्या व्यक्तीला रोज पहातो. तो एक माजी महान क्रिकेटपटू होता परंतु काळाच्या पडद्या आड गेलेला असतो. इक्बाल मोहितला प्रशिक्षण देण्याची विनंती करतो. परंतु मोहित दारूच्या नशेबाहेर येउन त्याला प्रशिक्षण देण्यास नकार देतो. परंतु इक्बाल आपले प्रयत्न चालू ठेवतो व त्यात त्याला यश मिळते. इक्बालला मोहित चांगले प्रशिक्षण देतो व आंध्रप्रदेशच्या रणजी क्रिकेट संघामध्ये स्थान मिळवून देतो. इक्बालचे वडिल काही काळापुरते इक्बालला क्रिकेटपासून दुर ठेवण्यात यश मिळवतात परंतु क्रिकेटची ओढ विरोधापुढे तोकडी पडते. इक्बाल रणजी संघात कमी दर्जाच्या आंध्रप्रदेशच्या संघाला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मोठे यश मिळवून देतो. वृत्तपत्रांना त्याच्या कामगिरीची दखल घ्यावी लागते.\nअंतिम सामन्यात आंध्रप्रदेशाची गाठ कमालच्या संघाशी पडते. अंतिम निर्णायक वेळेस गुरुजी इक्बालला घराच्या परिस्थितीची आठवण करून देतात व सामना हरल्यास त्याला आर्थिक आमिष देतात. त्यामुळे इक्बालचा शेवटच्या सत्रात खेळ खालावतो व त्यांचा संघ हरण्याचा परिस्थितीत येतो. इक्बाल याच वेळेस एंजट तर्फे गुरुजींनी दिलेल्या आमिषापेक्षा मोठ्या रकमेचे प्रायोजक मिळवतो व पुन्हा पुर्वीच्या जोषात गोलंदाजी करून कमालच्या संघास परास्त करतो. इक्बालच्या कामगिरी कपिलदेव पहातात व इक्बालचे राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यात शिफारस करतात. सरते शेवटी इक्बालचे भारतीय क्रिकेट संघात प्रवेश होतो. व त्याचे त्याच्या आईचे व बहिणीचे स्वप्न साकार होते. त्याचे वडिलही आता क्रिकेट भोक्ते होतात.\nश्रेयस तळपदे - इक्बाल\nनसीरुद्दीन शाह - मोहित\nगिरिश कर्नाड - गुरुजी\nश्वेता प्रसाद - ���ादिजा\nयतिन कार्येकर - अन्वर इक्बाल चे वडील\nप्रतिक्षा लोणकर - साईदा\nज्योती जोशी - फरिदा\nआदर्श बालकृष्णा - कमाल\nगुरुराज मानेपल्ली - आकाश\nपुरस्कार व इतरसंपादन करा\nया चित्रपटासाठी श्रेयस तळपदे याला झी सिनेक्रिटीक्स पुरस्कारांत सर्वोत्तम अभिनेता हा पुरस्कार मिळाला. तसेच या चित्रपटाचे अतिशय सुरेख - हलका नाविन्यपूर्ण म्हणून सर्वांनी स्वागत केले.\nबीबीसी चित्रपट परीक्षण (इंग्लिश मजकूर)\nइक्बाल चित्रपटाचे अधिकॄत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nLast edited on २० जानेवारी २०२०, at ०९:१७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० जानेवारी २०२० रोजी ०९:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://santsahitya.org/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%20%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE%20-%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%20%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE/2020/04/03/45024-chapter.html", "date_download": "2020-09-24T00:31:37Z", "digest": "sha1:DU57CLEQR7JXPFG5CBS4H3J6QDD5XRWV", "length": 19957, "nlines": 207, "source_domain": "santsahitya.org", "title": "नामपाठ - अभंग १४३१ ते १४५० | संत साहित्य नामपाठ - अभंग १४३१ ते १४५० | संत साहित्य Literature by all great marathi saints", "raw_content": "\nसंतांचा अर्थ असा आहे की भक्तांनी बनविलेले धार्मिक साहित्य. जो निर्गुण उपासक आहे त्याला संत म्हटले पाहिजे हे आवश्यक नाही. याअंतर्गत लोकमंगलविद्या ही सर्व सगुण-निर्गुणांकडे येते, परंतु आधुनिकांनी निर्गुण्य भक्तांना \"संत\" हे नाव दिले आणि आता त्या वर्गात हा शब्द सुरू झाला आहे. \"संत\" हा शब्द संस्कृतच्या पहिल्या \"सत\" चा बहुवचन रूप आहे, ज्याचा अर्थ सज्जन आणि धार्मिक व्यक्ती आहे. मराठीमध्ये साधू / सुधारक हा शब्द प्रचलित झाला. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव इत्यादी संतांनी अभंग, भजन, गीते बनवून अगाध साहित्य निर्माण केले.\nसंत तुकाराम अभंग - संग्रह १\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह १\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह २\nश्रीसंतएकनाथ गाथ�� - भाग पहिला\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग चवथा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पाचवा\nश्री एकनाथ महाराज हरिपाठ\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला\nनामपाठ - अभंग १४३१ ते १४५०\n आवडी कीर्तन हरीचें ॥१॥\n होय अनुताप कीर्तनीं ॥२॥\n प्रेम धरिती कीर्तनीं ॥३॥\n एका शरण जनार्दनीं ॥४॥\nनरदेहा येउनी करावें कीर्तन वाचे नामस्मरण विठ्ठलाचें ॥१॥\nआणिक सायास न करी आळस सर्वकळ सोस हाचि वाहे ॥२॥\nघटिका आणि पळ न वेंची वायां नामस्मरणीं काया झिणवावी ॥३॥\nप्रपंच परमार्थ करी का रें सारखा संसार पारखा करुनी सांडी ॥४॥\nमाईक हें धन इष्टमित्र सखे अंतकाळीं पारखे अवघे चोर ॥५॥\nएका जनार्दनीं न धरी भरंवसा कोण यमपाशा चुकवील ॥६॥\n येर कारणीं पडुं नको ॥१॥\n कीर्तनीं गोविंद आठवा ॥२॥\n पायवणी वंदी तूं ॥३॥\n येर सांकडें वारिल ॥४॥\n मन देई हरिचरणीं ॥५॥\n काया वाचा भाविका सांगत ॥६॥\n धरा लाग कीर्तनीं ॥१॥\nवायां जाऊं नेदी घडी करा जोडी कीर्तन ॥२॥\n करा लाहो कीर्तनीं ॥३॥\n खरें दिसे कीर्तन ॥४॥\n उपाय निका कीर्तन ॥५॥\n तया आवडे कीर्तन ॥१॥\nयेर ते पामर पातकी दैन्यवाणें तिहीं लोकीं ॥२॥\n तेथें वसे नाना विघ्र ॥३॥\n करा कीर्तन अनुदिनीं ॥४॥\nभुललें ते प्राणी विसरले कीर्तना अंतीं त्या पतना वारी कोण ॥१॥\nजयांसी नावडे हरींचें किर्तन ते जाणावे पाषाण कलीमाजीं ॥२॥\nमागें सांगितलें संतीं अनुभवुनी तयावया जनीं किर्तन नौका ॥३॥\nएका जनार्दनीं सारांचें हें सार कीर्तने भवपार मॄत्युलोकीं ॥४॥\n तेथें सेविती जे अन्न ॥१॥\n परम चांडाळ कलीयुगीं ॥२॥\n तया घडे दोष देख ॥४॥\n करा कीर्तन अनुदिनीं ॥५॥\nकरुनी कीर्तन मागती जे द्रव्य तें जाणावें वैधव्य विधवेचें ॥१॥\nसर्व अलंकार शरीर शोभलें वायांपरी गेलें कुंकुहीन ॥२॥\nमावनानें भावें करावें कीर्तन आनंदे वर्तन वैष्णवांपुढें ॥३॥\nएका जनार्दनीं कामनीक कीर्तन करितां पतन जन्मोजन्मीं ॥४॥\nवाउगा पसारा नेणें तो पामर कीर्तनीं निर्धार ठेवीचिना ॥१॥\nसोपें हें वर्म कीर्तन हरीचें उच्चारी रे वाचे रामनाम ॥२॥\nएका जनार्दनीं कीर्तन आदरें सर्वभावें निर्धारें श्रवण करी ॥३॥\nजो जो काळ वेंचिता कीर्तनीं तों तों सार्थक जनेकें होतसे ॥१॥\nसाधन जागा साधन जागा पुढें दगा चुकवी ॥२॥\nकरी कीर्तनीं तूं वेग तेणें संग तुटेल ॥३॥\n उपाय सोपा कलीमाजीं ॥४॥\nसप्रेम नाचोनि वाजवा टाळी गर्जा ���रिकथा नामावळी ॥१॥\n दोष गेले देशोधडी ॥२॥\n दीनवदनें दिसे संसार ॥३॥\n स्वयें सांगें पुरुषोत्तम ॥४॥\nदीन म्हणोनी नाच रे कीर्तनीं तेणें चक्रपाणी करी कृपा ॥१॥\n म्हणोनी कीर्तन तया गोडी ॥२॥\nएका जनार्दनीं गोडाचें तें गोड कीर्तन सुरवाड तिहीं लोकीं ॥३॥\nअपाय उपाय न टाकी कीर्तन सदा सर्वकाळ ध्यान रामकृष्ण ॥१॥\nतयाचिये घरीं वसे नारायण लक्ष्मी सह आपण कार्य करी ॥२॥\n देव धांवें पाठीं त्या मागें ॥३॥\n पाठी धांवे तयाच्या ॥१॥\n इच्छिलें ते सर्वदा ॥२॥\n उभा असे कीर्तनीं ॥३॥\nसाधन नको आणिक कांहीं करी लवलाही कीर्तन ॥१॥\nमोक्ष मुक्ती ठाके पुढें येर अवघें तें बापुडें ॥२॥\n कीर्तनें होती ते पावन ॥३॥\n ओहं सोहं कोहं जाती पळुन ॥४॥\n येर अवघा वांयां शीण \nकासया गुदाग्रीं अंगुष्ठ लाऊन \nराम कृष्णा हरि वासुदेवा हाचि छंद असो जीवा ॥धृ॥\nआसन ध्यान मुद्रा लक्षण कर्मकांड क्रिया धर्म जाण \n कीर्तन अंतरीं नसेची ॥२॥\nमाळा मुद्रा शृंगार भारी भाळे भोळे भोदीं निरंतरीं \nऐशी कीर्तनमर्यादा नाहीं निर्धारीं \nश्रोता वक्ता होउनी सावधान \n रामकृष्ण नामें उच्चार ॥४॥\n उभें सर्वदा राहाती ॥५॥\nकीर्तनें होय सर्व सिद्धी \nएका जनार्दनीं नाहीं उपाधी कीर्तनी श्रवण केलिया ॥६॥\nजें पदींनिरुपण तेंचि हृदयीं ध्यान तेथें सहजीं स्थिर राहे मन \nकीर्तनासी तोषोनि कळिकाळ तुष्टला समाधीसी समाधान रे ॥१॥\nकीर्तनें सिद्धि कीर्तनें सिद्धि \nकीर्तनीं विनटले नारद प्रल्हाद द्वंद्वामाजीं समाधी रे ॥२॥\nकीर्त्नीं सद्भाव अखंड अहर्निशीं पाप नरिघे त्याच्या देशीं \nनिजनामे निष्पाप अंतर देखोनीं देव तिष्ठे तयापशीं रे ॥३॥\nहरिनम कीर्तनें अभिमान सरे आणिक श्रेष्ठ आहे काज \nसद्भावें कीर्तनीं गातां पैं नाचतां लोकेषणा सांडीं लाज रे ॥४॥\nकलीमाजी कीर्तन श्रेष्ठ पैं साधन साच अन मानी ज्यांचें मन \nनामासी विन्मुख जन्म त्यसी दुःख त्या केविं होय समाधान रे ॥५॥\nकीर्तानाचेनि पंथें लाजविलीं तीर्थें जप तपासे केले मुक्त \nहरिनामे लोधला देवाधि देवो वैकुंठचि केलें तेथें रे ॥६॥\nव्रतां तपां तीर्थों न भेटे जो पाहतां तो कीर्तनीं सांपडे देवो \nतनु मन प्राणें कीर्तनीं विनटले भावा विकला वासुदेवो रे ॥७॥\nएका जनार्दनीं कीर्तन भावें श्रोता वक्ता ऐसें लाहावें \nगर्जत नामें निशाण लागुनि सकळिकां वैकुंठासी जावें रे ॥८॥\nसदैव आवडे ज्य��ं कीर्तन धन्य पावन जगीं ते ॥१॥\n करिती कीर्तन निजधामीं ॥२॥\nशुद्र अथवा अति निंद्य कीर्तनीं वंद्य सर्वथा ॥३॥\n कीर्तनीं पावन कलियुगीं ॥४॥\n सदा कीर्तन करावें ॥५॥\nदुजेंपणें पाहे तरी देवाचे चरण आणि तें कीर्तन वैष्णवांचें ॥१॥\nकीर्तनीं नाचती हरिदास प्रेमें दुजेपणा नेमें हारुनी जाय ॥२॥\nएका जनार्दनीं दुजेपणा टाकुणी वासुदेवचरणीं लीन होई ॥३॥\n कीर्तन सर्व भावे ऐकें निर्धारीं अष्टांग साधन न करी अष्टांग साधन न करी सुखें करी कीर्तन ॥१॥\n सर्वभाव तुझा पुरवेल ॥ध्रु॥\nशांती क्षमा दया उन्मनी आशा मनीषा तृष्णा दवडोनी आशा मनीषा तृष्णा दवडोनी काम क्रोध मद लोभ बंदीखानी काम क्रोध मद लोभ बंदीखानी घालीं नेउनी निर्धारें ॥२॥\n पाहे सर्व एकमय सृष्टी तरी ऐक्य कीर्तनगोठीं \n कीर्तनीं करीं शुद्ध चित्त एका जनार्दनीं वचनार्थ राम हरि गोविंदा ॥४॥\n« नामपाठ - अभंग १४११ ते १४३०\nनामपाठ - अभंग १४५१ ते १४७० »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketpatekar.com/%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%81-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95/", "date_download": "2020-09-24T00:54:37Z", "digest": "sha1:XYNOK4FDUN4ICKOXFBVJ2ZFLWK22BSLB", "length": 12860, "nlines": 137, "source_domain": "www.sanketpatekar.com", "title": "'वपु' माझे आवडते लेखक", "raw_content": "\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nQuotes आणि बरंच काही\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \n‘वपु’ माझे आवडते लेखक\n‘वपु’ माझे आवडते लेखक\nवपु ..हे माझे सर्वात आवडते लेखक.\nआज ते हयात असते तर नक्कीच भेट घेतली असती.\nत्यांच्यामुळे मला माणसातला माणूस शोधण्याचं तंत्र गवसलं अस मी म्हणेन,\nती सुरवात हि मी माझ्यापासूनच केली आहे म्हणा, मी हि माणूस शोधतोय.\nस्वतःमधला, दडलेला माणूस अन आयुष्याच्या ह्या प्रवास वाटेवर येणाऱ्या प्रत्येकामध्ये …तो शोध घेण्याचा प्रयत्न करतोय.\nवपुंच्याच शब्दात सांगायचं तर …\nमाणूस नावाचा प्राणी अनेकदा भेटला.\nनाना स्वरूपात भेटला. कधी खऱ्या स्वरूपात, कधी खोट्या ,\nतर कधी संपूर्ण स्वरुपात, पुष्कळदा तो निसटला हि , ह्या माणसानं कधी मला रडवलं कधी हसवलं , कधी भुलवलं कधी थकवलं, कधी बैचेनं केलं. कधी अंतर्मुख ..\nतरीही माझा शोध चालूच आहे, अन चालूच राहणार ..माझा पेशन्स दांडगा आहे.\nह्याच श्रेय हि पुन्हा माणसांनाच आहे.\nवाट पाहत राहण्याची माझी ताकद माणसांनीच वाढवली आहे.\nसाधारण ६-७ वर्षापूर्वी ठाण्यातल्या मराठी ग्रंथालयाचा मी सभासद झालो. अन तिथपासून खऱ्या अर्थाने वाचनाला सुरवात झाली. मित्रानी (जगदीश शेट्ये ) पाहिलं पुस्तकं हाती ठेवलं ते म्हणजे व्यक्ती अन वल्ली. पु . ल देशपांडे ह्याचं.\nतिथून पुढे मग, वि. स. खांडेकर, प्रवीण दवणे ह्यांनी वेड लावलं.\nप्रवीण दवणे सरांच्या व्याख्यानाला जावू लागलो. भारावल्या अवस्थेत त्यांच्या व्याख्यानातून बाहेर पडत होतो. एकदा असाच एका पुस्तक मध्ये, त्यांनी पत्राविषयी लिहिलं होतं.\nहल्ली ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पत्र सहसा कुणी लिहत नाही .\nत्यातच माझ्या मित्राने त्यानां पत्र लिहिलं. त्याच उत्तर हि पंधरा एक दिवसातच त्यांच्या पत्रातून त्याला मिळालं .\nते पाहून वाचून त्याचा बोलण्यातून व्यक्त झालेला, त्याचा तो ‘ओसंडता आनंद’ मी हि उपभोगत होतो .\nतेंव्हा मी हि मनाशी ठरवलं . आपणही पत्र लिहायचं .\nमी सुरवात केली .पेन हाती घेतला . अन भरभर मनातलं उतरून काढलं .\nअन ते पोस्टाने न टाकता थेट त्यांच्या घरीच जावून दिलं.\nत्यावेळेस ते मात्र घरी न्हवते .\nत्यानंतर पंधरा एक दिवस ओलांडून गेले . त्याचं उत्तर काही आले नाही.\nतेंव्हा मन थोडसं काळवंडल. तरीही अशा सुटली नाही.\nयेईल उत्तर एक ना एक दिवस ह्यातच गढून राहिलो. .\nआणि खरच ..एका महिन्या नंतर त्याचं सुवाच्च हस्ताक्षरात लिहिलेलं पत्र हाती आलं.\nदिलगिरी व्यक्त करत…थोड उशिराने ऊतर देतोय म्हणून …\nतेंव्हाचा आनंद काही औरच होता. इवढ्या मोठ्या लेखकाने माझ्या पत्राला उत्तर दिलं . ह्यातच किती ते सुख होतं . मी ते पत्र सर्वांना दाखवत सुटलो . आनंद कसा गगनी मावेनासा झाला होता.\nत्यानंतर वपुंच एक पुस्तक हाती आलं . आणि त्यांच्या लेखणीने मी अक्षरशा झपाटून गेलो.\nअधाशासारखी एक एक पुस्तकं त्यांची वाचून काढली.\nआपण सारे अर्जुन ,\nइन्टिमेट , का रे भुललासी ,\nघर हलवलेली माणसे ,\nतू भ्रमत आहासी वाया,\nदोस्त, पाणपोई , पार्टनर ,\nफॅन्टसी – एक प्रेयसी,\nभुलभुलैय्या, महोत्सव, माझं माझ्यापाशी\nमी माणूस शोधतोय , मोडेन पण वाकणार नाही\nही वाट एकटीची ..अशी एक एक पुस्तकांनी माझ्या मनावर छाप उमटवली .\nत्याचा मनावर परिणाम झाला. माणसं निरखता येऊ लागली.\nवपुंची वाक्य अन वाक्य मनावर कोरली गेली.\nसमाजात विशिष्ट उंची गाठे पर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.\nजबाबदारी आणि ओझं, ह्यातला नेमका फरक सांगाल\n“ओझं म्हणजे खांद्यावर दिलेला बोजा. पण कधीकधी दहा-बारा हजारांचा एखादा\nदागिना सांभाळायचा असतॊ. ते इतरांनाही माहित नसतं. त्याला जबाबदारी म्हणतात. आयुष्यापासून मघाशी मी सांगितलेली यादी..”\n“प्रेम, मैत्री, संगोपण, शुश्रूषा ह्या सगळ्या जबाबदारया.\nत्यांचं ओझं वाटलं की सहजता गेली.”\n“ओझं हीदेखील जबाबदारी नसते का\n“ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते.\nओझं बाळगणारयाला कदाचित मदतीचा हात मिळतो. तसं जबाबदारीचं नसतं.”\n“एकाकीपण वेगळं , एकांत वेगळा . परीसराचं मौन म्हणजे एकांत आणि परिवारात असतानाही पोरकं वाटणं हे एकाकीपण .\nएकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं. अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही.\nपावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम ” तुका आकाशायेवढा ” असं लिहुन गेला असेल.”\nअशी कितीतरी वाक्य आहेत. सांगायला गेलं तर हे पान हि अपूरं पडेल. त्यापेक्षा तुम्ही वाचाच …हाती पुस्तक घेऊन..\nमाझे सर्वात आवडते लेखक ..वपु ..\nखांदेरी – दुर्गदर्शन मोहीम\nअपेक्षांचं लहान मोठं भार..\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nमराठमोळ्या नवीन वर्षी स्वागत यात्रेस टिपलेला एक क्षण - ठाणे\nनवीन पोस्ट'च्या अपडेट मिळण्यासाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/906", "date_download": "2020-09-24T02:21:02Z", "digest": "sha1:OZTW76JHVEEFSDTFVBY6BYLJ4L36ICRN", "length": 4705, "nlines": 52, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "अंकोली गाव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअरुण देशपांडे यांची सोला(र)पूरची प्रयोगशाळा\nजूनचा पहिला आठवडा. मान्सूनचा पत्ता नाही. उन्हाळा संपत आलेला, नद्या-नाले कोरडे ठणठणीत. भगभगीत उजाड माळरान. एखाद्या गावाजवळ थोडीफार दिसणारी हिरवी शेती. बाकी सगळीकडे पिवळ्या रंगाचे निर्विवाद वर्चस्व. अशा रस्त्यावरून जात असताना मध्ये जंगलच म्हणावे इतकी घनदाट झाडी असलेला पट्टा… हीच ती सोला(र)पूरच्या अरुण देशपांडे नामक खटपट्या माणसाची प्रयोगशाळा\nसोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील अंकोली गावामध्ये सातशे वर्षापूर्वीचे भैरवनाथांचे मंदिर आहे. मोहोळ-मंगळवेढा म��र्गावर अंकोली स्टॉप आहे. अंकोली पंढरपूर-सोलापूर (ति-हेमार्गे) पंढरपूरपासून एकोणिसाव्या मैलावर आहे. रस्ता डांबरी व नित्य रहदारीचा आहे. कोणत्याही मार्गाने अंकोली गावी येताच समोर मंदिराचा भव्य तट नजरेत भरतो. देवालयाचे उंचच उंच डेरेदार शिखर पाहून मन प्रफुल्लित होते.\nभैरवनाथ मंदिराच्या प्रवेशासाठी महाद्वार आहे. मंदिरात चौकोनी आकारातील विहीर आहे. मंदिरात सातशे वर्षापूर्वीची पालखी आहे. मंदिराची स्थापना त्याअगोदर झालेली आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/healthtips/Swollen-Feet/883-CholesterolTest?page=4", "date_download": "2020-09-24T02:03:13Z", "digest": "sha1:JFXJJRMLBGGH3B2CZKSKLOM5AXSQGN2V", "length": 3799, "nlines": 39, "source_domain": "www.hellodox.com", "title": "Health Tips", "raw_content": "\nशुगर आणि कोलेस्टरॉलला कंट्रोलमध्ये ठेवतो मश्रुम\nमश्रुममध्ये बरेच महत्त्वपूर्ण खनिज आणि जीवनसत्त्व असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयरन आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते. त्याशिवाय मश्रुममध्ये कोलीन नावाचा एक खास पोषक तत्त्व असतो, जो स्नायूंमध्ये सक्रियता आणि स्मरणशक्ती कायम ठेवण्यासाठी फारच फायदेशीर असतो.\n1. मश्रुममध्ये एंटी-ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते.\n2. मश्रुममध्ये उपस्थित तत्त्व रोग प्रतिरोधक क्षमतेला वाढवतात. याने सर्दी पडसं सारखे आजार वारंवार होत नाही. मश्रुममध्ये उपस्थित सेलेनियम इम्यून सिस्टमच्या रिस्पॉन्सला उत्तम बनवतो.\n3. मश्रुम विटामिन डी चा चांगला पर्याय आहे. हे व्हिटॅमिन हाडांच्या मजबुतीसाठी फारच गरजेचे आहे. मश्रुमाचे सेवन नियमित केले तर आमच्या आवश्यकतेचे 20 टक्के व्हिटॅमिन डी आम्हाला मिळून जात.\n4. मश्रुममध्ये फारच कमी मात्रेत कार्बोहाइड्रेट्स असतात, ज्याने वजन आणि ब्लड शुगर लेवल वाढत नाही.\n5. मश्रुममध्ये फारच कमी मात्रेत कोलेस्टरॉल असल्यामुळे याचे सेवन केल्याने बर्‍याच वेळेपर्यंत भूक लागत नाही.\nत्या शिवाय मश्रुम केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील फार फायदेशीर आहे. काही स्टडीत असे आढळून आले आहे की मश्रुमच्या सेवनामुळे कँसर होण्याची आशंका कमी असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.snnews.in/2020/09/chandrapur-ghughus-corona.html", "date_download": "2020-09-24T01:15:43Z", "digest": "sha1:6PUBC67BDHNEAXUUVEY233BHHL65UWEU", "length": 4750, "nlines": 69, "source_domain": "www.snnews.in", "title": "एक वर्षिय बालिका कोरोनाबाधित ; घुग्घुसमध्ये धाकधुक वाढली", "raw_content": "\nHomeचंद्रपुरएक वर्षिय बालिका कोरोनाबाधित ; घुग्घुसमध्ये धाकधुक वाढली\nएक वर्षिय बालिका कोरोनाबाधित ; घुग्घुसमध्ये धाकधुक वाढली\nचंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेगणिक फुगत चालला आहे. शहराला कोरोनाने विळख्यात घेतले होते.आता ग्रामीण भागातही बाधित आढळून येत आहेत.अश्यात घुग्घुस येथिल एक वर्षिय बालिका कोरोना बाधित आढळल्याने धाकधूक वाढली आहे.\nऔद्योगिक शहरात कोरोना संक्रमित रुग्ण अत्यंत झपाट्याने वाढत असून 11 सप्टेंबर रोजी बँक ऑफ इंडिया परिसरात एक वर्षीय बालिका कोरोना संक्रमित आढळल्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.\nयासह अन्य चार जण संक्रमित निघाले यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.\nघुग्घुस येथे कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या 102 तर ऐकून बारा कंटेन्मेंट झोन असून येणाऱ्या दिवसात यात खूप मोठी वाढ होण्याचे लक्षण दिसत आहे.\nयेथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णसेविका ह्या संक्रमित झाल्यामुळे आंतररुग्ण सेवा व OPD हे 10 ते 15 सप्टेंबर पर्यंत बंद करण्यात आली. तीन वैद्यकिय अधिकाऱ्या सह पन्नास कर्मचाऱ्यांना होम कवारंटाईन करण्यात आले आहे.\nयासोबतच राजीव रतन केंद्रीय रुग्णालयात ही संक्रमित रुग्ण आढळून आल्यामुळे परिस्थिती चिघळली आहे.\nपृथ्वीवर कोसळणार नासाचा कृत्रिम उपग्रह\n मेंढीची किंमत 3 कोटी 50 लाख रूपये....\nपाच बधितांचा मृत्यू, नवीन 315 रुग्ण\nगोसेखुर्द धरणातून इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग ;33 दरवाजे उघडले\n चंद्रपूरात सापडले नऊ नविन रुग्ण;संख्या झाली बारा\nलपूनछपून आलेल्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू; 200 जणावर क्वारंटाईन होण्याची वेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i140619052612/view", "date_download": "2020-09-24T02:24:13Z", "digest": "sha1:TH3HH3MD6JB7XD2J3DJ64CHUVVJWZ2O6", "length": 11147, "nlines": 176, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीसाईसच्चरित", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसाईसच्चरित|\nश्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.\nश्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आह��.\nश्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.\nश्रीसाईसच्चरित - दोन शब्द\nश्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.\nश्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.\nसाईसच्चरित - अध्याय १ ला\nश्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.\nसाईसच्चरित - अध्याय २ रा\nश्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.\nसाईसच्चरित - अध्याय ३ रा\nश्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.\nसाईसच्चरित - अध्याय ४ था\nश्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.\nसाईसच्चरित - अध्याय ५ वा\nश्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.\nसाईसच्चरित - अध्याय ६ वा\nश्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.\nसाईसच्चरित - अध्याय ७ वा\nश्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.\nसाईसच्चरित - अध्याय ८ वा\nश्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.\nसाईसच्चरित - अध्याय ९ वा\nश्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.\nसाईसच्चरित - अध्याय १० वा\nश्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.\nसाईसच्चरित - अध्याय ११ वा\nश्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.\nसाईसच्चरित - अध्याय १२ वा\nश्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.\nसाईसच्चरित - अध्याय १३ वा\nश्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.\nसाईसच्चरित - अध्याय १४ वा\nश्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.\nसाईसच्चरित - अध्याय १५ वा\nश्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.\nसाईसच्चरित - अध्याय १६ वा\nश्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.\nविविध पूजा अथवा होम प्रसंगी स्त्रीने पुरूषाच्या कोणत्या अंगास बसावे आणि हाताला हात कां लावावा\nअध्याय २९७ - विषहृन्मन्त्रौषधम्\nअध्याय २९६ - पञ्चाह्गरुद्रविधानम्\nअध्याय २९५ - दष्टचिकित्सा\nअध्याय २९४ - नागलक्षणानि\nअध्याय २९३ - मन्त्रपरिभाषा\nअध्याय २९२ - शान्त्यायुर्वेदः\nअध्याय २९१ - गजशान्तिः\nअध्याय २९० - अश्वशान्तिः\nअध्याय २८९ - अश्वचिकित्सा\nअध्याय २८८ - अछश्ववाहनसारः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/hg-wells-photos-hg-wells-pictures.asp", "date_download": "2020-09-24T01:51:59Z", "digest": "sha1:CV42ES42FNJGQ5RQBCSWHACXYNY3NST7", "length": 8179, "nlines": 118, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "एचजी वेल्स फ्रेनोलॉजीसाठी फोटो, चित्रे आणि प्रतिमा", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » एचजी वेल्स फ्रेनोलॉजीसाठी फोटो, चित्रे आणि प्रतिमा\nएचजी वेल्स फ्रेनोलॉजीसाठी फोटो, चित्रे आणि प्रतिमा\nएक फोटो खूप खुलासा करतो खरेतर, भविष्यातील भविष्यवाण्यांच्या प्राचीन भारतीय शाखेच्या सामुदायिक शिक्षणानुसार एक चित्र एक चांगली सुरुवात होऊ शकते. साम्यशास्त्र शास्त्राचा मूळत: फ्रेनोलॉजीमध्ये अनुवाद केला जाऊ शकतो, जो सामान्यतः मेंदूच्या किंव्हा खोपडीच्या संरचनेचा वापर करून भाषणासाठी वापरला जातो. भारतीय ज्योतिषशास्त्र साम्यिक हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि शरीराचा अंदाज घेण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हस्तरेखाशास्त्र हे फ्रेनोलॉजीचा एक भाग आहे, जो एका व्यक्तीच्या हस्तरेखाचा अभ्यास करण्यावर आणि भविष्याबद्दल भावी भविष्यवाणी करण्यावर केंद्रित आहे. आपल्या मोठ्या चुलतभाऊ साम्रिक शास्त्रापेक्षा हस्तरेखा लोकप्रिय आहे. अॅस्ट्रोसेज.कॉम आपल्याला फोटो गॅलरी देते, ज्यामध्ये प्रतिमा आणि चित्र समाविष्ट असतात ज्यामुळे आपल्याला मदत होईल.\nएचजी वेल्स फोटो गॅलरी, एचजी वेल्स पिक्सेस, आणि एचजी वेल्स प्रतिमा मिळवा जी सामुद्रिक, फ्रेनोलॉजी, हस्तरेखा / हाताने वाचन, ज्योतिषशास्त्र आणि भविष्यवाणीच्या इतर पद्धतींसाठी उपयुक्त आहेत. अॅस्ट्रोसेज.कॉम वर आपण शोधू शकता अशा एचजी वेल्स ज्योतिष आणि एचजी वेल्स कुंडलीचा हा विस्तार आहे. हे एचजी वेल्स प्रतिमा विभाग नियमितपण�� अद्ययावत होते.\nएचजी वेल्स 2020 जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nरेखांश: 0 E 2\nज्योतिष अक्षांश: 51 N 24\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nएचजी वेल्स व्यवसाय जन्मपत्रिका\nएचजी वेल्स जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nएचजी वेल्स फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mr.gem.agency/portfolio_tag/rutilated/", "date_download": "2020-09-24T02:30:03Z", "digest": "sha1:TLNAJ75YQRJ4SMK4YHO3JARI67AUDPY2", "length": 6653, "nlines": 70, "source_domain": "mr.gem.agency", "title": "रूटिलेटेड विविध प्रकारचे रत्नांमध्ये रुटिलचे icularसिक्युलर समावेश असतात", "raw_content": "\nऑनलाइन दगड तपासणी सेवा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमौल्यवान आणि अर्धयी मौल्यवान रत्न म्हणजे काय\nएक दगड मूल्य अंदाज कसे\nक्रिस्टल्स हीलिंग प्रत्यक्षात काम करतात का\nरत्नजडित ऑप्टिकल phenomena काय आहेत\nएक दगड विकत घेतल्या जाणार नाहीत\nएक रत्न परीक्षक काय आहे\nकंबोडियात प्लॅटिनमचे दागिने म्हणजे काय\nसीम रीप म्हणजे काय\nऑनलाइन दगड तपासणी सेवा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमौल्यवान आणि अर्धयी मौल्यवान रत्न म्हणजे काय\nएक दगड मूल्य अंदाज कसे\nक्रिस्टल्स हीलिंग प्रत्यक्षात काम करतात का\nरत्नजडित ऑप्टिकल phenomena काय आहेत\nएक दगड विकत घेतल्या जाणार नाहीत\nएक रत्न परीक्षक काय आहे\nकंबोडियात प्लॅटिनमचे दागिने म्हणजे काय\nसीम रीप म्हणजे काय\nहेमॅटाइटसह गोल्डन रूटीलेटेड क्वार्ट्ज\nटॅग्ज गोल्डन, हे साठे, क्वार्ट्ज, Rutilated\nहेमॅटाइटसह गोल्डन रूटीलेटेड क्वार्ट्ज हेमॅटाइटसह गोल्डन रूटीलेटेड क्वार्ट्ज एक दुर्मिळ रत्न आहे. क्वार्ट्जमधील रुटिल आणि हेमॅटाइट नेहमीच आढळतात ...\nरुटीलेटेड डॅनबुरिट सीएबी 2 (एसओओ 4) 2 चे रासायनिक सूत्र असलेले सोरोसिलीकेट. यात एक मोह ...\nलिंबू क्वार्ट्जचे वजन कमी झाले\nटॅग्ज लिंबू, क्वार्ट्ज, Rutilated\nकृत्रिम गामा-किरण विकिरण प्रक्रियेद्वारे लिंबू क्वार्टझ रुतलेला लेमन क्वार्टझ त्याच्या तेजस्वी चमकदार रंगाचा रंग प्राप्त करतो. सौम्य उष्णता उपचारांद्वारे ....\nरूटिलेटेड पुखराज खनिज लिमोनाइटच्या पिवळ्या सुई-सारख्या समावेशासह बर्बाद पुष्कराज. रुटिल पुखराज बर्टीटेड क्वार्ट्जसारखे दिसण्यासारखेच आहे, ...\nआमच्या दुकानात किमान $ 50.00 च्या कोणत्याही ऑर्डरसाठी विनामूल्य एक्सप्रेस शिपिंग\nघर | बर्थस्टोन | आम्हाला संपर्क करा\nगेईमिक कं, लिमिटेड / जीईएमआयसी प्रयोगशाळा कं. लिमिटेड © कॉपीराईट 2014-2020, Gem.Agency\nत्रुटी: सामग्री संरक्षित आहे ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://astro.lokmat.com/orderForm.action?productId=2802&source=MYLIFE", "date_download": "2020-09-24T01:28:41Z", "digest": "sha1:BXGI3VAF5SXS2DETQOYRS6YOGJYW7E4B", "length": 27878, "nlines": 263, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "कुंडली मिलान-प्रीमियम - GaneshaSpeaks Team", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2019 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2019 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2019 विनामूल्य वित्त अहवाल\n2019 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\nमुख्य पान अहवाल कुंडली मिलान-प्रीमियम\n2003 पासून 1 कोटीपेक्षा अधिक समाधानी ग्राहक\nअनुभव 15 वर्षे गणेशस्पिक्स टीम\nअनुभव 15 वर्षे गणेशस्पिक्स टीम\nअनुभव 22 वर्षे गणेशस्पिक्स टीम\nअनुभव 27 वर्षे गणेशस्पिक्स टीम\nबेजान दारुवाला द्वारा प्रशिक्षित ज्योतिषी\nआपल्या कुंडलीचे व्यापक विश्लेषण, आणि उपचारात्मक उपाय मिळवा\nतंत्रज्ञानाद्वारे तज्ज्ञांनी तयार केलेले अहवाल\nआपल्या जन्माच्या चार्टवर आधारित हाताने लिखित अहवाल\nसहत्वता कारक वाढविण्यासाठी वैदिक उपाय मिळवा\nआता आपला अहवाल प्राप्त करा\nउत्तर मिळवण्यासाठी ३ सोप्या पायऱ्या\nआपल्या हस्तलिखित कुंडलीत खालील गोष्टी असतील ...\nमी पैसे खर्च करून अशी जन्मकुंडली गणेशा स्पीक्सकडून का घ्यावी \nह्या जन्मकुंडलीची आपणांस कशा प्रकारे मदत होईल \nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nअनुभव 15 वर्षे गणेशस्पिक्स टीम\nअनुभव 15 वर्षे गणेशस्पिक्स टीम\nअनुभव 22 वर्षे गणेशस्पिक्स टीम\nअनुभव 27 वर्षे गणेशस्पिक्स टीम\nबेजान दारुवाला द्वारा प्रशिक्षित ज्योतिषी\nउत्तर मिळवण्यासाठी ३ सोप्या पायऱ्या\nआपल्या हस्तलिखित कुंडलीच्या अहवालात खालील गोष्टी असतील ...\nखात्री करा की आपण एकमेकांसाठी बनले आहात\nया वयानुसार जुन्या पद्धतीमुळे हे सुनिश्चित होते की संभाव्य जोडप्याला खर्या अर्थाने प्रत्येकासाठी तयार केलेले आहे, जे त्यांच्या नृत्यातील ग्रह पूरक आहेत. हे सोपे पाऊल आपण संभाव्य आपत्तीपूर्ण संबंध पासून वाचवू शकता, आणि नंतर छातीत जळजळ.\nआपल्या संभाव्य भागीदाराकडे जर आपण शोधत आहात अशी एखादी विशेष ��िशेषता आहे, तर आपली कुंडली आपल्याला खात्री करून देईल की ती अस्तित्वात आहे किंवा नाही. हे एका गुळगुळीत नातेसंबंधासाठी मार्ग तयार करेल.\nतारांना त्यांचे हां दाबून शुकाश द्या\nआपल्या कुंडलीद्वारे दिलेल्या अंतर्दृष्टींच्या मदतीने ग्रह आपल्या कृपेने काम करा आणि आपल्या संबंधांची निर्मिती प्रारंभिक टप्प्यावर गोंधळ टाळा.\nवैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये रत्न, यंत्र, रुद्राक्ष इत्यादीसारख्या उपाय आहेत ज्यामुळे आपल्याला आपले जीवन चांगले बनविण्यासाठी मदत होईल. आमचे नेमकी निदान आपल्याला आणि आपल्या प्रियसाठी योग्य सल्ला देण्यास मदत करते, त्यामुळे आपला विवाह खरोखरच आनंदी आहे.\nआमचा कार्यसंघ फक्त तज्ज्ञ आणि अनुभवी ज्योतिषी असतो, जो नेहमी अशा विषयांवर काम करतो. त्यांना आपल्याला सर्वात विश्वसनीय विश्लेषण आणि उत्तरे आणण्यासाठी कौशल्य आहे.\nसंघर्षाची उत्तरे मिळविण्यासाठी आपणास लांब थांबावे लागणार नाही याची खात्री करण्यासाठी आमचा कार्य कठीण काम करतो. आपल्याला ७२तासांच्या आत सरळ उत्तर मिळेल - हीखात्री आहे.\nमी नेमका उत्तर-मालमत्ता अहवाल कानिवडला पाहिजे\nलग्नाआधी सर्व कुंडली जुळवून आनंदी समाज निर्माण करण्यासाठी डिझाईन केलेल्या ज्योतिषशास्त्राच्या सिद्धांताची चाचणी घेणे हे तुमचे संबंध आहे का हे जाणून घ्या.\nफिरकीचे स्पष्ट चित्र मिळवा जे आपल्या वैवाहिक जीवनातयेणार आहे.\nबेजान दारुवाला यांच्या प्रशिक्षित प्रशिक्षित तज्ज्ञ जसजसे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आपल्याला प्रभावी भविष्यकालीन योजनांची मदत होईल.\nआपले मार्गदर्शन कसे उपयुक्त आहे\nएखाद्या संभाव्य जीवनसत्वासह नातेसंबंधांच्या संभाव्य परिणामाबद्दल आपल्याला स्पष्ट कल्पना येईल.\nअंतर्दृष्टी तुम्हाला व्यावहारिक करण्यास आणि ठोस निर्णय घेण्यास मदत करतील.\nप्रस्तावित केलेल्या उपाययोजनांमुळे आपले संबंध कायमचे आणि सदैव आनंदी आणि आनंदी राहतील याची खात्री होईल.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमाझ्या संभाव्य भागीदारासह माझ्या कुंडलीशी जुळवणे महत्त्वाचे का आहे\nकुंडली जुळणी लग्नाला जोडलेल्या दोन जोडप्यांच्या संबंधांची संभाव्यता सर्वात जास्त विश्वासार्ह आहे. आगाऊ केलेले कुंडली जुळणारे मिळणे हे एक आवश्यक ती खबरदारी आहे ज्यात आपल्या विवाहित जीवन हे आनंददायक आहे याची खात्री करा. या अहवालात, आम्ही गनुस सारख्या अत्याव (...)\nमाझ्याशी लग्न करू इच्छित असलेल्या व्यक्तीचे पूर्ण जन्मतारीख नसल्यास कुंडली जुळणारे अहवाल प्राप्त करणे शक्य आहे का\nनातेसंबंधांच्या मुद्यावर खराखुरा, सखोल विश्लेषण करण्यासाठी, आपल्या आणि आपल्या जोडीदाराच्या पूर्ण जन्माच्या डेटावर असणे उत्तम. म्हणून, कुंडली मॅचिंग आणि युगल अॅनॅलिसिससारख्या सेवांसाठी, दोन्ही भागीदारांचा जन्म डेटा आवश्यक आहे\nकुंडली मॅचिंग आणि युगल अॅलॅलिसिसमध्ये काय फरक आहे\nकुंडली जुळणीत, आम्ही लग्नाच्या नातेसंबंधाचा परिणाम म्हणून लक्ष केंद्रीत करतो आणि नाडी दोसा, मंगल डोशा, शनि दोष, मुलाचे जन्म, वृद्ध इत्यादि संबंधित विषयांवर विस्तृत करतो. दोन विश्लेषणामध्ये आपण आपल्या सुसंगततेचे विश्लेषण करतो. एक जोडपे आणि योग्य उपचारांसह (...)\nरत्न / यंत्र / रुद्राक्ष आणि मंत्र / पूजा / उपवास करण्याच्या पद्धतीचा उपयोग करण्याच्या प्रक्रियेत आपण मार्गदर्शन कराल का\nअगदी होय फक्त ००१ ९ ००१ ९-७९-६१६०-४१४० वर कॉल करा (१०.३० वाजेपासून दुपारी ७.०० पंतप्रधान) किंवा आम्हाला solutions@ganeshaspeaks.com वर ईमेल पाठवा आणि आम्ही आपल्यासाठी उर्वरित प्रक्रियांची काळजी घेऊ. संभाव्य जीवनसाथीसह नातेसंबंधांच्या संभाव्य परिणामाबद्दल (...)\nअंतर्दृष्टी आपल्याला व्यावहारिक होण्यासाठी आणि ठोस निर्णय घेण्यास मदत करेल.\nसुचविलेल्या सल्ल्यानुसार आपले नाते निरंतर आणि सदैव आनंदी आणि आनंदी असेल याची खात्री होईल.\nविविध क्षेत्रावरील आपल्या उत्कृष्ट फळकथनासाठी मी तुमची मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो, त्यापैकी जवळजवळ ९० टक्के अचूक होते. आपले वैयक्तिकृत फळकथन अधिक अचूक आहेत. चांगले कार्य चालू ठेवा.\n- अरुण गांगुली, दुबई यांनी केलेले समीक्षा\nउत्तर मिळवण्यासाठी ३ सोप्या पायऱ्या :\nआपल्या पसंतीची भाषा निवडा\nआपली जन्मकुंडली व संपूर्ण अहवाल मिळवा\nविविध क्षेत्रावरील आपल्या उत्कृष्ट फळकथनासाठी मी तुमची मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो, त्यापैकी जवळजवळ ९० टक्के अचूक होते. आपले वैयक्तिकृत फळकथन अधिक अचूक आहेत. चांगले कार्य चालू ठेवा.\n- अरुण गांगुली, दुबई यांनी केलेले समीक्षा\nआपल्या हस्तलिखित कुंडलीच्या अहवालात खालील गोष्टी असतील ...\nखात्री करा की आपण एकमेकांसाठी बनले आहात\nया वयानुसार जुन्या पद्धतीमुळे हे सुनिश्चित ह��ते की संभाव्य जोडप्याला खर्या अर्थाने प्रत्येकासाठी तयार केलेले आहे, जे त्यांच्या नृत्यातील ग्रह पूरक आहेत. हे सोपे पाऊल आपण संभाव्य आपत्तीपूर्ण संबंध पासून वाचवू शकता, आणि नंतर छातीत जळजळ.\nआपल्या संभाव्य भागीदाराकडे जर आपण शोधत आहात अशी एखादी विशेष विशेषता आहे, तर आपली कुंडली आपल्याला खात्री करून देईल की ती अस्तित्वात आहे किंवा नाही. हे एका गुळगुळीत नातेसंबंधासाठी मार्ग तयार करेल.\nतारांना त्यांचे हां दाबून शुकाश द्या\nआपल्या कुंडलीद्वारे दिलेल्या अंतर्दृष्टींच्या मदतीने ग्रह आपल्या कृपेने काम करा आणि आपल्या संबंधांची निर्मिती प्रारंभिक टप्प्यावर गोंधळ टाळा.\nवैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये रत्न, यंत्र, रुद्राक्ष इत्यादीसारख्या उपाय आहेत ज्यामुळे आपल्याला आपले जीवन चांगले बनविण्यासाठी मदत होईल. आमचे नेमकी निदान आपल्याला आणि आपल्या प्रियसाठी योग्य सल्ला देण्यास मदत करते, त्यामुळे आपला विवाह खरोखरच आनंदी आहे.\nआमचा कार्यसंघ फक्त तज्ज्ञ आणि अनुभवी ज्योतिषी असतो, जो नेहमी अशा विषयांवर काम करतो. त्यांना आपल्याला सर्वात विश्वसनीय विश्लेषण आणि उत्तरे आणण्यासाठी कौशल्य आहे.\nसंघर्षाची उत्तरे मिळविण्यासाठी आपणास लांब थांबावे लागणार नाही याची खात्री करण्यासाठी आमचा कार्य कठीण काम करतो. आपल्याला ७२तासांच्या आत सरळ उत्तर मिळेल - हीखात्री आहे.\nमी नेमका उत्तर-मालमत्ता अहवाल कानिवडला पाहिजे\nलग्नाआधी सर्व कुंडली जुळवून आनंदी समाज निर्माण करण्यासाठी डिझाईन केलेल्या ज्योतिषशास्त्राच्या सिद्धांताची चाचणी घेणे हे तुमचे संबंध आहे का हे जाणून घ्या.\nफिरकीचे स्पष्ट चित्र मिळवा जे आपल्या वैवाहिक जीवनातयेणार आहे.\nबेजान दारुवाला यांच्या प्रशिक्षित प्रशिक्षित तज्ज्ञ जसजसे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आपल्याला प्रभावी भविष्यकालीन योजनांची मदत होईल.\nआपले मार्गदर्शन कसे उपयुक्त आहे\nएखाद्या संभाव्य जीवनसत्वासह नातेसंबंधांच्या संभाव्य परिणामाबद्दल आपल्याला स्पष्ट कल्पना येईल.\nअंतर्दृष्टी तुम्हाला व्यावहारिक करण्यास आणि ठोस निर्णय घेण्यास मदत करतील.\nप्रस्तावित केलेल्या उपाययोजनांमुळे आपले संबंध कायमचे आणि सदैव आनंदी आणि आनंदी राहतील याची खात्री होईल.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्\nमाझ्या संभाव्य भागीदारासह माझ्या कुंडलीशी जुळवणे महत्त्वाचे का आहे\nकुंडली जुळणी लग्नाला जोडलेल्या दोन जोडप्यांच्या संबंधांची संभाव्यता सर्वात जास्त विश्वासार्ह आहे. आगाऊ केलेले कुंडली जुळणारे मिळणे हे एक आवश्यक ती खबरदारी आहे ज्यात आपल्या विवाहित जीवन हे आनंददायक आहे याची खात्री करा. या अहवालात, आम्ही गनुस सारख्या अत्याव (...)\nमाझ्याशी लग्न करू इच्छित असलेल्या व्यक्तीचे पूर्ण जन्मतारीख नसल्यास कुंडली जुळणारे अहवाल प्राप्त करणे शक्य आहे का\nनातेसंबंधांच्या मुद्यावर खराखुरा, सखोल विश्लेषण करण्यासाठी, आपल्या आणि आपल्या जोडीदाराच्या पूर्ण जन्माच्या डेटावर असणे उत्तम. म्हणून, कुंडली मॅचिंग आणि युगल अॅनॅलिसिससारख्या सेवांसाठी, दोन्ही भागीदारांचा जन्म डेटा आवश्यक आहे\nकुंडली मॅचिंग आणि युगल अॅलॅलिसिसमध्ये काय फरक आहे\nकुंडली जुळणीत, आम्ही लग्नाच्या नातेसंबंधाचा परिणाम म्हणून लक्ष केंद्रीत करतो आणि नाडी दोसा, मंगल डोशा, शनि दोष, मुलाचे जन्म, वृद्ध इत्यादि संबंधित विषयांवर विस्तृत करतो. दोन विश्लेषणामध्ये आपण आपल्या सुसंगततेचे विश्लेषण करतो. एक जोडपे आणि योग्य उपचारांसह (...)\nरत्न / यंत्र / रुद्राक्ष आणि मंत्र / पूजा / उपवास करण्याच्या पद्धतीचा उपयोग करण्याच्या प्रक्रियेत आपण मार्गदर्शन कराल का\nअगदी होय फक्त ००१ ९ ००१ ९-७९-६१६०-४१४० वर कॉल करा (१०.३० वाजेपासून दुपारी ७.०० पंतप्रधान) किंवा आम्हाला solutions@ganeshaspeaks.com वर ईमेल पाठवा आणि आम्ही आपल्यासाठी उर्वरित प्रक्रियांची काळजी घेऊ. संभाव्य जीवनसाथीसह नातेसंबंधांच्या संभाव्य परिणामाबद्दल (...)\nअंतर्दृष्टी आपल्याला व्यावहारिक होण्यासाठी आणि ठोस निर्णय घेण्यास मदत करेल.\nसुचविलेल्या सल्ल्यानुसार आपले नाते निरंतर आणि सदैव आनंदी आणि आनंदी असेल याची खात्री होईल.\nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/fi/80/", "date_download": "2020-09-24T02:30:10Z", "digest": "sha1:RE7B735LOJAWVMNJGR5VT7FAP6BU64EE", "length": 22803, "nlines": 901, "source_domain": "www.50languages.com", "title": "विशेषण ३@viśēṣaṇa 3 - मराठी / फिनीश", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » फिनीश विशेषण ३\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nतिच्याकडे एक कुत्रा आहे.\nतिच्याकडे एक मोठा कुत्रा आहे.\nतिचे एक घर आहे.\nतिचे एक लहान घर आहे.\nतो एका स्वस्त हॉटेलात राहतो.\nत्याच्याकडे एक कार आहे.\nत्याच्याकडे एक महाग कार आहे.\nतो कादंबरी वाचत आहे.\nतो एक कंटाळवाणी कादंबरी वाचत आहे.\nती चित्रपट बघत आहे.\nती एक उत्साहजनक चित्रपट बघत आहे.\n« 79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १ »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + फिनीश (1-100)\nशैक्षणिक भाषा स्वतः एक भाषा आहे. हे विशेष चर्चेसाठी वापरले जाते. तसेच शैक्षणिक प्रकाश्न्यांमध्ये वापरले जाते. तत्पूर्वी, एकसमान शैक्षणिक भाषा होत्या. युरोपियन प्रदेशात, लॅटिन भाषेने खूप काळ शैक्षणिक वर्चस्व राखले. आज, इंग्रजी ही सर्वात लक्षणीय शैक्षणिक भाषा आहे. शैक्षणिक भाषा एक��� प्रकारची बोली भाषा आहे. त्यात अनेक विशिष्ट अटी असतात. त्यात सर्वात लक्षणीय गुणविशेष म्हणजे प्रमाणीकरण आणि औपचारिकता. काही म्हणतात कि, शैक्षणिक भाषा मुद्दामून मर्यादित स्वरूपाची असते. काहीतरी किचकट आहे, तेव्हा ते अधिक बुद्धिमान दिसते. तथापि, शैक्षणिक संस्था अनेकदा सत्य दिशेने दिशानिर्देशन करतात. त्यामुळे एक तटस्थ भाषा वापरावी.\nवक्तृत्वकलेसंबंधीचा घटक किंवा अलंकारिक भाषेसाठी ठिकाण नाही. तथापि, फार क्लिष्ट भाषेची अनेक उदाहरणे आहेत. आणि असे दिसून येते कि क्लिष्ट भाषा मनुष्याला भुरळ घालते. अभ्यास हे सिद्ध करतो कि आपण अधिक कठीण भाषांवर विश्वास ठेवतो. परीक्षेचे विषय काही प्रश्नांची उत्तरे देतात. अनेक उत्तरांची निवड याचा यात समावेश आहे. काही उत्तरे अतिशय क्लिष्ट प्रकारे तर काही सोप्या पद्धतीने सोडवली गेली. सर्वाधिक परीक्षेच्या विषयांनी अधिक जटिल उत्तरे निवडली. पण याला काही अर्थ नाही परीक्षेचे विषय भाषेमुळे फसले होते. मजकूर जरी हास्यास्पद असला, तरी ते त्या स्वरूपावरून प्रभावित होते. एका क्लिष्ट प्रकारचे लेखन तथापि, नेहमीच एक कला नाही. सोप्या भाषेचे रूपांतर जटील भाषेत कसे करायचे हे एखादा शिकू शकतो. दुसरीकडे, कठीण गोष्टी सहज व्यक्त करणे इतके साधे नाही. त्यामुळे कधी कधी, साधेपणा खरोखर क्लिष्ट आहे...\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/33854/story-of-man-who-stands-against-dowry-ritual/", "date_download": "2020-09-24T02:19:38Z", "digest": "sha1:EBVVU47SEISUCDQMLXQ3HT7BBZIO3KTP", "length": 10470, "nlines": 53, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "''ह्या'च्या हुंडा प्रथेविरोधी एका छोट्याश्या मोहिमेतून आज अनेकांना प्रेरणा मिळत आहे", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n‘ह्या’च्या हुंडा प्रथेविरोधी एका छोट्याश्या मोहिमेतून आज अनेकांना प्रेरणा म���ळत आहे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nकोणीही महान जन्मापासून नसतो, तर तो त्याच्या कर्तुत्वाने महान होत असतो. यापैकीच एक म्हणजे बिहार येथे राहणारे इम्तियाज… त्यांनी जवळपास दीड वर्षांपूर्वी हुंडा प्रथेविरुद्ध एक मोहीम सुरु केली होती, ज्या मोहिमेने आज एका कॅम्पेनचं स्वरूप घेतलं आहे.\nयाची सुरवात त्यांनी त्यांच्या लग्नापासून केली. १८ नोव्हेंबर २०१६ ला त्यांचा विवाह झाला. त्यांच्या या लग्नात ना कोणी वऱ्हाडी होते नाही कुठल्या प्रकारच नाचणे-गाणे. त्यांच्या या साध्याध्या-सुध्या लग्नात त्यांच्या कुटुंबातील ६ लोकांनीच सहभाग घेतला होता. त्यांच्या लग्नात कुठलीही गाणी वाजली नाहीत आवाज झाला नाही पण तरी त्याच्या सामाजिक मनावर खूप मोठा परिणाम झाला. त्यांच्या लग्नात कुराण आणि हदीसच्या जागी त्या संदेशांचे पठन झाले ज्यातून मुलींची समाजातील स्थिती कळून येत होती.\nत्यांच्या लग्नात सजावटीसाठी फुलं किंवा पुष्पगुच्छ नाही तर हाताने लिहिलेले पोस्टर लावण्यात आले होते, ज्याद्वारे हुंडा प्रथेचा विरोध दर्शविण्यात आला. इम्तियाज एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांच्या पत्नीने त्यांच्या घरात गृहप्रवेश देखील खाली हातांनी केला.\nत्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला देखील त्यांनी अश्याच अनोख्या पद्धतीने साजरे केले. त्यांनी याला ‘Unnoticed Clothes’ कॅम्पेनचं नाव दिलं. त्यांच्या या कार्यक्रमात त्यांच्या पत्नीने देखील सहभाग घेतला. त्यांनी या कॅम्पेन दरम्यान मुजफ्फरपूर येथील चंदवारा परिसरातील मशिदींमध्ये आणि मंदिरात पोस्टर लावले. ज्याद्वारे लोकांना अशील अपील करण्यात आली की, त्यांच्या घरातील जुने वापरात नसलेले कपडे कार्टनमध्ये आणून टाका. जेणेकरून ते कुठल्या गरजुंच्या कामात येईल.\nया कॅम्पेन बद्दल बोलताना इम्तियाज सांगतात की,\n“सध्या या कॅम्पेनला सुरु होऊन काही दिवसच झाले आहेत, तरी आमच्याजवळ अडीच हजाराच्या जवळपास स्वेटर, जॅकेट्स, टी-शर्ट, शर्ट, पॅण्ट आणि महिलांचे कपडे जमा झाले आहेत. या कपड्यांना गरजूंपर्यंत पोहोचवून आम्ही त्यांचा थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहोत.”\nया कपड्यांच्या कॅम्पेन बाबत इम्तियाज सांगतात की,\n“आज माणसाचे वय हे ५५-६० वर्ष आहे. ज्यात २५-३० वर्षांत त्याचं लग्न होऊन जाते. म्��णजेच आपल्या देशातील व्यक्ती त्याच्या जीवनात २५-३० वेळा आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतो. जर १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातील १% लोकांनी जरी आपल्या लग्नाचा वाढदिवस सामाजिक स्तरावर सर्जा केला तर आपण १,२५,००,००० लोकं काही ना काही चांगल नक्कीच करू शकू. ही कॅम्पेन सुरु करण्यामागे आमचा हा उद्धेष्य होता.”\nआता त्यांच्या या कॅम्पेन बद्दल लोकांचे विचार देखील बदलायला लागले आहेत. ते आतापर्यंत अश्या १३ लोकांच्या लग्नात सहभागी झाले आहेत, जिथे पैसा वाया न घालवता, हुंडा न घेता लग्न झाले.\nइम्तियाज यांनी केलेली एक छोटीशी सुरवात आज एका कॅम्पेनमध्ये बदलली आहे. कदाचित यालाच बदल म्हणतात. त्यांनी आपल्या या मोहिमेसाठी घेतलेली मेहनत हळूहळू यशस्वी होताना दिसत आहे.\nआज जिथे एका मुलीचं लग्न म्हणजे त्या मुलीच्या बापाची जन्मभराची कमाई लागून जाते. हुंडा प्रथेमुळे कित्येक मुली या जगात जन्म घेण्याआधीच त्यांचा बळी जातो. तिथे इम्तियाजने उचलेले पाऊल हे खरच कौतुकास्पद आणि तेवढेच प्रेरणादायी देखील आहे…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← तुमच्या आधारकार्डची माहिती खरच सुरक्षित आहे का\n‘ह्या’ भिकाऱ्याचे थाट बघून तुम्हालाही हेवा वाटेल →\nजगावर प्रभाव पडणाऱ्या १० शास्त्रज्ञांकडे जगाने एकाच कारणामुळे वेगळ्या नजरेने बघितलं\nमुलीच्या बड्डे पार्टीच्या खरेदीसाठी गेलेल्या दांपत्याचा मुलाचा जीव वाचवताना मृत्यू\nबलात्काराचा विळखा – वाटतो तितकाछोटा नाही\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/2020/03/22/coronavirusupdate-wait-wherever-you-are-do-not-take-any-risk-your-life-by-traveling-appeals-pm-modi-to-people/", "date_download": "2020-09-24T01:43:32Z", "digest": "sha1:VVTO62NAE33LBLUKTVNCBBFZZ677Q4AG", "length": 26869, "nlines": 338, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "#CoronaVirusUpdate : “जिथे आहात तिथेच थांबा, प्रवास करून जीव धोक्यात घालू नका,” जनता कर्फ्यू दिनी मोदी यांचे आवाहन", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\n#CoronaVirusUpdate : “जिथे आहात तिथेच थांबा, प्रवास करून जीव धोक्यात घालू नका,” जनता कर्फ्यू दिनी मोदी यांचे आवाहन\n#CoronaVirusUpdate : “जिथे आहात तिथेच थांबा, प्रवास करून जीव धोक्यात घालू नका,” जनता कर���फ्यू दिनी मोदी यांचे आवाहन\nदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भीतीने महानगरांमधून आपल्या गावी जाणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांतील रेल्वे स्टेशन्सवर प्रचंड गर्दी उसळली आहे. अशा जनतेला संबोधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन टि्वट केले आहेत. “जिथे आहात तिथेच थांबा, प्रवास करून जीव धोक्यात घालू नका,” असं त्यांनी टि्वटमध्ये म्हटलंय. मोदी यांनी टि्वटमध्ये म्हटलंय की, “करोना व्हायरसची लागण होईल या भीतीने अनेक लोक सध्या जिथं पोटापाण्यासाठी नोकरी करण्यासाठी गेले आहेत, तिथून गावी परतू लागले आहेत. गर्दीत प्रवास केल्याने करोनाची लागण होण्याची शक्यता वाढते आहे. तुम्ही जिथे जात आहात तिथल्या लोकांसाठीही धोका वाढणार आहे. त्यामुळे तुमचं गाव आणि कुटुंबाच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.”\nआपल्या दुसऱ्या टि्वटमध्ये मोदी यांनी म्हटलंय की, “तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की, कृपया तुम्ही ज्या शहरात आहात तिथेच राहा. त्यातूनच आपण करोना व्हायरसचा फैलाव होण्यापासून रोखू शकतो. रेल्वे स्टेशन्स, बस स्थानकांवर गर्दी करून आपण आपल्या आरोग्याशीच खेळत आहोत. कृपया स्वतःची आणि आपल्या परिवारच्या चिंता करा. आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडू नका.” मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. अनेक शहरांमधील दुकाने बंद आहेत. रस्त्यांवर लोकांची गर्दीही कमी झाली आहे.\nकरोना व्हायरसचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांना देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. याच मोहिमेत आता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही साथ दिली आहे. त्यांनी टि्वट करून जनतेला आवाहन केले आहे. करोना व्हायरसचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांना देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. याच मोहिमेत आता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही साथ दिली आहे. त्यांनी टि्वट करून जनतेला आवाहन केले आहे. शरद पवार यांनी टि���वट केले की, “कोरोना व्हायरसच्या राष्ट्रीय संकटाशी सामना करण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युद्ध पुकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू अर्थात घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वांनी घरातच राहावे ही विनंती.”\n महाराष्ट्र ६४ गेल्या २४ तासात वाढले ९८ रुग्ण , आज देशात जनता कर्फ्यू …\nNext #CoronaVirusUpdate : भारताच्या परिस्थितीवरून शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता , Social Distancing आणि Self Quarantine ला गांभीर्याने घेण्याचे आवाहन\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुर���श अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nMarathaReservationUpdate : मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव संमत , १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nCoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nMarathaReservationUpdate : मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव संमत , १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nCoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन September 23, 2020\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा September 23, 2020\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद September 23, 2020\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू September 23, 2020\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना September 23, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1426453", "date_download": "2020-09-24T02:40:51Z", "digest": "sha1:GVGHI2SRH2NNXOCFXBDDOFZL7W5ETOEW", "length": 3461, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"तबला\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"तबला\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:०२, ७ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती\n१२ बाइट्स वगळले , ३ वर्षांपूर्वी\n१९:५७, ७ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती (संपादन)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\n२०:०२, ७ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन\nप्रदेशानुसार धातूचे वा मातीचे डग्गे बघण्यास मिळतात. याच��� [[शाई]] तबल्या प्रमाणे केंद्रस्थानी नसून चाटेच्या नजीक असते. डग्ग्याच्या शाईचा व्यास सुमारे १० सेमी असतो. डग्ग्यात गठ्ठे वापरले जात नाहीत. डग्ग्याच्याडग्याचा भांड्याचा व्यास वरच्या भागात मोठा असून (सुमारे २५ सेमी) खालच्या भागात निमुळता होत जातो. छोट्या डग्ग्यास ''डुग्गी'' म्हणतात.\nतबलजींकडे याशिवाय तबला/डग्गा ठेवण्यास '''गादी''', तबला/डग्गा सुरावर लावण्यास ''' [[हातोडा|हातोडी]]''' व हाताला येणार्‍या घामापासून तबल्याची कातडी वाचवण्यासाठी '''पावडर''' असा सरंजाम असतो.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/622607", "date_download": "2020-09-24T03:03:47Z", "digest": "sha1:EV2IEAXCC6SNVWZ56FKLMCF67UCR4XGV", "length": 2142, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वेल्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वेल्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०७:४६, ३० ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती\n१४ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n२०:०७, २ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: mn:Уэльс)\n०७:४६, ३० ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: sc:Galles)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.snnews.in/2020/08/Pune-batmidar-news.html", "date_download": "2020-09-24T02:13:34Z", "digest": "sha1:BMMF6D24B6JRZPW5MQWB6DX2ZXYKOWYH", "length": 4638, "nlines": 69, "source_domain": "www.snnews.in", "title": "मुलींच्या दोन गटात तुंबळ मारहाण...! कुठे घडला हा प्रकार ?", "raw_content": "\nHomeराज्यमुलींच्या दोन गटात तुंबळ मारहाण... कुठे घडला हा प्रकार \nमुलींच्या दोन गटात तुंबळ मारहाण... कुठे घडला हा प्रकार \nतरुण मुलांच्या टोळक्यांमध्ये मारहाणीच्या घटना पुण्यासह अन्य ठिकाणी होताना दिसतात. त्यातच आता तरुणींच्या टोळक्यामध्ये फ्री स्टाईल मारहाण झाल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nचंद्रपूर जिल्ह्यात आणखी तिन बाधितांचा मृत्यू\nतरुणी-तरुणींमध्ये झालेल्या फ्री स्टाईल मारहाणीचा प्रकार पुण्यात घडला असून राग अनावर झालेल्या एका तरूणीने मारहाणीत थेट लाकडी दांडक्याने विरोधी गटातील तरुणीवर हल्ला चढविल्याचे दिसत आहे. इतर तरुणी लाथा बुक्क्यांनी मार���ाण करत असल्याचेही व्हिडीआमध्ये दिसत आहे. पुण्यातील डेक्कन परिसरातील नदी पात्रातून जाणार्‍या वर्दीळीच्या रस्त्यावर भर दुपारी हा प्रकार घडला.\n मेंढीची किंमत 3 कोटी 50 लाख रूपये\nयाबाबत पोलिसांना विचारणा केली असता त्यांना या भांडणाबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून पोलिसांकडून तरुणींच्या दोन गटात कशामुळे भांडणे झाली त्यांचे पर्यवसन भांडणात का झाले त्यांचे पर्यवसन भांडणात का झाले याचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.\nसाभार - मिडीया वाॕच\nपृथ्वीवर कोसळणार नासाचा कृत्रिम उपग्रह\n मेंढीची किंमत 3 कोटी 50 लाख रूपये....\nपाच बधितांचा मृत्यू, नवीन 315 रुग्ण\nगोसेखुर्द धरणातून इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग ;33 दरवाजे उघडले\n चंद्रपूरात सापडले नऊ नविन रुग्ण;संख्या झाली बारा\nलपूनछपून आलेल्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू; 200 जणावर क्वारंटाईन होण्याची वेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=4554", "date_download": "2020-09-24T03:12:06Z", "digest": "sha1:4VMY35MN2NLKKBLYUJZK542VUZEFAV2W", "length": 5716, "nlines": 73, "source_domain": "m4marathi.com", "title": "लिव्हरसाठी घरगुती उपाय गुणकारी . – m4marathi", "raw_content": "\nलिव्हरसाठी घरगुती उपाय गुणकारी .\nसर्व जण आपापल्या शरीरासाठी वेगवेगळय़ा डॉक्टरांकडून टिप्स घेत असतात. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपली दिनचर्या ठेवतात. मात्र इतके सर्व उपाय करण्याऐवजी तुम्ही घरगुती उपाय करूनसुद्धा तुमच्या लिव्हरची नीट काळजी घेऊ शकता.स्मोकिंग, अल्कोहोल, तणाव व जंकफूड या गोष्टीमुळे लिव्हरवर ताण पडतो. यामुळे अनेकांना लिव्हरच्या संदर्भातील आजार उद्भवतात. त्यापासून मुक्तता मिळवायची असेल तर जेवणात नियमित हळदीचा वापर करावा. रात्रीच्या वेळी झोपताना चिमूटभर हळद दुधामध्ये टाकून दूध प्यावे. त्यामुळे तुमचे लिव्हर चांगले राहते व तुम्हाला कफ, खोकला या रोगांपासून मुक्तता मिळेल.\n१.आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते तसेच पोटासाठी आवळा फायदेशीर आहे. कारण या आवळय़ामध्ये लिव्हरचे रक्षण करण्याचे गुण असतात.\n२.जे लोक अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोगामुळे त्रस्त आहेत. त्यांच्या लिव्हरमध्ये ट्रान्सएमानेज एन्झाइम्सचे प्रमाण वाढते. ज्येष्ठमधातील तत्त्व या एन्झाइमचे प्रमाण लिव्हरमधून कमी करण्यात सक्षम आ���ेत. त्यामुळे ज्येष्ठमध लिव्हरसाठी लाभकारी ठरते.\n३.जुने लोक आपल्या तुळशीच्या रोपांसोबत गुळवेलीचेही रोप लावत, कारण गुळवेल ही तुळशीप्रमाणे आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. म्हणून जुने लोक गुळवेलीची ४-५ पाने दररोज चावून चावून खात.\n४.जवसाच्या बियांमध्ये साइटोर्कोन्स-टीट्यूएंट्स आढळून येते. त्यामुळे हार्मोन्सला एकत्रित होण्यापासून रोखले जाते. यामुळे लिव्हरवर कमी दाब पडतो.\n५.बीट, कोबी, गाजर, ब्रोकली, कांदा, लसूण, आदी भाज्या लिव्हरसाठी फायदेशीर असतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=961", "date_download": "2020-09-24T01:49:37Z", "digest": "sha1:ISZGITOX2XRNIXVPIL372HFSKFCYSZIP", "length": 2751, "nlines": 74, "source_domain": "m4marathi.com", "title": "उसळ दलिया – m4marathi", "raw_content": "\n१) अंगाबरोबर रस असलेली एखादी चमचमीत उसळ एक वाटी (उदा. छोले , मूग , मटकी , राजमा , डाळिंब्या इ.)\n२) एक वाटी दलियाचा रवा शिजवून\n३) एक चमचा साजूक तूप .\n१) उसळ आणि दलिया कालवून एकत्र करा . तूप घाला . एक वाफ दया .\n२) लागल्यास थोडं मीठ घाला . मायक्रोवेव्हमध्येही करता येईल .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-24T01:28:20Z", "digest": "sha1:OYFRJ3U6AY7GYJKNN5PW2RMJUNLPLTCO", "length": 4016, "nlines": 69, "source_domain": "bolbhidu.com", "title": "बाबुराव पेंटर Archives - BolBhidu.com", "raw_content": "\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nBol Bhidu - विषय हार्ड\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nठाकरे घराण्याच्या बंडखोर राजकारणाची सुरवात व्यंगचित्रांपासून झाली.\nबाळासाहेब ठाकरेंची आजच्या महाराष्ट्राला शिवसेनाप्रमुख, ठाकरी शैलीत सभा गाजवणारे हिंदुहृदयसम्राट अशी ओळख आहे, पण त्यांच पहिलं प्रेम व्यंगचित्रकला होतं. याच मार्मिक चित्रांमुळे महाराष्ट्रात एका वेगळ्या बंडखोरीचा पाया त्यांनी रचला. फटकाऱ्यांची…\nपरवीन बाबीच्या प्रेमापोटी हा ऑस्ट्रेलियन माणूस भारतात आला आणि खलनायक झाला\nभिडू देवेंद्र जाधव\t Sep 23, 2020 0\n८४ वर्षांचा घरोबा संपवून शापूरजी पालनजी टाटास���ूहातुन का बाहेर पडले\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nजपानी माणसाने रामायणावर बनवलेला अ‍ॅनीमेशन सिनेमा भारतात रिलीज होऊ दिला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=2322", "date_download": "2020-09-24T01:18:48Z", "digest": "sha1:255K6HJJU4KLOQ3FKNRUZX62MEEEXXFU", "length": 5171, "nlines": 61, "source_domain": "m4marathi.com", "title": "लोड शेडींग का होते? – m4marathi", "raw_content": "\nलोड शेडींग का होते\nआज प्रत्येकाला पडणारा हा प्रश्न आहे.\nआज प्रत्येकाला पडणारा हा प्रश्न आहे. लोड शेडींग करीता आपण सरकारलाच दोषी धरत असतो. काहीअंशी ते सत्य असले तरी काही गोष्टींना आपणही जबाबदार आहोत. वाढत्या लोकसंख्येमुळे, सुधारित जीवनपद्धती, वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे विजेची मागणी वाढली. मात्र उर्जा उत्पादित करणारे स्त्रोत मर्यादितच आहेत. त्यामुळे मागणीच्या प्रमाणात विजेचे उत्पादन कमी होते. हे लोडशेडिंगचे एक मुख्य कारण आहे. त्याकरीता अधिकाधिक वीज निर्मिती केंद्र उभारायला हवीत, जेणेकरून विजेच्या मागणीची पूर्तता करणे सोपे जाईल. हा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र, आपण बऱ्याचदा काही ठिकाणी गरज नसतांनाही विजेचा वापर करतो. विजेचा अतिरिक्त वापर टाळला तरीही लोडशेडिंगवर मात करता येऊ शकते. वीजचोरीही लोडशेडिंगचे एक कारण आहे. ज्या भागात वीजचोरी होते त्या भागात वीजवितरण कंपनी लोडशेडिंग करत असते. मुख्यतः ग्रामीण भागात आणि झोपडपट्टी भागात ही समस्या जाणवते. चोरून वीज वापरणे बंद झाले तरीही लोडशेडिंगपासून मुक्तता मिळू शकते. वीजबिलाची थकबाकीही एक कारण आहे. ज्या भागात अधिकाधिक लोक वीजबिल थकवितात त्याभागात लोडशेडिंग केले जाते. लोकांनी वीजबिल वेळेवर भरावित हा त्यामागचा उद्देश असतो. म्हणूनच वीजबिलाचा वेळच्यावेळी भरणा केल्यास लोडशेडिंग करावे लागणार नाही.\nइंटरनेटच्या दरांत २५% वाढ\nआता पाणी पिण्याच्या वेळेचाही “अलार्म”…..\nइंटरनेट, फेसबुकवरील साहित्य स्वरूप व अपेक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF/", "date_download": "2020-09-24T02:14:01Z", "digest": "sha1:6GWW63NPB7OUAYT6ETYC3NKMPHBHNSTN", "length": 11317, "nlines": 83, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "नुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर…. – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nबऱ्याचदा नवीन लग्न झालेल्या स्त्रिया अश्या काही चुका करत असतात ज्या चुकीमुळे नंतर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. असे केल्यामुळे तुमच्या आणि तुमच्या पतीमधील नात्यात अडचणी निर्माण होवू शकतात. जर आपल्याला माहित नसेल की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या नवीन लग्न स्त्रियांनी नाही केल्या पाहिजेत तर काळजी करू नका. आम्ही आपल्याला या पोस्टमध्ये या गोष्टी सांगणार आहोत. तर चला जाणून घेऊया.\n१. अनोळखी लोकांच्या घरात कधीही राहू नका: विवाहित महिलांनी कोणत्याही परिस्थितीत अनोळखी घरात राहू नये. याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर समस्या येवू शकतात. अनोळखी व्यक्तीच्या घरात राहिलेल्या स्त्रीकडे तिचे कुटुंब आणि समाज देखील चुकीच्या नजरेने पाहते. स्त्रीच्या प्रतिमेवर याचा वाईट परिणाम होतो. तसेच, अनोळखी लोकांवर विश्वास ठेवल्यास आपले वैयक्तिक नुकसान देखील होऊ शकते.\n२. आपल्या लग्नातली साडी: आपल्या लग्नाच्या दिवशी परिधान केलेली चुनरी किंवा साडी ही प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात महत्वाची वस्तू असते. आपण हे कोणाबरोबरही शेअर करू नये अन्यथा असे केल्याने आपल्या वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतात आणि आपले भविष्य धोक्यात येवू शकते.\n३. आपल्या बांगड्या शेअर करू नका: आपल्या कपड्यांशी जुळणार्याय बांगड्या घालण्याची स्त्रियांना खूप आवड असते. या आवडीमुळे त्या बऱ्याच वेळा एकमेकांबरोबर बांगड्या शेअर करतात. पण असे करणे अशुभ मानले जाते. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या येवू शकतात.\n४. वाईट चारित्र्य असणाऱ्या लोकांशी सबंध ठेवू नका: वाईट चारित्र्य असणाऱ्या लोकांपासून नेहमी दूर राहण्यासाठी स्त्रियांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. चुकीची वागणूक असलेल्या लोकांची कंपनी कोणत्याही वेळी आपल्याला संकटात टाकू शकते. ज्या लोकांची विचारसरणी चुकीची आहे ते इतरांना हानी पोहचवण्यासाठी थोडा सुद्धा विचार करीत नाहीत. वैयक्तिक स्वार्थ आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी असे ल��क काहीही करू शकतात. म्हणून, अशा परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत अश्या लोकांशी संगत करू नका आणि आपण नेहमी याची सावधगिरी बाळगली पाहिजे. नाहीतर असुरक्षितता, अपव्यय आणि मानहानीची परिस्थिती आपल्याबरोबर निर्माण होऊ शकते.\n५. आपण वापरत असलेले कुंकू: आपल्या धर्मात विवाहित स्त्रियांसाठी कुंकू खूप महत्वाचे आहे. कुंकू हे विवाहितेचे पहिले चिन्ह मानले जाते. परंतु बर्याआच वेळा माहिती नसल्यामुळे स्त्रिया आपले कुंकू इतर स्त्रियांबरोबर शेअर करतात असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. कोणत्याही महिलेने दुसर्या महिलेला आपण वापरत असलेले कुंकू देऊ नये. असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या उद्भवू शकतात.\n६. आपल्या हाथावरची मेहंदी: पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया मेहंदी लावतात. असे म्हणतात की मेहंदीचा रंग हातात जेवढा जास्त रंगतो तेवढेच आपल्यावर नवऱ्याचे प्रेम तीतीके जास्त प्रेम असते. याशिवाय हे किती काळ आपल्या हातावर टिकते हे आपल्या दोघांमधील सखोल नाते देखील दाखवत असते. परंतु जर आपण आपली मेहंदी दुसर्याा महिलेसोबत शेअर केली तर आपल्या पतीचे प्रेम देखील विभाजित होते म्हणून ही चूक कधीही करू नका.\n७. आपल्या प्रियजनांकडे दुर्लक्ष करू नका: हे खास करून आपण लक्षात घेतले पाहिजे. आपल्या कुटुंबातील लोकांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरातील लोकांचा अपमान करु नका. अन्यथा अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना आपणास करावा लागेल. तसेच, हे लक्षात ठेवा की आपल्याच घरातील लोकांकडे दुर्लक्ष केल्यास यामुळे मोठ्या समस्या उद्भवू शकतात.\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nज्योतिषशास्त्रानुसार कधीही नसाव्यात या दररोजच्या सवयी,बिघडू शकते आर्थिक परिस्तिथी\nकिन्नरांना चुकूनही ‘या’ गोष्टी दान करू नका, जाणून घ्या त्यामागचे कारण\nमुलींमध्ये हे ‘8’ गुण असतील तर कसलाही विचार न करता लगेच करा लग्न… \nमृत्यूच्या 24 तासानंतर आत्मा आपल्या मृत शरीराजवळ परत का येते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-13-%E0%A4%B5/", "date_download": "2020-09-24T02:08:47Z", "digest": "sha1:MAAPMUEMCR63C5WPAWHBEJCPDWD47NS3", "length": 8832, "nlines": 82, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "शाहिद सोबत ब्रेकअपच्या 13 वर्षानंतर करीनाचा मोठा खुलासा, म्हणाली शाहिद रोज रात्री.. – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nशाहिद सोबत ब्रेकअपच्या 13 वर्षानंतर करीनाचा मोठा खुलासा, म्हणाली शाहिद रोज रात्री..\nशाहिद सोबत ब्रेकअपच्या 13 वर्षानंतर करीनाचा मोठा खुलासा, म्हणाली शाहिद रोज रात्री..\nअभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांची जोडी आजच्या आनंदी आणि सुखी जोडप्यांपैकी एक जोडी खूप चर्चेत आहे. जे पूर्ण वेळ एकत्र खंबीर पणें उभे राहताना दिसत आहे, पण एक काळ असा होता की फक्त शाहिद कपूर करिनाच्या आयुष्यात राज करत होता. या जोडीचे नाते बरेच दिवस टिकले.\nकरीना कपूर आणि शाहिद कपूर यांनीही एकत्र अनेक चित्रपट केले. आणि ही जोडी प्रेक्षकांनाही आवडली होती. पण एका वेळी अचानक असे झाले की त्या दोघांचेही मार्ग वेगळे झाले. आणि करीनाने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केले. शाहिद कपूरपासून अनेक वर्षांच्या ब्रेकअपनंतर करिना कपूरने पुन्हा एकदा एक मोठा खुलासा केला आहे.\nवास्तविक, इम्तियाज अलीच्या जब भी मेट मध्ये काम करणे करीना कपूर आणि शाहिद कपूरसाठी सर्वात वाईट काळ ठरला. कारण या चित्रपटा नंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येऊ लागल्या आणि काही काळानंतर करीनाने सैफसोबत लग्न केले.\nअलीकडेच करिना कपूरने एका मुलाखतीत शाहिद कपूरचे ब्रेकअप मागील खरे कारण उघडकीस आणून सांगितले की, “प्रत्येकाचे नशिबात स्वतःचे काही प्लान असतात आणि त्या नियोजनानुसार आयुष्य पुढे जात असते. जब वी मेटच्या शूटिंगदरम्यान ‘टशन’ चित्रपटाच्या दरम्यान खूप काही घडलं होतं, त्या वेळी मला व्यक्तिशः आणि व्यावसायिकपणे हाताळणं कठीण होतं. ज्यामुळे आम्ही आमचे मार्ग वेगळे केले. ‘\nकरीना म्हणाली की या सेटवर, मी दुसरीकडे आकर्षित झाले गेले आणि दुसरीकडे, मला आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट देखील मिळाली. म्हणूनच, करीना कपूर ‘जब वी मेट’ आणि ‘टशन’ या चित्रपटांना तिच्या आयुष्यातला सर्वात खास चित्रपट मानते. या चित्रपटाने तीचे आयुष्य पूर्णपणे बदलले.\n2007 मध्ये ‘जब वी मेट’ हा चित्रपट थिएटरमध्ये जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हा करीना कपूर आणि शाहिद कपूर या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांपासून विभक्त झाले होते.या चित्रपटा नंतर करीनाने टशनमध्ये काम केले. ज्यामध्ये तीच्यासोबत सैफ अली खान आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होते.\nया चित्रपटाच्या सेटमध्ये सैफ अली खान आणि करीनाने एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. आणि 2012 मध्ये या दोघांचे लग्न झाले. त्यानंतर 2016 मध्ये करीनाने तैमूर अली खानला जन्म दिला. त्याच वेळी शाहिदने 2015 मध्ये मीरा राजपूतशी लग्न केले आणि दोघांना मुलगी मीशा आणि मुलगा जैन झाला आहे.\nबॉलिवुडच्या ‘या’ 4 अभिनेत्री सलमानचा करतात तिरस्कार, तिसऱ्या अभिनेत्रीने काढली होती सलमानची लायकी…\nरियाच्या अटकेविरुध बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार आले एकत्र, सोशल मीडियावर चालवताय “जस्टिस फॉर रिया”, हॅशटॅग….\nसुशांत सिंह राजपूत ची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ने घेतला “यू” टर्न, म्हणाली हो मी एक दोन वेळा मारलाय हुक्का..\nलग्नापूर्वीच बॉयफ्रेंड पासून प्रेग्नंट होत्या या प्रसिद्ध अभिनेत्री, लग्नानंतर माहीत झाल्यावर पतीने केले असे काही की…\nप्रसिद्ध खलनायक अमरिश पुरी यांच्या मुलीचे सौंदर्य पाहून व्हाल फिदा, आलिया आणि दिपीका पेक्षाही दिसते सुंदर\n‘या’ 20 वर्षाने लहान अभिनेत्रीशी राजेश खन्नाने दिले होते बोल्ड सीन, पहा अभिनेत्रीचे झाले होते असे हाल….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/smc-solapur-recruitment/", "date_download": "2020-09-24T03:20:51Z", "digest": "sha1:RYCFUTGWTMPIZWPN5GHISBRZIDZTOMG2", "length": 10703, "nlines": 147, "source_domain": "majhinaukri.in", "title": "SMC Solapur Recruitment 2020 - Solapur Mahanagarpalika Bharti 2020", "raw_content": "\nIBPS परीक्षा प्रवेशपत्र (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020 (ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती (Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती (BIS) भारतीय मानक ब्यूरो मध्ये 171 जागांसाठी भरती (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती [Updated] (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\n(SMC) सोलापूर महानगरपालिकेत 105 जागांसाठी भरती\nजाहिरात क्र.: नआ/ वै./9209\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 वैद्यकीय अधिकारी 10\n3 स्टाफ नर्स (GNM) 15\n4 स्टाफ नर्स (ANM) 25\nपद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.5: (i) 07वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव\nवयाची अट: 45 वर्षांपर्यंत\nअर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): smcgados2@gmail.com\nअर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2020 (05:00 PM)\nअर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती एकाच PDF मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nNext (NMC) नाशिक महानगरपालिकेत 811 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2020\n(VMGMC) डॉ.वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 120 जागांसाठी भरती\n(TMC) ठाणे महानगरपालिका भरती 2020\n(Sassoon Hospital) ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे 217 जागांसाठी भरती\n(Akola Job Fair) अकोला रोजगार मेळावा-2020 [300+जागा]\n(NHM Sangli) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी भरती\n(MUHS) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 57 जागांसाठी भरती\n(Mahavitaran) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. ‘प्रशिक्षणार्थी’ भरती 2020 [अहमदनगर]\n» (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» IBPS- PO/MT (CRP- PO/MT-X) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती\n» IBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\n» (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती परीक्षा निकाल\n» सामायिक प्रवेश परीक्षा 01 ते 15 ऑक्टोबरदरम्यान\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/mumbai-entertainment-news-bollywood-actress-kangana-ranaut-learns-fencing-for-her-upcoming-movie-manikarnika-the-queen-of-jhansi-16139", "date_download": "2020-09-24T02:02:24Z", "digest": "sha1:HRBWTNXTIRK4ZWARG2IGPMRCYJZJHHJR", "length": 8660, "nlines": 128, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "अखेर कंगनानं उचलली तलवार... | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nअखेर कंगनानं उचलली तलव���र...\nअखेर कंगनानं उचलली तलवार...\nBy मुंबई लाइव्ह टीम मनोरंजन\n'क्वीन' कंगनानं झासीच्या राणीचं रूप धारण करत तलवार उचलली आहे. एक मिनिटं ती काय तिच्या विरोधकांवर हल्ला वैगरे करणार नाही आहे. तर ही तलवार तिनं तिच्या आगामी चित्रपटासाठी उचलली आहे.\nसर्व वाद-विवाद आणि आरोप-प्रत्यारोपांच्या सत्रापासून स्वत:ला दूर सारत क्वीन कंगनानं आपलं पूर्ण लक्ष आगामी चित्रपटाकडे वळवलं आहे. 'मणिकर्णिका क्वीन ऑफ झासी' या चित्रपटासाठी कंगना बरीच मेहनत घेत आहे. या चित्रपटात ती झासीच्या राणीची व्यक्तीरेखा साकारणार आहे. या चित्रपटासाठी ती घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण घेत आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वायरल होत आहे. हातामध्ये तलवार घेऊन कंगना सराव करताना या व्हिडिओत दिसत आहे. दिवाळीनंतर कंगना चित्रपटाच्या शूटिंगसाठी जोधपूरला जाणार आहे.\nझाशीच्या राणीची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार म्हणून या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. कंगनासोबतच या चित्रपटात अभिनेता अतुल कुलकर्णी, अंकिता लोखंडेही झळकणार आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचा अंदाज आहे.\nअंगावर काटा आणणारा 'दि हाऊस नेक्स्ट डोअर'\nकंगना आणि हृतिकमध्ये रणबीरसुद्धा\nबॉलिवूडकंगना रणौतमणिकर्णिका क्वीन ऑफ झासीअंकिता लोखंडेतलवारबाजीkangna raKangana Ranautsword fight\nपूर्ण क्षमतेने वाहतुक सेवा सुरु केल्यानंतर एसटीच्या प्रवाशी संख्येत वाढ\nमुसळधार पावसामुळं मुंबईच्या सखल भागातील नागरिकांचं मोठं नुकसान\nखवळलेल्या समुद्रात चक्कर येऊन पडलेल्या तरुणाला पोलिसांनी वाचवले\nपालिका यंत्रणेनं १२ तासांत उपसले तुळशी तलावाइतके पाणी\n मृत्यांचा आकडा ४७९ वर, दिवसभरात २१ हजार ०२९ कोरोनाचे नवे रुग्ण\nरोहितची अर्धशतकी खेळी, 'केकेआर' विरुद्धच्या सामन्यात 'मुंबई'चा दमदार विजय\nदिवाळीला डबल धमाका, 'या' दिवशी प्रदर्शित होणार लक्ष्मी बॉम्ब\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन\nअनुराग कश्यपला 'या' दोन बायकांनी दिला पाठिंबा\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण, प्रकृती चिंताजनक\nड्रग्स फक्त बॉलिवूडमध्येच नाही, तर सोसायटीत देखील आहे : जावेद अख्तर\nफरहान अख्तरकडून ड्रीम ११ आयपीएलच्या क्रिकेट लाइव्हचं उद्घाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-24T01:11:39Z", "digest": "sha1:GN56I6OCC2X76GHV4KNMZYYHSFKQ3PZW", "length": 30428, "nlines": 255, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "मोदी सरकार – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on मोदी सरकार | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nगुरुवार, सप्टेंबर 24, 2020\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nKKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nKKR vs MI, IPL 2020: रोहित शर्माचा 'डबल धमाका' कोलकाताविरुद्ध मुंबई कर्णधाराने लगावली विक्रमांची लाईन, जाणून घ्या\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nCoronavirus: महाराष्ट्रात पुन्हा उसळी, गेल्या 24 तासात 21,029 नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्ग, 479 जणांचा मृत्यू\nMumbai Rains Update: तब्बल 39 वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती, मुंबई शहरात मुसळधार पाऊस; राजकारण्यांच्या मात्र आरोप-प्रत्यारोपांच्या सरी\nTigress Captured In Yavatmal: यवतमाळ येथे 60 वर्षीय महिलेचा बळी घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी ब���तम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBihar Assembly Elections 2020: बिहारच्या निवडणूक रिंगणात डॉ. बाबासाहेबांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकरांची एंट्री; समविचारी पक्षासोबत युती करून लढवणार इलेक्शन\nFirst Woman Pilot In Indian Navy: भारतीय नौदलात सब लेफ्टनंट शिवांगी पहिल्या महिला पायलट म्हणून सामील; जाणून घ्या त्यांच्या प्रेरणादायक प्रवासाबद्दल\n राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात पतीची हत्या करून पत्नीने मृतदेह चक्क पलंगातच लपवला; 24 तासानंतर स्वत:च फोनकरून पोलिसांना दिली माहिती\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nTIME 100 Most Influential People List 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगातील प्रभावशाली नेत्यांच्या यादीमध्ये Donald Trump, Kamala Harris, Joe Biden यांच्यासह समावेश; इथे पहा संपूर्ण यादी\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nUnited Kingdom Second Wave of Coronavirus Cases: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; PM Boris Johnson यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nE-Aadhaar Download: ई-आधारकार्ड कसे डाऊनलोड कराल 'या' आहेत सोप्या स्टेप्स\nApple Store Online झाले भारतामध्ये लॉन्च; जाणून घ्या मिळणारे फायदे, ऑफर्स आणि पेमेंट ऑप्शन्स\nWhatsApp Web च्या माध्यमातूनही आता करता येणार व्हिडिओ कॉल; पहा त्यासाठी Messenger Room कशी कराल\nMoto E7 Plus Smartphone Launching: मोटो ई 7 प्लस स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजता होणार लॉन्च; पहा स्मार्टफोनची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स\nDriving Licence Renewal: ड्राइव्हिंग लायसन्स रिन्यू करायचेय येथे जाणून घ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने कसे कराल\nहेक्टरचे नवे ड्युल-टोन वेरियंट Delight भारतात लॉन्च, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमतीसह फिचर्स\nBMW R18 Cruiser दमदार इंजिनसह भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 18.90 लाख रुपये\nKia Sonet भारतात लॉन्च, किंमत 6.71 लाखांपासून सुरु\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nKKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पह���ला विजय\nNivedita Saraf Tested Coronavirus Positive: ‘अग्गंबाई सासूबाई’ फेम अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूची लागण; स्वतःला घरीच क्वारंटाईन केले असल्याची माहिती (Watch Video)\nVeteran Actress Saroj Sukhtankar Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nNCB Issues Summons to Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांना एनसीबीने बजावला समन्स; ड्रग्ज प्रकरणात होणार चौकशी\nAnurag Kashyap #MeToo Case: Sacred Games फेम एलनाज नौरोजी Sex Scene शुट करायला घाबरताच अनुराग कश्यप ने दिली होती अशी वागणूक, पहा पोस्ट\nराशीभविष्य 24 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nNational Daughter's Day 2020: राष्ट्रीय कन्या दिवस यंदा कधी साजरा होणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास\nCOVID19 Health Update: आयोडिन सोल्यूशनमध्ये केवळ 15 सेकंदात नष्ट होतो कोरोना व्हायरस जाणून घ्या संशोधकांचे मत\nसकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नका 'हे' 7 कामं\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\nXXX Pornstar Mia Malkova Hot Video: पॉर्नस्टार मिया मालकोवा ने सोशल मीडिया वर शेअर केलेले 'हे' व्हिडिओ पाहुन तुम्हालाही फुटेल घाम\nShocking Video: हरियाणा मधील बल्लभगढ़ स्टेशन जवळ 13 वर्षांच्या मुलाने 2 वर्षांच्या मुलाला मालगाडीच्या इंजिनाखाली फेकले; पहा व्हायरल व्हिडिओ\nमुंबई पोलिसांकडून PMC Bank विरूद्ध फोर्ट मध्ये आंदोलन करण्यासाठी एकत्र जमण्यास परवानगी चं वृत्त खोटं; पोलिसांनी सोशल मीडीयात व्हायरल होत असलेल्या पोस्ट वर विश्वास न ठेवण्याचं आवाहन\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nIndia China Talk: आणखी सैन्य पाठविणे थांबवण्यावर भारत चीन दोघांनी सहमती दर्शवली\nVarsha Gaikwad Tests Covid-19 Positive शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना व्हायरस ची लागण\nBharat Bandh on September 25 : कृषी विधेयकाबाबत शेतकरी संघटनेचा 25 सप्टेंबर रोजी भारत बंद चा इशारा\nEastern Express Highway Jammed Due To Python : अजगरामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nPrithviraj Chavan On PM Narendra Modi: कोरोना, चीन प्रश्न, अर्थव्यवस्था या प्रश्नांवर 'मोदी सरकार' साफ अपयशी ठरलं आहे; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधानांवर निशाणा\nShiv Sena Attacks Modi Government: कोसळलेल्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी केंद्राचीच; सामना अग्रलेखातून शिवसेनेचे टीकास्त्र\nIndia-China Border Tension: लडाख नंंतर आता अरुणाचल प्रदेशात सुद्धा चीनी सैनिकांंची हालचाल, भारतीय जवानही सज्ज\nRajeev Kumar यांनी स्वीकारला निवडणूक आयुक्त पदाचा कारभार\nRahul Gandhi Video Series: राहुल गांधी यांची व्हिडीओ सिरीज; मोदी सरकारने भारतीय अर्थव्यवस्था कशी नष्ट केली यावर करणार भाष्य, उद्या सकाळी 10 वा. पहिला व्हिडीओ होणार प्रसिद्ध\nITR भरण्याबाबत मोदी सरकारने केले नियमांमध्ये बदल; आता शून्य उत्पन्न असूनही 'या' निकषांतर्गत भरावा लागू शकतो आयटीआर\nXiaomi Browser Banned In India: केंद्र सरकार कडून Xiaomi स्मार्टफोनच्या ब्राऊजर वर बंदी\nकेंद्र सरकारने भावी पिढीच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवावा; उदय सामंत यांचं मोदी सरकारला आवाहन\nPrivatisation of Banks: खाजगीकरणातून सरकारी बॅंकांची संख्या 12 वरून 5 करण्याचा मोदी सरकारचा विचार: रिपोर्ट\nChinese Apps Banned: चिनी अ‍ॅप बंदीवरून तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार नुसरत जहाँ यांचा मोदी सरकारला सवाल\nChinese Apps Banned In India: भारतात चीनी ऍपवर आत्ताच बंदी कशी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मोदी सरकारला सवाल\nIndia-China Border Tensions: राष्ट्राची रक्षा आणि सुरक्षिततेबाबत कधी बोलणार राहुल गांधी यांनी ट्वीट करत पुन्हा मोदी सरकारवर साधला निशाणा\nनरेंद्र मोदी शांत आहेत, त्यांनी कोरोना व्हायरस समोर शरणागती पत्करली; राहुल गांधी यांचे ट्विट\nIndia-China Border Tension: 'चिनी घुसखोरी झाली नाही तर 20 जवान कसे व का मरण पावले' सोनिया गांधी यांनी पुन्हा केंद्र सरकारवर साधला निशाणा\nभारतात लॉकडाउन पूर्णपणे अपयशी; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका\nदेशाचे नाव INDIA ऐवजी 'भारत' करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nLPG Cylinder Price Hike: घरगुती एलपीजी सिलेंडर आजपासून महागणार; जाणून घ्या नवे दर\nनरेंद्र मोदी सरकारची 6 वर्षे पूर्ण; भाजपने शेअर केला या काळातील 'या' कामांचा लेखाजोगा मांडणारा खास Video\nमहाराष्ट्राच्या जडणघडणीत छत्रपती शिवरायांचे योगदान काय असाही प्रश्न भाजप उपटसूंभ विचारतील; शिवसेना मुखपत्र सामनातून टीकास्त्र\nCoronavirus: कठीण काळात कर्मचारी, सैनकांचा DA कपातीचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य नाही: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह\nCOVID-19 ची गंभीर परिस्थिती हाताळणाऱ्या मोदी सरकारची स्तुती करण्यासाठी अमेरिकन CEO ने तयार केला नवा इंडिया मॅप काय आहे या मागील सत्य काय आहे या मागील सत्य\nजागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी दिलेल्या सुचना मोदी सरकारने का पाळल्या नाहीत राहुल गांधी यांचा सवाल\n7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ\nमहाराष्ट्र CID ची वेबसाईट हॅक करुन मोदी सरकारसह पोलिसांना हॅकर्सचा इशारा\nCoronavirus In India: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 56 लाखाच्या पार; मागील 24 तासांत 83,347 नव्या रूग्णांची भर\nBhiwandi Building Collapse Update: भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 35; सलग तिसर्‍या दिवशीही बचावकार्य सुरूच\nMumbai Rains: मुसळधार पावसामुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये बंद; अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर न पडण्याचं BMC चं आवाहन\nMumbai Local Updates: मुंबई मध्ये मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशां��� सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/mla-adarsh-gram-yojana-plan-crop-1793895/", "date_download": "2020-09-24T01:50:19Z", "digest": "sha1:PXLUBAXX3NGBWLZ4YWW3LLLXK6L6SNJI", "length": 17432, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "MLA Adarsh Gram Yojana Plan crop | ‘आमदार आदर्श ग्राम योजने’चे रायगडमध्ये तीनतेरा | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\n‘आमदार आदर्श ग्राम योजने’चे रायगडमध्ये तीनतेरा\n‘आमदार आदर्श ग्राम योजने’चे रायगडमध्ये तीनतेरा\nराज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने राज्यात आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.\nकेंद्राच्या संसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यातही आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत अनेक आमदारच उदासीन आहेत. रायगड जिल्ह्य़ातील दहा आमदारांपैकी तीन आदर्श ग्राम योजनेसाठी गावांची निवडही केलेली नाही आणि ज्यांनी गावांची निवड केली आहे, तेथे कामेही सुरू झालेली नाहीत. रायगड जिल्ह्य़ाच्या बाबतीत ही योजना फसल्यात जमा आहे.\nराज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने राज्यात आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा अध्यादेश २० मे २०१५ प्रसिद्ध करण्यात आला. प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघातील एका गावाची निवड करून त्यांची नावे राज्य सरकारकडे पाठवणे आवश्यक होते. यासाठी गेल्या वर्षी १५ ऑगस्ट २०१५ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र रायगड जिल्ह्य़ातील विधानसभेच्या सात आणि विधान परिषदेच्या तीन अशा दहा आमदारांपैकी तीन जणांनी या योजनेसाठी आपल्या मतदारसंघातील गावांची नावे अद्याप कळवलेली नाहीत. नुकताच कार्यकाळ संपलेल्या सुनील तटकरे आणि अनिल तटकरे या माजी आमदारांनीही या योजनेसाठी गावांची निवड केली नव्हती. अध्यादेश काढून जवळपास तीन वर्षे उलटली असली तरी जिल्ह्य़ात या योजनेबाबत कुठल्याही हालचाली होताना दिसत नाहीत. त्यामुळे आमदार या योजनेबाबत उदासीन असल्याचे निदर्शनास येते.\nयोजनेसाठी निवडलेली गावे जुलै २०१९ पर्यंत ‘आदर्श ग्राम’ म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. मात्र त्यांची निवड करताना आमदारांना स्वत:चे आणि आपल्या पत्नीचे माहेर असलेले गाव या योजनेसाठी निवडता येत नाही. याशिवाय निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या किमान एक हजार असणे अपेक्षित आहे. मुंबईसारख्या शहरी भागातील आमदारांना शेजारच्या जिल्ह्य़ातील गावांची निवड करता येऊ शकते. विधानपरिषदेचे सदस्य त्यांच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही जिल्ह्य़ातील गावाची निवड करू शकतात.\nज्या सात आमदारांनी गावांची निवड केली आहे, तेथे फारशी कामे झालेली नाहीत. सुरुवातीला आमदारांनी निवडलेल्या गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये उपलब्ध करून देण्यात आले. धैर्यशील पाटील आणि सुभाष पाटील यांनी अनुक्रमे ४२ आणि ३१ कामांची निवड करून प्रस्ताव सादर केला. मात्र त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही. आमदार आदर्श ग्राम योजनेसाठी विशेष निधीची तरतूद नसल्यानेही अडचण येत आहे. एकूण काय तर खासदार आदर्श ग्राम योजेने प्रमाणेच आमदार आदर्श ग्राम योजनेचेही तीनतेरा वाजल्याचे निदर्शनास येत आहे.\nगावाचा सामाजिक आर्थिक, शैक्षणिक स्तर उंचावणे\nआरोग्य स्तर उंचावणे, कुपोषण, गुन्हेगारी आणि बेकारी कमी करणे\nशेती, ग्रामोद्योग आणि बँकिंगला चालना देणे\nसुसज्ज ग्रामपंचायत भवन, उत्तम दर्जाचे रस्ते उभारणे\nपूर्णवेळ वीज, अन्य सार्वजनिक सेवा – सुविधा पुरवणे\nनैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन, संवर्धन करणे\nघनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे\nगावे निवडली कामे कधी करणार\nमंदा म्हात्रे, सुनील राऊत, अशोक पाटील, संजय पोतनीस, अनिल परब, प्रकाश सुर्वे, निरंजन डावखरे आणि आर. एन सिंह या आठ आमदारांनी आदर्श ग्राम योजनेसाठी गावांची निवड केली आहे. मात्र त्यांनी निवडलेल्या गावांमध्ये कामे सुरू झालेली नाहीत. ती कधी सुरू करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या योजने अंतर्गत कामे करण्यात निधीबरोबरच इतर अनेक अडचणी आहेत. अडचणी दूर करण्याची आवश्यकता आहे. परंतु, त्याबाबतीत सर्वच पातळ्यांवर दुर्लक्ष केले जाते.\nआमदारांनी निवडलेली गा���े (कंसात तालुका)\nसुभाष पाटील- धोकवडे (अलिबाग)\nधैर्यशील पाटील- महागाव (सुधागड)\nप्रशांत ठाकूर – तुर्भे (पनवेल)\nमनोहर भोईर- वावर्ले (खालापूर)\nसुरेश लाड- उंबरे (खालापूर)\nभरत गोगावले- गोंडाळे (महाड)\nबाळाराम पाटील- शिवकर (पनवेल)\nगावाची निवड न केलेले आमदार\nअनिकेत तटकरे, अवधूत तटकरे आणि जयंत पाटील या आमदारांनी या योजनेअंतर्गत गावांची निवड केलेली नाही, तर सुनील तटकरे आणि अनिल तटकरे यांनीही आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत गावांची निवड केली नव्हती.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 धनंजय मुंडे यांच्यावर डिसेंबरमध्ये दोषारोपपत्र\n2 आई-वडिलांची मुलीसह नदीत उडी; दोघींचा मृत्यू\n3 राजू शेट्टींनी घेतली शरद पवारांची भेट, नव्या समीकरणांची नांदी\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-railways-to-conduct-mega-block-on-central-harbour-and-jumbo-on-western-line-zws-70-2036405/", "date_download": "2020-09-24T02:19:38Z", "digest": "sha1:AD7QAL4NO4474TZEFNHFZNXTDOMWBGYW", "length": 13418, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mumbai Railways to conduct mega block on Central Harbour and jumbo on Western line zws 70 | रविवारी पश्चिम रेल्वेवर जम्बो, तर मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nरविवारी पश्चिम रेल्वेवर जम्बो, तर मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक\nरविवारी पश्चिम रेल्वेवर जम्बो, तर मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक\nमध्य रेल्वेवरील ट्रान्स हार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.\nमुंबई : येत्या रविवारी, १५ डिसेंबर रोजी पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वेवरील ट्रान्स हार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल, मध्य रेल्वेवरील कल्याण ते दिवा आणि ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी या दरम्यान दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.\n* कुठे : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप, डाऊन जलद मार्ग\n* कधी : स. १०.३५ ते दु. ३.३५\n* परिणाम : या दरम्यान जलद मार्गावरील जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाडय़ा धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. काही गाडय़ा रद्द करण्यात येतील.\n* कुठे : कल्याण ते दिवा अप जलद मार्ग\n* कधी : स. ११.२५ ते दु. ३.५५ पर्यंत\n* परिणाम : ब्लॉक काळात कल्याण ते ठाणे दरम्यान जलद मार्गावरील सेवा धिम्या मार्गावरून सोडण्यात येणार आहे. या गाडय़ा सर्व स्थानकांवर थांबतील. त्यानंतर ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान जलद मार्गावरून धावतील.\n* कुठे : पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्ग\n* कधी : स. ११.३० ते दु. ४.०० पर्यंत\n* परिणाम : अप हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेलला सकाळी ११.०६ ते दुपारी ४.०१ या काळात आणि डाऊन मार्गावरून पनवेल, बेलापूरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ या काळात सोडण्यात येणाऱ्या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वाशी दरम्यान विशेष लोकल गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. तसेच ठाणे-पनवेलदरम्यान सकाळी १०.१२ ते दुपारी ३.५३ काळात धावणाऱ्या, तसेच ठाणे-पनवेलदरम्यान सकाळी ११.१४ ते दुपारी ३.२० काळात धावणाऱ्या गाडय़ाही रद्द करण्यात आल्या आहेत.\nवांद्रे टर्मिनस-जबलपूरदरम्यान विशेष गाडय़ांच्या फेऱ्या : प्रवाशांची मागणी लक्षात घेत पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते जबलपूरदरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष ट्रेन २८ मार्च २०२० पर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी या विशेष ट्रेनच्या फेऱ्या २८ डिसेंबपर्यंत विस्तारित करण्यात आल्या होत्या.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 आमदारांच्या नाराजीच्या भीतीने मंत्रिमंडळ विस्तारही टप्प्याटप्प्याने\n2 जिल्हा परिषदांसाठी शिवसेनेशी आघाडीची तयारी\n3 ठाण्यातील १८ प्रकल्पांसाठी वृक्ष हटवण्यास दिलेली परवानगी योग्य की अयोग्य\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/aurangabad-leopard-enters-in-garden/articleshow/72341807.cms", "date_download": "2020-09-24T03:07:04Z", "digest": "sha1:74OPKVNECREE2RQEIIS7LS7JMRPHFCMF", "length": 10694, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपहाटेच्या सुमारास भरवस्तीत शिरला बिबट्या\nसिडकोतील एन वन परिसरातील उद्यानात मंगळवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास बिबट्या आढळल्याने एकच खडबळ उडाली. शहरातील मुख्य वस्तीत बिबट्या शिरल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nमटा प्रतिनिधी, औरंगाबादः सिडकोतील एन वन परिसरातील उद्यानात मंगळवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास बिबट्या आढळल्याने एकच खडबळ उडाली. शहरातील मुख्य वस्तीत बिबट्या शिरल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nमॉर्निंग वॉकसाठी उद्यानात आलेल्या महिलेनं उद्यानात बिबट्या फिरत असताना पाहिले. बिबट्याला पाहताच घाबरलेल्या महिलेनं आरडा-ओरडा करत परिसरातील नागरिकांना बोलावलं. बिबट्याला पाहण्यासाठी शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. बिबट्याची माहिती कळताच वनविभागाची टीम घटनास्थळी पोहचली असून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वनविभागाची टीम आणि पोलिसांचा पहारा पूर्ण परिसरात असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे. तसंच, घरांचे दरवाजे बंद करून घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमालेगावच्या मन्सुरी काढ्यासाठी झुंबड...\nवाघदरी तलावात दोघांचा मृत्यू...\nपॅरोलसाठी अर्ज करण्यास सांगू नये...\nमराठा आरक्षणासाठी पायी दिंडी...\nविमानतळी प्रवासी दंग, आनंद तरंग\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nआयपीएलमुंबई इंडियन्सचा ऐतिहासिक विजय, युएईत उघडले विजयाचे खाते\nआयपीएलजखमी खेळाडूची IPL मधून विके��; हैदराबाद संघाला झटका\nदेशPM मोदींनी घेतली मुख्यमंत्र्यांची बैठक, ७ राज्यांमध्ये करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव\nक्रीडाधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबईCM उद्धव ठाकरे वही-पेन घेऊनच बसले; पंतप्रधानांना दिली कामांची जंत्री\nगुन्हेगारीपुण्यात करोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार, कुंपणच शेत खातंय\nअहमदनगरकरोना काळात ऑक्सिजनचा काळाबाजार\nमुंबईनवरात्रोत्सवही साधेपणाने; मुख्यमंत्री ठाकरेंनी केले 'हे' आवाहन\nमोबाइल64MP कॅमेऱ्याचा Nokia 8.3 5G स्मार्टफोनचा सेल सुरू, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकराहु-केतुचा अशुभ प्रभाव कसा होईल अनुकूल 'हे' उपाय उपयुक्त; वाचा\nफॅशनअंकिता लोखंडेने सुंदर फोटो केले शेअर, लोकांना सुशांत सिंह राजपूतची आली आठवण\nमोबाइल5000mAh बॅटरीचा Moto E7 Plus स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा किंमत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t6134/", "date_download": "2020-09-24T01:51:55Z", "digest": "sha1:BXPHTGVTUDRGPT5ODI63F3T7KXC4PXTK", "length": 2479, "nlines": 69, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-कविता", "raw_content": "\nदुख माझे तुला हे कळू लागले\nलोक माझ्या वारी मग जळू लागले\nकाय तूही दग्याला दिलासा दिला\nपंख माझे अश्याने जळू लागले\nआज रस्त्यात काटा मला बोलला\nफुल त्याला म्हणे ते छळू लागले\nमीच माझी समाधी इथे बांधली\nहात भलती कडे का जुळू लागले\nछान केलास तू वार त्याच्या उरी\nपण तरी तो म्हणाला हळू लागले\nचांदणे द्यायचे मी तुला बोललो\nअन आकाशही मग ढळू लागले\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/40630/fashion-tips-for-girls/", "date_download": "2020-09-24T01:27:03Z", "digest": "sha1:MQSVPYCADCZTOWRH3PAKTUOPED6TUSFK", "length": 9430, "nlines": 62, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "'मुलींनो, या फॅशन टिप्स वापरा आणि उन्हाळ्यातही स्टायलिश दिसा...", "raw_content": "\nमुलींनो, या फॅशन टिप्स वापरा आणि उन्हाळ्यातही स्टायलिश दिसा…\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nसध्या उन्हाळ्याचा त्रास आपल्य��� सर्वांनाच सहन करावा लागत आहे. सूर्याच प्रखर उन, गरम हवेच्या लाटा, घाम आणि त्यातून होणारी चिडचिड ह्या सर्वच समस्यांना आपल्याला ह्या उन्हाळ्यात सामोरे जावे लागते. ह्यापासून वाचण्यासाठी आपण अनेक उपाय शोधत असतो.\nपण उन्हाळ्यात कुल राहणे काही आपल्याला जमत नाही. मग उन्हाळ्यात देखील कुल आणि स्टायलिश दिसायचं असेल तर…\nकारण आपण इतर ऋतूत वापरणारायचे कपडे ह्या उन्हात घालून नाही राहू शकत. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी काही अश्या फॅशन टिप्स घेऊन आलो आहोत ज्या तुम्हाला ह्या उन्हाळ्यातही कुल लुक देतील..\nउन्हाळ्याच्या दिवसांत तसे तर नेहमी सुती आणि हलक्या रंगाचे कपडे घालावे. जे बरोबर देखील आहे, पण मग फॅशनेबल कसं दिसणारं. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात सुती कपडे वापरावे पण त्यातही आपण फॅशनेबल कपडे सिलेक्ट करू शकतो.\nजे तुम्हाला उन्हापासून वाचवतील आणि तुम्ही त्यात कुल देखील दिसाल.\nह्या उन्हाळ्यात सैल शर्ट ड्रेस हा तुमच्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. ह्या ड्रेसेस तुम्हाला कम्फर्टेबल तर असतीलच सोबतच त्याने तुम्हाला कुल लूक देखील येईल.\nह्या शर्ट ड्रेसेसला आणखी स्टायलिश बनविण्यासाठी तुम्ही त्यावर कमरेला एखादा छानसा बेल्ट घालू शकता ह्याने आणखी छान लुक देऊ शकता. हे शर्ट ड्रेसेस ह्या उन्हाळ्यात खरच तुम्हाला एक ट्रेंडी आणि कुल लुक देतील.\nकॅजुअल ड्रेस देखील एक छान पर्याय ठरेल. अगदी सैल नाईट सूट सारख दिसणारी ही फॉर्मल ड्रेस ह्या उन्हाळ्यात तुमच्यासाठी खरच एक ट्रेंडी आणि कुल पर्याय ठरेल. ह्याला पजामा ड्रेसिंग देखील म्हणतात.\nह्या उन्हाळ्यात तुम्ही अगदी ऑफ शोल्डर टॉप नाही, पण थोडसं शोल्डर एक्सपोज टॉप नक्की ट्राय करू शकता. कारण ते सध्या ट्रेंडमध्ये आहे. पण एवढ्या उन्हात अगदीच ऑफ शोल्डर टॉप त्रय करू नका नाहीतर तुम्हाला टॅंनिंग होऊ शकते.\nह्या उन्हाळ्यात तुम्ही बॉम्बर जॅकेट देखील ट्राय करू शकता. जर तुम्हाला ऑफिसला जायचं आहे आणि नेहेमी जॅकेट घालून राहावं लागत असेलं तर तुम्ही हे जॅकेट नक्की ट्राय करू शकता.\nकारण हे जॅकेट अगदी हलके आणि सिंपल असतात. ह्या जॅकेट्सला तुम्ही तुमच्या आवडत्या डेनिम बरोबर अगदी सहजपणे पेअर करू शकतो.\nतुम्ही उन्हाळ्यात तुमच्या ह्या ट्रेंडी कपड्यांसोबत हलकी-फुलकी ज्वेलरी किंवा अॅसेसरीज देखील पेअर करू शकता. एखादं छोटसं पे���डंट किंवा इयरींग घालून तुम्ही आणखी छान दिसू शकता. पण ह्या उन्हाळ्यात गजबज अश्या अॅसेसरीज वापरणे टाळा.\nहे सर्व करताना स्वतःची काळजी मात्र घ्यायला विसरू नका. उन्हाळ्यात देखील ट्रेंडी दिसायसाठी आपण हे सर्व ट्रेंडी कपडे तर वापरले पण सूर्याच्या प्रकाशात आपली त्वचा टॅन देखील होऊ शकते.\nत्यामुळे सनस्क्रीन लावल्याशिवाय घराबाहेर निघू नका. ह्या टिप्स वापरून तुम्ही ह्या उन्हाळ्याची मजा लुटू शकता तीही अगदी कुल राहून…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← सत्ताधाऱ्यांचा उपोषणाचा फार्स आणि संसदीय कार्यपद्धतीची ऐशी तैशी\nअसिफावरील “शिस्तबद्ध” बलात्काराचा घटनाक्रम अंगावर काटा आणि डोक्यात चीड आणतो →\n‘किडनीला धर्म नसतो’ – सुषमाजींचं अविस्मरणीय उत्तर\nकार घेऊन फिरायला जाताय या गोष्टींची खात्री करायला विसरू नका\nनव्याने तयार होणाऱ्या ह्या बेटावर पुरुषांना फिरायला जाण्यास सक्त मनाई आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.snnews.in/2020/09/chandrapur-Woman-Mutton-Shop-Started-gondpipri.html", "date_download": "2020-09-24T01:06:11Z", "digest": "sha1:TLPBPMIYQ4L2FTD5XNH7YGP7XNRIB2QA", "length": 7320, "nlines": 69, "source_domain": "www.snnews.in", "title": "अरे व्हा ......! महिलांनी उघडले मटनाचे दुकान", "raw_content": "\n महिलांनी उघडले मटनाचे दुकान\n महिलांनी उघडले मटनाचे दुकान\nमहिलांनी जागविली आत्मनिर्भराची उमेद\nगावात महिलांनी एकत्र येत बकरा कापायला सुरवात केली अनं एकत्र गर्दी झाली.नेमक यांच चाललच काय हा प्रश्न गावक-यांना पडला. अनं महिलांनी बक-याच्या मटनाच दुकान उघडल्याची माहिती मिळाली.मग काय मटनप्रेमीनंी एकच गर्दी केली.अगदी काही वेळातच महिलांच्या दुकानातून पुर्ण बक-याच मटन हातोहात खपल.\nमहिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाही.शिक्षण,नौकरी,उद्योगधंदे ईत्यांदी क्षेत्रात महिला बरोबरीत आहेत.यातच पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन ती संसाराचा गाडा देखिल तेवढ्याच ताकतीने खेचत असल्याचे चित्र आहे.अशातच आता महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवन्नोनत्ती अभियानाअंतर्गत (उमेद) गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा गावात आज मटनाच्या दुकानाचे उद्घाटन करण्यात आले.महि��ा उत्पादक गटातर्फे या दुकानातुन आता मटनाचा व्यवसाय सुरु झाला आहे.उमेद अभियानाअंतर्गत जिह्यातील हा पहिला प्रयोग आहे\nमहिला सक्षमिकरणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशिल आहे.याच उदात्त हेतुने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनन्नोत्ती अभियानाचे (उमेद) कार्य सुरु आहे.गोंडपिपरी तालुक्यात देखिल या अभियानाअंतर्गत जोरात काम सुरु आहे.अश्यातच सहा महिण्यापुर्वी या अभियानाअंतर्गत महिलांच्या शेळी उत्पादक गटांची निर्मिती झाली.तालुक्यात विविध घटकांवर कार्यरत असलेल्या २१ गटांना कर्जरुपात अर्थपुरवठा करण्यात आला.यात राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत असलेल्या शेळी उत्पादक गटांनी शेळी पालनाचा धंदा सुरु केला.व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जातुन प्रारंभी शेळी,बोकडांची खरेदी केली.सहा महिण्यापुर्वी सुरु केलेला हा व्यवसाय आता अर्थाजनासाठी सज्ज झाला.शुक्रवारी विठ्ठलवाडा येथिल नवनिर्माण शेळी उत्पादक गटाने मटन शाॅपचा शुभारंभ केला.विठ्ठलवाड्यातील विश्वशांती ग्रामसंघाने जिल्ह्यातील पहिलाच हा प्रयोग सुरु केला आहे.\nयावेळी अभियानाच्या तालुका व्यवस्थापक ममता गोरघाटे,नरेंद्र मेश्राम,प्रतिक्षा खोब्रागडे,मिनाक्षी उराडे,किशोर हिंगाणे,प्रकाश रामटेके,मंजु कांबळे,नवराज चंद्रागडे,यांचेसह विठ्ठलवाड्यातील उत्पादक गटाच्या महिला शालु बावणे,रजणी ताजणे,वैशाली लोहकरे,अर्चना चंद्रगिरीवार,दिपा ताजणे,माधुरी रामटेके,कौशल्या पवार आदिंची उपस्थिती होती.\nकोट केलेला मजकूर दर्शवा\nपृथ्वीवर कोसळणार नासाचा कृत्रिम उपग्रह\n मेंढीची किंमत 3 कोटी 50 लाख रूपये....\nपाच बधितांचा मृत्यू, नवीन 315 रुग्ण\nगोसेखुर्द धरणातून इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग ;33 दरवाजे उघडले\n चंद्रपूरात सापडले नऊ नविन रुग्ण;संख्या झाली बारा\nलपूनछपून आलेल्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू; 200 जणावर क्वारंटाईन होण्याची वेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tag/mobile/", "date_download": "2020-09-24T01:17:35Z", "digest": "sha1:OQBMQ5JSHJ3LDTNZIPJF3SIVTRMVZSIT", "length": 11276, "nlines": 138, "source_domain": "www.saamana.com", "title": "Mobile | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराज्यभरात साडेनऊ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, 21 हजार नवीन रुग्ण\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमुंबईतील गिरण्यांचा इतिहास साकारतोय\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले…\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार\nशेतकऱ्य़ांची कर्जमाफी झालीच नाही, मध्य प्रदेश सरकारचा यु टर्न\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nशायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला…\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\n मग ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड..\nHealth tips – खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या\nमासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय\nडॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nई-पीक appमुळे शेतकऱ्यांना मिळेल २४०हून अधिक पिकांची माहिती\nपब्जी ऐवजी आता फौजी गेम ,अक्षय कुमार करणार निर्मिती\nसहा कॅमेरे आणि 6 GB रॅम, Opp F17 हिंदुस्थानात लॉन्च; जाणून...\nनवीन फोनच्या बदल्यात परत घेतलेल्या जुन्या मोबाईलचे कंपन्या काय करतात\nमोबाईल फोनवर सिनेमा पाहणाऱ्यासोबत विकृत कृत्य केले, जाब विचारताच खून केला\nधारावी, सायनमधील शेकडो विद्यार्थी घेणार ऑनलाइन शिक्षण\nसॅनिटायझरचा अतिवापर मोबाईलसाठी घातक, सततच्या स्प्रे फवारणीमुळे नादुरुस्तीचे प्रमाण वाढले\nडॉक्टरांनी मोबाईल वापरू नको सांगितल्याने मुलीची आत्महत्या\nपुणे : मुलीच्या खोड्यांनी वैतागलेल्या आईने चिमुरडीचे डोके भिंतीवर आपटले,...\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले...\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nमुंबईतील गिरण्यांचा इतिहास साकारतोय\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nहाफकिनमध्ये कोरोना लसीवर संशोधन आवश्यक, तीन आठवड्यात आराखडा सादर करा\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nट्रेन सध्या तरी नकोच\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम, दामोदर हॉल बुडाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/bollywood-saif-ali-khan-pataudi-palace-worth-know-about-facts/", "date_download": "2020-09-24T02:28:07Z", "digest": "sha1:YWL2AUKQ2MRM2OVZ42CXLH2G7MUE542Q", "length": 13616, "nlines": 138, "source_domain": "hellobollywood.in", "title": "जेव्हा ८०० कोटींचा पतौडी पॅलेस, सैफ अली खानने पुन्हा आपल्या कमाईने विकत घेतला… – Hello Bollywood", "raw_content": "\nजेव्हा ८०० कोटींचा पतौडी पॅलेस, सैफ अली खानने पुन्हा आपल्या कमाईने विकत घेतला…\nजेव्हा ८०० कोटींचा पतौडी पॅलेस, सैफ अली खानने पुन्हा आपल्या कमाईने विकत घेतला…\n मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांचा मुलगा बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान म्हणाला की, वडिलांचे निधन झाल्यानंतर पतौडीतील वडिलोपार्जित महलमध्ये परत जाण्यासाठी हॉटेलची साखळी भाड्याने द्यावी लागली. इंडिया टुडे.इन च्या वृत्तानुसार, एका मुलाखतीत सैफने पतौडी पॅलेस येथे आपल्या वडिलांकडून मिळालेल्या विश्वासांबद्दल सांगितले.\nमुलाखतीत सैफ म्हणाला, “जेव्हा माझे वडील (मन्सूर अली खान पटौदी) मरण पावले तेव्हा राजवाडा नीमराणा हॉटेल्सने भाड्याने दिला होता. यापूर्वी अमन (नाथ) आणि फ्रान्सिस (वाक्झिरग) हे चालवत होते.” फ्रान्सिसच्या मृत्यूनंतर ते म्हणाले की मला राजवाडा परत घ्यायचा असेल तर मी घेऊ शकतो. मी म्हणालो हो, मला ते घ्यायचे आहे, मग ते म्हणाले, “ठीक आहे, मग यासाठी तुम्हाला आम्हाला खूप पैसे द्यावे लागतील.”\n‘जवानी जानेमन’च्या या स्टार ने आपल्याला मिळालेल्या चित्रपटातून पैसे मिळवून हा महाल कसा परत मिळवला हे सांगितले.\nते म्हणाले, “मला वाटतं की मला वारसाने मिळालेल्या महाल मला चित्रपटातून मिळणाऱ्या पैशातून परत मिळालं. तुम्ही भूतकाळापासून दूर राहू शकत नाही. निदान आम्ही आमच्या कुटुंबात राहू शकत नाही, कारण त्याशिवाय काहीही नाही. इतिहास, संस्कृती, छायाचित्रे खूपच सुंदर आहेत. “\nपटौडी पॅलेसच्या वैशिष्ट्याबद्दल बोलताना सैफ ने इंडिया टुडे.इनला सांगितले की हा राजवाडा ८१ वर्षांपूर्वी बांधला गेला होता. हे आठवे नवाब आणि माजी क्रिकेट दिग्गज इफ्तिखार अली खान पटौडी अली हुसेन सिद्दीकी यांनी १९३८ मध्ये बनवले होते. असे म्हणतात की या पॅलेसची किंमत ८०० कोटी आहे. येथे १५० पेक्षा अधिक खोल्या आहेत आणि येथे १०० पेक्षा अधिक लोक काम करतात. इफ्तिखारचा मुलगा आणि सैफचे वडील मन्सूर अली खान पटौडी यांना आंतरराष्ट्रीय वास्तुविशारदाने हा राजवाडा नूतनीकरण करून दिला होता.राजवाड्यात बरीच मोठी मैदाने, तबेले व गॅरेज आहेत. नूतनीकरणानंतर सैफने राजवाड्याचे छायाचित्र शेअर केले. मोठ्या ड्रॉईंग रूम व्यतिरिक्त या पॅलेसमध्ये सात बेडरूम, ड्रेसिंग आणि बिलियर्ड रूम आहेत.\nटीव्ही मालिकेतील दबंग पोलिस अधिकाऱ्याने नदीच्या मध्यभागी केला योगा,फोटो झाले व्हायरल\n“डब्ल्यूएचओ” च्या डायरेक्टर ने दीपिका आणि प्रियंका यांना जनजागृती करण्याचे केले आवाहन\nवाढदिवस स्पेशल : जाणून घेऊ करीना आणि सैफ ची लव्ह स्टोरी\nसैफ पुन्हा होणार खलनायक ; ‘या’ चित्रपटात साकारणार रावणाची भूमिका\nसैफ अली खान लिहितोय आत्मचरित्र ; पुढच्या वर्षी होईल प्रदर्शित\nप्रभासच्या ‘आदिपुरुष’ मध्ये सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत \nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या…\nआशाताई आमच्या माँ होत्या, त्या आम्हाला पोरकं करून गेल्या ;…\nकृषी विधेयकं झाल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था सुधारण्यास मदत…\nलीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री झरीन खान ; व्हिडिओ शेअर…\nरेणुका शहाणेंनी केली आशाल��ा वाबगावकरांसाठी भावनिक पोस्ट ;…\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण ;…\nतू नेहमीच मला आदरानं वागवलं ; अनुराग कश्यपच्या मदतीला धावून…\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘देवी’ रिव्ह्यू : महिला अत्याचाराचं भीषण वास्तव…\nमुव्ही रिव्ह्यू | तापसीच्या ‘थप्पड’ने पुरुषांची…\nमलंग रिव्ह्यू : रोमान्स, थ्रिल, सस्पेन्स आणि फेमस बदला\n‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र\nसुनील शेट्टीचा हा वर्कआऊटपाहून सेलिब्रिटींनाही बसला धक्का,…\nआता घरबसल्या तुम्हीही होऊ शकता ‘द कपिल शर्मा शो’…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nमुरगांव पोर्ट ट्रस्ट अंतर्गत ‘प्रशिक्षणार्थी पायलट्स’ पदाची भरती\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेंतर्गत 25 जागांसाठी भरती\nनाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांसाठी भरती\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला एनसीबी पाठवणार समन्स\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/51505", "date_download": "2020-09-24T01:51:26Z", "digest": "sha1:XBMPYPCXZ37QBYPOGSZHPTB2DCHYEW6N", "length": 28382, "nlines": 222, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माननीय ख्रिस्तोफर नोलन यांस, | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माननीय ख्रिस्तोफर नोलन यांस,\nमाननीय ख्रिस्तोफर नोलन यांस,\nस.न. वि. वि. ,\nआपला नवीन चित्रपट पाहिला. आपला इन्सेप्शन हा जहबहरीही सिनेमा आमच्या टॉप टू मध्ये आहे तसेच अंतराळ प्रवास हा ऑल्टाइम फेवरिट विषय असल्याने चित्रपट बघायची फार उत्सुकता मनी होती. आय म्याक्स मध्ये बघू शकलो नाही पण त्याने काही बिघडत नाही अशीच भावना शेवटी झाली. ( केथ्रीजी नावाच्या इंटरजनरेशनल हिंदी चित्रपटात काजोलनामे सुंदरी \" ले \" असे म्हणते त्या प्रकारचे काही वाटले. ). इंटरस्टेलर अर्थात तार्‍यांच्या पलिकडे बघून काही प्रश्न मनात उद्भवले आहेत त्यांची कृपया उत्तरे द्यावीत. आमचे दिग्गज दिग्दर्शक चित्रपटाची प्रमोशनस संपली व १०० कोटी ब्यांकेत जमा झाले कि युरोपात किंवा मकावला सुट्टीला जातात. तुमच्यात काय करतात \" असे म्हणते त्या प्रकारचे काही वाटले. ). इंटरस्टेलर अर्थात तार्‍यांच्या पलिकडे बघून काही प्रश्न मनात उद्भवले आहेत त्यांची कृपया उत्तरे द्यावीत. आमचे दिग्गज दिग्दर्शक चित्रपटाची प्रमोशनस संपली व १०० कोटी ब्यांकेत जमा झाले कि युरोपात किंवा मकावला सुट्टीला जातात. तुमच्यात काय करतात परत आल्यावर पत्रास उत्तर द्यावे.\n१) उत्तर अमेरिका सोडून इतर सर्व खंडात देखील अनेक प्रकाराने शेती केली जाते. प्रयोग शील शेतकरी सर्व जागी आहेत. त्यां चे काम अभ्या सावे असे वाटले नाही का किमान पक्षी ताजमहालच्या मागच्या बाजूला तांदुळाची शेती करणारा भारतीय शेतकरी, जयपूरला पॅलेस हॉटेलच्या मागे असलेल्या मोन्सांटोच्या दुकानातून बियाणे घेणारी व पेरणी साठी अधीर झालेली राजस्थानी फ्यामिली आपल्यास दिसली नाही काय किमान पक्षी ताजमहालच्या मागच्या बाजूला तांदुळाची शेती करणारा भारतीय शेतकरी, जयपूरला पॅलेस हॉटेलच्या मागे असलेल्या मोन्सांटोच्या दुकानातून बियाणे घेणारी व पेरणी साठी अधीर झालेली राजस्थानी फ्यामिली आपल्यास दिसली नाही काय चीन, सुदान ऑस्ट्रेलिया येथील शेतकर्‍यांचा अनुल्लेख का केला\n२) जैववैविध्याचा अनुल्लेख काय म्हणून केला चित्रपटात एकही प्राणी नाही. झाडे पण नाहीत. फुलपाखरे , सुरवंट, किडे हत्ती व इतर सर्व प्राण्यांचे काय झाले चित्रपटात एकही प्राणी नाही. झाडे पण नाहीत. फुलपाखरे , सुरवंट, किडे हत्ती व इतर सर्व प्राण्यांचे काय झाले जंगले पण नामशेष झाली आहेत का जंगले पण नामशेष झाली आहेत का ह्याचा काही उल्लेख नाही. परग्रहावर वसती करतानाही फक्त सिलेक्टिव ब्रँडेड एम्ब्रियोजच का नेले ह्याचा काही उल्लेख नाही. परग्रहावर वसती करतानाही फक्त सिलेक्टिव ब्रँडेड एम्ब्रियोजच का नेले पण मग शेव्टी हिरवे ग्रास कोठून आणले\n३) अ‍ॅन हॅथवे कोणत्याही बाजूने किंवा डायमेन्शन मध्ये शास्त्रज्ञ वाटत नाही. गोड हसले की झाले हे आम्हा जुन्या पठ्डीतल्या फेमिनिस्टास पटले नाही. काही झाले तरी सुपरनानी सदृश्य हिरॉइनला वयस्क होउच ���्यायचे नाही ही प्लॉट ची आवश्यकता आपल्याला का वाटावी त्यात ती प्रेम अमर असते ग्रहांच्या पलीकडे असते वगैरे फेकते ते तर आम्हाला बॉलीवूड मध्ये राहून राहून आधीच पाठ आहे. कुच नया डायलॉग दे देते\n४) जग संपत चालले असताना नासा मधील शास्त्रज्ञ फुल नीट प्रेस केलेला थ्री पीस सूट व टाय कसे घालतात\n५) मायकेल केनची आधि इन्सेप्शन व मग ह्या चित्रपटात वाइज ओल्ड म्यानची क्लिशेड व्यक्तिरेखा बघून वैताग झाला. त्याला पुढील चित्रपटात घेउ नका. सॅम्युअल जॉनसन किंवा इतर तत्सम लोक्स आहेत ना. यानातील दोन डिस्पोजेबल लोक एक दाढीवाला व दुसरा हे मरणार हे आधीच कळते कारण अमेरिकेतील कॉलेज सुंद्र्‍या व दांडगट मुले तळ्याकाठी सोज्वळ पिक निक करायला जातात व मॉनस्टर च्या अलगद हातात सापडतात अश्या अनंत चित्रपटात हीच ट्रिक वापरलेली असते नाही का फिर तुम ठहरे इत्ते बडे डायरेक्टर\n६) चित्रपटातील साडेसातीचा प्रवास अगदी दोन मिनिटात उरकला आहे. तो अधिक स्पेक्टॅक्युलर करता आला असता ना आउटर स्पेस म्हणजे किती पोटेन्शैअल लोकेशन आहे आउटर स्पेस म्हणजे किती पोटेन्शैअल लोकेशन आहे तुम्हाला मंगळ आहे का तुम्हाला मंगळ आहे का गुरू मंगळ , मधील क्लाउड, अ‍ॅस्टरोईड वगिअरे दाखविलेच नाही त्यामुळे अंमळ निराशा झाली. झथुरा, फिफ्थ एलिमेंट व तत्सम सिनेमात आउटर स्पेस छान दिसते तसेच हिस्टरी ऑफ द युनिवर्स, कॉसमॉस आदि सीरीअल्स बघितल्या नाहीत का\n७) चित्रपटातील इमोशनल अँगल( हा असावाच लागतो) अगदी पिक्चर बाय नंबर्स प्रमाणे आहे. फारच सामान्य. गोड मुलगी, कायमची ताटातूट इत्यादी मसाला लारा क्रॉफ्ट सिनेमात जास्त चांगला वठला आहे. डॉक्टर हूच्या कथानकांत जास्त बिलीव्हेबल व इनोव्हेटिव कनेक्ट असते. असे का केले\n८) हिरो प्रत्येक वाक्यास एकेक प्रकाश वर्ष एव्ढा वेळ का घेतो लिओची अनुपस्थिती जाणवली. अगदी\nभावनाशून्य चेहरा आहे. त्यापरीस टार्स व केस मस्त आहेत. पन नथिंग टू बीट आर्टू डीटू. व सी थ्रीपीओ.\n९) संगीत दिग्दर्शक परग्रहावरून आला आहे का संगीत फारच आउट ऑफ दिस वर्ल्ड आहे. मस्त. क्लायमॅक्स पण.\n१०) शेवटच्या दृश्यात अमेरिकन झेंडा बघून फारच निराशा झाली. वर्ल्ड फ्लॅग असायला हवा होता असे नाही का वाटले आपल्याला गॅलेक्सीच्या बाहेर जाउनही मानसिकता बदलत नाही ह्याची प्रचिती आली. असो.\n११) डॉ. मानचे पूर्ण प्रकरण उगीचच आले आहे. वेळ घालवायला त्यात अंतराळी ढिशुम ढिशूम अगदी फराळी मिसळ झाली आहे.\n१२) काटे साहेबांचे नक्की काँट्रिब्युशन काय आहे हो\nघरी येउन उतारा म्हणून मेन इन ब्लॅक बघितला. आपल्याला उत्तेजनार्थ शिरीश कुंदर दिग्दर्शित जोकरची सीडी पाठवत आहे. पोच द्या. आपल्या पुढील चित्रपटाच्या प्रतीक्षेत.\nगुलमोहर - विनोदी लेखन\nझक्कास लिहीलय. घोर निराशा\nझक्कास लिहीलय. घोर निराशा झाली पिक्चर पाहून.\nमजेदार लिहीले आहेत अमा.\nमजेदार लिहीले आहेत अमा. चित्रपत पाहिल्यावरच खरे संदर्भ लागतील पण सध्या नुसती वाक्ये सुद्धा वाचायला मजा आली\n१०) शेवटच्या दृश्यात अमेरिकन\n१०) शेवटच्या दृश्यात अमेरिकन झेंडा बघून फारच निराशा झाली. वर्ल्ड फ्लॅग असायला हवा होता असे नाही का वाटले आपल्याला गॅलेक्सीच्या बाहेर जाउनही मानसिकता बदलत नाही ह्याची प्रचिती आली. असो.\nहे असे असेल तर काही गरज नाही चित्रपट बघायला जायची.. माझे कॅनसल \nचित्रपटाबद्दल काहीही माहित नाहीये...तरी हे वाचायला मजा आली.\nहे सगळे लक्षात ठेवूनच बघणार\nहे सगळे लक्षात ठेवूनच बघणार चित्रपट. मस्त लिहिलेय.\nचित्रपट पाहिला नाहीये पण फार अपेक्षा ठेवून पाहण्यात अर्थ नाही हे कळलं.\n<<अ‍ॅन हॅथवे कोणत्याही बाजूने किंवा डायमेन्शन मध्ये शास्त्रज्ञ वाटत नाही. गोड हसले की झाले हे आम्हा जुन्या पठ्डीतल्या फेमिनिस्टास पटले नाही. >>\nती हॅथवे म्हणजे दिया मिर्झाची जुळी बहीण वाटते. आणि खरंच, ती या चित्रपटात आहे आणि ते पण सायंटिस्ट आहे हे ऐकून मलाही गंमत वाटली होती. Sandra Bullock किंवा तत्सम कोणी जरा जास्त convincing वाटू शकतात.\nती हॅथवे म्हणजे दिया मिर्झाची\nती हॅथवे म्हणजे दिया मिर्झाची जुळी बहीण वाटते +११११\nशास्त्रज्ञ म्हणजे भोंगळट, स्वतःचे शारिरीक सौंदर्य न जपणारी व्यक्ती तुम्हाला अपेक्षित आहे का चित्रपटात हॅथवेचे कॅरॅक्टर बायोलॉजिस्ट असल्याचे दाखवले आहे. ते दाखवण्यासाठी तिने काय बेडूक कापून दाखवले पाहिजे का\nक्ष चा प्रश्न व्हॅलिड आहे.\nक्ष चा प्रश्न व्हॅलिड आहे. मला अ‍ॅन हॅथवे आवडते म्हणून तो जास्तच व्हॅलिड वाटला. हॉलीवूड मधे अत्यंत रेअर असणारा हसरा चेहरा, pleasing personality वगैरे\nचित्रपटाबद्दल काहीही माहीत नाही. तरी हे वाचायला मजा आली.\nशास्त्रज्ञ म्हणजे भोंगळट, स्वतःचे शारिरीक सौंदर्य न जपणारी व्यक्ती तुम्हाला अपेक्षित आहे का\nमला तरी हे अजिबातच अपेक्षित नाही. कॅरेक्टरचे लुक्स चांगले असले तर तो drawback होत नाही पण तेव्हढंच पुरेसं नाही तर कास्टिंग पण करेक्ट व्हायला पाहिजे. इतकंच म्हणायचं आहे. उदाहरणार्थ जॉर्ज क्लूनी खूपच जास्त गुड-लुकिंग आहे आणि तो gravity मध्ये खूपच convincing होता आपल्या रोलमध्ये.\nमला अ‍ॅन हॅथवे आवडते म्हणून\nमला अ‍ॅन हॅथवे आवडते म्हणून तो जास्तच व्हॅलिड वाटला. हॉलीवूड मधे अत्यंत रेअर असणारा हसरा चेहरा, pleasing personality वगैरे >> +१ अ‍ॅन हॅथवे मला तरी नीट वाटली त्या रोलमधे. मूळात त्या कॅरॅक्टरच्या रोल ला अजिबात establish केलेले नसल्यामूळे कोणीही असते तरी फरक पडला नसता. For that matter, बाप लेक वगळता सगळे characters पूरक आहेत फक्त.\nहिरो प्रत्येक वाक्यास एकेक\nहिरो प्रत्येक वाक्यास एकेक प्रकाश वर्ष एव्ढा वेळ का घेतो\nआपल्याला उत्तेजनार्थ शिरीश कुंदर दिग्दर्शित जोकरची सीडी पाठवत आहे. पोच द्या.\nआपल्याला उत्तेजनार्थ शिरीश कुंदर दिग्दर्शित जोकरची सीडी पाठवत आहे. पोच द्या. > बरोबर हमशक्ल आणि रा.गो.आ ची देखील बाय वन गेट टु फ्री ऑफर वर द्या. त्रासच द्यायचा आहे तर पुर्ण द्यावा या मताचा मी आहे.\nदिवाकरा, अरे माझे लॉजिक इतके\nदिवाकरा, अरे माझे लॉजिक इतके भंजाळलेले नाही बघ, अंत्राळातली फिल्म म्हणून जोकरची सीडी. डायनासोर्वर बनवली तर हमशकल्स, टावरिग इन्फर्नो( ही १८५७ मध्ये आलेली माझ्या बालपणी बघितलेले डिझास्टर मुव्ही आहे. सर्व हाटॅलाला आग लागते बाबौ आणि लिफ्टला पण आणि बंबात पाणी पण असते आणि बंबात पाणी पण असते काय भन्नाट) बनवली तर रागोवची आग. पण सजेशन नोटून ठेवते.\n९) संगीत दिग्दर्शक परग्रहावरून आला आहे का संगीत फारच आउट ऑफ दिस वर्ल्ड आहे. मस्त. क्लायमॅक्स पण. >>\nतो 'हान्स झिमर' नावाचा प्राणी आहे, तब्बल १५० सिनेम्यांना त्याने मुझिक दिलय (ह्यातल्या अनेकांना अ‍ॅवार्डसही मिळालेत),\nरच्याकने 'Inception' 'iron man' मादागास्कर मधलं 'zoosters breakout' चं म्युझिक पण ह्यानेच दिलय\nबॅकग्राउंड म्युझिक बहुतेक अजुन आले नाही बाहेर\nदिवाकर, यू ट्यूबवर आहे काही\nदिवाकर, यू ट्यूबवर आहे काही पार्श्वसंगीत.\nअग्निपंख आहो मला झिमर माहीत आहे . मी इथे इन्सेप्शन चे परीक्षण सिनेमा बघून आल्यावर मग लि हीले आहे. तो संगीतात गणिती करामती करतो. खरेच ग्रेट आहे तो.\nकिशोरकुमारला एक चतुर नार\nकिशोरकुमारला एक चतुर नार म्हणताना ऐकणार्या महमूदची जशी अवस्था होते तशी माझी अवस्था झाली. ये टाईम, ग्रॉव्हीटी, टाईम, ग्रॉव्हीटी,टाईम, ग्रॉव्हीटी, एक पे रहना... या टाईम बोलना या ग्रॉव्हीटी बोलना, ये गडबड जी, ये श्टोरी किधर जी... ये अमको भटकाता जी, हम छोडेगा नई जी...\nसीमंतिनी, तुमचे खरेच बरोबर\nसीमंतिनी, तुमचे खरेच बरोबर आहे. यूट्यूब वर एक १२ मिनिटाचा रिव्यू पोस्ट केलेला आहे त्यात म्ह्टले आहे कि, ह्या सिनेमाची कथा दोन कथांना एकत्रित करून लिहीली आहे. व ते लगेच कळून येते आहे. तुम्ही खरेच विनोदी लेखनाचे मनावर घ्या. मला वरील पोस्ट वाचून इतके हसू आले काय सांगू.\nये अमको भटकाता जी, हम छोडेगा\nये अमको भटकाता जी, हम छोडेगा नई जी... >>>\nसिनेमा ब्रीलीयंट आहे हे\nसिनेमा ब्रीलीयंट आहे हे निर्विवाद पण तो ब्रीलीयंस खरोखर किशोरकुमारच्या जात कुळीचा आहे. जिथे शास्त्रात लूपहोल्स होते तिथे चक्क 'लव्ह' हे गायडींग प्रिन्सिपल आहे अस सांगितल. यशजीं (चोप्रा) ना ह्या पेक्षा कुठलीच मोठी श्रद्धांजली असू शकणार नाही.\nअमा त्या रिव्ह्यूची लिंक द्या\nअमा त्या रिव्ह्यूची लिंक द्या प्लीज.\nइथेच द्या लिंक. आम्हाला का\nइथेच द्या लिंक. आम्हाला का वंचित ठेवता\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/06/corona-patients.html", "date_download": "2020-09-24T00:53:40Z", "digest": "sha1:HYHMWNFZ22IM5HSTCN26NYXGHGL2YKOD", "length": 11140, "nlines": 99, "source_domain": "www.esuper9.com", "title": "पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी आढळले पाचशे पेक्षा जास्त करोनाबाधित - esuper9", "raw_content": "\nHome > Corona > पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी आढळले पाचशे पेक्षा जास्त करोनाबाधित\nपुण्यात सलग तिसऱ्या दिवशी आढळले पाचशे पेक्षा जास्त करोनाबाधित\nपुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ५९५ रुग्ण आढळल्याने, शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या १४ हजार ७८० संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nआज अखेर शहरात ५७२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ३३१ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ८ हजार ६३३ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.\nपिंपरी-चिंचवड शहरात आज नव्याने १५४ करोना बाधित रुग्ण आढळले असून पैकी ११ बाधित हे ग्रामीण भागातील आहेत. तर आज तीन जणांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. दरम्यान, ११७ जणांना डिस्चार्ज मिळालेला असून शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या २ हजार ४०५ वर पोहचली आहे. पैकी, १ हजार ५९३ जण करोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत ६८ जणांचा मृत्यू झाला आहे.\nमहाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ५ हजार २४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे असं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. तसंच जे १७५ मृत्यू गेल्या चोवीस तासांमध्ये नोंदवले गेले आहेत त्यातले ९१ मृत्यू गेल्या ४८ तासांमधले आहेत. तर ८४ मृत्यू मागचे आहेत. सध्याच्या घडीला ६५ हजार ८२९ केसेस पॉझिटिव्ह आहेत असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/elections-news/varanasi-uses-1-4-lakh-litres-of-water-to-wash-roads-for-modi-1883158/", "date_download": "2020-09-24T02:55:55Z", "digest": "sha1:2PGUYYIP5OSEGJL64ZUMSXQQUW7ETY7S", "length": 13298, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मोदींच्या दौऱ्यापूर्वी १ लाख ४० हजार लिटर पाण्याने धुतले वाराणसीतील रस्ते | Varanasi uses 1.4 lakh litres of water to wash roads for Modi | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nमोदींच्या दौऱ्यापूर्वी १ लाख ४० हजार लिटर पाण्याने धुतले वाराणसीतील रस्ते\nमोदींच्या दौऱ्यापूर्वी १ लाख ४० हजार लिटर पाण्याने धुतले वाराणसीतील रस्ते\nमोदींच्या दौऱ्यासाठी पाण्याची नासाडी\nमोदी येण्याआधी धुतले रस्ते\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसीमध्ये मोठा रोड शो केला. आज पंतप्रधानांनी वाराणसीमधून लोकसभा निवडणूकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र पंतप्रधानांच्या या दोन दिवसीय दौऱ्याआधी बुधवारी रात्री वाराणसीमधील रस्ते धुवून काढण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे या स्वच्छतेसाठी १ लाख ४० हजार लिटर पिण्याचे पाणी वापरण्यात आले. विशेष म्हणजे एकीकडे वाराणसी शहरातील ३० टक्के घरांमध्ये नळाने प्यायचे पाणी येत नसतानाच इतक्या मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केवळ रस्ते धुण्यासाठी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.\nएका सरकारी अधिकाऱ्याने ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत येण्याआधी शहरातील रस्ते धुवून काढण्याचे आदेश आम्हाला देण्यात आले होते,’ अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. यासंदर्भातील वृत्त द टेलीग्राफने दिली आहे. वाराणसी महापालिकेने मोदी शहरात येण्याच्या आदल्या रात्री पाण्याचे ४० टॅँक आणि ४०० कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरातील सर्व रस्ते चकाचक केले. अशाप्रकारे केवळ सणासुदीच्या दिवशी वाराणसीतले रस्ते वर्षातून एक दोन वेळा धुतले जातात.\nवाराणसी हे येथील मंदिरांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जात असले तरी स्थानिक प्रशासनाच्या अहवालानुसार शहरातील ७० टक्के घरांमध्येच नळाने पाणी येते. आजही वाराणसीमधील ३० टक्के घरांना पिण्याच्या पाण्यासाठी वहीरींमधील पाण्यावर अवलंबून रहावे लागले.\nफोटो साभार: द टेलीग्राफ\nपिण्याच्या पाण्याचा मुद्दा मोदींनीही आपल्या भाषणामध्ये काढला. बुंदेलखंडमधील बांदा येथील सभेमध्ये मोदींनी, ‘तुम्ही पुन्हा एकदा मोदी सरकारला निवडूण द्या आणि मग पिण्याच्या पाण्याचे काम केले जाईल. पुढील पाच वर्षांमध्ये घरोघरी नळाने पाणी पुरवले जाईल. तंत्रज्ञानाच्या मदतीने नदी, समुद्र आणि पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन केले जाईल,’ असे आश्वासन स्थानिकांना दिले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटॅग लोकसभा निवडणूक २०१९\nModi 2.0: राष्ट्रपती भवनात आज रोगनजोश, बिर्यानी आणि टिक्का\nरामदास आठवलेंना पंतप्रधान कार्यालयातून फोन, केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याचे ���धिकृत निमंत्रण\nमोदींच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अपमान \nदुसऱ्यांदा मंत्रिपदामुळे गडकरींकडून अपेक्षा वाढल्या\nशिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 श्रीरंग बारणे की पार्थ पवार, मावळमधील तरुणांचे मत काय \n2 मोदीच बहुमतानं जिंकावेत; मुस्लीम महिलांची माहिमच्या दर्ग्यात प्रार्थना\n3 मोदींच्या नाही तर योगींच्या खुर्चीवर काँग्रेसचा डोळा – अखिलेश यादव\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/passengers-demand-action-against-irctc-employees-for-not-monitoring-catering-service-zws-70-1974445/", "date_download": "2020-09-24T01:37:00Z", "digest": "sha1:FXMJAFAEK7QXBS4SSSQVSXQ434MKOWZ5", "length": 11203, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "passengers demand action against IRCTC employees for not Monitoring Catering Service zws 70 | | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nरेल्वे खानपान सेवेवरील देखरेखीत हलगर्जी\nरेल्वे खानपान सेवेवरील देखरेखीत हलगर्जी\n‘आयआरसीटीसी’ कर्मचाऱ्यांवर कारवाईची प्रवाशांची मागणी\n‘आयआरसीटीसी’ कर्मचाऱ्यांवर कारवाईची प्रवाशांची मागणी\nपुणे : पुणे- मुंबई दरम्यानची सर्वात महत्त्वाची गाडी असलेल्या डेक्���न क्वीनमधील खाद्यपदार्थात आळ्या आढळल्यानंतर संबंधित ठेकेदाराला दंड झाला असला, तरी खानपान व्यवस्थेवर देखरेख ठेवणाऱ्या इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कार्पोरेशन (आयआरसीटीसी) कर्मचाऱ्यावर कारवाई झालेली नाही. या यंत्रणेच्या कारभारात हलगर्जी होत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.\nगाडीमध्ये ठेकेदारांकडून देण्यात येणाऱ्या खानपानाचा दर्जा तपासणे, प्रवाशांची तक्रार नोंदवून घेणे आदी कामांसाठी पेंट्री कार किंवा डायनिंग कार असलेल्या प्रत्येक गाडीमध्ये आयआरसीटीसीचा कर्मचारी बंधनकारक आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्याला प्रत्येक दिवसाला वेतनाशिवाय ५६० रुपये भत्ता आणि मोफत खानपान मिळते. या कर्मचाऱ्याने गणवेश घालणे आणि त्यावर ओळखपत्र लावणेही सक्तीचे आहे. मात्र असा कोणताही कर्मचारी प्रवाशांना गाडीत दिसत नाही.\nडेक्कन क्वीनमध्ये काही दिवसांपासून प्रवाशाच्या आमलेटमध्ये किडे आढळून आले होते. त्यावेळीही संबंधित कर्मचाऱ्याकडून प्रवाशाला योग्य मदत मिळू शकली नाही.\nडेक्कन क्वीनमधील खाद्यपदार्थात आळ्याप्रकरणी खाद्यपदार्थाच्या दर्जा तपासणीची जबाबदारी असलेल्या आयआरसीटीसीच्या कर्मचाऱ्याला शिक्षा अपेक्षित आहे, असे रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा हर्षां शहा यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्र��ेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 भावी शासकीय अधिकाऱ्यांना दिलासा\n2 साक्षरता वृद्धीसाठीच्या नव्या अभियानाबाबत प्रश्नचिन्ह\n3 नितीन गडकरींच्या नावे असलेल्या कारची बेकायदा PUC, पुण्यात गुन्हा दाखल\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/blog-post_56.html", "date_download": "2020-09-24T01:28:13Z", "digest": "sha1:4XRB5WMIENO5DWA55AW5IAM3ODRFZNLQ", "length": 6245, "nlines": 62, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "रोज सकाळी दोन चमचे हळद टाकून दूध पिल्याने काय होईल ?", "raw_content": "\nरोज सकाळी दोन चमचे हळद टाकून दूध पिल्याने काय होईल \nbyMahaupdate.in शनिवार, फेब्रुवारी १५, २०२०\nवरचेवर सर्दी होण्याच्या समस्येवर ‘हळदीचे दूध’ हा एक रामबाण उपाय आहे. दूध आणि हळदीमध्ये औषधी गुण असल्याने ते शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे. हळदीतील जंतूनाशक गुणधर्मामुळे प्राचीन काळापासून त्याचा औषधांमध्ये वापर केला जातो. त्यामुळे आजारांपासून दूर राहण्यासाठी चेकमेट टाईम्सच्या विशेष वृतात जाणून घेऊयात हळद टाकून दुध पिण्याचे फायदे. एका संशोधनानुसार हळदीमध्ये उपस्थित तत्व कँन्सर कोशिकांमुळे डीएनएला होणारे नुकसान रोखतात आणि केमोथेरेपीच्या परिणामांना कमी करतात.\nसर्दी-खोकला झाल्‍यास दूधात हळद घालून पिण्‍यास सांगितले जाते. अद्रक आणि एक चमचा हळदीच्या रसात मध मिसळून पिल्याने सर्दी-खोकला बरा होण्यास मदत मिळते.\nहळदीमध्ये जंतूनाशक गुणधर्म असल्याने घश्यातील खवखव कमी करते तसेच दुधामुळे श्वसनमार्गातील अडथळे दूर होण्यास मदत होते.\nहळदीच्या दुधामध्ये ‘अ‍ॅन्टी ऑक्सिडंट’ गुणधर्म अधिक असल्याने डोकेदुखी व अंगदुखीची समस्या कमी होण्यास मदत होते.\nहळदीच्या दुधामुळे लिव्हर मजबूत होते. लिव्हरशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठी हळदीचे दुध उत्तम उपाय आहे.\nहळदीच्या दूधामध्ये अ‍ॅन्टीवायरल गुणधर्म असल्याने शरीरातील जंतूंचा प्रादुर्भाव वाढण्यास प्रतिबंध होतो. तसेच शरीरातीची रोगप्रतिकारशक्ती सुधारल्याने यकृतावर होणारा जंतूंचा आघात कमी होतो.\nझोपण्यापूर्वी तासभर आधी ग्लासभर गरम दूध प्यायल्यास शांत झोप मिळण्यास मदत होते. दुधातील सेरोटोनीन व मेलॅटोनीन ताण कमी करून शांत झोप मिळण्यास मदत करतात.\nहळदीचे दूध प्यायल्याने शरीरातील सांधे बळकट होतात. तसेच वेदना कमी झाल्याने सांधेदुखीच्या रुग्णांच्या शरीरातील स्नायूंची लवचिकता वाढते.\nआयुर्वेदानुसार हळदीचे दूध प्यायल्यास रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीरातील रक्तभिसरणाची प्रक्रिया सुधारते तसेच हळदीतील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटकामुळे विषारी घटक बाहेर पडण्याची प्रक्रिया सुधारते.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-25-april-2019/", "date_download": "2020-09-24T00:50:44Z", "digest": "sha1:NGFGA3VSQCMLVJUCS5Q22UDUG5I2GHYI", "length": 13468, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 25 April 2019 - Chalu Ghadamodi 25 April 2019", "raw_content": "\nIBPS परीक्षा प्रवेशपत्र (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020 (ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती (Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती (BIS) भारतीय मानक ब्यूरो मध्ये 171 जागांसाठी भरती (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती [Updated] (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\nकेरळमधील विझिंजम बंदर येथे एक नवीन कोस्ट गार्ड वाहतूक सी -441 सुरू करण्यात आली आहे.\nदुसऱ्या नरसिंहम समितीच्या शिफारशीवर आधारित रिझर्व्ह बँकेने नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) आणि नॅशनल बॅंक फॉर एग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) मध्ये आपले संपूर्ण हिस्सा जाहीर केला आहे.\nभारताचे मूळ “पॅडमॅन ” अरुणाचलम मुरुगनंतम यांचे नाव फॉर्च्यून मॅगझिनच्या जगातील 100 महान नेत्यांच्या यादीत प्रदर्शित के���े गेले आहे.\nफिच रेटिंग्सनुसार सौम्य अन्नधान्य चलनवाढ आणि सुलभ जागतिक आर्थिक स्थितीमुळे व्याज दर कमी होण्यास प्रारंभ करणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आशिया-पॅसिफिक विभागातील (एपीएसी) पहिले केंद्रीय बँक ठरली आहे.\nउबेरच्या आशिया-पॅसिफिक क्षेत्राने (एपीएसी) हेड अमित जैन यांनी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याकरिता चार वर्षांच्या सेवेनंतर मे 2019 च्या शेवटी त्यांचा राजीनामा जाहीर केला. उबेरचे यूरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिका यांचे प्रमुख, पियरे-दिमित्री गोरे-कोटी एपीएसीचा अतिरिक्त प्रभार घेतील.\nविप्रोच्या बँकिंग वित्तीय सेवा आणि विमा (बीएफएसआय) व्यवसाय युनिटचे अध्यक्ष शाजी फारूक यांनी आरोग्याच्या कारणांमुळे 5 वर्षांनंतर कंपनीतून राजीनामा दिला आहे.\nनॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (एनसीएलटी) ने खाजगी क्षेत्रातील कर्जदार इंडसइंड बँक विलीनीकरणासह भारत फाइनेंशियल इनक्लुजन (बीएफआयएल), (एक मायक्रोफाइनान्स कंपनी) विलीन करण्यास मान्यता दिली आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) समन्वयित केलेल्या एका महत्त्वाच्या पायलट कार्यक्रमात आफ्रिकेतील तीन देशांपैकी एक देश मलावीमध्ये ‘Mosquirix’ लाँच करण्यात आला आहे.\nयुनायटेड नेशन्स आणि युरोपियन युनियनने (ईयू) दहशतवादविरोधी प्रयत्नांमधील भागीदारी मजबूत करण्यासाठी एक संयुक्त फ्रेमवर्कवर स्वाक्षरी केली आहे.\nदोहा येथे झालेल्या आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम दिवशी भारताने सुवर्णसह चार पदक मिळविले.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (BMRCL) बंगलोर मेट्रो रेल्वेत 218 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» IBPS- PO/MT (CRP- PO/MT-X) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती\n» IBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\n» (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती परीक्षा निकाल\n» सामायिक प्रवेश परीक्षा 01 ते 15 ऑक्टोबरदरम्यान\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Kolhapur/proposed-kolhapur-circuit-bench-of-mumbai-high-court-credi-goes-to-only-daily-pudhari-chief-editor-dr-pratapsingh-jadhav-says-bar-association/", "date_download": "2020-09-24T01:12:59Z", "digest": "sha1:PP4QX3FDEICNJMRKNNXT2ZTST6BKEBTH", "length": 15271, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार : डॉ. प्रतापसिंह जाधव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार : डॉ. प्रतापसिंह जाधव\nमुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार : डॉ. प्रतापसिंह जाधव\nकोल्हापुरात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करावे, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांना दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे जाहीर आभार मानतो, असे उद‍्गार ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी आज काढले. टोल आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी टोल रद्द करून शब्द पाळला होता, असे सांगून सहा जिल्ह्यांतील जनतेच्या वतीने आपण त्यांचे आभार मानत असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.\nकोल्हापूर सर्किट बेंच स्थापनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांना याबाबतचे पत्र दिले आहे. या यशाचे श्रेय दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे आहे. डॉ. जाधव यांचे आम्ही जाहीर आभार मानत आहोत, अशा भावना जिल्हा बार असोसिएशन व खंडपीठ नागरी कृती समिती पदाधिकार्‍यांनी सोमवारी व्यक्‍त केल्या.\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी सकाळी डॉ. प्रतापसिंह जाधव यांना पत्राची प्रत ऑनलाईन पाठवली. सर्किट बेंच स्थापनेचा विषय आता मुख्य न्यायमूर्ती पाटील यांच्या अधिकारकक्षेत आहे. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशन व खंडपीठ नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाद्वारे मुख्य न्यायमूर्ती पाटील यांची भेट घेऊन त्यांना विनंती करण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.\nमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाची माहिती डॉ. जाधव यांनी जिल्हा बार असोसिएशन, खंडपीठ नागरी कृती समितीला देताच, पदाधिकार्‍यांनी दै.‘पुढारी’ कार्यालयात धाव घेतली. अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, उपाध्यक्ष अ‍ॅड. आनंदराव जाधव, खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, बाबा पार्टे, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, शिवाजीराव राणे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेऊन त्यांचा गौरव केला. डॉ. जाधव यांच्यामुळेच अंतिम टप्प्यातील लढ्यात सर्वात मोठा विजय आहे, अशी भावनाही पदाधिकार्‍यांनी व्यक्‍त केली.\n३५ वर्षांपासून लढा : डॉ. जाधव\nयावेळी बोलताना डॉ. जाधव म्हणाले, दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक आणि स्वत: वकील या नात्याने कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, यासाठी मनात तळमळ होती. 35 वर्षांपासून आपण या लढ्यात आहोत. सर्किट बेंचसह कोल्हापुरातील अनेक प्रलंबित प्रश्‍नांना न्याय मिळावा, यासाठी आपला पाठपुरावा असतो. सर्किट बेंचसाठी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी वारंवार चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखविली.\nसर्किट बेंचसाठी मुख्य न्यायमूर्तींना दिलेल्या पत्रात केवळ कोल्हापूरचा उल्लेख आहे. त्यामुळे आता कोणतीही अडचण येणार नाही. कोल्हापूरसाठी हा ऐतिहासिक निर्णय असला, तरी मुख्य न्यायमूर्तींनी शिक्‍कामोर्तब केल्यानंतर कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील 60 हजारांवर पक्षकार, वकील, समाजातील सर्व घटकांना न्याय मिळणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nडॉ. जाधव म्हणाले, सर्किट बेंचसह कोल्हापूरच्या अन्य प्रश्‍नांबाबत फडणवीस यांच्याशी अनेकवेळा चर्चा झाली. टोल आंदोलनानंतर सर्किट बेंच स्थापनेबाबत दिलेला शब्दही मुख्यमंत्र्यांनी पाळला आहे. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील जनतेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्‍त करणे कर्तव्य आहे. वकिलांच्या शिष्टमंडळाने मुख्य न्यायमूर्ती पाटील यांची भेट घेऊन त्यांना विनंती करावी, असेही त्यांनी आवाहन केले.\nलढ्यात डॉ. जाधव यांची मोलाची भूमिका : चिटणीस\nबार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस म्हणाले, सर्किट बेंचसाठी वकिलांच्या तीन पिढ्यांचा संघर्ष आहे. लढ्यात दै.‘पुढारी’चे डॉ. जाधव यांनी मोलाची भूमिका निभावली आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे यश येत आहे. डॉ. जाधव यांचे आभार मानायला शब्द अपुरे आहेत. डॉ. जाधव यांचा कोल्हापुरात भव्यदिव्य नागरी सत्कार करण्याचा सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशन, खं���पीठ नागरी कृती समिती, पक्षकार संघटनांनी निर्धार केला आहे.\nडॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यामुळेच सर्किट बेंचसाठी पत्र\nखंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, डॉ. जाधव यांच्यामुळे शहर, जिल्ह्यातील अनेक प्रश्‍नांना चालना मिळाली आहे. सर्किट बेंचच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून त्यांचा सहभाग आहे. केवळ डॉ.जाधव यांच्यामुळे सरकारला मुख्य न्यायमूर्तींना पत्र द्यावे लागले आहे. सर्किट बेंचचे सर्व श्रेय डॉ. जाधव यांचे आहे.\n१९८५ पासून खांद्याला खांदा लावून लढ्यात सहभाग\nमहाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, खंडपीठाच्या लढ्यात डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे. 1985 मध्ये तत्कालीन विधी व न्यायमंत्री रामराव आदिक यांच्या उपस्थितीत कराड येथे झालेल्या परिषदेतही डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी खंडपीठाच्या प्रश्‍नावर लक्ष वेधले होते. आजवरच्या लढाईत डॉ.जाधव यांनी शासन दरबारी जनतेची बाजू मांडण्याचा प्रभावी प्रयत्न केला आहे. त्यांचे ऋण आम्ही कधीही विसरू शकणार नाही.\nजिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे म्हणाले, सर्किट बेंचप्रश्‍नी डॉ. जाधव यांचा फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा होता. त्यामुळे हा प्रश्‍न कोणत्याही स्थितीत सुटणार, याची आम्हाला खात्री होती. नेमके तेच झाले. मुख्यमंत्र्यानी मुख्य न्यायमूर्तींकडे पत्र सोपविल्याची गोड बातमी डॉ. जाधव यांच्याकडून समजल्यानंतर, मन भरून आले.यावेळी झालेल्या चर्चेत बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. अजित मोहिते, प्रकाश मोरे, सुशांत गुडाळकर, युवराज शेळके, स्वाती तानवडे, जयदीप कदम, ओंकार देशपांडे, संजय मुळे, विजय पाटील आदी सहभागी झाले होते.\nपदाधिकार्‍यांच्या घोषणांनी वातावरण भारावले\nसर्किट बेंच स्थापनेसाठी मुख्यमंत्र्यांनी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्याकडे पत्र दिल्याचे डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी जाहीर करताच, उपस्थित पदाधिकार्‍यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, महादेवराव आडगुळे, आर. के. पोवार, शिवाजीराव राणे, विवेक घाटगे, बाबा पार्टे यांनी डॉ. जाधव यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी वातावरण भारावले होते.\nनाकावाटे दिल्या जाणार्‍या लसीची सिरमकडून निर्मिती\nचीनकडून भारतावर अंतराळ हल्ल्याचा प्रयत्न\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण\nमुंबईत पावसाची तुफानी बॅटिंग\n‘अर्जुन’, ‘अभ्यास’ची चाचणी यशस्वी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/it-was-sachin-tendulkar-idea-promote-me-batsman-says-irfan-pathan-7559", "date_download": "2020-09-24T02:02:00Z", "digest": "sha1:EPNEXLB527YD2OT7LF4CQXGJ5SDRLAEF", "length": 9424, "nlines": 113, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "it was sachin tendulkar idea to promote me as a batsman says irfan pathan | Sakal Sports", "raw_content": "\n'माझ्या बढतीची कल्पनाही सचिन पाजींची होती'\n'माझ्या बढतीची कल्पनाही सचिन पाजींची होती'\n2005 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा नागपूरच्या मैदानात खेळवण्यात आला होता. या सामन्यात इरफान पठाणला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले होते.\nमुंबई : भारतीय संघाचा माजी क्रिकेट इरफान पठाणने आपल्या कारकिर्दीची सुरुवात गोलंदाज म्हणून केली. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात इरफान पठाणला फलंदाजीत बढती मिळाली होती. तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्यामुळे पठाणला प्रमोशन मिळाल्याची चर्चा त्यावेळी क्रिकेट वर्तुळात रंगल्याचेही पाहायला मिळाले होते. या प्रयोगामुळेच इरफान पठाणचे करियर उद्धवस्त झाले, असेही बोलले गेले. यावर इरफानने आता खुलासा केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजीत मिळालेल्या बढतीमागे सचिनचा हात होता, असे पठाणने म्हटले आहे. 2005 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा नागपूरच्या मैदानात खेळवण्यात आला होता. या सामन्यात इरफान पठाणला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले होते.\nभारतीय संघाच्या नेतृत्वासाठी रोहित शर्मा रेडीमेड ऑप्शन\nया संधीचा फायदा उठवत इरफानने 70 चेंडूत 83 धावांची दमदार खेळी केली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पाहुण्या श्रीलंकन संघाला 152 धावांनी धुव्वा उडवला होता. इरफान पठाणला बढतीची संधी देण्यामागे भारतीय संघाचे तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांची कल्पना होती, असे क्रिकेट वर्तुळातील काहीजणांचा समज आहे. हा केवळ गैरसमज होता हेच पठाणच्या वक्तव्यामुळे समोर येते. रोनक कपूरशी संवाद साधताना इरफान म्हणाला की, फलंदाजीमध्ये माझ्याबाबत जो प्रयोग करण्यात आला त्यामागे ग्रेग चॅपल यांची काहीही भूमिका नव्हती. सचिन पाजींमुळे मला तिसऱ्या क्रमांकावर फंलदा���ी करण्याची संधी मिळाली होती.\n'धमक असणारा गोलंदाज लाळेशिवाय आमचा चेंडू स्विंग करु शकेल'\nनव्या चेंडूवर फटकेबाजी करण्याची माझ्यात क्षमता असल्याचे सांगत सचिनपाजींना राहुल द्रविडला सल्ला दिला होता. त्यामुळेच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मला बढती मिळाली. या प्रयोगामुळे ग्रेग चॅपल यांनी इरफान पठाणचे करियर उद्धवस्त केल्याचेही बोलले जाते. या गोष्टीत कोणतेही तथ्य नाही, असेही पठाणने यावेळी स्पष्ट केले. पठाण पुढे म्हणाला की, मुथय्या मुरलीधरन चांगल्या लयीत गोलंदाजी करत होता. दुसऱ्या बाजूने दिलहारा फर्नांडो गोलंदाजी करत होता. या परिस्थितीत क्रमवारीत बदल करण्याची रणननिती आखण्यात आली. मला फलंदाजीला बढती देण्याचा प्लॅन आखला गेला, असे सांगत ग्रेग चॅपल भारतीय नाहीत त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण आरोप करणे योग्य ठरणार नाही, असेही ते म्हणाला.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/05/nritya-bharati-kathak-dance.html", "date_download": "2020-09-24T01:57:09Z", "digest": "sha1:NYHQG6KQTDGQBIH6MX3XRV4UTEVG2L4M", "length": 11426, "nlines": 97, "source_domain": "www.esuper9.com", "title": "गुरुदक्षिणेतून विविध संस्थांना ‘लाख’मोलाची मदत - esuper9", "raw_content": "\nHome > Corona > गुरुदक्षिणेतून विविध संस्थांना ‘लाख’मोलाची मदत\nगुरुदक्षिणेतून विविध संस्थांना ‘लाख’मोलाची मदत\nज्येष्ठ कथक नृत्यगुरू पं. रोहिणी भाटे यांचा वारसा जोपासत नृत्यभारती कथक डान्स अ‍ॅकॅडमीच्या विविध शाखांतील शिष्यांनी गुरुदक्षिणेच्या माध्यमातून संकलित केलेल्या निधीतून विविध संस्थांना ‘लाख’मोलाची मदत करून सामाजित भान जपले.\nअ‍ॅकॅडमीच्या विविध शाखांतील शिष्या दरवर्षी एकत्र येऊन स्वरचित नृत्यरचनेची गुरुदक्षिणा अर्पण करतात. करोनाच्या संकटामुळे गेली ७२ वर्षे अव्याहतपणे जपली जाणारी ही प्रथा एकत्रितपणे राबविण्यास मर्यादा आल्या आहेत. प्रथेत खंड न पाडता वेगळ्या स्वरूपात हा कार्यक्रम घेण्याचे संस्थेने योजिले आहे. दरवर्षीप्रमाणे गुरुदक्षिणेचा निधी जमा करून करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत अडचणीत आलेल्या विविध घटकांना मदत करणाऱ्या सामाजिक संस्थांना दिला. गुरु-शिष्य परंपरेतील चार पिढय़ांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत एक ला��ाहून अधिक रुपयांचा निधी संकलित केला. हा निधी ‘खाना बचाव, खाना खिलाओ’, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’, ‘ झाशीची राणी प्रतिष्ठान’ आणि ‘आय टीच स्कूल’ या सामाजिक संस्थांना सुपूर्द करण्यात आला. संस्थेच्या संचालिका नीलिमा अध्ये म्हणाल्या की, ही संकल्पना शिष्यांपुढे मांडल्यानंतर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे नवोदित आणि बाल नृत्यांगनांनी आपले खाऊचे पैसे या उपक्रमासाठी स्वखुशीने दिले. गुरू रोहिणीताई यांनी अनेकदा आपल्या कार्यातून सामाजिक दायित्वाचे दर्शन घडविले होते. त्यामुळे हा उपक्रम म्हणजे त्यांना विनम्र भावनेने अर्पण केलेली गुरुदक्षिणाच आहे.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत��र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t2861/", "date_download": "2020-09-24T02:26:21Z", "digest": "sha1:3PEIS7CTUQNJCQVKN5NR4ECKW5WSGXHK", "length": 5433, "nlines": 141, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-एका कातरवेळी", "raw_content": "\nसूर्य नभाआड लापनारच होता.\nपुन्हा भेटू अस आशवसन धरतीला देत होता\nओल्या डोळ्यांनी ती त्याला नयनात सठवत होती.\nमिळेल तो क्षण भरपूर जगत होती\nतिला माहित होतं दाहक तो आहे\nत्याचा सहवास तर त्याहून दाहक आहे\nपण प्रेमात ती अधीर झाली होती\nसांज होताच तो जाणार म्हणून\nजीवाची तिच्या घालमेल होत होती\nशेवटी तो जाणारच होता\nतिला दुरावा सहन नाही होत म्हणून\nतो थांबणार थोडीच होता\nयाचा अर्थ असा नाही कि तो दुखावला नव्हता\nम्हणूनच त्याचा वेग थोडा मंदावला होता\nरात्र झाली अंधार साचला होता\nती वेडी त्याची वाट पाहत होती\nचंद्र आणि रात्रीच प्रेमं पाहून झुरत होती\nहळूच डोकावला पाहतो तर काय\nतिच्या अश्रूंचा सडा शिंपला होता\nती स्वत तिच्या अश्रुनी(दवबिंदू) चिंब होती\nतो आला ती हसली\nपुन्हा कधी जाणार नाही या वाचनावर\nतिच्या काळजात धस्स झाले\nती कातील कातरवेळ पुन्हा आली होती\nआणि नाईलाजाने का होईना\n���्रीत पुन्हा उद्याची वाट पाहणार होती....\nतिच्या मनातला अंधार बहेर सांडला होता\nरागाऊन चिडून ती देवाला विचारात होती\nरोजच असा दुरावा तर पहिली भेट झालीच का होती..............\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://vachunbagha.com/2007/10/08/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-24T02:09:13Z", "digest": "sha1:XN7F43YBHIOPLWAF43IH46QJ25VOAT7I", "length": 8396, "nlines": 104, "source_domain": "vachunbagha.com", "title": "भोंडला | वाचून बघा", "raw_content": "\nशनिवारी, संध्याकाळ झाली तशी ग्रंथालयाची दालनं बंद होऊ लागली.\nदिवे मालवत येत असताना, दर्शनी भागात असलेल्या काव्यविभागातल्या\nकाव्यप्रकार आणि आकाराप्रमाणे कपाटांच्या खान्यांत हारीने मांडून ठेवलेल्या\nपुस्तकांवर शेवटची नजर फिरवून दरवाज्याला उद्याच्या सुटीकरता कुलुप\nलावायला ग्रंथपाल मुख्यद्वाराकडे निघाला.\nत्याची पाठ वळते तोच हाळी आली, ” चला गं , तो गेला \nझाली, काव्यविभागाच्या भोंडल्याला. भराभरा उघडलेल्या खिडक्यांतून बरसणारया\nचंद्रप्रकाशात रंगलेल्या या सोहळ्याच्या निमंत्रितांबद्दल हा पेज थ्री वृत्तांत……….\nग्रंथालयाच्या काव्यविभागातल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होत होती……\n” चला चला गं , भोंडल्याला \nसाद आली , आणि एकच गिल्ला झाला.\nजिन्यांमधून धडधडा उतरण्याचा आवाज येऊ लागला.\nकुणालाही काहीबाही बोलणारी वात्रटिका,\nनवकविता, बंडखोर जीन्सच्या सवयीची,\nएक पाहुणी हाइकू, अगदीच तोकड्या कपड्यांची.\nस्वागतगीताने आरंभ करी, उच्चरवा नांदी सुलक्षणी\nएक बनून आली एक लाजरं सुनीत,\nनुकतंच चौदावं सरलेली, चांगलीच बावरलेली\nआश्वासक साथ तिला देण्या\nदुसरी आली बनून उखाणा,\nसवयीचं नाव घेऊन बरीचशी सावरलेली.\nओजस्वी फेट्याखाली शब्दसंभार लपवून\nएक झाली होती आवेशपूर्ण पोवाडा,\nदुसरी, अनुप्रास यमकांच्या शब्दाबाहेर नसलेली\nतिच्या समवेत एक पोक्त काव्यपुरंध्री— शालीन, काठपदराच्या साडीतली.\nहिरव्यागार मोरपिशी पेहेरावातली सुस्वरुप एक निसर्गकविता,\nआणि पिसागत तरंगणारी, भिरभिरत्या नजरेची ती प्रणयकविता.\nएक घाईघाईत आलेली, थोडीशी विस्कटलेली शीघ्रकविता.\nतडफदार कदमतालाचं लेणं मिरवित होती एक समरगीता.\nतिच्या बरोबर आली नाट्यपदांनी शृंगारलेली एक अक्षर संगीतिका.\nडोळे मोडित ठुमकत एक लावणी आलेली ,\nएका बेसावध क्षणी अभंगाला भुललेली.\nकुणीतरी बळेच ओढून आणलेली एक विराणी, खिन्नवदना.\nआणि सगळेच वचकून होते जिला, अशी एक विडंबना.\nअर्ध्या दळणावरून उठून आलेली,\nरुपेरी केसांची एक सात्त्विक ओवी,\nसोबतीला, काठी टेकीत उतरलेली\nजख्ख म्हातारी आर्या– अभिजात, अनुभवी.\nअतिविशाल एक महाकाव्य प्रसन्न\nउतरलं आपल्या युवा पिढीसोबत.\nभावुक डोळ्यांची, जोडीला आली\nएक चारोळी, परकर पोलक्यातली.\nतिचं बोट धरून होती , इवलाली\nअशी जमवाजमव होइतो, चांगलीच रात्र झाली,\nवेळ टळून गेली झोपेची, भूपाळी पेंगुळली.\nशांत संयत अंगाई जागे ,\nसगळ्यांना झोपवून मग निजायची\nनाच-गाणी संगीत वादन, त्या ठेक्यावर फेर धरून\nसारयाच दमल्या, भोंडला रात्रभर जागवून .\nदिनकराची प्रभातफेरी सुरु झाली,\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/author/satishmagreeprabhat-net/", "date_download": "2020-09-24T00:51:33Z", "digest": "sha1:EB24MHNOAGJGQRE7U2AMH2MIHNTVYDGV", "length": 3445, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रभात वृत्तसेवा, Author at Dainik Prabhat", "raw_content": "\nगुजरातमधील करोनास्थिती आणखी चिंताजनक\nकर्जाचा हप्ता न देण्यास आणखी 3 महिन्याची मुदतवाढ शक्‍य\nराज्यात मद्य विक्रीसाठी आता टोकन पद्धत\nजगभरातील करोनाबळींची संख्या अडीच लाखांवर\nजम्मू-काश्‍मीरमधील तीन छायाचित्रकारांना प्रतिष्ठेचा पुलित्झर\nमुंबई, पुण्यात करोनामुक्‍त होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक\nसोलापुरात करोना रुग्णांची वाटचाल दीड शतकाकडे\nकरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 27.41 टक्के\nभारतात 50 लाख नागरिक विस्थापित\nदारूची दुकाने सुरु झाल्याने महिला अत्याचारात वाढ\nजीवनगाणे : आनंदी मन\nनोंद : मार्ग खडतर; मात्र आशा जिवंत\nचौफेर : जड झाले “ओझे’\nपुण्यातील कोरोनाबाधित पोलिसांशी आयुुक्तांनी साधला संवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/bajirao-2/", "date_download": "2020-09-24T00:33:03Z", "digest": "sha1:YA35FFN3IWQ3OLHK3N3OQBXJVOPPSOFV", "length": 1684, "nlines": 24, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "bajirao 2 Archives | InMarathi", "raw_content": "\nनेताजींप्रमाणेच, या लढवय्या अन शेवटच्या पेशव्याच्या मृत्यूचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही\nत्यांच्या वंशजांनी सरकार समोर नवे पुरावे आणून सांगीतले की शेवटचे पेशवे १९२६ ला मृत्यू पावले. त्यांनी गुजरात सरकारला ह्या प्रकरणी संशोधन करायची विनंत��� केली.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/07/155-398.html", "date_download": "2020-09-24T00:54:23Z", "digest": "sha1:7R5HLRUF3X2EAC7NVQXF5TES2PEQZ37P", "length": 11328, "nlines": 107, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "मानसिक आरोग्य संदर्भात अडचण असल्यास डायल करा 155-398 - KhabarBat™", "raw_content": "\nHome Unlabelled मानसिक आरोग्य संदर्भात अडचण असल्यास डायल करा 155-398\nमानसिक आरोग्य संदर्भात अडचण असल्यास डायल करा 155-398\nनागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन\nचंद्रपूर,दि.22 जुलै: कोरोनाच्या काळामध्ये नागरिकांना कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रम आत्मभान अभियानांतर्गत सुरू आहे. नागरिकांना मानसिक दडपण येऊ नये, ताणतणावाचे नियोजन याविषयीची माहिती, समस्यांचे निराकरण, नागरिकांना मानसिक आधार देण्यासाठी आत्मभान अभियानांतर्गत टेलिफोनिक कॉन्सिलिंग सुरू झाली आहे. हॅलो चांदा 155-398 ‌या हेल्पलाइन क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत संपर्क साधून मानसिक आरोग्य संदर्भातील अडचणी दूर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.\nजिल्ह्यातील नागरिकांच्या मानसिक समस्यांचे निराकरण, ताणतणावाचे व्यवस्थापन प्रशिक्षित समुपदेशकांमार्फत टेलिफोनिक कॉन्सिलिंगद्वारे सोडविण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रसार बघता नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या बरोबरच मानसिक समस्या देखील वाढत आहे. मानसिक समस्याग्रस्त नागरिकांना आधार देणे गरजेचे आहे. टेलिफोनिक कॉन्सिलिंगच्या माध्यमातून मानसिक समस्या सोडविण्यासाठी मदत होणार आहे.\nजिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात जनजागृती विषयक आत्मभान अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गतच नागरिकांमध्ये असणारे मानसिक आरोग्य विषयीची समस्या, त्यांच्यामध्ये असणारी चिंता सोडविण्यासाठी मानसिक आरोग्य विषयीची हेल्पलाइन अर्थात टेलिफोनिक कॉन्सिलिंग सुरू करण्यात आली आहे.\nचंद्रपूर जिल्हा प्रशासनाने लोकांच्या वाढत्या समस्यांचा विचार करता हॅलो चांदा या हेल्पलाईनची सुरूवात केली आहे. जेणे करून नागरीकांना आपल्या समस्यांचे निवारण करण्यासा��ी 155-398 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आपल्या समस्यांचे निवारण करता येईल.\nजिल्ह्यातील नागरिकांनी मानसिक समस्या संदर्भात कोणतीही घुसमट न ठेवता हॅलो चांदा 155-398 ‌ या हेल्पलाइन क्रमांकावर निसंकोचपणे आपल्या समस्या मांडा व समस्येचे निराकरण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (181) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/bmc-demolishes-15-shops-6923", "date_download": "2020-09-24T02:53:46Z", "digest": "sha1:B5TXQIC53CSAYWZ76STE4N2NQH3MCUTQ", "length": 6017, "nlines": 116, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "घाटकोपरमध्ये अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा | Ghatkopar | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nघाटकोपरमध्ये अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा\nघाटकोपरमध्ये अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nघाटकोपर - साकीनाका-खैरानी रोड विभागाला जोडणाऱ्या जंगलेश्वर रोडच्या रुंदीकरणाला अडथळा ठरत असलेल्या पंधरा दुकानांवर मंगळवारी पालिकेच्या एन विभागाने तोडक कारवाई केली.\nगेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या स्थानिक राहिवाशांना भेडसावत होती. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ही दुकानं हटवण्याची प्रक्रिया मागील काही वर्षांपासून सुरू होती. या दुकानांना माहुल तसेच मुंबई उपनगरात काही ठिकाणी स्थलांतरित करण्याचा पालिकेचा प्रयत्न सुरू असला तरी याच परिसरात दुकानं बांधून हवीत अशी मागणी दुकानदारांनी केली आहे.\nमलबार हिल टेकडीवरून भूस्खलन होण्याची भीती\nपूर्ण क्षमतेने वाहतुक सेवा सुरु केल्यानंतर एसटीच्या प्रवाशी संख्येत वाढ\nमुसळधार पावसामुळं मुंबईच्या सखल भागातील नागरिकांचं मोठं नुकसान\nखवळलेल्या समुद्रात चक्कर येऊन पडलेल्या तरुणाला पोलिसांनी वाचवले\nपालिका यंत्रणेनं १२ तासांत उपसले तुळशी तलावाइतके पाणी\n मृत्यांचा आकडा ४७९ वर, दिवसभरात २१ हजार ०२९ कोरोनाचे नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Belgaon/%E0%A5%AA%E0%A5%AF%E0%A5%A8-Jawans-take-oath-for-country-service-in-Belgaum/", "date_download": "2020-09-24T02:40:16Z", "digest": "sha1:5GAYJ46VIZ3VDXK2OCRUCB5N3DO2IQBP", "length": 3441, "nlines": 29, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये ४९२ जवानांनी घेतली देशसेवेची शपथ (video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये ४९२ जवानांनी घेतली देशसेवेची शपथ (video)\nमराठा लाइट इन्फंट्रीमध्ये ४९२ जवानांनी घेतली देशसेवेची शपथ (video)\nमराठा लाइट इन्फंट्री सेंटरमध्ये ४९२ जवानांनी घेतली शपथ\nमराठा लाइट इन्फंट्री सेंटरमध्ये आज गुरूवारी ४९२ जवानांनी देश सेवा करण्याची शपथ घेतली. ��ा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट जनरल पीजेएस पन्नू उपस्थित होते. तसेच यावेळी कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते.\nया कार्यक्रमात पीजेएस पन्नू यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे की, मुष्कील वक्त मराठा सक्त. आज मराठा लाइट इन्फंट्री सेंटरमध्ये देशसेवा करण्यासाठी ४९२ जवानांनी शपथविधी घेतली आहे. भविष्यात या जवानांनी आपल्या मराठा लाइट इन्फंट्री सेंटरमध्ये चांगली कामगिरी करून बढती मिळवावी. तसेच सेवा बजावताना वीर मरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना धीर देण्याचे बळ देवो, अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.\nनाकावाटे दिल्या जाणार्‍या लसीची सिरमकडून निर्मिती\nचीनकडून भारतावर अंतराळ हल्ल्याचा प्रयत्न\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण\nमुंबईत पावसाची तुफानी बॅटिंग\n‘अर्जुन’, ‘अभ्यास’ची चाचणी यशस्वी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/parner-corona-positive-patient-update", "date_download": "2020-09-24T01:45:26Z", "digest": "sha1:YZ2SVHHFPABZLSJCUWDVJY7W5VXT4ELJ", "length": 4551, "nlines": 73, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पारनेर तालुक्यात आज 6 करोना बाधित रूग्ण", "raw_content": "\nपारनेर तालुक्यात आज 6 करोना बाधित रूग्ण\nनिघोज येथे हॉटेल व्यावसायिकचा करोनाने मृत्यू\nपारनेर तालुक्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या आज (शनिवारी) 6 ने वाढली आहे. आज प्राप्त झालेल्या करोना चाचणीत 6 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली आहे. यात जवळा 2, बुगेवाडी 1, पाडळी दर्या 1, देवीभोयरे 1, हंगा 1 असे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.\nतर निगेटिव्ह अहवालामध्ये देवीभोयरे 3, पठारवाडी 2, बुगेवाडी 5, कर्जुले हर्या 2, पुणेवाडी 1, निघोज 4, गोरेगाव 3, वडगाव सावताळ 1, वेसदरे 2, सुपा 9, राळेगणसिद्धी 1, शिरापूर 3, कडूस 1, पारनेर 6, वडगाव आमलीव 1, हंगे 3, डिसकळ 1, असे 48 अहवाल निगिटिव्ह प्राप्त झाले आहेत.\nज्या गावातील भागात करोना पॉझिटिव्ह व्यक्ती सापडले आहेत तेथील 100 मीटर परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहे.\nदरम्यान करोना पॉझिटिव्ह आलेल्या निघोज येथील व्यवसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हा मुळचा पठारवाडी येथील आहे. पती पत्नी दोघे 5 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आले होते.\nतसेच पारनेर येथील एका व्यक्तीचा अहवा�� 1 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्याचाही मृत्यू काल झाला आहे. मात्र त्यामागचे कारण वेगळे असल्याची माहिती समजते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-paddy-msp-hiked-3-and-7-percentage-6076", "date_download": "2020-09-24T01:57:45Z", "digest": "sha1:ACAAME4SPPXOZC6WWXJVQHASUSW3HP33", "length": 11082, "nlines": 156, "source_domain": "www.saamtv.com", "title": "धान्याच्या दरात प्रति क्विंटल 65 रुपयांची वाढ | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधान्याच्या दरात प्रति क्विंटल 65 रुपयांची वाढ\nधान्याच्या दरात प्रति क्विंटल 65 रुपयांची वाढ\nधान्याच्या दरात प्रति क्विंटल 65 रुपयांची वाढ\nधान्याच्या दरात प्रति क्विंटल 65 रुपयांची वाढ\nगुरुवार, 4 जुलै 2019\nनवी दिल्ली : खरीप पिकांसाठी सरकारने वाढीव किमान आधारभूत दराची (एमएसपी) घोषणा केली आहे. धानाचे दर प्रति क्विंटल 65 रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. भरड धान्य, कडधान्य, तेलबिया तसेच कपाशीच्याही \"एमएसपी'मध्ये वाढ करण्यात आली आहे. उत्पादन खर्चाच्या आधारे बाजरीच्या दरात 85 टक्‍क्‍यांची तर उडीद आणि तुरीच्या दरात अनुक्रमे 64 आणि 60 टक्‍क्‍यांची वाढ असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.\nनवी दिल्ली : खरीप पिकांसाठी सरकारने वाढीव किमान आधारभूत दराची (एमएसपी) घोषणा केली आहे. धानाचे दर प्रति क्विंटल 65 रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. भरड धान्य, कडधान्य, तेलबिया तसेच कपाशीच्याही \"एमएसपी'मध्ये वाढ करण्यात आली आहे. उत्पादन खर्चाच्या आधारे बाजरीच्या दरात 85 टक्‍क्‍यांची तर उडीद आणि तुरीच्या दरात अनुक्रमे 64 आणि 60 टक्‍क्‍यांची वाढ असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत \"एमएसपी' वाढीचा निर्णय झाला. माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर तसेच कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली. शेतीमालाला दीडपट हमी भाव देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय सरकारने आधीच केला होता. आता 2019-20 च्या खरीप हंगामासाठी \"एमएसपी' वाढविण्यात आल्याचे तोमर म्हणाले.\nतेलबियांच्या \"एमएसपी'मध्ये सर्वाधिक वाढ झाली ���हे. यात सोयाबीन (311 रुपये प्रतिक्विंटल), सूर्यफूल (262 रुपये) आणि तीळ (236 रुपये) या तेलबियांचा समावेश आहे. त्याखालोखाल तूर (125 रुपये), उडीद (100 रुपये) या कडधान्यांची दरवाढ आहे.\nभरड धान्यांच्या \"एमएसपी'मध्येही लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. हायब्रीड आणि मालदांडी ज्वारीत 120 रुपयांनी तर नाचणीच्या दरात 253 रुपयांची वाढ झाली आहे. कपाशीचेही दर मध्यम धाग्याच्या वाणासाठी 100 रुपये आणि लांब धाग्याच्या वाणासाठी 120 रुपये प्रतिक्विंटल वाढविण्यात आले आहेत.\nपिकाचा प्रकार - 2018-19मधील एमएसपी - 2019-20 सुधारित एमएसपी - वाढ (सर्व आकडे रुपयांत)\nधान (सर्वसाधारण) ः 1750- 1815 - 65\nज्वारी (हायब्रीड) ः 2430 - 2550 - 120\nज्वारी (मालदांडी) ः 2450 - 2570 - 120\nखरीप कडधान्य उडीद प्रकाश जावडेकर नरेंद्रसिंह तोमर narendra singh tomar पत्रकार शेती farming सोयाबीन तूर ज्वारी jowar भुईमूग groundnut\nकांदा निर्यातीचा प्रश्न पेटला शेतकरी, व्यापारी संकटात असल्याने शरद...\nकांद्याच्या दरवाढीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी लागू...\n येत्या काळात पावसाचे दोन खंड\nनाशिक : जूनच्या शेवटी आणि जुलैमध्ये पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम...\n'व्याज भरा, नाही तर नवीन कर्ज नाही', पीक कर्जासाठी बँकांची...\nराज्यातला शेतकरी आता सगळ्याच बाजूंनी कोंडीत सापडलाय. पीक कर्जासाठी बँकांनी आता...\nपीक कर्ज द्यायला बँकांचा हात आखडता, पीक कर्जावरून सरकार आणि बँका...\nराज्यभरात खरीप हंगाम तोंडावर आलाय. पण, शेतकऱ्यांना अजूनही पीक कर्ज मिळवण्यासाठी...\nवाचा | मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतले 'हे' महत्वाचे निर्णय\nनवी दिल्ली : अल्पकालीन कृषी कर्जांची परतफेडीची कालमर्यादा ३१ आॅगस्टपर्यंत...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=4609", "date_download": "2020-09-24T01:56:31Z", "digest": "sha1:6EI7VO7QJUTK4YHA56IOG7WU6JC6NAXF", "length": 4207, "nlines": 68, "source_domain": "m4marathi.com", "title": "गुणकारी मोहरी – m4marathi", "raw_content": "\nमोहरीउष्णस्वयंपाकघरात रोजच्या वापरात असणार्‍या मोहरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. वृद्धापकाळाने सांधेदुखीचा असह्य त्रास होत असेल तर मोहरीच्या तेलाने मालिश करण्याने गुण येतो. पायात काटात रुतला असेल किंवा काच शिरली असेल तर मोहरीच्या पिठाम���्ये तूप किंवा मध एकत्र करून मिश्रण चांगले फेटून ते या ठिकाणी लावावे. शरीरातील विष बाहेर काढण्यासाठी ६ ग्रॅम वाटलेली मोहरी आणि ६ ग्रॅम मीठ गरम पाण्यात घालून प्यायला द्यावे. यामुळे उलट्या होऊन पोटातील विष बाहेर पडतं. रांजणवाडीचा त्रास होत असल्यास मोहरीचे पीठ ताकात मिसळून लावावे. मात्र याचा अंश डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी. मोहरी कोड, खरूज आणि पोटातील जंतांवर गुणकारी ठरते. मोहरी अत्याधिक उष्ण आहे. त्यामुळे अतिरिक्तसेवन केल्यास आतड्याचे, जठराचे नुकसान होण्याची शक्यता असते. भूक वाढवण्यासाठी आणि अन्न पचनासाठी मोहरी उपयुक्त ठरते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2019/12/ajit-pawar.html", "date_download": "2020-09-24T01:03:49Z", "digest": "sha1:MO62V4IL5TMDAKZWKOT5BCTENY4BXHWL", "length": 10416, "nlines": 96, "source_domain": "www.esuper9.com", "title": "राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आज उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. - esuper9", "raw_content": "\nHome > आरसा > राजकारण > राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आज उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आज उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.\nशरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आज उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनी भाजपची बाजू घेतल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस यांचे उपसचिव झाल्यापासून एका महिन्यापेक्षा जास्त काळानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांचे उपसभापती म्हणून शपथ घेतली. श्री ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे हेदेखील सामील आहेत. ते इतर 34 आमदारांसह शपथ घेतात. मंत्रिपद देण्यात आलेल्या 36 आमदारांपैकी दहा कॉंग्रेसचे आहेत. नोव्हेंबर महिन्यात अजितदादांनी भाजपशी साथ देण्यासाठी आपल्या पक्षातून मतभेद सोडले आणि पहाटे आश्चर्यचकित कार्यक्रमात श्री फडणवीस यांच्यासमवेत शपथ घेतली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या फ्लोअर टेस्टच्या काही तास आधी त्यांनी सत्ता सोडण्यासाठी भाजपच्या नाट्यमय 80 तासांची बोली संपविली.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याच��� टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/4474", "date_download": "2020-09-24T01:30:24Z", "digest": "sha1:ZDZ52JZHJITARLIOGLHR3SPHMEF6L2KT", "length": 7314, "nlines": 96, "source_domain": "dhanlabh.in", "title": "उद्दिष्टे ठरवा व साध्य करा !!! – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nउद्दिष्टे ठरवा व साध्य करा \nसोबत एक video पाहण्यासाठी जोडत आहे .\nम्युच्युअल फंडामधून SIP करून आपण आपले एखादे आर्थिक उद्दिष्ट सध्या करू शकतो हे अत्यंत प्रभावीपणे दाखविले आहे. आपणही आपले आर्थिक उद्दिष्ट कसे गाठू यासठी सल्ला हवा असल्यास शेअरखान सावंतवाडी या कार्यालयास किंवा एखाद्या फंड distributor कडे भेटून यासंबंधात चौकशीही करू शकता \nदीर्घ मुदतीवरील भांडवली नफ्यावरील कर\nकॅनरा रोबेको ‘फोर्स’ फंड\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nतुम्हीही मुकेश अंबानी बना \nमग गुंतवणूक करायची तरी कुठे\nआर्थिक नियोजन — उद्योगांसाठी\nआर्थिक संकट-पर्सनल लोन की गोल्ड लोन\nगोल्ड बॉंड – आधुनिक सोने खरेदी\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य क��ा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://karyarambhlive.com/news/1164/", "date_download": "2020-09-24T01:55:33Z", "digest": "sha1:GJBD6Z5VHCU5ROUGFERMUJXOQZJ2Y3ID", "length": 9817, "nlines": 130, "source_domain": "karyarambhlive.com", "title": "केजच्या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू", "raw_content": "\nकेजच्या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nकेज न्यूज ऑफ द डे बीड\nकेज : तालुक्यातील माळेगाव येथील ६० वर्षीय वृद्ध महिलेचा औरंगाबादमध्ये आज (दि.१६) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.\nमयत कोरोनाग्रस्त महिलेचे किडनी ट्रान्सप्लांट होऊन औरंगाबाद येथून 3 जून रोजी तिला सुट्टी देऊन घरी पाठवले. परंतु घरी आल्यावर त्रास सुरू झाल्याने केजमधीलच एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. दोन दिवस ऍडमिट करूनही त्रास कमी होत नसल्याने 10 जून रोजी औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे 15 जून रोजी स्वॅब पॉझिटीव्ह आल्याची माहिती केजच्या आरोग्याला मिळाली होती. परंतु आज सकाळी तिचा आज सकाळी मृत्यू झाला.\nबीड जिल्ह्यातील 85 स्वॅब तपासणीला\nआय.सी.एम.आरच्या नावाने पसरवलेला सर्वे बोगस\nत्या अपघातातील जखमीचाही मृत्यू\nउभ्या ट्रकवर ट्रक आदळला; एक ठार\nघरफोड्या करणारे दोन अट्टल चोरटे गजाआड\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचं कोरोनामुळे निधन\nस्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची पॉलिसी ठरवणार\nमुख्यमंत्री, खा.शरद पवारांमुळे ‘वैद्यनाथ’ला मिळाली थकहमी\nधारूरच्या डोंगरमाथ्यावर स्वादिष्ट रानमेवा\nवैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास राज्य सरकारकडून 10.77 कोटींचा निधी\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचं कोरोनामुळे निधन\nस्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची पॉलिसी ठरवणार\nमुख्यमंत्री, खा.शरद पवारांमुळे ‘वैद्यनाथ’ला मिळाली थकहमी\nधारूरच्या डोंगरमाथ्यावर स्वादिष्ट रानमेवा\nवैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास राज्य सरकारकडून 10.77 कोटींचा निधी\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीडमधील 1, केजचे चौघे पॉझिटिव्ह\nसलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on सलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nबियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on बियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nबीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह\nबालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nJune 17, 2020 June 17, 2020 Comments Off on बालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nदैनिक कार्यारंभ चे हे लाईव्ह न्यूज पोर्टल आहे.\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचं कोरोनामुळे निधन\nस्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची पॉलिसी ठरवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE", "date_download": "2020-09-24T00:41:15Z", "digest": "sha1:2IS4XJ3TNRWVIRGGT72N2H5I4IOKEUGN", "length": 80746, "nlines": 445, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nशेतकऱ्यांच्या हितासाठीचं हे सरकार आहे, अशा घोषणा देत केंद्रातलं सरकार आलं होतं. आता सरकारनं शेतकऱ्यांसाठी तीन विधेयकं आणलीयत. या विधेयकांवर उलट सुलट आक्षेप घेतले जातयात. नीट अमलबजावणी झाली तर ही विधेयकं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकतीलही. पण केंद्र सरकारच्या आजवरच्या अनुभवांवरून त्याची खात्री देता येत नाही.\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nशेतकऱ्यांच्या हितासाठीचं हे सरकार आहे, अशा घोषणा देत केंद्रातलं सरकार आलं होतं. आता सरकारनं शेतकऱ्यांसाठी तीन विधेयकं आणलीयत. या विधेयकांवर उलट सुलट आक्षेप घेतले जातयात. नीट अमलबजावणी झाली तर ही विधेयकं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकतीलही. पण केंद्र सरकारच्या आजवरच्या अनुभवांवरून त्याची खात्री देता येत नाही......\nकेशवानंद भारतीः संविधान रक्षणाला कारण ठरलेले धर्मगुरू\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकेरळचे शंकराचार्य म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या केशवानंद भारती यांचं रविवारी निधन झालं. ४० वर्षांपूर्व��� केरळ सरकारच्या जमीन सुधारणा कायद्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आवाज उठवला होता. मुद्दा केवळ जमिनीचा होता. पण त्यांच्या एका केसनं घटनात्मक चौकटीसमोरचे अनेक मुद्दे चर्चेत आणले. बहुमताच्या जोरावर आपल्याला हवं ते आपण करू शकतो हा सत्ताधाऱ्यांचा भ्रम दूर करणारी ही केस होती.\nकेशवानंद भारतीः संविधान रक्षणाला कारण ठरलेले धर्मगुरू\nकेरळचे शंकराचार्य म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या केशवानंद भारती यांचं रविवारी निधन झालं. ४० वर्षांपूर्वी केरळ सरकारच्या जमीन सुधारणा कायद्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आवाज उठवला होता. मुद्दा केवळ जमिनीचा होता. पण त्यांच्या एका केसनं घटनात्मक चौकटीसमोरचे अनेक मुद्दे चर्चेत आणले. बहुमताच्या जोरावर आपल्याला हवं ते आपण करू शकतो हा सत्ताधाऱ्यांचा भ्रम दूर करणारी ही केस होती. .....\nबेरोजगारी कमी करण्यासाठी शेतीक्षेत्र खुलं करायला हवं\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nशेतकऱ्यांना शेती कशी करायची हे शिकवण्याची गरज नाही तर शेती करण्यासाठी अडथळा निर्माण करणारे सिलिंग कायदा, आवश्यक वस्तू कायदा, जमीन अधिग्रहण कायदा हे तीन कायदे प्रामुख्याने रद्द करणं गरजेचं आहे. कायदे रद्द झाले तर ग्रामीण भागात शेतीक्षेत्रात सुधारणा होतील. शेतकरी स्वतः उद्योग म्हणून शेती करू लागेल. शेतीमधे उद्योग सुरु झाले की ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होईल. शहराकडे येणारे किसानपुत्र शेतीमधे उद्योग प्रक्रिया करतील.\nबेरोजगारी कमी करण्यासाठी शेतीक्षेत्र खुलं करायला हवं\nशेतकऱ्यांना शेती कशी करायची हे शिकवण्याची गरज नाही तर शेती करण्यासाठी अडथळा निर्माण करणारे सिलिंग कायदा, आवश्यक वस्तू कायदा, जमीन अधिग्रहण कायदा हे तीन कायदे प्रामुख्याने रद्द करणं गरजेचं आहे. कायदे रद्द झाले तर ग्रामीण भागात शेतीक्षेत्रात सुधारणा होतील. शेतकरी स्वतः उद्योग म्हणून शेती करू लागेल. शेतीमधे उद्योग सुरु झाले की ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होईल. शहराकडे येणारे किसानपुत्र शेतीमधे उद्योग प्रक्रिया करतील......\nकण्टेम्प्ट ऑफ कोर्टचा कमीत कमी वापर करतात जगभरातल्या न्यायव्यवस्था\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nप्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी केलेल्या ट्वीटमधून कोर्टाचा अपमान म्हणजेच कण्टेम्प्ट ऑफ कोर्ट झाला असल्याची नोटीस त्यांना पाठण्यात आली. या नोट���सेला उत्तर देताना मी कोर्टाचा अपमान केलेला नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. तेव्हापासून नेमकी कोणती गोष्ट कण्टेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणवली जाते याबाबत चर्चा सुरू झालीय.\nकण्टेम्प्ट ऑफ कोर्टचा कमीत कमी वापर करतात जगभरातल्या न्यायव्यवस्था\nप्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी केलेल्या ट्वीटमधून कोर्टाचा अपमान म्हणजेच कण्टेम्प्ट ऑफ कोर्ट झाला असल्याची नोटीस त्यांना पाठण्यात आली. या नोटीसेला उत्तर देताना मी कोर्टाचा अपमान केलेला नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. तेव्हापासून नेमकी कोणती गोष्ट कण्टेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणवली जाते याबाबत चर्चा सुरू झालीय......\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग ३\nवाचन वेळ : १२ मिनिटं\nबाबरी मशिदीत नेमकी शुक्रवारीच राम आणि सीतेची मूर्ती सापडली आणि मशीदीचं रूपांतर मंदिरात करण्यासाठी प्रयत्न जोमात सुरू झाले. आता त्या जागेवर खरोखर भव्य मंदिर उभं राहणार आहे. उद्या त्याचा भूमीपुजन सोहळा पार पाडेल.\nएका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग ३\nबाबरी मशिदीत नेमकी शुक्रवारीच राम आणि सीतेची मूर्ती सापडली आणि मशीदीचं रूपांतर मंदिरात करण्यासाठी प्रयत्न जोमात सुरू झाले. आता त्या जागेवर खरोखर भव्य मंदिर उभं राहणार आहे. उद्या त्याचा भूमीपुजन सोहळा पार पाडेल......\nबेजान दारूवाला ग्राहकांना न आवडणारं भविष्यही सांगायचे\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nअडचणीच्या कालखंडात भूलथापांना बळी पडण्याची जी मानवाची अंगभूत प्रवृत्ती आहे, त्याचा गैरफायदा बेजान दारूवाला यांच्यासारखे ज्योतिषी घेतात. एवढेच नव्हे, तर मार्केटिंगचे उत्तम तंत्र वापरून मोठा व्यवसाय उभा करतात. त्यांच्या पश्चातदेखील शेकडो ज्योतिषी त्यांच्या ‘गणेशा स्पीक’ या माध्यमातून ज्योतिषाचा व्यवसाय आणि त्यामार्गे होणारी लोकांची फसवणूक चालूच ठेवतात. जगभरातील ज्योतिषाची बाजारपेठ शेकडो कोटींची असल्याचे सांगितले जाते.\nबेजान दारूवाला ग्राहकांना न आवडणारं भविष्यही सांगायचे\nअडचणीच्या कालखंडात भूलथापांना बळी पडण्याची जी मानवाची अंगभूत प्रवृत्ती आहे, त्याचा गैरफायदा बेजान दारूवाला यांच्यासारखे ज्योतिषी घेतात. एवढेच नव्हे, तर मार्केटिंगचे उत्तम तंत्र वापरून मोठा व्यवसाय उभा करतात. त्यांच्या पश्चातदेखील शेकडो ज्योतिषी त्यांच्या ‘गणेशा स्पीक’ या माध्यमातून ज्योतिषाचा व्यवसाय आणि त्यामार्गे होणारी लोकांची फसवणूक चालूच ठेवतात. जगभरातील ज्योतिषाची बाजारपेठ शेकडो कोटींची असल्याचे सांगितले जाते......\nकोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकोरोनाच्या काळात आपल्यासमोर एकच आशेचा किरण आहे आणि तो म्हणजे डॉक्टर आणि हॉस्पिटल. एकीकडे सरकारी हॉस्पिटलची यंत्रणा अपुरी पडतेय. दुसरीकडे खासगी हॉस्पिटल अवाढव्य बिल माथी मारतात. अशा परिस्थितीत प्रत्येक पेशंटला कायद्याने दिलेले हक्क माहीत असायलाच हवेत. हे हक्क आणि आपली कर्तव्य पेशंटला कळतील तेव्हाच समाज निरोगी बनायची सुरवात झाली असं म्हणता येईल.\nकोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत\nकोरोनाच्या काळात आपल्यासमोर एकच आशेचा किरण आहे आणि तो म्हणजे डॉक्टर आणि हॉस्पिटल. एकीकडे सरकारी हॉस्पिटलची यंत्रणा अपुरी पडतेय. दुसरीकडे खासगी हॉस्पिटल अवाढव्य बिल माथी मारतात. अशा परिस्थितीत प्रत्येक पेशंटला कायद्याने दिलेले हक्क माहीत असायलाच हवेत. हे हक्क आणि आपली कर्तव्य पेशंटला कळतील तेव्हाच समाज निरोगी बनायची सुरवात झाली असं म्हणता येईल......\nराज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nकोरोना संकटाच्या काळातच महाराष्ट्रावर नवं संकट घोंगावतंय. आमदारकीअभावी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागण्याचा. विधान परिषदेवर नियुक्तीसाठी मंत्रिमंडळानं शिफारस करून १३ दिवस झाले तरी राज्यपालांनी निर्णय रेंगाळत ठेवलाय. पण ठाकरे आमदार होण्यात कायद्याचा कोणताच अडसर नाही. त्यामुळे राज्यपालांनी तत्काळ ठाकरेंच्या नियुक्तीला मंजुरी दिली पाहिजे, असं ख्यातनाम कायदेतज्ञ फैजान मुस्तफा सांगतात.\nराज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही\nकोरोना संकटाच्या काळातच महाराष्ट्रावर नवं संकट घोंगावतंय. आमदारकीअभावी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागण्याचा. विधान परिषदेवर नियुक्तीसाठी मंत्रिमंडळानं शिफारस करून १३ दिवस झाले तरी राज्यपालांनी निर्णय रेंगाळत ठेवलाय. पण ठाकरे आमदार होण्यात कायद्याचा कोणताच अडसर नाही. त्यामुळे राज्यपालांनी तत्काळ ठाकरेंच्या नियुक्तीला मंजुरी दिली पाहिजे, असं ख्यातनाम कायदेतज्ञ फैजान मुस्तफा सा���गतात......\nकोरोना: रँडच्या हत्येला कारणीभूत १८९७ चा कायदा पुण्यात पुन्हा लागू\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nकोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकारनं १८९७ चा संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा लागू करण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यात प्लेगची साथ आल्यावर नागरिकांना त्रास देण्यासाठी तेव्हाचा प्लेग कमिशनर रँड हा १८९७ च्या कायद्याचा वापर करायचा. त्यामुळे चापेकर बंधूंनी रँडची हत्या केली. आता हाच कायदा कोरोनाशी लढण्यासाठी सरकाराच्या मदतीला आलाय.\nसंसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा १८९७\nकोरोना: रँडच्या हत्येला कारणीभूत १८९७ चा कायदा पुण्यात पुन्हा लागू\nकोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकारनं १८९७ चा संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा लागू करण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यात प्लेगची साथ आल्यावर नागरिकांना त्रास देण्यासाठी तेव्हाचा प्लेग कमिशनर रँड हा १८९७ च्या कायद्याचा वापर करायचा. त्यामुळे चापेकर बंधूंनी रँडची हत्या केली. आता हाच कायदा कोरोनाशी लढण्यासाठी सरकाराच्या मदतीला आलाय......\nफाशीची शिक्षा भल्या सकाळीच दिली जाते, कारण\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nनिर्भया प्रकरणात आज दिल्ली कोर्टानं चारही आरोपींविरोधात नवं डेथ वॉरंट काढलंय. यानुसार २० मार्चला सकाळी साडेपाचला आरोपींना फासावर चढवण्यात येईल. पण आधीच्या तीन वेळाही भल्या सकाळीच फासावर चढवण्याचं वॉरंट निघालं होतं. आरोपीला सुर्योदयापूर्वीच फाशी द्यावी असा जेलचा नियम असतो. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण या नियमामागचं कारण खूप रोचक आहे.\nफाशीची शिक्षा भल्या सकाळीच दिली जाते, कारण\nनिर्भया प्रकरणात आज दिल्ली कोर्टानं चारही आरोपींविरोधात नवं डेथ वॉरंट काढलंय. यानुसार २० मार्चला सकाळी साडेपाचला आरोपींना फासावर चढवण्यात येईल. पण आधीच्या तीन वेळाही भल्या सकाळीच फासावर चढवण्याचं वॉरंट निघालं होतं. आरोपीला सुर्योदयापूर्वीच फाशी द्यावी असा जेलचा नियम असतो. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण या नियमामागचं कारण खूप रोचक आहे......\nदिशा कायदा लागू झाल्यास बलात्कारी पुरुषांचा २१ दिवसांत निकाल\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nप्रियांका रेड्डी बलात्कार प्ररकणानंतर आंध्र प्रदेश सरकारनं दिशा कायदा लागू केला. यात बलात्काराच्या खटलाचा २१ दिवसांत निकाल लावण्याची तरतूद आहे. हिंगणघाट प्रकरणानंतर महाराष्ट्रातही अस���च कायदा लागू करण्याची तयारी राज्य सरकारनं सुरू केलीय. त्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आलीय. असं काय वैशिष्ट्य आहे या कायद्याचं\nदिशा कायदा लागू झाल्यास बलात्कारी पुरुषांचा २१ दिवसांत निकाल\nप्रियांका रेड्डी बलात्कार प्ररकणानंतर आंध्र प्रदेश सरकारनं दिशा कायदा लागू केला. यात बलात्काराच्या खटलाचा २१ दिवसांत निकाल लावण्याची तरतूद आहे. हिंगणघाट प्रकरणानंतर महाराष्ट्रातही असाच कायदा लागू करण्याची तयारी राज्य सरकारनं सुरू केलीय. त्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आलीय. असं काय वैशिष्ट्य आहे या कायद्याचं\nपापपुण्याची पायरी ओलांडून केरळने कसा बनवला ब्रेन डेथबाबत कायदा\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nव्यक्तीचा मेंदू पूर्णपणे बंद पडतो, पण इतर सगळे अवयव काम करत राहतात अशा स्थितीला ब्रेन डेड असं म्हणतात. ब्रेन डेथ झालेल्या माणसाला मृत म्हणायचं की नाही हा भारतातला मोठा प्रश्न आहे. देशात पहिल्यांदाच केरळ सरकारने ब्रेन डेथवर नियमावली तयार केलीय. या निमित्ताने देशातही ब्रेन डेथबाबत कायदा व्हावा, अशी मागणी जोर धरतेय.\nपापपुण्याची पायरी ओलांडून केरळने कसा बनवला ब्रेन डेथबाबत कायदा\nव्यक्तीचा मेंदू पूर्णपणे बंद पडतो, पण इतर सगळे अवयव काम करत राहतात अशा स्थितीला ब्रेन डेड असं म्हणतात. ब्रेन डेथ झालेल्या माणसाला मृत म्हणायचं की नाही हा भारतातला मोठा प्रश्न आहे. देशात पहिल्यांदाच केरळ सरकारने ब्रेन डेथवर नियमावली तयार केलीय. या निमित्ताने देशातही ब्रेन डेथबाबत कायदा व्हावा, अशी मागणी जोर धरतेय......\nकुणाला फासावर न चढवताही प्रेमाशी संबंधित गुन्हे रोखता येतात\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nकथित एकतर्फी प्रेमातून होणारे गुन्हे थांबवणं हा सध्या आपल्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. गुन्हेगाराला कडक शिक्षा केली तर असे गुन्हे होणार नाहीत असं काहींना वाटतं. तर, संपुर्ण समाजाचंच प्रबोधन झालं पाहिजे असा लाँग टर्म प्लॅन काही जणांना पटतो. पण या दोन्ही गोष्टींसोबत तातडीने करायच्या सोप्या गोष्टीही असू शकतात, हे आपल्याला कधी कळणार\nकुणाला फासावर न चढवताही प्रेमाशी संबंधित गुन्हे रोखता येतात\nकथित एकतर्फी प्रेमातून होणारे गुन्हे थांबवणं हा सध्या आपल्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. गुन्हेगाराला कडक शिक्षा केली तर असे गुन्हे होणार नाहीत असं काहींना वाटतं. तर, संपुर्ण समाजाचंच प्रबोधन झालं पाहिजे असा लाँग टर्म प्लॅन काही जणांना पटतो. पण या दोन्ही गोष्टींसोबत तातडीने करायच्या सोप्या गोष्टीही असू शकतात, हे आपल्याला कधी कळणार\nपदोन्नतीत आरक्षण हा मूलभूत हक्क नाही, असं सुप्रीम कोर्टाने का म्हटलं\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nपदोन्नतीत आरक्षण हा गुंतागुंतीचा विषय आहे. अशा विषयावर सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात आपला निवाडा दिलाय. सुप्रीम कोर्टाच्या मते, सरकारी नोकरीमधे पदोन्नतीत आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही. त्यामुळे राज्य सरकार असं आरक्षण लागू करण्यास बांधील नाहीत. कोर्टाच्या या निकालावर असहमतीचा सूर उमटतोय. राजकीय पक्ष, दलित संघटनांनीही आपली नाराजी व्यक्त केलीय.\nपदोन्नतीत आरक्षण हा मूलभूत हक्क नाही, असं सुप्रीम कोर्टाने का म्हटलं\nपदोन्नतीत आरक्षण हा गुंतागुंतीचा विषय आहे. अशा विषयावर सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात आपला निवाडा दिलाय. सुप्रीम कोर्टाच्या मते, सरकारी नोकरीमधे पदोन्नतीत आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही. त्यामुळे राज्य सरकार असं आरक्षण लागू करण्यास बांधील नाहीत. कोर्टाच्या या निकालावर असहमतीचा सूर उमटतोय. राजकीय पक्ष, दलित संघटनांनीही आपली नाराजी व्यक्त केलीय. .....\nदिल्ली विधानसभा २०२०: निवडणूक सर्वे सांगतायत, लगे रहो केजरीवाल\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nदिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे. येत्या ८ फेब्रुवारीला निवडणूक तर ११ फेब्रुवारीला मतमोजणी होतेय. भाजपनं नेत्यांना मैदानात उतरवल. सीएए, एनआरसीवरुन वातावरण तापतंय. भाजपच्या राजकीय कुरघोड्यांमुळे अरविंद केजरीवालांना आपण हनुमान भक्त असल्याचं घोषितही करावं लागलंय. वेगवेगळ्या सर्वेंनी मात्र केजरीवालच दिल्ली काबीज करतायत असा अंदाज बांधलाय.\nदिल्ली विधानसभा निवडणूक २०२०\nदिल्ली विधानसभा २०२०: निवडणूक सर्वे सांगतायत, लगे रहो केजरीवाल\nदिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे. येत्या ८ फेब्रुवारीला निवडणूक तर ११ फेब्रुवारीला मतमोजणी होतेय. भाजपनं नेत्यांना मैदानात उतरवल. सीएए, एनआरसीवरुन वातावरण तापतंय. भाजपच्या राजकीय कुरघोड्यांमुळे अरविंद केजरीवालांना आपण हनुमान भक्त असल्याचं घोषितही करावं लागलंय. वेगवेगळ्या सर्वेंनी मात्र केजरीवालच दिल्ली काबीज करतायत असा अंदाज बांधलाय......\nदेशद्रोहाच्या कलमाला किंग ऑफ आयपीसी असं का म्हणतात\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nसध्या आपल्याकडे देशद्रोही, देशप्रेमी असे सर्टिफिकेट वाटण्याचा धंदा जोरात सुरू आहे. अगदी फुकटात टेंडर मिळाल्यासारखं तोंडातून हवा सोडावी तसं देशद्रोही ठरवलं जातं. दुसरीकडे सरकारही सढळ हाताने या कायद्याचा वापर करताना दिसतेय. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातल्या आंदोलनातही सरकारने या कायद्याचा वापर केलाय. म्हणूनच या कायद्याला किंग ऑफ आयपीसी असंही म्हणतात.\nदेशद्रोहाच्या कलमाला किंग ऑफ आयपीसी असं का म्हणतात\nसध्या आपल्याकडे देशद्रोही, देशप्रेमी असे सर्टिफिकेट वाटण्याचा धंदा जोरात सुरू आहे. अगदी फुकटात टेंडर मिळाल्यासारखं तोंडातून हवा सोडावी तसं देशद्रोही ठरवलं जातं. दुसरीकडे सरकारही सढळ हाताने या कायद्याचा वापर करताना दिसतेय. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातल्या आंदोलनातही सरकारने या कायद्याचा वापर केलाय. म्हणूनच या कायद्याला किंग ऑफ आयपीसी असंही म्हणतात......\nजितके चविष्ट तितकेच राजकीयही असतात पोहे\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nआज ७ जून म्हणजे जागतिक पोहे दिवस. कुणाच्याही तोंडाला पाणी सोडणारे पोहे हा तर मराठी लोकांचा आवडता नाष्टा. महाराष्ट्रातच नाही तर सगळ्या भारतात वेगवेगळ्या प्रकारे पोहे खाल्ले जातात. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी पोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांग्लादेशी मजूरांना ओळखल्याचा दावाही केला होता. वाचा पोह्याचा बहुरंगी इतिहास.\nजितके चविष्ट तितकेच राजकीयही असतात पोहे\nआज ७ जून म्हणजे जागतिक पोहे दिवस. कुणाच्याही तोंडाला पाणी सोडणारे पोहे हा तर मराठी लोकांचा आवडता नाष्टा. महाराष्ट्रातच नाही तर सगळ्या भारतात वेगवेगळ्या प्रकारे पोहे खाल्ले जातात. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी पोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांग्लादेशी मजूरांना ओळखल्याचा दावाही केला होता. वाचा पोह्याचा बहुरंगी इतिहास......\nनागरिकत्त्व दुरूस्ती कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नाही, कारण\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nनागरिकत्त्व दुरूस्ती कायद्याविरोधात दाखल याचिकांवर आज २२ जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने सीएएवर स्थगिती आणण्यास नकार दिला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. कोर्टाने स्थगिती का दिली नाही आणि आजच्या निर्णयाचा काय अर्थ आहे, असे प्रश्न विचारले जाताहेत. प्रोफेसर फैजान मुस्तफा यांनी या सगळ्या शंकांवर भाष्य केलंय.\nनागरिकत्त्व दुरूस्ती कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नाही, कारण\nनागरिकत्त्व दुरूस्ती कायद्याविरोधात दाखल याचिकांवर आज २२ जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने सीएएवर स्थगिती आणण्यास नकार दिला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. कोर्टाने स्थगिती का दिली नाही आणि आजच्या निर्णयाचा काय अर्थ आहे, असे प्रश्न विचारले जाताहेत. प्रोफेसर फैजान मुस्तफा यांनी या सगळ्या शंकांवर भाष्य केलंय......\nसंसद मोठी की संविधान या लढाईत आज नानी पालखीवाला कुणाच्या बाजूने असते\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nख्यातनाम कायदेतज्ञ, अर्थतज्ञ नानी पालखीवाला यांची आज जन्मशताब्दी. अपघातानेच कायद्याच्या क्षेत्रात आलेले पालखीवाला पुढे संविधानाचा बुलंद आवाज बनले. इंदिरा गांधींच्या काळात संसद मोठी की संविधान या वादात संविधानाच्या बाजूने किल्ला लढवला. आता नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात पुन्हा एकदा संसद मोठी की संविधान हा वाद निर्माण झालाय.\nसंसद मोठी की संविधान या लढाईत आज नानी पालखीवाला कुणाच्या बाजूने असते\nख्यातनाम कायदेतज्ञ, अर्थतज्ञ नानी पालखीवाला यांची आज जन्मशताब्दी. अपघातानेच कायद्याच्या क्षेत्रात आलेले पालखीवाला पुढे संविधानाचा बुलंद आवाज बनले. इंदिरा गांधींच्या काळात संसद मोठी की संविधान या वादात संविधानाच्या बाजूने किल्ला लढवला. आता नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात पुन्हा एकदा संसद मोठी की संविधान हा वाद निर्माण झालाय......\nआपल्याच देशातल्या आठ राज्यांत मोदी, शाह का जात नाहीत\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटीत खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला जाणं टाळलं. गेल्या महिन्यात पंतप्रधानांसोबतच गृहमंत्री अमित शाह यांनीही आपला ईशान्य भारत दौरा रद्द केला होता. नागरिकत्व कायद्याबद्दल जनजागृतीसाठी सरकारकडून, भाजपकडून देशभर कार्यक्रम राबवले जाताहेत. अशा कुठल्या जनजागृतीसाठी पंतप्रधान, गृहमंत्री ईशान्य भारतात जात नाहीत.\nआपल्याच देशातल्या आठ राज्यांत मोदी, शाह का जात नाहीत\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटीत खेलो इं���िया क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला जाणं टाळलं. गेल्या महिन्यात पंतप्रधानांसोबतच गृहमंत्री अमित शाह यांनीही आपला ईशान्य भारत दौरा रद्द केला होता. नागरिकत्व कायद्याबद्दल जनजागृतीसाठी सरकारकडून, भाजपकडून देशभर कार्यक्रम राबवले जाताहेत. अशा कुठल्या जनजागृतीसाठी पंतप्रधान, गृहमंत्री ईशान्य भारतात जात नाहीत......\nएनआरसी, सीएएः माणूस महत्त्वाचा की माणसानं तयार केलेल्या संस्था\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमुळात नागरिकाच्या सामाजिक, सांस्कृतिक व्यवहारातून, त्या व्यवहारासाठी त्याने जोडलेल्या संबंधांमधून एक अलिखित नागरिक नोंदवही निर्माण होत असतेच. आजवरचं या अलिखित नोंदवहीचं प्रामाण्य काढून घेऊन एक नवी लिखित नोंदवही व्यवस्थेला कशासाठी निर्माण करायचीय, असाही प्रश्न उपस्थित करता येतो. त्याचं उत्तर अधिकृत नागरिकत्व देण्याची किंवा न देण्याची सत्ता व्यवस्थेला आपल्या हाती ठेवायचीय, हेच आहे.\nएनआरसी, सीएएः माणूस महत्त्वाचा की माणसानं तयार केलेल्या संस्था\nमुळात नागरिकाच्या सामाजिक, सांस्कृतिक व्यवहारातून, त्या व्यवहारासाठी त्याने जोडलेल्या संबंधांमधून एक अलिखित नागरिक नोंदवही निर्माण होत असतेच. आजवरचं या अलिखित नोंदवहीचं प्रामाण्य काढून घेऊन एक नवी लिखित नोंदवही व्यवस्थेला कशासाठी निर्माण करायचीय, असाही प्रश्न उपस्थित करता येतो. त्याचं उत्तर अधिकृत नागरिकत्व देण्याची किंवा न देण्याची सत्ता व्यवस्थेला आपल्या हाती ठेवायचीय, हेच आहे......\nपाकिस्तानी सत्तेला ‘हम देखेंगे’ म्हणणारं गाणं हिंदूविरोधी का ठरवलं जातंय\nवाचन वेळ : ६ मिनिटं\n४० वर्षांपूर्वी पाकिस्तानी हुकुमशहाला आव्हान देणारी ‘हम देखेंगे’ ही नज्म नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधी आंदोलनाचं प्रोटेस्ट सॉन्ग बनलीय. या प्रोटेस्ट सॉन्गवर ‘हिंदूविरोधी’ असल्याचा आरोप झालाय. विद्यार्थ्यांच्या ओठांवर खेळणारी, सत्ताधीशांना घाबरवणारी फैज अहमद फैज यांची ही नज्म आणि तिच्याभोवतीचे तिच्याइतकेच इन्कलाबी किस्से बयान करणारा हा लेख.\nपाकिस्तानी सत्तेला ‘हम देखेंगे’ म्हणणारं गाणं हिंदूविरोधी का ठरवलं जातंय\n४० वर्षांपूर्वी पाकिस्तानी हुकुमशहाला आव्हान देणारी ‘हम देखेंगे’ ही नज्म नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधी आंदोलनाचं प्रोटेस्ट सॉन्ग बनलीय. या प्रोटेस्ट सॉन्गवर ‘हिंदूविरोधी’ असल्याचा आरोप झालाय. विद्यार्थ्यांच्या ओठांवर खेळणारी, सत्ताधीशांना घाबरवणारी फैज अहमद फैज यांची ही नज्म आणि तिच्याभोवतीचे तिच्याइतकेच इन्कलाबी किस्से बयान करणारा हा लेख......\nजमावबंदीचं कलम १४४ नेमकं आहे तरी काय\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nसरकारी यंत्रणांकडून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जमावबंदीचा आदेश लागू केला जातो. नागरिकत्व कायदावरून देशभरात आंदोलनं सुरु आहेत. काही ठिकाणी आंदोलनांनी हिंसक वळणही घेतलं. अशा ठिकाणी प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कलम १४४ लागू केलं. काही जण यालाच संचारबंदी किंवा कर्फ्यू असं म्हणतात. पण कलम १४४ म्हणजे कर्फ्यू नाही.\nजमावबंदीचं कलम १४४ नेमकं आहे तरी काय\nसरकारी यंत्रणांकडून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जमावबंदीचा आदेश लागू केला जातो. नागरिकत्व कायदावरून देशभरात आंदोलनं सुरु आहेत. काही ठिकाणी आंदोलनांनी हिंसक वळणही घेतलं. अशा ठिकाणी प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कलम १४४ लागू केलं. काही जण यालाच संचारबंदी किंवा कर्फ्यू असं म्हणतात. पण कलम १४४ म्हणजे कर्फ्यू नाही......\nघरी येणाऱ्या भाजपवाल्यांना नागरिकत्व कायद्याबद्दल हे २० प्रश्न विचारुया\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nभाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा कसा मुस्लिमविरोधी नाही हे समजावून सांगणार आहेत. मात्र हा फक्त हिंदू-मुस्लिम एवढ्यापुरता मामला नाही. हा प्रत्येक भारतीय माणसाशी संबंधित प्रश्न आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते घरी आले की त्यांच्याशी चर्चा करताना त्यांना काही प्रश्न विचारालायला हवेत, असं ज्येष्ठ पत्रकार गुरदीप सिंग यांना वाटतं.\nघरी येणाऱ्या भाजपवाल्यांना नागरिकत्व कायद्याबद्दल हे २० प्रश्न विचारुया\nभाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा कसा मुस्लिमविरोधी नाही हे समजावून सांगणार आहेत. मात्र हा फक्त हिंदू-मुस्लिम एवढ्यापुरता मामला नाही. हा प्रत्येक भारतीय माणसाशी संबंधित प्रश्न आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते घरी आले की त्यांच्याशी चर्चा करताना त्यांना काही प्रश्न विचारालायला हवेत, असं ज्येष्ठ पत्रकार गुरदीप सिंग यांना वाटतं. .....\nझारखंडच्या लिटमस पेपरवर मोदींचं यशापयश मोजावं लागणार\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nझारखंडमधे आज २��� डिसेंबरला शेवटच्या टप्प्यात १६ जागांसाठी मतदान होतंय. संथाल परगणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात भाजपने कलम ३७०, राम मंदिर आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा हे राष्ट्रीय मुद्दे लावून धरले. एका अर्थाने ही निवडणूक लिटमस टेस्ट आहे.\nझारखंडच्या लिटमस पेपरवर मोदींचं यशापयश मोजावं लागणार\nझारखंडमधे आज २० डिसेंबरला शेवटच्या टप्प्यात १६ जागांसाठी मतदान होतंय. संथाल परगणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात भाजपने कलम ३७०, राम मंदिर आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा हे राष्ट्रीय मुद्दे लावून धरले. एका अर्थाने ही निवडणूक लिटमस टेस्ट आहे......\nआपण बाल दिन साजरा करतोय की बाल दीन\nवाचन वेळ : ४ मिनिटं\n१४ नोव्हेंबर हा संपुर्ण देशात बाल दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या आसपासची मुलं खरचं सुरक्षित आहेत की नाही हे विचार करायला लावणारा हा काळ आहे. पॉक्सो कायद्याअंतर्गत नोंद झालेल्या तक्रारींवरून लहान मुलांचं फार मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण होतं असं समोर आलंय. हे शोषण करणारी व्यक्ती ही बरेचदा घरातलीच व्यक्ती असते.\nआपण बाल दिन साजरा करतोय की बाल दीन\n१४ नोव्हेंबर हा संपुर्ण देशात बाल दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या आसपासची मुलं खरचं सुरक्षित आहेत की नाही हे विचार करायला लावणारा हा काळ आहे. पॉक्सो कायद्याअंतर्गत नोंद झालेल्या तक्रारींवरून लहान मुलांचं फार मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण होतं असं समोर आलंय. हे शोषण करणारी व्यक्ती ही बरेचदा घरातलीच व्यक्ती असते......\nआवश्यक वस्तू कायद्याचा शेतकऱ्यांना गळफास\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nआवश्यक वस्तू कायदा म्हणजेच इसेन्शीअल कमॉडिटिज अक्ट रद्द करावा अशी शिफारस डॉ. अशोक गुलाटी यांच्या नेतृत्वाखालील अर्थतज्ञ चमूने केलीय. याआधी नीती आयोगानेही अशीच शिफारस केली होती. या कायद्याच्या उपयुक्ततेची चर्चा करण्यासाठी केंद्राने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एक समिती नेमलीय. कायदा संपवण्याची चर्चा चालू असतानाच या कायद्याचा कठोर वापर होतोय.\nआवश्यक वस्तू कायद्याचा शेतकऱ्यांना गळफास\nआवश्यक वस्तू कायदा म्हणजेच इसेन्शीअल कमॉडिटिज अक्ट रद्द करावा अशी शिफारस डॉ. अशोक गुलाटी यांच्या नेतृत्वाखालील अर्थतज्ञ चमूने केलीय. याआधी नीती आयोगानेही अशीच शिफारस केली होती. या कायद्याच्या उपयुक्ततेची चर्चा करण्यासाठी के���द्राने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एक समिती नेमलीय. कायदा संपवण्याची चर्चा चालू असतानाच या कायद्याचा कठोर वापर होतोय......\nपाकिस्तानातूनच नाही, कुठूनही कांदा आयात करणं हा देशद्रोहच\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nकांद्याचा तुटवडा झाल्याने किरकोळ बाजारात भाव गगनाला भिडलेत. कांदा ५० रुपये प्रतिकिलो दराने विकला जातोय. महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या तीन राज्यांत येत्या महिनाभरात निवडणूक आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कांद्याचे भाव वाढल्याने सरकारने यातून शॉर्टकट काढलाय. पण हा शॉर्टकटने आपल्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार आहे.\nपाकिस्तानातूनच नाही, कुठूनही कांदा आयात करणं हा देशद्रोहच\nकांद्याचा तुटवडा झाल्याने किरकोळ बाजारात भाव गगनाला भिडलेत. कांदा ५० रुपये प्रतिकिलो दराने विकला जातोय. महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या तीन राज्यांत येत्या महिनाभरात निवडणूक आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कांद्याचे भाव वाढल्याने सरकारने यातून शॉर्टकट काढलाय. पण हा शॉर्टकटने आपल्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार आहे......\nआसाममधे फेल गेलेली एनआरसी महाराष्ट्राच्या उरावर बसणार\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nबांगलादेशी घुसखोर शोधण्यासाठी आसाममधे एनआरसीची प्रक्रिया राबवण्यात आली. पण पाच वर्ष चाललेल्या या प्रक्रियेतून हाती काय लागलं तर ठोस असं काही सांगता येत नाही. आसाममधे फेल गेलेली एनआरसी प्रक्रिया आता महाराष्ट्र, दिल्लीतही राबवण्याची मागणी होतेय. विशेषतः सत्ताधारी भाजपकडून ही मागणी लावून धरली जातेय. पण खरंच कोट्यवधी रुपये खर्चून घुसखोर सापडतील\nआसाममधे फेल गेलेली एनआरसी महाराष्ट्राच्या उरावर बसणार\nबांगलादेशी घुसखोर शोधण्यासाठी आसाममधे एनआरसीची प्रक्रिया राबवण्यात आली. पण पाच वर्ष चाललेल्या या प्रक्रियेतून हाती काय लागलं तर ठोस असं काही सांगता येत नाही. आसाममधे फेल गेलेली एनआरसी प्रक्रिया आता महाराष्ट्र, दिल्लीतही राबवण्याची मागणी होतेय. विशेषतः सत्ताधारी भाजपकडून ही मागणी लावून धरली जातेय. पण खरंच कोट्यवधी रुपये खर्चून घुसखोर सापडतील तर ठोस असं काही सांगता येत नाही. आसाममधे फेल गेलेली एनआरसी प्रक्रिया आता महाराष्ट्र, दिल्लीतही राबवण्याची मागणी होतेय. विशेषतः सत्ताधारी भाजपकडून ही मागणी लावून धरली जातेय. पण खरंच कोट्यवधी रुपये खर्चून घु���खोर सापडतील\nदेशभरातले डॉक्टर संपावर जाण्याचं कारण की,\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nआज बुधवार ३१ जुलै. आज देशातले डॉक्टर संपावर गेलेत. संप काही आपल्यासाठी नवीन नाही. आता डॉक्टरांनी थेट सरकारविरोधात एल्गार पुकारलाय. लोकसभेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक मंजूर झालंय. पण ते बिल समाजाचं आरोग्य बिघडवणारं आहे, असा आरोप होतोय.\nदेशभरातले डॉक्टर संपावर जाण्याचं कारण की,\nआज बुधवार ३१ जुलै. आज देशातले डॉक्टर संपावर गेलेत. संप काही आपल्यासाठी नवीन नाही. आता डॉक्टरांनी थेट सरकारविरोधात एल्गार पुकारलाय. लोकसभेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक मंजूर झालंय. पण ते बिल समाजाचं आरोग्य बिघडवणारं आहे, असा आरोप होतोय......\nमाहिती अधिकारात बदल करुन सरकारला काय साधायचंय\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमोदी सरकारनं माहिती अधिकार कायद्यात बदल करणारं घटनादुरुस्ती बिल आणलंय. लोकसभेत सोमवारी हे बिल पासही झालं. प्रमुख विरोधी पक्षांनी याला विरोध केलाय. पारदर्शकतेचा टेंभा मिरवणाऱ्या सरकारने अशा प्रकारे थेट हस्तक्षेप करणं हे लोकशाही आणि माहिती अधिकाराची मोडतोड करण्यासारखं आहे, असा आरोप होतोय.\nमाहिती अधिकारात बदल करुन सरकारला काय साधायचंय\nमोदी सरकारनं माहिती अधिकार कायद्यात बदल करणारं घटनादुरुस्ती बिल आणलंय. लोकसभेत सोमवारी हे बिल पासही झालं. प्रमुख विरोधी पक्षांनी याला विरोध केलाय. पारदर्शकतेचा टेंभा मिरवणाऱ्या सरकारने अशा प्रकारे थेट हस्तक्षेप करणं हे लोकशाही आणि माहिती अधिकाराची मोडतोड करण्यासारखं आहे, असा आरोप होतोय......\nजालियॉंवाला बाग हत्याकांड हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा टर्निंग पॉईंट\nवाचन वेळ : १८ मिनिटं\nजगातील क्रूर आणि सूड बुद्धीने केलेल जालियॉंवाला बाग हत्याकांडाला १३ एप्रिल २०१९ ला १०० वर्षं झाली. हे हत्याकांड भारतातल्या ब्रिटिश राज्याच्या शेवटाला सुरुवात झाली. अमृतसरमधे प्रत्यक्ष जाऊन, पाहून, अभ्यासकांशी बोलून १०० वर्षांपूर्वीच्या घटनेची उलगडलेली ही कहाणी.\nजालियॉंवाला बाग हत्याकांड हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा टर्निंग पॉईंट\nजगातील क्रूर आणि सूड बुद्धीने केलेल जालियॉंवाला बाग हत्याकांडाला १३ एप्रिल २०१९ ला १०० वर्षं झाली. हे हत्याकांड भारतातल्या ब्रिटिश राज्याच्या शेवटाला सुरुवात झाली. अमृतसरमधे प्रत्यक्ष जाऊन, पाहून, अभ्यासकांश��� बोलून १०० वर्षांपूर्वीच्या घटनेची उलगडलेली ही कहाणी......\nसनातन्यांनो, धर्माधिकाऱ्याला धर्म शिकवू नकाः न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी\nवाचन वेळ : ५ मिनिटं\n‘त्या सनातनवाल्यांना सांगा मी धर्माधिकारी आहे. त्यामुळं धर्माच्या दृष्टीने काय योग्य आणि अयोग्य हे ठरवायचा अधिकार ही मलाच आहे.’ असं सनातन संस्थेला बजावलं होतं, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी. गुरुवारी ३ जानेवारीला त्यांचं निधन झालं. त्यांची आठवण सांगितलीय ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांनी. त्यांच्या फेसबूक पोस्टचं हे संपादित रुपांतर.\nसनातन्यांनो, धर्माधिकाऱ्याला धर्म शिकवू नकाः न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी\n‘त्या सनातनवाल्यांना सांगा मी धर्माधिकारी आहे. त्यामुळं धर्माच्या दृष्टीने काय योग्य आणि अयोग्य हे ठरवायचा अधिकार ही मलाच आहे.’ असं सनातन संस्थेला बजावलं होतं, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी. गुरुवारी ३ जानेवारीला त्यांचं निधन झालं. त्यांची आठवण सांगितलीय ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांनी. त्यांच्या फेसबूक पोस्टचं हे संपादित रुपांतर......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-03-january-2019/", "date_download": "2020-09-24T02:59:03Z", "digest": "sha1:JUD4NXSYFHROB5UADBCPJDVGJ4ACHT6E", "length": 13454, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 03 January 2019 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\nIBPS परीक्षा प्रवेशपत्र (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020 (ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती (Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती (BIS) भारतीय मानक ब्यूरो मध्ये 171 जागांसाठी भरती (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती [Updated] (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतीय स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन्स (इस्रो) ने विद्यार्थ्यांसह स्मवाद नावाचे एक आउटरीच प्रोग्राम सुरू केला आहे. 1 जानेवारी रोजी झालेल्या विद्यार्थ्यांसह स्मवाद यांच्या दरम्यान इस्रोचे अध्यक्ष के. शिवान यांनी निवडक शाळांतील 40 विद्यार्थ्यांसह 10 शिक्षकांसह संवाद साधला.\nनॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी (एनएएलएसए) चे कार्यकारी अध्यक्ष म्हणून राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी न्यायमूर्ती ए के सिक्री यांना नामांकन दिले आहे. ते न्यायमूर्ती मदन बी लोकुर यांची जागा घेतील.\nखाजगी क्षेत्रातील आरबीएल बँकेने पंकज शर्मा यांना मुख्य ऑपरेशन्स ऑफिसर (सीओओ) नियुक्त केले आहे.\nकेंद्रीय गृह मंत्रालयाने (एमएचए) उत्तर प्रदेश सरकारच्या प्रयागराज म्हणून इलाहाबादचे नामकरण करण्याची प्रस्ताव मंजूर केला. केंद्रीय गृह मंत्रालयाने यापूर्वी ब्रिटिश-युग रेल्वे स्टेशन रॉबर्ट्सगंजला सोनभद्र, मथुराजवळ फराह टाऊन रेल्वे स्थानक आणि उत्तर प्रदेशमधील दीन दयाल उपाध्याय नंतर प्रतिष्ठित मुगलसराय जंक्शनचे नामकरण करण्यास मंजुरी दिली होती.\nभारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने मायक्रो, स्मॉल आणि मिडिया एंटरप्रायझेस (एसएमई) च्या सातत्यपूर्ण बाबींशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी माजी सेबी अध्यक्ष यूके सिन्हा यांच्या अंतर्गत एक समिती स्थापन केली आहे.\nइंग्रजी व ओडिया लेखक मनोज दास यांना साहित्या लाइफटाइम अचीवमेंटसाठी काबी सम्राट उपेंद्र भंज राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.\nक्लाइमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स (सीसीपीआय) ने अहवाल दिला की स्वीडनला सीसीपीआय 2019 यादीत प्रथम सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा देश म्हणून घोषित करण्यात आले आहे.\nब्राझीलचे नवे राष्ट्रपती म्हणून जेर बोल्सनारो यांनी शपथ घेतली.\nकॅबिनेटने बँक ऑफ बडोदासह देना बँक आणि विजया बँकेचे विलीनीकरण मंजूर केले आहे. 1 एप्रिल 2019 रोजी विलीनीकरण लागू होईल.\nसचिन तेंडुलकरसह कसोटी क्रिकेटपटूंची बॅटरी मानणार्या रमाकांत आचरेकर यांचे मुंबईतील निवासस्थानी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» IBPS- PO/MT (CRP- PO/MT-X) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती\n» IBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\n» (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती परीक्षा निका��\n» सामायिक प्रवेश परीक्षा 01 ते 15 ऑक्टोबरदरम्यान\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-suhas-diwase-says-mix-crop-should-be-taken-emergency-maharashtra-21513", "date_download": "2020-09-24T02:04:43Z", "digest": "sha1:LVV3KMBCKTLV2SZL3WM7RTZOQZ23TFNB", "length": 16133, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Suhas Diwase says, mix crop should be taken in emergency, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआपत्कालीन परिस्थितीत मिश्र पिके घ्याः सुहास दिवसे\nआपत्कालीन परिस्थितीत मिश्र पिके घ्याः सुहास दिवसे\nबुधवार, 24 जुलै 2019\nपुणे ः यंदा चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती, तरीही राज्यातील अनेक भागांत अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. काही भागांत पावसाने ओढ दिली आहे. यामुळे अनेक भागांत पेरण्या होऊ शकल्या नाहीत. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी येत्या ३१ जुलैपर्यंत पेरणी करावयाची असल्यास कृषी विद्यापीठांच्या शिफारशीप्रमाणे मिश्र पिके घेण्यात यावीत, असे आवाहन कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी केले.\nपुणे ः यंदा चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती, तरीही राज्यातील अनेक भागांत अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. काही भागांत पावसाने ओढ दिली आहे. यामुळे अनेक भागांत पेरण्या होऊ शकल्या नाहीत. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी येत्या ३१ जुलैपर्यंत पेरणी करावयाची असल्यास कृषी विद्यापीठांच्या शिफारशीप्रमाणे मिश्र पिके घेण्यात यावीत, असे आवाहन कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी केले.\nआपत्कालीन पीक नियोजनाबाबत कृषी आयुक्त दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी आयुक्तालयात सोमवारी (ता. २२) बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये आयसीएआर वरिष्ठ शास्त्रज्ञ के. व्ही. राव, डॉ. के. गोपीनाथ, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. जाधव, डॉ. आसेवार, कृषी संचालक विजय घावटे, प्रक्रिया व नियोजन विभागाचे संचालक, अनिल बनसोडे, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल आदि उपस्थित होते. या बैठकीमध्ये सध्याचे पाऊसमान व पीक परिस्थितीबाबत जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. त्यानुसार पुढील काळात पेरणी करण्याबाबत पुढीलप्रमाणे संदेश देण्यात आला आहे.\nश्री. दिवसे म्हणाले की, की येत्या दोन ते चार दिवसांत हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे. या कालावधीत चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. तरीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास शेतकऱ्यांनी संकरीत बाजरी, सूर्यफुल, सोयाबीन अधिक तूर, बाजरी अधिक तूर, एरंडी अधिक धने अशी मिश्र पिके घ्यावीत.\nतसेच एक ते १५ ऑगस्ट या दरम्यान एरंडी, तीळ, संकरीत बाजरी, रागी, सूर्यफुल, एरंडी अधिक धने अशी मिश्र पिके घ्यावीत. तर १६ ते ३१ ऑगस्ट दरम्यान पेरणी करावयाची असल्यास संकरीत बाजरी, सूर्यफुल, तूर व एरंडी अधिक धने अशी मिश्र पिके घ्यावीत. तसेच यापुढील कालावधीत कापूस, ज्वारी, भुईमूग या पिकाची पेरणी करू नये. ज्या ठिकाणी पेरणी झाली आहे. पण पावसाने ओढ दिली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कोळपणी करावी. तसेच पाणी उपलब्ध असल्यास संरक्षित पाणी द्यावे.\nपुणे पाऊस कृषी विद्यापीठ कृषी आयुक्त हवामान सोयाबीन तूर कापूस भुईमूग\n`अॅक्शन प्लॅन’ करेल काम\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे ः पूर्व विदर्भ आणि छत्तीसगडच्या परिसरात चक्राकार वाऱ्याच्या स्थिती आहे.\nनिकृष्ट भात बियाण्याची कृषी विभागाकडे तक्रार\nरत्नागिरी : खरीप हंगामासाठी महाबीजकडून घेण्यात आलेले भात बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचा\nकृषी विद्यापीठांमधील निवृत्ती निकषाचा मुद्दा...\nपुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांच्या प्राध्यापकांचा निवृत्ती अवधी दोन वर्षांनी घटविण्याबा\nहजारो शेतकरी आत्महत्यांची `सीबीआय` चौकशी कधी...\nअकोला ः राज्यात काही दिवसांपूर्वी सुशांतसिंगने आत्महत्या केल्या प्रकरणाची सीबीआय चौकशी सु\nकपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...\nकोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....\nहलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...\nकृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...\nनाशिकमध्ये खरीप ��ांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...\nकुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...\nकाजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...\nसोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...\nऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...\nझेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...\nपावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...\nमोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...\nनिर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...\nपावसाचे धुमशान सुरुच पुणे ः राज्यातील काही भागांत...\nजळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...\nयांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...\nनिम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...\nकृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...\nकृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...\nतुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/1580", "date_download": "2020-09-24T01:48:40Z", "digest": "sha1:VZBE423GHB6EZNDCVVE6W6Q5JVBSX7JL", "length": 6327, "nlines": 54, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "डॉ. संजीवनी केळकर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमाता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान\nमन, मनगट, मेंदू - तीन मकारांचा 'उत्कर्ष'\n'माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान' म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सातत्याने दुष्काळी असणा-या सांगोला तालुक्यात महिलांनी उभी केलेली समाज परिवर्तनाची चळवळ. या महिलांजवळ आहे अंत:प्रेरणा, तळमळ आणि जिद्द. शिक्षण, आर���ग्य, अन्याय-अत्याचाराविरुद्ध संघर्ष, आर्थिक स्वावलंबन आणि पर्यावरण साक्षरता या पंचसूत्रीच्या साहाय्याने ग्रामीण समाजाच्या विकासासाठी संस्थेचे कार्य 1979 पासून सुरू आहे.\nदुष्काळाची ओढ सुकाळ आणण्यासाठी\nसांगोला हे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी व तालुक्याचे गाव. तेथे जेमतेम अठ्ठावन्न सेंटिमीटर पाऊस पडतो. ते एकेकाळी ‘सोन्याचे सांगोला’ म्हणून प्रसिद्ध होते. ती समृद्धी राहिलेली नाही. विजयसिंह मोहिते, सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार अशा तीन गटांच्या गटबाजीमुळे तालुक्याच्या विकासाचे तीन तेरा वाजले गटबाजीचा फायदा घेत शेकापचे गणपतराव देशमुख दीर्घकाळ त्या भागाचे आमदार राहिले. ग्रामपंचायती, सहकारी संस्था, पंचायत समिती, नगरपालिका अशी तालुक्यातील सत्ताकेंद्रे शेकापच्या ताब्यात आहेत, परंतु त्यांना सांगोला तालुक्याची श्रीमंती टिकवता आलेली नाही. अशा या उपेक्षित भागात पुण्यासारख्या, संधींची उपलब्धता असलेल्या शहरातून कोणी जाणार नाही, असे असूनही एम.बी.बी.एस.ला ‘सर्जरी’मध्ये चौथा क्रमांक पटकावणा-या संजीवनी गोडबोले यांनी स्वत:हून सांगोल्यातील ‘स्थळा’ला पसंती दिली. त्या सांगोल्यातील डॉ. सतीश केळकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यांचा प्रेमविवाह नव्हता. वडिलांच्या ओळखीतील दाताच्या एका डॉक्टरांनी स्थळ सुचवले आणि संजीवनी सांगोल्याच्या झाल्या. नात्यातला महिलांनी संजीवनी यांच्या मातोश्रींना त्यावेळी म्हटले, हा काय वेडेपणा चाललाय या मुलीचा\nSubscribe to डॉ. संजीवनी केळकर\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/army-ready-to-deal-with-any-security-challenge-in-jk-says-gen-bipin-rawat/videoshow/70660696.cms", "date_download": "2020-09-24T02:55:26Z", "digest": "sha1:P2BU7EZXLNRAOX2XRGAZKGXVSJ4G5N3Y", "length": 9271, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजम्मू काश्मीरमधील आव्हानासाठी लष्कर सज्जः बिपिन रावत\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआर��ी माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर...\nशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन...\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २४ सप्टेंबर २०२०\nक्रीडाकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nन्यूजकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nन्यूजश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\nक्रीडाधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nन्यूज'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nन्यूजरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nन्यूजसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nन्यूजचिनी सैनिकांची जुनी खेळी, लडाखमध्ये वाजवतायत पंजाबी गाणी\nन्यूजमुंबईतील नायर रुग्णालयाच्या ओपीडीत शिरलं पाणी\nन्यूजघरात शिरलेल्या गुडघाभर पाण्यात मुंबईकरांनी काढली रात्र \nन्यूजमुसळधार पावसाने वाहतुकीवर परिणाम, सायन स्थानकात पाणी\nन्यूजमुंबईत पावसाची रात्रपाळी, रस्ते पाण्यात तर रेल्वे ठप्प\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २३ सप्टेंबर २०२०\nन्यूजभिवंडी इमारत दुर्घटनेत ३७ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु\nब्युटीनिरोगी टाळू आणि मजबूत केसांसाठी घरच्या घरी बनवा नैसर्गिक शॅम्पू\nन्यूजइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\nन्यूजdrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2020-09-24T01:55:16Z", "digest": "sha1:AVRCU6AKE7U5OW3VB37G3GAE3EWGY4A2", "length": 6089, "nlines": 74, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "एड्स रुग्णांच्या भूमिकेत श्रेयस पोरस पारडीवाला - Shreyas Porus Pardiwalla", "raw_content": "\nHome>Marathi News>एड्स रुग्णांच्या भूमिकेत श्रेयस पोरस पारडीवाला\nएड्स रुग्णांच्या भूमिकेत श्रेयस पोरस पारडीवाला\nश्रेयस पोरस पार्डीवाला याने बॉलीवुडमध्ये टी-सीरीजच्या सनम रे आणि ग्रँड मोशन पिक्चरच्या स्वीटी बॅड्स एन आरआय मधील उत्कृष्ट अभिनयमुळे त्याने बॉलीवुडमध्ये आपली ओळख केले आहे.. श्रेयशने झी 5 च्या वेब मालिके अकोरीमध्ये देखील काम केले, ज्यामध्ये तो नकारात्मक भूमिकेत आहे.\nश्रेयशचा आगामी चित्रपट “लव अमुर” मध्ये आता तो एड्सच्या रुग्णांची भूमिका बजावेल. श्रेयस या भूमिकेबद्दल खूप उत्साहित आहेत.\nहा चित्रपट एड्सच्या विषयावर बनवला गेला आहे आणि वास्तविक घटनांशी प्रेरित आहे. दिल्लीच्या जीवनशैलीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे श्रेयसला कळतं की तो एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे.\n“या चित्रपटातील श्रेयस आपल्या भूमिकेबद्दल सांगत आहे की हा कॅरक्टर आतापर्यंतच्या करियरचा सर्वात प्रेमळ पात्र आहे. या चित्रपटासाठी मी खूप कठोर परिश्रम केले आहे, अशी आशा आहे की लोक आमच्या चित्रपटावर पसंद करतील.”\nहा चित्रपट नोव्हेंबरमध्ये फ्लोरमध्ये जाईल.\nPrevious स्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’ मध्ये एकत्र\nNext ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांना ‘स्वामीभूषण’ राज्य पुरस्कार प्रदान\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nमहिला दिनानिमित्त हिरकणी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठीवर \nकुणाल कोहली दिग्दर्शित ‘नक्सल’ हिंदी वेबसिरीज लवकरच ‘झी5’वर प्रदर्शित होणार\nप्रत्येक घराघरांत घडणा��ी आजची गोष्ट असलेल्या ‘एबी आणि सीडी’चा ट्रेलर प्रदर्शित\nमंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा\nअभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सायली संजीव ‘मन फकीरा’ सिनेमामधून पहिल्यांदाच एकत्र झळकणार\n१ मे ठरणार विनोदाचा ‘झोलझाल’ दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/four-cities-closed-mumbai-10234", "date_download": "2020-09-24T01:17:21Z", "digest": "sha1:CIWABTK7HHWXVZKSZPBV3SBH2764KAGC", "length": 11445, "nlines": 138, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मुंबईसह चार शहर बंद | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुंबईसह चार शहर बंद\nमुंबईसह चार शहर बंद\nशनिवार, 21 मार्च 2020\nसरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ५०वरून २५ टक्क्यांवर आणण्यात आली आहे. शक्य तिथे 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश दिले आहेत. ज्या खासगी कंपन्यांना हे शक्य नाही, त्या बंद ठेवण्यात याव्यात.\nमुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयांतील संख्या ५० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आणल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, चार शहरांमधील बंद ३१ मार्च नव्हे, तर पुढील आदेश येईपर्यंत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सांगितले. मुंबई महानगर प्रदेशासह नागपूर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या चार शहरांमध्ये अन्नधान्य, दूध, औषधे या सारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने व कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील. कोणीही बाहेर फिरायला जाऊ नका. ही फिरण्यासाठीची सुट्टी नसून हे आपणच आपल्यावर घातलेले एकप्रकारचे बंधन आहे. त्यामुळे घरातच बसा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले.\nही फिरण्यासाठीची सुट्टी नसून हे आपणच आपल्यावर घातलेले एकप्रकारचे बंधन आहे. त्यामुळे घरातच बसा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयांतील संख्या ५० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आणल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, चार शहरांमधील बंद ३१ मार्च नव्हे, तर पुढील आदेश येईपर्यंत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सांगितले.\nहेही वाचा :: कोरोनात लग्न वऱ्हाड्यांना सॅनिडायझर भेट आणि लग्नाचं जेवण बंद डब्यात\nबंद होणाऱ्या कंपन्यांनी माणुसकीच्या नात्यातून तोपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन बंद करू नयेत अशी मी विनंती करतो, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 'मातोश्री'वरून सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना संबोधित केले. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ५०वरून २५ टक्क्यांवर आणण्यात आली आहे. शक्य तिथे 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश दिले आहेत. ज्या खासगी कंपन्यांना हे शक्य नाही, त्या बंद ठेवण्यात याव्यात.\nआणखी वाचा :: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद मिळणार हे नक्की\nजगण्यासाठी घरात थांबावे लागेल. रेल्वे आणि बस या आपल्या शहराच्या वाहन्या आहेत. त्या बंद केल्या तर अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी इच्छित स्थळी पोहोचणार नाहीत. रेल्वे आणि बस सुरूच राहतील. मात्र रेल्वे आणि बसमध्ये गर्दी करू नका. तुमची काळजी घेण्यासाठी ही सुट्टी देण्यात येत आहे, फिरण्यासाठी नाही', असे मुख्यमंत्री म्हणाले. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. जगण्यासाठी प्रत्येकजण संघर्ष करत असतो. आता\nसरकार government मुंबई mumbai मुख्यमंत्री अजित पवार ajit pawar नगर नागपूर nagpur पुणे पिंपरी-चिंचवड दूध उद्धव ठाकरे uddhav thakare कोरोना corona लग्न वेतन राजेश टोपे rajesh tope सोशल मीडिया रेल्वे mumbai\nडाळी, कडधान्य, खाद्यतेल आणि कांदा बटाट्यांसह अनेक वस्तु जीवनावश्यक...\nसर्वसामन्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. डाळी, कडधान्य, खाद्यतेल आणि कांदा बटाट्यांसह...\nशेतकऱ्यांवर आता अस्मानी संकट, पाऊस आला आणि सगळी पिकं घेऊन गेला...\nशेतकरी सुखी, तरच जग सुखी असं म्हणतात. पण, आपल्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आलंय. उस...\nकोविड योद्ध्ये कोरोनाच्या विळख्यात, डॉक्टर पोलिस, सरकारी...\nकोरोनाचं रूप किती घातक आहे याचा वारंवार प्रत्यय येतोय. कोरोनानं कोरोना योद्ध्यांना...\nपोलिस भरतीत मराठा आरक्षणाचं काय पोलिस भरतीवर मराठा नेते नाराज\nमुंबई : आधीच मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झालाय. राज्यभर आंदोलनं सुरु आहेत. ...\nआता नवा सामना.. बच्चन विरुद्ध बोलबच्चन, कंगनाचं नाव न घेता बिग...\nकंगना आणि बच्चन परिवाराचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे, कारण आता ट्रोलर्सना...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2019/12/31dec2019-celebration.html", "date_download": "2020-09-24T00:49:05Z", "digest": "sha1:LVLPGTDOEQNQOV6KQWO2YMX4BUS432U3", "length": 10359, "nlines": 97, "source_domain": "www.esuper9.com", "title": "नववर्ष स्वागतासाठी महाराष्ट्र राज्य सज्ज - esuper9", "raw_content": "\nHome > खळबळ जनक > देशीकट्टा > नववर्ष स्वागतासाठी महाराष्ट्र राज्य सज्ज\nनववर्ष स्वागतासाठी महाराष्ट्र राज्य सज्ज\nDecember 31, 2019 खळबळ जनक, देशीकट्टा\n'थर्टी फर्स्ट' व नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. मोठमोठ्या हॉटेलांमध्ये पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी एकूणच जागोजागी होणाऱ्या पार्ट्या, रेस्टॉरंट यांमधील आयोजने व गर्दी यंदा २० ते २५ टक्के कमी असेल, अशी शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.\nनववर्षाच्या स्वागतासाठी राज्य सरकारने यंदा पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट व बार सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. यामुळे हॉटेल क्षेत्रात चांगला उत्साह आहे. तीन तारांकित, पंचतारांकित हॉटेलांमध्ये नावाजलेले गायक-गायिकांचे संगीत कार्यक्रम तसेच, डीजेच्या तालावरील पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचे तिकीट साधारण दोन हजार रुपयांपासून सुरू होते. जोडप्यांसाठी तीन हजार रुपयांपासून तिकिटे आहेत. त्यामध्ये मनसोक्त डान्स, मद्य व स्टार्टर आदींचा समावेश आहे. मोठी हॉटेले नववर्षाचे स्वागत ग्राहकांसह करण्यासाठी सज्ज आहेत; परंतु लहान रेस्टॉरंटमध्ये काहीसा कमी उत्साह असल्याचे दिसून येते.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शे��र बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2015/03/saraw42.html", "date_download": "2020-09-24T02:44:29Z", "digest": "sha1:FOKM4EXUHEW7H27FECRUYFT2U7EZLP6S", "length": 2032, "nlines": 33, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: ऑनलाईन सराव प्रश्नसंच ४२", "raw_content": "\nऑनलाईन सराव प्रश्नसंच ४२\nऑ���लाईन सराव प्रश्नसंच ४२\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/ind-vs-aus-rajkot-one-day-live-update-virat-kohli-rohit-sharma-167732.html", "date_download": "2020-09-24T01:55:05Z", "digest": "sha1:4PIQTAF3CXQVX5D7LQM5KFTL6A27ZHY3", "length": 21244, "nlines": 202, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Ind vs Aus : भारताची ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी मात, मालिकेत बरोबरी", "raw_content": "\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nInd vs Aus : भारताची ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी मात, मालिकेत बरोबरी\nInd vs Aus : भारताची ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी मात, मालिकेत बरोबरी\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी मात केली. तीन सामन्याच्या या वनडे मालिकेमध्ये भारताने 1-1 ने बरोबरी साधली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nराजकोट : टीम इंडियानेदुसऱ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी मात करुन, तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 341 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या कांगारुंना भारतीय गोलंदाजांनी 304 धावांत गुंडाळलं. भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट्स घेतल्या. तर नवदिप सैनी, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत भारताला विजय मिळवून दिला. या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना 19 जानेवारीला बंगळूरुमध्ये होणार आहे.\nया सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 6 बाद 340 धावांचा डोंगर रचला होता. सलामीवीर शिखर धवनच्या 96, विराट कोहलीच्या 76 आणि मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज के एल राहुलच्या 80 धावांच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकात 6 बाद 340 अशी मजल मारली होती.\nया आव्हानाचा पाठलाग करताना, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आणि पहिल्या सामन्यात शतक ठोकणारा डेव्हिड वॉर्नरने अवघ्या 15 धावा करुन माघारी परतला. मनीष पांडेने त्याचा अप्रतिम झेल टिपला.\nयानंतर कर्णधार फिंच आणि स्टिवन स्मिथ यांनी दुसऱ्या विकेट्ससाठी 82 धावांची खेळी केली. त्यानंतर रविंद्र जाडेजाने फिंचची विकेट घेत धक्का दिला. ऑस्ट्रेलियाकडून स्मिथने 102 चेंडूत 9 चौकारांसह 98 धावांची खेळी केली. त्याचं शतकं अवघ्या दोन धावांनी हुकलं. स्मिथचा विकेट गेल्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाचे फलंदाज माघारी परतले.\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 6 बाद 340 धावांचा डोंगर रचला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 341 धावांची गरज होती. सलामीवीर शिखर धवनच्या 96, विराट कोहलीच्या 76 आणि मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज के एल राहुलच्या 80 धावांच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकात 6 बाद 340 अशी मजल मारली होती.\nकरो या मरोच्या लढाईत विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारतीय सलामीवीरांनी हा निर्णय सार्थ ठरवला. रोहित शर्मा (42) आणि शिखर धवन (96) या दोघांनी दमदार खेळी करत, पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी रचली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर कर्णधार कोहली आज तिसऱ्या क्रमांकावर आला. त्याने धवनच्या साथीने धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. कोहलीने 76 चेंडूत 78 धावा केल्या. पहिल्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या के एल राहुल आज चौथ्या स्थानी आला. राहुलने अवघ्या 52 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह तब्बल 80 धावा कुटल्या.\nभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वन डे सामना आज राजकोटमध्ये (IndvsAus Rajkot one day) खेळवण्यात आला. पहिल्या वन डे सामन्यात तब्बल 10 विकेट्सने पराभव झालेल्या टीम इंडियाला, तीन सामन्यांच्या मालिकेत आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी, आजचा सामना जिंकणं आवश्यक होते. मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील पहिल्या वन डेत ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्स राखून हा सामना जिंकल्याने, कागारुंचं मनोबल उंचावलं होते. पण अखेर कोहली ब्रिगेड ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विजय (IndvsAus Rajkot one day) मिळवला.\nपहिल्या वन डे सामन्यात विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. मात्र त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. त्यामुळे कोहली आज पुन्हा त्याच्या नेहमीच्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला.\nदुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अरॉन फिंच हे तुफान फॉर्ममध्ये असल्याचं पहिल्या सामन्यात पाहायला मिळालं. दोघांनीही नाबाद शतकं झळकावत 258 धावांची अभेद्य भागीदारी रचली. या दोघांना लवकरात लवकर कसं बाद करता येईल, याचं उत्तर भारतीय गोलंदाजांना शोधावं लागेल.\nजगातील सर्वोत्तम फलंदाज असलेल्या विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अडम झाम्पाने अनेकवेळा बाद केलं आहे. आंतरराष्ट्रीय गोलंदाज जिथे कोहलीची विकेट घेण्यासाठी घाम गाळतात, तिथे झाम्पाने तब्बल 6 वेळा कोहलीला माघारी धाडलं आहे. वन डे सामन्यात 4 वेळा तर 2 वेळा टी 20 सामन्यात झाम्पाने कोहलीची विकेट घेतली आहे.\nभारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, शिखर धवन, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, केदार जाधव, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मनीष पांडे, लोकेश राहुल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर\nऑस्ट्रेलिया : अरॉन फिंच (कर्णधार), अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, अॅश्टन अगर, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेजलवूड, मार्नस लाबुशॅन, केन रिचर्डसन, डी आर्की शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, अॅश्टन टर्नर, डेविड वार्नर, अॅडम झाम्पा.\nIPL 2020 : सलामीच्या सामन्याचा विक्रम, मैदानात प्रेक्षक नाहीत, तरीही…\nSRH vs RCB LIVE : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची…\nIPL 2020 LIVE Streaming : आयपीएलचे सामने कुठे, कधी आणि…\nIPL 2020 | रोहितची रणनीती ठरली, धोनीविरुद्धच्या पहिल्या विजयासाठी मुंबई…\nIPL 2020 | जसप्रीत बुमराहमुळे लसिथ मलिंगाची कमतरता भासणार नाही…\nएकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी\nIPL 2020 LIVE | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज,…\nICC ODI ranking | आयसीसी क्रमवारीत 'विराट' स्थान अबाधित, रोहित…\nIPL 2020 | कोहलीच्या RCB चा कसून सराव, पहिली ट्रॉफी…\nसुरेश रैनाचे काका आणि आत्तेभावाची हत्या करणारे आरोपी जेरबंद\nसौर ऊर्जेवर चालणारी लिटिल कार, नववीतील विद्यार्थ्याचा लॉकडाऊनमधील भन्नाट प्रयोग\nमी कुठेही क्रिकेट खेळण्यास तयार, मला बोलवा : एस श्रीसंत\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nमोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा\nटाटा आमंत्रा कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणात अळ्या, केडीएमसीचा भोंगळपणा चव्हाट्यावर\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nमोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/165?page=5", "date_download": "2020-09-24T01:33:33Z", "digest": "sha1:COQGZGDGWY3VLDWGNVFE7ACYGOHF7HSM", "length": 19264, "nlines": 218, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शासन(सरकार) : शब्दखूण | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शासन(सरकार)\nसारा देश उत्तरप्रदेशातील निवडणुकांच्या निकालाच्या चिकित्सेत मग्न असताना अर्थविधेयक २०१७ (Finance Bill 2017) लोकसभेत पारित झाले आहे. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी अशा विधेयकांद्वारे सामान्यपणे केली जाते. त्या अनुषंगाने हे विधेयक मात्र थोडेसे अनोखे आहे. वित्तविषयक नसलेल्याही जवळपास २५ दुरुस्त्या (Amendments) ह्या विधेयकाद्वारे मंजूर करून घेण्यात आलेल्या आहेत. विधेयकातील एकूण दुरुस्त्यांची संख्या ४० आहे, त्यामुळे हे प्रमाण निश्चितच दुर्लक्षिण्याजोगे नाही.[१] भारतीय संविधानानुसार विधेयक वित्तविषयक (Money Bill) असेल, तर राज्यसभेत त्यावर मतदान होत नाही.\nRead more about अर्थ विधेयक २०१७\nकृषी उत्पादनांचा अनियमित बाजार भाव आणि उपाय\nभारत सरकारने राष्ट्रीय कृषी योजना राबविल्यामुळे कृषी विकास दर हळूहळू वाढत आहे. मात्र शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी उपाय कमी पडत आहेत. तसेच पुरेशी गोदामे नसल्याने करोडो टन धान्य सडत आहे. भारतात पूर्वी शेतीवर ८० टक्के जनता अवलंबून होती. आता ५५ टक्के लोक शेती व संलग्न व्यवसायात आहेत. जोडपीमधील शेतीचा वाटा ३० टक्क्यांवरुन १५-१६ टक्क्यांवर आला आहे. एक तीळ सात जणांनी वाटून खावा, तशी परिस्थिती आहे. जगात भारत हा केळी, द्राक्ष, आंबे उत्पादनात पहिला, तर गहू, तांदूळ, साखर, पिकविणारा दुसरा देश आहे. मात्र हेक्टरी उत्पादकतेत आपण प्रगत देशांच्या तुलनेत कुठेच नाही.\nRead more about कृषी उत्पादनांचा अनियमित बाजार भाव आणि उपाय\nभा म्हणजे \"तेज\" आणि रत म्हणजे \"रमलेला\" असा तेजात रमलेला देश म्हणजे माझा भारत देश\nया देशा बद्दल काहि scientist काहि नोबेल विजेता काहि प्रतिष्टित लोकांनी काढलेले उदगार भारत वासियानसाठि..........\nभारत की प्रशंशा में कहे गए कथन\nRead more about भारत म्हणजे काय \nमाण्साच्या शाळेतल्या प्रतिज्ञा खोट्या असतात, माण्साने 'सारे भारतीय माझे बांधव आहेत' असं नुसतंच म्हणावे पण मानू नये.\nमाण्साने हिंदू व्हावं, मुसलमान व्हावं, बौद्ध व्हावं, ख्रिश्चनही व्हावं पण भारतीय होऊ नये.\nहिंदूंनी मुसलमानांचा द्वेष करावा आणि मुसलमानांनी हिंदूंचा द्वेष करावा.\nबौद्धांनी ख्रिश्चनांचा आणि ख्रिश्चनांनी बौद्धांचा, उरलेल्या धर्मवाद्यांनीही एकमेकाचा मत्सर करावा.\nमाण्साने आपली जात गोंजारावी, दुसऱ्याच्या जातीचा दुस्वास करावा.\nभाषीय, प्रांतीय अस्मितेची बांडगुळे आपल्या मस्तकात वाढवावीत,\nये आता मागे नाहि.........\nमि आजच प्रथम एक अभंग share करत आहे\nनिसर्गाने दिलेली एक सुंदर अशि वास्तु किंवा सौंदर्य.\nजणु समुद्राला हि हेवा वाटावा अस आपल जिवन.\nत्याला काहि नविन माझे मित्र- मैत्रिनि व्यसन अंगि कारुन स्वत:ला आगेत झोकुन देत आहेत.\nआपल शरिर म्हणजे काय exchange offer वाटली काय....\nम्हणुन एका अभंगातुन तुम्हाला नविन सुंदर अश्या जगात घेउन जात आहे. जणु रायगडाच्या पाय्थ्याला जसा झुरु झुरु वाहणारा वारा, थंडित शरिराला गरम उब देनारी, मायच्या साडिची गोधडिच. असच वाटेल हि शरिराला मुक्ति देनारा अभंग.......\nनिसर्गाचि देन अभंग \"शरिर\"\nहात करि कृत्य, पाय करि वाटचाल\nज्याच्या त्याच्या हाती आहे, कर्तवव्याचे माफ\nहात जाइ पुढे पुढे\nआज तेज बहादुर यादव या बीएसएफ जवानाचा व्हिडीयो पाहिला आणि काटा आला अंगावर. आपले जवान कुठल्याही परिस्थितीत पडेल ते काम करत, कमालीच्या विषम हवामानात आपले कर्तव्य बजावत असतात. पण ती यंत्रे नाहीत तर माणसे आहेत याचा जणू वरिष्ठांना विसर पडला असावा आणि अगदीच असह्य झाल्यानंतर त्याने ही कैफियत सगळ्या जगासामोर मांडली असावी.\nRead more about भारतीय जवानाची कैफियत\nभटक्या प्राण्यांचा वाली कोण\nभारतात जवळपास सर्वच ठीकाणी भटक्या जनावरांचा प्रश्न जटील होत चालला आहे.कुत्रे,गाय हे प्राणी विशेष करुन आढळतात.अनेकदा भटक्या कुत्र्यांना रेबिज होऊन ते पिसाळातात,लहान मुलांवर हल्ला करुन त्यांना जखमी केल्याच्या बातम्या आपण वाचतच असतो.पण प्राणी त्यांच्या नैसर्गीक प्रेरणेने वागत असतात.त्यामुळे प्राण्यांना दोष देऊन उपयोग नाही.\nRead more about भटक्या प्राण्यांचा वाली कोण\nथोडीशी गैरसोय नक्की किती आणि कोणाची\nथोडीशी गैरसोय ( http://www.maayboli.com/node/60794) या धाग्याने 2000 पोस्ट चा टप्पा पार केला आहे\nकृपया आता तिकडे प्रतिसाद देऊ नयेत.\nचलनबंदी होऊन आज 40 दिवस होऊन गेले तरी गैरसोय कमी होण्याची नाव नाही,\nपुणे मुंबई शहरात स्थिती थोडीशी सुधारली आहे, (पण थोडीशीच, मला स्वत:ला गेल्या 40 दिवसात फक्त एकदा तीन 500 च्या नोटा पाहायला मिळाला आहेत, मात्र तेव्हाच थोडया प्रयत्नांत 2000 चे सुट्टे मिळून जातात असा अनुभव आहे)\nग्रामीण, निमशहरी भागात अजूनही परिस्थिती पूर्व पदावर आली नाही आहे.\nRead more about थोडीशी गैरसोय नक्की किती आणि कोणाची\nनोटबंदी चे आर्थिक परिणाम\nराज्य या रघुनाथाचे कळीकाळाशी नातुडे\nबहुबृष्टी अनावृष्टी या जगी ना कधी घडे\nएका प्रसिद्ध कवींनी रामराज्याचे हे असे वर्णन केलेले आहे.\nत्यावेळेप्रमाणे अर्थात राज्यावर येणारी परकीय आक्रमण सोडल्यास इतर संकटे ही ओला दुष्काळ - सुका दुष्काळ हीच असावीत.\nत्यावेळीही सामन्य लोक यावेळी माझे शेत पिकणार नाही, माझे खाण्यापिण्याचे वांधे होतील असा विचार करत असतील.\nमात्र अर्थशास्त्रज्ञ, सेवादाते, व्यापारी आणि राज्यकर्ते एका वर्षाच्या पावसाचे चार महिने हे असे गेलेत याचा पुढिल वर्षावर, उद्योगधंद्यावर, परकीय व्यापारावर आणि एकंदरच राज्याच्या आर्थिकस्थितीवर काय परिणाम होईल याचा विचार करत असणार.\nRead more about नोटबंदी चे आर्���िक परिणाम\nपंतप्रधानांचा / सेलिब्रेटींचा फोटो जाहीरातीसाठी वापरणे ५००/- रुपये फक्त\nमध्यंतरी जिओच्या जाहीरातीत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी दिसल्याने वाद उद्भवला होता. मी मोदी भक्त नाही की द्वेषी नाही, (हे हल्ली आवर्जून सांगावेच लागते) पण मलाही ते खटकले होते. मात्र त्यानंतर पुढे क्लीअर झाले होते की मोदींचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय वापरण्यात आला होता. पुढे कायद्यानुसार काय ती कारवाई होईलच असे समजून मी तो विषय डोक्यातून तेव्हाच काढून टाकला होता. किंबहुना मोदींच्या जागी जिओच्या जाहीरातीत शाहरूख खान आल्याने आनंदच झाला होता.\nRead more about पंतप्रधानांचा / सेलिब्रेटींचा फोटो जाहीरातीसाठी वापरणे ५००/- रुपये फक्त\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketpatekar.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2020-09-24T01:44:54Z", "digest": "sha1:5PSXANU3NJOUM54LQPNV4Y4VZYFOQKX3", "length": 4382, "nlines": 64, "source_domain": "www.sanketpatekar.com", "title": "असावा गड :- इतिहास जागवणारे काही गड - किल्ले", "raw_content": "\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nQuotes आणि बरंच काही\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \nTag: असावा गड :- इतिहास जागवणारे काही गड – किल्ले\nअसावा गड : इतिहास जागवणारे काही गड – किल्ले\nअसावा गड : इतिहास जागवणारे काही गड – किल्ले\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग, डोंगररांग: पालघरजिल्हा : ठाणे, श्रेणी :सोपी/मध्यम बहुतेकांना अपरिचित , पण सुंदरसा ,सुखद अनुभव देणारा ,मुंबई ठाण्याहून एका दिवसात करता येईल असा हा छोटेखानी किल्ला . पावसाळ्यात चहूकडे हिरवाईचा रंग उधळत, आणि धुक्याचे पांढरे ओलसर थर …स्वतःवर ओढवून घेत लपून बसतो . पण त्या मंत्रमुग्ध वातावरणाने स्वतःचे भान मात्र विसरायला लावतो, हे खर (प्राचीनकाळी शूर्पारक, डहाणू , तारापूर, श्रीस्थानक/ स्थानकीय पत्तन (ठाणे), कालियान (कल्याण) इत्यादी बंदरातून मोठ्या प्रमाणात परदेशांशी व्यापार होत. या बंदरात उतरणारा माल विविध मार्गांनी देशावर जात असे. या… Read More Read More\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nमराठमोळ्या नवीन वर्षी स्वागत यात्रेस टिपलेला एक क्षण - ठाणे\nनवीन पोस्ट'च्या अपडेट मिळण्यासाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2017/04/dewani.html", "date_download": "2020-09-24T00:42:20Z", "digest": "sha1:DYZ7ILSJHO4CX6CAICSNG6QVMA56SOVO", "length": 3290, "nlines": 43, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: देवणी तालुका नकाशा मानचित्र", "raw_content": "\nदेवणी तालुका नकाशा मानचित्र\nदेवणी तालुका नकाशा मानचित्र\nअहमदपूर तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nऔसा तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nउदगीर तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nचाकूर तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nजळकोट तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nदेवणी तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nनिलंगा तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nरेणापूर तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nलातूर तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nशिरुर अनंतपाळ तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/165?page=6", "date_download": "2020-09-24T01:32:42Z", "digest": "sha1:ENRRTGOZBSBV4ATJXEG3CTUAJGJJAU3N", "length": 17018, "nlines": 218, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शासन(सरकार) : शब्दखूण | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शासन(सरकार)\nलैंगिक समानतेच्या सूचीत भारत ८७ वाह \nम्हटले तर नेहमीचाच धागा वाटू शकतो. पण काही आकडे घेऊन आलो आहे. लैंगिक समानतेबाबत जगाच्या नकाशावर आपण नेमके कुठे उभे आहोत हे (देखील) यातून समजेल.\nहायलाईट्स मी खाली देतो,\nएकूण १४४ देशांची ही सूची आहे.\nवर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ही सूची तयार केली आहे.\nज्या चार बाबींमध्ये किंवा क्षेत्रात हे स्त्री-पुरुष स���ानतेचे निकष लावले आहेत ते खालीलप्रमाणे आहेत,\nस्त्री पुरुष आणि ते\nRead more about लैंगिक समानतेच्या सूचीत भारत ८७ वाह \nआजच (२८ नोव्हेंबर २०१६) महाराष्ट्रातील बहुतांश नगरपालिकांच्या निवडणूकांचे निकाल जाहीर झाले. मायबोलीवर सर्व भागातील जनता वावरत असते. महानगरांमधील लोक प्राधान्याने असले तरी इतर गावांमधीलही लोक असतातच. आणि बरेच लोक जे महानगरांमध्ये राहतात त्यांना त्यांच्या मूळ गावात काय चालू आहे याची हालहवाल माहिती असतेच.\nRead more about महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या निवडणुका\nआजचा सुविचार काय ठरलाय हे जसे शाळेच्या बोर्डावर लिहिले असते,\nआजचा मेनू काय बनलाय हे जसे हॉटेलाच्या पाटीवर दाखवले असते,\nआजचा सोन्याचा भाव किती वाढलाय हे जसे वर्तमानपत्रात छापले असते,\nआजच्या तापमानाचा पारा किती चढलाय हे जसे बातम्यांत सांगितले जाते,\nतसेच आजच्यासाठी सरकारने आणि बॅंकेने आपल्या पैश्याची उलाढाल करायला काय नवीन नियम काढलाय हे रोजच्या रोज ईथे अपडेटूया.\nधागा काढण्यास कारण की, आज आता संध्याकाळी गर्लफ्रेंडच्या जोडीने एका एटीएमच्या बाहेर लाईनमध्ये उभा होतो. तब्बल पाऊण तास\nसामान्य माणूस आणि त्याची गर्लफ्रेंड\nRead more about आजचा बॅन्केचा नियम \nभारतात सध्या जे चालू आहे आणि गेल्या काही वर्षात जे काही झाले आहे त्याच्यामागे असलेली स्ट्रॅटेजी युरीने त्याच्या ३० वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये मांडली आहे. त्यामुळे त्याने सांगितलेल्या मुद्द्यांना खूप महत्व आहे.\nत्याने काय सांगितलं आहे ह्याधी युरी बेझमेनोव बद्दल थोडसं:\nयुरी हा रशियाच्या गुप्तहेर संघटनेचा म्हणजेच 'केजीबी'चा सदस्य. त्याचा जन्म १९३९साली मॉस्कोमध्ये झाला. त्याचे वडील रशियन सैन्यात होते, त्यामुळे कम्युनिस्ट छळवादी राजवटीत सामान्य जनतेपेक्षा युरीचं बालपण चांगलं गेलं.\nकॉलेजात असताना राजकारण आणि भारत ह्या दोन गोष्टींचा त्याने विशेष अभ्यास केला.\nअमेरिकेच्या निवडणुकीत हिलरी ताई हरल्याच दुख आणि ट्रम्प भाऊ जिंकल्याच दुख केलिफ़ोर्निया मध्ये तर विचारूच नका, काल रात्री पासून नेट वर आणि सोशल मिडिया वर लोकांच्या प्रतिक्रिया [ दुखी ] वाचून मन जड झालं.\nराजकारण हा माझा फारसा प्रांत नाही, पण एक सुशिक्षित अमेरिकन नागरिक न्हणून योग्य व्यक्तीची निवड, हे मात्र नक्कीच समजू शकते.\n'ट्रम्पणे' म्हणजे काय रे भाऊ ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो\n१. बोलताना आय (I) व माय (My) ह्याच्याशिवाय दुसरे काही न बोलणे.\n२. दुस-याविषयी बोललेच तर त्याची किंवा तिची आयमाय काढतच बोलणे.\n३. सार्वजनिक नळावरील भांडणात एखाद्याने ‘ठेव तर कळशी पुढे… मग तुझं काय करीन सांगता येणार नाही’ असे म्हणावे, त्याच चालीवर जागतिक दहशतवादाशी लढायला अत्यंत संदिग्ध व दिशाहीन बोलणे. वैतागून कुणी विचारलेच ‘म्हणजे नक्की काय कराल’ असे म्हणावे, त्याच चालीवर जागतिक दहशतवादाशी लढायला अत्यंत संदिग्ध व दिशाहीन बोलणे. वैतागून कुणी विचारलेच ‘म्हणजे नक्की काय कराल’ तर ‘ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो’ तर ‘ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो’ असे लाडीक उत्तर देणे.\n(अर्थछटा: मूलतत्ववाद्यांशी लढायला स्वत: ‘मूल’तत्ववादी होऊन पोरकट उपाय सुचवणे)\nRead more about 'ट्रम्पणे' म्हणजे काय रे भाऊ ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो\nलोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर एका दिवसाची बंदी \nपठाणकोट दहशतवादी हल्ल्याचे अतिप्रमाणात वार्तांकन केल्याप्रकरणी केंद्र सरकारने एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला एक दिवसासाठी प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.\nदेशाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी पहिल्यांदाच एखाद्या वाहिनीवर कारवाई करण्यात आली आहे.\nRead more about लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर एका दिवसाची बंदी \nबरेली बालिका बलात्कार आणि गर्भपात केस\n'बरेली मायनॉर रेप अँन्ड ऍबॉर्शन केस' या विषयी कायदा, समाजभावना, वैद्यकीय मत आणि निर्माण झालेले प्रश्न या संबंधी वाचकांना माहिती व्हावी यासाठी पुढील लेख आहे.\nRead more about बरेली बालिका बलात्कार आणि गर्भपात केस\nपाकिस्तान : जगा समोरच नविन आव्हान \nपाकिस्तान : जगा समोरच नविन आव्हान \nसध्या ईराक मध्ये उत्तेरकडचा बराच मोठा भाग जो ISIS बळकावलेला होता तो आता थोडा थोडा करत इराकची सेना परत मिळवत आहे. आता इराक मधल्या दुसर्या सर्वात मोठ्या शहरात (मोसुल) सध्या ISIS विरुद्द बाकिचे अशी लढाई सुरु आहे. ह्या बाकीच्यात इराकी सैन्य , तुर्कीच सैन्य, पाशमर्गा लढाकु, यझदी सैनिक व त्यांच्या सोबत अमेरिकन हवाई दल.\nRead more about पाकिस्तान : जगा समोरच नविन आव्हान \nविनाअनुदानीत खाजगी कॉलेज आणि आरक्षण\nमिसळपाववरील एका चर्चेतून पडलेले काही प्रश्न\nसरकारी विद्यापीठाशी सलग्न, खाजगी, नॉनमायनॉरीटी कॉलेजमधील ८०% जागा सरकारी नियमानेच भरणे सक्तीचे आहे की संस्थाचालकांनी ऐ��्छीक संमती दिल्यानेच हे होतंय\nb. Deen Dayal Upadhaya Gorakhpur University हे उत्तरप्रदेशातलं सरकारी विद्यापीठच आहे ना\nRead more about विनाअनुदानीत खाजगी कॉलेज आणि आरक्षण\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Belgaon/Tatagaar-taluka-of-the-district/", "date_download": "2020-09-24T02:52:14Z", "digest": "sha1:LTSLXGQHP5W27U2FXRVOJNQEGX7JP5SZ", "length": 10286, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात गुन्हेगारीत तासगाव तालुका ‘टॉपर’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › जिल्ह्यात गुन्हेगारीत तासगाव तालुका ‘टॉपर’\nजिल्ह्यात गुन्हेगारीत तासगाव तालुका ‘टॉपर’\nतासगाव : प्रमोद चव्हाण\nतासगाव तालुका गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत गुन्हेगारीत आघाडीवर आहे. गुन्हेगारीच्या आलेखात तो ‘टॉपर’ आहे. जानेवारी ते जून 2018 या अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत सांगली जिल्ह्यात सर्वात जास्त गुन्हे तासगाव तालुक्यात घडले आहेत. तालुक्यात गेल्या सहा महिन्यांतच दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या 241 आहे. गेल्या पूर्ण वर्षांत 339 गुन्हे दाखल होते. त्यामुळे तालुक्यात पोलिसांनी गुन्हे नियंत्रणासाठी अधिक प्रभावी काम करण्याची गरज व्यक्त होते आहे.\nमाजी गृहमंत्री (स्व.) आर. आर. पाटील यांनी राज्यातील अवैध धंद्यांना हद्दपार करण्याचा एकेकाळी धडाका लावला होता. त्याची सुरुवात त्यांनी खुद्द त्यांच्या तासगाव तालुक्यातूनच केली होती. मात्र त्यांच्या पश्‍चात तालुक्यात गुन्हेगारीचा आलेख चढता आहे.\nजूनअखेर अवघ्या सहा महिन्यात चार खून आणि खुनाचे सातवेळा प्रयत्न झाले आहेत. त्याशिवाय दरोडा, चोर्‍या, घरफोडी यासारखे तब्बल 62 गुन्हे दाखल झाले आहेत. हुंडाबळी, बलात्कार, विनयभंग, जाचहाट असे महिलांसंदर्भातील 23 गुन्हे दाखल झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात तासगाव तालुक्यात गुन्हेगारी वाढत असताना तासगाव पोलिसांकडून अधिक गांभिर्यपूर्ण कारवाई अपेक्षित आहे. गुन्हे शोधण्याचे प्रमाणही वाढण्याची गरज आहे.\nनगरपालिका पोटनिवडणुकीवेळी तासगाव शहरात भाजप व राष्ट्रवादीच्या समर्थक गटात हाणामारी झाली होती. वातावरण तणावपूर्ण झाले हो��े.त्यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी धडाडीची भूमिका घेतली होती. त्या भूमिकेचे आजही कौतुक होत आहे. तासगाव पोलिसांनीही तशीच खंबीर भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहेत.\nसावळजमध्ये पोलिस ठाणे आवश्यक\nतालुक्यातील 69 गावांसाठी गेली अनेक वर्षे केवळ एकच पोलिस ठाणे आहे. सावळजमध्ये दुसरे पोलिस ठाणे करण्याची मागणी प्रलंबित आहे. खासदार संजय पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांनी पाठपुरावा केल्यास दुसरे पोलिस ठाणे सहज मंजूर होईल. एकेकाळी तासगाव पोलिस ठाण्यात सहा ते सात अधिकारी कार्यरत असायचे. सध्या तासगाव ठाण्यात एक पोलिस निरीक्षक, एक सहाय्यक पोलिस निरीक्षक व दोन पोलिस उपनिरीक्षक आहेत. अनेकदा गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अधिकारी उपलब्ध नसतात. त्यातही पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.\nजानेवारी ते जून अखेर तासगाव तालुक्यातील गुन्हेगारी\nखून - 4, खुनाचा प्रयत्न - 7, बलात्कार - 1, दरोडा - 2, घरफोडी - 12, जबरी चोरी - 4, चोर्‍या - 44, दंगा, गर्दी मारामारी - 26, दुखापत - 43, अपहरण - 10, हुंडाबळी - 1, विनापरवाना दारू विक्री - 22, गांजा तस्करी - 1, मटका, जुगार - 18, जाचहाट - 10, विनयभंग - 11 केवळ सहा महिन्यात तब्बल 241 गुन्हे दाखल झाले आहेत.\nपोलिसांचा वचक पुन्हा दिसणे आवश्यक\nआमदार सुमनताई पाटील म्हणाल्या, तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी संपूर्ण राज्यातून मटका, जुगार तडीपार करण्याची मोहीम आखली होती. मात्र त्यांच्या पश्‍चात तासगाव तालुक्यातच अवैध धंदे वाढले आहेत. पोलिसांचा वचक हरवल्याचे चित्र आहे. जुगार घेणारे सर्रास फिरत आहेत. मात्र तासगाव पोलिसांना शहरात, तालुक्यात चाललेले हे अवैध धंदे दिसत नाहीत याचे आश्चर्य वाटते. पोलिसांनी त्वरित कारवाई करत या अवैध धंदेवाल्यांना चाप लावणे गरजेचे बनले आहे. तरच तालुक्यात सामाजिक स्वास्थ्य चांगले राहील.\nतालुक्यात मटका, जुगार आणि मावा जोरात\nतालुक्यात गेल्या सहा महिन्यांपासून जुगार व मटक्याने पुन्हा तोंड वर काढले आहे. शहरासह तालुक्यात माव्याची सर्रास विक्री सुरू आहे. मोठ्या प्रमाणात मटका, जुगार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. प्रत्यक्षात पोलिसांकडे केवळ 18 गुन्हे दाखल आहेत. तसेच यापैकी बरेच गुन्हे हे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या विशेष पथकाने दाखल केले आहेत. त्यामुळे तासगाव पोलिसांना हे मटक��याचे अड्डे दिसत नाहीत का, असा सवाल होत आहे.\nनाकावाटे दिल्या जाणार्‍या लसीची सिरमकडून निर्मिती\nचीनकडून भारतावर अंतराळ हल्ल्याचा प्रयत्न\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण\nमुंबईत पावसाची तुफानी बॅटिंग\n‘अर्जुन’, ‘अभ्यास’ची चाचणी यशस्वी\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण\nमुंबईत पावसाची तुफानी बॅटिंग\nIPL: रोहित शर्माने ठोकले षटकांरांचे द्विशतक\nअनुराग कश्यपविरुद्ध अखेर गुन्हा दाखल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A9%E0%A5%AD", "date_download": "2020-09-24T02:55:46Z", "digest": "sha1:AV4NQVE3GXRHTEK2AUX5WDFNQWTGK2MS", "length": 8525, "nlines": 320, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसांगकाम्याने काढले: wuu:1837年 (deleted)\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: wuu:1837年\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: stq:1837\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: kv:1837 во\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: yi:1837\n→‎मृत्यू: वर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ne:सन् १८३७\nr2.5.5) (सांगकाम्याने वाढविले: diq:1837\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kk:1837 жыл\nr2.5.5) (सांगकाम्याने बदलले: tt:1837 ел\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: ksh:Joohr 1837\nr2.6.2) (सांगकाम्याने वाढविले: mg:1837\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fiu-vro:1837\nसांगकाम्याने बदलले: lv:1837. gads\nसांगकाम्याने काढले: cbk-zam:1837, ty:1837\nसांगकाम्याने वाढविले: krc:1837 джыл\nसांगकाम्याने वाढविले: li:1837, lmo:1837\nसांगकाम्याने वाढविले: myv:1837 ие\nसांगकाम्याने वाढविले: fa:۱۸۳۷ (میلادی)\nसांगकाम्याने बदलले: os:1837-æм аз\nसांगकाम्याने वाढविले: zh-min-nan:1837 nî\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/pawar-really-took-r-r-patils-children-his-arms-334389", "date_download": "2020-09-24T03:17:24Z", "digest": "sha1:XUFW4ETHUTJDGLQTI5XRKOJTVYIBOKHI", "length": 16665, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "आबांच्या लेकरांना पवारांनी खरचं ओटीत घेतलं..! | eSakal", "raw_content": "\nआबांच्या लेकरांना पवारांनी खरचं ओटीत घेतलं..\nसुप्रियाताईंना पाहून तिथल्या महिलांनी एकच आवाज दिला... ताई, असं कसं झालं... आमचा आबा कुठं दिसला का त्याला सोडून एकट्याच का आला... सोबत एक विनवणी या बायाबापड्या करत होत्या\nसांगली ः अश्रूंचा बांध फुटला होता... आर. आर. आबांचं निधन झालंय, ते आता आपल्यात नाहीत, हे पटतच नव्हतं. बायाबापड्या हमसून-ह��सून रडत होत्या. अंजनीच्या घराबाहेर आबांवर जीवापाड प्रेम करणाऱ्यांचा गोतावळा जमला होता.\nआबांचे पार्थिव मुंबईहून अंजनीला आणले गेले... आबांचे शेवटचे दर्शन घ्यायला अलोट गर्दी लोटली होती... त्या गर्दीतून वाट काढत सुप्रियाताई आबांच्या घराजवळ आल्या... सुप्रियाताईंना पाहून तिथल्या महिलांनी एकच आवाज दिला... ताई, असं कसं झालं... आमचा आबा कुठं दिसला का त्याला सोडून एकट्याच का आला... सोबत एक विनवणी या बायाबापड्या करत होत्या, \"ताई, आबांच्या पोरांना आता तुम्ही ओटीत घेतलं पाहिजे...' त्यांना आधार देत, आश्‍वस्त करत ताई म्हणाल्या, \"आबा माझा भाऊ होता, ही पोरं आमचीच आहेत. तुम्ही त्यांची काळजी करू नका.'\nत्या प्रसंगाला पाच वर्षे उलटली... पवार कुटुंबाने, सुप्रियाताईंनी तो शब्द खरा केला. आबांच्या कुटुंबाला राष्ट्रवादीत मान-सन्मान दिलाच, शिवाय एक कुटुंब म्हणून आबांचा परिवार आपला परिवार मानला. आबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्याची अनेक उदाहरणं देता येतील. आबांच्या पश्‍चात विधानसभेची पोटनिवडणूक लागली आणि उमेदवारीवरून खलबतं सुरु झाली, मात्र शरद पवार यांनी आबांची पत्नी श्रीमती सुमनताई यांना उमेदवारी घोषित करून आबा कुटुंब एकजूट राहील, याची खबरदारी घेतली. केवळ उमेदवारी दिली नाही तर ती निवडणूक सहज सोपी केली. सुमनताई आमदार झाल्या. पुढे तासगावच्या स्थानिक राजकारणात संजयकाका पाटील यांच्या गटाशी आबा गटाचा फार टोकाचा संघर्ष होऊ नये, यासाठी पवार कुटुंबाने आबांच्या कुटुंबावर सुरक्षेचा हात ठेवला. जयंत पाटील यांच्यावर या साऱ्या परिस्थितीची जबाबदारी सोपवली.\nआबांची कन्या स्मीता पाटील हिला युवती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद दिले. हा राजकीय व्यवहार पार पाडतानाच स्मिताच्या विवाह बोलणीतही पवार कुटुंब पुढे होते. स्मीताच्या विवाह सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील हे स्वागताला उभे होते. आता आबांचा चिरंजीव रोहित पाटील हा राजकारणात वाटचाल करतोय. जयंत पाटील यांनी 2019 च्या विधानसभा निवडणूक प्रचारात 2024 च्या विधानसभा उमेदवारीची घोषणाच करून टाकली. तासगाव आणि कवठेमहांकाळ मतदार संघातून 2024 ला रोहित पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, असे जयंतरावांनी जाहीर केले. आबांची भाषण शैली, लोकांना भावनारा साधेपणा, लोकांमध्ये मिसळण्याची कसब रोहितने आ��्मसाद केली आहे. आज आबा हवे होते, असे राज्यातील अनेक राजकीय प्रसंग पाहता वाटत राहते. आबा नाहीत, मात्र त्यांच्या पश्‍चात आबांच्या कुटुंबाची राजकीय आणि कौटुंबिक जबाबदारी पवार कुटुंबियांना काळजीने पेलली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"डिजिटल'मुळे मिळाला व्यवसायाला \"स्टेट'स;छोट्या नव व्यावसायिकांसाठी संधी\nपुणे - कोरोनामुळे नोकरी गेली; मात्र मी घरातूनच अत्यावश्‍यक वस्तू विक्रीचा व्यवसाय सुरू केला. लॉकडाउनमुळे सुरुवातीला ग्राहक मिळणे कठीण झाल्याने मी...\nइथे भारतीय स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्टला नव्हे तर 18 ऑगस्टला करतात साजरा ब्रिटिश अधिकाऱ्याच्या चुकीचा फटका\nसोलापूर : ब्रिटिशांच्या जुलमी जोखडातून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले ते 15 ऑगस्ट 1947 रोजी. त्यानिमित्त दरवर्षी आपण 15 ऑगस्ट रोजी भारतीय...\nबेडगमध्ये रहिवाशांनी श्रमदानातून केला दोन किलोमीटरचा रस्ता\nआरग : बेडग ( ता.मिरज ) येथील मंगसुळी रस्ता ते शिंदे वस्ती या दोन किलोमीटरच्या रस्त्याचे काम महिलांनी श्रमदान व लोकवर्गणीतून पूर्ण केले. पक्का रस्ता...\nत्वचेवर उठणारे पुरळे हे देखील कोरोना संसर्गाचे लक्षण\nमुंबई: कोरोनाव्हायरस संक्रमणाने संपूर्ण जगभरात मोठे संकट पसरले आहे. जगभरात तीन कोटींपेक्षा अधिक नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून ही संख्या...\nमुंबईत रूग्णवाढीचा दर 1.15 टक्क्यांवर ; 2 हजार 360 नवीन रुग्णांची भर\nमुंबई: मुंबईत 23 tतारखेला 2 हजार 360 रुग्ण सापडले. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या 1 लाख 90 हजार 138 झाली आहे. रूग्णवाढीचा दर 1.16 टक्क्यांवरून...\nअध्यक्ष महोदय मी ज्या मतदारसंघातून येतो तेथे सात दिवसाआड पाणी मिळते\nऔरंगाबादः शहराला पाणी पुरवठा करणारे जायकवाडी जलाशय शंभर टक्के भरले आहे. गेट उघडून पाणी सोडले जात आहे तर दुसरीकडे औरंगाबाद शहरातील नागरीकांना सात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokrajya.com/picsart_01-08-01-12-07-jpg/", "date_download": "2020-09-24T02:02:22Z", "digest": "sha1:KZMD6XQF4EFNREEFBYTRSKLFUMBACVZT", "length": 2439, "nlines": 41, "source_domain": "www.lokrajya.com", "title": "PicsArt_01-08-01.12.07.jpg – लोकराज्य", "raw_content": "\nमराठा आरक्षणाचा संपुर्ण १०३५ पानांचा अहवाल January 30, 2019\nश्रीशंभुराज्याभिषेक सोहळा तुळापुर २०१९ January 17, 2019\nराष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज January 2, 2019\nSEBC मराठा जातीचा दाखला कसा काढावा \nउत्पन्नाचा दाखला कसा काढावा \nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे काढावे \nव. पु. काळे यांची २५ भन्नाट वाक्ये\nमराठा आणि कुणबी एकच असल्याचे कायदेशीर पुरावे\nकुणबी दाखला कसा काढावा \nमराठा आरक्षणाचा संपुर्ण १०३५ पानांचा अहवाल\nकुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र कसे काढावे \nवय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (डोमीसाईल) कसे काढावे \nदगलबाज शिवाजी : प्रबोधनकार ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/gary-kirsten-has-been-promoted-coach-and-mentor-rcb-coming-seasons-1092", "date_download": "2020-09-24T00:56:59Z", "digest": "sha1:SSYWPYU64V2ZNWJB7B4DDWWTV3CD7MUY", "length": 9278, "nlines": 112, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "gary kirsten has been promoted to Coach and Mentor of RCB for the coming seasons. | Sakal Sports", "raw_content": "\nविराटच्या संघाचे भविष्य बदलण्यासाठी येतोय हा प्रशिक्षक\nविराटच्या संघाचे भविष्य बदलण्यासाठी येतोय हा प्रशिक्षक\nरॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने माजी प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांची तडकाफडकी हकालपट्टी केल्यावर आता नवीन प्रशिक्षकाची नेमणूक केली आहे. आयपीएलच्या पुढील मोसमात संघाकडून उल्लेखनीय कामगिरी होण्यासाठी प्रशिक्षकपदाची धूरा भारताला 2011चा विश्वकरंडक जिंकून देणाऱ्या गॅरी कर्स्टन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.\nमुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने माजी प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांची तडकाफडकी हकालपट्टी केल्यावर आता नवीन प्रशिक्षकाची नेमणूक केली आहे. आयपीएलच्या पुढील मोसमात संघाकडून उल्लेखनीय कामगिरी होण्यासाठी प्रशिक्षकपदाची धूरा भारताला 2011चा विश्वकरंडक जिंकून देणाऱ्या गॅरी कर्स्टन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.\nन्यूझीलंडचे माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरी यांनी गेली आठ वर्ष आरसीबी संघासोबत खेळाडू आणि प्रशिक्षक अशी दुहेरी भूमिका पार पाडली. यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबी संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. त्यांना गुणतक्यात शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.\nविराट कोहली, युझवेंद्�� चहल, उमेश यादव, मोईन अली, ए बी डिव्हिलर्स, महंम्मद सिराज यांच्या सारखे एकापेक्षा एक सरस खेळाडू असूनही आरसीबी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर अपयशी ठरला होता. त्यामुळेच नुकतेच संघ व्यवस्थापनाकडून डॅनिअल व्हिटोरी, फलंदाजीचे प्रशिक्षक ट्रेंट वूडहिल आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अॅंड्य्रू मॅक्डॉनल्ड यांची हकालपट्टी करण्यात आली. भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहरा हा आरसीबीचा गोलंदाजीचा प्रशिक्षक आहे. त्याचे संघातील स्थान मात्र कायम राहिले आहे.\nया निर्णयामुळे विराट कोहलीने आपल्या मर्जीतील माणसांचे संघातील स्थान कायम ठेवत बाकीच्यांना डच्चू दिल्याचे चित्र निर्माण झाले होते. कर्स्टन यांनी गेल्या मोसमात बंगळूरुच्या फलंदाज प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली होती. याबद्दल काहीही वक्तव्य न करता व्हिटोरीने संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, ''बंगळूरुसोबतचा आठ वर्षांचा प्रवास अविस्मरणीय होता. संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.''\nप्रशिक्षकपदी निवडी झाल्यावर कर्स्टन म्हणाले, ''व्हिटोरीच्या मार्गदर्शनाखाली मी मागील सत्रात फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी पाहिली. व्हिटोरीकडून बरेच काही शिकायला मिळाले. बंगळूरुसोबतच्या पुढचा प्रवास अनुभवण्यासाठी मी आतुर आहे. माझ्या क्षमतेनुसार संघाला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न असेल.''\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.snnews.in/2020/08/chandrapur-corona-DistrictJail.html", "date_download": "2020-09-24T01:16:54Z", "digest": "sha1:QF43URN47VJVNR7FQLWSO4GRWI4UFLT4", "length": 3879, "nlines": 65, "source_domain": "www.snnews.in", "title": "चंद्रपूर जिल्हा कारागृहातील 71 कैद्याना कोरोनाची लागन", "raw_content": "\nHomeचंद्रपूरचंद्रपूर जिल्हा कारागृहातील 71 कैद्याना कोरोनाची लागन\nचंद्रपूर जिल्हा कारागृहातील 71 कैद्याना कोरोनाची लागन\nजिल्हा कारागृहातील 71 कैदी व एक कर्मचारी यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जेल प्रशासनात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेन दिवस वाढतचं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2074 आहे तर 1176 कोरोनातून बरे झाले आहेत, 873 वर उपचार सुरू आहे आणि आज 178 बाधितांची नोंद झाली व आता पर्यंत 25 बाधितांचा मृ���्यू झाला आहे. त्यामुळं यावेळेस मोहर्रम जिल्हा कारागृहात गैबी शाह वली यांच्या पवित्र दर्गाह आहे व त्यांचे हजारो नागरिक दर्शन घेत असतात. परंतु कोरोनामुळे यावेळचा उर्स रद्द करण्यात आलं.\nकोरोना विषाणू जिल्हा कारागृहात शिरला आहे . कारागृहातील १ कर्मचारी सह ७१ बंदिस्ताना कोरोनाची लागण झाली आहे. इतर बंदिस्ताचे तपासणी करणे सुरू आहे.\nपृथ्वीवर कोसळणार नासाचा कृत्रिम उपग्रह\n मेंढीची किंमत 3 कोटी 50 लाख रूपये....\nपाच बधितांचा मृत्यू, नवीन 315 रुग्ण\nगोसेखुर्द धरणातून इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग ;33 दरवाजे उघडले\n चंद्रपूरात सापडले नऊ नविन रुग्ण;संख्या झाली बारा\nलपूनछपून आलेल्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू; 200 जणावर क्वारंटाईन होण्याची वेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/published_article.php?v=Importance-of-navratri-festivalTT9348205", "date_download": "2020-09-24T02:24:16Z", "digest": "sha1:BXFJHNOWEMMGOPYLDCNWWNOYVZSXP3J5", "length": 16906, "nlines": 132, "source_domain": "kolaj.in", "title": "घटस्थापना : भारतातल्या कृषीप्रधान संस्कृतीचं दर्शन घडवणारा सण| Kolaj", "raw_content": "\nघटस्थापना : भारतातल्या कृषीप्रधान संस्कृतीचं दर्शन घडवणारा सण\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nआज घटस्थापना. बाईला तिच्या सृजनशक्तीची जाणीव झाली आणि त्याचं प्रतिक म्हणून तिनं घट बसवले. पावसाळा संपल्यावर शेत बहरू लागतं आणि तेव्हा हा सण साजरा केला जातो. सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचं मूळही याच सणात आहे.\nआज घटस्थापना. कृषी परंपरेतला हा एक महत्वाचा सण. बाईच्या आणि धरतीच्या सृजनाचा आविष्कार. नवनिर्मितीचा उत्सव. पृथ्वी जशी सृजनशील तशीच बाई नवनिर्मितीक्षम. घट हे बाईच्या गर्भाशयाचं प्रतीक.\nघटस्थापनेपासून नऊ दिवस चालणारा हा लोकोत्सव पाणी जमीन संबंधाचं शास्त्र उलगडून सांगतो आणि रब्बीच्या पेरणीसाठी बीजपरीक्षणही करतो.\nमान्सून परतू लागतो आणि खरीप हंगामातील पिकांचा गर्द हिरवा रंग बदलतो. हिरव्या पिकांना आता पिवळी छटा येऊ लागते. साळीचे पीक लोंबावर आलेले असते. त्याचा घमघमाट सर्वत्र दरवळत असतो. सुगी तोंडावर आलेली असते. आणि अशा सुंदर वेळी हा उत्सव सुरू होतो.\nबाईनं लावला शेतीचा शोध\nहा उत्सव म्हणजे कष्टकरी, श्रमिकांच्या श्रमातून फुललेल्या सृजनाचा उत्सव. नऊ दिवस घट बसतो. दररोज नव्या फुलांची आणि लोंबांची माळ घटावर चढवून बाईच्या आणि धरतीच्या सृजनाचा सन्मान केला जातो.\nशेतीच�� शोध बाईनं लावला आणि बाईचं सृजन अधिकच फुलत गेलं. मातीच्या पोटातून जसं बीज अंकुरतं, तसं आपल्या गर्भातून नवा जीव जन्माला येतो याचं भान तिला आलं. आपलं गर्भाशय हे या महानिर्मिक पृथ्वीचं छोटं रूप आहे, हे ही तिला उमगलं आणि त्याचा उत्सव ती घटाच्या रुपात मांडत गेली.\nकोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका, वणीची सप्तश्रुंगी, वारजाई, विठलाई, काळूबाई अशा अनेक गणमातांनी ही परंपरा पुढे चालवली.\nसह्याद्रीच्या दाट झाडीत, जंगलाच्या खोल गर्भात राहणाऱ्या डांगे गवळी धनगर समाजाचा हा सगळ्यात मोठा उत्सव. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सगळे लोक सजून धजून एका वाड्यावर म्हणजेच धनगर वस्तीवर जमतात. मांड मांडला जातो. रात्रभर गज्जो खेळला जातो. सकाळी पुन्हा गज्जो आणि काला करून उत्सवाची सांगता होते.\nधनगर समाजाबरोबर ही परंपरा बहुजन कष्टकरी समाज आजही जपताना दिसतो. तो आपल्या श्रमातून फुललेल्या निर्मितीचा उत्सव साजरा करतो. घरोघरी आणि गाव पांढरीच्या देवळात आज घट बसविला जातो.\nघट म्हणजे वेगळं काही नसतं. कष्टकरी शेतकरी जे जगतो तेच. त्याचं जगणं असं सांस्कृतिक रूप घेऊन प्रकटतं. श्रमातून फुललेल्या सृजनाचं ते प्रतीक असतं.\nहेही वाचा : तुकोबांच्या अभंगांना तात्विक अधिष्ठान मिळवून देणाऱ्या संत बहिणाबाई\nपाणी वापराचा संदेश देणारा सण\nघट बसविताना पळसाची किंवा त्या परिसरात मिळेल त्या पानांची पत्रावळी घेतली जाते. त्यावर मऊ कसदार माती वारूळाची मिळाली तर तिला प्राधान्य अंथरतात. या मातीच्या मधोमध पाण्यानं भरलेला मातीचा घट बसवला जातो. मातीत मका, हरभरा, भात, गहू, तूर, मूग असे तृण आणि कडधान्यं पेरली जातात. घटावर आंब्याची डहाळी ठेऊन त्यावर नारळ ठेवला की झाली घटस्थापना\nखरं तर घट या संकल्पनेत पाणी जमीन वापराची एक शास्त्रीय मांडणी आहे. पाण्याचा उत्पादक वापर कसा करावा हे यातून पुढे आणले आहे. एका बाजूला महापूर असताना दुसऱ्या बाजूला अर्धा महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. अशावेळी पाण्याच्या उत्पादक वापराचा संदेश घटातून मिळतो.\nसिंचन पद्धतीचं मूळ घटस्थापनेच्या सणात\nआधुनिक ठिबक सिंचनाचे मूळ या घटात आहे. पिकाला गरजे इतकं पाणी दिलं तर ते तरारून येतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे घट.\nघटस्थापनेला कोणताही विधी नाही की मंत्रउच्चार नाही. कोणतीही अंधश्रद्धा नाही की कर्मकांड ��ाही. कष्टकरी श्रमिकांसारखाच साधा सोपा सरळ व्यवहार.\nनऊ दिवस घटावर फुलांच्या आणि लोबांच्या माळा चढविल्या जातात आणि दहाव्या दिवशी हा घट शेतात पुरला जातो. त्याच्यापूर्वी घटातून तरारून आलेले कोंब डोक्यावर टोपीत किंवा फेट्यात खोचून पुरुष सीमोल्लंघनाला निघतात. तर बाया केसात कोंब माळतात.\nआपट्याची पानं प्रेम देतात\nसीमोल्लंघनानंतर आपट्याची पानं परस्परांना देत गळाभेट घेतात. ‘सोनं घ्या सोन्यासारखं रहा’ असं म्हणत परस्परांना प्रेम वाटतात.\nआज धर्म जातीच्या भिंती पुन्हा घट्ट होतायत. माणसं परस्परांच्या विरोधात शत्रू म्हणून उभी राहतायत. अशावेळी कृषी परंपरेतून आलेला, परस्परांना प्रेम देत जोडणारा बाया आणि मातीच्या सृजनाचा सन्मान करणारा घटाचा हा उत्सव मला महत्वाचा वाटतो.\nशिवसेना, भाजप युतीचं नेमकं ठरलंय तरी काय\nमाणिकराव जाधवांनी शरद पवारांना ईडीच्या फेऱ्यात कसं अडकवलं\nलग्नासाठी जातधर्माचा विचार न करणाऱ्या तरुणांच्या शोधात गणेश देवी\nसत्यशोधकीय नियतकालिकेः वाङ्मयेतिहासात मोलाची भर घालणारा संदर्भ ग्रंथ\nपुष्पा भावेंशी चिकित्सक गप्पांच्या निमित्ताने\nपुष्पा भावेंशी चिकित्सक गप्पांच्या निमित्ताने\nसगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात\nवै. ह.भ.प. सुधाकर शेंडगे\nसगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात\nवै. ह.भ.प. सुधाकर शेंडगे\nसंत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती\nसंत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती\nरेडीचा गणपतीः महाराष्ट्रातल्या एकमेव द्विभुज गणेशाचा 'स्वयंभू' महिमा\nरेडीचा गणपतीः महाराष्ट्रातल्या एकमेव द्विभुज गणेशाचा 'स्वयंभू' महिमा\nमराठा आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल\nमराठा आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल\nमतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता\nमतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता\nआपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'\nआपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nभारत पाटणकरांना तरुण शुभेच्छा का देतात\nभारत पाटणकरांना तरुण शुभेच्छा का देतात\nमोहन अनपट: परिवर्तनाच्या दिंडीतला वारकरी\nमोहन अनपट: परिवर्तनाच���या दिंडीतला वारकरी\nश्रमिक कष्टकऱ्यांचा आवाज लोकशाहीर द ना गव्हाणकर\nश्रमिक कष्टकऱ्यांचा आवाज लोकशाहीर द ना गव्हाणकर\nएका वनरक्षकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळतो तेव्हा\nएका वनरक्षकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळतो तेव्हा\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/13656", "date_download": "2020-09-24T02:41:43Z", "digest": "sha1:LEPTJUOMZURVVZIKFKBWUPAX7ERTZBB7", "length": 7547, "nlines": 96, "source_domain": "dhanlabh.in", "title": "कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीवरील व्याज घटले – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nकर्मचारी भविष्यनिर्वाह निधीवरील व्याज घटले\nकर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) गुरुवारी कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीचे (ईपीएफ) व्याजदर ०.१५ टक्क्यांनी घटवले. यामुळे चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफवर ८.६५ टक्क्यांऐवजी ८.५० टक्के व्याज मिळणार आहे.\nईपीएफवरील घटवलेला हा व्याजदर गेल्या सात वर्षांतील सर्वात कमी व्याजदर आहे.\nआपल्याला हे माहित हवेच \nविद्यार्थ्यांना ‘पॉकेट्मनी’साठी मिळतेय कर्ज\nम्यु्च्युअल फंडातील एकूण गुंतवणूक 26.33 लाख कोटी \n‘एक्सपेन्स रेशो’ जाहीर करणे बंधनकारक\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nतुम्हीही मुकेश अंबानी बना \nमग गुंतवणूक करायची तरी कुठे\nआर्थिक नियोजन — उद्योगांसाठी\nआर्थिक संकट-पर्सनल लोन की गोल्ड लोन\nगोल्ड बॉंड – आधुनिक सोने खरेदी\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%89._%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-09-24T02:52:35Z", "digest": "sha1:AOPA32BWHUS75C5GU7EXFLQFL6WA3CWQ", "length": 8800, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रामकृष्ण गोपाळ भांडारकर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nरामकृष्ण गोपाळ भांडारकर (जुलै ६, १८३७ - ऑगस्ट २४, १९२५) हे संस्कृत पंडित, मराठी शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक व प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते होते.\nभांडारकरांचा जन्म जुलै ६, १८३७ रोजी महाराष्ट्रात मालवण येथे झाला. त्यांचे शिक्षण मालवण, रत्नागिरी, मुंबई येथे झाले. काही काळ शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्यांना मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात आणि नंतर पुण्याला डेक्कन कॉलेजामध्ये संस्कृत भाषेचे प्राध्यापक म्हणून नेमणूक मिळाली. इ.स. १८९२ साली डेक्कन कॉलेजातून ते निवृत्त झाले. पुढे इ.स. १८९३-९५ सालांदरम्यान ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते.\nज्या काळात पाली, मागधी यांसारख्या प्राकृत भाषांचा अभ्यास करणारे दुर्मीळ होते, त्या काळात डॉ. भांडारकरांनी प्राकृत भाषा, ब्राह्मी, खरोष्टी या लिप्या वगैरेंचे संपूर्ण ज्ञान मिळवून भारताच्या इतिहासाचे संशोधन केले, आणि लुप्तप्राय झालेला इतिहासाची पुनर्मांडणी करून तो प्रकाशात आणल���. भारतातील हस्तलिखित ग्रंथांचा शोध घेऊन त्यांना प्रकाशित करण्याचे काम तत्कालीन सरकारने भांडारकरांवर सोपवले. त्यांनी पाच जाडजूड ग्रंथ लिहून हे काम बर्‍याच प्रमाणात साध्य केले. पुरातत्त्वशास्त्राचा इतिहास अभ्यास करणारे संशोधक त्यांचे ग्रंथ आजही प्रमाण मानतात.\n१८८३साली व्हिएन्नामध्ये भरलेल्या प्राच्यविद्या विद्वानांच्या परिषदेत हजर राहिलेल्या भांडारकरांच्या अभ्यासाचा आवाका पाहून तेथले सरकार तसेच जागतिक विद्वान अचंबित झाले आणि त्यांनी भांडारकरांना सी.आई.ई. (Companion of the Order of the Indian Empire) ही पदवी देऊन सन्मानित केले. त्या पहिल्या युरोपीय प्राच्यविद्या परिषदेत भांडारकरांनी नाशिकजवळील लेण्यांमधल्या शिलालेखांचा अर्थ विशद करून सांगितला. या घटनेमुळे युरोपात प्राच्यविद्या विशारद म्हणून त्यांच्या कार्याची महती पसरली आणि त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्ससह अनेक मानद सन्मान मिळाले. भांडारकरांनी प्राच्यविद्याविषयक विपुल ग्रंथरचना केली.\nभांडारकरांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावाने पुण्यात इ.स. १९१७ मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था स्थापन करून तिची सुरुवात केली.\nभांडारकरांनी लिहिलेले ग्रंथसंपादन करा\nभारताचा पुरातत्त्व इतिहास- पाच खंड\nमुंबई निर्देशिकेसाठी (Bombay Gazetteers) लिहिलेला \"दक्षिण भारताचा इतिहास\"\nवायुपुराण या ग्रंथाचा इग्रजी अनुवाद (अपूर्ण)\nभवभूतीच्या \"मालती माधव\" वर टीका\nफक्त इंग्रजी जाणणार्‍यांसाठी संस्कृत व्याकरण भाग १ आणि २, वगैरे.\nटाइम्सऑफइंडिया.कॉम - रामकृष्ण गोपाळ भांडारकरांचे अल्पचरित्र (इंग्लिश मजकूर)\nLast edited on १४ ऑक्टोबर २०१७, at ००:५५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १४ ऑक्टोबर २०१७ रोजी ००:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/pt/36/", "date_download": "2020-09-24T02:50:33Z", "digest": "sha1:A27D5IRZ62NBQJZ7D3KWVVMYR7ACZI2Z", "length": 24354, "nlines": 901, "source_domain": "www.50languages.com", "title": "सार्वजनिक परिवहन@sārvajanika parivahana - मराठी / पोर्तुगीज PT", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » पोर्तुगीज PT सार्वजनिक परिवहन\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nबस थांबा कुठे आहे On-- é q-- é a p------ d- a--------\nबस थांबा कुठे आहे\nकोणती बस शहरात जाते Qu-- é o a-------- q-- v-- p--- o c-----\nकोणती बस शहरात जाते\nमी कोणती बस पकडली पाहिजे Qu-- é a l---- q-- e- t---- d- a------\nमी कोणती बस पकडली पाहिजे\nमला बस बदली करावी लागेल का Te--- d- m----\nमला बस बदली करावी लागेल का\nकोणत्या थांब्यावर मला बस बदली करावी लागेल On-- é q-- t---- d- m----\nकोणत्या थांब्यावर मला बस बदली करावी लागेल\nतिकीटाला किती पैसे पडतात Qu---- é q-- c---- u- b------\nतिकीटाला किती पैसे पडतात\nशहरात पोहोचेपर्यंत किती थांबे आहेत Sã- q------ p------- a-- a- c-----\nशहरात पोहोचेपर्यंत किती थांबे आहेत\nआपण इथे उतरले पाहिजे.\nआपण (बसच्या) मागच्या दाराने उतरावे.\nपुढची भुयारी ट्रेन ५ मिनिटांत आहे.\nपुढची ट्राम १० मिनिटांत आहे.\nपुढची बस १५ मिनिटांत आहे.\nशेवटची भुयारी ट्रेन किती वाजता सुटते Qu---- é q-- é o ú----- m----\nशेवटची भुयारी ट्रेन किती वाजता सुटते\nशेवटची ट्राम कधी आहे Qu---- é q-- é o ú----- e-------\nशेवटची ट्राम कधी आहे\nशेवटची बस कधी आहे Qu---- é q-- é o ú----- a--------\nशेवटची बस कधी आहे\nआपल्याजवळ तिकीट आहे का Te- u- b------\nआपल्याजवळ तिकीट आहे का\n – नाही, माझ्याजवळ नाही. Um b------ – N--- n-- t----. Um bilhete\n – नाही, माझ्याजवळ नाही.\nतर आपल्याला दंड भरावा लागेल.\n« 35 - विमानतळावर\n36 - सार्वजनिक परिवहन\n37 - प्रवास »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + पोर्तुगीज PT (1-100)\nआपण एकमेकांशी जे बोलतो ते स्पष्ट का असते आपल्याला एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करायची असते आणि एकमेकांना समजून घ्यायचे असते. भाषा उत्त्पन्न कशी झाली हे एकीकडे अजूनही अस्पष्टच आहे. यावर खूपसे लेख उपलब्ध आहेत. विशिष्ट काय आहे कि, भाषा ही खूप जुनी गोष्ट आहे. बोलण्यासाठी काही भौतिक वैशिष्ट्यांची गरज होती. ध्वनी उपलब्ध करण्याची आपली गरज होती. पूर्वी निएंडरथल्स लोकांना ध्वनी निर्माण करण्याचे सामर्थ्य होते. याप्रकारे ते स्वतःला प्राण्यांपासून वेगळे दर्शवू शकतात. आणखीन, एक मोठा, कणखर आवाज संरक्षणासाठी महत्वाचा होता. एखादा माणूस याद्वारे शत्रूंना घाबरवू किंवा शत्रूंशी लढू शकतो. यापूर्वीही, हत्यारांचा आणि अग्नीचा शोध लागला होता. हे सर्व ज्ञान कसेतरी पुढे जायला हवे.\nभाषण हेसुद्धा गटाने शिकारी करण्यासाठी महत्वाचे आहे. जवळजवळ 2 करोड वर्षांपूर्वी लोकांमध्ये साधे आकलन होते. अभ्यासाचे पहिले घटक चिन्हे आणि हावभाव होते. पण. लोकांना एकमेकांशी खूप प्रखर संवाद साधायचा होता. महत्वाचे म्हणजे, त्यांना एकमेकांकडे न बघता संवाद साधायचा होता. म्हणूनच, भाषेचा विकास झाला आणि याने हावभावांची जागा घेतली. आजच्या अर्थाने, भाषा कमीतकमी 50,000 वर्षांपूर्वीची आहे. जेव्हा होमो सेपियन्सने आफ्रिका सोडली, त्यांनी पूर्ण जगात भाषेचा विस्तार केला. विविध प्रदेशांनुसार भाषा ही एकमेकांपासून वेगळी झाली. असे म्हटले जाते की, विविध भाषिक कुटुंबे अस्तित्वात आली. मात्र, त्यांचाकडे फक्त भाषेची पायाभूत पद्धतीच होती. पहिली भाषा ही सध्याचा भाषेपेक्षा खूप कमी गुंतागुंतीची होती. नंतर पुढे तिचा व्याकरण, आवाजाच्या आणि भाषेच्या अभ्यासाने विकास झाला. असेही म्हणता येईल कि, वेगवेगळ्या भाषांना विविध उपाय मिळाले. पण समस्या नेहमीच समान होती: मी काय विचार करतो हे कसे दर्शवायचे\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/new-34-corona-positive-case-ratnagiri-326287", "date_download": "2020-09-24T01:22:59Z", "digest": "sha1:WS7KBBJE2MY5WHGMN7DDTSNKZP2NMMOA", "length": 13937, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "ब्रेकिंग - रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातून कोरोना रूग्ण पळाला ; नव्या ३७ रूग्णांची भर | eSakal", "raw_content": "\nब्रेकिंग - रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातून कोरोना रूग्ण पळाला ; नव्या ३७ रूग्णांची भर\nपरजिल्ह्यातून आलेल्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये पुढे येत आहेत. त्यामुळे दर दिवशी कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे.\nरत्नागिरी - रविवारी दिवसभरात प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 37 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1,557 झाली आहे. आज दिवसभरात 3 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 52 वर पोचली आहे.\nपरजिल्ह्यातून आलेल्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये पुढे येत आहेत. त्यामुळे दर दिवशी कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. रविवारीही नवीन रुग्णांच्या संख्येत भर पडलेली आहे. त्यामध्ये रत्नागिरी 4, दापोली 11, कामथे 20, गुहागर मधील दो रुग्णांचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसात मृतांची नोंद झालेली नव्हती; मात्र रविवारी रत्नागिरीतील दोन आणि राजापूरमधील एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या वाढत असतानाच बरे झालेल्या रुग्णांचा आकडाही समाधानकारक आहे. रविवारी 34 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 987 झाली आहे. आज सोडण्यात आलेल्यांमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय 8, कोव्हीड केअर सेंटर वेळणेश्वर 7, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 11, खेड येथील 8 रुग्णांचा समावेश आहे.\nरत्नागिरी तालुक्यात शनिवारी पूर्णगड येथे कोरोनाचे सहा रुग्ण हे आढळले. काही दिवसांपूर्वी झालेल्या लग्न समारंभातून कोरोनाचा फैलाव झाल्याचे कारण पुढे येत आहे. त्या लग्न समारंभात कोविड रुग्णालयातील एक नर्स सहभागी झाली होती. कोविड टेस्टिंग लॅबमध्ये त्या नर्सची ड्युटी होती. समारंभ आटपून आल्यानंतर त्या नर्सला ताप आला. तिची कोविड टेस्ट केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्या नर्सच्या संपर्कात आलेल्यांचे स्वॅब घेण्यात आले होते.\nअन् कोरोना रूग्ण पळाला\nजिल्हा कोव्हीड रुग्णालयात उपचार घेणारा कोरोना बाधित रुग्ण पळून गेल्याचा प्रकार पुढे आले आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. तो रुग्ण गुहागर तालुक्यातील पडवे गावचा असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी कोव्हीड रुग्णालयात त्या रुग्णाला अत्यवस्थ अवस्थेत दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर प्रकृती सुधारत होती, म्हणून शनिवारी अतिदक्षता विभागातून बाहेर आणण्यात आले. मध्यरात्री त्या रुग्णाने रुग्णालयातून गायब झाला.\nहे पण वाचा - चिपळूणात कॅनोन शोरूमध्ये चोरी ; शटर उघडून चोरट्यांनी मारला डल्ला\nरविवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याचा शोध सुरु झाला. पोलिसांकडे आलेल्या माहितीनुसार तो रुग्ण पडवे येथील आहे. त्या रुग्णाची पत्नी त्याच्या देखरेखीसाठी रुग्णालयात होती; मात्र वॉर्डमधून तो कधी पळून गेला, हे समजलेच नाही. त्याची पत्नी त्याचा शोध घेत फिरत होती. कोव्हीड रुग्णांवर लक्ष ठेवण्यासठी बंदोबस्त असतानाही कोरोना बाधित रुग्ण पळून कसा जातो हा प्रश्न उपस्थित होत आहे.\nअ‍ॅक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन 148\nसंपादन - धनाजी सुर्वे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्य��� बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/satirical-news/dhing-tang-article-lockdown-extended-280736", "date_download": "2020-09-24T01:33:43Z", "digest": "sha1:GNK3AKDSZVZEAK6YNPFPYT6MT3UKCXSJ", "length": 16834, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "ढिंग टांग : मन का लॉकडाउन ! | eSakal", "raw_content": "\nढिंग टांग : मन का लॉकडाउन \nअजून अठरा दिवस तुला मोरीत गळका नळ फडक्‍यात गुंडाळून धरून बसायचे आहे, बा मना बसशील ना यालाच लॉकडाउन म्हणतात, वेड्या मना, यालाच लॉकडाउन म्हणतात...\nखाली दिन औ खाली रात\nससुरी दाढी बढै बढै\nक्‍या बाहर, क्‍या अंदर\nकल करै सो आज न कर\nकुछ न कर परसों\nलाकडाउन के काल में\nमित्रोंऽऽ...लॉकडाउन दाढीसारखा वाढतोच आहे. स्थळकाळाचे भान हरपत चालले आहे. प्राचीन काळी तपश्‍चर्या करणाऱ्या ऋषीमुनींना वारुळात असेच वाटत असेल्का कां की क्‍यालिंडर पार विसरायला झाले आहे. आज किती तारीख कां की क्‍यालिंडर पार विसरायला झाले आहे. आज किती तारीख आठवत नाही. वार कुठला आठवत नाही. वार कुठला कुणास ठाऊक आंघोळ काल केली होती की परवा नाही रे माहीत...एकाच जागी बसून बसून बिछान्यावर खोलगट खड्डा पडला आहे. सोफ्याची एक बाजू तिरकी झाली आहे. उशीवरचा तेलकट्ट डाग दिवसेंदिवस गडद होत चालला आहे.\nबातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nअशा उन्मनी, एकाकी अवस्थेत योगाभ्यास करणे इष्ट. बा मना, हो तयार. चटई पसर. पसरलीस शाबास. अंहं लॉकडाउन योगाची सुरवात नेहमीप्रमाणे शवासनाने नाही हं करायची शवासनामुळे घोरायला होते. बेसावधपणे डोळा लागतो. वेड्या मना, चटईवर बस आणि पद्मासन घालायचा आटोकाट प्रयत्न कर. चढव टाचा...हुं...कर प्रयत्न. जमेल जमेल शवासनामुळे घोरायला होते. बेसावधपणे डोळा लागतो. वेड्या मना, चटईवर बस आणि पद्मासन घालायचा आटोकाट प्रयत्न कर. चढव टाचा...हुं...कर प्रयत्न. जमेल जमेल हिकडची टांच तिकडे, तिकडची टांच हिकडे हिकडची टांच तिकडे, तिकडची टांच हिकडे नाही जमत बा मना, किती रे तू फद्या\n स्वत:लाच मांडीवर घेण्याचा उद्योग म्हंजे पद्मासन हाहाहा स्वत:लाच मांडीवर कुणी घेते का बा मना खुळा कुठला. अरे, पद्मासन जमले की सारे काही जमले. पण जाऊ दे आता. तू नुसती साधी मांड�� घाल बघू. ध्यानस्थ बस. डोळे मिट. दोन्ही भुवयांमध्ये एकाग्र हो...\n...समोरच्या ग्यालरीत कपडे वाळत घालायला आलेल्या वैनी.\n...उजवीकडच्या ग्यालरीत केस विंचरत उभी असणारी शेजारील सान्यांची सुमन.\n....वरच्या मजल्यावरच्या आब्या सोमणाकडे रोज इतके काय कुटत असतात कुणास ठाऊक.\n...खालच्या मजल्यावर पाणी आलेय की काय\nअरेरे, मना मना, कुठे कुठे भटकत असतोस पोलिसासारखा रट्टा देऊ का तुझ्या पार्श्‍वभागावर पोलिसासारखा रट्टा देऊ का तुझ्या पार्श्‍वभागावर एका जागी नीट बस. एक दीर्घ श्‍वास घे एका जागी नीट बस. एक दीर्घ श्‍वास घे तो सोड पुन्हा घे...पुन्हा सोड. बघ, ठस्का लागला ना दिवसभर विड्या कोण फुंकेल दिवसभर विड्या कोण फुंकेल आता भोग कर्माची फळे आता भोग कर्माची फळे श्‍वास पूर्ण आत ओढला की आपले दोंद फुग्यासारखे बाहेर का येत्ये श्‍वास पूर्ण आत ओढला की आपले दोंद फुग्यासारखे बाहेर का येत्ये असे कोडे तुला पडले ना असे कोडे तुला पडले ना पडणारच. फुफ्फुसे छातीत असतात की पोटात, अशी शंका आली ना पडणारच. फुफ्फुसे छातीत असतात की पोटात, अशी शंका आली ना\nआता पाय सरळ कर आणि ओणवा होऊन पायाचे अंगठे पकड. बघ, मना ही सत्वपरीक्षा आहे. स्वत:चेच पाय धरायची ही शिक्षा आहे. पायाचे अंगठे पकडल्यावर ओठाच्या कडांमधून हवा बाहेर येऊ पाहील. पण जिद्द ठेव. वायसर गेलेल्या नळाच्या तोटीतून उडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यावर हात बांधून काही काळ मोरीत बसावे लागतेच ना तसेच आहे. जीवन म्हंजे मोरी आहे, बा मना तसेच आहे. जीवन म्हंजे मोरी आहे, बा मना निव्वळ मोरी मोरीत नळ आहे आणि नळाचा वायसर बोंबलला आहे. मग काय करणार तोटीला फडके बांधावे लागते. तसेच आपल्या तोंडाला फडके बांध तोटीला फडके बांधावे लागते. तसेच आपल्या तोंडाला फडके बांध मोरी जितकी कोरडी, तितकी तुंबण्याची शक्‍यता कमी मोरी जितकी कोरडी, तितकी तुंबण्याची शक्‍यता कमी जीवन तुंबता कामा नये जीवन तुंबता कामा नये\nअजून अठरा दिवस तुला मोरीत गळका नळ फडक्‍यात गुंडाळून धरून बसायचे आहे, बा मना बसशील ना यालाच लॉकडाउन म्हणतात, वेड्या मना, यालाच लॉकडाउन म्हणतात...\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसंसदेचे अधिवेशन 7 दिवस आधीच गुंडाळले; विरोधी पक्षांच्या बहिष्कारांचे गालबोट\nनवी दिल्ली - कोरोना संकटामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्थे�� झालेले संसदेचे ऐतिहासिक पावसाळी अधिवेशन ठरलेल्या मुदतीआधीच म्हणजे तब्बल सात दिवस आधीच...\nVideo: चिनी सैनिक सीमेवर जाताना ढसाढसा रडले\nबिजींग (चीन) : भारत-चीन सीमेवर काही दिवसांपासून तणावाचे वातावरण सुरू आहे. भारतीय जवानांबरोबर झालेल्या धुमचक्रीत चीनच्या सैनिकांना जीव गमवावा लागला...\nचीनच्या घुसखोरीनंतर नेपाळमध्ये उद्रेक ; जनता उतरली रस्त्यावर\nभारत आणि चीन यांच्यातील सीमावाद यावर्षीच्या एप्रिल महिन्यापासून चांगलाच उफाळला आहे. तसेच भारत आणि चीन यांच्यातील सैन्यात जून महिन्याच्या मध्यात...\nगिर्यारोहण तंत्राचा वापर करुन जोतिबा महाव्दाराची स्वच्छता\nजोतिबा : जोतिबा डोंगर येथील वातावरणात दाट धुके, सतत पावसाची रिपरिप यामुळे मंदिराची शिखरे महाव्दारांवरती मोठया प्रमाणात वनस्पती उगवतात. परिणामी,...\nपपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे; विविध आजारांवर पपईच्या पानांचाही प्रभाव\nसातारा : पपई ही वनस्पती कॅरिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॅरिका पपया आहे. ही मूळची अमेरिकेच्या उष्ण प्रदेशातील असून मेक्सिकोत प्रथम तिची...\nकोल्हापुरात इतिहासातील घटनांचा स्पर्श झालेले हळदी गाव\nकोल्हापूर : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक संस्कृतीचा विचार करता कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासाचा ठसा प्रकर्षाने जाणवतो. प्राचीन काळापासून इतिहासाचा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/osmanabad-ex-unhappy-minister-tanaji-sawant-support-bjp-in-zp-election-shivsena-activist-banner-at-solapur", "date_download": "2020-09-24T02:34:19Z", "digest": "sha1:KQAFJIOFVO7NK3YWUQKZA4WV3DRYGZP3", "length": 8945, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "हा खेकडा शिवसेना पोखरतोय, उद्धवसाहेब वेळीच नांग्या मोडा, तानाजी सावंतांविरोधात शिवसैनिकांची पोस्टरबाजी", "raw_content": "\nपनवेलच्या उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे, वाहतूक पोलिसांनी रेतीने खड्डे भरले, पालिकेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nहा खेकडा शिवसेना पोखरतोय, उद्धवसाहेब वेळीच नांग्या मोडा, तानाजी सावंतांविरोधात शिवसैनिकांची पोस्टरबाजी\nहा खेकडा शिवसेना पोखरतोय, उद्धवसाहेब वेळीच नांग्या मोडा, तानाजी सावंतांविरोधात शिवसैनिकांची पोस्टरबाजी\nपनवेलच्या उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे, वाहतूक पोलिसांनी रेतीने खड्डे भरले, पालिकेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nमोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा\nपनवेलच्या उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे, वाहतूक पोलिसांनी रेतीने खड्डे भरले, पालिकेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/gopinath-munde-nana-patole-obc-janganana.html", "date_download": "2020-09-24T00:53:18Z", "digest": "sha1:EKHCA6QSZM3NVNEPZBPGSCRH6KGNK6HA", "length": 8636, "nlines": 60, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, प्रीतम मुंडे व आता स्वतः खुद्द विधानसभा अध्यक्षानी केली ही मागणी केली ... | Gosip4U Digital Wing Of India स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, प्रीतम मुंडे व आता स्वतः खुद्द विधानसभा अध्यक्षानी केली ही मागणी केली ... - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nस्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, प्रीतम मुंडे व आता स्वतः खुद्द विधानसभा अध्यक्षानी केली ही मागणी केली ...\nस्वतः खुद्द विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सन २०२१ मधील होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला .त्यामळे सर्व पक्षातील आमदारांचा गोंधळ उडाला. पूर्व कल्पना नसल्यामुळे यावर कोणी काय भाष्य करायचे याबाबत सर्वाणी सावध भूमीका घेतली.\nया आधी ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी स्वर्गीय केंद्रीय मंत्री लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे व नंतर आता त्यांची कन्या खासदार प्रीतम गोपीनाथ मुंडे हे आग्रही होते.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले, 'विधिमंडळाच्या कामकाज सल्‍लागार समितीत हा विषय घ्‍यावा, जेणेकरून सर्वच पक्षांच्या गटनेत्‍यांना या विषयावर बोलता येईल. सर्वंकष चर्चा करून हा ठराव अर्थसंकल्‍पीय अधिवेशनात मांडू या'. मात्र, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी यावर तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्‍याचे मत व्यक्‍त केले.\nदेशभरात ओबीसी समाजाची नेमकी लोकसंख्या किती आहे, हे कळणे अत्‍यावश्यक असल्‍याचे सांगताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्‍हणाले, '१९३३ साली इंग्रजांच्या कार्यकाळात जनगणना झाली होती, तेव्हा फक्‍त एकदाच ओबीसींची गणना करण्यात आली होती. तेव्हा देशात ५४ टक्के ओबीसी समाज असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले होते. आरक्षण देताना त्‍याच्या अर्धे २७ टक्‍के आरक्षण ओबीसी समाजाला देण्यात आले. मात्र, सध्या देशभरात ओबीसी समाज नेमका किती आहे, याची निश्चित आकडेवारी उपलब्‍ध नाही. केंद्र पातळीवर जितक्‍या समित्‍या नेमण्यात आल्‍या किंवा विविध न्यायालयात याच्याशी संबंधित जितके विषय आले, त्‍यामध्ये ओबीसी समाजाची आकडेवारी मागण्यात आली आहे. मात्र ती उपलब्‍ध नाही. आता सन २०२१मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजासाठी वेगळा रकाना नाही. तो असायला हवा. ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे', असेही भुजबळ म्‍हणाले.\nसन २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातीनिहाय ज��गणना करण्याची केंद्र सरकारला शिफारस करणारा ठराव विधानसभेने एकमताने मंजूर केला. या ठरावास सर्व पक्षांनी पाठिंबा दिला.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nस्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, प्रीतम मुंडे व आता स्वतः खुद्द विधानसभा अध्यक्षानी केली ही मागणी केली ...\nस्वतः खुद्द विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सन २०२१ मधील होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव सादर करण...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hemantathalye.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2020-09-24T00:42:46Z", "digest": "sha1:REG3IY5BOSMHVQLPBMHHP2YYPMZZLMPT", "length": 9071, "nlines": 47, "source_domain": "hemantathalye.com", "title": "काय करू काय नाही - हेमंत आठल्ये ~ Hemant Athalye Website", "raw_content": "\nसंकेतस्थळ विकासक – Website Developer\nकाय करू काय नाही\nऑक्टोबर 12, 2010 by हेमंत आठल्येin नोंद\nकाय करू आणि काय नाही हेच कळत नाही आहे. एकीकडे ती इतकी आवडते ना की तीच हवी हवीशी वाटते. पण तिला हे सांगायला भीती वाटते. मी रोज रोज हाच विचार करतो की, तिच्याशी काय बोलायचे. आणि मन कसं मोकळ करायचे तिच्यासमोर. पण मग ती दिसली की, श्वास नीट घेता येत नाही. घसा कोरडा पडून जातो. ‘प्रपोज’ करणे फार मोठी गोष्ट नाही. म्हणजे ही माझी पहिलीच वेळ आहे, पण मी तिला प्रपोज करू शकतो. फक्त तीच्या नकाराची भीती वाटते. ती नाराज होईल याची भीती वाटते.\nदोन दिवसांपूर्वी मी घरी येत असतांना एक मुलगा रस्त्याच्या कडेला मुलीशी काहीतरी बोलतांना पहिला. तो बाईकवर आणि ती घराच्या लोखंडी गेटवर एक हात टाकून उभी होती. तो मुलगा काय म्हटला ते नाही कळल. पण ती मुलगी त्याला म्हणत होती की, आपल्या दोघांच्या बऱ्याच गोष्टी, चालीरीती वेगळ्या आहेत. त्यामुळे शक्य नाही. आता मी हे जवळून जात असतांना ऐकले. त्या मुल��कडे मागे वळून पहिले तर तिला चेहऱ्यावरून काहीच वाटत नव्हते. आणि तो हेल्मेटवीर देखील जणू काहीच घडलं नाही अशा आविर्भावात.\nयार, मला नाही हे शक्य. मी नाही विसरू शकत तिला. ती जर अस म्हटली तर.. मी एक ‘नकार’ पचवलेला आहे. त्या मुलीचा होकार असतांना, तीच्या कोणीतरी काका मामाच्या प्रतापामुळे तो नकार झालेला. आता त्या स्थळाबद्दल, म्हणजे त्या मुलीबद्दल ‘एक छान मुलगी’ यापलीकडे काहीच वाटले नव्हते मला. पण ही ‘अप्सरा’ पाहून माझ सगळ् बदललं आहे. आणि ती सोडून कोणीच आपले वाटत नाही. ती सोडून दुसरा विचार येत नाही. मी खूप विचार करतो. पण सगळ् शेवटी फूस. मला खरंच सुचत नाही काहीही. दोन महिन्यांच्या ओळखीवर कसं कोणी आयुष्याचा निर्णय करू शकते. मला तिची माहिती आहे. पण तिला माझ्याबद्दल काय माहिती आहे काहीच नाही. माझा स्वभाव, माझे बोलणे. मी नेमका कसा आहे हे तिला कुठे काय माहिती\nआणि अस डायरेक्ट प्रपोज म्हटल्यावर होकारापेक्षा नकाराचीच भीती वाटते मला. म्हणजे ती करेलच अस नाही. पण अस घडायला खूप चान्सेस आहेत. बर तिच्याशी ओळख वाढवायची इच्छा आहे. पण तिची सीट बदलल्यापासून तेही शक्य नाही. तीचा तो मित्र, आता तीच्या जुन्या जागेवर बसतो. एका भल्या मोठ्या बोक्याच्या फोटोची प्रिंट आउट काढून डेस्कवर लावली आहे. काय कोणाला काय आवडते ना तिला सांगायला काहीच हरकत नाही. उशीर होण्यापेक्षा हे जास्त चांगल. पण अशा गोष्टीमुळे, तिला मी आवडत असेल तर ती खुश नाहीतर नाराज होईल. तिला नाराज करून मी माझ मन मोकळ करण्यात काहीच फायदा नाही. माझ मन मोकळ झालं की, निदान झोप तरी येईल रात्रीची.\nपण तीच्या मानसिक त्रासाचे काय मी ज्या ज्या वेळी दिसेल तिला, त्या त्या वेळी माझा तो प्रपोज तिला आठवेल. आणि समजा ती काहीच बोलली नाही तर, तीच्या मनात ते राहिलं. आणि तीच्या ‘मस्तीखोर’ स्वभावावर त्याचा परिणाम होईल. म्हणजे मी जेवढे तिला पहिले आहे. त्यावरून ती प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करते अस मला वाटते म्हणून बोललो. कारण, परवा मी तिला पिंग वगैरे नाही केल तर तिने काल गुड मॉर्निंगचा मेल पाठवला. म्हणजे तिला छोटी छोटी गोष्ट देखील ध्यानात येते. मला ती आता जशी आहे ना, अगदी तशी हवी आहे. मी जी अपेक्षा माझ्या जोडीदाराबद्दल केली होती. त्यापेक्षा हजार पटीने छान आहे ही. मी तीच्या समोर नसलो की, तिला माझा विषय इतका आठवणार नाही. आणि जर तीच हवी असेल ��री निदान मला तीच्या जवळपास तरी राहावे लागेल. फक्त आता ते कसं करू हे कळत नाही आहे. मी तिला माझ्या मनातले नक्की सांगेन. पण कसं सांगू हेच कळत नाही आहे.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nमी डिझाइन आणि डिजिटल सेवा प्रदान करतो जी पूर्णपणे लवचिक आणि शक्तिशाली असतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/19311/", "date_download": "2020-09-24T03:22:20Z", "digest": "sha1:ABOPN45RG5TLNWSROMZLHBORTA3LDAYI", "length": 16819, "nlines": 222, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "धांगध्रा संस्थान – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nध्रांगध्रा संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पूर्वीच्या काठेवाडमधील (सौराष्ट्र) एक जुने संस्थान. धारंगधर (अश्मधारक) या नावावरून संस्थानला ध्रांगध्रा हे नाव पडले असावे. कारण तेथे दगडांच्या अनेक खाणी आहेत. क्षेत्रफळ २,९७० चौ. किमी. लोकसंख्या सु. १,२५,००० (१९४१). उत्पन्न २३ लाख रुपये. उत्तरेस कच्छचे छोटे रण, नैर्ऋत्येस वांकानेर-मोरवी-मालिया, दक्षिणेस वढवाण-सायला-ठाण-लख्तर, पूर्वेस बजाना-वन-लख्तर-वढवाण संस्थाने यांनी ते सीमित झाले होते. झाला राजपुतांपैकी तेराव्या शतकातील हरिपाळदेव हा या संस्थानचा मूळ पुरुष. गुजरातच्या मुसलमानी आक्रमणाला तोंड देण्यासाठी तेविसावा राजपुरुष राजेश्वरजीने १४८८ मध्ये राजध���नी हालवाडला हलवली. या वेळेपासून संस्थानाच्या स्वतंत्र अस्तित्वाला आरंभ झाला. १६८२ मध्ये औरंगजेबाकडून हालवाड व तिथल्या मिठागरांची कायमची सनद संस्थानला मिळाली. सतराव्या शतकात भय्यादानी (राजाचे नातेवाईक) वांकानेर, वढवाण, लिमडी, ठाण-लख्तर आणि गजासिंहजीच्या कारकीर्दीत (१७४५–८२) सायला ही स्वतंत्र संस्थाने स्थापिली गेली. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात हालवाड ही काही काळ मोगल जहागीर बनली पण अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात प्रतापसिंहजीने गुजरातच्या मोगल सुभेदार सरबुलंदखानला आपली मुलगी देऊन खंडणी टाळली. १७३० मध्ये राजधानी ध्रांगध्रा येथे कायम झाली. अठराव्या शतकात राणी जिजीबाईने पेशवे व राधनपूरच्या मदतीने सायलाचे वर्चस्व मोडून काढले. पुढे पेशवे आणि जुनागढ संस्थानने खंडणी घ्यायला सुरुवात केली. अठराव्या शतकाच्या अखेरीस मराठ्यांची मूलूखगिरी, शेजारच्या संस्थानाशी युद्ध, काठी-मियाणा जमातींची लुटालूट यांमुळे संस्थान जेरीस आले. १८०७ मध्ये संस्थानने इंग्रजांची मांडलिकी पतकरली. त्यानंतर इंग्रज व गायकवाड यांना संस्थान खंडणी देई. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात रेल्वे, शिक्षण इ. विविध क्षेत्रांत विकास होऊन संस्थानचे उत्पन्नही सु. २३ लाख रुपयांवर गेले. संस्थानिकास ११ तोफांच्या सलामीचा मान, राजेसाहेब हा किताब आणि जन्मठेप व मृत्युदंड यांची शिक्षा देण्याचा अधिकार होता. संस्थानात १५० खेडी असून ध्रांगध्रा, हालवाड, उमरडा, मेठन, टिकार या महालांवर वहीवाटदार असत. संस्थान प्रथम १९४८ मध्ये सौराष्ट्र संघात विलीन झाले व पुढे १९५६ मध्ये मुंबई द्विभाषिक राज्यात आणि १ मे १९६० पासून गुजरात राज्यात समाविष्ट करण्यात आले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. ���ा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/23271/", "date_download": "2020-09-24T03:05:22Z", "digest": "sha1:WIT7T6KYAN2746XUMFCHVRUXAJMXHEM2", "length": 13815, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "स्वभावोपरम व चिकित्सा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते ���ेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nस्वभावोपरम व चिकित्सा : (आयुर्वेद). नाशकारणनिरपेक्ष नाश होणे, आपोआप स्वभावत: नाश होणे म्हणजे स्वभावोपरम होय. विश्‍वात जे जे द्रव्य उत्पन्न झालेले आहे, त्याच्या उत्पत्तीला कारण असते पण त्याच्या नाशाला कारणाची आवश्यकता नाही. नाश हा आपोआप होतो. जसे नित्यग कालाच्या शीघ्रगत्वामुळे आपोआपच तो नष्ट होतो, त्याच्या नाशाचे कारण नाही. म्हणून त्या कारणाचे ज्ञान होत नाही.\nरोग म्हणजे धातुवैषम्य झाले. धातुवैषम्य हे तज्जनक कारणांनी झाले. त्याचा विनाश हा आपोआप होईल. त्याकरिता अन्य कारणांची आवश्यकता नाही पण धातुसाम्य निर्माण करावयाचे असले, तर धातू वैषम्यकर कारणांचा त्याग करून धातुसाम्यकर कारणांचे सेवन केले पाहिजे. धातूंचे वैषम्य कसे उत्पन्न होणार नाही (त्यागाने) व सम धातूंचा अनुबंध (सातत्याने उत्पत्ति) व्हावा याकरिता तर चिकित्सा करावी लागते.\nविषमत्व निर्माण करणाऱ्या कारणांचा त्याग व समत्व निर्माण करणाऱ्यांचे सेवन केल्याने सातत्याने विषमत्वाची होणारी निर्मिती बंद होते व धातू सम होतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/published_article.php?v=How-to-protect-ourselves-from-novel-corona-virusDU3452789", "date_download": "2020-09-24T01:53:57Z", "digest": "sha1:43EIVBKLGL4573A3OLO53IFMMOVPOJ7X", "length": 27370, "nlines": 137, "source_domain": "kolaj.in", "title": "जीवघेण्या चिनी कोरोना वायरसपासून आपण कसं सुरक्षित राहायचं?| Kolaj", "raw_content": "\nजीवघेण्या चिनी कोरोना वायरसपासून आपण कसं सुरक्षित राहायचं\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nचीनच्या वुहान शहरात एका नव्या कोरोना विषाणूची निर्मिती झालीय. या विषाणू��ुळे ताप सर्दी खोकला अशा साध्या लक्षणांसोबतच न्युमोनिया सारखे आजार होऊन माणूस मृत्यूमुखीही पडू शकतो. या विषाणूविषयी अजून काहीही संशोधन झालेलं नाही. त्यामुळे यावर लस उपलब्ध नाही. पण काही सोपे उपाय करून या विषाणूपासून वाचण्याचा प्रयत्न करता येईल.\nआपला सख्खा शेजारी असलेल्या चीनमधे सध्या एका वायरसने हाहाकार माजवलाय. एका अख्ख्या शहराला वाळीत टाकण्यात आलंय. काही काही बाजारपेठा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्यात. सगळ्या एअरपोर्ट्सवर कडक पाळत ठेवण्यात आलीय. रस्ते, बाजारपेठा, दुकानांबाहेर सगळीकडे फवारणी करून निर्जुंतूकीकरण करण्याचं काम सुरू आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांना हाय अलर्ट देण्यात आलाय. एक नवी धोक्याची सूचना चीनच्या सरहद्दीत वाजतेय.\nया संकटाचं नाव आहे कोरोना वायरस. चालत्या, बोलत्या माणसांना काही दिवसांतच मृत्यूच्या दाढेत ढकलणारा हा विषाणू किंवा वायरस चीनमधे मोठ्या वेगाने, अगदी विद्यूत वेगाने पसरतोय. नुसता चीनमधेच नाही तर चीनच्या सीमा ओलांडून दक्षिण कोरिया, थायलंड आणि जपानमधेही या वायरसने एंट्री केलीय. आता तर या वायरसनं अमेरिकेचंही दार ठोठावलंय.\nकाय आहे कोरोना वायरस\nनव्यानं आलेला कोरोना हा एक संसर्गजन्य वायरस आहे. महाराष्ट्र राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खोकल्यामुळे किंवा शिंकल्यामुळे हवेतून एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला या वायरसची लागण होऊ शकते. हा वायरस शरीरात आल्यावर ताप, सर्दी, खोकल्यासारखी लक्षणं दिसू लागतात. पण ही लक्षणं जास्त गंभीरही होऊ शकतात. श्वास घ्यायला त्रास होणं, डोकं दुखणं, घसा खवखवणं अशी लक्षणं मोठ्या माणसांमधे दिसू शकतात. तर न्युमोनियासारखे गंभीर आजार ५ वर्षाखालील मुलांना होताहेत.\nआत्तापर्यंत चीनमधल्या ५०० पेक्षा जास्त लोकांवर या वायरसने हल्ला केलाय. ९ लोकांचा मृत्यूही झालाय. पण अजूनपर्यंत या वायरसनं आजारी पडलेला एकही माणूस बरा झालेला नाही. म्हणूनच मार्गबर्ग आणि इबोलानंतर हा जगातला तिसरा सगळ्यात धोकादायक वायरस असं कोरोनोला म्हटलं जातंय.\nवर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात डब्लूएचओनेही या वायरसचं गांभीर्य ओळखलंय. या वायरसशी दोन हात कसं करायचं यावर चर्चा करण्यासाठी डब्लूएचओही एक तातडीची बैठक बोलावणार आहे. डब्लूएचओचे प्र���क्ते तारिक याशरेविच यांनी ट्विटरवरून ही दिली. ‘काही दिवसात चीनमधे आणि दुसऱ्या देशात या वायरसचे आणखी रोगी सापडू शकतात. वुहानच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत डब्लूएचओची एक टीम वायरसवर काम करतेय,’ असं त्यांनी जाहीर केलंय.\nहेही वाचा : ज्येष्ठांसाठी आरोग्य विमा घेताना काय काळजी घ्यावी\nहा तर कुटुंबातला नवीन मेंबर\nआपल्या शरीरात बाहेरून एखादा वायरस आला तर तो आपल्याच शरीरातली उर्जा वापरून जिवंत राहतो. आपल्या अवतीभोवती निसर्गात असे अनेक वायरस असतात. पण त्यातल्या काही वायरसला काटेरी आवरण असतं. अशा वायरसंना ‘कोरोना’ असं म्हटलं जातं.\nविकिपीडियाच्या माहितीनुसार, कोरोना या इंग्रजी शब्दाचं मूळ लॅटिन भाषेत आहे. लॅटिनमधे कोरोनाचा अर्थ मुकूट असा होतो. पूर्वीच्या काळी राजाच्या डोक्यावर काटे काटे असणारा मुकूट असायचा. कोरोना वायरसलाही काटे असतात. त्यावरून कोरोना असं नाव त्याला पडलं असावं. हे कोरोना वायरस फक्त प्राणी किंवा पक्ष्यांमधेच तयार होतात आणि नंतर त्याचा माणसाला संसर्ग होतो.\nकोरोना या वायरसंचं सहा जणांचं एक कुटूंबच आहे. फक्त हे ६ कोरोना वायरसच माणसांवर हल्ला करू शकतात. आता त्यात चीनमधे निर्माण झालेल्या नव्या कोरोना वायरसची भर पडलीय. चीनमधे सापडलेल्या या वायरसला 'नोवेल कोरोना वायरस' म्हणजे नव्यानं तयार झालेला कोरोना वायरस असं म्हटलं जातंय. त्याचं शास्त्रीय नाव मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना वायरस असं लांबलचक आहे.\nमहत्त्वाची गोष्ट म्हणजे, शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच अशा प्रकारचा वायरस सापडलाय. त्यामुळेच या वायरसवर काय औषधोपचार करावेत हे डॉक्टरांना कळेना. शास्त्रज्ञ औषधोपचार शोधण्याच्या कामाला लागलेत. हा वायरस काय करतो, तो कशामुळे आला, शरीरात तो कसा शिरतो आणि त्यामुळे काय धोका निर्माण होऊ शकतो याविषयी शास्त्रज्ञ अजूनही अभ्यास करतायत.\nदाटीवाटीने जनावरं ठेवल्याने वायरसची निर्मिती\nचीनच्या वुहान शहरात या वायरसची निर्मिती झाली असल्याचं सांगितलं जातंय. जानेवारी महिन्याच्या सुरवातीला या वायरसचा पहिला पेशंट चीनमधे सापडला. तिथून हा वायरस चीनच्या इतर शहरात पसरला. दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटी ख्रिसमस आणि नववर्षाची सुट्टी साजरी करण्यासाठी खूप सारे पर्यटक घराबाहेर पडतात. गेल्या काही वर्षांत देशांच्या सीमा ओल���ंडून सुट्टी एन्जॉय करण्याचा ट्रेंड आलाय. यंदाही खूप सारे पर्यटक एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करत होते. त्यातून हा वायरसही फार कमी काळात वेगवेगळ्या देशांमधे पसरला. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतही या वायरसचा एक रोगी सापडलाय.\nवुहान शहराची लोकसंख्या जवळपास १ कोटी १० लाख एवढी आहे. वुहानमधून या वायरसचा उद्रेक झाल्यामुळे त्याला वुहान कोरोना वायरस असंही म्हटलं जातं. बीबीसीवरच्या एका विडिओनुसार वुहान शहरात शेकडो लोक तापानं आजारी पडलेत. त्यातले अनेक लोक वुहानमधल्या एका स्थानिक बाजारपेठेच्या संपर्कात होते. चीनमधल्या अशा बाजारपेठेत मांसाची आणि प्राण्यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. अनेकदा वेगवेगळ्या जातीचे प्राणी दाटीवाटीनं एकाच जागी ठेवलेले असतात. त्यातूनच नव्या वायरसची निर्मिती होत असल्याचं याआधीच्या वायरसच्या अभ्यासामधे समोर आलं होतं.\nवुहानच्या बाजारपेठेतही तसंच काहीतरी घडलं असल्याची शक्यता बीबीसीच्या विडिओत व्यक्त करण्यात आलीय. पण कोणत्या प्राण्यापासून हा वायरस माणसांत आला आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी कोणतं औषध घ्यायचं याविषयी अजून कोणतंही संशोधन झालेलं नाही. हा वायरस आणखी पसरू नये यासाठी वुहानमधल्या लोकांना बाहेर न जाण्याचं आणि बाहेरच्या लोकांना वुहानमधे न येण्याचं आवाहन तिथल्या सरकारनं केलंय.\nहेही वाचा : मानसिक ताणतणावांकडे दुर्लक्ष करणं आपल्याला परवडणारं नाही\nया वायरसबाबत काहीही संशोधन झालेलं नसल्यानं वायरसची लागण होऊ नये म्हणून नेमकी काय खबरदारी घ्यायची याविषयी अजून काहीही स्पष्टता आलेली नाही. पण महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य खात्याने याबाबत काही खरबदारीच्या उपाययोजना राबवायला सुरवात केलीय. पुण्यातल्या आरोग्य सेवा संचालनालयाने जनहितार्थ एक प्रसिद्धीपत्रक काढलंय. यात कोरोनापासून बचावासाठी काय खबरदारी घ्यावी याची माहिती दिलीय. पुण्यातल्या राष्ट्रीय वायरस विज्ञान संस्थेत या वायरसच्या निदनाची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याचं प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय.\nआंतरराष्ट्रीय प्रवास टाळणं, विशेषतः चीनमधे जाणं टाळा. तसंच बाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क वगैरे लावून या वायरसची लागण होण्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो. ताप किंवा सर्दी नेहमीपेक्षा वेगळी आहे, असं जराही वाटलं तर लगेच डॉक्��रांना दाखवून खात्री करून घेण्याचं आवाहनही या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आलंय.\nशिवाय शिंकताना, खोकताना हातरूमालाचा वापर करणं, वारंवार हात धुणं असे काही साधे उपाय करूनही या रोगाचा प्रसार थांबवला जाऊ शकतो, असं डॉक्टर प्रदीप आवटे कोलाजशी बोलताना सांगतात. मांसाहार करणाऱ्यांनी मांस चांगलं शिजवून खाण्याचा सल्ला डॉ. आवटे देतात.\nथर्मल स्क्रिनिंगद्वारे एअरपोर्टवर तपासणी\nभारतासोबतच वेगवेगळ्या देशांनीही या वायरसचा प्रसार होऊ नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना राबवायला सुरवात केलीय. जवळपास सगळ्याच देशांत आंतरराष्ट्रीय विमानं येणाऱ्या एअरपोर्टवर थर्मल स्क्रिनिंग बसवण्यात आलेत. विकिपीडियावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, थर्मल स्क्रिनिंगमधे माणसाच्या शरीराचं तापमान किती हे कळतं. माणसाच्या शरीरात कोणताही वायरस आला तर त्या वायरसला मारून टाकण्यासाठी शरीराचं तापमान वाढवलं जातं. यालाच ताप आला असंही म्हणतात. हेच तापमान थर्मल स्क्रिनिंगमधे मोजलं जातं.\nएअरपोर्टवर चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंगमधे तपासणी केली जातेय. एखाद्याचं तापमान वाढलेलं दिसलं तर त्या माणसाची आणखी तपासणी केली जाते. काही संशयास्पद आढळलं तर त्या माणसाचे रिपोर्ट्स लॅबमधे चेक करायला पाठवले जाताहेत. चीनमधून येणाऱ्या सगळ्याच प्रवाशांना आजारपणाच्या लक्षणांबाबत दक्ष राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. त्यामुळे थर्मल स्क्रिनिंगमधून एखादा प्रवासी सुटला तरी संशयित रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांच्या पाठपुरावा एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम म्हणजेच आयडीएसपीद्वारे करण्यात येईल, असं डॉ. आवटे सांगतात.\nडोळ्याला दिसणारही नाही अशा या वायरसनं जगभरात खळबळ उडवून दिलीय. आंतरराष्ट्रीय प्रवास करताना काळजी घेणं, कोरोना वायरसने आजारी असणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहणं आणि त्यांनाही इतरांपासून दूर ठेवणं एवढंच आपण सध्या करू शकतो.\nपुरुषांनी रडायला हवं असं सचिन तेंडूलकर का म्हणाला\nमानसिक आरोग्य नीट राहिलं तरच खेळाडू यश मिळवतील\nरधोंचा विचार समाजाच्या राजकीय आणि सामजिक स्वास्थ्याबद्दलचा\nपंगतीतलं पान : वेगळ्या प्रयोगातून आलेल्या कादंबरीची काही पानं\nपंगतीतलं पान : वेगळ्या प्रयोगातून आलेल्या कादंबरीची काही पानं\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्व��ची जाणीव करून देणारं पुस्तक\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nकोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात\nकोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात\nमराठा आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल\nमराठा आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल\nमतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता\nमतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता\nआपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'\nआपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nकोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात\nकोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात\nकोणत्याही देशात असू नये 'भारताच्या' रॉबर्ट क्लाइवचा पुतळा\nकोणत्याही देशात असू नये 'भारताच्या' रॉबर्ट क्लाइवचा पुतळा\n'ती'ला हवंय तिरंग्याचं पोषण\n'ती'ला हवंय तिरंग्याचं पोषण\nओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य\nओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/sports/indias-australia-tour-may-start-in-adelaide-or-brisbane/214803/", "date_download": "2020-09-24T00:46:20Z", "digest": "sha1:6FYRBAGRZW7MDZ2CBEJ2POPZPXHXDTME", "length": 8850, "nlines": 113, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "India's Australia tour may start in Adelaide or Brisbane", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्रीडा टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात अ‍ॅडलेड किंवा ब्रिस्बनमध्ये\nटीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात अ‍ॅडलेड किंवा ब्रिस्बनमध्ये\nभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.\nऑस्ट्रेलियाचा टीम पेन आणि भारताचा विराट कोहली\nविराट कोहलीचा भारतीय संघ यावर्षीच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून या दोन संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये हे सध्याच्या घडीला दोन सर्वोत्तम संघ मानले जात असल्याने या मालिकेबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आता भारताच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात पर्थऐवजी अ‍ॅडलेड किंवा ब्रिस्बनमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.\nक्वारंटाईनचे नियम शिथिल करण्यास नकार\nऑस्ट्रेलियाचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यानंतर त्यांचे बरेचसे खेळाडू युएईत होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत खेळणार आहेत. तेथून ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघांचे खेळाडू ऑस्ट्रेलियात पर्थ येथे दाखल होणार होते. तिथेच ते सरावही करणार होते. मात्र, युएईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने तेथून येणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया राज्य सरकार क्वारंटाईनचे नियम शिथिल करण्यास तयार नाही. त्यामुळे भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला अ‍ॅडलेड किंवा ब्रिस्बनमध्ये सुरुवात होऊ शकेल.\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाला पर्याय शोधावा लागणार\nभारतीय खेळाडूंना जैव-सुरक्षित वातावरणात क्वारंटाईनमध्ये असतानाही सराव करता यावा यासाठी बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे परवानगी मागितली होती. मात्र, आता वेस्टर्न ऑस्ट्रेलिया राज्य सरकार आपले नियम बदलण्यास तयार नसल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला वेगळा पर्याय शोधावा लागू शकेल. त्याचप्रमाणे या दौऱ्याची टी-२० मालिकेने सुरुवात होऊ शकेल आणि त्यानंतर चार सामन्यांची कसोटी मालिका होईल. याचे नव्याने तयार करण्यात आलेले वेळापत्रक या आठवड्यात जाहीर होणे अपेक्षित आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: ध��वाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://beed.gov.in/notice/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82/", "date_download": "2020-09-24T00:30:34Z", "digest": "sha1:N6RN3ZGOM6FBQDA45FGCQK565C35ZM63", "length": 5454, "nlines": 107, "source_domain": "beed.gov.in", "title": "जिल्हा क्रत्रिम रेतन केंद्र बीड या कार्यालयातील निरुपयोगी द्रवनत्र पात्राचा जाहीर लिलाव | जिल्हा बीड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमा. जिल्हाधिकारी यांचे अवाहन\nएसटीडी आणि पिन कोड\nअप्पर जिल्हाधिकारी कक्षाशी संबंधित\nजिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन\nकार्यरत महा- ई- सेवा केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत)\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nजिल्हा क्रत्रिम रेतन केंद्र बीड या कार्यालयातील निरुपयोगी द्रवनत्र पात्राचा जाहीर लिलाव\nजिल्हा क्रत्रिम रेतन केंद्र बीड या कार्यालयातील निरुपयोगी द्रवनत्र पात्राचा जाहीर लिलाव\nजिल्हा क्रत्रिम रेतन केंद्र बीड या कार्यालयातील निरुपयोगी द्रवनत्र पात्राचा जाहीर लिलाव\nजिल्हा क्रत्रिम रेतन केंद्र बीड या कार्यालयातील निरुपयोगी द्रवनत्र पात्राचा जाहीर लिलाव\nजिल्हा क्रत्रिम रेतन केंद्र बीड या कार्यालयातील निरुपयोगी द्रवनत्र पात्राचा जाहीर लिलाव\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© बीड जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 22, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/nhm-washim-recruitment/", "date_download": "2020-09-24T01:11:56Z", "digest": "sha1:E7BPQVFEEBOA77V4DYF7PS4FFSKQDP7K", "length": 10384, "nlines": 147, "source_domain": "majhinaukri.in", "title": "NHM Washim Recruitment 2020 NHM Washim Bharti 2020", "raw_content": "\nIBPS परीक्षा प्रवेशपत्र (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020 (ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जाग��ंसाठी भरती (Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती (BIS) भारतीय मानक ब्यूरो मध्ये 171 जागांसाठी भरती (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती [Updated] (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\n(NHM Washim) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वाशिम येथे विविध पदांची भरती\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n3 वैद्यकीय अधिकारी 22\n4 लॅब टेक्निशियन 08\n5 एक्स-रे टेक्निशियन 04\nपद क्र.2: अ‍ॅनेस्थेसिया पदवी/डिप्लोमा\nपद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) एक्स-रे टेक्निशियन डिप्लोमा/कोर्स\nपद क्र.1 ते 3: 65 वर्षांपर्यंत\nपद क्र.4 & 5: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nमुलाखतीचे ठिकाण: जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nNext (NHM Hingoli) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हिंगोली येथे 142 जागांसाठी भरती\n(VMGMC) डॉ.वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 120 जागांसाठी भरती\n(TMC) ठाणे महानगरपालिका भरती 2020\n(Sassoon Hospital) ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे 217 जागांसाठी भरती\n(NHM Sangli) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी भरती\n(MUHS) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 57 जागांसाठी भरती\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 92 जागांसाठी भरती\n(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत डॉक्टर पदांची भरती\n(ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती\n» (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» IBPS- PO/MT (CRP- PO/MT-X) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती\n» IBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\n» (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती परीक्षा निकाल\n» सामायिक प्रवेश परीक्षा 01 ते 15 ऑक्टोबरदरम्यान\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क र���खीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://netajifiles.blogspot.com/2018/12/blog-post.html", "date_download": "2020-09-24T01:41:30Z", "digest": "sha1:GNEWOI7JPFMBMKBRK7BB4OZESSOTHCQ2", "length": 129746, "nlines": 188, "source_domain": "netajifiles.blogspot.com", "title": "Netaji Files: नेताजी फाईल्स : एका षड्‌यंत्र सिद्धान्ताची शोधयात्रा", "raw_content": "\nनेताजी फाईल्स : एका षड्‌यंत्र सिद्धान्ताची शोधयात्रा\nदुसरे महायुद्ध आता संपल्यात जमा होते. जपानने शरणागती पत्करून आठ दिवस लोटले होते. दोस्त राष्ट्रांचा विजय झाला होता. या युद्धात हिंदुस्थान फॅसिस्ट आणि नाझी शक्तींच्या विरोधात होता, हे खरे. या शक्ती हरल्या याचा आनंद होताच. पण याच बरोबर या महायुद्धात हिंदुस्थानच्या सीमेवर येऊन धडकलेल्या आझाद हिंद फौजेलाही माघार घ्यावी लागली होते. या फौजेकडे अवघा हिंदुस्थान मोठ्या आशेने पाहात होता. पण आता सगळेच संपले होते. वातावरण विचित्र मळभलेले होते.\nअशात अचानक ती बातमी येऊन धडकली.\n‘नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू’\nजपानच्या ‘डोमेई’या वृत्तसंस्थेने २३ ऑगस्टला दिलेली ती बातमी. २४ तारखेच्या ‘हिंदुस्थान स्टँडर्ड’मध्ये ती लंडन डेटलाईनने पहिल्या पानावर होती. ‘हिंदू’आणि ‘हिंदुस्थान टाइम्स’ही तेव्हाची दोन मोठी वृत्तपत्रे. त्यात ती २५ला आली.\nया दुर्वार्तेने अवघा देश हादरला.\nदुःख एवढे प्रचंड होते की कोणाचा त्या घटनेवर विश्वासच बसेना.\nनेताजी हे चकमा देण्यात महामाहीर होते. अवघ्या चार वर्षांपूर्वी त्यांनी ब्रिटिशांच्या हातावर तुरी दिल्या होत्या. १७ जानेवारी १९४१ रोजी त्यांच्याविरुद्धच्या राजद्रोहाच्या खटल्याची सुनावणी सुरू होणार होती. त्याच दिवशी ब्रिटिशांच्या नजरकैदेतून निसटले होते. काळाच्या हातीही ते अशाच तुरी देतील याबद्दल सर्वांना खात्री होती.\nनेताजी जपानच्या साह्याने ब्रिटिशांशी लढत होते. १५ ऑगस्टला जपानने शरणागती पत्करली. ६ तारखेला हिरोशिमा आणि त्यानंतर तिस-या दिवशी नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याने पुरते कोसळलेले ते राष्ट्र त्यानंतर केव्हाही शरण जाईल असे वातावरण होते. त्याच वातावरणात, १३ ऑगस्ट रोजी नेताजी सिंगापूरला पोचले होते. आता पुढे काय, हा त्यांच्यासमोरील सवाल होता. मार्ग दोन होते. एक तर ब्���िटिशांपुढे शरणागती पत्करणे किंवा निसटणे. यावर विचार करण्यासाठी त्यांनी १४ ऑगस्टला आपल्या सहका-यांची बैठक बोलावली. एस ए अय्यर, डॉ. एम के लक्ष्मय्या, ए एन सरकार, एम झेड कियानी, मे. जन. अलगप्पन, कर्नल जी आर नागर आणि हबिबुर रहमान हे बैठकीला उपस्थित होते. तोवर जपानच्या शरणागतीचा निर्णय झाला होता. प्रश्न होता, तो जपानबरोबर आझाद हिंद फौजेनेही शरण जायचे की स्वतंत्रपणेबैठकीत ठरले, स्वतंत्रपणे. पण त्याला जपानच्या मंजुरीची आवश्यकता होती. जपानचे सिंगापूरमधील कमांडर तशी परवानगी देऊ शकत नव्हते. तेव्हा ठरले, की टोक्योला विचारायचे. पण वायरलेस संपर्क तुटलेला होता. तेव्हा मग सर्वांनी मिळून ठरवले की नेताजींनी स्वतःच टोक्योला जायचे. त्यासाठी आधी बँकॉकला जावे लागणार होते. तेथे आझाद हिंद सरकारचे मुख्यालय होते.\n(मे. जनरल जगन्नाथ भोसले यांनी ब्रिटिश गुप्तचरांना दिलेल्या जबानीनुसार,) १६ ऑगस्टला नेताजी बँकॉकला पोचले. त्यांच्यासोबत अय्यर, रहमान आणि लेफ्ट. कर्नल प्रीतमसिंग होते. तेथे त्यांनी आझाद हिंद सरकारमधील जपान नियुक्त मंत्री हचिया टेरूको, तसेच लेफ्ट. जन. सबुरो इसोदा आणि कर्नल कागावा यांच्याशी शरणागतीबाबत चर्चा केली. हचिया यांनी सुचविले, की त्यांनी सायगॉनला (म्हणजे आजची हो ची मिन्ह सिटी) जावे आणि फिल्ड मार्शल काऊंट तेराऊची हिसैची यांना भेटावे. नेताजींची काहीच हरकत नव्हती. हचिया आणि इसोदा हेही त्यांच्यसमवेत येणार होते.\n१७ ऑगस्टला दुपारी ते सायगॉनच्या विमातळावर उतरले. पण तेराऊची हेही आझाद हिंद फौजेच्या शरणागतीबाबत काही निर्णय देऊ शकत नव्हते. टोक्योहून त्यांना त्याबाबत आदेश आलेला नव्हता. आता टोक्योला जाण्याखेरीज पर्याय उरला नव्हता.\nपण तिकडे जायचे कसेनेताजी आणि त्यांच्या सहका-यांसाठी विमान उपलब्ध करून द्यायचे कसे\nदोस्त राष्ट्रांनी जपानच्या विमानांना उड्डाणबंदी घातली होती. मात्र सायगॉनहून एका लष्करी विमानाला परवानगी मिळाली होती. पण त्यात एकच जागा शिल्लक होती. पण नेताजींना एकटे सोडण्यास त्यांचे सहकारी तयार नव्हते. अखेर आपले एडीसी कर्नल हबिबुर रहमान यांना सोबत घेण्याचे नेताजींनी ठरवले. कशीबशी आणखी एका जागेची व्यवस्था करण्यात आली.\nते होते मित्सुबिशी की-२१ दोन इंजिनवाले बॉम्बफेकी विमान. त्यात आणखी ११-१२ प्रवासी होते. लेफ्ट. जन. सुनाम��ा शिदेई हे त्यांपैकी एक. ते रशियन भाषेचे जाणकार. क्वांटुंग आर्मीचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून नुकतीच त्यांची नियुक्ती झाली होती. ते मांचुरियाला निघाले होते.\nरात्री सातच्या सुमारास ते विमान तौरेनला (आताचे द. व्हिएतनाममधील दा नांग शहर) उतरले. रात्रीचा मुक्काम तेथेच होता. नेताजी आणि त्यांचे सहकारी एका हॉटेलमध्ये – बहुधा हॉटेल मोरीनमध्ये - थांबले. विमान सायगॉनहून निघाले तेव्हा त्यात आधीच जास्त वजन होते. त्यामुळे नेताजींना त्यांच्याकडील सामानाच्या काही बॅगा मागे ठेवाव्या लागल्या होत्या. तरीही उड्डाण करताना विमानाला संपूर्ण धावपट्टीचा वापर करावा लागला होता. त्यामुळे तौरेनला उतरल्यानंतर त्या विमानातील १२ विमानविरोधी मशिनगन काढून टाकण्यात आल्या. वजन किमान ६०० किलोने हलके झाले.\n१८ ऑगस्ट १९४५. हाच तो काळा दिवस.\nत्या दिवशी सकाळी त्या विमानाने व्हिएतनाममधील तौरेनहून उड्डाण केले. दुपारी दोनच्या सुमारास ते फार्मोसातील (म्हणजे आताचे तैवान) तैहोकू विमानतळावर उतरले.\nजपानी एअर स्टाफ ऑफिसर मे. तारो कोनो हे त्या विमानानेच प्रवास करीत होते. (त्यांनी मे. जन. शाहनवाझ खान आयोगासमोर दिलेल्या जबानीनुसार,) विमानाचे डावे इंजीन नीट काम करीत नसल्याचे त्यांना वाटले. त्यांनी आत जाऊन त्याची तपासणी केली. पण ते व्यवस्थित काम करीत असल्याचे दिसत होते. त्यांच्यासोबत कॅ. नाकामुरा हा विमानतळावरील अभियंता होता. त्यानेही ते तपासून पाहिले. त्यालाही शंका आली होती. पण तपासणीत ते व्यवस्थित असल्याचे आढळून आले.\nही तपासणी सुरू असताना सारे प्रवासी विमानतळाच्या इमारतीत – म्हणजे इमारत म्हणून तेथे जे काही शिल्लक राहिले होते – त्यात गेले होते. तेथे एक तंबू उभारण्यात आला होता. त्यात उपाहाराची व्यवस्था होती. नेताजींनी सँडविच आणि एक-दोन केळी खाल्ली. तोवर अडीच वाजत आले होते. कोणीतरी सर्वांना विमानात बसण्याची सूचना केली.\nअडीच वाजता विमान धावपट्टीवरून धावू लागले. हलकेच त्याचा पुढचा भाग उचलला गेला. ते हवेत झेपावले. ३०-४० मीटर उंचीवर असताना अचानक मोठा आवाज झाला. विमान डावीकडे कलले. कॅ. नाकामुरा यांच्या डोळ्यांसमोर हे घडत होते. विमानाच्या डाव्या बाजूने काही तरी खाली पडल्याचे त्यांना दिसले. तो प्रोपेलर होता. पाहता पाहता विमान हेलकावे खावू लागले आणि धावपट्टीपासून सुमारे १०० ��ीटर अंतरावर ते कोसळले. त्यावेळी त्याचा वेग किमान ३०० किमी प्रती तास एवढा असावा. कोसळताच विमानाने पेट घेतला.\n(कर्नल रहमान यांच्या जबानीनुसार,) नेताजींच्या डोक्याला मार लागला होता. पण ते कसेबसे उभे राहिले. विमानाचा पुढचा भाग चेमटला होता. आगीने वेढला होता. ते मागच्या बाजूने बाहेर पडण्यास निघाले. पण ते अशक्य होते. आतल्या पेट्या आणि अन्य सामानाने दरवाजा अडला होता.\nकर्नल रहमान नेताजींना म्हणाले, आगे से निकलिये, नेताजी. मागे रस्ता नाहीये.\nपुढचा दरवाजाही आगीच्या ज्वालांनी वेढलेला होता. नेताजी सरळ त्या आगीतून धावत गेले. रहमानही त्यांच्या मागून बाहेर पडले.\nबाहेर पडताच त्यांनी पाहिले, तर पुढे दहा यार्डावर नेताजी उभे होते. त्यांच्या कपड्यांनी पेट घेतला होता. अपघातात फुटलेल्या टाकीतील पेट्रोल त्यांच्या अंगावर सांडले होते. त्या पेट्रोलमुळे त्यांचे कपडे पेटले होते. रहमान त्यांच्याकडे धावले. त्यांनी त्यांचे शर्ट काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर बेल्ट होता. त्यामुळे शर्ट काढणे अवघड झाले होते. त्यांच्या पँटीने मात्र पेट घेतला नव्हता.\nरहमान यांनी नेताजींना जमिनीवर झोपवले. त्यांचे अंग भाजले होते. डोक्यावर, बहुधा डाव्या बाजूला मोठी, सुमारे चार इंचाची जखम झाली होती. चेहरा आगीने पोळला होता. केस जळाले होते. अंगावरची भाजलेली कातडी लोंबत होती. नेताजींना प्रचंड वेदना होत असाव्यात.\nअपघातात मार बसल्याने, थकव्याने रहमानही नेताजींच्या बाजूला कोसळले. तेवढ्यात त्या अवस्थेतही त्या महान नेत्याने त्यांनी विचारले, ‘आप को जादा तो नहीं लगी\nरहमान म्हणाले, ‘मी ठीक आहे असं वाटतंय.’\nत्यावर नेताजी म्हणाले, ‘मी वाचत नाही असं दिसतंय.’\nकाही क्षणांनी ते म्हणाले, ‘जब अपने मुल्क वापस जायें तो मुल्की भाईयों को बतानी की मैं आखरी दम तक मुल्क की आझादी के लिये लडता रहा हूँ. वह जंग-ए-आझादी को जारी रखें. हिंदुस्तान जरूर आझाद होगा. उस को कोई गुलाम नहीं रख सकता.’\nथोड्या वेळातच त्यांना जवळच्या नानमॉन लष्करी इस्पितळात नेण्यात आले. ते इस्पितळात पोचले तेव्हा दुपारचे तीन वाजत आले होते.\nनेताजींवर तातडीने उपचार सुरू झाले. पण...\nरात्री ९ वाजता त्यांचे देहावसान झाले.\nनेताजींच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा म. गांधी पुण्यात होते. त्यांच्या सायंकालीन प्रार्थनासभेतकाँग्रेसचा ध्वज अर्���्यावर घेण्यात आला. गांधीजी मात्र काहीच बोलले नाहीत. पं. नेहरूंना अबोटाबादमध्ये ही बातमी समजली. ती ऐकून त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. पण ही बातमी खरी मानण्यास कोणाचेही मन तयार नव्हते. तशात २९ ऑगस्ट १९४५ ला आणखी एक घटना घडली.\nत्या दिवशी पं. नेहरूंची पत्रकारपरिषद होती. पत्रकार त्यांना विविध विषयांवर प्रश्न विचारत होते. अचानक शिकॅगो ट्रिब्यूनचे एक वार्ताहर – अल्फ्रेड वॅग - उभे राहिले. म्हणाले, ‘मी चार दिवसांपूर्वीच सायगॉनमध्ये नेताजींना जिवंत पाहिलं\nहे साधे विधान नव्हते. एका षड्यंत्र सिद्धान्ताचे ते बीज होते.\nदोनच दिवसांत, १ सप्टेंबर रोजी लंडनच्या संडे ऑब्झर्व्हरने त्याच्या दाव्याला प्रसिद्धी दिली. बोस यांचा मृत्यू विमान अपघात झाल्याचे जपानतर्फे सांगण्यात येत असले, तरी त्यावर विश्वास ठेवण्यास ब्रिटिश वा अमेरिकी लष्करी अधिकारी तयार नसल्याचे त्या बातमीत म्हटले होते.\nआता भारतातील नेतेही स्पष्टपणे हेच म्हणू लागले होते. ११ सप्टेंबरला झाशीतील सभेत नेहरूंनी आपला नेताजींच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास नसल्याचे जाहीरपणे सांगितले. गांधीजीही तेच सांगत होते. ‘नेताजींची रक्षा जरी कोणी मला दाखविली तरी मी ते जिवंत नाहीत यावर विश्वास ठेवणार नाही,’असे गांधीजींचे विधान होते.\nकेंद्र सरकारच्या एका गोपनीय फाईलमध्ये (क्र. २७३/आयएनए) यालाच दुजोरा देणारी माहिती मिळते. त्या फाईलमधील एक उतारा असा आहे :\n‘बोस हे जीवंत असून लपून बसले आहेत असे म. गांधींनी जानेवारीच्या सुरूवातीला जाहीरपणे सांगितले होते. ते हे कशावरून म्हणतात याचा कोणतीही समाधानकारक कारणे त्यांनी दिलेली नाहीत. आपला आतला आवाज असे म्हणतो असे ते सांगतात. पण काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की गांधीजींचा हा आतला आवाज म्हणजे त्यांना मिळालेली गोपनीय माहिती आहे, असे काँग्रेसजनांचे म्हणणए आहे. एवढेच नव्हे, तर एका गोपनीय अहवालानुसार नेहरूंना बोस यांचे एक पत्र आले आहे. त्यात बोस यांनी म्हटले आहे, की आपण रशियामध्ये असून, तेथून पळून भारतात येण्याची आपली इच्छा आहे. आपण चित्रालमार्गे येऊ. तेथे शरदचंद्र बोस यांचा एक मुलगा आपणास भेटेल. पण ही कहाणी असंभव वाटते.’\nज्या गुप्तचराने हा अहवाल दिला होता, त्याला स्वतः हे सारे असंभाव्य वाटत असले, तरी भारतीय जनतेची भावना वेगळी होती.\nमधल्या काळात गांधीजींचे मत मात्र बदलले होते. त्याला कारण होते, नेताजींचे जवळचे सहकारी कर्नल हबिबुर रहमान.\nनेताजींच्या आझाद हिंद फौजेतील जवानांवरील खटला सुरू होता. त्यांना काबुल लाइन्स आणि लाल किल्ला येथे कैदेत ठेवण्यात आले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासमवेत गांधीजी त्या जवानांना भेटण्यासाठी गेले असताना रहमान यांच्याशी त्यांची भेट झाली. रहमान यांनी त्या अपघाताबद्दल त्यांना सविस्तर माहिती दिली. त्याच्या दुस-या दिवशी प्रार्थनासभेत गांधीजींनी आपला आधीचा विश्वास चूक होता. नेताजी आता आपल्यात नाहीत असे स्पष्ट केले.\n३० मार्च १९४६च्या ‘हरिजन’मध्येही त्यांनी याविषयी लिहिले होते. –\n‘काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रांत सुभाष बोस यांच्या मृत्यूच्या बातम्या आल्या होत्या. मी त्यांवर विश्वास ठेवला होता. पण नंतर त्या बातम्या खोट्या असल्याचे सिद्ध झाले. तेव्हापासून मला नेहमी असे वाटते, की स्वराज्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय नेताजी आपल्याला सोडून जाणार नाहीत. आपल्या ध्येयाच्या पूर्तीसाठी शत्रूंच्याच नव्हे, तर जगाच्या डोळ्यांत धूळ फेकण्याची थोर क्षमता नेताजींमध्ये असल्याचे मला माहीत आहे. त्यानेच माझ्या या विश्वासाला बळ दिले. नेताजी हयात आहेत या माझ्या विश्वासामागे केवळ हीच कारणे होती...’\nपरंतु गांधीजींच्या या निवेदनानंतरही लोकांचे समाधान झाले नव्हते. पुढे १९४९ मध्ये भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनीही बोस यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. पण लोकांच्या मनातील नेताजींची प्रतिमा त्यांना मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवू देत नव्हती.\nअनेकांच्या मते ब्रिटिशांच्या डोळ्यांत धूळ फेकून नेताजी लेफ्ट. जन. सुनामसा शिदेई यांच्यासमवेत गुपचूप रशियाला गेले होते. आपल्या मागचा ब्रिटिशांचा ससेमिरा टाळण्यासाठीच त्यांनी ही विमान अपघाताची बनावट कहाणी प्रसृत केली होती. कर्नल हबिबुर रहमान यांना ते माहीत होते. परंतु त्यांना नेताजींनी गोपनीयतेची शपथ दिली होती.\nखुद्द नेताजींचे बंधु शरदचंद्र बोस यांनाही असेच वाटत होते, की अपघात ही दंतकथा आहे.\nनेताजींच्या मृत्यूबद्दल शंका केवळ भारतीयांनाच होती असे नव्हे. २४ ऑगस्ट १९४५ रोजी ही बातमी ऐकल्यानंतर व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी आपल्या रोजनिशीत नोंद केली होती :हे खरे असेल\nनेताजींसारख्या नेत्याबद्दल अशी बातमी आल्यानंतर त्याची खातरजमा केली जाणार नाही हे शक्यच नव्हते. अडमिरल माऊंटबॅटन यांच्याकडे त्यावेळी ईशान्य आशिया आणि भारत कमांडची जबाबदारी होती. डोमेई वृत्तसंस्थेने ती बातमी दिल्यानंतर लगेचच, ३० ऑगस्ट १९४५ रोजी त्यांच्या मुख्यालयाने त्याची चौकशी सुरू केली. जपान सरकारकडे त्याबाबतचा अहवाल मागण्यात आला. युद्ध समाप्ती काळाच्या त्या धामधुमीत जपान सरकारकडे संपूर्ण माहिती आलेली नव्हती. तेव्हा १५ सप्टेंबर १९४५ ला एक अंतरीम अहवाल पाठविण्यात आला. त्यात नेताजींच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचे नमूद करण्यात आले होते.\nपण त्यानेही ब्रिटिश सरकारचे समाधान झाले नव्हते. लष्करी गुप्तचर संघटना, तसेच इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) यांच्याकडे त्या घटनेची खातरजमा करण्याचे काम सोपविण्यात आले. सप्टेंबर १९४५ मध्ये आयबीचे सहायक संचालक फिलिप फिने यांना बँकॉकला, तर सहायक संचालक डब्लू एफ एम डेव्हिस यांना सायगॉनला पाठविण्यात आले. फिने यांच्या चौकशीतून एक बाब स्पष्टपणे समोर आली. ती म्हणजे नेताजी यांचा ब्रिटिशांना शरण जाण्याचा मुळीच विचार नव्हता. रशियाच्या मदतीने स्वातंत्र्ययुद्ध सुरू ठेवण्याची योजना त्यांनी आखली होती आणि जपानी अधिका-यांच्या मदतीने ते रशियाला जाणार होते. मात्र विमान अपघातात बोस यांचे निधन झाल्याची खबर खरी असल्याचे फिने यांच्या चौकशीत आढळून आले.\nयानंतरही ब्रिटिश सरकारचा त्या बातमीच्या सत्यतेवर विश्वास बसत नव्हता असे दिसते. कारण १६ मे १९४६ रोजी लष्कराच्या ईशान्य कमांडतर्फे लेफ्ट. कर्नल जे जी फिगेस यांना चौकशीला जुंपण्यात आले होते. त्यातूनही वेगळे काहीच समोर आले नाही.\nभारतातील माध्यमेही या चौकशीत मागे नव्हती. ‘फ्री प्रेस जर्नल’चे एस सदानंद यांनी त्यांच्या वृत्तसंस्थेतर्फे हरिन शाह या पत्रकारास दुर्घटनास्थळी पाठविले होते. ते २२ ऑगस्ट १९४६ला फॉर्मोसाला पोचले. नेताजींवर ज्या इस्पितळात उपचार करण्यात आले तेथील अनेकांशी ते बोलले. त्यातूनही नेताजींचा १८ ऑगस्ट १९४५ रोजी अपघाती मृत्यू झाल्याची दुर्वार्ता खरी असल्याचेच निष्पन्न झाले.\nएव्हाना भारताला स्वातंत्र्याचे वेध लागले होते. त्या सर्व धामधुमीत नेताजींच्या मृत्यूचा विषय मागे पडला. पण म्हणून लोकांना नेताजींचा विसर पडला नव्हत���.\nउलट फाळणीच्या काळात तर त्यांच्या आठवणी अधिक उफाळून येत होत्या.\nसुभाषबाबू हिंदु-मुस्लिम ऐक्याचे बिनीचे शिलेदार होते. १९३८ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष असताना, हिंदू आणि मुस्लीम यांच्यातील संबंधांतील सुधारणा हा त्यांच्या प्राथमिकतेचा विषय होता. आझाद हिंद फौजेतही त्यांनी हिंदू-मुस्लिम यांच्यातील ऐक्यासाठी प्रयत्न केले होते. अशी त्या काळात असती, तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते अशी आशा लोकांच्या मनात तरळून जात होती.\nनेताजींच्या स्मृती भारतीयांच्या मनःपटलावर कोरल्या गेल्या होत्या.\nभारतात आता स्वातंत्र्याचे मोकळे वारे वाहात होते. देश नव्या दमाने उभा राहू पाहात होता.\nनेताजींच्या त्या अपघातास आता पाच वर्षांचा काळ लोटला होता. लोकांनी पुन्हा एकदा नेताजींबाबतचे सवाल विचारण्यास सुरूवात केली होती.\nकाँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर १९३९मध्ये नेताजींनी काँग्रेसमध्ये फॉरवर्ड ब्लॉक या गटाची स्थापना केली होती. १९४०मध्ये त्यांनी त्यास स्वतंत्र पक्षाचे स्वरूप दिले. त्याचे पहिले सरचिटणीस होतो एच. व्ही. कामथ. नेताजींचे कट्टर अनुयायी. पुढे ते घटनासमितीवरही निवडून आले. १९५१ मध्ये त्यांनी नेताजींच्या कथित मृत्यूसंबंधी सरकारला प्रश्न विचारला. त्याच्या उत्तरात उपपरराष्ट्रमंत्री बी. व्ही. केसकर यांनी नेताजींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. पण अशा उत्तरांनी नेताजींच्या अनुयायांचे समाधान होणे शक्य नव्हते. पुढच्याच वर्षी प. बंगालच्या विधानसभेत याच प्रश्नावरून गदारोळ झाला. लोकसभेच्या दर अधिवेशनात पुन्हा पुन्हा हा सवाल येत होता. वर्तमानपत्रांतून त्याची चर्चा होत होती. सरकार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होते. प्रकरण संपले आहे. त्याची चौकशी करण्याची आवश्यकता नसल्याचे सरकारचे म्हणणे होते.\nअशात १८ सप्टेंबर १९५५ रोजी जपानच्या निप्पॉन टाइम्स या दैनिकात बातमी आली. तिचा मथळा होता – ‘अलाइव्ह ऑर मर्डर्ड– हयात की हत्या– हयात की हत्या:नेताजींबद्दलच्या सत्याची भारतीयांची मागणी’\nया वृत्ताने जपानबरोबरच भारतातही खळबळ माजली. चौकशीची मागणी अधिक जोर धरू लागली. पंतप्रधान नेहरू आता त्याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हते. त्यांनी भारतीय मुत्सद्दी बी. आर. सेन आणि प. बंगालचे मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्याशी सल्लामसलत क���ली आणि अखेर १३ ऑक्टोबर १९५५ रोजी नेताजींच्या कथित मृत्यूच्या चौकशीसाठी आयोग नेमण्याचा निर्णय घेतला. त्याची जबाबदारी सोपविली जन. शाहनवाझ खान यांच्याकडे.\nनेताजींसमवेत लढलेला हा सेनानी. त्यांचा विश्वासू. लालकिल्ला खटल्यात राजद्रोहाच्या आरोपाखाली ब्रिटिशांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात देशभरात वादळ उठले. त्यापुढे ब्रिटिश सरकार नमले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी गांधीजींचे अनुयायित्व पत्करले.\nनेहरू सरकारने नेताजी प्रकरणाच्या चौकशी आयोगाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपविली. सदस्य म्हणून सनदी अधिकारी शशांक मित्र आणि सुभाषबाबूंचे बंधु सुरेशचंद्र बोस यांची नियुक्ती करण्यात आली.\nनेताजी प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने नेमलेला हा पहिला आयोग. त्याचा निष्कर्ष सरकारच्या आजवरच्या भूमिकेशी सुसंगत असाच होता. पण तो बहुमताने काढलेला निष्कर्ष होता. आयोगाचे तिसरे सदस्य सुरेशचंद्र बोस यांच्या मते नेताजी अजून हयात होते\nआयोगाच्या अहवालास त्यांनी आपले विरोधी मत जोडले होते. नंतर नोव्हेंबर १९५६ मध्ये त्यांनी ते स्वतःच प्रसिद्ध केले. जन. शाहनवाझ खान यांना सत्य शोधायचे नव्हते. त्यांना केवळ पुराव्यांमधील फटी बुजवायच्या होत्या, अशा आशयाचा आरोप त्यात त्यांनी केला होता. नेताजींना तो अपघात झालाच नाही. ते ठरल्यानुसार रशियाला गेले. कर्नल रहमान हे त्यांचे परमविश्वासू. त्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली असावी. त्यामुळेच ते अपघाती मृत्यूची कहाणी सांगत आहेत, असे सुरेशबाबूंचे म्हणणे होते. या मतच्या शेवटी त्यांनी सर्वसामान्य जनतेला आवाहन केले होते, की सरकारकडून सर्व गोपनीय कागदपत्रे जाहीर करण्याची मागणी करा.\nशाहनवाझ आयोगाच्या अहवालानंतर सरकारच्या लेखी खरे तर हा प्रश्न संपला होता. समितीने नेताजींच्या मृत्यूच्या घटनेवर शिक्कामोर्तब केले होते. पण सुरेशचंद्राच्या मतामुळे त्या सगळ्यावर पाणी पडले होते. लोकांच्या मनातील शंका-कुशंका वाढत चालल्या होत्या. या लोकभावनेचा फायदा उठविण्याचेही प्रयत्न सुरू होते.\nनेताजी जिवंत आहेत. ते सैबेरियामध्ये रशियाच्या कैदेत आहेत. त्यांनी संन्यास घेतला आहे. ते साधू बनून वावरत आहेत. ते नेहरूंच्या अंत्यसंस्काराच्या वेळी हजर होते. नेहरू त्यांना भारतात येऊ देत नाहीत. नेहरूंच्या सांगण्यावरून स्टॅलिनने त्यांची हत्या केली. अशा अफवांना साठच्या दशकात जोर आला होता. शौलमारीबाबा हे प्रकरण त्यातलेच एक. प. बंगालमधील कूछबिहार जिल्ह्यातील फालाकाटानजीक शौलमारी येथे या चेनस्मोकर बाबाचा आश्रम होता. तो आपण नेताजी असल्याचे सांगत असे. नेताजींच्या अनेक अनुयायांनाही तसे वाटत होते. नेताजींनी स्थापन केलेल्या बंगाल व्हॉलिंटियर्स या गटाचे एक सदस्य, माजी क्रांतीकारी सत्य गुप्ता यांनी तर पत्रकारपरिषद घेऊन तेच नेताजी असल्याचे जाहीर केले. यानंतर पोलीस आणि आयबीने त्यांच्यावर नजर ठेवणे सुरू केले. त्यांच्या दाव्याची खातरजमा करणे सुरू केले. त्याचे अनेक गोपनीय अहवाल आज उपलब्ध आहेत. पण हा बाबा तोतयाच निघाला. वेळोवेळी अशी तोतयांची बंडे माजत होती. नेताजी हयात आहेत ही अनेकांची श्रद्धा बनली होती. त्यासाठी ते कशावरही विश्वास ठेवण्यास तयार होते. विविध षड्यंत्र सिद्धांत तयार केले जात होते.\nनेताजी रशियाच्या कैदेत असल्याचा दावा करण्यात आघाडीवर होते बिहारमधील काँग्रेसचे (माजी) खासदार सत्यनारायण सिन्हा. त्यांना अनेक परकी भाषा येत होत्या. सोव्हिएत तसेच मुसोलिनीच्या फौजेत ते होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेतही काम केले होते. त्यांनी स्वतःहून नेताजी प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. त्यासाठी ते तैवानलाही जाऊन आले होते. त्यानंतर १९६५ मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिले. - ‘नेताजी मिस्ट्री’. त्यात त्यांनी नेताजींना ठेवण्यात आलेल्या तुरूंगाचे नावही दिले होते. ते होते याकुत्स्क आणि कोठडीचा क्रमांक होता ४५.\nअपघात झालाच नव्हता. नेताजी रशियाला गेले होते. तेथे स्टॅलिनने त्यांना कैदेत ठेवले. ही माहिती सिन्हा यांना दिली कोझ्लोव्ह नावाच्या गुप्तचराने. तो ट्रॉटस्कीवादी असल्याच्या संशयावरून स्टॅलिनने त्यालाही तुरुंगात टाकले होते. तेथे त्याने नेताजींना पाहिले. हा सिन्हा यांचा दावा. त्यांच्या म्हणण्यानुसार हे त्यांनी नेहरूंना भेटून सांगितले. पण त्यांनी त्याकडे लक्षच दिले नाही.\nयाला जोडून आणखी एक दावा करण्यात येत होता, की नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे परराष्ट्रमंत्रीपद ठेवले. ते नेताजींना संपविण्यासाठी. त्यासाठी त्यांनी रशियात राजदूत म्हणून पाठविले आपल्या बहिणीला. त्यांच्यानंतर तेथे थोर तत्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पाठविण्यात आले. ते म्हणे नेताजींना जाऊन भेटले.\nआपणांस परत यायचे आहे असे पत्रही नेताजींनी नेहरूंना पाठविले होते. पण नेहरूंनी त्यांना येऊ दिले नाही, हे आणखी एक उपकथानक. त्यावरून आता सुब्रमण्यम स्वामींसारखी मंडळी नेहरूंना खुनी ठरवित आहेत. तर साठ-सत्तरच्या दशकात अशा प्रकारचा प्रचार होत होता.\nदुसरीकडे एच. व्ही. कामत, अटलबिहारी वाजपेयी, मधु लिमये यांसारखे नेते सरकारकडे नव्या चौकशीची मागणी करू लागले होते. लोकसभेत सातत्याने प्रश्न विचारले जात होते. अनेक खासदारांचा त्याला पाठिंबा होता. पंतप्रधान इंदिरा गांधींना पत्र पाठवून ते चौकशीची मागणी करीत होते. लोकभावना त्यांच्या बाजूने होती. शाहनवाझ समितीपासून अनेक गोपीनीय कागदपत्रे दडवून ठेवण्यात आली होती असा आरोप करण्यात येत होता. सरकार चौकशीला का घाबरत आहे असा सवाल विचारला जात होता.\nअखेर त्या दबावापुढे इंदिरा गांधी झुकल्या. ११ जुलै १९७० रोजी त्यांनी एक सदस्यीय चौकशी आयोग नेमण्याचा आदेश दिला.\nनिवृत्त न्या. गोपालदास तथा जी. डी. खोसला. महात्मा गांधी हत्या खटल्यामुळे सर्वपरिचित असलेले हे नाव. त्यांच्याकडे आता नेताजी प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली. तीन वर्षांनी त्यांनी आपला अहवाल सरकारला सादर केला. शाहनवाझ आयोगाच्या निष्कर्षांहून तो वेगळा नव्हता. पुढच्या काळात शाहनवाझ आयोगाच्या चौकशीवर अनेक आक्षेप घेण्यात आले होते. नेहरूंवर आरोप करण्यात आले होते. नेताजी कुठेकुठे दिसल्याच्या अफवा पसरविण्यात आल्या होत्या. त्या सगळ्यांचा समाचार घेतानाच न्या. खोसला यांनी पुन्हा एकदा निसंदिग्धपणे बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले.\nसप्टेंबर १९७४ मध्ये हा अहवाल संसदेत मांडण्यात आला. नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला नाही यावर श्रद्धा असलेल्यांना तो मान्य असणे शक्यच नव्हते. त्या श्रद्धाळूंनी मोठाच गदारोळ केला. खासदार समर गुहा यांनी तर तो अहवाल तेथेच टराटरा फाडला.\nसमर गुहा हे सुभाषबाबूंचे सहकारी. नंतर ते प्रजासमाजवादी पक्षात गेले. १९६७ला पहिल्यांदा ते प. बंगालमधून लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर ७१ आणि ७७ची निवडणूकही त्यांनी जिंकली. पुढे ते जनता दल (सेक्युलर)मध्ये गेले. नेताजींचा विमान अपघात मृत्यू झालाच नाही यावर त्यांचा अखेरपर्यंत विश्वास होता. शाहनवाझ आणि खोसला आयोगाने सत्य दडवले आहे असे त्यांचे मत होते.\nमधल्या काळात केंद्रात सत्ताबदल झाला होता. जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले होते. आता नेताजींच्या मृत्यूचे गूढ उलगडणे सोपे झाले होते. गुहा यांनी लागलीच ऑगस्ट १९७७ मध्ये संसदेत खोसला आयोगाविरोधात ठराव मांडला. पुन्हा चौकशी आयोग बसवावा अशी मागणी त्यांनी केली. त्याला आपला विरोध नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री चरणसिंह यांनी सांगितले. पण मोरारजी सरकारने पुढे गुहा यांना शांत केले.\nयाच काळात १९७८ मध्ये, खोसला आयोगाच्या निष्कर्षांची चिरफाड करणारे पुस्तक गुहा यांनी प्रसिद्ध केले. त्याचे नाव ‘नेताजी डेड ऑर अलाइव्ह’(पुढे खोसला यांनीही ‘द लास्ट डेज ऑफ नेताजी सुभाषचंद्र बोस’हे पुस्तक लिहिले.) या पुस्तकाचे प्रकाशन केले राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी. त्या भाषणात राष्ट्रपती म्हणाले, ‘भारत पुन्हा एकदा नेताजींबाबतच्या सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करील. नेताजी रशियात असतील, तर त्यांना परत पाठवावे असा आग्रह रशियाकडे धरील.’नेताजी रशियामध्येच असावेत हा संशय किती खोलवर आणि किती वरपर्यंत रूजला होता याचे हे उदाहरण.\nया षड्यंत्र सिद्धांतात विसंगती अशी की त्याचवेळी नेताजी भारतात साधू बनून राहात आहेत असेही अनेकांना वाटत होते. खुद्द गुहा यांनीच तसे जाहीर केले होते. तेही भर संसदेत.\n२८ ऑगस्ट १९७८ रोजी लोकसभेत बोलताना मोरारजी देसाई यांनी गुहा यांना त्यांचा चौकशी आयोग नेमण्याचा ठराव मागे घेण्याची विनंती केली. त्यावेळी बोलताना गुहा म्हणाले, अशी चौकशी करण्याची गरजच नाही. मला माहीत आहे नेताजी जिवंत आहेत. ते स्वतंत्र आहेत.\nयानंतर पाचच महिन्यांनी गुहा यांनी त्याचा ‘पुरावा’च सादर केला. कोलकात्यात एका पत्रकारपरिषदेत त्यांनी नेताजींचे एक वर्षांपूर्वी ‘घेतलेले’छायाचित्र जाहीर केले. ‘पिता आणि पुत्रीने रचलेल्या कटाचे पितळ विद्यमान सरकारकडून उघडकीस आणण्यात येत आहे,’असे ते म्हणाले. २३ जानेवारी १९७९ ला वर्तमानपत्रांत ही बातमी प्रसिद्ध झाली. पुन्हा एकदा देशात संशयाचे वातावरण निर्माण झाले. पण...\nगुहा यांनी सादर केलेले छायाचित्र बनावट आहे. शरदचंद्र बोस यांच्या धडावर सुभाषबाबूंचे डोके चिकटवून ते तयार करण्यात आले आहे असे उघडकीस आले.\nगुहा यांचे सारेच प्रयत्न फसले. छायाचित्र बनावट निघाले. नवा चौकशी आयोग स्थापण्याची मागणीही हवेतच विरली.\nती पूर्ण होण्यास आणखी वीस वर्षांचा काळ लोटणार होता.\nत्या अपघातास आता ५४ वर्षे उलटून गेली होती.\nस्वातंत्र्य, फाळणी, युद्धे, आणीबाणी, दहशतवाद, रंगीत टीव्ही, मंडल-कमंडल, आर्थिक उदारीकरण, संगणक क्रांती... राष्ट्राचा जीवनरथ पुढे धावत होता. नुकतीच देशाने दिल्लीतील सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा अटलबिहारी वाजपेयी यांच्या हाती सोपविली होती. हिंदुत्ववादी विचारांचे सरकार सत्तेवर होते. नेताजी प्रकरण हे नेहरूंचे षड्यंत्र आहे असे मानणा-यांच्या आशा त्यामुळे पल्लवित झाल्या होत्या. आता तरी नेताजी प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल असे त्यांना वाटत होते.\nऐंशीच्या दशकात हे प्रकरण काहीसे लोकविस्मृतीच्या फडताळात जाऊन पडले होते. पण तत्कालिन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी १० ऑक्टोबर १९९१ रोजी राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांना पाठविलेल्या पत्राने हे निद्रिस्त वादळ पुन्हा उठले.\nव्ही. पी. सिंग सरकारच्या काळापासूनच नेताजींचा अस्थिकलश भारतात आणण्यासाठीच्या हालचाली सुरू होत्या. (गोपनीय फाइल – पीएमओ ८००/६/सी/१/९०-पॉल) नेताजींच्या कुटंबातील काही सदस्यही त्याच्या बाजूचे होते, तर नेताजींची एकुलती एक कन्या डॉ. अनिता बोस-पाफ यांना मात्र त्याबद्दल संशय होता. नेताजींचा त्या अपघातात मृत्यू झाला असणे शक्य आहे, असे त्यांचे मत. परंतु रेंकोजी मंदिरातील अस्थिकलशाबाबत त्या काहीशा साशंक होत्या. त्याबद्दलचा वाद सुरू असतानाच नरसिंह राव यांनी नेताजींना मरणोत्तर भारतरत्न द्यावे असा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठविला. त्या संदर्भातील गोपनीय फाइलींनुसार (पीएमओ ८७०/११/पी/१६/९२-पॉल) २३ जानेवारी १९९२ रोजी हा किताब त्यांना अर्पण करावा अशी सूचना राव यांनी केली होती. राष्ट्रपतीभवनातून २२ जानेवारी रोजी तसे पत्रक काढण्यात आले. ते पाहताच नेताजी हयातवादी संतापले. नेताजींना मरणोत्तर भारतरत्न देणे म्हणजे त्यांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब करणे. त्याला त्यांचा विरोध होता.\nया वादामुळे पुन्हा एकदा नव्या चौकशीची मागणी जोर धरू लागली. काही जण न्यायालयात गेले. अशा चौकशीला वाजपेयी सरकारचा विरोध असण्याचे काही कारणच नव्हते. या चौकशीतून काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांचा – म्हणजे नेहरूंचा – पर्दाफाश होईल, अशी कुजबूज नेहमीच सुरू असे. ती खर��� ठरणे म्हणजे भाजपला सत्तेचा अमरपट्टा मिळणे. तशात आता कोलकाता उच्च न्यायालयानेही चौकशीचे निर्देश दिले होते.\nअखेर १४ एप्रिल १९९९ रोजी वाजपेयी सरकारने नेताजी प्रकरणाच्या चौकशीसाठी नवा आयोग नेमण्याची घोषणा केली. त्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मनोजकुमार मुखर्जी यांच्यावर सोपविली.\nमुखर्जी आयोगासमोर एक महत्त्वाचा प्रश्न होता. नेताजी हयात आहेत की नाहीतहयात नसतील तर मृत्यू कधी झाला\nत्यांच्या मृत्यूच्याही पाच कथा होत्या, पाच तारखा होत्या. (मुखर्जी अहवाल, खंड १, प्रकरण ३,४)\n१. १५ ऑगस्ट १९४५ रोजी लाल किल्ल्यात त्यांची हत्या करण्यात आली. (हा ‘नेताजीके लाल केलिये होत्त्या’या पुस्तकाचे लेखक उषारंजन भट्टाचारजी यांचा दावा.)\n२. १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैवानमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला.\n३. १९७७ मध्ये डेहराडूनमध्ये त्यांचे निधन झाले.\n४. २१ मे १९७७ रोजी श्योपूरकलाँ (मध्य प्रदेश) येथे ते मृत्युमुखी पडले.\n५. १६ सप्टेंबर १९८५ रोजी फैजाबादमध्ये त्यांनी अंतिम श्वास घेतला.\nया सर्व कहाण्या आणि तारखा मुखर्जी आयोगाने उडवून लावल्या. लाल किल्ल्यातील हत्येची कहाणी ही तर हास्यास्पदच होती. श्योपूरकलाँची कहाणी त्याहून भन्नाट होती. त्यानुसार १९४६ मध्ये मध्य प्रदेशातील पंडोला नावाच्या खेड्यात एक विमान कोसळले. त्यात तिघे जण होते. नेताजी, कर्नल हबिबुर रहमान आणि... अडाल्फ हिटलरते तिघेही वाचले. पैकी नेताजी श्योपूरकलाँमध्येच ज्योतिर्देव या नावाने साधू बनून राहिले. मुखर्जी यांनी त्यासंदर्भात पाच साक्षीदारांची तपासणी केली आणि निष्कर्ष काढला. – या नावाचा साधू तेथे होता. पण तो नेताजी नव्हे.\nयांतील दोन दाव्यांची आयोगाने कसून चौकशी केली. एक म्हणजे विमान अपघात आणि दुसरा फैजाबादमध्ये मृत्यू. आयोगाने जपान, तैवान, रशिया आदी देशांना भेटी दिल्या. तेथील, तसेच केंद्र सरकारच्या ताब्यातील गोपनीय फाइलींचा अभ्यास केला. विविध साक्षीदारांची तपासणी केली. यातून आयोगासमोर एक बाब स्पष्ट झाली की विमान अपघाताबाबतच्या विविध साक्षीदारांच्या माहितीमध्ये तफावत आहे, विसंगती आहे. एक तर तो अपघात आणि त्यानंतरचा नेताजींचा मृत्यू याबाबत ठोस कागदपत्रेच नाहीत. नेताजींवर ज्या रूग्णालयात उपचार करण्यात आले होते, तेथील संबंधितांच्या जबान्या एकमेकांशी मेळ खात नाहीत. त्याबाबतचे कागदोपत्री पुरावे उपलब्ध नाहीत. नानमॉन रूग्णालयात त्यांच्यावर उपचार केले डॉ. कॅ. तेनायोशी योशिमी यांनी. शाहनवाझ समितीसमोर त्यांनी दिलेल्या साक्षीनुसार, त्यांनीच नेताजींचे मृत्यूप्रमाणपत्र दिले. त्यात मृत व्यक्तीचे नाव होते कता काना (जपानीत चंद्रा बोस). पण जपानी सरकारने १९५५ रोजी भारतास दिलेल्या मृत्यूप्रमाणपत्रात इचिरो ओकुरा असे भलतेच नाव होते. डॉ. योशिमी यांचे सहकारी डॉ. तोयोशी त्सुरूता यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी हे प्रमाणपत्र दिले होते. असा सगळाच घोळ.\nमुखर्जी आयोगाच्या निष्कर्षांनुसार नेताजींना सुखरूप रशियाला जाता यावे यासाठी जपानी अधिकारी आणि हबिबुर रहमान यांनी मिळून हा डाव रचला होता. इतरांची दिशाभूल करण्यासाठी इचिरो आकुरो यांचा मृत्यू आणि अंत्यसंस्काराची कागदपत्रे नेताजींची म्हणून दाखविण्यात आली.\nतात्पर्य – तैवानमधील अपघात हा बनाव होता.\nमग त्यानंतर नेताजींचे काय झाले\nमुखर्जी आयोगाचे यावर उत्तर एवढेच, की पुराव्यांअभावी त्याचे उत्तर देता येत नाही. पण नेताजी हयातवाद्यांकडे त्याचे उत्तर आहे. डॉ. पुरबी रॉय या त्यांपैकी एक. त्या इतिहास संशोधक. जाधवपूर विद्यापीठात त्या आंततराष्ट्रीय संबंध हा विषय शिकवायच्या. ‘द सर्च फॉर नेताजी :न्यू फाईंडिग्ज’हे त्यांचे गाजलेले पुस्तक. त्यांच्या संशोधनानुसार नेताजी रशियामध्येच गेले. तेथेच ‘गायब’झाले. ‘इंडियाज बिगेस्ट कव्हर-अप’या पुस्तकाचे लेखक पत्रकार अनुज धर यांचेही मत नेताजी रशियात गेले असेच आहे. पण त्यांच्या म्हणण्यानुसार, ते तेथून परतले. भारतात आले. साधू बनून राहिले. त्यांचे नाव गुमनामी बाबा ऊर्फ भगवानजी.\nगुमनामी बाबांची कहाणी सुरू झाली ती त्यांच्या मृत्यूने.\n१६ सप्टेंबर १९८५ रोजी फैजाबादमध्ये त्यांचा मृत्यू झाला. शरयू किनारी त्यांच्यावर १३-१४ लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाला. फैजाबादमधील नागरिकांच्या दृष्टीच्या तोवर त्यात विशेष असे काहीही नव्हते. वादळ उठले, ते ‘नये लोग’या स्थानिक दैनिकातील एका बातमीने. बाबांच्या मृत्यूनंतर ४२ दिवसांनी, २८ ऑक्टोबर रोजी ती प्रसिद्ध झाली. तिचा मथळा होता –\n‘फैजाबाद में अज्ञातवास कर रहे नेता सुभाषचन्द्र बोस नहीं रहे \nचंद्रकुमार श्रीवास्तव आणि रामतीर्थ विकल या पत्रकारांच्या त्या वृत्ताने स्वतंत्र भारतातील एका सर्वांत मोठ्या गूढकथेला जन्म दिला.\nया कथेने एक काम केले. नेताजी रशियात आहेत हे नेहरूंना ठावूक होते,डॉ. राधाकृष्णन नेताजींना रशियात भेटले होते,नेहरूंनी नेताजींना भारतात येऊ दिले नाही,स्टॅलिनला सांगून तुरूंगात डांबले,नेताजींची हत्या करविली,असे सर्व आरोप धुवून टाकले. भगवानजी बनलेल्या नेताजींना गुमनामीतच राहायचे होते, तर मग नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी त्यांच्याबाबतच्या गोपनीय फायली जाणीवपूर्वक नष्ट केल्या या आरोपातही काही अर्थ राहात नाही. इतरांनी त्यांचे अस्तित्व दडवून ठेवले, तर ते चांगलेच केले असे याबाबत म्हणावे लागेल.\nया कहाणीनुसार १९६४मध्ये गुमनामी बाबा फैजाबादला आले. तत्पूर्वी ते उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणी राहात होते. ६४ नंतर ते अयोध्या आणि बस्ती येथे वेगवेगळ्या ठिकाणी राहिले. १९८३पासून फैजाबादमधील रामभवन या बंगल्याच्या आवारातील एका घरात ते राहू लागले. डॉ. आर. पी. मिश्र आणि डॉ. प्रियब्रत बॅनर्जी हे त्यांचे जवळचे अनुयायी. त्यांनी तेथे बाबांच्या निवासाची व्यवस्था केली होती. या बंगल्याचे मालक होते निवृत्त दंडाधिकारी गुरुबसंत सिंग. त्यांचा मुलगा शक्तीसिंग याने दिलेल्या माहितीनुसार बाबा कोणाला भेटत नसत. चेहरा दाखवत नसत. बोलले, तर पडद्याआडून बोलत असत. खुद्द शक्तीसिंग यांनीही त्यांना कधी पाहिलेले नव्हते. ‘नेताजी लिव्हिंग डेंजरसली’(लेखक – पत्रकार किंगशुक नाग) या पुस्तकात शक्तीसिंग यांचा एक किस्सा दिला आहे. त्यांच्या ओळखीचे एक पोलिस अधिकारी होती. बाबांचे रहस्य उलगडण्याचा त्यांनी चंग बांधला होता. एके सकाळी ते काही पोलिसांना घेऊन रामभवनात आले. अचानक काही तरी झाले आणि ते आले तसे मागच्या पावली निघून गेले. बहुधा कोणत्या तरी अनामिक शक्तीच्या प्रभावामुळे तसे घडले असावेथोडक्यात, या बाबांमध्ये दैवी शक्ती होत्या\nत्यांच्या अनुयायांच्या म्हणण्यानुसार, बाबांना उत्तम हिंदी, बंगाली आणि इंग्रजी येत होती. त्यांच्या बोलण्या-वागण्यावरून तेच नेताजी आहेत, यावर त्यांच्या अनुयायांचा विश्वास होता. त्यांत अनेक प्रतिष्ठित, उच्चशिक्षित होते. त्यातील काही तर प्रत्यक्ष सुभाषबाबूंना भेटलेले होते.\nया लोकांना ते अधुनमधून आपल्या पूर्वायुष्यातील काही गोष्टी सांगत. त्यांत युद्धाचे, राजकारणाचे अनेक संदर्भ असत. त्यांची अशी अनेक वक्तव्ये, किस्से एका बंगाली पुस्तकात दिलेले आहेत. त्याचे नाव – ‘ओई महामानब आसे.’लेखक आहेत चरणिक. हे अर्थातच टोपणनाव आहे. या पुस्तकात ७०-८०च्या दशकातील अफगाणिस्तानातील सोव्हिएत आक्रमणासारख्या आंतरराष्ट्रीय घटनांचेही उल्लेख येतात.\nअशा गोष्टांवरून त्यांच्या अनुयायांची खात्रीच पटलेली होती, की ते नेताजीच आहेत. लीला रॉय या त्यातील एक. त्या क्रांतिकारी नेत्या होत्या. सुभाषबाबूंसमवेत त्यांनी काम केले होते. संसदेत त्यांचे छायाचित्र लावलेले आहे. तर अनुज धर यांच्या पुस्तकानुसार लीला रॉय या स्वतः गुमनामी बाबा यांना भेटल्या होत्या आणि त्या भेटीतून त्यांची खात्री पटली होती, की ते नेताजीच आहेत. १९७०मध्ये लीला रॉय यांचे निधन झाले. त्यांच्याप्रमाणेच आणखी एक महत्त्वाची व्यक्ति बाबांच्या संपर्कात होती. ती म्हणजे डॉ. पबित्रमोहन रॉय. हे आझाद हिंद सेनेतील गुप्तचर अधिकारी. त्यांच्यामुळेच लीला रॉय यांना बाबांची ओळख झाली.\nआता प्रश्न असा येतो, की भारतात येण्यापूर्वी ते कुठे होते\n‘ओई महामानब आसे’या पुस्तकानुसार बाबा सांगत, की रशियातून ते १९४९ला बाहेर पडले. तेथून ते चीनला गेले. तेही माओ-त्से-तुंग यांचे अतिथी म्हणून. १ ऑक्टोबर १९४९ला पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचा जन्म झाला. त्या कार्यक्रमाला बाबा उपस्थित होते. याचा पुरावा७ ऑक्टोबर १९४९ रोजी शरदचंद्र बोस यांच्या ‘नेशन’या दैनिकाने पहिल्या पानावर ‘नेताजी इन रेड चायना’अशी बातमी प्रसिद्ध केली होती. ती बातमी आधारलेली होती एका विदेशी वृत्तसंस्थेच्या पत्रकाराच्या माहितीवर. त्याच्याही पुढची धक्कादायक बाब म्हणजे तमिळनाडूतील फॉरवर्ड ब्लॉकचे नेते आणि माजी खासदार मुथुरामलिंगम थेवर यांनी, आपण चीनमध्ये गुप्तपणे नेताजींना भेटलो, असा जाहीर दावा केला होता.\nतर चीनमधून नेताजी १९५५ मध्ये भारतात परतले. येथे आल्यानंतर त्यांनी संन्यास घेतला. भगवानजी, महाकाल, गुमनामीबाबा या नावाने ते ओळखले जाऊ लागले. १९८५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्याजवळ सापडलेल्या सामानावरून तर गुमनामी बाबा हेच नेताजी यावर जणू शिक्कामोर्तबच झाले. या सामानात होती अलेक्झांडर सोल्त्झेनित्सिन यांचे ‘गुलाग आर्चिपेलॅगो’, ब्रिगे. जे पी दळवी यांचे ‘हिमालयन ब्लंडर’, सुरेशचंद्र बोस यांचा ‘डिसेंटिएन्�� रिपोर्ट’, झालेच तर शेक्सपिअरची काही नाटकं, चार्ल्स डिकन्स, पी जी वूडहाऊस यांच्या कादंब-या, कुलदीप नय्यर, मौलाना आझाद यांची राजकीय विषयांवरील अशी बरीच पुस्तके. विशेष म्हणजे त्यांत बर्म्युडा ट्रँगल (चार्लस बेर्लिट्झ), फ्लाईंग सॉसर्स फेअरवेल (जॉर्ज अॅडम्स्की), लाईफ बियॉंड डेथ (स्वामी अभेदानंद), सेलिब्रेटेड क्राइम्स (आय जी बर्नहॅम) अशीही पुस्तके होती. याशिवाय एक कोरोना टाइपरायटर, रोलेक्स घड्याळ, नकाशे, वर्तमानपत्रांची अनेक कात्रणे, पत्रे अशा गोष्टीही त्यांच्याकडे सापडल्या. या पत्रांमध्ये एक पत्र होते राष्ट्रीय स्वयंस्वेक संघाचे गुरूजी माधव गोळवलकर यांचे. मात्र ते ‘स्वामी श्री विजयानंददी महाराज’यांना उद्देशून लिहिलेले होते.\nनये लोग आणि त्यानंतर अन्य काही वृत्तपत्रांत याबद्दलच्या बातम्या आल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड खळबळ माजली होती. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी होऊ लागली. हे सगळे पाहून सुरेशचंद्र बोस यांची कन्या आणि नेताजींची पुतणी ललिता बोस या उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वीर बहादूर सिंह यांना भेटल्या. बाबांच्या साहित्याचा लिलाव करण्यात येणार होता. तो रोखावा आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी त्यांची मागणी होती. त्यासाठी नंतर त्या उच्च न्यायालयातही गेल्या. त्यावर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि तीन महिन्यांत नेताजींचे स्मारक बांधावे असा आदेश न्यायालयाने दिला.\nया सगळ्या गोष्टींवरून बाबा हेच नेताजी असे मानण्यास कोणाची हरकत असेलअनेक जण छातीठोकपणे तेच सांगत आहेत. परंतु काहींचे मत याहून वेगळे आहे.\n‘नये लोग’मधील त्या बातमीनंतर फैजाबादमधील ‘जनमोर्चा’या वृत्तपत्राचे संपादक शीतलसिंह यांनी आपले काही बातमीदार या प्रकरणाच्या मागे लावले. बाबा हेच नेताजी असल्याचे आझाद हिंद फौजेतील गुप्तचर अधिकारी पबित्रमोहन रॉय सांगत असल्याचा बाबांच्या अनुयायांचा दावा होता. शीतलसिंह यांनी कोलकात्यात जाऊन रॉय यांची मुलाखत घेतली. जनमोर्चाच्या ६ नोव्हें. १९८५च्या अंकात ती प्रसिद्ध झाली. त्यात रॉय यांनी म्हटले होते, ‘आम्ही नेताजींच्या शोधात कोहिमापासून पंजाबपर्यंत सगळे साधू आणि रहस्यमयी व्यक्तींना भेटत आहोत. त्याच प्रकारे आम्ही बाबाजींना बस्ती, फैजाबाद आणि अयोध्येत भेटलो. परंतु मी ठामपणे सांगतो, ��े नेताजी सुभाषचंद्र बोस नाहीत.’आपण त्यांना पत्रं पाठविल्याचे त्यांनी कबूल केले. पण त्या एकाही पत्रात आपण त्यांना नेताजी म्हणालेलो नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले. मग प्रश्न असा येतो, की बाबांकडे नेताजींसंबधीची कागदपत्रे, छायाचित्रे, विविध पुस्तके सापडली त्याचे कायरॉय यांच्या म्हणण्यानुसार, ‘त्यात त्यांना रस असेल म्हणून त्यांनी ती जमविली असतील. इतर अनेक लोकांनीही तसे साहित्य जमविले असू शकते.’\nथोडक्यात, हे बाबा नेताजी नव्हेत. नेताजींचे पुतणे शिशिर बोस यांचेही हेच मत होते. डॉ. पुरबी रॉय याही तेच सुचवितात. त्यांच्या संशोधनाचा एकच निष्कर्ष आहे. तो म्हणजे नेताजींच्या ‘गायब’होण्याचे रहस्य रशियात दडले आहे.\nमुखर्जी आयोगही गुमनामी बाबांना नेताजी मानण्यास तयार नाही. आयोगाने याबाबत अनेक साक्षीदारांची उलटतपासणी घेतली. अनेक कागदपत्रे तपासली. गुमनामी बाबांकडचे साहित्य पाहिले. त्यांचे आणि नेताजींचे हस्ताक्षर जुळवून पाहण्याचा प्रयत्न केला. बाबांच्या सामानात काही दात सापडले होते. त्यातील पाच दात डीएनए चाचणीसाठी पाठविले. आणि त्या सगळ्या चौकशीतून एकच निष्कर्ष काढला - ‘भगवानजी किंवा गुमनामी बाबा हे नेताजी होते हे सिद्ध करण्यास एकही योग्य पुरावा नसल्यामुळे, ते फैजाबाद येथे १६ सप्टेंबर १९८५ रोजी मरण पावले की काय, याचे उत्तर देण्याची आवश्यकता नाही.’\nमग आता प्रश्न उरतो की हे नेताजींना पाहिलेले, त्यांच्या जवळचे लोक बाबांनाच नेताजी मानत होते, त्याचे काययाचे उत्तर दुस-या एका प्रश्नातच दडलेले आहे. तो म्हणजे – शौलमारीबाबा हे नेताजी असल्याचे माजी क्रांतीकारी सत्य गुप्ता यांनी तर पत्रकारपरिषद घेऊन जाहीर केले होते त्याचे काय\nयानंतर सवाल येतो, की मग गुमनामी बाबा नक्की होते तरी कोणयाचे उत्तर अद्याप अंधारातच आहे. पण ‘स्क्रोल.इन’या वृत्तसंकेतस्थळानुसार, त्यांचे खरे नाव कृष्णदत्त उपाध्याय तथा कप्तानबाबा असावे. असा संशय व्यक्त करणारे एक पत्र ‘जनमोर्चा’च्या २ नोव्हेंबर १९८५च्या अंकातही प्रसिद्ध झाले होते. अयोध्येतील गायत्री ब्रह्मचर्याश्रम संस्कृत विद्यालयाचा तो एक विश्वस्त होता. १९५८ मध्ये विश्वस्त मंडळातील वादातून त्याने पं. ब्रह्मदेव शास्त्री या दुस-या एका विश्वस्ताचा गोळी घालून खून केला आणि तेव्हापासून तो पसार झाला. त्या पत्��ानुसार तो नेपाळमध्ये पळाला आणि नंतर काही काळाने बस्ती येथे येऊन राहू लागला. शेठ ईश्वरदास बेनीप्रसाद हे कोलकात्यातील बडे व्यापारी उपाध्यायचे निकटवर्ती. त्यांचा गुमनामीबाबांशीही संबंध होता. परंतु गुमनामीबाबा म्हणजे कप्तानबाबा याचे ठोस पुरावे नाहीत. तसे ते नेताजी असल्याचेही ठोस पुरावे नाहीत. मुखर्जी आयोगानेच तसे म्हटले आहे.\nया आयोगाने ७ नोव्हें. २००५ रोजी सादर केलेल्या अहवालाचे निष्कर्ष होते – १. नेताजी आता हयात नाहीत. २. त्यांचा विमान अपघातात मृत्यू झालेला नाही. ३. जपानमधील मंदिरातील रक्षा त्यांच्या नाहीत. आणि ४. त्यांचा अन्य कोणत्या प्रकारे वा कुठे मृत्यू झाला याचे ठोस पुराव्याअभावी उत्तर देता येत नाही.\nहा अहवाल केंद्र सरकारने फेटाळला. परंतु त्याने नेताजींचे रहस्य अधिकच गडद झाले. नेताजींचे अपघाती निधन झाले नसेल, तर कसे झाले असा गूढप्रश्न त्यातून वर आला होता. त्याच्या उत्तराचा शोध गुमनामीबाबांच्या दिशेने घेऊन जात होता. त्यालाही कारणीभूत न्या. मुखर्जीच ठरले होते. कारण गुमनामीबाबा हेच नेताजी असल्याचे आपले वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी सांगून टाकले होते. त्या मतामुळे रशिया पक्षापेक्षा गुमनामी पक्षाचे पारडे जड झाले होते.\nपंतप्रधान कार्यालय, गृहमंत्रालय आदींकडे असलेल्या गोपनीय फायलींमध्येच या रहस्याचे उत्तर असल्याची अनेकांची खात्री होती. या फायली खुल्या कराव्यात अशी संशोधकांची, रहस्यशोधकांची मागणी होतीच. ती आता नव्याने जोर धरू लागली होती. यावेळी तिला राजकीय बळही मिळाले होते.\n२०१४ साल उजाडले ते नरेंद्र मोदी नावाचे वादळ घेऊनच. देशात निवडणुकांचा माहोल होता. मोदींची लाट होती. काँग्रेस आखाड्यात येण्याआधीच चीतपट झालेली होती. पण कोठेही हयगय करून चालणार नव्हते. कारण देशातील प्रत्येक मतदारसंघात कमळ फुललेच पाहिजे अशी मोदींची मनीषा होती. तेव्हा मिळेल त्या मार्गाने नेहरू-गांधी घराण्याच्या जिव्हारी घाल घालण्यात येत होते. त्याची एक संधी दिली २३ जानेवारीने. हा नेताजींचा ११७वा जयंतीदिन. त्याच्या आदल्या दिवशी रात्री ८.३३ वाजता भाजपचे तत्कालिन अध्यक्ष राजनाथसिंह यांनी एक ट्विपण्णी केली. – ‘नेताजींचा मृत्यू कसा आणि कोणत्या परिस्थितीत झाला हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. केंद्र सरकारने त्यांच्या मृत्यूच्या रहस्याचा पर्दाफाश केला पाहिजे.’२३ जानेवारीला कटक येथे जाहीरसभेतही त्यांनी याचाच पुनरूच्चार केला. त्या एका भाषणाने, गांधी-नेहरू घराण्याचा नेताजींना कसा विरोध होता याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली.\nतशी ही चर्चा जुनीच. वस्तुतः ती चर्चा कमी आणि चिखलफेकच जास्त. हे राजकारणातील एक मोठे अस्त्र आहे. राजकीय विरोधकांवर चिखलफेक करायची.वाट्टेल तशी नि सातत्याने करायची. सतत तेच ते आरोप केले की लोकांनाही ते खरे वाटून जातात. माणूस बदनाम होतो. पं. जवाहरलाल नेहरूंबाबत गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू आहे. नेहरूंच्या आर्थिक-सामाजिक-राजकीय विचारांना विरोध असणे वेगळे. त्यावर विवेकनिष्ठ टीका होऊ शकते. परंतु या मंडळींना नेहरूंचे चारित्र्यहनन करून फिदीफिदी हसण्यात अधिक रस.त्यातून मग नेहरू हे एका मुस्लिम वेश्येचे पुत्र, बाईलवेडे,मेले ते लैंगिक आजाराने, येथपासून एडविनाशी त्यांचे लैगिक संबंध होते आणि त्यामुळेच त्यांनी देशाची फाळणी स्वीकारली येथपर्यंतचे आरोप करण्यात आले. या आरोपांनी इंटरनेटवरील पानेच्या पाने भरली असून, त्यातून नेहरूंचे एक खलनायकी मिथक तयार केले जात आहे. त्याचा दुसरा स्तर हा नेहरूंविरोधात स्वातंत्र्य चळवळीतील अन्य नेत्यांना उभे करणे असा आहे. नेहरूंनी नेताजींचा खून केला हा आरोप ही त्या मिथक निर्मितीचीच पैदास.\nवस्तुतः नेताजी आणि नेहरूंमध्ये जो वाद होता तो खुर्चीसाठी नव्हता. १९२९, १९३६ आणि १९३७ साली नेहरुंना काँग्रेस अध्यक्ष करण्यात सुभाषबाबूंचा हात होता आणि १९३८ साली सुभाषबाबू काँग्रेसचे अध्यक्ष झाले ते नेहरूंच्या पाठिंब्यामुळे.पुढे १९३९ साली ते काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आले. तेव्हा मात्र नेहरू त्यांच्या बाजूने नव्हते. गांधीही नव्हते आणि सरदार वल्लभभाई पटेलही नव्हते. गांधींनी नेहरूंना प्रतिस्पर्धी नको म्हणून सुभाषबाबूंना बरोबर अध्यक्षपदावरून उडवले असे मिथक या ठिकाणी निर्माण करण्यात आले आहे. त्यात त्या निर्मात्यांची चूक नाही. आजच्या राजकारणाच्या क्षुद्र चष्म्यातून पाहिले की असेच दिसणार. उद्या हाच चष्मा अडवानी आणि मोदी यांच्यातील सत्तास्पर्धेला लावला तर कसे चित्र दिसेल मुळात तो संघर्ष सत्तेचा नव्हता, तर काँग्रेसने पुढचा प्रवास कोणत्या मार्गावरून करायचा याचा होता. वाद लढ्याच्या डावपेचांबद्दलचा होता. त्यातून दोघांत नक्कीच कटूता निर्माण झाली होती. पण तिचे स्वरूप आज आपण समजतो तसे नव्हते. आझाद हिंद सेनेतील ले. कर्नल गुरुबक्षसिंग धिल्लाँ यांच्या नेतृत्वाखालील चौथ्या गुरिला रेजिमेन्टचे नाव नेहरू ब्रिगेड होते.गांधीजी, मौलाना आझाद यांच्या नावाच्याही रेजिमेन्ट होत्या. या प्रतिसरकारने गांधी जयंतीची सुटी जाहीर केली होती. हे सगळे नेहरू व सुभाषबाबू हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते या थापांच्या विरोधात जाणारे आहे.\nआणि तरीही नेहरूंना नेताजींचे भय वाटत होते. ते भारतात आले तर आपली पंतप्रधानकी जाईल असे वाटत होते. म्हणून त्यांनी नेताजींबाबतची सगळी माहिती दडवून ठेवली. अनेक फायली नष्ट केल्या. त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यास नकार दिला. नंतर आयोग नेमून रंगसफेदी करण्याचा प्रयत्न केला असे आरोप केले जात होते. गोपनीय फायली खुल्या केल्या जात नाहीत, याचा अर्थ ते आरोप खरे आहेत असे मानले जात होते.\nनेताजी प्रकरणाची चौकशी करणा-या तिन्ही आयोगांची एकच ओरड होती. गोपनीय फायलींची अनुपलब्धता. मुखर्जी आयोगाच्या अहवालात ‘मर्यादा आणि बंधने’या मथळ्याखाली मुखर्जी यांनी स्पष्टपणे ही तक्रार नोंदविली आहे. त्यांनी ‘१२(२२६)/५६-पीएम’या क्रमांकाच्या फाईलचे उदाहरण दिले आहे. ही फाईल त्यांनी मागितली. त्यावर ती नष्ट करण्यात आली आहे असे उत्तर पंतप्रधानांच्या कार्यालयाने दिले. खोसला समितीनेही ही फाईल मागितली होती. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्याबाबत कळविले होते, की या फाईलमध्ये केवळ अन्य फायलींमधील कागदपत्रांच्या प्रती होत्या. तेव्हा ती नष्ट करण्यात आली. या फाईलमध्ये नेताजी प्रकरणाच्या चौकशीसंबंधी कॅबिनेटच्या बैठकीतील चर्चेचे वृत्तान्त होते. ते कॅबिनेट सचिवालयाकडे असल्याचे पंतप्रधानांच्या कार्यालयाने मुखर्जी आयोगाला कळविले. पण ती कागदपत्रे काही त्यांना अखेरपर्यंत मिळू शकली नाहीत. या काळात पंतप्रधानपदी होते अटलबिहारी वाजपेयी.\nअसेच दुसरे उदाहरण ‘२/६४/७८-पीएम (पॉल. सेक्शन)’या पंतप्रधान कार्यालयातील फाईलचे. नेताजींबाबत काही नवीन अधिकृत कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत, असा उल्लेख पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी संसदेत केला होता. आधी तशी कोणतीही कागदपत्रे नाहीत असे आयोगाला सांगण्यात आले. नंतर उपरोक्त गोपनीय फाईल पाठविण्यात आली. पण त्यात काही त��ी कागदपत्रे नव्हती. हा किस्सा वाजपेयींच्या काळातलाच.\nयाचे दोन अर्थ होतात. आधीच्या सरकारांनी नेताजींबाबतची काही महत्त्वाची कागदपत्रे नष्ट केली आणि केंद्रात कोणाचेही सरकार असो, त्यांचा गोपनीय फायली जाहीर करण्यास विरोध होता. हे पुढे मोदी सरकारच्या काळातही दिसून आले.\nमनमोहन सरकारने नेताजींच्या फायली खुल्या कराव्यात अशी जोरदार मागणी करीत आधीच्या सर्व काँग्रेस सरकारांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण करणारे राजनाथसिंह त्यानंतर चारच महिन्यांनी केंद्रात गृहमंत्री झाले. त्यामुळे आता सर्व फायली खुल्या होणार आणि गांधी-नेहरू घराण्याची कृष्णकृत्ये जगजाहीर होणार, असे वातावरण निर्माण झाले होते. राज्यसभेत तृणमूल काँग्रेसचे खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी या फायलींबाबत प्रश्न सादर केला होता. त्याला १७ डिसेंबर २०१४ रोजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी लेखी उत्तर दिले – नेताजींबाबतच्या गोपनीय फायली खुल्या करणे भारताच्या परराष्ट्रांबरोबरच्या संबंधांस हितकारक नाही\nयावरून मोदी सरकारवर टीका होऊ लागली होती. लोकांचा दबाव वाढत चालला होता. अशात अचानक, २०१५च्या एप्रिलमध्ये ‘इंटेलिजन्स ब्युरो’कडील दोन गोपनीय फायली खुल्या करून नॅशनल अर्काइव्हज् मध्ये ठेवण्यात आल्या. त्यातील कागदपत्रांवरून एक मोठा गौप्यस्फोट झाला. १९४८ ते १९६८ अशा नेहरू, शास्त्री आणि इंदिरा अशा तीन पंतप्रधानांच्या काळात आयबीचे गुप्तचर नेताजींच्या कुटुंबियांवर पाळत ठेवून होते.\nचर्चा दोन कारणांची होती. एक म्हणजे नेताजी जिवंत असल्याचे सरकारला माहीत होते आणि दोन – ते परत आले तर नेहरूंचे काही खरे नव्हते. १९५७ची निवडणूक तर ते हरलेच असते, म्हणून.\nवस्तुतः नेताजींच्या काही कुटुंबियांवर ब्रिटिश काळापासूनच पाळत ठेवण्यात येत होती. ती पुढेही चालू राहिली. त्याची तार्किक कारणे बरीच होती, ती म्हणजे नेताजी ठिकठिकाणी दिसत असल्याच्या खबरी येत होत्या. नेताजींचे काही नातेवाईक त्या तोतयांच्या संपर्कात होते. काही जणाची कम्युनिस्टांशी संगत होती. पण यावरून नेहरूंना बदनाम करण्याची आयतीच संधी विरोधकांना सापडली.\nहा गदारोळ सुरू असतानाच प. बंगालमधील निवडणुकांचे वारे वाहू लागले. ‘नेताजी’हा त्या निवडणुकीतील हुकमाचा पत्ता होता. नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या डावा�� पहिल्यांदा तो उतरवला. पंतप्रधान कार्यालयाने या फायली खुल्या करण्यास नकार दिला असला, तरी आता नेताजींच्या नातेवाईकांच्या भेटी घेऊन मोदी त्यांना आश्वासित करू लागले होते. एप्रिल २०१५मध्ये जर्मनीत त्यांनी सूर्यकुमार बोस यांची भेट घेतली. ऑक्टोबर २०१५ मध्ये तर मोदींच्या निवासस्थानी बोस कुटुंबीयांचा मेळाच भरविण्यात आला होता. त्यावेळीही मोदी यांनी पुन्हा फायली खुल्या करण्याचे आश्वासन दिले. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या ध्यानी यामागील राजकारण आले नसते, तर नवलच. त्यांनी चलाखीने मोदींचा डाव उलटवला. १८ सप्टेंबर रोजी त्यांनी प. बंगाल सरकारच्या ताब्यात असलेल्या ६४ गोपनीय फायली खुल्या केल्या.\nआता मोदींना थांबणे शक्य नव्हते. त्यांनी नेताजींच्या ११९व्या जयंतीदिनाचा मुहूर्त साधून १०० गोपनीय फायलींचा पहिला गठ्ठा खुला केला. अवघा देश त्या फायलींतून होणा-या रहस्यभेदाकडे डोळे लावून बसला होता.\nएक अपवाद वगळता त्यात धक्कादायक असे काहीच नव्हते. हा अपवाद होता नेताजी युद्धगुन्हेगार असल्याबद्दलचा. नेहरू हे नेताजींना युद्धगुन्हेगार मानत होते आणि त्यासाठी त्यांना शिक्षा व्हावी अशी त्यांची इच्छा होती, याचा पुरावा निवडणूक काळात समाजमाध्यमांतून फिरवला जात होता. ते होते एक पत्र. नेहरूंनी १९४५ मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट अॅटली यांना लिहिलेले. ‘प्रिय मि. अॅटली, तुमचे युद्धगुन्हेगार सुभाषचंद्र बोस यांना स्टॅलिनने रशियात प्रवेश करण्यास परवानगी दिल्याचे मला विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे. रशिया हे ब्रिटन-अमेरिकेचे मित्रराष्ट्र आहे. तेव्हा रशियाने केलेली ही स्पष्ट दगलबाजी आहे. रशियाने असे करायला नको होते. कृपया याची दखल घ्यावी आणि आपणांस योग्य वाटेल ते करावे,’असे त्यात म्हटले होते. यावरून नेहरू हे कसे खुनशी होते असे सांगितले जात होते. मुळात नेहरूंनी असे कोणतेही पत्र लिहिले नव्हते. त्यांनी ते लिहिण्यास आपणांस सांगितले असा दावा श्यामलाल जैन नावाच्या स्टेनोग्राफरने खोसला आयोगासमोर केला होता.\nहा दावा, ते पत्र हे सगळेच कसे खोटे होते ते त्या गोपनीय फायलींनी उघड केले. त्यातील कागदपत्रांनुसार नेताजी हे कधीही ब्रिटनचे युद्धगुन्हेगार नव्हते. तशी कोणतीही यादी ब्रिटिशांनी तयार केली नव्हती.\n२३ एप्रिल २०१६पासून द�� महिन्याला नेताजींबाबतच्या गोपनीय फायली खुल्या केल्या जात आहेत. हेही पहिल्यांदाच घडतेय असे नाही. १९९७ मध्ये संरक्षण मंत्रालयाने आझाद हिंद सेनेबाबतच्या ९९० फायली खुल्या केल्या होत्या. २०१२ मध्ये मनमोहन सरकारने खोसला आयोगाशी संबंधित २७१, तर मुखर्जी आयोगाशी संबंधित ७५९ फायली खुल्या केल्या होत्या.\nत्यातून नेताजींचे गूढ उलगडले का ते हरवलेल्या वा नष्ट केलेल्या फायलींमध्ये तर नव्हते\n२६ एप्रिल २०१६ रोजी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार अशा दोन फायली गहाळ आहेत. त्यातील एक पंतप्रधानांच्या कार्यालयातील आहे, दुसरी गृहमंत्रालयातील. या दोन्ही फायली कशाबद्दलच्या आहेततर नेताजींचा अस्थिकलश भारतात आणण्यासंबंधीच्या.\nपण त्याच उत्तरात रिजीजू यांनी जपान आपल्याकडील दोन फायली खुल्या करण्याची शक्यता वर्तविली होती. त्यातून काय बाहेर येते याकडे सगळ्यांचेच लक्ष होते.\nमधल्या काळात ज्येष्ठ संपादक, राजकीय इतिहासकार गोविंदराव तळवलकर यांनी नेताजींच्या गूढाचा पाठपुरावा चालवला होता. फेडरल स्टेट इन्स्टिट्यूशन, रशियन स्टेट मिलिटरी अर्काइव्ह, रशियाचे एमव्हीडी (अंतर्गत व्यवहार मंत्रालय) यांच्या ते संपर्कात होते. त्यातून एक गोष्ट उघड झाली. ती म्हणजे रशियाच्या स्टेट अर्काइव्हमध्ये नेताजींबाबतची कागदपत्रे आहेत हा प्रचार खोटा आहे. त्यांच्याकडे तसे काहीही नाही. नेताजी हे याकुत्स्क तुरूंगात होते असे म्हटले जाते. पण तीही अफवा आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नेताजींचा विमान अपघातात मृत्यू झाला ही बातमी खरी की खोटी याची चौकशी ब्रिटिश सरकारने १९४५ मध्ये केली होती. आणि तेव्हा जपानने पाठविलेल्या अंतरिम अहवालात नेताजींचा मृत्यू झाल्याच्य घटनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. तळवलकर यांनी प्रयत्नपूर्वक ती सर्व अधिकृत कागदपत्रे मिळविली आहेत.\nपण म्हणून नेताजींच्या मृत्यूचे गूढ उलगडले असे म्हणता येईल का\nनेताजींचा मृत्यू झाला, तो विमान अपघातात झाला, हे खरे. पण षड्यंत्रसिद्धांत कधीही सत्य आणि तथ्यांवर अवलंबून नसतो. तो एकदा तयार झाला, की अमर असतो.\nआता त्याला जीवदान देण्यासाठी एक नवी चौकशी सुरूच आहे. ती म्हणजे गुमनामीबाबांबद्दलची. उत्तर प्रदेश सरकारने त्यासाठी निवृत्त न्या. विष्णू सहाय यांची एक सदस्यीय समिती नेमली आहे. प्रतीक्षा आहे ती तिच्या निष्कर्षांची...\nत्यातून नवी कोणती रहस्ये निर्माण होतात त्याची.\nपूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता दिवाळी अंक २०१७\nनेताजी फाईल्स : एका षड्‌यंत्र सिद्धान्ताची शोधयात्रा\n २४ ऑगस्ट १९४५. दुसरे महायुद्ध आता संपल्यात जमा होते. जपानने शरणागती पत्करून आठ दिवस लोटले होते. दोस्त राष्ट्रांचा ...\nनिवेदन - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्युच्या गुढाबद्दले माझे आकर्षण जुनेच. किमान १५ वर्षे त्याबद्दल मिळेल ते मी वाचत आहे. अनुज धर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokrajya.com/picsart_01-02-06-38-40-jpg/", "date_download": "2020-09-24T00:50:44Z", "digest": "sha1:4VAVGKBJDEL5ISTRUIGS5YKFYPHUTUVK", "length": 2439, "nlines": 41, "source_domain": "www.lokrajya.com", "title": "PicsArt_01-02-06.38.40.jpg – लोकराज्य", "raw_content": "\nमराठा आरक्षणाचा संपुर्ण १०३५ पानांचा अहवाल January 30, 2019\nश्रीशंभुराज्याभिषेक सोहळा तुळापुर २०१९ January 17, 2019\nराष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज January 2, 2019\nSEBC मराठा जातीचा दाखला कसा काढावा \nउत्पन्नाचा दाखला कसा काढावा \nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे काढावे \nव. पु. काळे यांची २५ भन्नाट वाक्ये\nमराठा आणि कुणबी एकच असल्याचे कायदेशीर पुरावे\nकुणबी दाखला कसा काढावा \nमराठा आरक्षणाचा संपुर्ण १०३५ पानांचा अहवाल\nकुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र कसे काढावे \nवय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (डोमीसाईल) कसे काढावे \nदगलबाज शिवाजी : प्रबोधनकार ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Belgaon/Lover-shock-of-by-the-loved-ones/", "date_download": "2020-09-24T02:23:25Z", "digest": "sha1:S2WV5SKTVV4IRZJCRJSKFFJLRI6CVUQH", "length": 7008, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रेयसीच्या नातेवाईकांकडून प्रियकराला विजेचा शॉक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › प्रेयसीच्या नातेवाईकांकडून प्रियकराला विजेचा शॉक\nप्रेयसीच्या नातेवाईकांकडून प्रियकराला विजेचा शॉक\nइतरांसारखेच त्यानेही एका तरुणीवर प्रेम केले. परंतु, या प्रेयसीच्या घरच्यांना ते रुचले नाही. घराणे थोडे मातब्बर असल्याने त्यांनी या प्रेमविराला गाव सोडायला लावले. एवढ्यावरच त्या घराण्याचे समाधान झाले नाही. धारवाड जिल्ह्यातील या तरुणीच्या कुटुंबीयांनी बेळगावात येऊन त्या प्रियकराचे अपहरण करून बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी या प्रियकराला चक्‍क विजेचा शॉक दिला. यामध्ये त्याची किडनी खराब झाल्याचा ���ावा डॉक्टरांनी केला आहे. या प्रकरणी माळमारुती पोलिसांत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मडीवाळ अशोक रायबागकर (26) असे या दुर्दैवी प्रियकराचे नाव आहे.\nधारवाड जिल्ह्यातील गरग येथील एका तरुणाचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेम जुळले. परंतु, हे प्रेम मुलीच्या घरच्यांना आवडले नाही. त्या तरुणाला इतका त्रास दिला की तो सहा महिन्यांपूर्वी गाव सोडून बेळगावातील गांधीनगर परिसरातील मारुतीनगर येथे आई-वडिलांसमवेत राहू लागला.\nसदर तरुण गाव सोडून आला, तरी तो आपल्या मुलीच्या संपर्कात असल्याचा संशय पुन्हा प्रेयसीच्या घरच्यांना आला. शनिवारी सहाजण बेळगावात आले. त्यांनी तरुणाला कारमध्ये घालून दूरवर घेऊन गेले. त्याला प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास दिला. त्याच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या असून, शरीराचा काही भाग निळा पडला आहे. इतक्यावरच न थांबता त्याला उच्च दाबाचा विजेचा शॉकही दिला आहे. याशिवाय त्याची गावाकडील मालमत्ता त्यांनी लिहून घेतल्याचेही या तरुणाने पोलिसांना सांगितले.\nसहाजणांवर गुन्हा, शोध सुरू\nसदर तरुण बेळगावात गांधीनगर परिसरात राहत असल्यामुळे व येथूनच तरुणाचे अपहरण झाल्याने तरुणाच्या पालकांनी माळमारुती पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर या घटनेचा तपास करीत आहेत. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता,\nडॉक्टरांनी त्याच्या किडणीची हालचाल बंद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिल्याचे सांगितले. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, त्यांचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.\nगेल्या काही दिवसांपासून मडीवाळला फोनवरून प्रेयसीच्या घरच्यांकडून धमकी दिली जात होती. परंतु, आपण गाव सोडल्याचे सांगून तो त्यांचे फोन टाळत होता. सदर तरुणीचे लग्न ठरले असूनही तरुण संपर्कात असल्याचा संशय मुलीच्या कुटुंबीयांना असल्याने ते संतप्त बनले होते. त्यामुळेच त्याचे अपहरण करून इतका शारीरिक त्रास दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.\nनाकावाटे दिल्या जाणार्‍या लसीची सिरमकडून निर्मिती\nचीनकडून भारतावर अंतराळ हल्ल्याचा प्रयत्न\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण\nमुंबईत पावसाची तुफानी बॅटिंग\n‘अर्जुन’, ‘अभ्यास’ची चाचणी यशस्वी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/devi/devi07-18.htm", "date_download": "2020-09-24T01:13:09Z", "digest": "sha1:IMQKS2VTMX6I3ZI3LQYJVFHUVQJIHXAA", "length": 41290, "nlines": 257, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - सप्तमः स्कन्धः - अष्टादशोऽध्यायः", "raw_content": "\nमनाचे श्लोक - विवरण\nकदाचित्तु हरिश्चन्द्रो मृगयार्थं वनं ययौ \nअपश्यद्‌रुदतीं बालां सुन्दरीं चारुलोचनाम् ॥ १ ॥\nपद्मपत्रविशालाक्षि किं रोदिषि वरानने ॥ २ ॥\nकेनासि पीडितात्यर्थं किं ते दुःखं वदाशु मे \nका च त्वं विजने घोरे कस्ते भर्ता पिताथवा ॥ ३ ॥\nन बाधते च राज्ये मे राक्षसोऽपि पराङ्गनाम् \nतं हन्मि तरसा कान्ते यस्त्वां सुन्दरि बाधते ॥ ४ ॥\nब्रूहि दुःखं वरारोहे स्वस्था भव कृशोदरि \nविषये मम पापात्मा न तिष्ठति सुमध्यमे ॥ ५ ॥\nइति तस्य वचः श्रुत्वा नारी तमब्रवीन्नृपम् \nप्रमृज्याश्रूणि वदनाद्धरिश्चन्द्रं नृपोत्तमम् ॥ ६ ॥\nराजन् मां बाधतेऽत्यर्थं विश्वामित्रो महामुनिः \nतपः करोति यद्‌घोरं मदर्थं कौशिको वने ॥ ७ ॥\nतेनाहं दुःखिता राजन् विषये तव सुव्रत \nविद्धि मां कमनां कान्तां पीडितां मुनिना भृशम् ॥ ८ ॥\nस्वस्था भव विशालाक्षि न ते दुःखं भविष्यति \nतमहं वारयिष्यामि मुनिं तापपरायणम् ॥ ९ ॥\nइत्याश्वास्य स्त्रियं राजा तरसा मुनिसन्निधौ \nनत्वा प्रणम्य शिरसा तमुवाच महीपतिः ॥ १० ॥\nस्वामिन्किं क्रियतेऽत्यर्थं तपसा देहपीडनम् \nकिमर्थं ते समारम्भो ब्रूहि सत्यं महामते ॥ ११ ॥\nवाञ्छितं तव गाधेय करोमि सफलं किल \nउत्तिष्ठोत्तिष्ठ तरसा तपसालमतः परम् ॥ १२ ॥\nविषये मम सर्वज्ञ न कर्तव्यं सुदारुणम् \nलोकपीडाकरं घोरं तपः केनापि कर्हिचित् ॥ १३ ॥\nइत्थं निषिध्य तं राजा विश्वामित्रं गृहं ययौ \nमनसा क्रोधमाधाय गतोऽसौ कौशिको मुनिः ॥ १४ ॥\nस गत्वा चिन्तयामास नृपकृत्यमसाम्प्रतम् \nवसिष्ठस्य च संवादं तपसः प्रतिषेधनम् ॥ १५ ॥\nविचिन्त्य बहुधा चित्ते दानवं घोरविग्रहम् ॥ १६ ॥\nप्रेषयामास तद्देशं विधाय सूकराकृतिम् \nसोऽतिकायो महाकालः कुर्वन्नादं सुदारुणम् ॥ १७ ॥\nमालतीनां च खण्डानि कदम्बानां तथैव च ॥ १८ ॥\nयूथिकानां च वृन्दानि कम्पयंश्च मुहुर्मुहुः \nदन्तेन विलिखन्भूमिं समुन्मूलयते द्रुमान् ॥ १९ ॥\nकरवीरानुशीरांश्च निचखान शुभान्मृदून् ॥ २० ॥\nउन्मूल्य कदनं तत्र चकार सूकरो वने ॥ २१ ॥\nवाटिकारक्षकाः सर्वे दुद्रुवुः शस्त्रपाणयः \nहाहेति चुक्रुशुस्तत्र मालाकारा भृशातुराः ॥ २२ ॥\nबाणैः सन्ताड्यमानोऽपि यदा त्रस्तो न वै मृगः \nरक्षकान्पीडयामास कोलः कालसमद्युतिः ॥ २३ ॥\nते तदातिभयाक्रान्ता राजानं शरणं ययुः \nतमूचुस्त्राहि त्राहीति वेपमाना भयाकुलाः ॥ २४ ॥\nपप्रच्छ किं भयं कस्मान्मां ब्रुवन्तु समागताः ॥ २५ ॥\nनाहं बिभेमि देवेभ्यो राक्षसेभ्यश्च रक्षकाः \nकस्माद्‌भयं समुत्पन्नं तद्‌ ब्रुवन्तु ममाग्रतः ॥ २६ ॥\nहन्मि चैकेन बाणेन तं शत्रुं दुर्भगं किल \nयो मेऽरातिः समुत्पन्नो लोके पापमतिः खलः ॥ २७ ॥\nदेवो वा दानवो वापि तं निहन्मि शरैः शितैः \nक्व तिष्ठति कियद्‌रूपः कियद्‌बलसमन्वितः ॥ २८ ॥\nन देवो न च दैत्योऽस्ति न यक्षो न च किन्नरः \nकश्चित्कोलो महाकायो राजंस्तिष्ठति कानने ॥ २९ ॥\nविदीर्णं तद्वनं सर्वं सूकरेणातिरंहसा ॥ ३० ॥\nन बिभेति महाराज हन्तुमस्मानुपाद्रवत् ॥ ३१ ॥\nइत्याकर्ण्य वचस्तेषां राजा कोपसमाकुलः \nअश्वमारुह्य तरसा जगामोपवनं प्रति ॥ ३२ ॥\nसैन्येन महता युक्तो गजाश्वरथसंयुतः \nपदातिवृन्दसहितः प्रययौ वनमुत्तमम् ॥ ३३ ॥\nवनं भग्नं च संवीक्ष्य राजा क्रोधयुतोऽभवत् ॥ ३४ ॥\nचापे बाणं समारोप्य विकृष्य च शरासनम् \nतं हन्तुं सूकरं पापं तरसा समुपाक्रमत् ॥ ३५ ॥\nसमालोक्य च राजानं चापहस्तं रुषाकुलम् \nसम्मुखोऽभ्यद्रवत्तूर्णं कुर्वञ्छब्दं सुदारुणम् ॥ ३६ ॥\nतमायान्तं समालोक्य वराहं विकृताननम् \nमुमोच विशिखं तस्मिन्हन्तुकामो महीपतिः ॥ ३७ ॥\nवञ्चयित्वाथ तद्बाणं सूकरस्तरसा बलात् \nनिर्जगाम महावेगात्तमुल्लंघ्य नृपं तदा ॥ २८ ॥\nगच्छन्तं तं समालोक्य राजा कोपसमन्वितः \nमुमोच विशिखांस्तीक्ष्णांश्चापमाकृष्य यत्‍नतः ॥ ३९ ॥\nक्षणं दृष्टिपथं राज्ञः क्षणं चादर्शनं गतः \nकुर्वन्बहुविधारावं सूकरं समुपाद्रवत् ॥ ४० ॥\nअश्वेन वायुवेगेन विकृष्य च शरासनम् ॥ ४१ ॥\nएकाकी नृपतिः कोलं व्रजन्तं समुपाद्रवत् ॥ ४२ ॥\nमध्याह्नसमये राजा सम्प्राप्तो विजने वने \nतृषितः क्षुधितोऽत्यर्थं बभूव श्रान्तवाहनः ॥ ४३ ॥\nसूकरोऽदर्शनं प्राप्तो राजा चिन्तातुरोऽभवत् \nमार्गभ्रष्टोऽतिविपिने दारुणे दीनवत्स्थितः ॥ ४४ ॥\nकिं करोमि क्व गच्छामि न सहायोऽस्ति मे वने \nअज्ञातस्वपथः कुत्र व्रजामीति व्यचिन्तयत् ॥ ४५ ॥\nएवं चिन्तयतस्तत्र विपिने जनवर्जिते \nराज्ञा चिन्तातुरोऽपश्यन्नदीं सुविमलोदकाम् ॥ ४६ ॥\nवीक्ष्य तां मुदितो राजा पाययित्वा तुरङ्गकम् \nअश्वादुत्तेर्य विमलं पपौ पानीयमुत्तमम् ॥ ४७ ॥\nजलं पीत्वा नृपस्तत्र सुखमाप महीपतिः \nइत्येष नगरं गन्तुं दिग्भ्रमेणातिमोहितः ॥ ४८ ॥\nननाम वीक्ष्य राजा तं प्रीतिपूर्वं द्विजोत्तमम् ॥ ४९ ॥\nतमुवाच गाधिराजः प्रणमन्तं नृपोत्तमम् \nस्वस्ति तेऽस्तु महाराज किमर्थमिह चागतः ॥ ५० ॥\nएकाकी विजने राजन् किं चिकीर्षितमत्र ते \nब्रूहि सर्वं स्थिरो भूत्वा कारणं नृपसत्तम ॥ ५१ ॥\nसमुपेत्य ममर्दाशु कोमलान्पुष्पपादपान् ॥ ५२ ॥\nतं निवारयितुं दुष्टं करे कृत्वा च कार्मुकम् \nससैन्योऽहं स्वनगरान्निर्गतो मुनिसत्तम ॥ ५३ ॥\nगतोऽसौ दृक्पथात्पापो मायावी क्वापि वेगवान् \nपृष्ठतोऽहमपि प्राप्तः सैन्यं क्वापि गतं मम ॥ ५४ ॥\nन जाने पुरमार्गं च तथा सैन्यगतिं मुने ॥ ५५ ॥\nपन्थानं दर्शय विभो व्रजामि नगरं प्रति \nममात्र भाग्ययोगेन प्राप्तस्त्वं विजने वने ॥ ५६ ॥\nराजसूयस्य कर्ता च वाञ्छितार्थप्रदः सदा ॥ ५७ ॥\nधनेच्छा यदि ते ब्रह्मन् यज्ञार्थं द्विजसत्तम \nआगन्तव्यमयोध्यायां दास्यामि विपुलं धनम् ॥ ५८ ॥\nइति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां सप्तमस्कन्धे\nहरिश्चन्द्रद्वारा वृद्धब्राह्मणाय धनदानप्रतिज्ञावर्णनं नामाष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥\nराजा हरिश्चंद्र अरण्यात मार्ग चुकतो -\nएकदा हरिश्चंद्र राजा मृगयेसाठी वनात गेला होता. मृगयेच्या निमित्ताने हिंडत असताना त्याला एक सुंदर बाला रडत बसलेली एके ठिकाणी दिसली. हरिश्चंद्राला तिची दया आली आणि तो दयाळू राजा तिच्याजवळ गेला व तिला अभय देऊन म्हणाला, \"हे कमलपत्रतुल्य विशाल नयने, हे सुंदरी, तू येथे एकटी बसून का रडत आहेस तुला सांप्रत कसले दुःख प्राप्त झाले आहे तुला सांप्रत कसले दुःख प्राप्त झाले आहे तुला इतकी पीडा कोणाकडून दिली गेली आहे तुला इतकी पीडा कोणाकडून दिली गेली आहे तुझे जे दुःख असेल ते मनमोकळेपणाने मला सांग हे अरण्य निर्जन व भयानक आहे. तू येथे कशी आलीस तुझे जे दुःख असेल ते मनमोकळेपणाने मला सांग हे अरण्य निर्जन व भयानक आहे. तू येथे कशी आलीस तुझा पिता कोण आहे तुझा पिता कोण आहे तुझा पती कोठे आहे तुझा पती कोठे आहे हे सुंदरवदने, तु आपले सर्व दुःख निवेदन कर. माझ्या राज्यात, कोणत्याही परस्त्रीला राक्षसदेखील त्रस्त करू शकत नाहीत. म्हणून तू सत्वर सांग. ज्याने तुला त्रास दिला असेल त्याचा मी वध करीन. हे कृशोदरी, हे सुमध्यमे, स्त्रीला त्रास देणारा पापबुद्धी पुरुष माझ्या देशात कोणीही नाही. तेव्हा तू आपले दुःखाचे खरे कारण सांग.\"\nराजाचे हे अभयाचे भाषण ऐकून त्या बालेने आपले अश्रू पुसले व ती त्या राजश्रेष्ठाला म्हणाली, \"हे राजा, ज्या अष्टमहासिद्धी आहेत, त्यापैकी मीही एक सिद्धी आहे. मी प्राप्त व्हावे म्हणून तो कुशिकवंशज महामुनी विश्वामित्र या वनात महातपश्चर्येस बसला आहे. त्यांच्या घोर तपामुळे मला अत्यंत त्रास होत आहे. तेव्हा हे राजा, मी काय करू हे सुव्रतराजा, तुझ्या देशात सर्व सुखांची समृद्धी असूनही मी मात्र या देशात दुःखी आहे. माझ्यासारख्या सुंदर स्त्रीला त्या मुनीपासून अत्यंत त्रास ह्या तुझ्या राज्यातच भोगावा लागत आहे, हे निश्चित आहे तेव्हा आता मला तरणोपाय कोणता हे सुव्रतराजा, तुझ्या देशात सर्व सुखांची समृद्धी असूनही मी मात्र या देशात दुःखी आहे. माझ्यासारख्या सुंदर स्त्रीला त्या मुनीपासून अत्यंत त्रास ह्या तुझ्या राज्यातच भोगावा लागत आहे, हे निश्चित आहे तेव्हा आता मला तरणोपाय कोणता \nराजा म्हणाला. \"हे विशालनयने, तू स्वस्थ चित्ताने रहा. यापुढे तुला दुःख होईल असे मी घडू देणार नाही. मी स्वतः त्या मुनीचे निवारण करून तुझे दुःख नाहीसे करीन.\"\nत्या बालिकेला असे स्पष्ट वचन देऊन राजा अतिशय त्वरेने मुनीश्रेष्ठ विश्वामित्रांकडे जाऊन उभा राहिला. त्याच्यापुढे अत्यंत विनम्र होऊन तो दयाळू राजा हात जोडून म्हणाला, \"हे मुनीश्वरा, आपण असे हे घोर तप करून देहाला का बरे त्रास करून घेत आहात हे महामते, आपण सांप्रत हे तप कशासाठी आरंभिले आहे हे महामते, आपण सांप्रत हे तप कशासाठी आरंभिले आहे हे गाधिनंदना, आपण मला सत्य असेल ते सांगा. मी आपले मनोरथ निश्चित पुरे करीन. तेव्हा आपण हे तप सोडून उठा. इथून पुढे तपश्चर्या पुरे. हे सर्वज्ञा, ज्या तपामुळे इतरांना पीडा होऊन त्रास होईल असे घोर तप यापुढे माझ्या राज्यात कोणीही करू नये.\"\nराजाने विश्वामित्राचा निषेध केला व त्याला तपश्चर्या पुरी करण्यास सांगितले. तो परत आपल्या घरी गेला. इकडे कौशिक मुनीही क्रुद्ध झाला व तप सोडून निघून गेला. तो आश्रमात परत आल्यावर या सर्व प्रसंगावर विचार करू लागला. वसिष्ठांबरोबर लावलेला पण, राजाचे अनुचित कृत्य आणि आता आपला केलेला निषेध ह्याबद्दल पुन्हा पुन्हा विचार करून कोपिष्ट झालेल्या त्या मुनीने राजाचा पूर्���पणे छळ करण्याचा निश्चय केला. कोणकोणत्या मार्गाने राजाचा छळ करावा याबद्दल त्याने विचार करून त्याने अघोरी रूप धारण करणार्‍या एका दानवाला भयानक सूकराचे रूप दिले व हरिश्चंद्राच्या राज्यात पाठविले. तो महाबलाढय व भयानक सूकर राजधानीजवळ जाऊन प्रचंड गर्जना करीत सुटला. ते धिप्पाड रानडुक्कर राजाच्या उपवनात पोहोचले. तेथे जाऊन त्या भीति उत्पन्न करणार्‍या सूकराने उपवनातील रक्षकांना त्रस्त करून तो राजधानीजवळ गेला.\nसूकर जवळ येत असलेला पाहून त्या उपवनातील मालती, कदंब, जुई यांची बेटे सारखी थरथर कापू लागली. त्या सूकराच्या पावलांच्या हादर्‍याने ती उन्मळून पडतात की काय अशी भीती निर्माण झाली. तो महाबलाढय सूकर दातांनी भुई उकरू लागला. मोठमोठे वृक्ष त्याने धडका देऊन कोसळून पाडले. चंपक- केतकीची बेटे, मालतीची झाडे, कण्हेर, वाळा इत्यादी शुभ व मृदु वृक्ष व वेली तो उपटून टाकू लागला. त्याने सर्वत्र विध्वंस सुरू केला. मुचुकुंद, अशोक, बकुळ, तिलक वगैरे प्रचंड वृक्ष त्याने मुळापासून उखडून टाकले.\nसूकराने राजाच्या उपवनाचा नाश करण्याचे कार्य चालू केले ते अवलोकन करून रक्षक हातात प्रचंड शस्त्रे घेऊन सूकराला मारण्यासाठी धावले. तेथील माळी तर दुःखाने हाहाःकार करीत आक्रोश करू लागले. त्या सूकरावर चोहोबाजूंनी रक्षकांनी हल्ला चढविला. पण अशाप्रकारे बाणांचे आघात होत असूनही तो कामतुल्य, तेजस्वी व प्रचंड शरीर असलेला वराह न घाबरता त्या रक्षकांनाही त्रस्त करू लागला.\nअखेर सर्व रक्षक दमले व श्रांत होऊन अत्यंत घाबरून गेले. त्यांना काय करावे हे न सुचल्याने ते गोंधळले व थरथर कापू लागले. ते राजाकडे जाऊन त्याला शरण गेले व \"आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा\" असे राजाला म्हणू लागले. अत्यंत घाबरून गेलेले ते उपवनाचे माळी व रक्षक यांना पाहून राजाने विचारले,\n\"अहो रक्षकांनो, माळ्यांनो, तुम्ही एवढे का घाबरला आहात कशाची भीती वाटल्यामुळे तुम्ही मजकडे आला आहात कशाची भीती वाटल्यामुळे तुम्ही मजकडे आला आहात मी देवदानवांनाही भिणारा नाही. असे असताना तुम्हाला कोणी त्रास दिल्यामुळे तुम्ही भयाने पळत आलात ते सत्वर सांगा, म्हणजे त्या दुर्दैवी शत्रूचा मी माझ्या बाणाने त्वरित वध करीन. या जगात पापबुद्धीने अथवा दुष्ट बुद्धीने ज्याने माझ्याशी शत्रुत्व पत्करले असेल तो दानवच काय, पण देव जरी असला तरी माझ्या सुतीक्ष्ण बाणांनी त्याचा वध केल्यावाचून मी निश्चित रहाणार नाही. म्हणून हे सेवकांनो, तो शत्रू कोठे आहे मी देवदानवांनाही भिणारा नाही. असे असताना तुम्हाला कोणी त्रास दिल्यामुळे तुम्ही भयाने पळत आलात ते सत्वर सांगा, म्हणजे त्या दुर्दैवी शत्रूचा मी माझ्या बाणाने त्वरित वध करीन. या जगात पापबुद्धीने अथवा दुष्ट बुद्धीने ज्याने माझ्याशी शत्रुत्व पत्करले असेल तो दानवच काय, पण देव जरी असला तरी माझ्या सुतीक्ष्ण बाणांनी त्याचा वध केल्यावाचून मी निश्चित रहाणार नाही. म्हणून हे सेवकांनो, तो शत्रू कोठे आहे तो कोणते रूप घेऊन आला आहे तो कोणते रूप घेऊन आला आहे त्याचे सामर्थ्य किती आहे त्याचे सामर्थ्य किती आहे ते सत्वर मला सांगा.\"\nराजाचे निर्भय भाषण ऐकून माळी व रक्षक म्हणाले, \"हे राजा, सांप्रत आपल्यापुढे आलेला शत्रु हा देव, दैत्य, मानव, यक्ष, किन्नर, गंधर्व यापैकी कोणीही नाही. पण आपल्या उपवनात आलेल्या एका महाबलाढय सूकराने वनाचा विध्वंस करून उच्छेद मांडला आहे. त्याने आपल्या कोमल फुलवेली दातांनी उपटून टाकल्या. प्रचंड वृक्ष तो धडक देऊन पाडीत आहे. तेव्हा महाराज, आम्ही बाण, दगड, काठी या सर्व शस्त्रांनी त्याच्यावर भयंकर प्रहार केले. पण तो यत्‍किंचितही न घाबरता आमच्याच अंगावर धावून येऊन आम्हाला मारण्याचा प्रयत्‍न करू लागला.\"\nआपल्या सेवकांचे भाषण ऐकून राजा संतप्त झाला. एका सूकराने एवढा उच्छेद मांडावा हे त्याला सहन झाले नाही. सत्वर अश्वारूढ होऊन तो उपवनाप्रत आला. जाताना त्याने गज, अश्व, रथ, पदाति असे प्रचंड सैन्य बरोबर घेतले. तेथे गेल्यावर आपल्या उपवनाचा नाश करणारा एक प्रचंड सूकर त्याला दिसला. सूकर राजाला पाहून गुरगुरू लागला. आपल्या उपवनाची ही हानी पाहून राजा अतिशय संतप्त झाला, धनुष्याला बाण जोडून तो सूकराच्या वधासाठी वेगाने उपवनात घुसला व सूकराच्या जवळ गेला. शस्त्र घेऊन अंगावर चालून येणार्‍या पुरुषाला पहाताच सूकर चिडला व मोठमोठया गर्जना करीत तो राजाच्या अंगावर धावून आला. राजाने नेम धरून त्या सूकरावर एक अत्यंत तीक्ष्ण बाण सोडला. पण अत्यंत चपलतेने तो बाण चुकवून सूकर वेगाने कोठे तरी पळून गेला व दिसेनासा झाला. राजाने त्याचा पाठलाग सुरू केला. सूकर दिसताच राजा वेगाने बाण सोडीत असे. पण क्षणार्धात तो सूकर बाण चुकवून दिसेनासा होई. अशा ���र्‍हेने प्रचंड गर्जना करीत सूकर पुढे धावत होता व क्रुद्ध होऊन राजा त्याचा पाठपुरावा करीत होता. वायुतुल्य वेग असलेल्या अश्वावर स्वार होऊन राजा सूकराच्या मागे धावत होता. धनुष्य सरसावून तो सूकराचा पाठलाग करीत होता.\nराजाच्या सैन्यानेही सूकराच्या शोधासाठी सर्वत्र धावाधाव सुरू केली. त्यामुळे राजाचे सैन्य सर्व रानोमाळ पांगले. राजा एकटाच त्या सूकराचा शोध घेत त्याच्या मागोमाग गेला. अखेर त्या सूकराचा पाठलाग करीत राजा महाभयंकर अशा निर्जन व निबिड अरण्यात येऊन पोहोचला.\nराजाचा घोडाही थकला होता व राजालाही अत्यंत भूक व तहान लागली होती. पण एवढे करूनही तो सूकर कोठेच दिसेना, म्हणून राजाला काळजी वाटू लागली एवढया निबिड अरण्यात वाट चुकल्यामुळे राजा दीन झाला व मूढासारखा एक ठिकाणी उभा राहून तो विचार करू लागला. आता पुढे काय करावे कुणीकडे जावे आता राजाला कोणीही साथीदार नव्हता व वनातील मार्गही माहीत नव्हता. म्हणून कसे करावे याविषयी राजा चिंता करू लागला.\nअशाप्रकारे उद्विग्न मनाने घोर काळजी करीत असता त्या राजाला समोरच स्वच्छ पाण्याने दुथडी भरून वहात असलेली एक उत्कृष्ट नदी दिसली. ती नदी पाहून तो आनंदित झाला. नदीतीरावर त्याने घोडयास पाणी पाजले व स्वतःही खाली उतरून ते निर्मल उदक पिऊन त्याने आपली तृषा शमविली.\nतहान भागल्यामुळे राजाला पुष्कळच हुषारी प्राप्त झाली व समाधान वाटले. नंतर आता नगराकडे परत जावे असा विचार करून तो मार्ग शोधू लागला. पण तेथे दिशांचेही ज्ञान न झाल्यामुळे तो मोहवश झाला. इतक्यात समोरून एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण करून विश्वामित्र ऋषी राजाकडे येऊ लागला. त्या द्विजाला येत असताना पाहून राजाने विनम्रतेने त्या द्विजाला प्रणाम केला व त्या द्विजापुढे हात जोडून उभा राहिला. नम्रतेने उभ्या राहिलेल्या नृपाला पाहून तो ब्राह्मण म्हणाला,\n\"हे राजा, तुझे कल्याण असो. पण या घनदाट अरण्यात तू का बरे आलास हे राजेश्वरा तू कोणता हेतु मनात बाळगून या भयाण निर्जन वनांत प्रवेश केलास हे राजेश्वरा तू कोणता हेतु मनात बाळगून या भयाण निर्जन वनांत प्रवेश केलास तू सत्य तेच मला विस्ताराने कथन कर.\" राजा पूर्वीच्याच विनयाने म्हणाला, \"हे मुनिश्रेष्ठा, एक महाबलाढय सूकर माझ्या उपवनात शिरला. त्याने तेथील कोमल पुष्पवेलींचा व वृक्षांचा विध्वंस केला. त्या ��ुष्टाचा वध करण्यासाठी मी सैन्य घेऊन नगरातून बाहेर पडलो. पण तो पशु मायावी असला पाहिजे. तो अत्यंत वेगवान प्राणी आहे. तो माझी दृष्टी चुकवून कोठे तरी नाहीसा झाला. त्याचा पाठलाग करीत, शोध काढीत मी येथे येऊन पोहोचलो. माझे सैन्यही त्याच्या शोधात कोणीकडे तरी निघून गेले आहे. अखेर क्षुधेने व तृष्णेने व्याकुळ झालेला मी सैन्याची चुकामूक होऊन येथवर आलो. आता माझे सैन्य कुणीकडे गेले व माझ्या नगराचा मार्ग कोणता आहे हे मला सांगता येत नाही. म्हणून हे प्रभो, आपणच मला मार्ग दाखवा. खरोखरच माझे सुदैव म्हणून आपली या निर्जन वनात भेट झाली. हे द्विजश्रेष्ठा, माझे नाव हरिश्चंद्र असून मी सुप्रसिद्ध अयोध्येचा राजा आहे. मी राजसूय यज्ञासारखे यज्ञ करून याचकांना इच्छित असेल ते देत असतो. तेव्हा हे विप्रश्रेष्ठा, आपणाला जर धनाशा असेल तर आपण मजबरोबर नगरात येऊन मजकडून विपुल धन घेऊन जावे.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/bjp-leader-radhakrushna-vikhe-patil-on-bmc/videoshow/77393051.cms", "date_download": "2020-09-24T02:47:01Z", "digest": "sha1:XFFAJMQG6S2AMXQG2GT7NWUOJKBGGRL6", "length": 9293, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "BMC: bjp leader radhakrushna vikhe patil on bmc - मुंबई महानगरपालिका देशातील सर्वात भ्रष्ट महानगरपालिका- राधाकृष्ण विखे-पाटील, Watch news Video | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबई महानगरपालिका देशातील सर्वात भ्रष्ट महानगरपालिका- राधाकृष्ण विखे-पाटील\nमुंबई महानगरपालिका देशातील सर्वात भ्रष्टाचाराने पोखरलेली महानगरपालिका आहे असा आरोप राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलाय\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर...\nशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन...\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २४ सप्टेंबर २०२०\nक्रीडाकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nन्यूजकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nन्यूजश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\nक्रीडाधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nन्यूज'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nन्यूजरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nन्यूजसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nन्यूजचिनी सैनिकांची जुनी खेळी, लडाखमध्ये वाजवतायत पंजाबी गाणी\nन्यूजमुंबईतील नायर रुग्णालयाच्या ओपीडीत शिरलं पाणी\nन्यूजघरात शिरलेल्या गुडघाभर पाण्यात मुंबईकरांनी काढली रात्र \nन्यूजमुसळधार पावसाने वाहतुकीवर परिणाम, सायन स्थानकात पाणी\nन्यूजमुंबईत पावसाची रात्रपाळी, रस्ते पाण्यात तर रेल्वे ठप्प\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २३ सप्टेंबर २०२०\nन्यूजभिवंडी इमारत दुर्घटनेत ३७ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु\nब्युटीनिरोगी टाळू आणि मजबूत केसांसाठी घरच्या घरी बनवा नैसर्गिक शॅम्पू\nन्यूजइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\nन्यूजdrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/bollywood-ayushmann-khurrana-madhuri-dixit-and-other-bollywood-celebrities-birthday-wishes-to-aamir-khan/", "date_download": "2020-09-24T01:41:07Z", "digest": "sha1:SJI4ZZ3MDJPMYXV5OASQDFRZTOIJXTMR", "length": 12706, "nlines": 142, "source_domain": "hellobollywood.in", "title": "बर्थडे स्पेशल: माधुरी, आयुष्मानसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आमिरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा – Hello Bollywood", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: माधुरी, आयुष्मानसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आमिरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nबर्थडे स्पेशल: माधुरी, आयुष्मानसह अनेक बॉलि���ूड सेलिब्रिटींनी आमिरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\n बॉलिवूड अभिनेता आमिर खान यावेळी त्याच्या वाढदिवशी शूटिंग करत आहे.तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आमिर आज आपला ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडच्या अनेक मित्रांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nआयुष्मान खुराना, अजय देवगन, करीना कपूर खान यांच्यासह आमिरच्या बर्‍याच मित्रांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.आयुष्मान खुरानाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर आमिरबरोबरचा एक फोटो शेअर करताना लिहिले आहे – हॅपी बर्थडे आमिर सर. हा चंडीगडमध्ये १ मार्च रोजी भेटलो होतो.\nमाधुरी दीक्षितने आमिरबरोबरचा आपला एक जुना फोटो शेअर करत लिहिले आहे- हा एक माणूस आहे जो केवळ बुद्धिमान नाही तर दयाळू व विचारशील आहे. तुमच्या या खास दिवशी, मी तुमच्यासाठी आणि तुमच्या आनंदासाठी प्रार्थना करते. आपण या दिवसाचा चांगला आनंद घ्याल. वाढदिवसाच्या शुभेच्छा आमिर खान.\nकरीना कपूर सध्या आमिरसोबत लालसिंग चड्ढाच्या शुटिंगमध्ये आहे. तिने एक फोटो शेअर केला आहे ज्यात आमिर उशी घेऊन झोपला आहे आणि करीना सेल्फी घेत आहे. फोटो शेअर करताना करीनाने लिहिले- माझ्या फॅव्ह को-स्टारला आमिर खानला तकिया असावा.\nअजय देवगणने लिहिले- आमिर, तू माझा आणि काजोलचा लकी तावीज आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nआमिर खान सध्या पंजाबमध्ये चित्रपटाचे शूटिंग करत आहे. एक दिवस आधी, करीना कपूर आणि आमिर खान एकत्र विमानतळावर स्पॉट झाले होते. टॉम हँक्सच्या ‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाचा रिमेक लालसिंग चड्ढा आहे.हा चित्रपट ख्रिसमस २०२० मध्ये रिलीज होईल.\nबर्थडे स्पेशल: ‘डीडीएलजे’ ते ‘जवानी जानेमन’ पर्यंत फरीदा जलाल यांनी साकारल्या संस्मरणीय भूमिका\nकोरोनाव्हायरस: अमेरिकेतून परतली ख़ुशी कपूर मुंबई विमानतळावर सॅनिटायझरने केला हात साफ\nवाढदिवस स्पेशल : जाणून घेऊ करीना आणि सैफ ची लव्ह स्टोरी\nकरण जोहरने मला कमीपणा दाखवला ; आमिर खानच्या भावाचा करण जोहर वर आरोप\nमाधुरी दीक्षित – अक्षय कुमारचा जबरदस्त डान्स ; व्हिडिओ वायरल\nपदार्पणाच्या चित्रपटात आमिर खानला मिळाली होती ‘इतकी’ फी ; जाणून…\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या…\nआशाताई आमच्या माँ होत्या, त्या आम्हाला पोरकं करून गेल्या ;…\nकृषी विधेयकं झाल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था सुधारण्यास मदत…\nलीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री झरीन खान ; व्हिडिओ शेअर…\nरेणुका शहाणेंनी केली आशालता वाबगावकरांसाठी भावनिक पोस्ट ;…\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण ;…\nतू नेहमीच मला आदरानं वागवलं ; अनुराग कश्यपच्या मदतीला धावून…\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘देवी’ रिव्ह्यू : महिला अत्याचाराचं भीषण वास्तव…\nमुव्ही रिव्ह्यू | तापसीच्या ‘थप्पड’ने पुरुषांची…\nमलंग रिव्ह्यू : रोमान्स, थ्रिल, सस्पेन्स आणि फेमस बदला\n‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र\nसुनील शेट्टीचा हा वर्कआऊटपाहून सेलिब्रिटींनाही बसला धक्का,…\nआता घरबसल्या तुम्हीही होऊ शकता ‘द कपिल शर्मा शो’…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nमुरगांव पोर्ट ट्रस्ट अंतर्गत ‘प्रशिक्षणार्थी पायलट्स’ पदाची भरती\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेंतर्गत 25 जागांसाठी भरती\nनाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांसाठी भरती\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला एनसीबी पाठवणार समन्स\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1085808", "date_download": "2020-09-24T02:05:52Z", "digest": "sha1:3FXEIOKXQL4LAAW4UOUKCNH4UR56FGS6", "length": 2234, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सुरत\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सुरत\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१८:२५, ३० नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती\n२० बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: or:ସୁରତ\n१५:०८, ३ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: th:สุรัต)\n१८:२५, ३० नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTjBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: or:ସୁରତ)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/228745", "date_download": "2020-09-24T03:02:07Z", "digest": "sha1:M5WHFSZP7YHROTII44GBADPU5OBHD5XG", "length": 2108, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १६६२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १६६२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:३४, १ मे २००८ ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n०२:०८, २५ एप्रिल २००८ ची आवृत्ती (संपादन)\nAlexbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्या काढले: lmo:1662)\n०२:३४, १ मे २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nहरकाम्या (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्या वाढविले: fy:1662)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/257257", "date_download": "2020-09-24T03:01:43Z", "digest": "sha1:NLFKFJ7GHOHWY4HOAVSXRPQXU764SOG6", "length": 2099, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १७६४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १७६४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:१२, ३० जून २००८ ची आवृत्ती\n३ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले: lt:1764 m.\n२०:१८, २४ मे २००८ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: nds:1764)\n१७:१२, ३० जून २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: lt:1764 m.)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/755920", "date_download": "2020-09-24T02:58:30Z", "digest": "sha1:ZAQ67PD55BBQ2SZEHYQ623BQJEQR64WL", "length": 2148, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इरिट्रिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इरिट्रिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०५:२२, १२ जून २०११ ची आवृत्ती\n१६ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n०६:३२, ११ जून २०११ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: ps:اریتره)\n०५:२२, १२ जून २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: pap:Eritrea)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/862840", "date_download": "2020-09-24T02:50:31Z", "digest": "sha1:JBPLL3BEX52D37Q22CWQUVB6M6DM63PO", "length": 2184, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इराक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इराक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:५६, १० डिसेंबर २०११ ची आवृत्ती\n१५ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: mi:Īrāki\n०७:४१, २७ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: kk:Ирак)\n२०:५६, १० डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: mi:Īrāki)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/10373", "date_download": "2020-09-24T01:57:44Z", "digest": "sha1:VJ3CBET5AM2FEEB3Y73TGHAZLPECGXA4", "length": 13083, "nlines": 208, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\"एका पेक्षा एक\" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक १० | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /\"एका पेक्षा एक\" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक १०\n\"एका पेक्षा एक\" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक १०\n१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.\n२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.\n३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.\n४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.\n४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.\n५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.\nचला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ\nस्थापत्यकलेचे दर्शन घडवणारी वास्तुशिल्पे\nUS Capitol चा डोम आणि त्याचाच\nUS Capitol चा डोम आणि त्याचाच आतला भाग..\nहे अ‍ॅमर्सफूर्ट गावातलं चर्च.. मला लै आवडायचं\nहे आमच जगप्रसिद्ध सिडनी ऑपेरा\nरिक्लायनिंग बुध्द टेंपल, बँकॉक\nपुण्यातिल मुण्ढवा की कोण्ढवा\nपुण्यातिल मुण्ढवा की कोण्ढवा भागातील कोरिएण्टल क्लब की असेच कायसेसे नाव असलेल्या हॉटेलमधिल ही वास्तू कम्पनीचे गेटटुगेदर अस्ताना कम्पनिच्याच क्यामेर्‍याने हा फोटो घेऊन ठेवला होता\nयु. बी. टॉवर बंगळूर\nयु. बी. टॉवर बंगळूर\n तुझ्याक���े इथे झब्बू देण्यास खूप काही आहे.\nघ्या, अजुन एक छोटास्सा\nघ्या, अजुन एक छोटास्सा झब्बू\nओळखा पाहू हे कुठले आहे\nराजाबाई टॉवर, मुम्बई विद्यापीठ (स्थापना १८५७) ...\nमुम्बई महानगरपालिका... (सन १८९३)\n होय, खूप फोटो आहेत\nअक्ष्री, कोल्हापूरचं मंदिर वास्तुकलेचा नमुना म्हणून खूप सुंदर आहे.. छान प्रचि\nहे माझ्या हॉटेलाच्या खोलीतून दिसणारं आमचं गाव..\nकोल्हापूरचं मंदीर पण भारी\nहे कॅनबरा (ऑस्ट्रेलियाची राजधानी) मधले ऑस्ट्रेलिअन पार्लियामेंट हाऊस...\nपुढे पांढर्‍या रंगाचे आहे ते जुने पार्लियामेंट आणि मागे आहे ते नवीन. हे नवीन पार्लियामेंट पार्शली जमिनीखाली आहे. वरती मस्त लॉन लावलेले आहे आणि त्यावर तुम्ही चालु (आम्ही लोळलोय सुद्धा ) शकता. जगातले हे एकमेव पार्लियामेंट असेल जिथे तुम्ही पॉलिटीशियन्स च्या डोक्यावर नाचु शकता...\nहा समोरुन काढलेला फोटो. यात इथल्या 'अ‍ॅबॉरिजनल (ऑझी आदिवासी) आर्ट' वर आधारित फरशी डिझाईन दिस्त्येय...\nलाजो, संयोजक येण्याआधी एक\nलाजो, संयोजक येण्याआधी एक प्रचि हळूच काढून टाका बघू\nनियमांनुसार एका वेळेस एकच प्रचि टाकायचे आहे.\nया विषयावर मी हवे तितके झब्बू\nया विषयावर मी हवे तितके झब्बू देऊ शकीन. पॅरिस, सिननदीच्या काठच्या एकाहून एक सुरेख ईमारतींपैकी एक म्युझियम. Musee D'Orsay.\nअगं क्ष, ही एकच वास्तु आहे\nअगं क्ष, ही एकच वास्तु आहे गं. म्हणुन एकत्र टाकले. संयोजक चालवुन घ्या बरं प्लिज...\nलिबूटिबू ते सगूणा बागेतले आहे\nलिबूटिबू ते सगूणा बागेतले आहे ना.\nहे त्याचेच अजून एक.\nउजू, बरोब्बर (पण तुला तर\n(पण तुला तर वविला बघितल्याचे आठवत नाही मला की वेधळ्यासारखे माझ्या लक्षातच आले नाही की वेधळ्यासारखे माझ्या लक्षातच आले नाही असो\nहा घ्या माझा झब्बु\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-24T02:06:38Z", "digest": "sha1:GPQYSOTYLGGP5FLEO2HM3YQ4HDGAPSAQ", "length": 7932, "nlines": 133, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जिल्हा रूग्णालयात परीचारीकांची मनमानी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nद��लासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजिल्हा रूग्णालयात परीचारीकांची मनमानी\nin खान्देश, जळगाव, सामाजिक\nजळगाव – जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात आज सकाळच्या सुमारास जळगाव तालुक्यातील शोभाबाई संतोष महाजन, चोपडा तालुकयातील पंचक येथील हिरालाल वसंत भिल व बोदवड तालुक्यातील जलचक्र येथील सहिम सुलतान हे तिघ रुग्ण उपचार घेण्यासाठी दाखल झाले होते. दरम्यान त्यांच्यावर उपचार करण्यासाठी नातेवाईकांनी त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. मात्र त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने सुमारे तीन तास रुग्णांना त्याठिकाणी ताटकळत बसावे लागले. दरम्यान काही वेळानंतर रुग्णांच्या नातेवाईकांकडून परिचारीकांना रुग्णांची तपासणी करण्याची विनंती केली. मात्र परिचारीकांकडून तपासणीसाठी नकार देत रुग्णांच्या नातेवाईकांसोबत अरेरावी करण्यात आली. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर अखेर तासभराच्या कालावधीनंतर वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात दाखल झाले व त्यांच्याकडून रुग्णांवर उपचार करण्यात आले.\nकेर्‍हाळ्यातील कीर्तनकारांचा स्वाईन फ्लूने मृत्यू\nमृतदेह ताब्यात घेण्यास ���ातेवाईकांचा नकार\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nमृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार\nकर कपातीनंतर पुन्हा पेट्रोलचे दर वाढले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%89/", "date_download": "2020-09-24T01:06:26Z", "digest": "sha1:3YBD2I3DR4JV3PKHJM4F73XZN7TEUQB7", "length": 8839, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "मुक्ताईनगरातील ‘त्या’ डॉक्टराविरूद्ध अखेर गुन्हा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nमुक्ताईनगरातील ‘त्या’ डॉक्टराविरूद्ध अखेर गुन्हा\nin खान्देश, गुन्हे वार्ता, भुसावळ\nमुक्ताईनगर : वैद्यकीय व्यवसायाची पदवी नसताना आयुर्वेदिक दवाखाना चालवणार्‍या चंदन चंडीदास बक्षी (बंगाली) यास मुक्ताईनगर पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. बक्षी यांच्याविरूद्ध कारवाई करण्याविषयीचे पत्र बोगस वैद्यकीय व्यावसायिक समितीचे अध्यक्ष, सचिव यांनी 29 एप्रिल रोजी पोलिस निरीक्षकांना दिल्यानंतर चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला.\nअखेर गुन्हा झाला दाखल\nचंदन चंडीदास बक्षी (बंगाली) याच्याकडे कोणतेही वैद्यकीय शैक्षणिक प्रमाणपत्र नसतांना तो मूळव्याध व भगंदर आजारांवर उपचार करीत माहिती शहरातील प्रवीण भोई यांनी 24 एप्रिल रोजी तालुका आरोग्याधिकारी डॉ.नीलेश पाटील यांना दिली होती तर बोगस वैद्यकीय व्यावसायिक समितीचे अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी सुभाष मावळे व समितीचे सचिव तथा तालुका आरोग्याधिकारी डॉ.पाटील यांनी बक्षी यास 24 रोजी नोटीस बजावून कागदपत्रे सादर करण्याचे बजावल्यानंतर संबंधिताने कुठलीही कागदपत्रे सादर न केल्याने संशयीताकडे वैद्यकीय व्यवसाय चालविण्याचे प्रमाणपत्र नाही म्हणून बीडीओ तथा समितीचे अध्यक्ष मावळे यांचे फिर्यादीवरुन रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तपास उपनिरीक्षक कैलास भारसके करीत आहेत.\nकाहुरखेड्यात पार पडला आदर्श विवाह\nसोशल डिस्टन्सिंग, मास्क बांधा सांगणेही शासकीय कर्मचार्‍यांसाठी ठरतेय डोकेदुखी\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nसोशल डिस्टन्सिंग, मास्क बांधा सांगणेही शासकीय कर्मचार्‍यांसाठी ठरतेय डोकेदुखी\nफैजपूर प्रांताधिकार्‍यांना पोलिस संरक्षण द्यावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/events/students-mark-republic-day-with-patriotic-songs-7007", "date_download": "2020-09-24T01:03:16Z", "digest": "sha1:XDV4F3FAY7X27VQMPY5JMF47UTMWX5S4", "length": 7475, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांनी दिली झेंड्याला मानवंदना | BMC office building", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nविद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांनी दिली झेंड्याला मानवंदना\nविद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांनी दिली झेंड्याला मानवंदना\nBy भारती बारस्कर | मुंबई लाइव्ह टीम कार्यक्रम\nपरळ - परळ पूर्व येथील दादासाहेब फाळके मार्गावरील पालिकेच्या एफ दक्षिण कार्यालयाच्या टेरेसवर सहायक आयुक्त विश्वास मोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी प्रभाग समिती अध्यक्षा हेमांगी चेंबूरकर, नगरसेवक सुनील मोरे, परळ येथील जगन्नाथ भातनकर महापालिका शाळेतील विदयार्थी आणि शिक्षक तसंच पालिका कर्मचारी आणि सुरक्षारक्षक उपस्थित होते. परेड आणि सलामी देऊन झेंड्याला मानवंदना देण्यात आली.\nजगन्नाथ भातनकर महापालिका शाळेतील विदयार्थीनी देशभक्तीपर गीतांनी झेंड्याला मानवंदना दिली. तर सहायक आयुक्त विश्��ास मोटे यांनी संविधानबाबत माहिती देऊन उपस्थितांना संबोधित केले.\nखवळलेल्या समुद्रात चक्कर येऊन पडलेल्या तरुणाला पोलिसांनी वाचवले\nपालिका यंत्रणेनं १२ तासांत उपसले तुळशी तलावाइतके पाणी\n मृत्यांचा आकडा ४७९ वर, दिवसभरात २१ हजार ०२९ कोरोनाचे नवे रुग्ण\nरोहितची अर्धशतकी खेळी, 'केकेआर' विरुद्धच्या सामन्यात 'मुंबई'चा दमदार विजय\nदिपिका, सारा अली खान, रकूल प्रित, श्रद्धा कपूरला एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण, ५२ जणांचा मृत्यू\nदिवाळीला डबल धमाका, 'या' दिवशी प्रदर्शित होणार लक्ष्मी बॉम्ब\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन\nअनुराग कश्यपला 'या' दोन बायकांनी दिला पाठिंबा\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण, प्रकृती चिंताजनक\nड्रग्स फक्त बॉलिवूडमध्येच नाही, तर सोसायटीत देखील आहे : जावेद अख्तर\nफरहान अख्तरकडून ड्रीम ११ आयपीएलच्या क्रिकेट लाइव्हचं उद्घाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i071209192810/view", "date_download": "2020-09-24T02:06:30Z", "digest": "sha1:MWFYFHVQZSS237CNJ6CTDSQEFX3ZTB54", "length": 8863, "nlines": 101, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संत सेनान्हावींचे अभंग", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत सेनान्हावींचे अभंग|\nश्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना कली आहे. महाराष्ट्रातील संतांनी त्यांच्या ग्रंथांचे कर्तृत्व स्वत:कडे घेतले नाही, त्याचप्रमाणे आपण काही नवीन सांगत आहोत, असा संत सेनान्हावींनी दावादेखील केला नाही. संतवाङ्मयाचे एक वैशिष्ट्य आहे. कोणत्याही संतांनी आपल्या ग्रंथनिमिर्तीचे श्रेय स्वत:कडे घेतले नाही. त्यांनी भगवंताला तरी श्रेय दिले किंवा सद्गुरूला तरी श्रेय दिले.\nसंत सेनान्हावींचे अभंग - १\nश्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना केली आहे. Sant Senanhanee is great sant of oldest Sant parampara.\nसंत सेनान्हावींचे अभंग - २\nश्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना केली आहेSant Senanhanee is great sant of oldest Sant parampara.\nसंत सेनान्हावींचे अभंग - ३\nश्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपर��तील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना केली आहेSant Senanhanee is great sant of oldest Sant parampara.\nसंत सेनान्हावींचे अभंग - ४\nश्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना केली आहेSant Senanhanee is great sant of oldest Sant parampara.\nसंत सेनान्हावींचे अभंग - सासवड महात्म्य\nश्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना केली आहेSant Senanhanee is great sant of oldest Sant parampara.\nसंत सेनान्हावींचे अभंग - आळंदी महात्म्य\nश्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना केली आहेSant Senanhanee is great sant of oldest Sant parampara.\nसंत सेनान्हावींचे अभंग - त्रिंबकमाहात्म्य.\nश्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना केली आहेSant Senanhanee is great sant of oldest Sant parampara.\nसंत सेनान्हावींचे अभंग - गौळणी\nश्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना केली आहेSant Senanhanee is great sant of oldest Sant parampara.\nसंत सेनान्हावींचे अभंग - वासुदेव\nश्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना केली आहे. Sant Senanhavee is great sant of oldest Sant parampara.\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय ७ वा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय ६ वा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय ५ वा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय ४ था\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय ३ रा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय २ रा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय १ ला\nअध्याय ३८३ - आग्न्येयपुराणमाहात्म्यम्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Tripoli+ly.php", "date_download": "2020-09-24T00:33:26Z", "digest": "sha1:UDXK6TXACV7PNK7SKEE2V7WR3FZP5PBR", "length": 3383, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Tripoli", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Tripoli\nआधी जोडलेला 21 हा क्रमांक Tripoli क्षेत्र कोड आहे व Tripoli लीबियामध्ये स्थित आहे. जर आपण लीबियाबाहेर असाल व आपल्याला Tripoliमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. लीबिया देश कोड +218 (00218) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Tripoliमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +218 21 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनTripoliमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +218 21 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00218 21 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2332", "date_download": "2020-09-24T02:19:14Z", "digest": "sha1:EOFW45MC6OZF2KN73IR4C7555XM4RRBZ", "length": 5860, "nlines": 92, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बाजीप्रभू देशपांडे : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बाजीप्रभू देशपांडे\nउठा पुन्हा सज्ज व्हा \nहे काव्य झोपलेल्या हिंदू सुपुत्रांसाठी….\n\"उठा पुन्हा सज्ज व्हा \nकसे पांग फेडू तुझे \nलाख लढाया लढतो आजही \nजीवा, शिवा, ताना, बाजी होते वीर तुम्हा संगती\nआज नाही राहिले मर्द जे स्वराज्यास मानिती प्राणज्योती\nमाय भगिनी पुन्हा बाटल्या \nनाही उरला वाली कोणी जो सदा खडा रक्षणाय\n माय रडे हाय मोकलून\nRead more about उठा पुन्हा सज्ज व्हा \nपावनखिंडीचा रणसंग्राम... ३५० वर्षे पूर्ण ...\nआषाढ शुद्ध पौर्णिमा उर्फ़ गुरूपौर्णिमेच्या आदल्या रात्री शिवरायांनी पन्हाळ्यावरुन अद्भुतरित्या स्वतःची सुटका करून घेतली होती. तर गुरूपौर्णिमेच्या दिवशी घोड़खिंड बाजीप्रभुंच्या रक्ताने पावनखिंड बनली. अवघ्या २१ तासात ६४ किलोमीटर अंतर त्यांनी पार पाडले होते. या वर्षी गुरुपौर्णिमेला नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने लिहिलेला हा लेख...\nRead more about पावनखिंडीचा रणसंग्राम... ३५० वर��षे पूर्ण ...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=1392", "date_download": "2020-09-24T01:29:43Z", "digest": "sha1:4G3FWZIUBJWRUNGSN3XRL4AQ4LTUVLBL", "length": 5034, "nlines": 87, "source_domain": "m4marathi.com", "title": "कच्च्या फणसाची भाजी – m4marathi", "raw_content": "\n१) एक कच्चा फणस\n२) मध्यम आकाराचे कांदे तीन-चार\n३) लसूण पाकळ्या आठ-नऊ , आलं पाव इंच\n४) सुकं खोबरं पाव वाटी , सुक्या लाल मिरच्या सात-आठ\n५) तीळ पन्नास ग्राम , मेथी दाणे अर्धा चमचा\n६) धने-जीऱ्याची पूड दोन चमचे\n७) काळा मसाला दोन चमचे\n८) कोथिंबीर अर्धी वाटी\n९) अर्धी वाटीपेक्षा किंचित जास्त तेल\n१०) मोहरी , हळद , चवीपुरत मीठ .\n१) फणस चिरण हे अतिशय कष्टाचं आणि किचकट काम असतं. हाताला व विळीला गोडतेल लावून फणस चिरावा .\n२) तीन कांदे भाजून घ्यावे . सुकं खोबरं , तीळ भाजून घ्यावेत . ग्रेव्हीसाठी मिक्सरवर तीळ-खोबरं , सुक्या मिरच्या , कांदे लसूण , आलं , धने-जिरे , मेथी दाणे वाटून घ्यावे .\n३) फोडणी करून त्यावर वाटलेला मसाला परतावा . मसाल्याला तेल सुटू लागलं की चिरलेला फणस घालावा .\n४) फोडणीतच हळद घालावी . भाजीला उकळी फुटली की काळा मसाला घालावा . भाजी चांगली शिजवून घ्यावी .\n५) भाजी शिजतानाच भरपूर कोथिंबीर त्यात घालावी म्हणजे कोथिंबिरीचा स्वाद त्यात चांगला उतरतो . चवीपुरत मीठ घालावं .\n६) भाजी काढल्यावर वरून शोभेसाठी थोडी कोथिंबीर , लिंबाच्या गोल चकत्या पसराव्या .\n७) वऱ्हाडात बहुतेक वेळा ही भाजी रसभाजीच करतात . पण पश्चिम महाराष्ट्रात ही सुकी भाजीही करतात .\n८) तेव्हा त्यात हिंग , मेथीची पूड , धने-जीऱ्याची पूड हा मसाला वापरतात .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/29073/", "date_download": "2020-09-24T03:25:56Z", "digest": "sha1:6JTS5NCJKWZUQ3JPH3PPFM76ZJKPKFIB", "length": 17181, "nlines": 223, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "मॉडस्ले, हेन्‍री – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्य���इसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमॉडस्ले, हेन्री: (२२ ऑगस्ट १७७१–१४ फेब्रुवारी १८३१). इंग्लिश यांत्रिक अभियंते. धातुकामाच्या लेथचा व इतर प्रयुक्तींचा त्यांनी महत्त्वपूर्ण शोध लावल्याने त्यांना यांत्रिक हत्यारांच्या उद्योगाचे जनक मानण्यात येते.\nमॉडस्ले यांचा जन्म केंटमधील वूलविच येथे झाला. तेथील दारूगोळ्याच्या कारखान्यात त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी काम करण्यास सुरुवात केली. १७८९ पासून ते जोझेफ ब्रामा यांच्या कुलपे बनविण्याच्या कारखान्यात शिकाऊ उमेदवार म्हणून काम करू लागले. ब्रामा यांच्या नावाने प्रसिद्ध असलेले कुलूप व द्रवीय दाबयंत्र [→ दाबयंत्र] विकसित करण्यात मॉडस्ले यांचा मोठा वाटा होता. लवकरच ते ब्रामा यांच्या कारखान्यात कार्यदेशक झालेपरंतु वेतनात वाढ देण्यास नकार मिळाल्याने त्यांनी १७९७ मध्ये ऑक्सफर्ड स्ट्रीटजवळ स्वतःचा व्यवसाय सुरू केला. १८०० सालाच्या सुमारास त्यांनी स्क्रू तयार करणारा लेथ तयार केला व त्यांनी स्क्रूच्या आट्यांचे मानकीकरण (प्रमाणीकरण) करण्यासाठी प्रारंभ केला. १८०१–०८ या काळात त्यांनी सर एम्. आय. ब्रनेल यांच्या जहाजांसाठी कप्पी संच तयार करण्याच्या कारखान्याकरिता यंत्रे (यांपैकी काही अद्यापही पोर्टस्मथ येथील जहाज बांधणीच्या गोदीत वापरात आहेत) बनविण्याचे काम केले. या यंत्रामुळे त्या काळी वार्षिक १७,००० पौंडांची बचत झाल्याचे दिसून आले. यानंतरच्या काळात मॉडस्ले यांनी औद्योगिक क्रांतीत मूलभूत महत्त्वाच्या ठरलेल्या कित्येक यंत्रांचा शोध लावला. यांपैकी धातुकामाच्या लेथचा शोध सर्वांत उल्लेखनीय आहे. त्यांनी कॅलिको कापड छपाई पद्धतीचा, तसेच जहाजांतील बाष्पित्रात (बॉयलरमध्ये) वापरण्यासाठी सागरी पाण्याचे निर्लवणीकरण करण्याच्या पद्धतीचा शोध लावला. त्यांनी ०·०००१ इंच इतके अचूक मापन करणारा सूक्ष्ममापकही १८३० च्या सुमारास तयार केला [→ तंत्रविद्या]. हत्यारांच्या मार्गदर्शनाकरिता यंत्रशाळेत आवश्यक असलेल्या अचूक सपाट पृष्ठांचे आत्यंतिक महत्त्व त्यांनीच प्रथम जाणले. आपल्या कारखान्यातील कारागिरांसाठी त्यांनी प्रमाणभूत अचूक सपाट पृष्ठे तयार केली होती. १८१० मध्ये त्यांनी जोशुआ फिल्ड यांच्या भागीदारीत लॅम्बथ येथे मॉडस्ले, सन्स अँड फिल्ड ही कंपनी सुरू केली. पुढे ही कंपनी नाविक इंजिनांच्या निर्मितीकरिता जगप्रसिद्ध झाली. जेम्स नेस्मिथ, सर जोझेप व्हिटवर्थ यांच्यासारख्या व्हिक्टोरियन काळात प्रसिद्धीस आलेल्या अभियंत्यांनी या कंपनीच्या कारखान्यात आपले व्यावसायिक शिक्षण घेतले होते. मॉडस्ले लंडन येथे मृत्यू पावले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postमॉर्गन, टॉमस हंट\nनिराला – सूर्यकांत त्रिपाठी\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्��कोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2020-09-24T01:05:00Z", "digest": "sha1:2JODZXV7DGEZ5ONQTCDTSQDOGIUICPNW", "length": 7089, "nlines": 133, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जामनेरात गरजुंसाठी सामाजिक कार्यकर्ते सरसावले | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश��चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजामनेरात गरजुंसाठी सामाजिक कार्यकर्ते सरसावले\nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या\n कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व काही बंद असुन ज्या गरीब लोकांचे हातावरती पोट आहे, अशा जामनेर शहरातील गरजु लोकांना आणि सर्व खासगी रुग्णालये येथे जाऊन सामाजिक कार्यकर्ते कमलेश जैन व दिपक कावडीया यांनी गरीब व गरजु लोकांना खिचडी वाटप करण्यात आहेत. त्यांचा हा प्रेरणादाई उपक्रम दररोज सुरू राहणार आहे, असे त्यांनी सांगीतले. या कार्यात हातभार लावायला जय माता दि सेवा मंडळाच्या माध्यमातुन जीतु शर्मा,राजु शर्मा, नानुभाई शहा, मुकेश बुळे, योगेश वाणी, पंकज माळी, विठ्ठल माळी, पप्पु लंकड आदी स्वयंस्फुर्तीने मदत करत आहेत.\nअत्यावश्यक वस्तू चढया भावात विकल्यास फौजदारी कारवाई\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-24T02:13:59Z", "digest": "sha1:IC57JORHTGHQKIOPUMQZBU6HV3ZFSHPV", "length": 7898, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "रावेर रेल्वे स्थानकावरून गव्हाचा रॅक बंग्लोरला रवाना | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्या���मध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nरावेर रेल्वे स्थानकावरून गव्हाचा रॅक बंग्लोरला रवाना\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nरावेर : व्यापार्‍यांच्या मागणीचा विचार करून रेल्वे प्रशासनातर्फे व्यापार्‍यांसाठी 21 वॅगनचा रॅक उपलब्ध करून देण्यात आला असून जीवनावश्यक वस्तू गहू त्यात भरण्यात आला 21 वॅगन असलेला गव्हाचा रॅक एसजीडब्ल्यूएफ (व्हाईट फिल्ड सॅटेलाईट गुडस टर्मिनल, बंग्लोर) रविवारी रात्री उशिरा बंग्लोरसाठी रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, चाळीसगाव रेल्वे स्थानकावर 21 वॅगच्या मिनी रॅक मध्ये भुसा भरण्यात आला आहे हा रॅक चाळीसगावहून हसनला रवाना होणार आहे.\nमाल वाहतूक नियमांमध्ये बदल\nरेल्वे प्रशासनातर्फे आवश्यक ते सर्वोतोपरी सहकार्य हे व्यापार्‍यांना केले जात आहे तसेच प्रशासनातर्फे व्यापार्‍यांना माल वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले असून जेणे करून व्यापार्‍यांना आपला माल पोचवण्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.\nपरप्रांतीय मजुरांच्या मदतीसाठी धावली ‘लालपरी’\nरावेरातून परप्रांतीय प्रवाशांसाठी धावली एस.टी.\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nरावेरातून परप्रांतीय प्रवाशांसाठी धावली एस.टी.\nभुसावळातून एस.टी.ने 154 प्रवाशांना सोडले मध्यप्रदेश बॉर्डरवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokrajya.com/fb_img_1513331671690-01-jpeg/", "date_download": "2020-09-24T02:06:39Z", "digest": "sha1:BZO53G2HWGVOQPBEYAFQRJWTFEDKIXEZ", "length": 2445, "nlines": 41, "source_domain": "www.lokrajya.com", "title": "FB_IMG_1513331671690-01.jpeg – लोकराज्य", "raw_content": "\nमराठा आरक्षणाचा संपुर्ण १०३५ पानांचा अहवाल January 30, 2019\nश्रीशंभुराज्याभिषेक सोहळा तुळापुर २०१९ January 17, 2019\nराष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज January 2, 2019\nSEBC मराठा जातीचा दाखला कसा काढावा \nउत्पन्नाचा दाखला कसा काढावा \nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे काढावे \nव. पु. काळे यांची २५ भन्नाट वाक्ये\nमराठा आणि कुणबी एकच असल्याचे कायदेशीर पुरावे\nकुणबी दाखला कसा ��ाढावा \nमराठा आरक्षणाचा संपुर्ण १०३५ पानांचा अहवाल\nकुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र कसे काढावे \nवय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (डोमीसाईल) कसे काढावे \nदगलबाज शिवाजी : प्रबोधनकार ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/38000-deaths-at-road-accidents-in-three-years-1835304/", "date_download": "2020-09-24T03:18:30Z", "digest": "sha1:FMQYJOM52YE563HLWVE5N7NHUYMPLEE4", "length": 15782, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "38000 deaths at road accidents in three years | राज्यात रस्ते अपघातांत तीन वर्षांत ३८ हजार जणांचा मृत्यू | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nराज्यात रस्ते अपघातांत तीन वर्षांत ३८ हजार जणांचा मृत्यू\nराज्यात रस्ते अपघातांत तीन वर्षांत ३८ हजार जणांचा मृत्यू\n८० टक्के अपघाती मृत्यू मानवी चुकांमुळेच\nरस्ते अपघाती मृत्यूंचे प्रमाण चार टक्क्यांनी वाढले; ८० टक्के अपघाती मृत्यू मानवी चुकांमुळेच\nराज्यातील वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याप्रमाणे रस्ते अपघातही वाढत आहेत. गेल्या तीन वर्षांत रस्ते अपघातांत ३८ हजार ५०५ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१८ मध्ये ३० हजार रस्ते अपघातांत १३ हजार जणांना प्राण गमवावे लागले आहे. यापैकी ११ हजार मृत्यू म्हणजेच ८० टक्के मृत्यू मानवी चुकांमुळे झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रस्ते अपघांत रोखण्यास एकप्रकारे अपयशच येत आहे. अपघातांमुळे मनुष्यबळाची हानी गंभीर असून हे रोखण्यासाठी वाहतुकीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावे, असे आवाहन मुंबईतील रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या उदघाटन कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी केले.\n४ ते १० फेब्रुवारीपर्यंत रस्ते सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात रस्ते सुरक्षा संदर्भात जनजागृती मोहीम व विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह परिवहन प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, परिवहन आयुक्त शेखर चन्नो आदी उपस्थित होते.\nराज्यात २०१६ मध्ये १२ हजार ९३५, २०१७ मध्ये १२ हजार ५११ आणि २०१८ मध्ये १३ हजार ५९ अपघाती मृत्यू झाले. २०१७ च्या तुलनेत २०१८ या वर्��ांत ४ टक्क्यांनी मृत्यूंची संख्या वाढली आहे. तर जखमी मात्र कमी झाले आहेत.\nराज्यात अपघातांचे प्रमाण ०.३६ टक्क्यांनी कमी झाले असले तरी अपघाती मृत्यूचे प्रमाण मात्र वाढत आहे. यातही पादचारी, सायकलस्वार आणि दुचाकीस्वारांच्या अपघातांचे प्रमाण ६६ टक्के असून २५ ते ४५ टक्के वयोगटातील व्यक्तींचा यामध्ये समावेश असल्याचे यावेळी सांगितले. देशभरात रस्ते अपघातातील मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत महाराष्ट्राचा क्रमांक हा तीसरा आहे. वाहनांच्या वेगाबरोबरच अपघातांची आणि त्यातील मृत्यूंची संख्या वाढत आहे. त्यामध्येही मुंबई ते पुणे एक्सप्रेस वे अती वेगामुळे मृत्यूचा सापळा बनल्याचे रावते यांनी यावेळी सांगितले.\nराज्यात अपघात प्रवण क्षेत्रांची संख्या १,३२४ एवढी आहे. ते काढून टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत असल्याचे उद्घाटन कर्याक्रमात सांगितले. सीट बेल्ट न लावणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, दारू पिऊन वाहन चालविणे इत्यादी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई केली जात आहे. गेल्या दोन महिन्यात १३ हजार चालकांचे लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्नो यांनी दिली.\nलवकरच ‘एक राज्य, एक ई-चलान‘ योजना\nराज्यात लवकरच ‘एक राज्य, एक ई-चलान‘ योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुंबई सह पोलीस आयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार यांनी दिली. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर मुंबई ई-चलानद्वारे कारवाई करण्यात येते. लवकरच संपूर्ण राज्यात ई-चलानद्वारे कार्यवाहीची यंत्रणा सुरू केली जाईल. यात नवीन योजनेनुसार राज्याच्या कोणत्याही भागांतील वाहन चालकाने वाहतुकीचे किती नियम मोडले याची माहिती पोलीसांना एका क्लिकवर मिळेल. त्यामुळे चालकाविरोधात कठोर कारवाई करणे सोप्पे होईल, असेही सांगण्यात आले. मुंबई शहरात अतीवेग व बेदरकार वाहन चालविल्याप्रकरणी २०१७ मध्ये ४१ हजार कारवाईच्या प्रकरणांची नोंद झाली होती. शहरांत बसवण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांमुळे बेदरकार वाहने कारवाईच्या टप्प्यात येत आहेत. १ जानेवारी २०१८ पासून मुंबईत अशा ७ लाख ७० हजार चालकांवर कारवाई करण्यात आल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण���यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 झाडे खिळेमुक्त करणारी ‘आंघोळीची गोळी’\n2 ‘एनबीए’ श्रेणीसाठी चार वर्षांची मुभा\n3 आर्थिक मागासांना राज्यात १० टक्के आरक्षण\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/the-number-of-vehicles-moving-by-the-drivers-of-pune-is-increasing-significantly-1746728/", "date_download": "2020-09-24T02:11:09Z", "digest": "sha1:Z67WY256Y6H7B44USYP23JUTSSJNK3YO", "length": 13783, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "The number of vehicles moving by the drivers of Pune is increasing significantly | मुजोरी कायम! | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nदंडाची रक्कम जागेवर न स्विकारता नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविण्यात येतो.\nआठ महिन्यांत २२ कोटींचा दंड वसूल करूनही कारवाईचा धाक नाही\nपुण्यातील वाहनचालकांकडून वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे ��ियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत असली तरी नियमभंग करणारे वाहनचालक कारवाईला जुमानत नसल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठ महिन्यांत बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी खटले दाखल करून २२ कोटी ५४ लाख ६२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.\nवाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई सुरू केली. दंडाची रक्कम जागेवर न स्विकारता नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविण्यात येतो. त्यात नियमभंगाचा प्रकार आणि दंडाची रक्कम नमूद करण्यात येते तसेच चौकात नियमन करण्यासाठी थांबलेल्या वाहतूक पोलिसांकडे दंड जमा करण्यासाठी इपॉस यंत्रे देण्यात आली आहेत. या यंत्राद्वारे पोलीस नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाकडून डेबिट कार्ड स्वाइप करून दंड स्वीकारतात. गेल्या पावणेदोन वर्षांत पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मोहीम तीव्र केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करून कारवाई करण्यात येत आहे. चौकाचौकांत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असल्याची जाणीव असली तरी सिग्नल मोडून जाणे, पादचारी मार्गावर वाहने उभी करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, ट्रीपल सीट वाहन चालवणे अशा प्रकारचे नियमभंग सर्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे.\nपुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०१८ या कालावधीत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून २२ कोटी ५४ लाख ६२ हजार २५९ रुपये दंड वसूल केला आहे. सिग्नल मोडणाऱ्या वाहनचालकांकडून २ कोटी २० लाख ४९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहन परवाना न बाळगणाऱ्या वाहनचालकांकडून १ कोटी ९८ लाख २५ हजार ६०९ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. हेल्मेट परिधान न करणे, सम-विषम दिनांक न पाहता वाहने लावणे, वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणे असे नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.\n१० लाख १८ हजार वाहनचालकांवर कारवाई\nनियमभंगाचे सर्वाधिक प्रमाण झेब्रा क्रॉसिंगवर (पादचारी मार्ग) वाहने थांबवण्याचे असल्याचे निरीक्षण वाहतूक पोलिसांकडून नोंदविण्यात आले आहे. झेब्रा क्रॉसिंगवर वाहने थांबविणाऱ्या ३ लाख ३७ हजार ३८४ वाहनचालकांकडून ६ कोटी ७४ लाख ७६ हजार ८०० र���पयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलिसांनी गेल्या आठ महिन्यांत १० लाख १८ हजार ५६० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 ‘जन-गण’ सेवेचा शतकोत्तर सांस्कृतिक सोहळा\n2 खाऊ खुशाल : नवलाखा लाडूवाले\n3 मारेकऱ्यांकडून दोन वेळा डॉ. दाभोलकर यांचा पाठलाग\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/large-recruitment-in-medical-field-by-badlapur-municipal-council-zws-70-2223596/", "date_download": "2020-09-24T03:05:53Z", "digest": "sha1:AYGAJ2X7MI664SX7C2OLZPBV374MO3MW", "length": 14102, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "large recruitment in medical field by badlapur municipal council zws 70 | वैद्यकीय पदांची मोठी भरती | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nवैद्यकीय पदांची मोठी भरती\nवैद्यकीय पदांची मोठी भरती\nवाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बदलापूर नगरपालिकेचा निर्णय\nवाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बदलापूर नगरपालिकेचा निर्णय\nबदलापूर : शहरात करोनाबाधितांची संख्या वाढत असून त्यांची शहरातच व्यवस्था करण्यासाठी पालिकेने आता विविध सभागृह, मंगल कार्यालये आणि इमारती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या सर्वच ठिकाणी कोविड काळजी के ंद्र, आरोग्य के ंद्र आणि रुग्णालये उभी केली जाणार आहे. आवश्यक वैद्यकीय मनुष्यबळासाठी कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने मोठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.\nबदलापूर शहरात करोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. सोनिवली येथील बीएसयूपी प्रकल्पातील विलगीकरण आणि कोविड काळजी के ंद्र कार्यान्वित आहे. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दौऱ्यानंतर शहरातील खाटांची क्षमता वाढण्यासाठी वेगाने सूत्रे हलली आहेत. त्यानुसार शहरात अस्तित्वात असलेल्या विलगीकरण के ंद्राच्या ३६० खाटांसह पूर्वेतील ज्युवेली येथील अरिहंत वाटिका येथे २७६ तर शिरगाव येथील आर्यन वन या गृहप्रकल्पात ७१ खाटा अशा एकूण ७०७ खाटांची व्यवस्था केली जाते आहे. तर बीएसयूपी प्रकल्पात सध्याच्या घडीला ५२० खाटांची व्यवस्था असली तरी ही संख्या वाढवण्याच्या दृष्टीने विविध मंगल कार्यालये, सभागृह आणि रिकामे गृहप्रकल्प ताब्यात घेतली जात आहेत. यात पश्चिमेतील रेनी रेसॉर्ट येथे ५०, चामटोली येथील सह्यद्री मंगल कार्यालयात १००, बदलापूर गाव रस्त्यावरील आनंद लॉन्स येथे ५० तर पूर्वेतील जान्हवी मंगल कार्यालयात ५० खाटा अशी एकूण ८२० खाटांची व्यवस्था केली जात आहे. त्यासोबत कोविड आरोग्य केंद्रासाठी पूर्वेतील पेंडुलकर सभागृहात १०० तर पश्चिमेतील गौर मंगल कार्यालयात १०० खाटांची व्यवस्था केली जाते आहे. या ठिकाणी काम सुरू आहे.\nही केंद्र सुरळीत चालण्यासाठी कुळगाव-बदलापूर नगरपालिका प्रशासनाने वैद्यकीय पदांची तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधनावर नियुक्ती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात सहा वैद्यकशास्त्रतज्ज्ञ, दोन सूक्ष्मजीवशास्त्र, सहा अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ, १५ एमबीबीएस डॉक्टर, १५ बीएएमएस, १५ बीएचएमस आणि ३० परिचारिकांचा समावेश आहे. याशिवाय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, ऑक्झिलरी परिचारिका, खाट साहाय्यक, माहिती नोंदणीकार अशा पदाचांही समावेश आहे. पालिकेने एकूण १८७ पदांची जाहिरात प्रसिद्ध केली असून २३ जुलैपासून या पदांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहे.\n५० लाख विम्याचे आश्वासन\nकोविड रुग्णांच्या उपचारासाठी बदलापुरात यापूर्वी कमी डॉक्टर पुढे आले होते. त्यामुळे या वेळी पालिकेने अशा वैद्यकीय कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत ५० लाखांचा विमा देऊ केला आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेला प्रतिसाद मिळण्याची पालिकेला आशा आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 गृह अलगीकरणातून ‘कडोंमपा’त रुग्णवाढ\n2 रुग्णालयातील खाटांची माहिती एका क्लिकवर\n3 वसई रेल्वेच्या हद्दीत सहा महिन्यांत ११७ रेल्वे अपघात\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.techproceed.com/2010_01_14_archive.html", "date_download": "2020-09-24T01:14:33Z", "digest": "sha1:PGP34D25S5AXIWHCI7JFTWS4OMNLIGYA", "length": 37349, "nlines": 285, "source_domain": "marathi.techproceed.com", "title": "मराठी विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे...: Jan 14, 2010", "raw_content": "मराठी विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे...\nप्रत्येक शब्द 'क' पासून सुरु करुन येवढा मोठा परिच्छेद लिहिला आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल \nकेव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये 'कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले.\nकाकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला.\nकाका काकूंची कसली काळजी करणार काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.\nकचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी 'कोलाज' करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला. काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.\nकासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.\nकेळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.\nकामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'\nक्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,\nकितीक किताब कष्टाविण, काय कामाचे\nया जगातील १० सत्य\nया जगातील १० सत्य\n1. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.\n२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्���ासारखे आहे.\n३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.\n४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी\n५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.\n६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.\n७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.\n८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब\n९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून\n काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो\nभिकारी- बाइ साहेब आज मला भीकेंत लाडु घाला.\nबाइ साहेब - का रे बाबा\nभिकारी- आज माझा वाढ दीवस आहे..\nप्रोफेसर विसरभोळ्यांचा म्रुत्यु झाला. अंतयात्रेस बरेच लोक व त्यांच्या विद्यापिठांतले सहकारी व विद्यार्थी जमले होते. कसे काय गेले.. एकान विचारल..बहुतेक श्वास घ्यायला विसरले आसतिल..एक विद्यार्थी उदगारला...\nओप्रेशन टेबल वरचा पेशंट खुप घाबरत होता...\nहो. ना.. पहिलीच वेळ आहे... तो म्हणाला..\nघाबरू नकोस.. माझी पण पहीली वेळ आहे....डोक्टर म्हणाले\nद्त्तो वामन पोतदार पुणें विद्यापीठांचे कुलगुरु असताना दिक्षांत समारंभात भाषण करताना म्हणाले...\n'मेरीट लिस्ट बघीतल्यावर अस दिसतय कि या वेळी मेरीट मघे येणा~या मुलींचि संख्या मुलांपेक्षा खुपच जास्त आहे.म्हणजेच मुली मुलांपेक्षा खुप हुषार आहेत..अस म्ह्टल्यावर उपस्थीत मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला..द्त्तो वामन पुढें म्हणाले..पण मुलांनी नाराज व्हायच कारण नाही.. कारण या हुशार मुली शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत.. या वर सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट केला...\nदोन मीत्र कायम एक मेकावर कुरघोड्या करत आसायचें.\nकालांतरांने एका मित्रांची परीस्थिति फ़ार बिघड्ली खायचे वांदे झाले.\nपैसे कमी असल्यान तो एका अतिशय थर्ड रेट होटेल मधें जेवयला गेला.\nअन समोर पहातो तो काय त्याचा मित्रच वेटर म्हणुन उभा होता.\n:मित्रा तु,अन इतक्या थर्ड रेट होटेल मधें काम करतो, अन ते पण वेटरचे\n;हो पण मी इतक्या थर्ड रेट होटेल मधें जेवत नाही..; मित्र शांतपणे. म्हणाला...\nआचार्य अत्रे सांगत होते..मराठी भाषा फार मजेदार.. शब्द बदलला की भाव बदलतो.उदा..\nएक माणुस रस्त्यावरुन चालला होता. वरच्या मजल्या वरुन डोक्यावर वीट पडली अन डोक फुटल..करुण रस.\nएक माणुस रस्त्यावरुन चालला होता. वरच्या मजल्या वरुन डोक्यावर वीट पडली अन वीट फुटली..हास्य रस...\nबाबा लग्नाला किती खर्च येतो..\nसांगता येत नाही.. माझा अजुनही चालु आहे..\nदारुडा आपल्या दारुड्या मीत्राला बार मधे..\nकाय दोस्ता फ़ार टेन्शन मधे दिसतोय..दोस्तान विचारल.\n[घुट्का घेत} काय सांगु यार..जानेवरी मधे आइ वारली..जाताना माझ्या साठी १ लाख रु. ठेवुन गेली..तो म्हणाला\nफ़ेब्रुवारीत बाबा गेले...जाताना माझ्या साठी २लाख रु. ठेवुन गेले..तो म्हणाला\nअरेरे.. दोन महीन्यात दोघे गेले.. फ़ार वाइट झाल..दोस्त म्हणाला\nगेल्या महीन्यात आत्या गेली.. ति ७०००० हजार ठेवुन गेली..\nअरेरे..जवळ्ची माणस गेली.. ३ महीन्यात..फ़ार वाईट झाल..दोस्त म्हणाला\nअन ह्या महीन्यांत.. अजीबात कुणीच नाही रे..तो रडत रडत म्हणाला\nरु ५००० हजारात.कोणतेही ३ प्रश्ण वीचारा.ज्योतिशी जाहिरात करत होता...\nएका माणसान विचारल... ३ प्रश्णांना ५००० रुपये म्हणजे जरा त्यास्त होतात नाही\nमान्य आहे.. पुढचा प्रश्ण विचारा..ज्योतिशी म्हणाला....\nडोक्टर.. माझ्या मुलांन पेन गिळल आहे. काय करु...फोन वरुन बाबा विचारत होते..\nकाळजी करु नका..मी येई पर्यंत पेन्सिल वापरा.. डोक्टर म्हणाले..\nतो- अरे माझा कुत्रा हरवला आहे, मी अप सेट आहे.\nहा- एवढच ना मग तशी जाहीरात दे ना पेपरात..\nतो- अरे पण कुत्र्याला वाचता येत नाही ना..\nबाबुराव अत्यंत तीरसट होते.ते एकदा बस मधें बसले.कंडक्टर आल्यावर म्हणाले एक स्टेशन च तीकीट द्या. आहो पण बस जिमखान्यावर जाते.कंडक्टर म्हणाला..मग मला काय सांगतोस ते त्या ड्रायव्हर ला सांग..बाबुराव तीरसट पणें कंडक्टर ला म्हणालें........\nमुलगा- बाई साहेब मी अंधळा मुलगा आहें मला मदत करा.\nबाई साहेबांना दया येते अन त्या त्याला १० रु. देतात. अन कुतुहलाने विचारतात.\nकाय रे ह्या पैशांचे काय करणार\nकाय नाय.. मुलगा उत्तरला..मी अन माझें ४-५ आंधळे मीत्र रात्री सिनेंमा बघायला जाणार आहे.\nपुर्विचे पुरुष होते बाइलवेडे...\nअन आताचे पुरुष मोबाइलवेडे..\nबंडु ५ विषयांत नापास झाला होता.या वेळी प्रगती पुस्तक वडीलांना दाखव व त्यांची सही आण व ते काय म्हणाले ते सांग अशी शिक्षकांनी त्याला तंबी दीली.\nदुस~या दिवशी बंडुन प्रगती पुस्तक शिक्षकांना दिले.\nकाय म्हणालें तुझें वडील\nते म्हणाले माझ्या पेक्षा चांगली प्रगती आहे, तुझ्या वयांचा असताना मी ७ विषयांत नापास झालो होता.\nचिंटुन दंगा केला म्हणुन त्य���ला बाकांवर उभा केला होता. तरीहि त्याचा दंगा चालुच होता.\nचिंटु बडबड बंद कर अन गपचुप बस गुरुजी ओरड्ले.\nत्यान बडबड बंद केली व बाकांवर बसला.\n उभा रहा गुरुजी ओरड्ले\nपण सर तुम्हीच म्हणाला ना की गपचुप बस म्हणुन मी बसलो....\nमुलांनो आज आम़च्या घ्ररांव्ररुन हत्तींची मीरवणुक गेली.\nचिंटु- मग सर तुमच घर पडल असेल नांही.\nसुरेश - अरे रमेश, तू हुशार आहेस ना, मग माझ्या एका प्रश्‍नाचं उत्तर दे.\nरमेश - हो, विचार ना.\nसुरेश - राजकारणी म्हणजे कोण\nरमेश - किती सोपा प्रश्‍न आहे. अरे जो उत्तम पूल बांधून देण्याचं आश्‍वासन देतो, ज्या ठिकाणी नदीचा मुळीच पत्ता नसतो.\nएकदा एका हत्तीचं एका\nडासिणीवर (म्हणजे डासाची मादी)\nप्रेम जडलं. खूप दिवस दोघांचं\nअफेअर जोरात चाललं. सगळ्या\nजंगलात या प्रकरणाची चर्चा\nगाजत राहिली. अखेर हत्तीनं\nतिला रीतसर मागणी घातली. पण,\nप्रचंड विरोध दर्शवला.... का\nअहो, ते म्हणाले, ''बाकी ठीक\nआहे, मुलाचे दात फार पुढे\nविरोधाला न जुमानता दोघांनी लग्न\nकेलं. पण, लग्नाच्या पहिल्या\nअहो, भलतेसलते विचार करू नका\nलावून झोपायची सवय होती\nमुलगा मुलीच्या घरी तिला 'पाहायला' गेला आहे. आजकालच्या प्रथेप्रमाणे वडीलधारे त्या दोघांना 'एकटे' सोडतात.)\nमुलगी : तुम्ही काय करता\nमुलगा (मिष्कील स्वरात) : आंघोळ (आता प्रश्ान् विचारण्याची त्याची पाळी. तो विचारतो...) तुम्हाला काय येतं\nमुलगी (मिष्कीलपणे) : घाम\nमुलगा (चपापतो, सावरतो) : अं, ते जाऊ दे. तुम्हाला गाता येते का\nमुलगा : मग गाऊन दाखवा ना\nमुलगी : बाहेर वाळत घातलाय\nमुलगा (आता पुरता फ्लॅट होऊन, कसाबसा) : वाळू दे, वाळू दे\n( मुलगी आत जाऊन मूठभर वाळू आणून त्याच्या हातात देते आणि तो बेशुद्ध पडतो....)\nअनुपम खेर ला वर्षाअखेर मुलगी झाली........तिचे नाव काय असेल\nएक माणूस दूध पिता पिता मरतो........कसे काय\nAns. सिंपल आहे.........म्हॆस खाली बसते......\nएकदा एक माणूस लग्नाला आल्याचा तुकडा (ginger) घेउन जातो. का बरे \nAns. सरळ आहे, कारण लग्नाच्या पत्रिकेवर लिहीलेले असते की लग्नाला 'आल' च पाहिजे..\nएका माणसाची मुलाखत घेतली जाते. त्याला प्रश्न विचारला जातो.\nसाहेब : Ford म्हणजे काय\nमाणूस : Ford म्हणजे गाडी.\nमाणूस : Oxford म्हणजे बॆलगाडी.\nवटपोर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पुजा केल्यानंतर बायका काय म्हणतात....\n१. शाळेमध्ये शिक्षक लोकसंख्येबद्दल बोलत होते.\nशिक्षक : भारतामध्ये प्रत्येक १० सेंकदाला स्त्री एका मुलाला जन्म देते.\nसांता‍ : आपण त्या स्त्रिला शोधुन हे थांबवायला हवे.\n२. सांता‍ : हे सगळे लोक का पळताहेत\nमाणुस : ही शर्यत आहे, जो जिंकेल त्याला कप मिळेल.\nसांता‍ : फक्त जिंकणारयाला कप मिळणार आहे, तर बाकीचे लोक का पळताहेत.\n३. शिक्षक : \"मी एका माणसाला ठार मारले आहे\", या वाक्याचा भविष्यकाळ काय\nसांता‍ : तुम्ही जेलमध्ये जाल.\n४. सांता एकदा आर्ट गँलरीमध्ये जातो.\nसांता : ह्या भयानक दिसणारया वस्तुला तुम्ही \"आधुनीक कला\" म्हणता काय\nविक्रेता : माफ करा महाशय, पण तो आरसा आहे.\nरजनीकांतचा एक नवीन प्रोजेक्ट... 'लगान'चा रिमेक.\nसबकुछ रजनीकांत ईस्टायलमुळे अख्खा सिनेमा अर्थातच सॉलिड टॉलीहीट. नाच गाणी, फायटिंग... या सगळ्यात वर कहर म्हणजे सिनेमाचा क्लायमॅक्स. हा सिनेमा 'लगान'चा रिमेक असल्यामुळे शेवटी क्रिकेटच्या मॅचने होणं अपरिहार्यच.\nतर शेवटचा सीन सुरू होतो.\nसीन : रजनीकांतच्या टीमला जिंकायला दहा रन्सची गरज, उरलाय एक बॉल आणि बॅटिंग करतोय अर्थातच आपला रजनीकांत. (व्हेल्वेटची टाईट लाल पँट आणि फुलाफुलांचा शर्ट, गळ्यात स्कार्फ आणि डोळ्याला गॉगल)\nसमोरच्या सुपरहीट ब्रिटीश बॉलरने दोन चार उड्या मारल्या. तोंड चार पाचदा तोंड विचकलं, आठ दहा वेळा बॉल मांडीला घासला... दहा बारा वेळा उगाच लूक्स दिले आणि रजनिकांतच्या बॅटीवर जॅम जोशात बॉलिंगसाठी स्टार्ट घेतली.\n अशा परिस्थितीत जिंकणार तरी कसं\nथिएटरमधे सगळ्यांचे श्वास वरच्या वर अडकलेले.\nपण रजनीकांत एकदम कुल. बॉल येताना बघून तो गॉगल काढतो. वर उडवतो आणि तो गॉगल पुन्हा डोळ्यांवर येऊन बसतो. मग बॅट पुढे सरसावून बॉलला असा टोलावतो. की बॉलची दोन शकलं होतात. एकाची जाते सीक्सर आणि दुसर्‍याची जाते फोररन... आणि अशातर्‍हेने रजनीची टीम मॅच जिंकते.\nपंजाबच्या प्राणिसंग्रहालयातील एक वाघ पिंजऱ्यातूनिसटला आणि थेट माणसांमध्ये घुसला. हजारो माणसांची पळापळ झाली. वाघाने काहीशे माणसांचा पाठलाग केला, पण अखेरीस त्याने दोन चिनी पर्यटकांना पकडून त्यांचा फडशा पाडला...\n...वाघोबा पिंजऱ्यात परतल्यानंतर वाघीणबाईंनी विचारले, 'अहो, इतकी माणसं होती तुमच्यासमोर, इतकी धावपळ करून या दोन चिन्यांनाच का मारलंत तुम्ही\nवाघोबा म्हणाले, 'काय करणार कितीतरी दिवस इच्छा अपुरी होती माझी चमचमीत चायनीज खाण्याची कितीतरी दिवस इच्छा अपुरी होती माझी चमचमीत चायनीज खाण्याची\n\"मुला���नो शपथ घ्या पाहू, दारु कधी पिणार नाही, सिगरेट पिणार नाही, तंबाख़ू, नॉनव्हेज ख़ाणार नाही, मुलींच्या मागे कधी लागणार नाही, देशासाठी जीवसुध्दा द्यायला मागे रहाणार नाही.\"\n\"नक्कीच देऊ गुरुजी\", मन्या उत्तरतो, \"नाही तरी अश्या जीवाला काय अर्थ आहे\nएकदा आचार्य अत्रे आपल्या Cycle वरून जात होते. जाता जाता त्याना उतरणीचा रस्ता लागला आणि cycle भरधाव निघाली .समोरून कोणाचीतरी प्रेतयात्रा निघालेली. अत्रेंची cycle ती, ब्रेक प्रकार काही त्यास नव्हता. आरडा ओरडा करून लोकांना सावध करण्याचा निष्फळ प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. cycle सूसाट्याने यात्रेत शिरली आणि प्रेत धक्का लागून धाराशायी झाले. अगोदरच दुःखात असलेल्या मंडळीना हे सहन झाले नाही. तो पर्यंत अत्र्यांनी cycle वळवून ठेवलेली. लोक मुठी वळवून त्यांना मारण्यास\nपूढे सरसावले. आता सरळ निघून जातील ते अत्रे कसले. सर्व जमावाला उद्देशून म्हणाले ,\" अरे शिंच्यानो, जो खाली पडलाय तो हूं की चूं करत नाहीये. मग तुम्ही कसले चेकाळताय.\"\nएक दिवस मुंग्या विरुद्धा कोळी अशी फूटबॉलची मॅच असते.मुंग्या ना 6 पाय आणि कोळ्या ना 8 पाय त्यामुळे कोळी दणादण गोल मारतात.मग interval नंतर मुंग्यांकडून गोम खेळायला येतात ......तिला 100 पाय .... त्यामुळे त्या न थांबता गोल च गोल मारतात आणि मुंग्या जिंकतात....\nमग पत्रकार परिषद मधे सगळे वा वा thanks गोमा, तुमच्या मुळे मुंग्या जिंकल्या वगैरे असे कौतुक करतात ...\nपण एक खडूस पत्रकार विचारतो \"तुमच्या मुळे मुंग्या जिंकल्या वगैरे ठीक आहे पण interval परन्त वेळ का लावला भाव खायला काय\nतर गोमा मान हलवत म्हणतात \"नाही हो, आधीच येणार होतो पण बूट घालण्यात फार वेळ गेला \nतो आणि ती एका कॉफीशॉपमध्ये ब्लाइंड डेटवर भेटले. पण त्याला तिच्याबरोबर एक मिनिटही घालवणंही जड जात होतं. केमिस्ट्री जमत नव्हती.\nअशी वेळ आलीच तर सुटका व्हावी, म्हणून त्यानं एका मित्राला मोबाइलवर फोन करायला सांगून ठेवलं होतं. अचानक त्याचा मोबाइल वाजला. 'एक्स्क्यूज मी' म्हणून तो लांब गेला आणि अगदी पडेल चेहऱ्यानं तिच्यापाशी येऊन म्हणाला, ''व्हेरी सॉरी' म्हणून तो लांब गेला आणि अगदी पडेल चेहऱ्यानं तिच्यापाशी येऊन म्हणाला, ''व्हेरी सॉरी पण, आत्ताच माझे आजोबा वारले आहेत.''\nती आनंदानं उसळून म्हणाली, ''थँक यू व्हेरी मच तुझे वारले नसते तर माझ्या आजोबांना मरावं लागलं असतं\nकाका : कारे गोट्या आई ��शी आहे \nगोट्या : आई बरी आहे\nकाका : दादा कसा आहे \nगोट्या : दादा बरा आहे\nकाका : ताई कशी आहे \nगोट्या : ताई बरी आहे\nकाका : आणि तू कसा आहेस \nगोट्या : काका मी पण बरा आहे\nकाका : मग बाबा पण बरेच असतील \nगोट्या : नाही बाबा एकच आहे\n..मी पण पाणी पितोआमच्या बाजूचे बबन काका दारू पितातआमच्या बाजूचे बबन काका दारू पितात..दारू वाईट असते असे गांधीजी सांगत..दारू वाईट असते असे गांधीजी सांगत..गांधीजी मोट्ठे नेते होते..गांधीजी मोट्ठे नेते होते..पण त्यांच्या हातात काठी पण असते..पण त्यांच्या हातात काठी पण असते..काठी पाण्यावर तरंगते..व बदक सुद्धा तरंगते..काठी पाण्यावर तरंगते..व बदक सुद्धा तरंगते..बदक जास्त उड़त नाही..पण पोहते..मी पण swimming ला जाणार आहे..बदक जास्त उड़त नाही..पण पोहते..मी पण swimming ला जाणार आहेबदक वाकड्या पायाने चालते..आमच्या building मधल्या सुलेखाला आम्ही बदक म्हणतोबदक वाकड्या पायाने चालते..आमच्या building मधल्या सुलेखाला आम्ही बदक म्हणतो (सुलेखाताइने मला काठीने मारले (सुलेखाताइने मला काठीने मारले)..बदक काठीने मारत नाही)..बदक काठीने मारत नाही..गांधीजी काठी वापरत;म्हणुन आपला देश लवकर स्वतंत्र झाला...आमच्या घरी कपडे वाळत घालायला काठी वापरतात..गांधीजी काठी वापरत;म्हणुन आपला देश लवकर स्वतंत्र झाला...आमच्या घरी कपडे वाळत घालायला काठी वापरतात..(आमची आज्जी कुत्र्यांना घबरवायला काठी वापरते..(आमची आज्जी कुत्र्यांना घबरवायला काठी वापरते)..आमच्या घरात चिमण्या व कबुतरे येतात...खिडकीपाशी कावले पण येतात..)..आमच्या घरात चिमण्या व कबुतरे येतात...खिडकीपाशी कावले पण येतात..पण बदक येत नाहीपण बदक येत नाही..कारण ते उंच उडू शकत नाही..कारण ते उंच उडू शकत नाही..(आम्ही १ st floor ला राहतो)...पण बदक पाण्यात रोज आंघोळ करते..(आम्ही १ st floor ला राहतो)...पण बदक पाण्यात रोज आंघोळ करते ..मी पण आंघोळ करतो..कारण आई ओरडत असते ..मी पण आंघोळ करतो..कारण आई ओरडत असते..पण मी पाच मिनीटात आंघोळ करतो..पण मी पाच मिनीटात आंघोळ करतोबदक रोज आंघोळ करते म्हणुन ते गोरे असते ...(पण काले बदक सुद्धा असते ...ते बहुतेक आंघोळ करत नाहीबदक रोज आंघोळ करते म्हणुन ते गोरे असते ...(पण काले बदक सुद्धा असते ...ते बहुतेक आंघोळ करत नाही)...मला बदक खुप आवडते\nपहलि बार पोहने गया तो क्या हुआ मालुम\nपहिले पानी मे शिरा, फिर पोहा और बाद मे बुडा\nघाई करो भैया नही तो बस जायेगी, और हमारी पंचाईत होयेगी\nसरबत मे लिंबु पिळा क्या\nइतना महाग कैसे रे तेरे यहा, वो कोपरेका भैया तो स्वस्त देता है\nकंदा काट के, चिर के मस्त ओम्लेट बनाने का और उपर से थोडा कोथिंबिर भुरभुरानेका\nअरे बाबा गाडी सावली मे लगा\nए भाय, मेदुवडा शेपरेट ला, साम्बार मे बूडा के मत लाना\nकेस एकदम बारीक कापो भैया\nखाओ पोटभर खाओ लाजो मत\nराज ठाकरे ठरले 'युथ आयकॉन'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://beed.gov.in/notice/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-10/", "date_download": "2020-09-24T01:17:27Z", "digest": "sha1:QCSFJQ3SJISGRDUKG77LH3DR47TSL3BM", "length": 6225, "nlines": 108, "source_domain": "beed.gov.in", "title": "राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय बीड अंतर्गत स्टाफ नर्स व ब्लड बँक टेक्निशन (SEBC संवर्ग ) कंत्राटी पदाची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी | जिल्हा बीड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमा. जिल्हाधिकारी यांचे अवाहन\nएसटीडी आणि पिन कोड\nअप्पर जिल्हाधिकारी कक्षाशी संबंधित\nजिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन\nकार्यरत महा- ई- सेवा केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत)\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय बीड अंतर्गत स्टाफ नर्स व ब्लड बँक टेक्निशन (SEBC संवर्ग ) कंत्राटी पदाची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय बीड अंतर्गत स्टाफ नर्स व ब्लड बँक टेक्निशन (SEBC संवर्ग ) कंत्राटी पदाची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय बीड अंतर्गत स्टाफ नर्स व ब्लड बँक टेक्निशन (SEBC संवर्ग ) कंत्राटी पदाची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय बीड अंतर्गत स्टाफ नर्स व ब्लड बँक टेक्निशन (SEBC संवर्ग ) कंत्राटी पदाची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय बीड अंतर्गत स्टाफ नर्स व ब्लड बँक टेक्निशन (SEBC संवर्ग ) कंत्राटी पदाची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© बीड जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 22, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-24T02:15:50Z", "digest": "sha1:MHAHPHJWKPU2WEHGJWA6NJPVZLELF3MY", "length": 8133, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "कॉंग्रेसच्या तोंडी पाकिस्तानची भाषा: भाजप | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nकॉंग्रेसच्या तोंडी पाकिस्तानची भाषा: भाजप\nनवी दिल्ली: काल केंद्र सरकारने कलम ३७० रद्द करून जम्मू आणि काश्मीर राज्याला असलेले स्वायत्तता काढून घेतली आहे. या निर्णयाचे सत्ताधारी आणि मित्र पक्षांकडून स्वगत होत आहे, मात्र काही विरोधी पक्ष याला विरोध करत आहे. कॉंग्रेसने देखील याला विरोध दर्शविला आहे. दरम्यान आज लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक सादर करण्यात आले. यावेळी जोरदार चर्चा झाली. दरम्यान भाजप खासदार प्रल्हाद जोशी यांनी कॉंग्रेसच्या तोंडून पाकिस्तानची भाषा निघत असल्याचे म्हटले आहे. काल पाकिस्तानने कलम ३७० हटविणे काळा दिवस असल्याचे म्हटले होते, कॉंग्रेसने देखील कालचा दिवस काळा दिवस होता असे म्हटले आहे. याच्यावरून कॉंग्रेसच्या तोंडून पाकिस्तानची भाषा दिसते असे प्रल्हाद जोशी य���ंनी म्हटले आहे.\nभाजपाची महाजनादेश यात्रा ही ‘चालू’ मुख्यमंत्र्यांची ‘चालू’ यात्रा: धनंजय मुंडे\nपाकव्याप्त काश्मीर भारत परत घेईल: अब्दुल बासित\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nपाकव्याप्त काश्मीर भारत परत घेईल: अब्दुल बासित\nउन्नाव बलात्कार पीडित 'व्हेंटीलेटरवर'; प्रकृती चिंताजनक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-24T01:58:27Z", "digest": "sha1:IQ6BMJ6Z4GXOILTGBWMRPZ3OCONA5DIL", "length": 8707, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "कोरोना रुग्णांची संख्या वाढली मात्र दुपटीचा वेग मंदावला | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nकोरोना रुग्णांची संख्या वाढली मात्र दुपटीचा वेग मंदावला\nin राज्य, ठळक बातम्या\nमुंबई – महाराष्ट्रासह देशातील करोना रुग्णांमध्ये होणारी वाढ थांबताना दिसत नाही. देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ही संख्या १८ हजार ६०१ वर पोहचली आहे. ५९० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ��२५२ लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे, लॉकडाऊननंतर करोना संसर्गाला आळा बसला असून रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावला आहे. देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा होण्यापूर्वीच्या काळात देशात दर ३.४ दिवसांनी करोनारुग्णांची संख्या दुप्पट होत होती. पण लॉकडाऊननंतरच्या काळात, गेल्या सात दिवसांत करोना रुग्णांची संख्या दर ७.५ दिवसांनी दुप्पट होत आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव आणि प्रवक्ते लव अग्रवाल यांनी सांगितले.\nकोरोनाने जगभरात थैमान घातले आहे, कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. देशात कोरोनाची रुग्ण संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारे दिवस वाढले आहेत. १९ एप्रिलच्या आकडेवारीनुसार देशात सरासरी ७.५ दिवसांमध्ये ही संख्या दुप्पट होत आहे.\nभारतातील ८० टक्के रूग्णांमध्ये करोनाची लक्षणेच नाहीत\nपालघर हत्याकांडाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nपालघर हत्याकांडाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी\nकच्च्या तेलाचे भाव प्रथमच शून्याखाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-24T01:48:24Z", "digest": "sha1:LOL6OTDH73JBJ7TK5VQGAJLYSHZGAPFW", "length": 9769, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पिंपरी चिंचवड महापालिकेने सर्व निविदा मराठीत काढा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nपिंपरी चिंचवड महापालिकेने सर्व निविदा मराठीत काढा\n पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने मराठी माणसावरच अन्याय करून परप्रांतीयासाठी महापालीकेचे गालिचे अंथरून ठेवले आहे त्यामुळे मराठी माणसाकडूनच मराठी भाषेला हद्दपार केले जात आहे, त्यामुळे महापालिकेने सर्व निविदा मराठी भाषेत काढव्यात, अशी मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डिकर यांच्याकडे केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात शासकीय कामकाज 100 टक्के मराठी करणे आवश्यक असून, त्यासाठी 1964च्या महाराष्ट्र राजभाषा कायद्यात काही स्पष्ट तरतुदी आहेत. सरकारच्या आदेशानुसार महापालिकेच्या कामकाजात मराठीचा वापर केलाच पाहिजे. पालिकेतील निविदा प्रक्रीया, ठेकेदारांचे करार, तसेच वर्क ऑर्डर हे मराठीत दिले गेले पाहिजे.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने काढण्यात येणार्‍या निविदा व त्यांची अटी शर्ती मराठीतूनच काढाव्यात राज्य शासनाच्या नियमांनुसार मराठीतुनच कामकाज करणे अनिवार्य आहे, ही निविदा मरातून करावी मराठीतुन निविदा प्रक्रिया करुन गुणात्मक,पारदर्शकता, व स्पर्धात्मकता वाढावी यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.\nमहापालिकेचे इतर कामे मराठीतून होत आहेत, मात्र कंत्राटदारांना मराठी येत नसल्यामूळे निविदा इंग्रजीमधून केल्या जात आहेत, त्यामुळे मराठी बांधवावर अन्याय होत आहे, त्यामुळे यापुढील सर्व निविदा मरातुनच काढाव्यात अशी मागणी यावेळी सतीश कदम यांनी केली.\nक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इंग्रजांकडे धुणी-भांडी करत होत्या… महापौर उषा ढोरे यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन\nबेरोजगार – श���ळाबाह्य युवक-युवतींसाठी ‘लाइट हाऊस रोजगार निर्मिती प्रकल्प\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार\nमे. स्मार्ट कार्ड सोल्युशनमध्ये भारतीय कामगार सेनेची शाखा\nबेरोजगार - शाळाबाह्य युवक-युवतींसाठी ‘लाइट हाऊस रोजगार निर्मिती प्रकल्प\nनिगडीत बोगस रेशनिंगकार्ड बनवून देण्याचे प्रकार , गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-24T02:12:41Z", "digest": "sha1:7QHB3FHB5CHQ2VTIIHZQ7G7S72LUX62X", "length": 7560, "nlines": 133, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भुसावळात जप्त वाहनांच्या विक्रीतून 74 हजारांचा महसूल | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nभुसावळात जप्त वाहनांच्या विक्रीतून 74 हजारांचा महसूल\nभुसावळ- शहर व बाजारपेठ पोलिसांना शहरातील विविध भागात एकूण 17 बेवारस दुचाकी आढळल्या होत्या तर वारंवार आवाहन करूनही मूळ मालक समोर न आल्याने या भंगार वाहनांचा शुक्रवारी सकाळी जुन्या पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या आवारात लिलाव करण्यात आला. तत शहर पोलिसांच्या हद्दीत सापडलेल्या 10 वाहनांच्या लिलावापोटी 34 हजार तर बाजारपेठ पोलिसांंच्या हद्दीतीत सात वाहनांच्या लिलावापोटी 40 हजारांची रक्कम प्राप्त झाली. ही रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा होणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड म्हणाले. याप्रसंगी बाजारपेठ निरीक्षक देविदास पवार, शहरचे बाबासाहेब ठोंबे, एएसआय एजाज पठाण, समाधान पाटील व कर्मचारी उपस्थित होते.\nप्रवाशाचा मोबाईल लांबवणारा मालेगावचा चोरटा जाळ्यात\nआव्हाणीच्या राखीव गटातील तीन हजार ब्रास वाळू गायब\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nआव्हाणीच्या राखीव गटातील तीन हजार ब्रास वाळू गायब\nडाटा एन्ट्रीच्या नोकरीचे आमिष अन् मार्केटींग करायला सांगून तरुणाची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/coronas-entry-karmala-311001", "date_download": "2020-09-24T01:57:35Z", "digest": "sha1:ORHJXOO5GQ6NMFA5E7BLUY3YFUVPDNJI", "length": 14695, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "ब्रेकिंग ! करमाळ्यात कोरोनाचा एन्ट्री; अक्‍कलकोटमध्ये सापडले नवे सात रुग्ण | eSakal", "raw_content": "\n करमाळ्यात कोरोनाचा एन्ट्री; अक्‍कलकोटमध्ये सापडले नवे सात रुग्ण\nअक्‍कलकोटमध्ये सात तर करमाळ्यात सापडला एक रुग्ण\nसोलापुरात कोरोना या विषाणूची एन्ट्री झाल्यापासून तब्बल अडीच महिने कोरोनापासून चार हात लांब असलेल्या करमाळ्यात आता कोरोनाची एन्ट्री झाली आहे. सोमवारी (ता. 22) करमाळ्यातील झरे या गावी एक पुरुष कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. तर दुसरीकडे अक्‍कलकोट तालुक्‍यातील बोरगाव, सलगर, करजगी, मैंदर्गी, बुधवार पेठ येथे प्रत्येकी एक तर उल्हासनगरात दोन रुग्ण कोरोनाबाधित सापडले आहेत.\nसोलापूर : सोलापुरात कोरोना या विषाणूची एन्ट्री झाल्यापासून तब्बल अडीच महिने कोरोनापासून चार हात लांब असलेल्या करमाळ्यात आता कोरोनाची एन्ट्री झाली आहे. सोमवारी (ता. 22) करमाळ्यातील झरे या गावी एक पुरुष कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. तर दुसरीकडे अक्‍कलकोट तालुक्‍यातील बोरगाव, सलगर, करजगी, मैंदर्गी, बुधवार पेठ येथे प्रत्येकी एक तर उल्हासनगरात दोन रुग्ण कोरोनाबाधित सापडले आहेत.\nसोलापूर शहरातील रुग्णांची संख्या दोन हजारांवर पोहचली आहे. तर आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 204 झाली आहे. त्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 87 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून 106 रु��्णांवर उपचार सुरु आहेत. सोमवारी (ता. 22) 107 जणांच्या अहवालापैकी आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 21 जूनपर्यंत कोरोनापासून जिल्ह्यातील मंगळवेढा आणि करमाळा हे दोन तालुके दूर होते. मात्र, आता करमाळ्यात 22 जूनला कोरोनाने एन्ट्री केली आहे. शहरात कोरोनाचा विळखा वाढत असतानाच आता कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख जिल्ह्यात वाढत आहे. दरम्यान, जिल्हाबंदी असतानाही विनापरवाना जिल्ह्यात छुप्या मार्गाने येणाऱ्यांची संख्या वाढत असल्यानेही चिंता व्यक्‍त केली जात आहे.\nसोलापूर जिल्ह्यातील अक्‍कलकोट तालुक्‍यात सर्वाधिक 37 तर बार्शीत 30, उत्तर सोलापुरात 13, मोहोळ तालुक्‍यात दहा, माळशिरसमध्ये पाच, माढ्यात सात, पंढरपुरात सात, सांगोल्यात तीन तर करमाळा तालुक्‍यात एक रुग्ण सापडला आहे. जिल्ह्यातील 10 तालुक्‍यात कोरोना रुग्णांची दररोज भर पडत असतानाच मंगळवेढा तालुका मात्र, अद्यापही कोरोनापासून दूर आहे. त्यामुळे तेथील प्रशासन व नागरिकांचे कौतूक होत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसीईटी प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर, विधी ५ वर्ष अभ्यासक्रमाची परीक्षा 11 ऑक्टोबरला\nमुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण विभागाच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले...\nपशुवैद्यकांचे \"अहवाल बंद' आंदोलन\nगडहिंग्लज : कोरोना काळात विमा कवच देण्यासह विविध मागण्यासाठी पशुवैद्यकांनी आजपासून अहवाल देणे बंद केले आहे. एक प्रकारे लेखणी बंद आंदोलनाचाच हा...\nपॅलिटेक्‍निक प्रवेशासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ\nगडहिंग्लज : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पॅलिटेक्‍निक प्रथम वर्ष प्रवेशासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला आहे. विद्यार्थ्यांना 30...\nगडहिंग्लज-संकेश्‍वर मार्गावर सहा महिन्यानंतर बस सुरू\nगडहिंग्लज : येथील आगारातून संकेश्‍वरला बस सुरू झाल्या आहेत. तब्बल सहा महिन्यानंतर या मार्गावरून बस धावू लागली. सध्या रोज 14 फेऱ्या सुरू आहेत....\nनागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्‍वर अभयारण्याच्या क्षेत्रात पकडलेल्या (टी २ सी १) या वाघिणीला गोरेवाडा रेस्क्यू...\nपुणे - सिप्ला कंपनीने उत्पादित केलेल्या 100 मिलिग्रॅम रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा दर 2 हजार 282.88 रुपये निश्‍चित करण्यात आला आहे, अशी माहिती...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/maharashtra-vidhan-sabha-2019-result-mns-got-lead-few-seats-228565", "date_download": "2020-09-24T02:59:52Z", "digest": "sha1:QSUSP6VYVOKKVRF6CARVQXPLUXWGG7GF", "length": 14337, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "मनसेला अनपेक्षित आघाडी | Election Result 2019 | eSakal", "raw_content": "\nमनसेला अनपेक्षित आघाडी | Election Result 2019\nमुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत कोणालाही अपेक्षा नसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना काही जागांवर चांगली कामगिरी करेल, असे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सकाळच्या पहिल्या फेरीत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली आहे. तेथे मनसेचे प्रमोद पाटील रिंगणात आहेत. त्याचबरोबर पुण्यात हडपसर येथे वसंत मोरे आणि कल्याण पश्चिम मतदारसंघात मनसेचे संदीप देशपांडे पहिल्या फेरीत आघाडीवर राहिल्याची माहिती मिळाली आहे.\nमुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत कोणालाही अपेक्षा नसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना काही जागांवर चांगली कामगिरी करेल, असे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सकाळच्या पहिल्या फेरीत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली आहे. तेथे मनसेचे प्रमोद पाटील रिंगणात आहेत. त्याचबरोबर पुण्यात हडपसर येथे वसंत मोरे आणि कल्याण पश्चिम मतदारसंघात मनसेचे संदीप देशपांडे पहिल्या फेरीत आघाडीवर राहिल्याची माहिती मिळाली आहे.\nलोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार न देता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात जाहीर सभा घेऊन रान उठवले होते. त्यांचा 'लाव रे तो व्हिडिओ' हा डायलॉग खूप चर्चेत होता. पण, एकही उमेदवार नसल्याने त्यांच्या हाती निवडणुकीत यश-अपयश काहीच नव्हते. या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी ते निवडणूक लढवायची की नाही अशा पवित्र्यात होते. परंतु, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राज ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील कोथरूडसारख्या हायप्रोफाईल मतदारसंघात मनसेने किशोर शिंदे यांना उमेदवारी देऊन लक्ष वेधले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मनसेने आव्हान दिले आहे. यासह ठाणे, कल्याण, मुंबई या मनसेच्या पारंपरिक पॉकेटमध्येही मनसेने नशीब आजमावले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनायर रुग्णालयात दरवर्षी साचते पाणी, यंदाच्या पावसात दोन वेळा\nमुंबईः मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात पावसाचे पाणी साचले. या साचलेल्या पाण्यातून कोविड योद्धांनी आपली रुग्ण सेवा बजावली. मात्र, या...\nअर्थचक्राची \"ऊर्जा' डिम;पुणे परिमंडलात विजेचा वापर अजूनही कमीच\nपुणे - मांगडेवाडी येथे माझा स्पेअर पार्ट तयार करण्याचा कारखाना आहे. दर महिन्याला दहा हजार युनिट विजेचा वापर होतो. मात्र, सध्या महिन्याला आठ ते साडेआठ...\n'ईबीसी' विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याकडे ४७ वर्षांपासून होतंय दुर्लक्ष\nपुणे : पुणे आणि मुंबईमध्ये महाराष्ट्रभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असले तरी अद्याप आर्थिक मागास वर्गातील (इकॉनॉमिक बॅकवर्ड क्‍लास - ईबीसी)...\nकोकण रेल्वे मार्गावर तुतारी एक्स्प्रेस 26 सप्टेंबरपासून पुन्हा धावणार\nकणकवली : कोकण रेल्वे मार्गावर दादर ते सावंतवाडीपर्यंत जाणारी तुतारी एक्स्प्रेस 26 सप्टेंबरपासून पुन्हा धावणार आहे. ही गाडी 31 ऑक्‍टोबरपर्यंत पावसाळी...\nव्यापाऱ्यांच्या कर्जावरील व्याजमाफीसाठी प्रयत्न करणार ः चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर, ः कोरोनाच्या महामारीमुळे व्यापाऱ्यांच्या कर्जावरील गेल्या सहा महिन्यांचे व्याज माफ होण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही भाजपचे...\nसीईटी प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर, विधी ५ वर्ष अभ्यासक्रमाची परीक्षा 11 ऑक्टोबरला\nमुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण विभागाच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/covid-19-corona-virus-mumbai-local-may-lock-down-maharashtra-marathi-10218", "date_download": "2020-09-24T00:40:04Z", "digest": "sha1:E2LBPIRKZ3EQM3TBLI4XIG7U3KJXKDGW", "length": 10417, "nlines": 145, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मोठी बातमी | गर्दी कमी न झाल्यास येत्या 48 तासांत लोकल बंद केली जाण्याची शक्यता | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोठी बातमी | गर्दी कमी न झाल्यास येत्या 48 तासांत लोकल बंद केली जाण्याची शक्यता\nमोठी बातमी | गर्दी कमी न झाल्यास येत्या 48 तासांत लोकल बंद केली जाण्याची शक्यता\nशुक्रवार, 20 मार्च 2020\nजर येत्या दोन दिवसांत गर्दी कमी झाली नाही, तर लोकल बंद करण्याचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागेल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.\nमुंबई - मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल बंद केली जाणार का, असा प्रश्न सध्या प्रत्येकजण विचारतो आहे. कोरोनामुळे मुंबईची लोकल आणि बससेवा बंद करण्याबाबत सरकारचा विचार सुरु आहे. तसे संकेतही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी हा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागेल, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय.\nजर येत्या दोन दिवसांत गर्दी कमी झाली नाही, तर लोकल बंद करण्याचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागेल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. गर्दीमुळे कोरोना व्हायरल वेगानं पसरतो. मुंबईच्या लोकलमधील गर्दी पाहता, एक जरी कोरोनाची लागण झालेला रुग्ण लोकल किंवा बसने गेला, तर भयंकर परिस्थिती मुंबई आणि शहरात तयार होण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे येत्या 48 तासांत याबाबतचा मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.\nसध्या मुंबईच्या लोकलमधून प्रवासी तोंडाला रुमाल आणि मास्क लावून प्रवास करताना पाहायला मिळत आहेत. मात्र अशाही परिस्थिती कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. आज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तीन रुग्ण नव्याने आढळून आले असून 5 जणांना बरं ���रण्यात यश आलं आहे. त्यामुळे येत्या काळात सार्वजनिक वाहतूक असलेल्या मुंबईच्या लोकलसेवा आणि बेस्ट बस सेवेबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची मोठी शक्यता वर्तवली जाते आहे. कोरोनामुळे आतापर्यंत भारतात 5 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.\nराज्यात 10 मार्चपासून कशा पद्धतीनंन रुग्ण वाढत गेले\n10 मार्च - 2\n20 मार्च - 52 (सकाळी 11 वाजेपर्यंत)\nमुंबई लोकलनं दररोज सरासरी 71 लाख प्रवासी प्रवास करतात. एका लोकलमध्ये जवळपास 3 ते 4 हजार प्रवासी असतात..एका डब्यात किमान 150 ते 200 प्रवासी प्रवास करतात.\nलोकल बंदबाबत मुंबईकरांना काय वाटतंय\nलोकल local train राजेश टोपे rajesh tope मुंबई mumbai कोरोना corona सार्वजनिक वाहतूक बेस्ट भारत सकाळ\nVIDEO | 8 तास ड्युटी 5 तास प्रवास, मुंबईच्या नोकरदारांचे प्रचंड हाल\nकोरोनानं लॉकडाऊन लागला आणि सारा देश ठप्प झाला. आता हळहळू उद्योगधंदे सुरळीत होतायेत...\nमुंबईकरांची लाडकी लोकल सुरू होणार\nसुमारे 4 महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लोकल सुरू होण्याची शक्यता आहे.. पण मुंबईची...\nBREAKING | रेल्वे मंडळाने घेतला 'हा' मोठा निर्णय\nनवी दिल्ली/मुंबई : मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल फेºया सुरूच...\nMumbai Local | आजपासून मुंबईची लाईफलाईन पुन्हा ट्रॅकवर,पण 'हेच लोक...\nमुंबई: राज्य सरकारने अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्याची...\nऑफिसेस सुरु तर केलीत, मात्र ऑफिसला जायचं कसं\nलॉकडाऊनचे नियम शिथील करून सरकारनं खासगी कार्यालय सुरू करायला परवानगी दिली खरी, पण...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.c24taas.com/2019/10/blog-post_250.html", "date_download": "2020-09-24T00:54:30Z", "digest": "sha1:QPXMYL762RB25MUN6SCVCD34VJWI63IJ", "length": 6699, "nlines": 77, "source_domain": "www.c24taas.com", "title": "संगमनेर विधानसभा मतदार संघ तिसरी फेरी - शाविद शेख संगमनेर प्रतिनिधी - C 24Taas 24Taas Marathi Live News", "raw_content": "\nHome अहमदनगर महाराष्ट्र संगमनेर विधानसभा मतदार संघ तिसरी फेरी - शाविद शेख संगमनेर प्रतिनिधी\nसंगमनेर विधानसभा मतदार संघ तिसरी फेरी - शाविद शेख संगमनेर प्रतिनिधी\nसंगमनेर विधानसभा मतदार संघ\nकाँग्रेसचे उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात --- ५३९१\nशिवसेनेचे उमेदवार साहेबराव नवले -- ४१२७\nकाँग्रेसचे उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात --- ५९५३\nशिवसेनेचे उमेदवार साहेबराव नवले -- २९६६\nचौथी अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ३६२२ मतांनी आघाडीवर\nTags # अहमदनगर # महाराष्ट्र\nश्री.अनिल जाधव, वय - 35,राहुरी,जि.अहमदनगर.*सी २४तास - महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपुर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास जगा वर्तमानात बिनधास्त*\nनेवासा - चीनमधून घरी परतलेल्या तरुणाला कोरोना व्हायरस लागण झाल्याचा डॉक्टरांना संशय.\nनेवासा - चीनमधून घरी परतलेल्या तरुणाला कोरोना व्हायरस लागण झाल्याचा डॉक्टरांना संशय. | C24TAAS | नेवासा - नेवासा तालुक्यातील ...\nनेवासा - शासकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण ; १४ दिवसांसाठी हा परिसर बंद राहणार. | C24Taas |\nनेवासा - शासकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण ; १४ दिवसांसाठी हा परिसर बंद राहणार. | C24Taas | नेवासा येथील शासकीय ऑफिसमध्ये नोकरीस असलेला...\nसंगमनेर - संगमनेर च्या प्रवरा नदीतून दोन जण गेले वाहून,एक बालंबाल बचावला तर दुसरा बेपत्ता\nसंगमनेर च्या प्रवरा नदीतून दोन जण गेले वाहून एक बालंबाल बचावला तर दुसरा बेपत्ता संगमनेर : शाविद शेख संगमनेर शहरातील प्रवरा नदी वरील छोट्या ...\nनेवासा - कुकाण्यात कोरोणाचा शिरकाव. | C24Taas |\nनेवासा - कुकाण्यात कोरोणाचा शिरकाव. नेवासा तालुक्यातील कुकाना येथील एक ८५ वर्षीय व्यक्ती आज शनिवार २५ जुलै रोजी जिल्हा रुग्णा...\nनेवासा - आज पासून या दुकाने उघडण्यास अखेर परवानगी , जिल्हाधिकारी यांनी काढलेला आदेश पहा. | C24Taas |\nनेवासा - आज पासून या दुकाने उघडण्यास अखेर परवानगी , जिल्हाधिकारी यांनी काढलेला आदेश पहा. | C24Taas | नेवासा - लॉकडाऊनमुळे गेल...\nअहमदनगर उस्मानाबाद औरंगाबाद कोपरगाव कोल्हापूर जामखेड जालना नंदुरबार नांदेड नाशिक नेवासा पारनेर पुणे बुलढाणा महाराष्ट्र मुंबई यवतमाळ रायगड राहाता राहुरी लातूर वाशिम श्रीगोंदा श्रीरामपूर संगमनेर सांगली सातारा सोलापूर हिंगोली\nश्री.अनिल जाधव, वय - 35,राहुरी,जि.अहमदनगर.*सी २४तास - महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपुर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास जगा वर्तमानात बिनधास्त*.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://ybchavan.in/index.php/marathi-books/2016-04-26-07-30-05?start=118", "date_download": "2020-09-24T01:04:57Z", "digest": "sha1:LV5HZG22QUR2QPELR2GJU3IVTMZABTW2", "length": 12025, "nlines": 83, "source_domain": "ybchavan.in", "title": "यशवंतराव चव्हाण - राजकारण आणि साहित्य", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला (मराठी)\nप��रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे\nतुम्ही येथे आहात :\nयशवंतराव चव्हाण - राजकारण आणि साहित्य\nकृषि-औद्योगिकीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था\nयशवंतरावांनी महाराष्ट्रात कृषि औद्योगिक अर्थव्यवस्थेची पायाभरणी केली आणि शेती, उद्योगधंदे या क्षेत्रात समतोल साधण्याचा प्रयत्न केला होता. भांडवलदार व सधन शेतकरी यांच्या हितसंबंधातील तणावपूर्ण संतुलन साधण्यात यशवंतरावांनी यश मिळवले होते; पण त्यांच्या राजकीय वारसदारांना ते साधले नाही. शेतकी हितसंबंधांची त्यांनी हेळसांड केली आणि मराठा-कुणबी जातिसमूहांच्या केवळ संख्याबळावर भिस्त ठेवून औद्योगिक हितसंबंधांचीच पाठराखण केली. आज तर जागतिकीकरण-उदारीकरण-खाजगीकरणाच्या रेट्याखाली नवभांडवलशाहीची तळी उचलणे भाग पडते, पण तसे केल्यास ग्रामीण महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे हितसंबंध धोक्यात येतात अशा शृंगापत्तीत काँग्रेस पक्ष अडकला असल्याचे स्पष्ट दिसते. शिवसेना-भाजप युतीचे काम त्यामानाने सोपे आहे. ते पक्ष औद्योगिक भांडवलदारीचे उजळ माथ्याने समर्थन करतात आणि संख्याबळ जोडण्यासाठी उन्मादी झुंडशाहीचे राजकारण करतात.\nज्या राज्यातील राज्यकर्ते १९९५ ते १९९९ चा अपवाद वगळता सतत ग्रामीण शेतकी हितसंबंधांशीच संलग्न राहिले आहेत तेथील शेतीची परिस्थिती दोलायमान असावी यातील अंतर्विरोध स्पष्ट करताना सुहास पळशीकरांनी नोंदवलेली पुढील निरीक्षणे खूप बोलकी आहेत : मध्यप्रदेश, राजस्थान, ओरिसा यांच्याहून महाराष्ट्रातील शेतीचे दर हेक्टरी उत्पादन कमी आहे (१००० किलोग्रॅमहून कमी). मात्र उसाविषयीचा राज्याचा अतिउत्साह कायम आहे. एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी जेमतेम तीन टक्के क्षेत्रात पिकणारा ऊस राज्यातील एकूण सिंचनापैकी निम्मे पाणी फस्त करतो. शेतीच्या एकंदर दुरवस्थेमुळे राज्याच्या एकूण उत्पादनातील प्राथमिक क्षेत्राचा वाटा १९९९-२००० साली १७ टक्के एवढाच होता. राज्यात ३२ लाख सीमांत शेतकरी आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्यांपैकी ४५ टक्के भूमिहीन शेतमजूर असून शेतजमिनीची मालकी विषम प्रमाणात विभागलेली आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात बिगर-कृषिक्षेत्रावरच अवलंबून राहिल्यामुळे शेतक-याची अवस्था चिंताजनक आहे. अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वावलंबी नाही. येथील शेतजमिनीचा ���र्जा खालावलेला आहे. १.७७ कोटी हेक्टर कसण्यायोग्य जमिनीपैकी केवळ १४.५ टक्के जमिनीवर सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यापैकी ५५ टक्के सिंचन विहिरींमुळे शक्य आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीला दुष्काळाचा अनेकदा फटका बसतो. परिणामी भूहीन शेतमजुरांना व छोट्या शेतक-यांना स्थलांतर करणे अटळ होऊन बसते. नगदी पिकांना प्राधान्य दिल्यामुळे सिंचन सुविधांच्या वापरात असमतोल निर्माण होतो. परिणामी अनेक लोकांना कायम टंचाईच्या छायेत राहावे लागते. राज्याच्या विकासावर याचा गंभीर दुष्परिणाम होतो. राज्याचा विकास शहरकेंद्री व बिगरशेतीप्रधान झाला आहे. (मानवविकास अहवाल - महाराष्ट्र २००२, १२५).\nमहाराष्ट्राच्या कृषिक्षेत्रातील वाढीवर आणि उत्पादक रोजगारनिर्मितीवर जाचक बंधने पडली आहेत. राज्यात बेकारीचे प्रमाणा मोठे असून दोनतृतीयांशांना उदरनिर्वाहासाठी शेतीवरच विसंबून राहावे लागते. राज्याचे दरडोई उत्पन्न ग्रामीण भागात कमालीचे खालच्या पातळीवर आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला बिगर-कृषिक्षेत्राकडे रोजगार निर्मितीसाठी वळावे लागते (कित्ता, ३०). महाराष्ट्राचा मोठा भाग अल्पउत्पन्नामुळे गरीब राहिला आहे. अन्नधान्याचा खप आणि दरडोई मिळणारे उष्मांक ही मोजपट्टी लावली तर निराशाच पदरी पडते. ग्रामीण व शहरी या दोन्ही भागांतील बहुतांश लोक आज कुपाषित असल्याचे आढळते. जमीन हाच राज्याच्या मालमत्तेतील महत्वाचा घटक असूनही मशागतीखालील जमिनीचा दर्जा खराब असल्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या संख्येने भूमिहीन शेतमजुरांनी ग्रामीण भागातील बेरोजगारांत प्रचंड भर घातली आहे. (कित्ता, ३६).\nयशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार\nयशवंतराव इतिहासाचे एक पान..\nयशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण\nयशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा\nयशवंतराव चव्हाण: व्यक्तित्व व कर्तृत्व\nश्री. यशवंतराव चव्हाण अभिनंदन ग्रंथ\nपुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित\nकॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/how-doctor-jichkar-found-mistake-in-financial-budget/", "date_download": "2020-09-24T02:51:14Z", "digest": "sha1:MCEZ6FHLPWWHAOP2QFTAJFOWCBCRRWDU", "length": 13367, "nlines": 99, "source_domain": "bolbhidu.com", "title": "पवारांचा अर्थसंकल्प चुकला होता", "raw_content": "\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला क���\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nBol Bhidu - विषय हार्ड\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nबिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nपवारांचा अर्थसंकल्प चुकला होता\nमहाराष्ट्राला अनेक अभ्यासू नेत्यांची परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळात होणाऱ्या चर्चा या देशभर आदर्श समजल्या जायच्या. ही परंपरा टिकली जावी म्हणून नवीन येणाऱ्या आमदाराला संसदीय कामकाजाच व्यवस्थित ज्ञान मिळावं या कडे जेष्ठ नेत्यांचा कटाक्ष असे. त्यामुळेच फक्त विरोधी पक्षातच नव्हे तर सत्ताधारी पक्षात देखील सभागृह गाजवणारे नेते आपण पहिले आहेत.\nकाही वर्षापूर्वी महाराष्ट्र विधानमंडळाचा अमृत महोत्सव होता, त्या प्रसंगी “सभागृहातील आठवणी” म्हणून एक पुस्तक सरकारतर्फे प्रकाशित करण्यात आले होते. त्यात तत्कालीन आमदार उपराकार लक्ष्मण माने यांनी एक किस्सा सांगितला आहे.\nमाने यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाली होती.मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्यांना पहिल्या दिवशी भेटायला बोलावलं आणि सांगितल की रा.सु.गवई आणि श्रीकांत जिचकर यांच्या शेजारी बसून संसदीय कामकाजाच प्रशिक्षण घ्यायचं.\nडॉ. श्रीकांत जिचकर हे वीस पदव्या मिळवलेले अनेक विषयांचे व्यासंगी असे काँग्रेसचे तरूण नेते होते. तेव्हा त्यावर्षीचा अर्थसंकल्प विधानसभेत पास होऊन विधानपरिषदेमध्ये चर्चेसाठी आलेला. जिचकरांनी मानेंना अर्थसंकल्प शिकवायचं ठरवलं. दोघे आमदारांना मिळतात त्या बजेटची कागदपत्रे असलेल्या भल्यामोठ्या बगा घेऊन विधानपरिषदेच्या पाठीमागच्या बाकावर जाऊन बसले. जिचकरांनी लक्ष्मण मानेना बजेटबद्दल सगळ समजावून सांगितलं.\nपण बजेट समजावून सांगत असताना डॉक्टर जिचकरांना काही तरी गडबड दिसली. त्यांनी कॅलक्युलेटर मागवले. माने आणि त्यांनी मिळून सगळे हिशोब तपासले. अर्थसंकल्पाच्या ताळमेळ मध्ये गडबड होती. बजेट बनवताना बेरीज वजाबाकीच्या चुका झाल्या होत्या. त्यांनी विधिमंडळ सचिवाच्या ऑफिसमध्ये जाऊन बजेट परत चेक करून पाहिलं. ग्रंथालयातील मुख्य प्रत पाहून बेरजेची चूक झाली आहे याची पक्की ख���त्री करून घेतली. माने आणि जिचकर दोघे मग सभागृहात आले.\nमुंडेंनी वशिला लावला आणि हर्षवर्धन पाटील विलासरावांच्या…\nम्हणून शिवसैनिकांनी पत्रकार भाऊ तोरसेकर यांना मारहाण केली…\nतेव्हा लोकमान्य टिळकांचे नातू जयंत टिळक विधानपरिषदेचे सभापती होते. विधानपरिषदेत चर्चा सुरु होती. जिचकरांनी प्रश्न विचारण्यासाठी हात वर केला. टिळकांनी परवानगी दिली. तेव्हा डॉक्टरांनी बजेट मधली बेरजेची चूक सभागृहापुढे मांडली. हे ऐकताच सभापती ताडकन जागेवर उभे राहिले. मुख्यमंत्रीसुद्धा जागेवरून उठले. सभा १० मिनिटासाठी तहकूब करण्यात आली. जिचकर आणि लक्ष्मण मानेना सभापतींच्या चेंबर मध्ये बोलवण्यात आलं.\nसभापती चेंबर मध्ये त्या दोघांना घेऊन मुख्यमंत्री शरद पवार हजर झाले. जिचकरांनी मुख्यमंत्री आणि सभापतीना सगळ्या चुका दाखवल्या. नाजूक प्रसंग उद्भवला होता कारण विधानसभेत बजेट पास झाले होते आणि विधानपरिषदेला बजेट अडवण्याचे अधिकार नसतात. टिळक म्हणाले, “हि बाब खुप गंभीर आहे. कदाचित बजेट सेशन परत बोलवावे लागेल. चुका तांत्रिक आहेत. पण त्यामुळे सगळेच अडचणीत येतील. ” परत बजेट सेशन बोलवून सगळी प्रक्रिया आटोपून घ्यायला खूप वेळ जाणार होता आणि त्यामूळे शेवटी जनतेच्या विकासकामावर परिणाम होणार होता. टिळकांनी जिचकरांना जास्त ताणून न धरता पॉइंट ऑफ ऑर्डर मागे घेण्याची विनंती केली.\nमुख्यमंत्र्यांनी दोन्ही तरुण सदस्यांचे कौतुक केले. चुकाची दुरुस्ती करून त्या चुका करणाऱ्या नोकरशाहीचे कान पकडण्याचे आश्वासन दिले. जिचकरांनीसुद्धा आपल्या नेत्यांचे शब्द मानून बजेट सुरळीतपणे पार पडू दिले. लक्ष्मण माने म्हणतात ,”या प्रसंगात डॉ. जिचकरांचा अभ्यासूपणा, त्यांची चिकाटी , त्यांची तळमळ, एका सभासदाने नीट काम केले तर प्रशासन हळू शकते हे सारे अनुभवले.”\nहे ही वाच भिडू\n१९६८ साली सांगलीचा माणूस बनवलां ठाण्याचा नगराध्यक्ष शरद पवारांची अशीही करामत.\nकर्नाटकचे राज्यपाल १९९६ सालातील राजकीय पेचप्रसंगाचा बदला घेताहेत काय\nकसलाही प्रचार न करता ४ वेळा आमदार झालेला नेता\nशरद पवारांपासून ते सुशिलकुमार, भाई वैद्य, राम नाईक…. सर्वांनी मिळून कस फसवलं \nउपराकारजयंत टिळकडॉ. श्रीकांत जिचकरलक्ष्मण माने\nएका रात्रीत खेळ झाला आणि एस.एम. जोशींच संभाव्य मुख्यमंत्रीपद गेलं.\nवाद होऊन ही वसंतदादा ��ाटील डी. वाय. पाटलांच्या पाठीशी उभे राहिले होते.\nशंकरराव चव्हाणांच्या हातात, “ये तेरा हसीन चेहरा” लिहीलेली चिठ्ठी पडते…\nछगन भुजबळ की दुबईचा व्यापारी इक्बाल शेख…\nपरवीन बाबीच्या प्रेमापोटी हा ऑस्ट्रेलियन माणूस भारतात आला आणि खलनायक झाला\nभिडू देवेंद्र जाधव\t Sep 23, 2020 0\n८४ वर्षांचा घरोबा संपवून शापूरजी पालनजी टाटासमूहातुन का बाहेर पडले\nखरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का\nजपानी माणसाने रामायणावर बनवलेला अ‍ॅनीमेशन सिनेमा भारतात रिलीज होऊ दिला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/published_article.php?v=What-is-the-treatment-for-corona-patientsTO6371942", "date_download": "2020-09-24T01:28:55Z", "digest": "sha1:WIMZ5TVLV7PA6JFGNJTF3JYX2BHUOB3B", "length": 24826, "nlines": 143, "source_domain": "kolaj.in", "title": "कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशंट बरे कसे होतात?| Kolaj", "raw_content": "\nकोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशंट बरे कसे होतात\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nकोविड-१९ झालेल्या ४२ रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. सध्या ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी वायरल झालीय. खरंतर, कोरोना वायरसमुळे होणाऱ्या कोविड-१९ आजारावर सध्या कोणतीही एक ट्रिटमेंट किंवा औषधांचा डोस उपलब्ध नाही. असं असताना या रुग्णांवर नेमके कोणते उपचार करून त्यांना बरं केलंय जातंय\nभारतात ३० जानेवारी २०२० ला कोविड-१९ आजार झालेला पहिला पेशंट आढळला. परदेश प्रवास करुन आलेल्या या रुग्णाचं तातडीनं निदान करण्यात आलं. त्यामुळे भारतात त्याचा प्रसार होण्यापासून रोखता आलं. पण मार्चपासून कोरोना वायरसनं हळूहळू देशभर आपले पाय पसरायला सुरवात केलीय. देशात कोविड-१९ चे महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडलेत.\nसध्या संपूर्ण देशात कोरोना वायरसच्या संसर्गानं कोविड-१९ आजार झालेले ७२५ रुग्ण आढळलेत. १७ जणांचा मृत्यू झालाय. या सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी की या रुग्णांपैकी ४२ जणांवर डॉक्टरांचे उपचार यशस्वी झाले असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आलाय.\nखरंतर, कोविड-१९ आजारवर सध्या कोणतीही एक ट्रिटमेंट किंवा औषधांचा डोस देताच येत नाही. आपण ज्याला कोरोना वायरस म्हणून ओळखतो त्याचं शास्त्रीय नाव SARS-CoV-2 असं आहे. तर या वायरससाठीच नाही तर कोरोना कुटुंबातल्या सार्स आणि मार्स या जुन्या मेंबरसाठीही कोणतीही उपचारपद्धती उपलब्ध नाही.\nनेमकं कुठलं औषध किंवा इंजेक्शन किंवा गोळी दिली की कोविड-१९ आजार वायरस बरा होईल याबद्दल अजून कुठलंच संशोधन पूर्णत्वास गेलेलं नाही. मग कोणतंही औषध नसताना हॉस्पिटलमधले कोविड-१९ आजार झालेले रुग्ण बरं कसं होतात त्यांना नेमकं कोणतं औषध दिलं जातं\nहेही वाचा : लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं होतंय जगभर कौतूक\nरोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर\nडिसेंबर महिन्यात चीनच्या वुहान शहरामधे पहिल्यांदा हा वायरस आढळला. त्याआधी याबद्दल कुणाला काहीच माहीत नव्हतं. पहिल्यांदाच हा वायरस आढल्यानं त्यावर कुठलंही संशोधन झालेलं नव्हतं. सुरवातीला चीनमधे कोविड-१९ पेशंट अडमिट होऊ लागले तेव्हा त्याच्यावर साध्या पद्धतीने उपचार केले जात होते. तापामुळे त्याच्या शरीरातली पाण्याची पातळी खाली जाऊ नये यासाठी त्याला सतत सलाईन देणं, ताप उतरवण्यासाठी औषध देणं आणि रुग्णाला स्वतःला श्वास घेता येत नसेल तर वेंटिलेटरच्या मदतीनं श्वास घ्यायला मदत करणं असे उपचार चालू होते.\nहळूहळू या वायरस संदर्भात संशोधन सुरु झालं. मग काही औषधांचं कॉम्बिनेशन करुन तयार ते रुग्णाला दिलं जाऊ लागलं. यात प्रामुख्याने एचआयवी आणि मलेरियासाठी जी औषधं दिली जातात त्यांचा समावेश होता. याशिवाय काही हर्बल म्हणजे वनस्पतींपासून बनलेल्या औषधांचा प्रयोगही रुग्णावर केला जात होता.\nथोडक्यात, कोविड-१९ आजार झालेल्या रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी उपयुक्त अशी औषधं त्याला दिली जातात. त्यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे माणसाच्या शरीरातल्या पेशी स्वतः लढून या वायरसचा नाश करतात.\nचीनला मिळाला पारंपरिक औषधांचा आधार\nगल्फ न्यूज या वेबसाईटवरच्या एका बातमीत तर कोरोनावर औषध म्हणून चीनने पारंपरिक औषध पद्धतीचाही वापर केल्याचं म्हटलंय. ‘डिसेंबर २०१९ मधे वुहान शहरात कोरोनाचा उद्रेक सुरु झाल्यावर चीनमधे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. आणि हजारो रुग्णांवर पारंपरिक चायनीज वैद्यकशास्त्रानुसार यशस्वीपणे उपचार केले गेले. अमेरिकनं न्यूज एजन्सी सीएनएननंही चायनीज मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलजीचा एक अहवाल दाखवून चीनमधल्या ८५ टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांना अँण्टीवायरल ड्रगसोबत वनऔषधींचा डोस देऊन बरं करण्यात आल्याचं सांगितलं होतं,’ असं या बातमीत म्हटलंय.\nआपल्या पारंपरिक वनऔषधींमुळे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती व���ढते, असा विश्वास चिनी लोकांना वाटतो. याआधीही अशा प्रकारच्या वायरसशी लढताना वनऔषधींचा उपयोग करण्यात आल्याचं चायनीज अधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.\n२०१८ मधे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने चायनीज पारंपरिक औषधोपचाराला मान्यता दिलीय. असं असलं तरी पाश्चिमात्य देशांतल्या डॉक्टर आणि शास्त्रज्ञांना त्याविषयी शंका वाटते. अशा प्रकारची औषधं कितपत सुरक्षित असतील आणि किती काळ काम करतील याविषयी त्यांना खात्री वाटत नाही. शिवाय, त्यातली काही औषधं मानवी शरीरासाठी अपायकारक असू शकतात, असंही त्यांना वाटतं. काहीही असलं तरी चीन फक्त पारंपरिक औषधांवर विसंबून न राहता आधुनिक वैद्यकशास्त्रातल्या औषधांचाही वापर करत होतं, हे विसरुन चालणार नाही.\nहे कोरोना स्पेशलही वाचा :\nकोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत\nएकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का\nकोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया\nविलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव\nजय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर\nचीनने आपल्या पारंपरिक औषधांवर विश्वास ठेवला तर ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलॅण्ड शहरातल्या संशोधकांनी आपण कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केलाय. न्यूज डॉट कॉम एयू या वेबसाईटवरच्या एका बातमीत कोविड – १९ म्हणजेच कोरोना वायरस मारण्याची ताकद एचआयवी आणि अँटी मलेरिया ड्रगमधे असल्याचं त्यांनी म्हटलंय. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या अमेरिकेतंही हीच औषधं वापरली जातात असल्याचं एक ट्विट करून सांगितलं.\nक्लोरोक्वीन आणि मलेरियावरचं औषध अमेरिकेसह भारतातही वापरलं जातंय. शिवाय, एचआयवीचा संसर्ग रोखणाऱ्या लोपिनावीर आणि रिटोनावीर या औषधांच्या कॉम्बिनेशननंही कोविड-१९ रूग्णांना मोठा दिलासा दिलाय. कॉम्बिनेशनचा हा कामचलाऊ प्रयोग सध्यातरी जगभरातल्या डॉक्टरांच्या मदतीला धावून आल्याचं दिसतंय.\nभारतातल्या डॉक्चरांनीही या औषधांचीच मदत घेतलीय. मलेरिया, एचआवी यांच्या जोडीला स्वाईन फ्लूची औषधं देऊन रुग्णांना बरं करण्याचा प्रयत्न भारतात चालू असल्याचं वर्ल्ड वेबसाईटवर सांगण्यात आलंय.\nभारतात पर्यटनासाठी आलेल्या एका इटालियन माणसाला कोरोना वायरसचा संसर्ग झाला. हे कळाल्यावर त्याला लगेचच जयपूरमधल्या सवाई मानसिंग हॉस्पिटलमधे भरती करण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी एचआयवी, मलेरियासाठी वापरली जाणारी ड्रग आणि ओसेल्टामीवीर या ड्रगचं मिश्रण करुन संबंधित पेशंटला दिली. दोन आठवड्यांनी हा रुग्ण बरा झाला.\nभारतीय आयुर्वेद काम करेल\nही सगळी औषधं आणि त्याची माहिती गुगलवर किंवा अनेक ठिकाणी उपलब्ध असली तरी कोरोनासदृश्य लक्षणं दिसल्यावर ही औषधं परस्पर घेऊ नयेत, असं सरकारकडून नागरिकांना आवाहन करण्यात येतंय. सध्यातरी कोविड-१९ हा एक गंभीर आजार आहे. त्याला हलक्यात घेऊन चालणार नाही. त्यामुळे कोरोनाची लक्षणं आढळली तर हॉस्पिटलमधे जाऊन, तपासणी करुन मग डॉक्टरांकडूनच उपचार घ्यावेत.\nआणि महत्त्वाचं म्हणजे, चीननं आपली पारंपरिक उपचारपद्धती वापरली तसं आपण आयुर्वेदाचा घरबसल्याच उपचार करुन बघू, असं कुणी म्हणत असेल तर ते सध्या साफ चुकीचं आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या पद्धतीने कोविड-१९ आजार बरा झाल्याचे सध्या तरी कोणतेही पुरावे किंवा संशोधन उपलब्ध नाही.\nआयुर्वेदाचं समर्थन करणारे अनेकजण आयुर्वेदीक जीवनशैलीचा अवलंबल्यास माणसाची प्रतिकारशक्ती वाढते असा युक्तिवाद करतात. त्यात कडुलिंब, कुटकी, गुडुची अशा वनौषधींचा समावेश असतो. हे खाणं आरोग्यासाठी उपयुक्तच असतं. पण त्याने कोविड-१९ बरा होतो की नाही हे सिद्ध झालेलं नाही.\nसध्या जगभर जुगाड टेक्नॉलॉजी वापरून कोविड-१९ वर औषधोपचार सुरू आहेत. त्या जोडीला जगभर नवं आणि ठोस औषध मिळतंय का हे शोधण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. अनेक देशांमधे औषध शोधण्यावरुन स्पर्धाही लागलीय. त्यामुळे लवकरच कोविड-१९, सार्स आणि मार्ससारख्या जीवघेण्या आजारांवर आपल्याला जालीम इलाज मिळेल अशी आशा करण्यास हरकत नाही.\nसोशल मीडियात ज्ञानदा कोरोनापेक्षा जास्त वायरल का होतेय\nकोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे\nकोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय\nकोरोनाला हरवण्यासाठी जग वेगवेगळे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात\nमतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता\nमतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता\nआपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'\nआपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nकॅगने दाखवलंय जलयुक्तमधलं झोलयुक्त शिवार (भाग १)\nकॅगने दाखवलंय जलयुक्तमधलं झोलयुक्त शिवार (भाग १)\nमराठा आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल\nमराठा आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल\nमतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता\nमतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता\nआपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'\nआपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nकेंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार\nकोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात\nकोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात\nकोणत्याही देशात असू नये 'भारताच्या' रॉबर्ट क्लाइवचा पुतळा\nकोणत्याही देशात असू नये 'भारताच्या' रॉबर्ट क्लाइवचा पुतळा\n'ती'ला हवंय तिरंग्याचं पोषण\n'ती'ला हवंय तिरंग्याचं पोषण\nओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य\nओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://ybchavan.in/index.php/marathi-books/2016-04-26-07-30-05?start=119", "date_download": "2020-09-24T02:39:22Z", "digest": "sha1:HRMOZAXTJRTVXYYB3FUBNAWF3QGDZWS6", "length": 10939, "nlines": 82, "source_domain": "ybchavan.in", "title": "यशवंतराव चव्हाण - राजकारण आणि साहित्य", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला (मराठी)\nप्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे\nतुम्ही येथे आहात :\nयशवंतराव चव्हाण - राजकारण आणि साहित्य\nविविध जातींमधून तसेच मराठा-कुणबी जातिसमूहांतर्गत गटांमधून वर येणा-या महत्त्वाकांक्ष�� अभिजनांना सामावून घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या संधीसंरचनांपैकी सुरुवातीच्या काळात अत्यंत उपयुक्त ठरलेल्या सहकारी चळवळीचे सुवर्णयुग पाहता पाहता संपले. त्या चळवळीने सर्वसामान्य शेतक-याचे फार हित साध्य न होता मूठभर श्रेष्ठींच्या हाती आत्यंतिक सत्तेचे केंद्रीकरण घडून आले. १९६८ साली तेव्हाच्या सहकार मंत्र्यांच्या पुढाकाराने चळवळीत काही सुधारणा करण्याचा प्रयत्न झाला. कोणत्याही सहकारी संस्थेत कोणाही व्यक्तीने एक पद सहा वर्षांपेक्षा अधिक काळासाठी धारण करू नये, एका वेळी एकापेक्षा अधिक पदे विभिन्न स्तरावरची असली तरी धारण करू नयेत, सहकारी संस्थांच्या निवडणुकांसह सर्वच व्यवहारांवर सरकारची निगराणी असावी इत्यादी काही प्रस्ताव त्यावेळी पुढे आले होते. तथाकथित सहकार महषाअची मक्तेदारी मोडावी, आपली संघटित व सरंजामी सत्ता वापरून त्यांनी त्यांची पुराणमतवादी मते पक्षावर लादू नयेत, पक्षाला त्याचे काम आपल्या पद्धतीने करू द्यावे अशी काही उद्दिष्टे या सुधारणांच्या मुळाशी होती. यशवंतरावांचा त्यांना पाठिंबा असला तरी वसंतदादा पाटील प्रभृतींचा विरोध होता. सहकार मंत्र्यांच्या आकस्मिक निधनामुळे हे सगळे प्रस्ताव मागे पडले. काही किरकोळ संरचनात्मक बदल केले गेले; पण तेवढ्यावरून सहकारातील श्रेष्ठींना धोक्याची सूचना मिळाली आणि त्यांनी जोरदार बचावात्मक उपाय योजणे सुरू केले. काँग्रेस पक्षाची सहकारी चळवळीवरची एकमुखी पकड शिथिल झाली. सहकार चळवळीचे अभ्यासक बी. एस. बावीसकर म्हणतात त्याप्रमाणे ''काँग्रेस पक्ष कमजोर झाल्यामुळे त्याची सहकारावरची पकड कमी झाली की सहकारवरची पकड कमी झाल्याने काँग्रेस पक्ष कमजोर झाला हे ठरवणे तसे सोपे नाही'' (बावीसकर : पूर्वोक्त, ८०) अर्थात त्या दोन्ही गोष्टी घडून आल्या हे शंभर टक्के सत्य आहे.\nश्रीमती गांधींनी यशवंतरावांच्या नेतृत्वाची पाळेमुळे छाटण्यासाठी टाकलेले डाव तर सहकारी चळवळीला घातक ठरलेच, पण त्यापेक्षाही मोरारजी देसाईंच्या सरकारने केलेले साखरेचे संपूर्ण निर्नियंत्रण सहकाराच्या चळवळीला अधिकच भोवले. उफ्साची लागवड कमी झाली, साखरेचे उत्पादन घटले, बाजारात साखरेची तीव्र टंचाई निर्माण झाली; पण केंद्रसरकारने भाववाढ रोखण्यासाठी साखरेच्या किंमतीवर निर्बंध घातले. 'पुरवठा कमी मागणी मोठी' अशा परिस्थितीत व्यापारी साखर कारखानदारांना 'ऑन मनी' देऊ लागले, या जास्तीच्या पैशातून चळवळीत भ्रष्टाचाराच्या हजार वाटा निर्माण झाल्या, सहकारी नेत्यांना भ्रष्टाचाराचा राजरोस आणि बेहिशेबी स्त्रोतच सापडला. त्यातही मद्यनिर्मिती करणा-या कारखान्यांना आणखी एक ऑन मनीचा मार्ग सापडला. बॅ. अंतुल्यांनी स्थापन केलेल्या इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानाने सहकार महषाअना जणू भ्रष्टाचाराचा वस्तुपाठच दिला. सहकार नेत्यांनी साखर कारखान्यांपासून स्वतंत्र असे अनेक ट्रस्ट स्थाप करून त्यावर आपल्या आप्तस्वकीयांचीच वर्णी लावून कोट्यवधी रुपयांवर कायमचे नियंत्रण मिळवले. प्रचंड कॅपिटेशन फी उकळणारी महाविद्यालये उघडून सहकारमहर्षी स्वतःला शिक्षणमहर्षीही म्हणवून घेऊ लागले. हा सगळाच व्यवहार चोरटा असल्यामुळे त्यांना त्यातून चरायला मोकळे कुरण मिळाले (कित्ता, ८१).\nयशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार\nयशवंतराव इतिहासाचे एक पान..\nयशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण\nयशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा\nयशवंतराव चव्हाण: व्यक्तित्व व कर्तृत्व\nश्री. यशवंतराव चव्हाण अभिनंदन ग्रंथ\nपुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित\nकॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mscbank.com/Marathi/ViewNewsUsers.aspx", "date_download": "2020-09-24T01:15:10Z", "digest": "sha1:BCI5P4E643LSJQH2Z7ZGNMYDKS6Y6TWP", "length": 2932, "nlines": 68, "source_domain": "mscbank.com", "title": "MSC BANK", "raw_content": "\nफोन नंबर @ ०२२ २२८७६०१५ ते २०\nकॉर्पोरेट प्लानिंग आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (सीपीआयडी)\nमध्यम मुदत रपांतर /फेररपांतर/फेरआखणी फेरकर्ज\nगुंतवणूक स्करपाचा फेरकर्ज पुरवठा\nसाखर फेरताबेगहाण फेरकर्ज पुरवठा\nपगारदार नोकरांच्या पतसंस्थांपोटी फेरकर्ज पुरवठा\nवेज अॅन्ड मीन्स् फेरकर्ज पुरवठा\nबातम्या / आगामी कार्यक्रम\nमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि.\n9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई - 400001.\n© 2020 म.रा.स. बँक लिमिटेड, मुंबई. | सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/all/", "date_download": "2020-09-24T01:16:10Z", "digest": "sha1:Z6GCETFBCYEFMMODIS6CQAZNIGP6K2M4", "length": 22768, "nlines": 374, "source_domain": "www.lokmat.com", "title": "List of all Latest Video Galleries | Entertainment & Celebrity Videos | Lifestyle, Sports, Travel, Health, News Video Galleries | Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ सप्टेंबर २०२०\nपुणे, उल्हासनगरमधील ८४ टक्के ��ांधकाम मजूर राहिले वेतनाविना\nडिसेंबरपासून कोकण रेल्वे धावणार विजेवर\nपंतप्रधानांनी गौरविलेल्या फुटबॉलपटूच्या झोपडीवर पडणार महापालिकेचा हातोडा\nऔषध, ऑक्सिजन वितरणाचे योग्य नियोजन करा\nडॉक्टरांना पुन्हा झालेला कोरोना संसर्ग तीव्र\nअजय देवगणबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या याबद्दल\nड्रग्जप्रकरणी शिल्पा शिंदेचे मोठे विधान; म्हणाली, सगळीकडे हेच पण...\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nअभिनेत्री निवेदिता सराफ कोरोना पॉझिटीव्ह, स्वत:ला केलं क्वॉरंटाईन\nदुबईवरुन लवकरच परतणार संजय दत्त आणि मान्यता दत्त, समोर आले 'हे' कारण\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nवाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत\nव्हिसाशिवाय जगातील 'या' 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय, केंद्र सरकारने दिली माहिती\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील को��ोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nराज्यात गेल्या २४ तासांत २१ हजार २९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४७९ जणांचा मृत्यू; १९ हजार ४७६ जणांना डिस्चार्ज\nगडचिरोली : औषधोपचाराच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी लिपिकाने घेतली एक हजाराची लाच, एसीबीकडून अटक\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nराज्यात गेल्या २४ तासांत २१ हजार २९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४७९ जणांचा मृत्यू; १९ हजार ४७६ जणांना डिस्चार्ज\nगडचिरोली : औषधोपचाराच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी लिपिकाने घेतली एक हजाराची लाच, एसीबीकडून अटक\nAll post in लाइव न्यूज़\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nदुबईत खेळाडू कॅच का सोडत आहेत \nबॉलीवूडच्या Drugs कनेक्शनचा Sushant Singh Rajputशी सबंध \nआमचा फोन टॅप होतोय | Maratha Kranti Morcha च्या कार्यक���्त्यांचा सरकारवर गंभीर आरोप | Pune News\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nदुबईत खेळाडू कॅच का सोडत आहेत \nबॉलीवूडच्या Drugs कनेक्शनचा Sushant Singh Rajputशी सबंध \n'चक दे गर्ल’ विद्या माळवदेच्या योगा पोज पाहून नेटकरीही फिदा\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nहिना खानने शेअर केले लेटेस्ट फोटोशूट, पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसली स्टनिंग, पहा फोटो\n या महिलेनं रचला इतिहास; राफेलच्या पहिल्या फायटर पायटल होण्याचा मिळवला मान\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nबिग बॉस 14 : रिअल लाईफमध्ये खूपच स्टायलिश आहे 'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्री नैना सिंग\nIndia China FaceOff: लडाखमध्ये ड्युटी लागताच चिनी सैनिकांना रडू कोसळलं; फोटो व्हायरल\nFact Check: केंद्र सरकारची वैभव लक्ष्मी योजना, व्यवसायासाठी महिलांना देणार ४ लाखांचे कर्ज\nड्रॅगनला विरोध; नेपाळच्या जमिनीवर चीनचा 'कब्जा', रस्त्यावर उतरले लोक\n‘हिटमॅन’ फॉर्ममध्ये आला रे...\nआता मोबाइलवरून देता येईल परीक्षा\nमाझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोविडचा संसर्ग, मृत्यू दर कमी होईल - ठाकरे\nखडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा\nथकहमीच्या कारखान्यांमध्ये निम्मे लाभार्थी भाजपचे\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माची फटकेबाजी, मुंबई इंडियन्सनं उघडले विजयाचे खाते\nCoronaVirus News: मुख्यमंत्र्यांनी दिलेलं 'ते' उदाहरण पंतप्रधानांना आवडलं; बैठकीच्या शेवटी मोदींकडून खास उल्लेख\nCoronaVirus News: पंतप्रधान मोदींनी सांगितली 'मायक्रो लॉकडाऊन'ची कल्पना; मुख्यमंत्री लागू करणार\nपंतप्रधान मोदींची संसदेत एन्ट्री, सदस्यांनी दिल्या 'भारत माता की जय' आणि 'जय श्री राम'च्या घोषणा\nरिलायन्स जिओच्या 'या' मोठ्या निर्णयाने झाली एअरटेल, Viच्या शेअर्सची घसरगुंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/cricket/icc-world-cup-indvsa-who-will-win-india-vs-south-africa-world-cup-match/", "date_download": "2020-09-24T01:57:17Z", "digest": "sha1:4TMELDLYLQHXPKLFEOK7VW7C23PEW7R5", "length": 20869, "nlines": 317, "source_domain": "www.lokmat.com", "title": "ICC World Cup, INDvSA : टीम इंडियाच 'लय भारी' की द. आफ्रिका पडणार भारी? - Marathi News | ICC World Cup, INDvSA : Who will win India vs South Africa World Cup match? | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ सप्टेंबर २०२०\nमुंबईकरांचे वर्षभराचे पाण्याचे टेन्शन मिटले\n‘केम छो वरळी’; सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांनी सुनावले खडे बोल\nमुसळधार पावसाने मुंबई तुंबली\nमुंबई विद्यापीठाच्या ४२ विभागांकडून सराव प्रश्न, वेळापत्रक जाहीर\nअवघ्या बारा तासांत महिनाभराचा पाऊस; मुंबईकरांची उडाली दाणादाण\nअजय देवगणबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या याबद्दल\nड्रग्जप्रकरणी शिल्पा शिंदेचे मोठे विधान; म्हणाली, सगळीकडे हेच पण...\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nअभिनेत्री निवेदिता सराफ कोरोना पॉझिटीव्ह, स्वत:ला केलं क्वॉरंटाईन\nदुबईवरुन लवकरच परतणार संजय दत्त आणि मान्यता दत्त, समोर आले 'हे' कारण\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nवाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत\nव्हिसाशिवाय जगातील 'या' 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय, केंद्र सरकारने दिली माहिती\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्र��\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nराज्यात गेल्या २४ तासांत २१ हजार २९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४७९ जणांचा मृत्यू; १९ हजार ४७६ जणांना डिस्चार्ज\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nराज्यात गेल्या २४ तासांत २१ हजार २९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४७९ जणांचा मृत्यू; १९ हजार ४७६ जणांना डिस्चार्ज\nAll post in लाइव न्यूज़\nICC World Cup, INDvSA : टीम इंडियाच 'लय भारी' की द. आफ्रिका पडणार भारी\nसाउदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 , भारत व��. दक्षिण आफ्रिका : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हायव्होल्टेज सामना आह साउदॅम्पटन येथील दी रोज बाऊल स्टेडियमवर होणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाचा हा सलामीचाच सामना आहे, तर आफ्रिकेचा हा तिसरा सामना आहे. आफ्रिकेला पहिल्या दोन सामन्यात यजमान इंग्लंड व बांगलादेश यांच्याकडून हार मानावी लागली आहे. त्यात प्रमुख गोलंदाज डेल स्टेनने स्पर्धेतूनच माघार घेतल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली उतरणाऱ्या भारतीय संघाचे पारडे जड वाटत आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nवर्ल्ड कप 2019भारतद. आफ्रिका\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nबॉलीवूडच्या Drugs कनेक्शनचा Sushant Singh Rajputशी सबंध \nदुबईत खेळाडू कॅच का सोडत आहेत \nधोनी 7व्या क्रमांकाला का आला \nIPL 2020 जाडेपणामुळे खेळाडू होत आहेत ट्रोल\nIPLसाठी खेळाडूंचा हा आहे खास फिटनेस फंडा\nविराटचा विजयी शुभारंभ | सनरायजर्स हैदराबादवर मात | Sanjay Dudhane | RCB vs SRH | IPL 2020\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\n'या' टप्प्यांत जाणवतात कोरोनाची लक्षणं\nश्रद्धा कपूर, सुशांतसाठी मागवायचे ‘सीबीडी ऑइल’; बॉलीवूडचा चेहरा उघड\nमुंबई विद्यापीठाच्या ४२ विभागांकडून सराव प्रश्न, वेळापत्रक जाहीर\nआजचे राशीभविष्य - २४ सप्टेंबर २०२० - कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस\nड्रग्जप्रकरणी अभिनेत्री दीपिका, सारा, श्रद्धा, रकुल यांचीही आता झाडाझडती\nअवघ्या बारा तासांत महिनाभराचा पाऊस; मुंबईकरांची उडाली दाणादाण\nअवघ्या बारा तासांत महिनाभराचा पाऊस; मुंबईकरांची उडाली दाणादाण\nड्रग्जप्रकरणी अभिनेत्री दीपिका, सारा, श्रद्धा, रकुल यांचीही आता झाडाझडती\nCoronaVirus News: मुख्यमंत्र्यांनी दिलेलं 'ते' उदाहरण पंतप्रधानांना आवडलं; बैठकीच्या शेवटी मोदींकडून खास उल्लेख\nशरद पवार यांना नोटीस देण्याचे निर्देश नाहीत; निवडणूक आयोगाने केले स्पष्ट\nपंतप्रधान मोदींची संसदेत एन्ट्री, सदस्यांनी दिल्या 'भारत माता की जय' आणि 'जय श्री राम'च्या घोषणा\nखडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2020-09-24T02:28:01Z", "digest": "sha1:AVJBV4XWHBR5M4NCX2UF6EACUJWMVELC", "length": 31289, "nlines": 198, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nपंगतीतलं पान : वेगळ्या प्रयोगातून आलेल्या कादंबरीची काही पानं\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nभालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरी मराठी साहित्यातला माईलस्टोन ठरली. मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे ‘हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा’ घेण्यात आली होती. ‘हिंदू’तल्या पात्रांवर एक वेगळी कादंबरी लिहायची असं या स्पर्धेचं स्वरूप होतं. या स्पर्धेत एकमेव बक्षिस मिळालं ते अविनाश कोल्हे यांच्या ‘पंगतीतलं पान’ या नव्याकोऱ्या कादंबरीला. त्यांची ही कादंबरी मॅजेस्टिककडून लवकरच बाजारात येणार आहे. त्यापूर्वी त्यातला एक भाग इथं देत आहोत.\nपंगतीतलं पान : वेगळ्या प्रयोगातून आलेल्या कादंबरीची काही पानं\nभालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरी मराठी साहित्यातला माईलस्टोन ठरली. मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे ‘हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा’ घेण्यात आली होती. ‘हिंदू’तल्या पात्रांवर एक वेगळी कादंबरी लिहायची असं या स्पर्धेचं स्वरूप होतं. या स्पर्धेत एकमेव बक्षिस मिळालं ते अविनाश कोल्हे यांच्या ‘पंगतीतलं पान’ या नव्याकोऱ्या कादंबरीला. त्यांची ही कादंबरी मॅजेस्टिककडून लवकरच बाजारात येणार आहे. त्यापूर्वी त्यातला एक भाग इथं देत आहोत......\nजॉर्ज ऑरवेल : सत्तेच्या खेळाचा चिरंतन भाष्यकार\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nइंटरनेट आणि समाजमाध्यमांनी आपलं जगणं व्यापलं आहे. मानवी स्वातंत्र्याचा संकोच करणारी शस्त्रं आणि साधनं बदलली आहेत; पण राजकीय वृत्ती, प्रवृत्ती तशाच आहेत. पाऊण शतकापूर्वी जॉर्ज ऑरवेल यांनी ‘अॅनिमल फार्म’मधून जे राजकीय वास्तव मांडलं. या कादंबरीला नुकतीच ७५ वर्ष पूर्ण झालीत. तरीही त्याचा प्रत्यय आज जगभरातल्या व्यवस्थांमधून अधिक भेदकपणाने येतो.\nजॉर्ज ऑरवेल : सत्तेच्या खेळाचा चिरंतन भाष्यकार\nइंटरनेट आणि समाजमाध्यमांनी आपलं जगणं व्यापलं आहे. मानवी स्वातंत्र्याचा संकोच करणारी शस्त्रं आणि साधनं बदलली आहेत; पण राजकीय वृत्ती, प्रवृत्ती तशाच आहेत. पाऊण शतकापूर्वी जॉर्ज ऑरवेल यांनी ‘अॅनिमल फार्म’मधून जे राजकीय वास्तव मांडलं. या कादंबरीला नुकतीच ७५ वर्ष पूर्ण झालीत. तरीही त्याचा प्रत्यय आज जगभरातल्या व्यवस्थांमधून अधिक भेदकपणाने येतो......\nनदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास\nकबीर उषा लक्ष्मण बोबडे\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं.\nनदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास\nकबीर उषा लक्ष्मण बोबडे\nमुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं......\n१९८४: सत्तर वर्षांपूर्वीच्या कादंबरीत आपल्याला आजचं राजकारण दिसतं\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nथोर लेखक जॉर्ज ऑर्वेल यांच्या १९८४ या कादंबरीला पब्लिश होऊन आज ७१ वर्ष झाली. सात दशकांनंतरही या कादंबरीतली एक ना एक पात्र आपल्याला आजचं वाटतं. तत्कालीन राजकारणावर भाष्य करणारी ही कादंबरीला आपल्याला आजची वाटते. या कादंबरीची माहितीपर ओळख करून देणारा हा लेख.\n१९८४: सत्तर वर्षांपूर्वीच्या कादंबरीत आपल्याला आजचं राजकारण दिसतं\nथोर लेखक जॉर्ज ऑर्वेल यांच्या १९८४ या कादंबरीला पब्लिश होऊन आज ७१ वर्ष झाली. सात दशकांनंतरही या कादंबरीतली एक ना एक पात्र आपल्याला आजचं वाटतं. तत्कालीन राजकारणावर भाष्य करणारी ही कादंबरीला आपल्याला आजची वाटते. या कादंबरीची माहितीपर ओळख करून देणारा हा लेख......\nवाङ्मयचौर्य अर्थात उचलेगिरीमागे आहे सुरस कथेचा इतिहास\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nअधूनमधून वाङ्मयचौर्य अर्थात उचलेगिरीच्या बातम्या बाहेर येत असतात. उचलेगिरी करणाऱ्या लेखकांना तर प्रतिष्ठाही प्राप्त होते. समकालीन समाज हा आपल्या कॉपी राईटविषयी विशेष संवेदनशील राहिला नाहीय. त्यामुळे नैतिक जबाबदारी न स्वीकारता कष्ट न करता वाट शोधणारे लोक वाढू लागलेत. वाङ्मयचौर्याला खरंतर अर्थपूर्णतेचा निकष हवा. तो निकष पाळला नाही तर वाङ्मयचौर्य गुन्हा ठरतो.\nवाङ्मयचौर्य अर्थात उचलेगिरीमागे आहे सुरस कथेचा इतिहास\nअधूनमधून वाङ्मयचौर्य अर्थात उचलेगिरीच्या बातम्या बाहेर येत असतात. उचलेगिरी करणाऱ्या लेखकांना तर प्रतिष्ठाही प्राप्त होते. समकालीन समाज हा आपल्या कॉपी राईटविषयी विशेष संवेदनशील राहिला नाहीय. त्यामुळे नैतिक जबाबदारी न स्वीकारता कष्ट न करता वाट शोधणारे लोक वाढू लागलेत. वाङ्मयचौर्याला खरंतर अर्थपूर्णतेचा निकष हवा. तो निकष पाळला नाही तर वाङ्मयचौर्य गुन्हा ठरतो......\n‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nसध्याच्या ट्रेंडमधली बाजारातली पुस्तकं ही आशयापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व देतात. पण आशयातली क्रिएटिविटि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीतून दिसते. यात महाराष्ट्रातली उदगिरी बोलीभाषा भेटते. ही कादंबरी नक्कीच आऊट ऑफ द बॉक्स आहे.\n‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं\nसध्याच्या ट्रेंडमधली बाजारातली पुस्तकं ही आशयापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व देतात. पण आशयातली क्रिएटिविटि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीतून दिसते. यात महाराष्ट्रातली उदगिरी बोलीभाषा भेटते. ही कादंबरी नक्कीच आऊट ऑफ द बॉक्स आहे......\nशॉशांक रिडीम्पशन: कारागृहातल्या घुसमटीचं अस्वस्थ करणारं चित्रण\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nस्टीफन किंग हे अमेरिकेतील मोठे लेखक. त्यांच्या एका कादंबरीवर फ्रँक डाराबॉन्ट यांनी १९९४ मधे ‘शॉशांक रिडीम्पशन’ हा सिनेमा बनवला. ही एक कारागृहातली काल्पनिक कथा. त्यातली अँडी, रेड आणि ब्रुक्स ही पात्र आपल्या मनात घर करून बसतात. त्यांची कारागृहातील घुसमट आपण वेळोवेळी अनुभवतो. एका श्रेष्ठ कलाकृतीचा अनुभव हा सिनेमा देतो.\nशॉशांक रिडीम्पशन: कारागृहातल्या घुसमटीचं अस्वस्थ करणारं चित्रण\nस्टीफन किंग हे अमेरिकेतील मोठे लेखक. त्यांच्या एका कादंबरीवर फ्रँक डाराबॉन्ट यांनी १९९४ मधे ‘शॉशांक रिडीम्पशन’ हा सिनेमा बनवला. ही एक कारागृहातली काल्पनिक कथा. त्यातली अँडी, रेड आणि ब्रुक्स ही पात्र आपल्या मनात घर करून बसतात. त्यांची कारागृहातील घुसमट आपण वेळोवेळी अनुभवतो. एका श्रेष्ठ कलाकृतीचा अनुभव हा सिनेमा देतो......\nतणसः विस्कटणारी गावं आणि एकाकी तरुणाईचा विलक्षण कोलाज\nवाचन वेळ : ५ मिनिटं\n‘आगळ’, ‘धूळपावलं’ या कादंबरीमुळे आणि मराठी साहित्यातील साक्षेपी समीक्षेमुळे डॉ. महेंद��र कदम हे नाव मराठी वाचकांच्या परिचयाचं आहे. अलीकडे त्यांचा 'तू जाऊन तीन तपं झाली' हा कवितासंग्रहही आला. आणि अगदी दीडेक महिन्यांपूर्वी त्यांची समकालीन भवतालाला धाडसाने भिडणारी ‘तणस’ ही कादंबरी आलीय. या कादंबरीचा हा परिचय.\nतणसः विस्कटणारी गावं आणि एकाकी तरुणाईचा विलक्षण कोलाज\n‘आगळ’, ‘धूळपावलं’ या कादंबरीमुळे आणि मराठी साहित्यातील साक्षेपी समीक्षेमुळे डॉ. महेंद्र कदम हे नाव मराठी वाचकांच्या परिचयाचं आहे. अलीकडे त्यांचा 'तू जाऊन तीन तपं झाली' हा कवितासंग्रहही आला. आणि अगदी दीडेक महिन्यांपूर्वी त्यांची समकालीन भवतालाला धाडसाने भिडणारी ‘तणस’ ही कादंबरी आलीय. या कादंबरीचा हा परिचय......\nनदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास\nकबीर उषा लक्ष्मण बोबडे\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं.\nनदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास\nकबीर उषा लक्ष्मण बोबडे\nमुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं......\nआगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nजागतिकीकरणानंतर जसा शहरांमधे मोठ्या प्रमाणात बदल झाला. तसा गावांमधेही झाला. गावातून नोकरीसाठी आलेली लोकं शहरातच राहतात पण त्यांची ओढ गावाकडेच लागलेली असते. महेंद्र कदम लिखित 'आगळ' या कादंबरीत एकाच पिढीचा आणि वेगवेगळ्या पिढ्यांचा संघर्ष दाखवलाय. त्यामुळे ही कादंबरी वाचायलाच हवी.\nआगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू\nजागतिकीकरणानंतर जसा शहरांमधे मोठ्या प्रमाणात बदल झाला. तसा गावांमधेही झाला. गावातून नोकरीसाठी आलेली लोकं शहरातच राहतात पण त्यांची ओढ गावाकडेच लागलेली असते. महेंद्र कदम लिखित 'आगळ' या कादंबरीत एकाच पिढीचा आणि वेगवेगळ्या पिढ्यांचा संघर्ष दाखवलाय. त्यामुळे ही कादंबरी वाचायलाच हवी......\n'वारीच्या वाटेवर' ही महाकादंबरी म्हणजे भागवत धर्माची बखर\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nमराठी माणसांच्या रोमा रोमात रुजलेला वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं अंग आहे. भागवत धर्म आणि समतेच्या विचारानं विठ्ठलमय होऊन अवघा सोहळा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा प्रयत्न 'वारीच्या वाटेवर'च्या रुपानं समोर आलाय. वारकरी संप्रदायाच्या इतिहासातली ही पहिलीच महाकांदबरी आहे.\n'वारीच्या वाटेवर' ही महाकादंबरी म्हणजे भागवत धर्माची बखर\nमराठी माणसांच्या रोमा रोमात रुजलेला वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं अंग आहे. भागवत धर्म आणि समतेच्या विचारानं विठ्ठलमय होऊन अवघा सोहळा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा प्रयत्न 'वारीच्या वाटेवर'च्या रुपानं समोर आलाय. वारकरी संप्रदायाच्या इतिहासातली ही पहिलीच महाकांदबरी आहे......\n१९८४: सत्तर वर्षांपूर्वीच्या कादंबरीत आपल्याला आजचं राजकारण दिसतं\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nथोर लेखक जॉर्ज ऑर्वेल यांच्या १९८४ या कादंबरीला पब्लिश होऊन आज ७१ वर्ष झाली. सात दशकांनंतरही या कादंबरीतली एक ना एक पात्र आपल्याला आजचं वाटतं. तत्कालीन राजकारणावर भाष्य करणारी ही कादंबरीला आपल्याला आजची वाटते. या कादंबरीची माहितीपर ओळख करून देणारा हा लेख.\nबिग ब्रदर इज वॉचिंग यू\n१९८४: सत्तर वर्षांपूर्वीच्या कादंबरीत आपल्याला आजचं राजकारण दिसतं\nथोर लेखक जॉर्ज ऑर्वेल यांच्या १९८४ या कादंबरीला पब्लिश होऊन आज ७१ वर्ष झाली. सात दशकांनंतरही या कादंबरीतली एक ना एक पात्र आपल्याला आजचं वाटतं. तत्कालीन राजकारणावर भाष्य करणारी ही कादंबरीला आपल्याला आजची वाटते. या कादंबरीची माहितीपर ओळख करून देणारा हा लेख......\nतणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nसाहित्यात वेगळा ठसा उमटवणाऱ्या महेंद्र कदम यांच्या ‘धूळपावलं’ आणि ‘आगळ’ या दोन महत्त्वाच्या कादंबऱ्या. आता काही दिवसांतच लोकवाङ्मय गृहकडून त्यांची ‘तणस’ ही तिसरी कादंबरी येतेय. या कादंबरीतला हा संपादित अंश.\nतणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध\nसाहित्यात वेगळा ठसा उमटवणाऱ्या महेंद्र कदम यांच्या ‘धूळपावलं’ आणि ‘आगळ’ या दोन महत्त्वाच्या कादंबऱ्या. आता काही दिवसांतच लोकवाङ्मय गृहकडून त्यांची ‘तणस’ ही तिसरी कादंबरी येतेय. या कादंबरीतला हा संपादित अंश......\nप्रा. रंगनाथ तिवारीः साहित्यातली संस्कृती\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nज्येष्ठ लेखक, कादंबरीकार, अनुवादक प्रा. रंगनाथ तिवारी यांना यंदाचा महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार जाहीर झालाय. सांस्कृतिक खात्याच्या महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराचं आज मुंबईत वितरण होतंय. यानिमित्त तिवारी सरांच्या व्यक्तिमत्वाचा आणि लेखनाचा वेध घेणारा हा लेख.\nप्रा. रंगनाथ तिवारीः साहित्यातली संस्कृती\nज्येष्ठ लेखक, कादंबरीकार, अनुवादक प्रा. रंगनाथ तिवारी यांना यंदाचा महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार जाहीर झालाय. सांस्कृतिक खात्याच्या महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराचं आज मुंबईत वितरण होतंय. यानिमित्त तिवारी सरांच्या व्यक्तिमत्वाचा आणि लेखनाचा वेध घेणारा हा लेख......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://chanda.nic.in/document/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A6-5/", "date_download": "2020-09-24T02:48:41Z", "digest": "sha1:AOFB6UQ6BUW53FN66Y7YF4WHOUJDFQKI", "length": 5384, "nlines": 102, "source_domain": "chanda.nic.in", "title": "कंटेनमेंट क्षेत्र आदेश – दत्तनगर मनपा क्वार्टर जवळ वडगाव प्रभाग क्र ८ चंद्रपूर (दिनांक १०-०८-२०२०) | चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा चंद्रपूर District Chandrapur\nचंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस स्थानके\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nरोहयो ( जलयूक्त शिवार )\nजमिन संबंधित विविध महत्वाच्या याद्या\nजिल्ह्यातील जमीन बँकेची माहिती\nस्वातंत्र्य सैनिक पेंशनरांची यादी\nकंटेनमेंट क्षेत्र आदेश – दत्तनगर मनपा क्वार्टर जवळ वडगाव प्रभाग क्र ८ चंद्रपूर (दिनांक १०-०८-२०२०)\nकंटेनमेंट क्षेत्र आदेश – दत्तनगर मनपा क्वार्टर जवळ वडगाव प्रभाग क्र ८ चंद्रपूर (दिनांक १०-०८-२०२०)\nकंटेनमेंट क्षेत्र आदेश – दत्तनगर मनपा क्वार्टर जवळ वडगाव प्रभाग क्र ८ चंद्रपूर (दिनांक १०-०८-२०२०)\nपहा / डाउनलोड करा\nकंटेनमेंट क्षेत्र आदेश – दत्तनगर मनपा क्वार्टर जवळ वडगाव प्रभाग क्र ८ चंद्रपूर (दिनांक १०-०८-२०२०) 10/08/2020 पहा (663 KB)\nजिला प्रशासन द्वारा स्वामित्व वाली सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा प्रशासन चंद्रपूर, महाराष्ट्र, (भारत) , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 18, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Kolhapur/new-Electricity-connection-first-time-kolhapur/", "date_download": "2020-09-24T02:01:45Z", "digest": "sha1:KIFJLHWEK67V2FXG5GSQPQJDWWMCZPRJ", "length": 6823, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाड्या-वस्त्यावर उगवणार विकासाची पहाट! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › वाड्या-वस्त्यावर उगवणार विकासाची पहाट\nवाड्या-वस्त्यावर उगवणार विकासाची पहाट\nजिल्ह्यातील 32 वाड्या-वस्त्यांसाठी उद्याचा 68 वा प्रजासत्ताक दिन वेगळा आनंद घेऊन येणारा ठरणारा आहे. वर्षानुवर्षे पिढ्यान्पिढ्या दिव्याच्या प्रकाशात आयुष्य कंठीत केलेल्या या कुटुंबांमध्ये आजपासून विजेचे बल्ब दिसणार आहेत.\nजिल्हा नियोजन समितीने दिलेल्या चार कोटींच्या निधीतून महावितरणने ही वीज पोहोचवली असून त्याला राधानगरी-भुदरगड मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांचा पाठपुरावा लाखमोलाचा ठरला आहे.\n2011 साली झालेल्या जनगणनेत जिल्ह्यातील 32 वाड्या-वस्त्या नव्याने अस्तित्वात आल्याचे निदर्शनास आले. एकही घर विजेपासून वंचित राहू नये असे धोरण असल्याने या वाड्या-वास्त्यासाठी वीज पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू झाले. यातील 25 वाड्यांपर्यंत विजेचे खांब टाकण्यात आले, उर्वरित 7 वाड्या मात्र वनविभागाच्या कार्यक्षेत्रात असल्याने परवानग्यावरून गेल्या दोन वर्षांपासून वेगळेच त्रांगडे निर्माण झाले होते.\nनिधी मंजूर करवून घेण्याला जितका त्रास झाला नाही तितका त्रास वनविभागाच्या परवानगीसाठी झाला. मंत्रालयापर्यंत सातत्याने वार्‍या करून आमदार प्रकाश आबिटकर यांनी याचा पाठपुरावा सुरूच ठेवला. यावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांमध्ये जोरदार वादाच्या फैरी झडल्या होत्या. पण, अखेर निधी मंजूर होऊन कामास सुरुवात झाली.\nया सात वाड्यांमध्ये भुदरगडमधील 5 तर राधानगरी व शाहूवाडीतील प्रत्येक एका वाड्याचा समावेश आहे. शाहूवाडीतील नांदारी धनगरवाडा, भुदरगडमधील मेघोली धनगरवाडा, चिक्केवाडी, मानोपे,\nखरीवडे धनगरवाडा, वादळे चाफोडी, भैरीचा धनगरवाडा यांचा समावेश आहे. चंदगड तालुक्यातील इब्राहिमपूर धनगरवाडा, कानूर धनगरवाडा, बंद्राळ, नागरगाव. भुदरगड तालुक्यातील वासनोळी धनगरवाडा, कोलवण धनगरवाडा, पाटीलवाडी सोनबाचा वाडा, रमणवाडी धनगरवाडा, सोळांकूर हरिजन वस्ती, हेदवडे धनगरवाडा, नवी वाडी, सावर्डेवाडी, गिरगाव धनगरवाडा, ममदापूर नवीन वस्ती, हंड्याचा वाडा, बेडीव व येरंडपे धनगरवाडा. राधानगरी तालुक्यातील सावंतवाडी धनगरवाडा, लिंदाडे वस्ती, खोतवाडी म्हासरंग, पाटील वस्ती तळाशी या वाड्या वस्त्या आजपासून विजेच्या प्रकाशात उजळून निघणार आहेत. वर्षानुवर्षाचा अंधार दूर होणार असून विकासाची नवी पहाट ही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उगवणार आहे.\nनाकावाटे दिल्या जाणार्‍या लसीची सिरमकडून निर्मिती\nचीनकडून भारतावर अंतराळ हल्ल्याचा प्रयत्न\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण\nमुंबईत पावसाची तुफानी बॅटिंग\n‘अर्जुन’, ‘अभ्यास’ची चाचणी यशस्वी\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण\nमुंबईत पावसाची तुफानी बॅटिंग\nIPL: रोहित शर्माने ठोकले षटकांरांचे द्विशतक\nअनुराग कश्यपविरुद्ध अखेर गुन्हा दाखल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/chinese-people-have-put-world-stake-says-shoaib-akhtar-7012", "date_download": "2020-09-24T02:42:07Z", "digest": "sha1:DYVGMLS3NF3ORRF6FL74ZPUCBGR4F4MX", "length": 7264, "nlines": 103, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "Chinese people have put the world at stake says Shoaib Akhtar | Sakal Sports", "raw_content": "\nतुम्ही वटवाघूळ कसं काय खाता शोएब अख्तरने चीनवर संतापला\nतुम्ही वटवाघूळ कसं काय खाता शोएब अख्तरने चीनवर संतापला\nकरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीसाठी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने चीनला जबाबदार धरले आहे.\nसगळं जग सध्या कोरोना व्हायरसच्या भीतीखाली आहे. जगभरात कितीतरी लोकांनी त्यामुळे प्राण गमावले आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रसाराला पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोयब अख्तर याने चिनला जबादार ठरवले आहे.\nमोठी बातमी : कोरोनामुळे IPL स्पर्धा पुढे ढकलली; 'या' तारखेला होणार...\nदेश विदेशात कोरोनामुळे कितीरी स्पर्धा रद्द काराव्या लागल्या आहेत, लोक त्यांच्या घरामध्ये बसून राहावं लागतंय, या सगळ्या परिस्थीतीला चिन जबाबदार आहे असं शोयबने त्याच्या युटूब चॅनेलवर शेअर केलेल्या एका व्हिडीओ मध्ये राग व्यक्त केला आहे. \"मला कळत नाही की तुम्ही वटवाघूळ कसं काय खाता त्याचं रक्त का पिता त्याचं रक्त का पिता त्यामुळे तुम्ही सगळ्या जगाला धोक्यात टाकलं आ��े. यामुळेचजगात धोकादायक व्हायरस पसरतोय.खरोखरच मला हे समजत नाहीय की, तुम्ही वटवाघुळ, कुत्रे आणि मांजरी कशा खाऊ शकता त्यामुळे तुम्ही सगळ्या जगाला धोक्यात टाकलं आहे. यामुळेचजगात धोकादायक व्हायरस पसरतोय.खरोखरच मला हे समजत नाहीय की, तुम्ही वटवाघुळ, कुत्रे आणि मांजरी कशा खाऊ शकता माझा संताप होतोय” असं अख्तने सुनावलं आहे.\nINDvsSA : कोरोनाची दहशतीमुळे IPL नंतर भारत-दक्षिण आफ्रिका मालिकाही रद्द\nत्यानंतर त्याने खुलासा देखील केला की, \"सगळ्या जगाला आता धोका निर्माण झाला आहे, अर्थव्यावस्थेवर खूप वाईच प्रभाव पडला आहे, सगळं जग कैदेत अडकत चाललं आहे. मी चीनी लोकांच्या विरोधात नाहीये, मी समजू शकतो की ते त्यांच कल्चर असेल पण यात कोणाचाच फायदा नाही. या साठी काही कायदे असायला हवेत, तुम्हा असं काहीही नाही खाऊ शकत\"\nजगभरात सगळे उद्योग कोरोनाच्या भीतीने ठप्प झाले आहेत. लोकांच्या प्रवास करण्यावर तसेच मोठ्या आयोजनांवर बंधन घालण्यात येत आहेत. कोरोनामुळे त्याबरोबरत जगभरात शेकडो लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=1892", "date_download": "2020-09-24T01:36:45Z", "digest": "sha1:LA65QMQXRUJNEHEIJ3UKCRIGOIULWS6T", "length": 3400, "nlines": 81, "source_domain": "m4marathi.com", "title": "हराभरा कबाब – m4marathi", "raw_content": "\n१) एक वाटी हिरवे हरभरे\n२) अर्धी वाटी कोथिंबीर\n३) एक उकडलेला बटाटा\n४) पाव वाटी पुदिना दोन-तीन मिरच्या\n५) पाच-सहा लसूण पाकळ्या\n६) पाव वाटी बेसन\n७) पाव वाटी किसलेला कांदा\n८) ब्रेडचा चुरा , लिंबूरस\n१०) चवीनुसार मीठ .\n१) हरभरे भिजत घालून (ओले असल्यास ताजे) मोड येऊ दयावेत . नंतर मीठ आणि लिंबाचा रस घालून प्रेशर कुकर मधून वाफवून घ्यावेत .\n२) नंतर मिक्सरमध्ये भरड वाटावेत . बाकी सर्व जिन्नस एकत्र करून ब्रेडच्या चुऱ्यामध्ये घोळवून तळावेत . पुदिन्याची चटणी किंवा सॉसबरोबर खायला दयावे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/01/blog-post.html", "date_download": "2020-09-24T01:55:40Z", "digest": "sha1:NLOAIOXWPKXVV3T56OZ4ZHCVLYHTBFXK", "length": 10157, "nlines": 98, "source_domain": "www.esuper9.com", "title": "बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट - esuper9", "raw_content": "\nHome > फोकस > राजकारण > बीड जिल्हा परिषदेच्या अध्य��्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेवारी रोजी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत,बीड जी प च्या पाच बंडखोर सदस्यांमुळे हा नवा ट्विस्ट आला आहे .\nबीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या पाच सदस्यांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले होते,त्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते,याबाबत या पाच सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती\nदरम्यान 4 जानेवारी 2020 रोजी अध्यक्ष पदासाठी मतदान होनार आहे,यावेळी या सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी त्यांनी केली,त्यावर न्यायालयाने याबाबत 13 जानेवारी रोजी सुनावणी ठेवली असून तो पर्यंत अध्यक्षपदासाठीचा निकाल जाहीर करू नये असे आदेशीत केले आहे .\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्��ेष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://alibaugmahaulb.maharashtra.gov.in/ULBOtherContact/ulbothercontactindex", "date_download": "2020-09-24T01:33:20Z", "digest": "sha1:DLTBOKVK2PQA4XW4OWDQSBPHVWR2RM6A", "length": 7013, "nlines": 112, "source_domain": "alibaugmahaulb.maharashtra.gov.in", "title": "ULBOtherContact", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी बी. पी. एम. एस. माहिती नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nजिल्हा परिषदेसमोर, अलिबाग राज्य सरकार (जिल्हा सामान्य रुग्णालय ) 912141-222021\nजिल्हा परिषदेसमोर, अलिबाग राज्य सरकार 912141-222021\nश्रीबग ३ अलिबाग राजीव धामणकर 2141-222731\nरामनाथ, अलिबाग तिवारी 2141-225388\nजिल्हा परिषदेसमोर, अलिबाग राज्य सरकार (जिल्हा सामान्य रुग्णालय ) 912141-222021\nराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल\nजिल्हाधिकारी कार्यालय रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी 2141-222118\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : २४-०९-२०२०\nएकूण दर्शक : ३१७७८\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AC_%E0%A4%A4%E0%A4%95_%E0%A4%9B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8_(%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2020-09-24T02:55:17Z", "digest": "sha1:EYQU42LAVCTJA5ILPN4WL3C2O3I5ZDT4", "length": 3502, "nlines": 51, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अब तक छप्पन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(अब तक छप्पन (हिंदी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)\nअब तक छप्पन हा २००४ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. नाना पाटेकरची प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटामध्ये मुंबई पोलिस खात्यामधील इन्स्पेक्टर साधू आगाशे ह्या पात्राची कथा रंगवली आहे.\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील अब तक छप्पन चे पान (इंग्लिश मजकूर)\nLast edited on १८ ऑक्टोबर २०१६, at १८:५३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१६ रोजी १८:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mscbank.com/Marathi/Schemes.aspx", "date_download": "2020-09-24T03:09:43Z", "digest": "sha1:AAU6TM6W2HRG2HNHZI4UZIQY7VHPP2SZ", "length": 10406, "nlines": 106, "source_domain": "mscbank.com", "title": "MSC BANK", "raw_content": "\nफोन नंबर @ ०२२ २२८७६०१५ ते २०\nकॉर्पोरेट प्लानिंग आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (सीपीआयडी)\nमध्यम मुदत रपांतर /फेररपांतर/फेरआखणी फेरकर्ज\nगुंतवणूक स्करपाचा फेरकर्ज पुरवठा\nसाखर फेरताबेगहाण फेरकर्ज पुरवठा\nपगारदार नोकरांच्या पतसंस्थांपोटी फेरकर्ज पुरवठा\nवेज अॅन्ड मीन्स् फेरकर्ज पुरवठा\n1) अल्पमुदत (शेती) फेरकर्ज\nउद्देश ग्रामीण स्तरावर त्रिस्तरीय पतरचनेव्दारे पीक कर्जपुरवठा करणे.(महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ->जिल्हा मध्यवर्ता सहकारी बँका ->प्राथमिक सहकारी संस्था यांचे माध्यमातून)\nकर्जमर्यादा अल्पमुदत (शेती) फेरकर्ज मर्यादा राष्ट्रीय बँकेच्या फेरकर्ज पुरवठा योजनेअंतर्गत मंजूर केल्या जातात. राज्य सहकारी बँकांमार्फत मंजूर करावयाच्या अल्पमुदत (शेती) फेरकर्ज मर्यादाबाबतचे धोरण राष्ट्रीय बँक प्रतिवर्षी प्रसृत करते.\n(राष्ट्रीय बँक फेरकर्ज धोरण 2015-16 जा.क्र.23 दि.7 एप्रिल 2015)\nतारण प्राथमिक संस्थांनी जिल्हा बँकांना तारणात दिलेल्या वचनचिठया जिल्हा सहकारी बँकांकडून राज्य बँकेस बेचेन करन देणे.\n2)मध्यम मुदत रपांतर /फेररपांतर/फेरआखणी फेरकर्ज\nउद्देश दुष्काळ, अतिवृष्टी, ,गारपीट इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे थकीत अल्पमुदत (शेती) फेरकर्जाचे मध्यम मुदत कर्जात रपांतर\nकर्जमर्यादा रपांतर हिश्याची वर्गवारी - राष्ट्रीय बँक 60%, राज्य शासन 15%, जिल्हा बँक 15%, राज्य बँक 10%, मध्यम मुदत रपांतर फेरकर्जाबाबतचे धोरण राष्ट्रीय बँक प्रतिवर्षी प्रसृत करते. (राष्ट्रीय बँक फेरकर्ज धोरण 2015-16 जा.क्र.198 दि.21.09.2015)\nतारण प्राथमिक संस्थांनी जिल्हा बँकांना तारणात दिलेल्या वचनचिठया जिल्हा सहकारी बँकांकडून राज्य बँकेस बेचेन करन देणे.\nकालावधी 3 / 5 / 7 वर्षे\n3) गुंतवणूक स्करपाचा फेरकर्ज पुरवठा\nउद्देश शेती, शेतीपुरक व बिगरशेती कारणासाठी गुंतवणू��� स्करपाचा फेरकर्ज पुरवठा\nकर्जमर्यादा गुंतवणूक स्करपाच्या दीर्घमुदत फेरकर्जाबाबतचे धोरण राष्ट्रीय बँक प्रतिवर्षाr प्रसृत करते. सदर धोरणांतर्गत राज्य बँकेमार्फत जिल्हा बँकांना फेरकर्ज मर्यादा स्वनिधीतून मंजूर केल्या जातात. 1. राष्ट्रीय बँक फेरकर्ज धोरण 2015-16 जा.क्र.256 दि.22.04.2015 2.राष्ट्रीय बँक फेरकर्ज धोरण एलटीआरसीएफ फंड अंतर्गत फेरकर्ज 2015-16 जा.क्र.23 दि.22.06.2015)\nतारण Pप्राथमिक संस्थांनी जिल्हा बँकांना तारणात दिलेल्या वचनचिठया जिल्हा सहकारी बँकांकडून राज्य बँकेस बेचेन करन देणे.\nकालावधी 3 वर्षापेक्षा जास्त\n4) साखर फेरताबेगहाण फेरकर्ज पुरवठा\nउद्देश जिल्हा बँकांना साखर कारखान्यांना ताबेगहाण कर्जपुरवठा करतेवेळी निधीची कमतरता भासल्यास सदर साखर साठयावर फेरताबेगहाण कर्जपुरवठा.\nकर्जमर्यादा जिल्हा बँकांनी साखर कारखान्यांना मंजूर केलेल्या ताबेगहाण\tकर्जमर्यादेच्या 80… इतपत\nतारण साखर कारखान्यांनी जिल्हा बँकांकडे ताबेगहाणात दिलेला साखर साठा\n5) पगारदार नोकरांच्या पतसंस्थांपोटी फेरकर्ज पुरवठा\nउद्देश जिल्हा बँकांनी पगारदार नोकरांच्या पतसंस्थाना मंजूर केलेल्या / करावयाच्या कर्जपुरवठयापोटी फेरकर्ज पुरवठा\nकर्जमर्यादा `अ`, `ब` व `क` ऑडिट वर्गवारीतील पगारदार नोकरांच्या पतसंस्थांना जिल्हा बँकांनी मंजूर केलेल्या कर्जमर्यादेवरील अथकीत येणेबाकीच्या 80% इतपत\nतारण जिल्हा बँकांची अथकीत तारण पत्रके\n6) वेज अॅन्ड मीन्स् फेरकर्ज पुरवठा\nउद्देश जिल्हा बँकांना पर्याप्त तरलता राखणेसाठी आवश्यकतेनुसार केला जाणारा फेरकर्ज पुरवठा\nकर्जमर्यादा विहित पातळीवर तरलता राखणेसाठी आवश्यक रकमेइतपत\nतारण वचनचिठ्ठ्या जिल्हा बँकांच्या संचालक मंडळाचे वैयक्तिक व सामुहिक जबाबदारीचे हमीपत्र\nमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि.\n9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई - 400001.\n© 2020 म.रा.स. बँक लिमिटेड, मुंबई. | सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/2018/09/kashi-honar-pundalikachi-wari-marathi-tv.html", "date_download": "2020-09-24T02:45:28Z", "digest": "sha1:PQBKW3Q7AQKH5KWBKQ6QEWRQOQWPY6XH", "length": 62965, "nlines": 1258, "source_domain": "www.marathimati.com", "title": "कशी पूर्ण होणार पुंडलिकाची वारी", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\nकशी पूर्ण होणार पुंडलिकाची वारी\n0 0 संपादक १९ सप्टें, २०१८ संपादन\nकशी पूर्ण होणार पुंडलिकाची वारी, मराठी टिव्ही - [Kashi Honar Pundalikachi Wari, Marathi TV].\nवारी विठ्ठलाची मधून उलगडणार विठ्ठल भेटीचा भक्तीमय प्रवास\nनजरेत दया, हृदयात माया\nचिपळीचा नाद, मृदुंगाचा ताल\nसातशे वर्षांहून अधिक काळ अखंड निघणारी पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातला एक चमत्कारच म्हणावा लागेल. दरवर्षी संतांची मांदियाळी वैष्णवांसह पंढरपुरी जायला निघते. विठूनामाचा गजर करत तल्लीन होऊन वैष्णव पायी पंढरपूरला जातात. वारीच्या या संपूर्ण प्रथेमागे खूप मोठा इतिहास आहे. पुंडलिक हा विठुरायाचा लाडका भक्त. वारीची ही प्रथा पुंडलिकानेच सुरु केली.\nपण त्याचा हा प्रवास खूपच खडतर होता. पुंडलिकाचा हा ११ दिवसांचा वारीचा प्रवास पूर्ण होऊ नये म्हणून कलीने त्याच्या मार्गात बरेच अडथळे आणले. या अडथळ्यांवर पुंडलिकाने कशी मात केली त्याची वारी पूर्ण झाली का त्याची वारी पूर्ण झाली का पुंडलिकाच्या या खडतर प्रवासात विठ्ठलाने त्याला सहाय्य केलं का पुंडलिकाच्या या खडतर प्रवासात विठ्ठलाने त्याला सहाय्य केलं का या रोमहर्षक प्रवासाची गोष्ट ‘स्टार प्रवाह’च्या ‘वारी विठ्ठलाची’ या महामुव्हीमधून उलगडणार आहे.\nकशी पूर्ण होणार पुंडलिकाची वारी\nत्याचप्रमाणे पुंडलिकाची वारी का सुरु झाली डोक्यावर तुळस का घेतली जाते डोक्यावर तुळस का घेतली जाते गंधाचा टिळा का लावला जातो गंधाचा टिळा का लावला जातो रिंगणाचे खेळ का खेळतात रिंगणाचे खेळ का खेळतात अशा वारीतल्या परंपरांमागील कारणंही कळणार आहेत.\nतेव्हा विठुरायाच्या दिव्यत्वाची प्रचिती घ्यायची असेल तर पाहायला विसरु नका ‘वारी विठ्ठलाची’ रविवार २३ सप्टेंबरला दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता फक्त ‘स्टार प्रवाहवर’.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...\nतुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन\n/fa-calendar-week/ आठवड्यातील लोकप्रिय लेखन$type=list\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे ग���रु त्यांना ‘सु...\nचिकन बिर्याणी - पाककृती\nसाधी सोपी घरच्या घरी सहज करता येण्याजोगी खमंग आणि रूचकर कोकणी पद्धतीची प्रसिध्द चिकन बिर्याणी ‘चिकन बिर्याणी’साठी लागणारा जिन्नस ६७५...\nरायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत रायगड किल्ला - [Raigad Fort] २९०० फूट उं...\nदिनांक २२ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस भाऊराव पाटील / कर्मवीर भाऊराव पा...\nजे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही.\nईमेलद्वारे बातमीपत्र$desc=ईमेलद्वारे प्रेरणादायी, मनोरंजक लेखन प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\n/fa-fire/ सर्वाधिक लोकप्रिय लेखन$type=one\nआरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा - श्रीज्ञानदेवाची आरती\nआरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा आरती ज्ञानराजा ॥ महाकैवल्यतेजा ॥ सेविती साधुसंत ॥ मनु वेधला माझा ॥ ध्रु० ॥ लोपलें ज्ञान जगीं ॥ त ने...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nआरती सप्रेम - दशावताराची आरती\nआरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म भक्त संकटि नानास्वरूपीं स्थापिसि स्वधर्म ॥ ध्रु० ॥ अंबऋषीका...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअंधश्रद्धेच्या कविता,6,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,15,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,4,अनुराधा फाटक,38,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,606,अमन मुंजेकर,6,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,427,आईच्या कविता,15,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,8,आज,401,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,9,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,6,आनंद दांदळे,6,आनंदाच्या कविता,22,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,14,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,13,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,11,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,40,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगो��े,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,काव्य संग्रह,3,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,4,किशोर चलाख,3,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,41,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,36,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,जानेवारी,31,जीवनशैली,240,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,20,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,380,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,1,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,52,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धोंडोपंत मानवतकर,8,निखिल पवार,1,निसर्ग कविता,11,नोव्हेंबर,30,न्याहारी,36,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,194,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,6,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,11,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवासाच्या कविता,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया महाडिक,6,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,63,प्रेरणादायी कविता,13,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बा भ बोरकर,1,बातम्या,5,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,6,भक्ती कविता,1,भाज्या,20,भाताचे प्रकार,9,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,31,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी कथा,46,मराठी कविता,354,मराठी गझल,3,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,26,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,3,मराठी प्रेम कथा,6,मराठी भयकथा,39,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,20,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,8,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,375,मसाले,12,महाराष्ट्र,261,महाराष्ट्र फोटो,7,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,17,महालक्ष्मीच्या आरत्या,2,मांसाहारी पदार्थ,15,माझं मत,1,माझा बालमित्र,46,मातीतले कोहिनूर,10,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यशपाल कांबळे,1,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगेश कर्डीले,1,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,��ेश्मा विशे,1,रोहित काळे,1,रोहित साठे,14,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लोणची,8,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,32,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,2,विवेक जोशी,1,विशेष,44,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,व्यंगचित्रे,9,व्हिडिओ,18,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,5,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,4,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,9,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,3,संतोष सेलुकर,1,संदेश ढगे,37,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,8,संस्कृती,122,सचिन पोटे,6,सचिन माळी,1,सण-उत्सव,12,सणासुदीचे पदार्थ,32,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,46,सायली कुलकर्णी,3,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,96,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,187,स्वाती दळवी,6,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,35,हर्षदा जोशी,3,हर्षाली कर्वे,2,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: कशी पूर्ण होणार पुंडलिकाची वारी\nकशी पूर्ण होणार पुंडलिकाची वारी\nकशी पूर्ण होणार पुंडलिकाची वारी, मराठी टिव्ही - [Kashi Honar Pundalikachi Wari, Marathi TV].\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Kolhapur/zilha-parishad-kolhapur/", "date_download": "2020-09-24T03:04:35Z", "digest": "sha1:RAOJ775WEV5PLN54TCVVMCYWBR654UOG", "length": 8711, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " घर वाचवण्यासाठी ९ वर्षापासून धडपड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › घर वाचवण्यासाठी ९ वर्षापासून धडपड\nघर वाचवण्यासाठी ९ वर्षापासून धडपड\nज्या ग्रामपंचायतीने बांधकामाचा परवाना दिला, त्याच ग्रामपंचायतीला अचानक 18 वर्षानंतर जागा अतिक्रमीत असल्याची आठवण होते, घराच्या जागा उतार्‍यावर परस्पर बदल केले जातात, अतिक्रमीत जागेवरील घर पाडण्याची नोटीस लागू होते. अचानक झालेल्या या प्रकाराने हतबल झालेला एक ज्येष्ठ नागरीक गेली 9 वर्षे आपले घर वाचवण्यासाठी प्रशासकीय कार्यालयांच्या पायर्‍या झिजवत आहे. लोकशाही दिनाच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यापर्यंत अर्ज, विनंत्या केल्या, न्यायालयाचेही दार ठोठावले, पण कागदी घोडे नाचवण्यापलिकडे शासनाकडून कांही झाले नाही.\nया सर्व व्यवस्थेला वैतागलेल्या शाहूवाडी तालुक्यातील सवते येथील मधूकर शिंदे या ज्येष्ठ नागरीकाने आता गांधीमार्गाचा अवलंब करत जिल्हा परिषदेसमोरच उपोषणाची घोषणा केली आहे, दरम्यान 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून न्यायासाठी टाहो फोडण्याआधी त्यांनी राज्याचे ग्रामविकास सचिव असिम गुप्‍ता यांच्याकडे पुन्हा एकदा आपली कैफीयत निवेदनाद्वारे मांडली आहे. दरम्यान मंत्रालयात ही तक्रार पोहचताच जिल्हा परिषदेची यंत्रणा हालली असून यासंदर्भात बुधवारी दुपारी चार वाजता सुनावणी घेण्याचे पत्र काढले आहे. स्वत: जि.प सीईओ सुनावणी घेणार असून यातून कांही निष्पन्‍न झाले नाही तर उपोषण सुरु करणार असल्याचे शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार बैठक घेऊन जाहीर केले.\nसवते येथून मधूकर शिंदे यांनी 23 बाय 23 या जागेवर ग्रामपंचायतीच्या परवानगीने 1993 मध्ये घर बांधले. 1994 साली त्याची किंमत ठरवून त्याप्रमाणे घरफाळाही भरण्यास सुरुवात झाली. दरम्य��न 24 ऑक्टोबर 2011 मध्ये या जागेच्या उतार्‍यात खाडाखोड करुन 23 बाय 23 ऐवजी 23 बाय 17 अशी दाखवून उर्वरीत जागा ही अतिक्रमीत असल्याचे सांगत घर उतरवून घेण्याची नोटीस ग्रामपंचायतीने शिंदे यांना लागू केली. तेव्हापासून शिंदे यांची घर वाचवण्याची धडपड सुरु आहे. यासंदर्भात 2013 मध्ये शिंदे यांनी न्यायालयातून मनाई हुकूम आणला असलातरी घर जाऊ नये यासाठी व्यवस्थेशी त्यांना गेल्या 9 वर्षापासून झुंजावे लागत आहे. जि.प सदस्य हंबीरराव पाटील यांचा राजकीय दबाव असल्याने या प्रकरणी न्याय मिळत नसल्याचे मधुकर शिंदे यांनी बैठकीत सांगितले.\nदरम्यान, 18 आदेशानंतरही कारवाई शुन्य मंत्रालयातील लोकशाही दिनात गेलेल्या तक्रारीनंतर ही खाडाखोड बेकायदेशीर असून अतिक्रम ठरवणारी उपसमितीच बेकायदेशीर असल्याने तत्कालीन सरपंच, सदस्यांसह ग्रामसेवकांवर कारवाई करावेत असे आदेश जिल्हा परिषदेला देण्यात आले. त्यानुसार जि.प सीईओंच्या आदेशाने ग्रामपंचायतच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी शाहूवाडीचे गटविकास अधिकारी उदय पाटील यांना आदेश काढण्यात आले.\nदोन वर्षापासून चौकशी सुरु\nआजअखेर 18 आदेश काढले असलेतरी चार ग्रामसेवकांच्या खातेनिहाय चौकशीपलिकडे कोणतीही कारवाई झालेली नाही. चौकशी सुरु असतानाही भोसले हे सध्या ग्रामसेवक पदावर कार्यरत आहेत, तर जाधव व भाट यांची जिल्ह्याबाहेर तर मुल्‍ला यांची तालुकातंर्गत बदली झाली आहे. गेल्या दोन वर्षापासून ही चौकशी सुरु असून कारवाई अद्याप झालेली\nनाकावाटे दिल्या जाणार्‍या लसीची सिरमकडून निर्मिती\nज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nमराठा आरक्षणासाठी दहा ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक\nमिरजेत सहायक आयुक्‍तांना विक्रेत्यांकडून धक्‍काबुक्‍की\nमुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण\nमुंबईत पावसाची तुफानी बॅटिंग\nIPL: रोहित शर्माने ठोकले षटकांरांचे द्विशतक\nअनुराग कश्यपविरुद्ध अखेर गुन्हा दाखल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/rishabh-pant-talks-about-his-1st-test-against-england-1016", "date_download": "2020-09-24T02:27:13Z", "digest": "sha1:FXKHR2RKYTWUPKGI55IXPKCERCHBLNJM", "length": 9202, "nlines": 110, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "Rishabh pant talks about his 1st test against england | Sakal Sports", "raw_content": "\nबेबीज् डे आउट मस्त झाला : रिषभ पंत\nबेबीज् डे आउट मस्त झाला : रिषभ पंत\nदिनेश कार्तिकच्���ा बोटाला दुखापत झाली आणि त्याचा फॉर्मही थोडा हरवल्याने रिषभ पंतला अचानक कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. रिषभने चांगले झेल पकडून आणि पहिल्या डावात बर्‍यापैकी फलंदाजी करून छाप पाडली. ‘मर्यादित षटकांचा मर्यादित खेळाडू’ शिक्का रिषभने कष्टाने पुसला.\nलंडन : दिनेश कार्तिकच्या बोटाला दुखापत झाली आणि त्याचा फॉर्मही थोडा हरवल्याने रिषभ पंतला अचानक कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. रिषभने चांगले झेल पकडून आणि पहिल्या डावात बर्‍यापैकी फलंदाजी करून छाप पाडली. ‘मर्यादित षटकांचा मर्यादित खेळाडू’ शिक्का रिषभने कष्टाने पुसला.\n‘‘भारतीय ‘अ’ संघासोबत बरेच सामने खेळल्याने आणि नुकताच मी इंग्लंड दौराही ‘अ’ संघासोबत केल्याने मोठा फायदा झाला. फलंदाजीपेक्षा यष्टीरक्षण करताना इंग्लंडमध्ये जास्त आव्हाने उभी राहतात. इथे चेंडू स्टंप मागेही स्वींग होत राहतो ज्याने विकेट किपरला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवायची सवय अंगात बाळगावी लागते. अगदी नजीकच्या भूतकाळात मी इंग्लंडमध्ये खेळत होतो ज्याचा खूप मोठा आधार मला कसोटी पदार्पण करताना मिळाला’’, रिषभ पंतने सांगितले.\nप्रथम श्रेणीचे क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमधल्या फरकाबद्दल विचारले असता रिषभ म्हणाला, ‘‘चांगलाच फरक जाणवतो. कसोटी सामना खेळताना अगदी एक क्षणही गाफील राहून चालत नाही. तुमच्या कौशल्याची सत्त्वपरीक्षा कसोटी सामन्यात बघितली जाते. मला संघातील वरिष्ठ खेळाडूंनी खूप विश्वास दिला मार्गदर्शन केले. कसोटी सामन्यात फलंदाजी करताना पहिली चूक ही शेवटची ठरते हे लक्षात आल्यावर दडपण वाढते’’.\nपहिल्या कसोटीबद्दल विचारले असता रिषभ पंत हसत हसत म्हणाला, ‘‘माझे गुरू तारक सिन्हा सरांनी मला केलेल्या मार्गदर्शनामुळे हा दिवस मी बघू शकलो. पदार्पणाच्या कसोटीत खेळ खूप चांगला नाही पण समाधानकारक करून शकलो. कसोटी क्रिकेटमधल्या पहिल्या धावा मी षटकार मारून केल्या हा केवळ योगायोग होता. मी ठरवून काही केले नाही. फिरकी गोलंदाज टाकत होता आणि चेंडू माझ्या पट्ट्यात आला म्हणून मी सरळ मारला इतकेच. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आपण सामना जिंकून मालिकेत पुनरागमन केले. त्या अर्थाने बेबीज् डे आउट मस्त झाला. मला यानंतर समाधानी व्हायचे नाही. खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. वाट खडतर आहे याचीही मला कल्पना आहे पण मेह���त करून आणि चित्त एकाग्र ठेवून मी पुढे जायचा प्रयत्न करेन’’, पंत म्हणाला.\nमुख्य यष्टीरक्षक वृद्धीमान सहा आणि दुसरा पर्याय दिनेश कार्तिकला दुखापत झाल्याने संधी मिळालेल्या रिषभ पंतने भारतीय संघाकरता अजून एक चांगला पर्याय असल्याचे दाखवून दिले आहे.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/category/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/page/2/", "date_download": "2020-09-24T00:38:02Z", "digest": "sha1:H7TFEXSEMLTSU6LWVFJTW4B6KPPCVNXH", "length": 22951, "nlines": 346, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "मुंबई – Page 2", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nMumbaiNewsUpdate : अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन\nप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचे निधन झालं. आदित्य ३५ वर्षांचा होता. गेल्या…\nMaharashtraNewsUpdate : राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या निवडीसाठी सरकारकडून अद्याप नावेच आली नाहीत , राज्यपालांचा खुलासा\nअपनी पहली वार्षिक रिपोर्ट ‘जन राज्यपाल: भगत सिंह कोशियारी’ आज राजभवन में मीडिया के सदस्यों…\nMumbaiNewsUpdate : अंतिम वर्षांच्या परीक्षार्थीना लोकल प्रवासाची परवानगी\nमुंबईत अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. केंद्रीय…\nMumbaiNewsUpdate : रिया चक्रवर्तीसह सर्व आरोपींचे जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळले\nबॉलिवूड अभिनेता सुशांची मैत्रीण रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज कोर्टाने दुसऱ्यांदा फेटाळला आहे. न्यायालयाने रियासह शौविक…\nMumbaiNewsUpdate : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनाही कोरोनाची बाधा\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. किशोरी पेडणेकर यांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह…\nKanganaTweetControversy : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर कंगनाची विषयावर दिली हि प्रतिक्रिया….\nKanganaTweetControversy : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील ट्विट गांभीर्याने घेत कंगनाविरुद्ध मानहानीचा गुन्हा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत बॉलिवूड माफियांशी संबंध असल्याचे वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना…\nMaharashtra : कंगनाच्या कार्यालयावर हातोडा , राज्यपालांनाही आवडला नाही म्हणतात , राज्य सरकारला केली विचारणा …..\nशिवसेना व कंगना राणा��त यांच्यात सुरू झालेल्या वादाची दखल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे….\nMumbaiNewsUpdate : एनसीबी कार्यालयात रात्र काढल्यानंतर रिया भायखळ्याच्या तुरुंगात\nMumbaiNewsUpdate : मोदी सरकारने दिलेल्या कडेकोट संरक्षणात कंगना मुंबईत घरी पोहोचली….\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nMarathaReservationUpdate : मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव संमत , १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nCoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना\nAurangabadNewsUpdate : कैद्यांची कोरोना टेस्ट पोलिसांनी करावी की तुरुंग प्रशासनाने \nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nMarathaReservationUpdate : मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव संमत , १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nCoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…\nCoronaMaharashtraUpdate : दिवसभरात आढळले २१ हजार नवे रुग्ण , ४७९ रुग्णांचा मृत्यू\nMarathaReservationUpdate : मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव संमत , १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nIndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक\nCoronaIndiaNewsUpdate : देशातील कोरोनारुग्णांची संख्या अब तक ५६ लाखांच्या वर…\nMaharashtraNewsUpdate : भिवंडीतील ” त्या ” इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या ३९ वर\nMaharashtraCoronaUpdate : मुक्तपणे संचार करणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना आवर घालण्यासाठी नागपूर खंडपीठाने दिले हे आदेश\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन September 23, 2020\nMumbaiNewsUpdate : ड्रग कनेक्शन दीपिका , श्रद्धा कपूर , सारा अली खान यांच्यासह सात जणांना एनसीबीच्या नोटिसा September 23, 2020\nIndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील ७ मुख्यमंत्र्यांशी संवाद September 23, 2020\nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण ,186 रुग्णांना डिस्चार्ज, 6190 रुग्णांवर उपचार सुरू September 23, 2020\nAurangabadNewsUpdate : कोरोनामुळे बाहेर आलेले कैदी ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी , पोलिसांना आयुक्तांच्या सतर्क राहण्याच्या सूचना September 23, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1/", "date_download": "2020-09-24T01:31:05Z", "digest": "sha1:MYF3D7NBXNH2FXK54I7RSWD4WIQ6JZFM", "length": 30826, "nlines": 255, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "रायगड – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on रायगड | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nगुरुवार, सप्टेंबर 24, 2020\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nKKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nKKR vs MI, IPL 2020: रोहित शर्माचा 'डबल धमाका' कोलकाताविरुद्ध मुंबई कर्णधाराने लगावली व���क्रमांची लाईन, जाणून घ्या\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nThane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू\nCoronavirus: महाराष्ट्रात पुन्हा उसळी, गेल्या 24 तासात 21,029 नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्ग, 479 जणांचा मृत्यू\nMumbai Rains Update: तब्बल 39 वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती, मुंबई शहरात मुसळधार पाऊस; राजकारण्यांच्या मात्र आरोप-प्रत्यारोपांच्या सरी\nTigress Captured In Yavatmal: यवतमाळ येथे 60 वर्षीय महिलेचा बळी घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBihar Assembly Elections 2020: बिहारच्या निवडणूक रिंगणात डॉ. बाबासाहेबांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकरांची एंट्री; समविचारी पक्षासोबत युती करून लढवणार इलेक्शन\nFirst Woman Pilot In Indian Navy: भारतीय नौदलात सब लेफ्टनंट शिवांगी पहिल्या महिला पायलट म्हणून सामील; जाणून घ्या त्यांच्या प्रेरणादायक प्रवासाबद्दल\n राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात पतीची हत्या करून पत्नीने मृतदेह चक्क पलंगातच लपवला; 24 तासानंतर स्वत:च फोनकरून पोलिसांना दिली माहिती\nUmrah Pilgrimage: सौदी अरेबियाने 'उमरा'वरील निर्बंध केले शिथिल; 4 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, 1 नोव्हेंबरपासून परदेशी नागरिकही देऊ शकणार भेट\nTIME 100 Most Influential People List 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगातील प्रभावशाली नेत्यांच्या यादीमध्ये Donald Trump, Kamala Harris, Joe Biden यांच्यासह समावेश; इथे पहा संपूर्ण यादी\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nUnited Kingdom Second Wave of Coronavirus Cases: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट; PM Boris Johnson यांनी पुढील 6 महिन्यांसाठी लागू केले नवे निर्बंध\nE-Aadhaar Download: ई-आधारकार्ड कसे डाऊनलोड कराल 'या' आहेत सोप्या स्टेप्स\nApple Store Online झाले भारतामध्ये लॉन्च; जाणून घ्या मिळणारे फायदे, ऑफर्स आणि पेमेंट ऑप्शन्स\nWhatsApp Web च्या माध्यमातूनही आता करता येणार व्हिडिओ कॉल; पहा त्यासाठी Messenger Room कशी कराल\nMoto E7 Plus Smartphone Launching: मोटो ई 7 प्लस स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजता होणार लॉन्च; पहा स्मार्टफोनची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स\nDriving Licence Renewal: ड्राइव्हिंग लायसन्स रिन्यू करायचेय येथे जाणून घ्या ऑनलाईन ���णि ऑफलाईन पद्धतीने कसे कराल\nहेक्टरचे नवे ड्युल-टोन वेरियंट Delight भारतात लॉन्च, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमतीसह फिचर्स\nBMW R18 Cruiser दमदार इंजिनसह भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 18.90 लाख रुपये\nKia Sonet भारतात लॉन्च, किंमत 6.71 लाखांपासून सुरु\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nKKR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाताला 49 धावांनी चारली धूळ, युएईमध्ये नोंदवला पहिला विजय\nNivedita Saraf Tested Coronavirus Positive: ‘अग्गंबाई सासूबाई’ फेम अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूची लागण; स्वतःला घरीच क्वारंटाईन केले असल्याची माहिती (Watch Video)\nVeteran Actress Saroj Sukhtankar Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\nNCB Issues Summons to Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांना एनसीबीने बजावला समन्स; ड्रग्ज प्रकरणात होणार चौकशी\nAnurag Kashyap #MeToo Case: Sacred Games फेम एलनाज नौरोजी Sex Scene शुट करायला घाबरताच अनुराग कश्यप ने दिली होती अशी वागणूक, पहा पोस्ट\nराशीभविष्य 24 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nNational Daughter's Day 2020: राष्ट्रीय कन्या दिवस यंदा कधी साजरा होणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास\nCOVID19 Health Update: आयोडिन सोल्यूशनमध्ये केवळ 15 सेकंदात नष्ट होतो कोरोना व्हायरस जाणून घ्या संशोधकांचे मत\nसकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नका 'हे' 7 कामं\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\nXXX Pornstar Mia Malkova Hot Video: पॉर्नस्टार मिया मालकोवा ने सोशल मीडिया वर शेअर केलेले 'हे' व्हिडिओ पाहुन तुम्हालाही फुटेल घाम\nShocking Video: हरियाणा मधील बल्लभगढ़ स्टेशन जवळ 13 वर्षांच्या मुलाने 2 वर्षांच्या मुलाला मालगाडीच्या इंजिनाखाली फेकले; पहा व्हायरल व्हिडिओ\nमुंबई पोलिसांकडून PMC Bank विरूद्ध फोर्ट मध्ये आंदोलन करण्यासाठी एकत्र जमण्यास परवानगी चं वृत्त खोटं; पोलिसांनी सोशल मीडीयात व्हायरल होत असलेल्या पोस्ट वर विश्वास न ठेवण्याचं आवाहन\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यां���े हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nIndia China Talk: आणखी सैन्य पाठविणे थांबवण्यावर भारत चीन दोघांनी सहमती दर्शवली\nVarsha Gaikwad Tests Covid-19 Positive शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना व्हायरस ची लागण\nBharat Bandh on September 25 : कृषी विधेयकाबाबत शेतकरी संघटनेचा 25 सप्टेंबर रोजी भारत बंद चा इशारा\nEastern Express Highway Jammed Due To Python : अजगरामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nMaharashtra Monsoon Forecast: मराठवाडा, विदर्भ आणि घाट परिसरात पुढील 3-4 तास विजांंच्या कडकडाटात पावसाची शक्यता- IMD\nMaharashtra Monsoon Update: मुंबई, कोकणासह राज्यात अनेक भागांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस, पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता- IMD\nMaharashtra Weather Update: मुंबईसह नाशिक, जुन्नरमध्ये काही वेळापुरता ढगांचा गडगडाट होणार मात्र पावसाची धुसर शक्यता- IMD\nMaharashtra Rains Update: मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकणच्या किनारपट्टीवर पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता\nMaharashtra Monsoon Update: मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात उद्या अति मुसळधार पावसाची शक्यता- आपत्ती व्यवस्थापन विभाग\nRaigad Building Collapse: तारिक गार्डन इमारत दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा 16; 36 तासांनंतरही बचावकार्य सुरू\nRaigad Building Collapse Death Toll: तारिक गार्डन इमारत दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू\nRaigad Building Collapse Rescue Operation: तारीक गार्डन इमारत दुर्घटनेनंतर 19 तासांनी चार वर्षीय मुलगा मोहम्मद बांगी ची NDRF पथकाकडून सुखरूप सुटका(Watch Video)\nRaigad Building Collapse: तारिक गार्डन इमारत दुर्घटना प्रकरणी रायगड पोलिसांकडून 5 जणांविरूद्ध गुन्हा दाखल\nRaigad Building Collapse : पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केल्या महाड इमारत दुर्घटनाग्रस्तांप्रती संवेदना; शक्य ती मदत पोहचवण्याचे आश्वासन\nRaigad Building Collapse Update: महाड इमारत दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू, 18 जण अडकल्याची भीती; बचावकार्य अजूनही सुरू\nBuilding Collapses in Mahad Update: रायगड मधील पाच मजली इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू तर 7 जण जखमी\nMahad Building Collapse: रायगड जिल्ह्यातील महाड येथे 5 मजली इमारत कोसळली; 15 लोकांना वाचवण्यात यश, 200 हून अधिक लोक अडकल्याची भीती (Video)\nदरवर्षी मंत्रिमंडळाची एक बैठक रायगड किल्ल्यावर घ्यावी; छत्रपती संभाजीराजे यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे विनंती\nBoat Ambulance: महाराष्ट्रात सुरु होणार 'बोट रुग्णवाहिका', रुग्णांसाठी नवी सेवा\nरायगड: सोन्याची वाडी येथे पुरात अडकलेल्या 75 पैकी 23 नागरिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह पोलिसांच्या सहाय्याने सुखरुप बाहेर\nMonsoon Updates 2020: मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्यात पुढील 3 तासात मुसळधार पाऊसाची शक्यता\nMaharashtra Monsoon Update: रायगड, पुणे, जळगाव सहित 'या' जिल्ह्यात पुढील 3 तास होणार मुसळधार पाऊस- IMD\nउद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा कणा मोडला; निसर्ग चक्रीवादळ मुद्द्यावरून नितेश राणे यांची जळजळीत टीका\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईचा आढावा; रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी अनुक्रमे 372.97 कोटी, 116.78 कोटी व 37.11 लाख निधी वितरीत\nLockdown: रायगड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन; 15 ते 24 जुलै दरम्यान पाळणार कडकडीत बंद- आदिती तटकरे\nLandslide at Dhamandevi: रायगड मधील धामणदेवी गावात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रात्रीपासून ठप्प; दरड उपसण्याचे काम सुरु\nCyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मिळणार 15 हजारापासून दीड लाख लाखापर्यंत मदत; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\nरायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना मोफत केरोसीन वाटप करणार - छगन भुजबळ\nCoronavirus In India: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 56 लाखाच्या पार; मागील 24 तासांत 83,347 नव्या रूग्णांची भर\nBhiwandi Building Collapse Update: भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 35; सलग तिसर्‍या दिवशीही बचावकार्य सुरूच\nMumbai Rains: मुसळधार पावसामुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये बंद; अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर न पडण्याचं BMC चं आवाहन\nMumbai Local Updates: मुंबई मध्ये मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत\nHilton Times Square To Close Down: हॉटेल इंडस्ट्रीला कोरोना व्हायरसचा फटका; New York शहरामधील लोकप्रिय, 478 खोल्यांचे हिल्टन टाईम्स स्क्वेअर 1 ऑक्टोबरपासून होणार कायमचे बंद\nViral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिद���ा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने झाला 'हिट विकेट', पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: KKR vs MI सामन्यानंतर आयपीएल 2020 ची लेटेस्ट गुणतालिका; कोणता संघ अव्वल, कोणता तळाशी\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/due-to-heavy-rains-schools-colleges-in-5-talukas-are-on-holiday-today-district-collector/", "date_download": "2020-09-24T00:41:59Z", "digest": "sha1:YFJ67UDKSIYS7TH3QBIAXJOR45G6KQQM", "length": 4388, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अतिवृष्टीमुळे 5 तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर", "raw_content": "\nअतिवृष्टीमुळे 5 तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर\nपुणे : बुधवारी शहरात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्त्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये म्हणून जिल्ह्यातील पाच तालुक्‍यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.\nपुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या तालुक्‍यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना आज सुट्टी घोषित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली. दरम्यान, मागच्या तीन दिवसांपासून शहरात पावसाचा जोर वाढल्याने ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना समोर आल्या आहेत.\nजीवनगाणे : आनंदी मन\nनोंद : मार्ग खडतर; मात्र आशा जिवंत\nचौफेर : जड झाले “ओझे’\n��ुण्यातील कोरोनाबाधित पोलिसांशी आयुुक्तांनी साधला संवाद\nअग्रलेख : करोना संकटकाळातील “मनोरंजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_27.html", "date_download": "2020-09-24T03:05:54Z", "digest": "sha1:4HRD45XDZAK4AOFJWXHSY3QIHUFSIQ44", "length": 3109, "nlines": 56, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला अपघात", "raw_content": "\nbyMahaupdate.in बुधवार, जानेवारी ०१, २०२०\nबंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येदियुरप्पा यांच्या ताफ्यातील एक कार मंगळवारी ट्रक आणि एका ऑटोरिक्षाला जाऊन भिडली.\nयशवंतपूरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले. मुख्यमंत्री सकाळच्या सुमारास तुमकुरूकडे जात असताना ही दुर्घटना घडली. येदियुरप्पा यांच्या ताफ्यातील कार त्यांचे सचिव एस. सेल्वा कुमार यांना देण्यात आली होती.\nमात्र, दुर्घटनेवेळी ते मुख्यमंत्र्यांच्या कारमध्ये होते. दुर्घटनेत जखमी झालेल्या ऑटोचालक व कारचालकाला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/textile-industry-in-maharashtra-2-1833974/", "date_download": "2020-09-24T00:40:52Z", "digest": "sha1:SBVWR6SYV55BZTF5A2XFOVONM57DEJ3C", "length": 15927, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Textile Industry in Maharashtra | वस्त्रोद्योगाला गती मिळण्याची चिन्हे | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nवस्त्रोद्योगाला गती मिळण्याची चिन्हे\nवस्त्रोद्योगाला गती मिळण्याची चिन्हे\nकेंद्रीय अर्थसंकल्पात कापूस खरेदीसाठी तरतूद ९२४ कोटीने वाढवली\nकेंद्रीय अर्थसंकल्पात कापूस खरेदीसाठी तरतूद ९२४ कोटीने वाढवली\nकेंद्रीय अर्थसंकल्पामध्ये उद्योगांना पाठबळ द��ण्याच्या धोरणाचा वस्त्रोद्योगाला लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. शेतकऱ्यांचा कापूस हमी भावाने खरेदी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याने सीसीआयने (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस खरेदीसाठी अर्थसंकल्पीय तरतूद ९२४ कोटीने वाढवली आहे. केंद्रीय रेशीम मंडळाचा निधी वाढवल्याचे सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत. मात्र, देशातील उद्योगांना बळ देणारा केंद्र शासनाचे यंदाचे अंदाजपत्रक दुसऱ्या स्थानी असलेल्या वस्त्रोद्योगाकडे मोठय़ा प्रमाणात मदत करण्यात मागे राहिले आहे. वस्त्रोद्योगाच्या आधुनिकीकरणाची गती मंदावली असल्याची कबुली या अंदाजपत्रकाने दिली असून त्यामुळे टफ्स (टेक्निकल अपग्रेडेशन फंड) या योजनेची तरतूद २३०० कोटीवरून ७०० कोटीपर्यंत लक्षणीय रीत्या कमी करण्यात आल्याने अत्याधुनिकीकरणाच्या वाटेत काटे पेरल्याचे दिसून येत आहे.\nशेती खालोखाल सर्वात मोठा रोजगार देणारा उद्योग म्हणून वस्त्रोद्योगाकडे पहिले जाते. गेली दोन वर्षे विविध अडचणींशी मुकाबला करणारा वस्त्रोद्योग यंदाच्या अर्थसंकल्पाकडून भरघोस घोषणा होतील, या अपेक्षेने पाहात होता. प्रत्यक्षात अर्थसंकल्पामधील तरतुदी पाहता काही चांगल्या तरतुदी दिसत आहेत पण हा उद्योग टिकवण्यासाठी याहून काहीची अपेक्षा होती, असे मत व्यक्त होत आहे.\nअर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पमुळे मध्यमवर्गीय तसेच शेतकऱ्यांच्या खरेदीची शक्ती वाढली जाणार आहे. परिणामी कापड आणि कपडय़ांच्या वापराला मोठय़ा प्रमाणात उत्तेजन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) कर्जासाठी एक कोटी रुपयांच्या कर्जाच्या २ टक्के व्याज अनुदान रूपात देण्याच्या घोषणेने अशा उद्योगात रोजगार आणि आर्थिक वाढीला प्रोत्साहन मिळणार आहे. याचा फायदा वस्त्रोद्योग आणि कपडय़ांच्या उद्योगातील ८० टक्के घटक लाभ घेतील, अशी मांडणी केली जात आहे.\nसीसीआयने हमी भाव योजनेअंतर्गत कापूस खरेदीसाठी निधीमध्ये वाढ केली आहे. ९२४ कोटी रुपये निधी वाढवल्याने आता कापूस खरेदीसाठी २१०८ कोटी रुपये सीसीआयला मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची दुप्पट वाढ करण्याच्या सरकारच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. एकूणच केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पातील तरतुदीचे स्वागत महाराष्ट्र व���्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी केले आहे. अर्थसंकल्पाशिवाय बऱ्याच बाबी नीती आयोगाकडे वर्ग केल्या असल्याने त्याचाही लाभ वस्त्रोद्योगाला होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.\nवस्त्रोद्योगात अत्याधुनिकीकरण येण्यासाठी टफ्स योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. याकडे यंदा केंद्र शासनाने काहीसे दुर्लक्ष केले आहे. टफ्सची तरतूद २३०० कोटींवरून ७०० कोटींपर्यंत लक्षणीय रीत्या कमी करण्यात आली आहे. उद्योग सुरू करण्यासाठी अनुदानात कपात केल्याने उद्योजकांनी याकडे पाठ फिरवली असल्याची बाब पुढे आली आहे. टफ्सच्या निधीमध्ये कपात केल्याने अत्याधुनिकीकरणाच्या वाटेत गतिरोधक निर्माण होण्याची शक्यता आहे. वस्त्रोद्योगाच्या प्रगतीकडे आणि टफ्सकडे दुर्लक्ष केल्याने माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी टीका केली आहे. वस्त्रोद्योग धोरणामध्ये आणि टफ्स अनुदानात बदल करण्याची मागणी आम्ही सातत्याने करूनही शासनाने त्याकडे डोळेझाक केली आहे. अशा निष्क्रिय शासनाकडे जनताही निवडणुकीत दुर्लक्ष करेल, अशी टीका त्यांनी केली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटर��ेट जोडणीचा धोका\n1 राजू शेट्टी हॅट्ट्रिकच्या प्रयत्नात\n2 जॉर्ज फर्नाडिस यांच्या साधेपणाच्या आठवणी कोल्हापूरकरांनी जागवल्या\n3 शेतकऱ्यांची दयनीय अवस्था करणारे सरकार- अजित पवार\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/saarey-tujyach-saathi-marathi-serial-shruti-and-kartik-wedding-preparation-begins-1792308/", "date_download": "2020-09-24T01:52:39Z", "digest": "sha1:BKG6PEHKTH455SAKOQDHEGTFONUXFEMK", "length": 13383, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Saarey Tujyach Saathi marathi serial shruti and kartik wedding preparation begins | ‘सारे तुझ्याचसाठी’मध्ये बॉक्सिंग आणि शास्त्रीय संगीताचं बांधलं जाणार बंधन | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\n‘सारे तुझ्याचसाठी’मध्ये बॉक्सिंग आणि शास्त्रीय संगीताचं बांधलं जाणार बंधन\n‘सारे तुझ्याचसाठी’मध्ये बॉक्सिंग आणि शास्त्रीय संगीताचं बांधलं जाणार बंधन\nलगीनघाई सध्या सोनी मराठीवर सुरू असलेल्या 'सारे तुझ्याचसाठी' या मालिकेत पाहायला मिळत आहे. निमित्त आहे श्रुती-कार्तिकचं लग्न.\n'सारे तुझ्याचसाठी' मालिकेत श्रुती आणि कार्तिकचं लग्न\nदिवाळीचा सण सरला आणि तुळशीचं लग्न लागलं, की सुरूवात होते लगीन सराईला. लग्न हासुद्धा जणू एक सणच, ज्यामध्ये दोन जीवांचं आणि दोन कुटुंबांचं मिलन होतं. जितकी तयारी एखाद्या सणाची व्हावी त्याच्या दुपटीने लग्नाची तयारी केली जाते. हीच लगीनघाई सध्या सोनी मराठीवर सुरू असलेल्या ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. निमित्त आहे श्रुती-कार्तिकचं लग्न.\nतसं पाहायला गेलं तर हे अरेंज मॅरेज. पण या दोघांमध्ये प्रेम कधी उमललं हे त्यांनाही कळलं नाही. साखरपुडा झाल्यानंतर बॉक्सिंगच्या प्रेमाखातर श्रुतीने लग्नापुढे केलेली बॉक्सिंगची निवड आणि त्यामुळे मोडलेला त्यांचा साखरपुडा, नव्याने फुलणाऱ्या या गोड नात्याला पूर्णविराम लागतो की काय असं वाटत असतानाच कार्तिकच्या पुढाकाराने शेवटी हे सुत जुळलं. दुरावा सहन न झाल्याने कार्तिकने श्रुतीच्या सरांना लग्नानंतर श्रुतीच्या बॉक्सिंगवर काहीही परिणाम होणारी नाही, असं वचन देत लग्नासाठी परवानगी मिळवली. तुळशीच्या लग्नानंतरचा पहिला मुहूर्त बघून आपल्या लग्नाचा बार उडवून द्यायचा निर्णय घेतला आहे.\nShakeela biopic: अडल्ट स्टार शकीलाच्या रुपातील रिचाला पाहिलं का\nलग्नाआधी मनाला लागणारी हूरहूर या दोघांच्याही चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये आता लगीनघाई सुरू झाली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात एकमेकांसाठी निर्माण झालेली ओढ, त्या ओढीतून सहवासासाठी शोधली जाणारी वेगवेगळी कारणं ‘सारे तुझ्याचसाठी’ या कार्यक्रमाच्या शीर्षकाला अगदी तंतोतंत लागू पडत आहेत. लग्नसोहळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आमंत्रणाचं. आमंत्रणाला २० नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे तर याच दरम्यान त्यांचं केळवणही होणार आहे. २२ नोव्हेंबरला कार्तिकची बॅचलर्स पार्टी तर २३ नोव्हेंबरला मेहंदीचा कार्यक्रम आहे. २४ नोव्हेंबरला हळद आणि २६ तारखेला विवाहसोहळा आहे.\nवेगळे स्वभाव, वेगळी व्यक्तीमत्त्व, विरूध्द टोकाच्या आवडी जोपासणाऱ्या श्रुती – कातिर्कच्या लग्नाची जोरदार तयारी सध्या सोनी मराठीवर सुरू आहे. तेव्हा बॉक्सिंगचा संगीताशी होणारा हा मेळ अनुभवायला ही मालिका पाहावी लागणार.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्या��च्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 ‘राष्ट्रीय पुरस्कार ही सर्वात मोठी जबाबदारी’\n2 Shakeela biopic: अडल्ट स्टार शकीलाच्या रुपातील रिचाला पाहिलं का\n3 Video : ‘नशीबवान’मधील ‘ब्लडी फुल…’ गाणं प्रदर्शित\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/updating-voter-lists-responsibility-of-the-president-secretary-1761059/", "date_download": "2020-09-24T01:42:43Z", "digest": "sha1:MZLWOHJKGEAZOIEGCUSLWWH6YVDLJPHG", "length": 14851, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Updating voter lists responsibility of the President, Secretary | अध्यक्ष, सचिवांवर जबाबदारी | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nमतदार याद्या अद्ययावत करणे आता गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.\nमतदार याद्या अद्ययावत करणे गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना बंधनकारक\nमतदार याद्या अद्ययावत करणे आता गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. इमारतीमधील जे रहिवासी स्थलांतरित होतील आणि ज्या रहिवाशांचा मृत्यू झाला असेल तर त्यांची नावे वगळणे, १८ वर्षे पूर्ण झालेल्यांची नावे समाविष्ट करणे ही कामे आता गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना करावी लागणार आहेत. गृहनिर्माण संस्थांतील अध्यक्ष आणि सचिवांवर ही जबाबदारी असेल. दुय्यम निबंधकांनी शहरातील सर्व गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे.\nसध्या केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. ३१ ऑक्टोबपर्यंत ही मोहीम चालणार आहे. केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत घरोघरी जाऊन मतदार याद्या अद्ययावत करण्यात येत आहे. मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता शहरातील गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना या प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. इमारतीत रहिवासी स्थलांतरित झाले किंवा मृत झाले तर त्यांची नावे वगळणे, १८ वष्रे झालेल्यांची नावे सम���विष्ट करणे आदी कामे गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष आणि सचिवांनी मतदान अधिकाऱ्यांकडे करायची आहे. विशेष म्हणजे वार्षिक लेखापरीक्षण अहवालाच्या वेळी हे काम केल्याचे प्रमाणपत्र सादर करून त्याची स्वतंत्र नोंद करावयाची आहे. याबाबत वसईच्या सहकारी संस्थेच्या दुय्यम निबंधकानी सर्व गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पत्र पाठवून बैठकीला हजर राहण्याचे आदेश दिले आहे. शनिवार, २९ सप्टेंबर रोजी ही बैठक आयोजित केली जाणार आहे.\nमतदार याद्या जानेवारीमध्ये प्रसिद्ध\nवसई तालुक्यात वसई, नालासोपारा आणि बोईसर ही तीन विधानसभा मतदारसंघ येतात. ३१ ऑक्टोबपर्यंत मतदार याद्या अद्ययावत\nकेल्या जातील. त्याला अपील आणि दुरुस्तीनंतर जानेवारी २०१९ मध्ये सुधारित मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.\n* गृहनिर्माण संस्थांच्या सचिव आणि अध्यक्षांनी केंद्रस्तरीय स्वयंसेवक म्हणून काम करणे.\n* मतदार नोंदणी अधिकारी आणि साहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी आयोजित केलेल्या बैठकीत भाग घेणे.\n* इमारतीमधील जे सदस्य १८ वर्षांचे होतील, त्यांची नावे यादीत नोंदवणे.\n* जे रहिवासी जागा सोडून जातील आणि ज्या रहिवाशांचा मृत्यू होईल त्यांची नावे वगळणे.\n* वार्षिक लेखापरीक्षण अहवालाच्या वेळी नवीन मतदार, स्थलांतरित वा मृत मतदार यांची अद्ययावत आणि अचूक माहिती सादर केल्याचे प्रमाणपत्र सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांकडे सादर करणे. वार्षिक लेखापरीक्षण अहवालात त्याचा समावेश करण्यात यावा.\n२०१२मध्ये राज्य शासनाने याबाबत अध्यादेश काढलेला होता. ज्यानुसार इमारतीच्या सचिव, अध्यक्षांना मतदार केंद्रस्तरीय स्वयंसेवक घोषित करण्यात आलेले आहे. त्या अध्यादेशानुसारच ही जबाबदारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांवर देण्यात आलेली आहे.\n– अर्चना पिंपळे, निवडणूक निर्णय अधिकारी, वसई\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनव��बनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 गळतीमुळे २० टक्के पाणी वाया\n2 तुळिंज पोलिसांच्या सापळय़ामुळे बलात्कारी गजाआड\n3 विरार गृहप्रकल्प घोटाळय़ातील मुख्य आरोपीला अटक\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/04/mns-chief-raj-thackeray.html", "date_download": "2020-09-24T00:39:20Z", "digest": "sha1:TOFAWGR54WAFAMW4CWMX5JZQLB2SK2JS", "length": 14868, "nlines": 101, "source_domain": "www.esuper9.com", "title": "दारुची दुकानं, हॉटेल्स किचन सेवा सुरु करा - राज ठाकरे - esuper9", "raw_content": "\nHome > राजकारण > दारुची दुकानं, हॉटेल्स किचन सेवा सुरु करा - राज ठाकरे\nदारुची दुकानं, हॉटेल्स किचन सेवा सुरु करा - राज ठाकरे\nदारुची दुकानं, हॉटेल्स किचन सेवा सुरु करा - राज ठाकरे\nराज्यात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर बंद करण्यात आलेली दारुची दुकानं सुरु करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यामध्ये महसुलाचा ओघ सुरु करण्याच्या दृष्टीने राज्यातील वाईन शॉप्स सुरु करायला काय हरकत आहे असा सवाल केला आहे. तसेच केंद्राच्या मदत येईल तेव्हा येईल पण त्या मदतीची वाट न पाहता आपणच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचे मार्ग शोधण्याची गरज आहे असंही राज ठाकरे यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.\nराज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे की, पार खडखडाट झालेल्या राज्याच्या तिजोरीत आता महसुलाची काही प्रमाणात आवक सुरु व्हावीच लागेल. जवळपास 18 मार्च पासून राज्य टाळेबंदीत आहे. आधी 31 मार्च मग पु���े 14 एप्रिल आणि आता 3 मे आणि अजून किती दिवस पुढे ही परिस्थिती राहील ह्याची खात्री नाही. अशा काळात किमान 'वाईन शॉप्स' सुरु करून, राज्याला महसुलाचा ओघ सुरु होईल हे बघायला काय हरकत आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. आपण केलेली ही मागणी राज्याच्या महसुलाचा विचार करुन केली असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटलंय.\nआधी राज्यात दारूबंदी होती आणि आता ती महसुलासाठी उठवा असं कोणी म्हणत नाहीये. टाळेबंदीच्या आधी दारूची दुकानं सुरूच होती म्हणून आता कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारने निर्णय घ्यावा. मराठीत म्हण आहे ना ‘ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं’ तसं आत्ता राज्याला महसुलाची गरज आहे हे वास्तव स्वीकारलं पाहिजे. बाकी जे या दुकानांमध्ये जातील त्यांना शारीरिक अंतर राखून खरेदी करायला लावणं इत्यादी गोष्टींसाठी कडक निकष लावता येतीलच, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.\nते या पत्रात म्हणतात वाईन शॉप्स सुरु करा ह्याचा अर्थ दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा नाही तर राज्याच्या घटत्या महसुलाचा विचार करा हा आहे. हा विषय निव्वळ राज्याच्या महसुलाचा आहे, जो पूर्ण आटला आहे. आज पेट्रोलपंप जवळपास बंद आहेत, राज्यातील जमिनींचे आणि स्थावर मालमत्तांचे व्यवहार ठप्प आहेत, आणि दारूवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला 41.66 कोटी, महिन्याला 1250 कोटी आणि वर्षाला 15000 कोटी मिळतात. आता जवळपास राज्य 35 दिवस टाळेबंदीत आहे आणि पुढे किती दिवस राहील याचा अंदाज नाही. यावरून आपण किती महसूल गमावलाय आणि गमावू याचा अंदाज येईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.\nराज ठाकरे या पत्रात म्हणतात, एक एक गोष्टी हळूहळू सुरू करत राज्याचं अर्थचक्र सुरू करून द्यायला पाहिजे. ह्या रोगाचा सामना करण्यासाठी लोक सहकार्य करतीलच परंतु आपल्यालाही त्यांचं जगणं सुसह्य व्हावं ह्याचा विचार करायला हवा आहे. हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही तर देशातील इतर राज्यांनी देखील ह्याचा विचार करावा. केंद्र सरकारकडून मदत येईल तेंव्हा येईल, ती किती येईल हे माहित नाही तेव्हा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचे ह्यासारखे मार्ग शोधण्याशिवाय पर्याय नाही,” असं राज यांनी पत्राच्या शेवटी नमूद केलं आहे.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://karyarambhlive.com/news/2635/", "date_download": "2020-09-24T01:45:00Z", "digest": "sha1:TWLJSV5XSM5WP3ETPPQVLSZVTG6D7XYU", "length": 12670, "nlines": 130, "source_domain": "karyarambhlive.com", "title": "सामायिक शेत जमीनीचा विमा उतरवितांना शेतकर्‍यांना जिल्हाधिकार्‍यांची सुचना", "raw_content": "\nसामायिक शेत जमीनीचा विमा उतरवितांना शेतकर्‍यांना जिल्हाधिकार्‍यांची सुचना\nन्यूज ऑफ द डे बीड शेती\nबीड, दि.23 : सामायिक शेत जमीनीवरून शेतकर्‍यांमध्ये विमा उतरविताना मतभेद व वादविवाद होत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी अशा शेतकर्‍यांसाठी व सीएससी केंद्र चालकांसाठी सुचनांचे प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे.\nजिल्हाधिकारी राहूल रेखावार दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हणतात, प्रधानमंत्री पीक विमा योजना बीड जिल्ह्यात 17 जुलै 2020 पासुन राबविण्यात येत आहे. जिल्हयातील शेतकर्‍यांशी चर्चा केली असता असे निदर्शनास आले आहे की, ज्या ठिकाणी सामायिक शेत जमीन आहे अशा ठिकाणी एकाच शेतकर्‍यांनी 7/12 वर नोंद असलेल्या संपूर्ण क्षेत्राचा विमा उतरविला असेल तर सामुहिक क्षेत्रात सहभागी ईतर समाविष्ट शेतकर्‍यांना पुढे विमा उतरवता येत नाही. त्यामुळे सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांनी त्यांच्या हिश्यामध्ये येत असलेल्या क्षेत्रा इतक्याच क्षेत्रावर विमा उतरावा म्हणजे अन्य सहभागी शेतकर्‍यांनाही त्याच गट नं./सर्व्ह नंबरमध्ये विमा उतरवता येईल किंवा अन्य शेतकर्‍यांच्या सहमतीने कोणीतरी एका शेतकर्‍याने संपूर्ण क्षेत्राचा विमा उतरावा. अन्य शेतकर्‍यांच्या सहमती शिवाय त्यांच्या क्षेत्रावर आपण विमा उतरवणे बे-कायदेशीर आहे. मात्र अशी चूक झाली असल्यास संबंधीत सी.एस.सी केंद्र धारकाला सुचवून त्यांच्या मार्फत सीएससी केंद्र स्तरावर किंवा जर अर्ज आणि विमा हफ्ता रक्कम विमा कंपनीस पाठवली गेली असल्यास विमा कंपनी स्तरावर पूर्वी केलेली चूक दुरुस्त करता येवू शकते. त्यासाठी संबंधित शेतकर्‍यांनी तसेच अर्ज संबंधित सी एस सी केंद्र चालकाकडे करावा. तसेच सीएससी केंद्र चालकाने सुद्धा यापुढे संयुक्त खात्यांच्या बाबतील विमा प्रकरण भारताना ईतर शेतकर्‍यांचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे, असे नमूद करण्यात आले आहे.\nवशिलेबाजीला धक्का; ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरकारी कर्मचारी येणार\nउर्ध्व कुंडलिका धरण लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nबीड जिल्हा : आज आणखी तीन पॉझिटिव्ह\nबीड जिल्हा : आजचा कोरोना शतकाजवळ\nपोषण आहार घेऊन जाणारा ट्रक पलटी\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचं कोरोनामुळे निधन\nस्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची पॉलिसी ठरवणार\nमुख्यमंत्री, खा.शरद पवारांमुळे ‘वैद्यनाथ’ला मिळाली थकहमी\nधारूरच्या डोंगरमाथ्यावर स्वादिष्ट रानमेवा\nवैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास राज्य सरकारकडून 10.77 कोटींचा निधी\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचं कोरोनामुळे निधन\nस्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची पॉलिसी ठरवणार\nमुख्यमंत्री, खा.शरद पवारांमुळे ‘वैद्यनाथ’ला मिळाली थकहमी\nधारूरच्या डोंगरमाथ्यावर स्वादिष्ट रानमेवा\nवैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास राज्य सरकारकडून 10.77 कोटींचा निधी\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीडमधील 1, केजचे चौघे पॉझिटिव्ह\nसलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on सलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nबियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on बियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nबीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह\nबालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nJune 17, 2020 June 17, 2020 Comments Off on बालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nदैनिक कार्यारंभ चे हे लाईव्ह न्यूज पोर्टल आहे.\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचं कोरोनामुळे निधन\nस्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची पॉलिसी ठरवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/483725", "date_download": "2020-09-24T02:37:30Z", "digest": "sha1:QSQTC2CKJETYACBGGUMXGPYOY2CD2A3Q", "length": 2153, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १५६१\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १५६१\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:४२, ४ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n११:०७, ९ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: ar:ملحق:1561)\n१९:४२, ४ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: qu:1561)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/641828", "date_download": "2020-09-24T01:26:57Z", "digest": "sha1:OAFLXFB3FYGYT6PSAKMV7YP5TU3XEENH", "length": 2197, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"होनोलुलु\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"होनोलुलु\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०४:३१, १४ डिसेंबर २०१० ची आवृत्ती\n९ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\nr2.5.2) (सांगकाम्याने बदलले: eo:Honolulu\n२२:५०, ११ डिसेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: ast:Honolulu)\n०४:३१, १४ डिसेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.5.2) (सांगकाम्याने बदलले: eo:Honolulu)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokrajya.com/dr-_babasaheb_ambedkar_with_rao_bahadur_c-_k-_bole2-jpg/", "date_download": "2020-09-24T01:06:23Z", "digest": "sha1:MGKVI3BMSPOAQCXXYKBMTUR7JTRLAHDD", "length": 2526, "nlines": 41, "source_domain": "www.lokrajya.com", "title": "Dr._Babasaheb_Ambedkar_with_Rao_Bahadur_C._K._Bole2.jpg – लोकराज्य", "raw_content": "\nमराठा आरक्षणाचा संपुर्ण १०३५ पानांचा अहवाल January 30, 2019\nश्रीशंभुराज्याभिषेक सोहळा तुळापुर २०१९ January 17, 2019\nराष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज January 2, 2019\nSEBC मराठा जातीचा दाखला कसा काढावा \nउत्पन्नाचा दाखला कसा काढावा \nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे क��ढावे \nव. पु. काळे यांची २५ भन्नाट वाक्ये\nमराठा आणि कुणबी एकच असल्याचे कायदेशीर पुरावे\nकुणबी दाखला कसा काढावा \nमराठा आरक्षणाचा संपुर्ण १०३५ पानांचा अहवाल\nकुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र कसे काढावे \nवय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (डोमीसाईल) कसे काढावे \nदगलबाज शिवाजी : प्रबोधनकार ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/6-wrong-habits-invite-illness-dont-make-mistake-31180", "date_download": "2020-09-24T02:10:01Z", "digest": "sha1:DKI5OCA6H35B7FUSZ24I7E3TS4USNPPC", "length": 10029, "nlines": 128, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "6 Wrong habits invite illness; Don't make that mistake | Yin Buzz", "raw_content": "\n6 चुकीच्या सवयी आजाराला देतात निमंत्रण; तुम्ही करु नका ही चुक\n6 चुकीच्या सवयी आजाराला देतात निमंत्रण; तुम्ही करु नका ही चुक\nनिरोगी शरीर आणि आनंदी मन ठेवण्यासाठी छोट्या- छोट्या चुकांवर लक्ष द्यावे लागले. त्यामुळे मनूष्य निरोगी राहतो. 5 चुकीच्या गोष्टी टाळल्या तर डॉक्टर आणि औषधांपासून मुक्ती मिळेल.\nकाही वाईट सवयी शरीराला हानिकारक असतात. नकळ हातून झालेल्या चुकांमुळे आयुष्यर पश्चाताप करण्याची वेळ येते. निरोगी शरीर आणि आनंदी मन ठेवण्यासाठी छोट्या- छोट्या चुकांवर लक्ष द्यावे लागले. त्यामुळे मनूष्य निरोगी राहतो. 5 चुकीच्या गोष्टी टाळल्या तर डॉक्टर आणि औषधांपासून मुक्ती मिळेल.\n1. अनेकांना कंबर लचकत चालण्याची सवय असते, त्यामुळे शरिरातील मासपेशी आणि पाठीचा मनका यांना इजा पोहचते आणि बॉडीच प्रेशर वाढते. प्रेशर कमी करण्यासाठी कंबर नेहमी सरळ ठेवावी लागते. त्यामुळे मासपेशी संतुलीत राहतात. आणि पाठीचा मनका एका सरळ रेषेत राहतो.\n2. लॉकडाऊमुळे वर्क फॉम होम सुरु आहे, तासतास संगणकावर बसून काम करावे लागते. त्यामुळे फक्त डोळ्यांवर परीणाम होत नाही तर हात आणि बोटांवर अधिक परीणाम होतो, सतत हाताची हालचाल सुरु राहते त्यामुळे 'कार्पल टनल सिड्रोल' आजार होण्याची शक्यता अधिक असते. काम करताना मध्ये- मध्ये डोळ्यांचा आणि हाताचा व्ययाम करावा. त्यामुळे डोळे आणि हातीची समस्या निर्माण होणार नाही.\n3. आधुनिक जीवनशैलीत फास्ट फुट खाण्याची सवय लागली. त्यामुळे शरीराची पचनक्रीया व्यवस्थित होत नाही. फास्टफुड बजन वाढते, मधुमेह, ह्यदयविकार या सारख्या आजाराला निमंत्रन मिळते. त्यामुळे फास्टफुट खाणे टाळाले, हेल्दी आणि साधे जेवन करावे, त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते.\n4. मनावर ��्रेस असेल तर हार्मोन्स इनबॅलेन्स होतात. बीपी, शुगर यासारख्या समस्या उद्धभवतात. त्यामुळे अपचन आणि इम्यूनिटी पॉवर कमी होते. स्ट्रेस मॉनेजमेंट, वर्क आऊट, योगा केल्यामुळे मनावरता ताण कमी होतो.\n5. माद्यपान, धुम्रमपान केल्यामुळे हार्ड डिसीज आणि कॉन्सर होण्याची अधिक शक्यता असते. 30 टक्के लोकांनाचा मृत्यू धुम्रमापण केल्यामुळे होतो. 80 ते 90 टक्के लोकांमध्ये फेफड्याचा कॉन्सर धुम्रपाणामुळे होतो. बिडी, सिगरेटमुळे ब्लड कॉन्सर होतो. माद्यपान, धुम्रमपान टाळल्यास शरीर निरोगी राहते.\n6. शरीरात पाण्याची मात्रा कमी झाल्यामुळे थकवा, ड्रायस्कीन, चिडचिड निर्माण होते. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील घातक पदार्थ शरीराबाहेर टाकले जात नाहीत. त्यामुळे किडनी आणि शरिरावर विपरीत परिणाम होतात. त्यासाठी भरपूर पाणी पिण्याची आवश्यकता आहे. पाण्यामुळे शरिरातील तापमाण संतुलीत राहते. आणि जात तवाण वाटते.\nडॉक्टर doctor जीवनशैली lifestyle मधुमेह india भारत\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nमाझं नाव माधुरी सारोदे शर्मा समाज्याने नाकारलेल्या हिजडा जमातीमध्ये जन्म घेतल्यानंतर...\nआरोग्य ही एखाद्या व्यक्तीची तसेच समाजाच्या विकासाची पूर्व शर्त आहे. ग्रामीण भागात...\nतृतीयपंथीयांच्या अन्यायाला वाचा फोडणारा विकी शिंदे\nमाझं नाव विक्रम रमेश शिंदे; पण मला विकी नावानं अख्ख्या मुंबईत ओळखलं जातं. तसंच वरळीत...\nऐसा क्या है उसमें, जो मुझमें नहीं है...\nऐसा क्या है उसमें जो मुझमें नही है... हा डायलॉग चक दे इंडियाच्या आधीपासून ते...\nयुझवेंद्र चहलच्या होणाऱ्या बायकोचा जबरा डान्स तुम्ही पाहिला का \nसोशल मीडिया लोकांपर्यंत पोहचण्यासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. कारण एखादी गोष्ट किंवा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/bhiwandi-riots-man-arrested-after-12-years-due-to-injury/", "date_download": "2020-09-24T02:25:50Z", "digest": "sha1:GGQAQOLOQNLD2NXYKUU3UC6BKZ2DJZ4O", "length": 16345, "nlines": 156, "source_domain": "www.saamana.com", "title": "पायावरील जखमेमुळे भिवंडी दंगलीतील आरोपी सापडला, 12 वर्षांनी गजाआड | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फ��का\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nसलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले…\nकेंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, एम्समध्ये सुरू होते उपचार\nशेतकऱ्य़ांची कर्जमाफी झालीच नाही, मध्य प्रदेश सरकारचा यु टर्न\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nमिचेल मार्श आयपीएलमधून बाहेर\nहिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग\nशायनिंग मारायला गेला अन ‘हिटविकेट’झाला, पांड्याने स्वतःच्याच दांड्या गूल करत नोंदवला…\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\nफॅन्ड्री, सैराटसारखे सिनेमे करायचेत – अदिती पोहनकर\n मग ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड..\nHealth tips – खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या\nमासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय\nडॉक्टर-इंजिनियरपेक्षाही अधिक आहे अंबानी-अमिताभच्या ‘ड्रायव्हर’चा पगार\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nपायावरील जखमेमुळे भिवंडी दंगलीतील आरोपी सापडला, 12 वर्षांनी गजाआड\nसार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या बांधकामास रझा अकादमी या संघटनेने विरोध केल्यानंतर 5 जुलै 2006 रोजी भिवंडीत उसळलेल्या दंगलीच्या आरोपीला 12 वर्षांनी बेडय़ा ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. या दंगलीत दंगेखोरांनी दोन पोलीस कर्मचाऱयाचा बळीही घेतला होता. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या मोईनुद्दीन मोमीन (35) याच्या पायाच्या जखमेकरून त्याला गजाआड केले.\nभिवंडीतील वोटरगेट – कसाईवाडा येथील सरकारी जागेवर नवीन पोलीस ठाण्याचे बांधकाम सुरू असताना धर्मांध मुस्लिमांच्या 400 ते 500 जणांच्या गटाने पोलिसांवर जोरदार दगडफेक सुरू केली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडल्या. मात्र तरीही जमाव काबूत येत नसल्याने अखेर जमावाच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. या गोळीबारातील एक गोळी मोईनुद्दीनच्या डाव्या पायाला लागली होती. ती गोळी त्याने गुपचूपपणे डॉक्टरांकडे काढून घेतली. ही बाब पोलिसांच्या खबऱ्याने तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सांगितले असता पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पायाची जखम ही बंदुकीच्या गोळीची नसून दगड लागल्याने झाल्याचे सांगून त्याने वेळ मारून नेली. अखेर पोलिसांनी वैद्यकीय तपासणीचा निर्णय घेऊन मोईनुद्दीनला जखमेच्या पायाच्या तपासणीसाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात पाठवले. रुग्णालयात त्याच्या पायाची वैद्यकीय तपासणी केली असता पायात बंदुकीची गोळी लागल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज\nधोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला\nआग्रीपाड्यात लिफ्टमध्ये अडकून 2 सुरक्षारक्षकांचा मृत्यू\nशरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा\nआयडॉल प्रवेशाची मुदत वाढवली\nदीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स\nड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी\nमध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्ग पावसाने ठप्प\nदादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार\n पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम\nपालिकेने तुळशी तलावाइतके पाणी उपसून समुद्रात फेकले, आदित्य ठाकरे यांनी घेतला...\nया बातम्या अवश्य वाचा\nरत्नागिरी सिंधुदुर्गातही मुसळधार, भातशेतीला फटका\nठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग\nनाशिकला पावसाने झोडपले, खरीप पिकांचे मोठे नुकसान\n`टाइम’च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आयुष्यमान, सुंदर पिचाई आणि मोदींसह शाहीनबागच्या बिल्कीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://alibaugmahaulb.maharashtra.gov.in/ULBInfoWaterSupply/pagenew", "date_download": "2020-09-24T01:35:51Z", "digest": "sha1:K3Y6MP4S4LCZQHU72XYZHVH6QCVAOPAA", "length": 9028, "nlines": 153, "source_domain": "alibaugmahaulb.maharashtra.gov.in", "title": "ULBInfoWaterSupply", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / सोयी सुविधा / पाणी पुरवठा\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी बी. पी. एम. एस. माहिती नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nनगरपरिषद हद्दीत पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणा\nशहरासाठी असलेला दैनिक पाणीपुरवठा (MIDC / जि प / मजिप्रा य���ंचेकडून होणारया पुरवठ्यासह )\n० दश लक्ष लिटर\n२०११ चे लोकसंख्येनुसार दरडोई पाणीपुरवठा\nलिटर / दरडोई / दर दिवशी\nउपलब्ध पाणीपुरवठा स्रोतांची स्थिती\nपाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्याचे वर्ष\nजलशुद्धिकरण केंद्र क्षमता दश लक्ष लिटर / प्रतीदिन\nवितरण व्यवस्था लांबी (किमी)\nदररोज करण्यात येणारा पाणीपुरवठा दश लक्ष लिटर\nपाणीपुरवठा कमी वार्षिक विद्युत खर्च रु. लाखात\nएकूण क्षमता (दश लक्ष लिटर / प्रतीदिन)\nएकूण क्षमता (दश लक्ष लिटर / प्रतीदिन)\n४ ३.९ २६ ५.४ ११.५६\nजल व उर्जा लेखापरिक्षण हाती घेण्यात आले आहे का\nजल लेखापरिक्षण पूर्ण झाले आहे / प्रगतीत\nजल लेखापरिक्षणनुसार NRW प्रमाण\nअंमलबजावणी सुरु असलेल्या पाणीपुरवठा प्रकल्प (तातडीची पाणीपुरवठा योजना वगळून )\nकोणत्या योजनेअंतर्गत निधी उपलब्ध झाला\nयोजनेत समाविष्ट उपांग ( संक्षिप्त )\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : २४-०९-२०२०\nएकूण दर्शक : ३१७८०\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/sunil-gavaskar-writes-about-bumrahs-no-ball-1088", "date_download": "2020-09-24T01:54:49Z", "digest": "sha1:VAJ7RX2TDHH5MOEKL4NVWKW567M2PTPU", "length": 10427, "nlines": 110, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "Sunil gavaskar writes about bumrahs no ball | Sakal Sports", "raw_content": "\nबुमराने नोबॉल टाळण्यासाठी प्रयत्न करावेत : गावसकर\nबुमराने नोबॉल टाळण्यासाठी प्रयत्न करावेत : गावसकर\nचौथ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा जबरदस्त भेदक मारा करीत इंग्लंडच्या फलंदाजांना हादरवून सोडले. ज्यांनी जवळून खेळपट्टी पाहिली त्यांनी मालिकेतील आतापर्यंतची सर्वोत्तम असा उल्लेख केला, पण इंग्लंडचे फलंदाज बाद होण्यात हा घटक कोणत्याही प्रकारे कारणीभूत नव्हता.\nचौथ्या कसोटीत भारतीय गोलंदाजा���नी पुन्हा एकदा जबरदस्त भेदक मारा करीत इंग्लंडच्या फलंदाजांना हादरवून सोडले. ज्यांनी जवळून खेळपट्टी पाहिली त्यांनी मालिकेतील आतापर्यंतची सर्वोत्तम असा उल्लेख केला, पण इंग्लंडचे फलंदाज बाद होण्यात हा घटक कोणत्याही प्रकारे कारणीभूत नव्हता. इंग्लंडचा संघ जाहीर झाला तेव्हा जेनिंग्जच्या स्थानाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्याने चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न केला, पण हाच चेंडू आता आला आणि त्याचा बळी गेला. यावरून त्याचा आत्मविश्‍वास किती खचला आहे हे स्पष्ट होते. कुकचे फुटवर्क आधीच्या कसोटींच्या तुलनेत सकारात्मक होते, पण कसून जम बसविल्यानंतर खराब चेंडूवर त्याने विकेट गमावली. रूट \"बॅडपॅच'मधून जात आहे. तो \"ऑफ'ला पडणाऱ्या चेंडूंवर बाद होतो आहे. याच कारणामुळे तो तिरकस रेषेत खेळण्याच्या प्रयत्नात पायचीत झाला. यापूर्वी बुमराचा नोबॉल पडल्यामुळे तो बचावला होता. बुमराने हे टाळण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. याचे कारण असे होणे वैयक्तिक खेळाडूला निराश करतेच. याशिवाय संघसुद्धा विकेटला मुकतो. वेगवान गोलंदाजाला एक चेंडू जादा टाकावा लागतो. हे दमछाक करणारे ठरते.\nशमीने सुंदर मारा केला आहे, पण त्याला फळ मिळालेले नाही. त्याच्यावर विकेट घेण्याचे दडपण होते. केवळ फलंदाजाला \"बीट' करून पुरणार नव्हते. त्याने आधीच्या कसोटीतील शतकवीर बटलर याला बाद करून बहुमोल विकेट मिळविली. त्याच्या आउटस्विंगनंतर विराटने तिसऱ्या स्लिपमध्ये सुरेख झेल घेतला. त्या षटकातील पहिला चेंडू \"हाफ व्हॉली' होता. बटलरने तो सीमापार केला होता, पण शमीने मग धूर्तपणे टप्पा आखूड केला. त्यामुळे चेंडू \"मूव्ह' होऊ शकला आणि मग बॅटची कड घेऊन गेला. शमीने मग बटलरचा आधीच्या कसोटीत भागीदारीत योगदान दिलेला जोडीदार स्टोक्‍स याला पायचीतच्या सापळ्यात अडकविले.\nमोईन अलीने मागील आठवड्यात कौंटीत द्विशतक आणि सहा विकेट अशी कामगिरी केली होती. त्यामुळे त्याची अंतिम संघात निवड झाली होती. करन मागील कसोटीस मुकण्यात दुर्दैवी ठरला होता, कारण स्टोक्‍सला संघातील स्थान पुन्हा मिळाले होते. याच करनने फलंदाजीतील उपयुक्तता दाखवून दिली. मोईन-करन भागीदारीमुळे खेळपट्टीची चिंता करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे दिसून झाले. फलंदाजांनी तग धरला तर धावा होतात हे सिद्ध झाले.\nमायदेशातील म���समाच्यावेळी कसोटी संघातून वगळण्यात आलेल्या खेळाडूंना प्रथमश्रेणी क्रिकेट खेळू देणे आवश्‍यक असते. त्यामुळे त्यांना स्पर्धात्मक सराव मिळतो आणि ते सज्ज राहतात. भारतीय \"थिंक टॅंक'ने हे केले आहे. हे कौतुकास्पद आहे आणि हे कायम राहिले पाहिजे.\nभारतीय गोलंदाजांनी आता सुंदर संधी निर्माण केली आहे. मागील कसोटीप्रमाणे फलंदाजांनी आपले काम चोख पार पाडायला हवे. त्यामुळे भारताला जिंकून मालिकेत बरोबरी साधता येईल.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-48-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%81/", "date_download": "2020-09-24T02:21:31Z", "digest": "sha1:A27CIFX6FO6MUYGCS4T3U2MKLQG5SIJ2", "length": 8543, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "दगडफेक प्रकरणी 48 जणांवर गुन्हा दाखल | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nदगडफेक प्रकरणी 48 जणांवर गुन्हा दाखल\nin ठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे\nपिंपरी: पिंपरी-चिंचवडमधील आनंदनगर परिसरातील नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. या प्रकरणी ४८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आनंदनगर परिसर हा कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केलेला आहे. मात्र, तेथील नियम शिथिल करण्याच्या मागणीवरून शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी प्रकरण शमवण्याच्या प्रयत्न केला असता पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.\nपिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गंभीर बाब म्हणजे चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टीमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित आढळले असून तो परिसर सील करण्यात आलेला आहे. परंतु, परिसरातील नियम शिथिल करा, असे म्हणून शेकडो नागरिक रस्त्यावर आले होते. तेव्हा, पोलीस प्रशासन आणि नागरिक असा सामना झाला.\nदगडफेकीत पोलिसांच्या वाहनांचे नुकसान झाले असून काही जणांना मुका मार लागला आहे.\nयाप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी ४८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.\nशिव कॉलनीतील पाणी समस्या सुटणार, रात्रीचे जागरण टळणार\nरामराज्याच्या निर्मितीसाठी “ग्रामस्वराज” काळाची गरज\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nरामराज्याच्या निर्मितीसाठी “ग्रामस्वराज” काळाची गरज\nआदर्श नगर कॉलनी परिसरातील आवश्यक समस्या सोडवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-24T01:03:26Z", "digest": "sha1:V5NQOMJR5VQLLWKAXMOG2UGNXWWW3PCF", "length": 8711, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "नंदिनीबाई विद्यालयामध्ये माैखिक अाराेग्यावर सेमिनार | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितां��ेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nनंदिनीबाई विद्यालयामध्ये माैखिक अाराेग्यावर सेमिनार\nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या\nजळगाव : नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय येथे दंतराेगतज्ज्ञ डाॅ. सुयाेग साेमाणी यांच्या माैखिक अाराेग्य या विषयावर साेमिनार नुकताच झाला. यात माैखिक अाराेग्यावर मार्गदर्शन करण्यात अाले. विज्ञान मंडळातर्फे अायाेजीत कार्यक्रमात लेवा एज्युकेशन साेसायटीचे उपाध्यक्ष अरूण नारखेडे, प्रा. एन. एस. पाटील, संचालक किरण बेंडाळे, अाशालता नारखेडे, प्राचार्य चारूलता पाटील उपस्थित हाेते. डाॅ. साेमाणी यांनी पीपीटीद्वारे दातांची रचना, स्वच्छता व अाराेग्याची कशी काळजी घ्यावी याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.\nयुनिक उर्दू प्राथमिक शाळेत रुबेला लसीकरण मार्गदर्शन\nयुनिक एज्युकेशनल अॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलित युनिक उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत रुबेला लसीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक साबीर शाह होते. हर्षदा शिलेदार, समिरा तडवी, अनिता भदाणे यांनी रुबेला लसीकरणाबाबत मार्गदर्शनक करत कार्यक्रमास उपस्थित पालकांच्या शंकांचे समाधान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युनिक उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.\nआदिवासी वसतिगृहात राहतात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी\nतरुणींनी भावनिक न होता स्वतःच घ्यावेत निर्णय -सारीका कोडापे\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nतरुणींनी भावनिक न होता स्वतःच घ्यावेत निर्णय -सारीका कोडापे\nशिवसेना पदाधिकार्‍यांच्या पुढाकाराने यावलमधील युवकाला लाभली दृष्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-24T01:41:10Z", "digest": "sha1:LV2URBVXRZZVZTMI3CEHKPYUL42I2TSS", "length": 8150, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "सचिन पायलट आणि समर्थकांना कोर्टाचा दिलासा; अपात्रतेची कारवाई टळली | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nसचिन पायलट आणि समर्थकांना कोर्टाचा दिलासा; अपात्रतेची कारवाई टळली\nin ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय\nजयपूर: राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी बंड केला. उपमुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष पद काढून कॉंग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष यांनी सचिन पायलट यांच्यासह समर्थक आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठविली. या नोटीसीला उच्च न्यायलयात आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने सचिन पायलट आणि समर्थक आमदारांना दिलासा दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील अपात्रतेची टांगती तलवार तूर्त दूर झाली आहे.\nराजस्थान निर्माण झालेला राजकीय वाद उच्च न्यायालयात जाऊन पोहोचला ���हे. विधानसभेच्या अध्यक्षांनी सचिन पायलट यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. या नोटीसीला सचिन पायलट समर्थक आमदारांनी राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. गुरूवारी या प्रकरणावरील सुनावणी टळल्यानंतर शुक्रवारी पुन्हा सुनावणी झाली.\nआदर्शनगरातील वन परिक्षेत्र अधिकार्‍याचे घर फोडणारे तिघे जेरबंद\nविमा कंपन्यांच्या फायद्यासाठीच राज्य सरकारचे निकष\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nविमा कंपन्यांच्या फायद्यासाठीच राज्य सरकारचे निकष\nतरुणाने बनविला तरुणीचा लपून छपून व्हिडीओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2685", "date_download": "2020-09-24T00:34:28Z", "digest": "sha1:D7WUATSCOEQ4W6BJ5AQH4JQRZTZOMPIM", "length": 21617, "nlines": 258, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मी वाचलेले पुस्तक | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मी वाचलेले पुस्तक\nइथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.\nहमोंचं बालकाण्ड वाचलं नुकतचं. लेखनशैली खुप छान आहे. त्यांची निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी ही अशीच खिळवून ठेवते. खुप डिप्रेसिंग आहे कथानक. पण वास्तव आहे ते..\nगोनिदांचं 'कहाणीमागची कहाणी' वाचत आहे सध्या. मला आवडलं. ज्यांना गोनिदांचं लिखाण आवडतं त्या सर्वांना आवडेल. जे कुणी कथालेखन करतात त्यांनी सर्वांनी जरुर वाचा.\nमला गोनिदांचं 'कुणा एकाची भ्रमणगाथा' खुप आवडतं आनि माचीवरला बुधा ही. कहाणीमागची कहाणी वाचलं नाहीये. आता वाचेन..\nझुंपा लाहिरी च्या unaccoustomed earth मधल्या पहिल्या ३ गोष्टी वाचल्या...\nनेमसेक ने वाढवलेल्या अपेक्षा पारच धुळीला मिळाल्या.... खूपच सामान्य वाटलं मला तरी...\nसरी , मागच्याच महिण्यात वाचल मी \"कुणा एकाची भ्रमणगाथा\" .. बरचस डोक्यावरुन गेलं . आता परत वाचणार आहे . सध्या वंशवेल , आहार्-विहार, डायट हे वेड लागलय , वंशवेल खरच खुप माहीती देणारं आहे .\nनेमसेक मधे असे विशेष आहे तरी काय.. मला तर ते पुस्तक, खास करून त्याचा शेवटं एकदम रटाळ वाटला.\nदीपु, डाएट वगैरे विषयांबद्दल बोलुन (म्हणजे नुसतच बोलुन) आ बैल मुझे मार करणं सोडलयं रे मी सध्य���.. भ्रमणगाथा मात्र हळूहळू कळत आणि चढत जातं. परत एकदा वाच निवांत.\nकुणी sedany sheldon नही का वाचत\nसध्या अनील अवचट यांच \"कार्यरत\" वाचतेय... खुप छान पुस्तक आहे\nइथल्या पोस्टांनी प्रभावित होऊन मी पण गौरी देशपांडेंची आहे हे असं आहे.. आणि गोफ वाचली. आवडली. पारायणं करावीत अशीच\nकाले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ\nबिजली की तलवार नही बूँदों के बाण चलाओ\nआता मुक्काम, उत्खनन ही वाच. तुला नक्की आवडतील.\nच्या आधी 'थांग' वाचायला हवी. 'थांग' चा पुढचा भाग म्हणजे 'मुक्काम.'\nगौरीच्या पुस्तकांची यादी देत आहे:\n१) आहे हे असे आहे\n२) एकेक पान गळावया\n३) दुस्तर हा घाट\n८) तेरुओ आणि काही दुरपर्यंत\n९) चंद्रीके गं सारीके गं\n११) And pine for what is not.. (हे पुस्तक 'आहे मनोहर तरी.. ' या सुनिताबाईंच्या पुस्तकाचा अनुवाद आहे.)\n१२) The Lackadaisical Sweeper (ह्यातील बर्‍याचशा कथा 'आहे हे असे आहे' मधे आहेत.)\n१३) Diary Of A Decade Of Agony (हे पुस्तक अविनाश धर्माधिकारी ह्यांच्या 'अस्वस्था दशकाची डायरी' या पुस्तकाचा अनुवाद आहे.\n१५) Between the Births (हा त्यांचा काव्यासंग्रह आहे)\nअन्य वाचलेले लेख (तुम्ही जर त्यांचे लेख इतर कुठे वाचले असतील तर लेखांची नावे लिहावीत):\n१) हीशेब (बापलेकी मधे आहे)\n२) भिजत भिजत कोळी\n५) धरलं तर चावतं\n६) निर्झर (शशी देशपांडे ह्यांच्या एका कथेचा अनुवाद)\nअरे हो की. मी थांग कशी विसरले.. धन्स श्रध्दा.. बी तुलाही, लिस्ट साठी..\nदुस्तर हा घाट आणि थांग ह्या दोन्ही एकाच पुस्तकात आहेत.\nगौरी मनातली हे गौरीच्या पंख्याना आवडेल असे आहे. गौरी गेल्यावर त्यांच्या गोतावळ्यातील कुणी-कुणी त्यांच्याविषयी लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे. बहुतेक अशा पुस्तकासाठी म्हणुन ते लेख विषेश लिहुन घेतले आहेत.\nकुठल्या तरी दिवाळी अंकात तिचे शेवटचे काही लिखाण प्रसिद्ध झाले होते. त्यात चोरी वर एक गोष्ट होती.\n'कथा गौरीची'सुद्धा खूप छान आहे.\n तिने लिहिलेले की तिच्याविषयी लिहिलेले \nएकाच पुस्तकात दोन भाग आहेत. पहिल्या भागात त्यांच्याविषयी लेख आहेत. दुसर्‍या भागात त्यांच्या पुस्तकांचं समीक्षण. सगळंच कौतुक नाही. आणि शिवाय त्यांच्या दोन मुलाखती.\nसंपादन विद्या बाळ आणि वंदना भागवत यांनी केलं आहे.\nआणि गिताली विं. म. ह्या देखील आहेत संपादन करण्यामधे.\nहो. ही सगळी मिळुन सार्‍याजणींची टीम. गौरीताई गेल्यावर एक विशेषांक काढला होता मिळुन सार्‍याजणी मासिकाचा. त्या वरुनच ह्या समग्र गौरी ग��रंथाची कल्पना सुचली.\nमलाही अजिबात अनक्स्टम्ड आवडले नाही. तुम्ही इंटरप्रिटर ऑफ मलाडीज वाचलं का ते मला आवडलं होतं. झुम्पाचं पहिलं पुस्तक\nअनंत सामंतांचं 'एक ड्रीम्...मायला....' वाचलं. पुस्तक बरं आहे. एकदा वाचण्याजोगं. भाषा अगदी आजच्या तरूण पिढीला (सर्वच नाही, पण काही) आवडेल अशी आहे, बेदरकार शिव्या,सवंग शब्द आणि वाक्य. पण पुस्तक एकदा हातात घेतलं की पुढे काय होईल ही उत्सुकता, पुस्तक खाली ठेऊ देत नाही.\nखालिद हुसैनी चं काईट रनर वाचलं.. जरा उशिरच झाला वाचयला.... अप्रतिम पुस्तक आहे.. \nशवटची साधारण १७५ पानं एका बैठकीत संपवली...\nअफगाणिस्ताना बर्फ पडतो हे मला माहितच नव्हतं.. आणि जे काही टिव्ही/ पेपर मधे पहिले आहे त्यावरून तरी तिथे हिरवळ, डाळींबाची झाडं वगैरे अस्तिल असं वाटतं नाही..\nनेमसेक मधे असे विशेष आहे तरी काय.. मला तर ते पुस्तक, खास करून त्याचा शेवटं एकदम रटाळ वाटला. >>> मी मुव्ही आणि पुस्तक एकामगोमाग एक वाचल्याने मला आवडलं.. एकूण त्यातले बारकावे आणि प्रसंग उभा करायची शैली आवडली मला...\n>> खालिद हुसैनी चं काईट रनर वाचलं.. जरा उशिरच झाला वाचयला.... अप्रतिम पुस्तक आहे.. \n काईट रनर मलाही आवडलं खूप. कॅलिफोर्नियात खूप अफगाण आहेत हे तरी कुठे माहिती होतं \nअरे बाप रे हे असे बाफ पण शिल्लक आहेत का अजुन आणि लोक त्यावर संदेश पण देताएत्\nकाईट रनर मी २ वर्षापुर्वी वाचले होते. मला खुप आवडले होते. त्या नंतर त्याच्यावर काढलेला सिनेमा पण बघितला या वर्षी.\nसिनेमा इतका नाही आवडला. पुस्तक मात्र नक्कीच वाचायला हवे.\nमला वाटते आधी पुस्तक वाचले असेल तर पुस्तकाला सिनेमात न्याय मिळला नाही असेच बरेच वेळा वाटत रहाते.\nदाविंची कोड बाबत पण असेच झाले\nआधी पुस्तक वाचले असेल तर पुस्तकाला सिनेमात न्याय मिळला नाही असेच बरेच वेळा वाटत रहाते.>>>\nअनुमोदन रुनि. क्लासिक उदाहरण- हॅरी पॉटर\nपुस्तकाच्या दुनियेत आपण हरवून जातो इतकं डीटेलिंग असतं, सिनेमात नाही म्हणलं तरी विस्तारभयामुळे त्यांना सगळंच दाखवता येत नाही. परत प्रत्येकाला पुस्तक वाचताना त्याची त्याची स्वतःची दुनिया उभारता येते, सिनेमा नाही म्हणलं तरी दुसर्‍या कोणीतरी केलेला असतो\nआदमा, देर आये दुरुस्त आये\nआशा बगेंची पारितोषक विजेती 'भूमी' वाचली. अस्वस्थ करून सोडते. काय रंगवली आहे नायिका आणि तिचं आयुष्य\nअताशा असे हे मला काय होते\nकुण्या काळचे पाणी डोळ्यात येते..\nकाईट रनर वर अधारित सिनेमाचं नाव काय आहे\nमी ही साधारण ६ महिन्यांपूर्वीच वाचलं पुस्तक, मला जाम डिस्टर्बिंग वाटलं.\nनुकताच मी व्हिकी बामच्या फेमस कादंबरीचा अनुवाद वाचला.... 'मेन नेव्हर नो'\nखरं सांगू तर काहीच अर्थबोध झाला नाही. कथा आहे त्यात मोजून २ ते ३ प्रसंग आहेत, ते वेगवेगळ्या पात्रांच्या नजरेतून आपल्या समोर मांडले आहेत. कथा तर मला कळली. पण त्यातून लेखकला काय मेसेज द्यायचा आहे ते काही कळलं नाही.\nतुमच्यापैकी कोणी वाचलं असेल तर मला जरूर सांगा...\nपुन्हा एकदा.. एक उत्कृष्ट पुस्तक सुचविल्याबद्दल तुमचे आभार\nव्यासपर्व वाचलं.. इतके दिवस आपण जी गोष्ट फक्त डोळ्यांनी पाहत होतो तीच गोष्ट जर एखाद्या प्रिझम मधून पाहिली तर मधेच त्यातले सप्तरंग दिसू लागतात तस्सं वाटलं हे पुस्तक वाचताना.. ज्यांना महाभारतातल्या व्यक्तिरेखांमधे रस आहे त्यांनी हे जरूर वाचा.. गुणांमधले दोष आणि दोषांमधले गुण सापडतील... त्यांच्या एकलव्य, कर्ण आणि दुर्योधनाला तोड नाही\nश्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे\nक्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/tanhaji-the-unsung-warrior-box-office-collection-third-day-165792.html", "date_download": "2020-09-24T01:31:04Z", "digest": "sha1:6Y2UO7AEEVE6VZT5BDXZVQJNIUGMPB7T", "length": 16032, "nlines": 200, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Tanhaji The Unsung Warrior | 'तान्हाजीं'ची घोडदौड, तीन दिवसातील कमाईचे आकडे समोर", "raw_content": "\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nTanhaji The Unsung Warrior | ‘तान्हाजीं’ची घोडदौड, तीन दिवसातील कमाईचे आकडे समोर\nTanhaji The Unsung Warrior | 'तान्हाजीं'ची घोडदौड, तीन दिवसातील कमाईचे आकडे समोर\nअभिनेता अजय देवगणच्या बहुचर्चित तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरु आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : अभिने��ा अजय देवगणच्या बहुचर्चित तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरु आहे. पहिल्या दिवशी 16 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या सिनेमाने तीन दिवसात 60 कोटींचा आकडा पार केला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरन आदर्श यांनी तीनही दिवसाच्या कमाईचे आकडे जाहीर केले आहेत. यानुसार तान्हाजी सिनेमाने तीन दिवसात मिळून तब्बल 61.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. (Tanhaji The Unsung Warrior Box office collection)\nतान्हाजी द अनसंग वॉरियर सिनेमाने पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 15.10 कोटी, दुसऱ्या दिवशी शनिवारी 20.57 कोटी आणि रविवारी 26.08 कोटी असे पहिल्या विकेंडला 61.75 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतचा हा सिनेमा यंदाच्या वर्षातील पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे.\n‘तान्हाजी’ हा सिनेमा मराठमोळा दिग्दर्शित ओम राऊत यांनी दिग्दर्शित केला आहे. अजय देवगणच्या करियरमधील हा शंभरावा सिनेमा आहे. महत्त्वाचं म्हणजे या सिनेमासोबत दीपिका पदुकोणचा छपाक आणि रजनीकांतचा दरबार हे दोन सिनेमेही रिलीज झाले होते. मात्र तान्हाजी द अनसंग वॉरियर सिनेमावर प्रेक्षकांनी पसंतीची मोहोर उमटवल्याचं चित्र आहे. छपाक सिनेमाने पहिल्या दिवशी अवघी 4.77 कोटी रुपयांची कमाई केली.\nछपाकला तीन दिवसात 20 कोटी रुपयांचाही गल्ला जमवण्यात अपयश आलं आहे. छपाकला पहिल्या दिवशी 4.77 कोटी, दुसऱ्या दिवशी 6.90 कोटी आणि\nकोणत्या सिनेमाला किती स्क्रीन\nतान्हाजी हा सिनेमा एकूण 4540 स्क्रीनवर रिलीज झाला आहे. यामध्ये भारतात 3880 तर परदेशात 660 स्क्रीन्सचा समावेश आहे. हा सिनेमा हिंदी आणि मराठी भाषेत 2D आणि 3D मध्ये रिलीज झाला आहे.\nदुसरीकडे छपाक हा भारतात 1700 तर परदेशात 460 अशा एकूण 2160 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.\nkaran Johar Party Video : आता करण जोहरच्या पार्टीचा व्हिडीओ…\nओम राऊतच्या 'तान्हाजी'तील खलनायक 'आदिपुरुष'मध्येही\nमराठमोळा शिलेदार करणार प्रभासला दिग्दर्शन, 'आदिपुरुष'ची घोषणा\nVidyut Jammwal | 'हॉटस्टार'ने दुजाभाव केल्याचा आरोप, अभिनेता विद्युत जामवालची…\nअक्षय, अजय, आलियाचे चित्रपट 'हॉटस्टार'वर, तब्बल 700 कोटींची डील\n'ये है हिंदुस्थान के मुसलमान', जबरदस्त डायलॉग, 'सूर्यवंशी'चा रोमांचक ट्रेलर\nतानाजींच्या वंशजाला आर्थिक हातभार, रायबा मालुसरेंना अतुल भोसलेंची मदत\n'सूर्यवंशी' ठरणार आदित्य ठाकरेंच्या नाईट लाईफचा 'पहिला लाभार्थी'\nएकनाथ ख���सेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी\nIPL 2020 LIVE | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज,…\nICC ODI ranking | आयसीसी क्रमवारीत 'विराट' स्थान अबाधित, रोहित…\nIPL 2020 | कोहलीच्या RCB चा कसून सराव, पहिली ट्रॉफी…\nसुरेश रैनाचे काका आणि आत्तेभावाची हत्या करणारे आरोपी जेरबंद\nसौर ऊर्जेवर चालणारी लिटिल कार, नववीतील विद्यार्थ्याचा लॉकडाऊनमधील भन्नाट प्रयोग\nमी कुठेही क्रिकेट खेळण्यास तयार, मला बोलवा : एस श्रीसंत\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nमोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा\nटाटा आमंत्रा कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणात अळ्या, केडीएमसीचा भोंगळपणा चव्हाट्यावर\nमुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या\nनिलेश राणेंच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर\nKKR vs MI, IPL 2020 Live Score | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय\nमोदी म्हणाले, महाराष्ट्र के लोग बहादूर, मुख्यमंत्री म्हणाले, देशाला मार्गदर्शन करा\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/15393", "date_download": "2020-09-24T01:22:35Z", "digest": "sha1:N66FQY6R2ZYF6ZLY2TTKSBQ2TXOPREZT", "length": 7400, "nlines": 100, "source_domain": "dhanlabh.in", "title": "नवा IPO पहा –CHEMCON SPECIALITY CHEMICALS LTD – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशे���खान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nया कंपनीचा IPO २१ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर पर्यंत उपलब्ध असून त्याचा lot size 44 समभागांचा असून त्याची किंमत प्रति शेअर रु. 340/- आहे.\nया ipo ची खरेदी आपण online upi id वापरून BHIM app द्वारे करू शकता किंवा शेअरखान ऑफिस सावंतवाडीला भेट देऊन करू शकता.\nत्यासाठी मात्र आपले DEMAT खाते असणे आवश्यक आहे\nसाइड पॉकेटिंग म्हणजे काय\nलिक्विड फंडाकडे गुंतवणूकदारांची वापसी \nरिलायन्स इंडस्ट्रीजने एक नवा विक्रम केला\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nतुम्हीही मुकेश अंबानी बना \nमग गुंतवणूक करायची तरी कुठे\nआर्थिक नियोजन — उद्योगांसाठी\nआर्थिक संकट-पर्सनल लोन की गोल्ड लोन\nगोल्ड बॉंड – आधुनिक सोने खरेदी\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://hemantathalye.com/%E0%A4%8F-%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8D-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-24T01:25:04Z", "digest": "sha1:D3ARXHGTSM26UWDCEECHLOCARIATHNTL", "length": 5374, "nlines": 44, "source_domain": "hemantathalye.com", "title": "ए टी म् म्हणजे एनी टाइम मिस्टेक - हेमंत आठल्ये ~ Hemant Athalye Website", "raw_content": "\nसंकेतस्थळ विकासक – Website Developer\nए टी म् म्हणजे एनी टाइम मिस्टेक\nजुलै 29, 2009 by हेमंत आठल्येin नोंद\nपुण्यात ए टी म् चा अर्थ एनी टाइम मिस्टेक असाच होतो. सरासरी १० पैकी ८ ए टी म् मधे काहीना काही बिघाड असतोच. कधी दरवाजा ख़राब, कधी पैसेच येत नाही. कधी कार्डच एक्स���प्ट होत नाही. तर कधी आत गेलेले कार्ड बाहेरच येत नाही. पूणे रेलवे स्टेशन ला ६ ए टी म् आणि ८ मशीन आहेत. या महिन्याच्या सुरवातीला सगळ्या ए टी म् मधे एकाच वेळी बिघाड झाला. प्रत्येकात नव नविन बिघाड. यूनियन बैंकच ए टी म् सगळ घ्यायच पण पैसे येत नव्हते. पंजाब नेशनल बैंकच ए टी म् दरवाजा तर कायम बिघडलेला असतो. कार्ड चुकीचे दाखवायचे. त्याच्या बाजूचे स्टेट बैंकच ए टी म् सगळी क्रिया करायचे आणि पैसे येत नसायचे, पण आपल्या खात्यातून आपण टाकलेली रक्कम वजा व्हायची.\nकेनरा बैंकच ए टी म् तर डायरेक्ट आउट ऑफ़ सर्विस दाखवायचे. उरलेले आईसीआईसीआई ला तर बाहेर बोर्ड लावलेला असायचा. त्याची नक्कल शेजारचे स्टेट बैंकच ए टी म् करायचे. हे दोन्ही ए टी म् एकाच वेळी बंद कसे काय पडतात हे मला न सुटलेले कोडे आहे. कोरेगावमधे तर नविनच नाटक, कोरेगाव मधे स्टेट बैंकचे ३,बैंक ऑफ़ बडोदा चे १, सेंट्रल बैंकचे १, चार्टड च १ आणि एच डी एफ सी च १. पण यातल कोणताच ए टी म् २४ तास चालू नसते. नेहमीच दिवसातून तासभर तरी यात पैसे संपलेले. एकदा मी चिंचवड स्टेशन मधील स्टेट बैंक ए टी म् मधून ५००० रुपये काढले. पैसे आले पण माझ्या खात्यातून ते ५००० वजा झालेच नाही. देहु गावाच्या बाहेर असलेल स्टेट बैंकच ए टी म् चे शटर कधी उघडलेल बघितलच नाही. शिवाजी नगर च्या स्टेट बैंक मधून अनेक वेळा फक्त ५०० रुपयाच्या नोटा येतात. म्हणजे कोणाला १००, २०० किंवा ४०० काढायचे असल्यास ते पैसे बाहेर येताच नाही. बाकी ठिकाणी असाच गोंधळ आहे.\nNext Postराज ठाकरेंचे आंदोलन आणि मी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nमी डिझाइन आणि डिजिटल सेवा प्रदान करतो जी पूर्णपणे लवचिक आणि शक्तिशाली असतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A4%A8", "date_download": "2020-09-24T02:42:23Z", "digest": "sha1:2KZW4IPXGLR5PG4I2DLZYEDD5NP7VQGZ", "length": 4914, "nlines": 84, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "राम लखन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nराम लखन हा १९९१ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. सुभाष घईने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, डिंपल कपाडिया, माधुरी दीक्षित, राखी व अमरीश पुरी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. भव्य कथानक असलेल्या ह्या ���ित्रपटामध्ये अनेक दिग्गज अभिनेते होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.\nसर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - राखी\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील राम लखन चे पान (इंग्लिश मजकूर)\nLast edited on १८ ऑक्टोबर २०१६, at १९:०८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१६ रोजी १९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/828393", "date_download": "2020-09-24T02:35:18Z", "digest": "sha1:XNU32VCSJXAKUNXIPT6QJ4CGXFDJR7FU", "length": 2182, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १९३३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १९३३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:५९, १२ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती\n७ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: kk:1933 жыл\n२१:४२, ३ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: gag:1933)\n२२:५९, १२ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nCarsracBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: kk:1933 жыл)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20722/", "date_download": "2020-09-24T02:51:38Z", "digest": "sha1:H7NFM2OPKOLYDDIILIXMOOV4A2RVGICY", "length": 16792, "nlines": 229, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पामेलीझ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपामेलीझ : (अँरेकेलीझ ताल गण). ए. एंग्लर व के. प्रांट्ल यांच्या वर्गीकरणाप्रमाणे फुलझाडांपैकी [→वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एकदलिकित वर्गातील या गणाला ‘प्रिन्सिपेस’ हे नाव असून त्यात ताड-माडांचा समावेश केला आहे इंग्रजीत या सर्व वनस्पतींना ⇨ पाम म्हणतात व त्यांचा अंतर्भाव ⇨ पामी या एकमेव कुलात केला जातो. प्रिन्सिपेस हे जुने नाव आंतरराष्ट्रीय वनस्पतिनामाभिधाननियमांप्रमाणे बरोबर नसले, तरी पारंपारिक म्हणून अद्यापही कोणी (उदा., जी. एच्. एम्. लॉरेन्स) वापरतात. या नियमाप्रमाणे पामेलीझऐवजी ‘अँरेकेलीझ’ हे नाव अधिक योग्य आहे. कारण पामीपेक्षा ‘अँरेकेसी’ हे (अँरेका या सुपारीच्या वंशनामावरून बनविलेले) कुलनाम विशेष पसंत केले जाते. जे. हचिन्सन यांनी पामेसी हे नाव पामीऐवजी वापरून फक्त त्याचाच अंतर्भाव पामेलीझ गणात केला आहे. जी. बेंथॅम व जे. डी. हुकर यांच्या वर्गीकरण पद्धतीत पामी कुलाचा अंतर्भाव इतर दोन कुलांसह ‘कॅलिसिनी’ या श्रेणीत केला असून इतर काहींनी (ए. बी. रेंडेल, ई. स्ट्रासबुर्गर इ.) अँरेसी [→अँरॉइडी] व लेग्नेसी [→डकवीड] यांसह पामीचा समावेश ‘स्पॅडिसिफ्लोरी’ (महाछदयुक्त) या गणात केलेला आढळतो. प्रस्तुतच्या वर्णनात पहिल्याने स्पष्ट केलेल्या अर्थी ही संज्ञा वापरली आहे.\nपामेलीझ गणातील बहुतेक वनस्पती (एक-दोन अपवाद सोडल्यास) उष्ण कटिबंधात सापडतात. भारतात छिंदवाडा येथे या वनस्पतींचे काही जीवाश्म (शिळारूप अवशेष) सापडले आहेत. उत्तर क्रिटेशस खडकांत (सु. ९ कोटी वर्षांपूर्वीच्या कालखंडात), तसेच तत्पूर्वी ट्रायासिक (सु. २३-२० कोटी वर्षांपूर्वीच्या) आणि जुरासिक (सु. १८.५-१५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील खडकांतही ताल वृक्षांचे जीवाश्म आढळले असल्याने या कुलाचा क्रमविकास (उत्क्रांती) फार प्राचीन काळी सुरू झाला असावा हे उघड आहे [→पामी].\nया वनस्पती लहान-मोठे वृक्ष (क्वचित वेली) असून त्��ांना मोठी संयुक्त पाने व महाछदयुक्त स्थूलकणिश [→पुष्पबंध] फुलोरा असतो फुले नियमित, त्रिभागी, बहुधा एकलिंगी, एकत्र किंवा विभक्त झाडांवर असतात. किंजपुट ऊर्ध्वस्थ, संयुक्त किंवा मुक्त (सुट्या) भागांचा असून बीजके तीन असतात. मृदुफळात किंवा आठळी फळात १-३ बीजे (सपुष्क) असतात. [→फूल].\nद पाम सोसायटी ही जागतिक संघटना ह्या वनस्पतींचे संवर्धन व संशोधन यांस उत्तेजन देते ती प्रिन्सिपेस या नावाचे नियतकालिकही प्रसिद्ध करते.\nपहा : पाम पामी पुरावनस्पतिविज्ञान वनस्पतिनामपद्धति.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/blogs-news/real-story-behind-raj-thackrey-sharad-pawar-photo-1779476/", "date_download": "2020-09-24T01:59:09Z", "digest": "sha1:5264A55QKSIJJ3VCZTXCJGH57SGSTPLC", "length": 13963, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Real story behind Raj Thackrey Sharad Pawar Photo | राज ठाकरे – शरद पवारांच्या त्या फोटोमागची खरी कहाणी | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nराज ठाकरे – शरद पवारांच्या त्या फोटोमागची खरी कहाणी\nराज ठाकरे – शरद पवारांच्या त्या फोटोमागची खरी कहाणी\n… पण विमानात प्रत्यक्षात काय घडलं, हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे\nदोन मोठे राजकीय नेते जेव्हा प्रत्यक्ष भेटतात, तेव्हा छोट्यांनी तिथं घुटमळत उभं राहू नये, आणि तरीही, त्यांच्यात झालेला संवाद कानावर पडलाच तर त्याची जाहीर वाच्यता करू नये, असे संकेत आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विमानप्रवासातील भेटीबाबत ज्या चर्चा वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियात काल सायंकाळपासून सुरू आहेत, त्या पाहता हा संकेत मोडणं गरजेचं वाटतंय.\nऔरंगाबाद-मुंबई विमानप्रवासातील “पवार-ठाकरे भेट ठरवून घडवण्यात आली” इथपासून ते “आता एनसीपी आणि मनसे एकत्र येणारच” इथपर्यंत आणि “राज हे पवारांची प्रत्येक गोष्ट ऐकतात” इथपासून ते “मनसेला आमच्या महाआघाडीत स्थान नाही” या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांच्या मतापर्यंत प्रत्येक गोष्टीवर गेल्या काही तासात अक्षरश: महाचर्चा झडल्या आहेत. भाजपच्या ट्रोल आर्मीने आणि शिवसेनेच्या ऑनलाईन वीरांनी नेहमीप्रमाणे या भेटीची थट्टा उडवत राज यांच्यावर टीका केली आहे. पण विमानात प्रत्यक्षात काय घडलं, हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे.\nऔरंगाबाद विमानतळाहून मुंबईकडे प्रयाण करण्यासाठी सज्ज असलेल्या विमानात राज ठाकरे यांनी जेव्हा प्रवेश केला तेव्हा ते त्यांच्या सीटवर बसत होते. राज आणि बाळा नांदगावकर यांच्या सीट्स उजवीकडे बाजूबाजूला होत्या, तर शरद पवार आणि शिवसेनेचे आमदार, राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या सीट्स डावीकडच्या रांगेत बाजूबाजूला होत्या. विमानातील आपल्या सीटवर शरद पवार बसल्यावर त्यांच्या बाजूच्या सीटवर अर्जून खोतकर बसणार…, इतक्यात पवार त्यांना म्हणाले, “तुम्ही (खोतकर) तिथे बसा, राजला इथे (माझ्या बाजूला) बसू द्या.”\nपवार यांच्या या बोलण्याचा मान राखत खोतकर उजवीकडच्या रांगेत म्हणजे बाळा नांदगावकरांच्या बाजूला जाऊन बसले आणि त्यानंतर पुढच्या साधारण तास-दीड तासाच्या विमान प्रवासात शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या गप्पा रंगल्या. राजकारणातील प्रत्येक गोष्ट प्लांटेड असते, हा एक गैरसमज आहे. राजकीय नेत्यांच्याही आवडीनिवडीची काही खास माणसं असतात, त्यांनाही आवडीच्या माणसांशी गप्पा मारायला आवडतं, हे आपण विसरतो. अर्थात, या गप्पांमध्ये राजकीय विषय निघालेच नसतील, असं म्हणणंही मूर्खपणाचं ठरेल.\nशरद पवार आणि राज ठाकरे यांच्या गप्पा सुरु असताना त्यात थोड़ा वेळ का होईना पण सहभागी होण्याचा मोह शिवसेनेचे आमदार, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि मनसे नेता बाळा नांदगावकर यांनाही आवरला नाही. त्यासाठी सीट सोडून हे दोघे (मुंबईतल्या लोकल ट्रेनप्रमाणे) विमानातही उभे राहिले आणि हा फोटो असा आला…\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग द���षी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 Good Read: मंदार भारदेंचं बघ्याची भूमिका हा बावनकशी ऐवज\n2 BLOG: अविचाराने माखलेला मेंदू\n3 BLOG : भारताचा नवीन सचिन बनण्याकडे विराटची वाटचाल\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/cant-determine-malays-extradition-period-abn-97-2225675/", "date_download": "2020-09-24T00:54:22Z", "digest": "sha1:MUBJPFUWT3KN35PA4EFIHG4VOUWZTCT3", "length": 10080, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Can’t determine Malay’s extradition period abn 97 | ‘मल्याच्या प्रत्यार्पणाचा कालावधी निश्चित करू शकत नाही’ | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\n‘मल्याच्या प्रत्यार्पणाचा कालावधी निश्चित करू शकत नाही’\n‘मल्याच्या प्रत्यार्पणाचा कालावधी निश्चित करू शकत नाही’\nप्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे, त्यावर आपण अधिक भाष्य करू शकत नाही\nमद्यसम्राट विजय मल्या याचे भारतात प्रत्यार्पण कधी केले जाईल त्याचा कालावधी ब्रिटन सरकार निश्चित करू शकत नाही, देशाच्या सीमा ओलांडून कोणत्याही गुन्हेगाराला कारवाई टाळता येणार नाही, असा निर्धारही करण्यात आला आहे, असे ब्रिटनचे उच्चायुक्त सर फिलीप बार्टन यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले.\nमल्या याने ब्रिटनमध्ये आश्रयाची मागणी केली आहे का, असे विचारले असता माध्यमांशी ऑनलाइन चर्चा करताना बार्टन यांनी सांगितले की, आपल्या सरकारने अशा प्रश्नांवर कधीही भाष्य केलेले नाही. मल्या याच्या प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्याबाबत ब्रिटन सरकारकडे कोणतीही नवी माहिती नाही. प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे, त्यावर आपण अधिक भाष्य करू शकत नाही, असे बार्टन यांनी म्हटले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुमार यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 …तर विकास दुबेला मीच गोळी मारली असती-ऋचा दुबे\n2 काँग्रेसमधील गळती सुरूच; पोटनिवडणुकीच्या तोंडावर आणखी एक आमदार भाजपात\n3 दोन चोरट्यांनी पळवलं पैशाचं पाकीट, एटीएमचा पिन विचारायला परत आले आणि फसले…\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/blast-at-dombivli-midc-happened-due-to-chemical-reactors-1243865/", "date_download": "2020-09-24T02:05:18Z", "digest": "sha1:BLJXZK62XDYCTXMMYBYCCOOGDJFAI5AO", "length": 11884, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Blast at Dombivli midc happened due to chemical reactors | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे स��ंगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nडोंबिवलीतील स्फोट बॉयलरमुळे नाही; अग्निशामन दलाची माहिती\nडोंबिवलीतील स्फोट बॉयलरमुळे नाही; अग्निशामन दलाची माहिती\nअपघातानंतर या परिसराची पाहणी करताना कुठेही बॉयलरचे अवशेष आढळून आले नाहीत.\nडोंबिवली औद्योगिक वसाहत परिसरात गुरुवारी झालेला भीषण स्फोट हा बॉयलरमुळे नव्हे तर केमिकल रिअॅक्टरमुळे झाल्याची नवी माहिती समोर आली आहे. एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी ही माहिती दिली. अपघातानंतर या परिसराची पाहणी करताना कुठेही बॉयलरचे अवशेष आढळून आले नाहीत. मात्र, यावेळी दोन केमिकल रिअॅक्टर्स मिळाल्याचे गुंड यांनी सांगितले. त्यामुळे हा स्फोट या रिअॅक्टर्समुळेच झाला असावा, असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. रसायनांवर उच्च तापमानावर प्रक्रिया करण्यासाठी या रिअॅक्टर्सचा वापर केला जातो. मात्र, यामध्ये काही बिघाड झाल्यास अपघात घडण्याची शक्यता असते. असाच प्रकार प्रोबेस कंपनीत घडल्याची शक्यता गुंड यांनी व्यक्त केली. दरम्यान, या स्फोटातील मृतांची संख्या शनिवारी १२ वर जाऊन पोहोचली. आज सकाळी स्थानिक नागरिकांना येथे एक अनोळखी मृतेदह आढळून आला आहे.\nस्फोटात जमीनदोस्त झालेल्या प्रोबेस एन्टप्रायसेस कंपनीच्या आवारातील ढिगारे उपसण्याचे काम राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकातर्फे सुरू आहे. वायुगळतीचा धोका असल्याने अतिशय काळजीपूर्वक हे काम सुरू आहे. प्रोबेसचे डॉ. विश्वास वाकटकर यांची दोन्ही उच्चशिक्षित मुले नंदन (३२) व सुमीत (३०) आणि सून स्नेहल (२८) यांचाही मृत्यू या स्फोटात झाल्याने त्यांच्याही कुटुंबियांना या आघातातून सावरणे कठीण झाले आहे. या स्फोटावरून प्रोबेसच्या व्यवस्थापनावर शुक्रवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.\nहादऱ्याने इमारतींच्या संरचनेलाही धक्का\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरासायनिक विभाग सुरक्षित ठिकाणी हलविणार\nस्फोटात हरवलेला ‘गबरू’ घरी परतला\nडोंबिवली स्फोटाचे कारण अद्याप गुलदस्त्यात\nश्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन मागवलं होतं सीबीडी ऑईल; सुशांतच्या मॅनेजरचा NCB समोर खुलासा\n‘अशी ही बनवाबनवी’ व दिलीप कुम��र यांचं कनेक्शन माहितीये का\n'जर अनुराग दोषी असेल तर...', तापसी पन्नूचे मोठे विधान\nनिवेदिता सराफ यांना करोना\nहृतिक रोशनने पूर्ण केलं रिक्षाचालकाच्या मुलाचं स्वप्न\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nचहल समितीच्या शिफारसींचा स्थानिक यंत्रणेला विसर\nलोकजागर : बळीराजाची ‘न्याय्यउडी’\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nविद्यापीठाचे ‘अ‍ॅप’ तयार; ना ऋणात्मक गुण, ना इंटरनेट जोडणीचा धोका\n1 डोंबिवली अद्याप सुन्न..\n2 फॅशनबाजार : मनगटावरची सुबक, देखणी टिकटिक..\n3 हादऱ्याने इमारतींच्या संरचनेलाही धक्का\nनिवडणूक आयोगाने फेटाळला शरद पवारांचा आरोप, स्पष्टीकरण देत सांगितलं की...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.snnews.in/", "date_download": "2020-09-24T02:08:23Z", "digest": "sha1:F534QKWXKY2LJKPRZMXAER555TSQWTPP", "length": 6620, "nlines": 161, "source_domain": "www.snnews.in", "title": "snnews", "raw_content": "\nगोंडपिपरी ग्रामिण रुग्णालयाला दिली सॅनिटायझर मशिन\nकार्यकर्त्यांच्या विनंतीवरुण आ.सुधिर मुनगंटिवारांची भेट गोंडपिपरी रुग्णालयात सॅनिटायझर मशिन नाही.यातच तालुक्यात संख्या वाढत आहे.ही बाब हेरुण…\nपाच बधितांचा मृत्यू, नवीन 315 रुग्ण\nचंद्रपूर अंचलेश्वर वॉर्ड चंद्रपूर (63, पुरुष), वणी यवतमाळ (72, पुरुष), झरी जामनी यवतमाळ (48, पुरुष), घुटकाळा तलाव चंद्रपूर (54, पुरुष), जटपुरा गे…\nएक वर्षिय बालिका कोरोनाबाधित ; घुग्घुसमध्ये धाकधुक वाढली\nघुग्घुस (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेगणिक फुगत चालला आहे. शहराला कोरोनाने विळख्यात घेतले होते.आता ग्रामीण भागात…\n महिलांनी उघडले मटनाचे दुकान\nमहिलांनी जागविली आत्मनिर्भराची उमेद गोंडपिपरी गावात महिलांनी एकत्र येत बकरा कापायला सुरवात केली अनं एकत्र गर्दी झाली.नेमक यांच चाललच काय ह…\n अजगराने गिळली अख्यी निलगाय..\n12 फूट लांब अजगरानं नीलगायीचं वासरू एका फटक्यात गिळल्याचं समोर आलं आहे. ऊसाच्या शेतात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा …\nआकाशातून दगड पडला आणि गाव झाले लखोपती..\nब्राझिलिया, 02 सप्टेंबर : आकाशातून कधी मौल्यवान दगडं पडल्याचे ऐकले आहे, ते ही 20 लाखांचे नाही ना. मात्र असा प्रकार खरच घडला. ब्राझिलमधील एका गावा…\nमहिनाभरात निकाली काढणार गावठाणचा प्रश्न येल्लेवारच्या उपोषणानंतर नंगरपंचायतीची ग्वाही\nगोंडपिपरी गेल्या पन्नास वर्षापासून वास्तव्य करीत असूनही प्रशासनाने गावठाण जागेचे पट्टे दिले नाही.परिणामी अनेक गरीब कुटुंबाःना घरकुलापासून वंची…\nपृथ्वीवर कोसळणार नासाचा कृत्रिम उपग्रह\n मेंढीची किंमत 3 कोटी 50 लाख रूपये....\nपाच बधितांचा मृत्यू, नवीन 315 रुग्ण\nगोसेखुर्द धरणातून इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग ;33 दरवाजे उघडले\n चंद्रपूरात सापडले नऊ नविन रुग्ण;संख्या झाली बारा\nलपूनछपून आलेल्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू; 200 जणावर क्वारंटाईन होण्याची वेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400213006.47/wet/CC-MAIN-20200924002749-20200924032749-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}