
सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख ���ोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nबुधवार, एप्रिल १५, २०२०\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nशुक्रवार, ऑक्टोबर ०५, २०१८\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमंगळवार, ऑक्टोबर ३१, २०१७\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.vikrantjoshi.com/2016/10/1.html", "date_download": "2020-09-29T08:54:20Z", "digest": "sha1:MTJR3UJMFKYI7ASSPXC66LB3Y3T7TVWZ", "length": 22059, "nlines": 235, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: तावडे सर्वांना आवडे 1 : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nतावडे सर्वांना आवडे 1 : पत्रकार हेमंत जोशी\nमुलाचे पाय पाळण्यात ही कहावत आठवली कि अनेक चेहरे\nनजरेसमोर येतात. माझ्या घरी संघाचे वातावरण होते, आई वडील\nदोघेही संघाचे कट्टर होते, शाळेत असतांना एकदा संघ शिक्षा वर्गाच्या\nद्वितीय वर्षाला मी अकोल्याच्या मोहरीदेवी खंडेलवाल शाळेत\nमाहिन्याभरासाठी गेलो होतो, एक रुबाबदार तरुण साऱ्यांच्या कौतुकाचा\nविषय ठरला होता, संघ शिक्षा वर्गात आम्हा शाळकरी मुलांपासून तर\nबुजुर्ग संघ नेत्यांपर्यंत, आम्ही सारे त्याला मोहनदादा म्हणत असू आणि\n��ंधी मिळताच त्याच्या भोवताली घुटमळत असू, आम्हा बालकांना सुद्धा\nतेव्हा जाणीव झाली कि हा रुबाबदार उत्साही तेजस्वी हा तरुण कुछ\nअलग करेगा, घडलेही तेच, आजच्या सरसंघचालकांनी, मोहन भागवतांनी\nपुढे जग दणाणून सोडले...\n1990-92 च्या दरम्यान मी शिवाजी मंदिरात आचार्य अत्रे यांचे ब्रम्हचारी हे\nनाटक बघायला गेलो होतो, नाटकातला हिरो, त्याचा अभिनय, त्याचे दिसणे,\nत्याची गायकी, सारेकाही लाजवाब होते, मी त्याच्याशी मुद्दाम ओळख करून\nघेतली, आमची लवकरच छान मैत्री झाली. त्याचा पहिला सिनेमा जेव्हा\nप्रदर्शित झाला तेव्हा तो बेस्ट मध्ये टायपिस्ट म्हणून नोकरी करायचा, बेस्ट\nवसाहतीतच एका खोलीत पत्नी आणि मुलीसह राहायचा, त्याचा पहिला\nसिनेमा प्लाझा मध्ये प्रदर्शित झाला तेव्हा मी त्याला माझ्या कारमध्ये\nघेऊन गेलो होतो, परदेशातून मी आणलेले जॅकेट मुद्दाम त्याला घालायला\nदिले होते. बहुतेक फिल्मस्टार प्रोफेशनल असतात, ते असे सहकार्य मुद्दाम\nविसरतात, जे कपड्यासारखे प्रियकर प्रेयसी बदलतात त्यांना मित्रांना\nविसरायला वेळ का म्हणून लागावा तो हिरो, त्यावेळेचे माननीय\nराज्यपालांचे सचिव वसंतराव कुलकर्णी आणि मी, असे आम्हा तिघांचे\nत्रिकुट बनले, अनेकदा एकत्र भेटत असू, तो नवखा असूनही मी त्यावेळच्या\nमुख्यमंत्र्यांकडे आग्रहाने त्याला एक सदनिका मंजूर करवून घेतली, नेमके\nतेच घडले, तो पुढे खूप मोठा झाला, तो प्रशांत दामले होता, त्याचेही पाय\nमला पाळण्यात दिसले होते, प्रशांत आघाडीचा नायक झाला, अर्थात मराठी\nजगत, मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टी त्याने पुढे दणाणून सोडली...\nअगदी अलीकडे पार्ल्यातल्या श्रीधर अण्णांचे निधन झाले, आत्यंतिक\nसमाधानाने त्यांनी जीव सोडला कारण त्यांची मुले कर्तबगार निघालेत. स्वतः\nश्रीधरजी देखील कर्तव्यततप्पर होते, कोकणातील माती आणि माणसे त्यांना\nप्रिय होती, त्यांच्यासाठी वाट्टेल ते, अण्णांचे ध्येय होते म्हणून म्हाडा मधून\nनिवृत्त झाल्यानंतर देखील श्रीधरजी गुपचूप बसले नाहीत, त्यांनी कोकणच्या\nसेवेत स्वतःला झोकून दिले अगदी शेवटपर्यंत, आराम करणे जणू त्यांना\nमाहीतच नव्हते, समाजसेवा ते एन्जॉय करायचे प्रसंगी घरदार विसरून, नेमके\nसमाजसेवेचे बाळकडू त्यांच्या तिन्ही मुलांच्या रक्तात आपोआप भिनले. मोठा\nविवेक त्याने भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी पर���षदेला आपले मानले,\nअभाविप मध्ये स्वतःला ऐन तारुण्यात झोकून दिले, मधला विनोद वडिलांचे\nआणि मोठ्या विवेकाचे हे थोडेसे राजकारण बरेचसे समाजकारण अगदी\nजवळून बघत होता, लीडरशिप तो जवळून अनुभवत होता, आधी शिका मग\nवाट्टेल ते करा, श्रीधरजींची तिन्ही मुलांना सक्त ताकीद होती, शिकता शिकता\nसमाजसेवा करण्यास त्यांची हरकत नव्हती म्हणून मोठे विवेक अखिल भारतीय\nविद्यार्थी परिषदेत सक्रिय होते, पुढे त्यांना तेवढे सक्रिय राहणे जमले नाही पण\nवडील आणि मोठ्या भावाला निरखून अनुकरण करणाऱ्या विनोदला शाळेत\nअसतांनाच वाटायचे केव्हा एकदा महाविद्यालयांत जातो आणि विद्यार्थी\nपरिषदेत स्वतःला झोकून देतो, पुढे तेच घडले आजच्या या शिक्षण आणि\nसांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री असणाऱ्या श्रीमान विनोद तावडे यांनी अगदी\nआजपर्यंत तेच केले जे त्यांना आवडले, पुन्हा तेच, मुलाचे पाय पाळण्यात,\nपुढे घडलेली किंवा बिघडलेली मुले अनेकदा आपल्याला अगदी लहान वयात\nकळतात, ते नेमके पुढे काय करणार आहेत ते, माझ्याकडे बघून कोणाला\nकधीही वाटले नाही कि मी भविष्यात कधी शास्त्रद्न्य किंवा एखादा मोठा\nअधिकारी होईल, त्यांना जे वाटले तेच माझ्याबाबतीत घडले म्हणजे हा पुढे\nकाहीच करणार नाही, साऱ्यांचा अंदाज खरा ठरला जसे अलोकनाथ कडे\nबघून वाटले होते कि हा कधीही अभिनेता होणार नाही, तेच खरे ठरले,\nम्हणजे अलोकनाथ सिनेमात आला पण त्याला आजही अभिनय येत नाही,\nएक मात्र नक्की विनोद तावडे यांचे नशीब जोरावर आहे म्हणजे ज्या क्षेत्रात\nत्यांना अगदी लहान वयापासून आवड होती, त्याच शिक्षण कला आणि\nसांस्कृतिक खात्याची नेमकी जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडावी, याला\nईश्वरी आशीर्वाद नाहीतर काय म्हणावे....\nवास्तविक बहुतेकवेळा नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर नेमके\nकुठलेलंही ज्ञान नसणाऱ्या व्यक्तीकडे नको ते खाते जाते म्हणजे आपल्या\nराज्यातले अतिशय टेक्निकल असे सार्वजनिक बांधकाम खाते खूप वर्षे\n' युवर्स फेथफुली ' च्या वर सही करणाऱ्या म्हणजे कधीही शाळेत न गेलेल्या\nविजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे होते किंवा आजही तीच अवस्था आहे\nराज्याचे हे अत्यंत महत्वाचे खाते टेनिकल शिक्षण न घेतलेल्या चंद्रकांत\nपाटलांकडे आहे पण कधीकधी असे वाटते हे जे घडते तेही ठीक आहे कारण\nछगन भुजबळ स्वतः अभियंते होते त्यामुळे त्य���ंनी या खात्याचा नेमका दुरुपयोग\nकरून घेतला आणि राज्याचे व स्वतःचे बारा वाजवून ठेवले. चंद्रकांत पाटील\nयांचा नक्कीच कधीही पैसे खाण्यात ' भुजबळ किंवा तटकरे ' होणार नाही हे\nनक्की. विनोद तावडे नशीबवान आणि भाग्यवान खरे, त्यांना नेमके आवडीचे\nशिक्षण आणि सांस्कृतिक कार्य हे खाते आल्याने अभ्यासू विनोद तावडे हे माजी\nशिक्षण मंत्री बाळासाहेब चौधरी यांच्यानंतर या राज्याला मिळालेल्या उत्तम\nशिक्षण मंत्र्यांपैकी एक, अशी शाबासकीची थाप त्यांना नेहमीच मिळते. अर्थात\nविनोद तावडे यांना जशी शिक्षण क्रीडा किंवा सांस्कृतिक कार्याची आवड आहे\nआणि हि खाती त्यांच्याकडे चालून आलीत, अनेक सांगतात, त्यांना मुख्यमंत्री\nदेखील व्हायला आवडते, बघूया केव्हा योग्य जुळून येतात ते, बोरिवलीकर\nमतदार बंधू भगिनींनो, तोपर्यंत तावडेंना नियमितपणे विधान सभेवर पाठवा,\nम्हणजे नक्की योग जुळून येईल...\nहा अंक हाती पडेपर्यंत फडणवीस सरकारला सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण\nझालेली असतील, त्यानिमीत्ते छान कामगिरी करून दाखविणाऱ्या काही\nमंत्र्यांवर नेमके लिहून तुमच्यासमोर त्यांची आगळी माहिती मला ठेवायची आहे.\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nराजकीय दिवाळी कि दिवाळे 3 : पत्रकार हेमंत जोशी\nराजकीय दिवाळी कि दिवाळे 2 : पत्रकार हेमंत जोशी\nराजकीय दिवाळे कि राजकीय दिवाळी 1 :पत्रकार हेमंत जोशी\nडॉ. \"लहाने\" त्यांचे \"मोठे\" कारनामे \nतावडे सर्वांना आवडे 8 : पत्रकार हेमंत जोशी\nतावडे सर्वांना आवडे 7 : पत्रकार हेमंत जोशी\nतावडे सर्वांना आवडे 6 : पत्रकार हेमंत जोशी\nतावडे सर्वांना आवडे 5 : पत्रकार हेमंत जोशी\nतावडे सर्वांना आवडे 4 : पत्रकार हेमंत जोशी\nतावडे सर्वांना आवडे 3 : पत्रकार हेमंत जोशी\nतावडे सर्वांना आवडे 2 :पत्रकार हेमंत जोशी\nतावडे सर्वांना आवडे 1 : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://biographyinmarathi.com/disha-patani/", "date_download": "2020-09-29T07:17:05Z", "digest": "sha1:LRZ3ZCTFI24HWBYAFY2SHQL5VNNPALBX", "length": 10415, "nlines": 86, "source_domain": "biographyinmarathi.com", "title": "Disha Patani | Biography in Marathi", "raw_content": "\nDisha Patani Biography in Marathi दिशा पटानी ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करते.\nDisha Patani Biography in Marathi दिशा पटानी ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. तिने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात तेलगू चित्रपट Loafer (2015) पासून केली.\nस्पोर्ट्स बायोपिकमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर M.S. Dhoni: The Untold Story (2016) मध्ये त्यानंतर Chinese action comedy Kung Fu Yoga (2017)) मध्ये भूमिका केली, जी आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणा Chinese्या चिनी चित्रपटांपैकी एक आहे.\nBaaghi 2 (2018) and Bharat (2019). या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी हिंदी अॅक्शन चित्रपटातील मुख्य मुख्य भूमिका केली आहे.\nपाटणी उत्तराखंडमधील कुमाऊनी आहेत. तिचे वडील जगदीशसिंग पटानी हे पोलिस अधिकारी आहेत आणि आई आरोग्य निरीक्षक आहेत. तिची मोठी बहीण खुशबू भारतीय सशस्त्र दलात सैन्यात कार्यरत आहे. तिला एक लहान भाऊ आहे सूर्यवंश नावाचा.\nपटानी यांनी २०१५ मध्ये Varun Tej यांच्यासह ‘Loafer’ या तेलगू चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता.\nतिने मौनी या मुलीची भूमिका केली होती जी सक्तीच्या लग्नापासून वाचण्यासाठी घराबाहेर पळते. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित आणि सी. कल्याण अंतर्गत C.K. Entertainment, हा चित्रपट ₹ 200 million बजेटवर तयार करण्यात आला होता आणि बॉक्स ऑफिसवर 106 million कमवले.\nनीरज पांडेच्या एम.एस.बरोबर पटनाला तिचा व्यावसायिक ब्रेक लागला. M.S. Dhoni: The Untold Story, हा महेंद्रसिंग धोनी, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार यांच्या जीवन कथेवर आधारित एक biographical sports film आहे. तिने एका कार अपघातात मरण पावलेली महेंद्रसिंग धोनीची मैत्रीण प्रियंका झाची भूमिका केली होती.\nनीरज पांडे दिग्दर्शित आणि फॉक्स स्टार स्टुडिओ निर्मित हा चित्रपट September 30 सप्टेंबर 2016 रोजी प्रदर्शित झाला आणि ₹ 2.16 Billion संग्रह सुशांतसिंग राजपूत आणि दिशा दोघांसाठी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.\nयाव्यतिरिक्त, तिने Jackie Chan‘s Kung Fu Yoga, मध्ये देखील अभिनय केला होता. Sonu Sood सोबत.\nत्यानंतर Disha Patani ने बाघी 2 मध्ये टायगर श्रॉफ सोबत काम केले होते, हा 2016 hit Baaghi चा सिक्वेल बाघी हिट झाला होता.\nजून 2019 मध्ये, ती Bharat Salman Khan सलमान खान अभिनीत भरत या चित्रपटात दिसली. तिने 2020 ची शुरुआत Aditya Roy Kapur च्या विरुद्ध फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या Malang पासून केली होती.\nजर तुमाला Disha Patani ला Instagram वर follow करायचे असेल तर ह्या लिंक वर तुम्ही तिला फॉलो करू शकता. disha patani and tiger shroff\nDisha Patani twitter follow करायचे असेल तर ह्या लिंक वर तुम्ही तिला फॉलो करू शकता.\nकाही कलाकारांचा मायानगरी मुंबईतील सुरुवातीच्या काळातील संघर्ष पाहिला तर कुणीही थक्क होऊ शकेल.\nदिशा पटानी आज कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे आणि तिचे लाखो चाहते आहेत. मात्र, हीच दिशा एकेकाळी अवघे पाचशे रुपये घेऊन मुंबईत आली होती.\nतिने स्वतःच एका मुलाखतीत ही आठवण सांगितली आहे. एका चॉकलेटच्या जाहिरातीपासून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. एम.एस.धोनी: द अनटोल्ड स्टोरी मुळे तिला नावलौकीक मिळाला.\nमात्र, बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी तिला बराच संघर्ष करावा लागला.\nतिला पहिल्याच चित्रपटात ऐनवेळी नाकारले गेले व दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्यात आले. मात्र, या नकाराकडेही तिने सकारात्मक दृष्टिकोणातूनच पाहिले.\nनकार तुम्हाला अधिक खंबीर बनवतो हे मला सुरुवातीलाच शिकायला मिळाले. ज्या कारणासाठी तुम्हाला नकार मिळतो, त्यावर तुम्ही अधिक मेहनत घेऊ शकता असे तिने म्हटले आहे.\nअभिनेत्री होण्यासाठी दिशाने आपले शिक्षण अर्धवट सोडले व ती एकटीच मुंबईत आली. मी एकटीच राहत होते आणि स्वतः च्या खर्चासाठी कधीही कुटुंबीयांकडे पैसे मागितले नाहीत.\n���ेवळ पाचशे रुपये घेऊन मी मुंबईत आले होते आणि एक वेळ अशी आली की माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते. असे तिने सांगितले.\nजाहिराती आणि चित्रपटांच्या ऑडिशन्ससाठी तिने बरीच पायपीट केली. काम मिळालं नाही तर घरभाडं कसं देऊ, याचा सतत ताण त्या काळात आपल्यावर होता.\nरिया चक्रवर्ती – Rhea Chkraborty\nUrmila Nimbalkar बायोग्राफी मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Addition-of-5-new-patients-in-Mhaswad-city.html", "date_download": "2020-09-29T07:06:04Z", "digest": "sha1:ITAW6W2BGRQXLW2DSHYKDY3O7XN53BKS", "length": 5715, "nlines": 63, "source_domain": "www.sthairya.com", "title": "म्हसवड शहरात आणखी ५ नव्या रुग्णांची वाढ", "raw_content": "\nम्हसवड शहरात आणखी ५ नव्या रुग्णांची वाढ\nस्थैर्य, म्हसवड दि. ६ : म्हसवड शहरात कोरोना रुग्णांचा आकडा हा २५० च्या घरात पोहचलेला असताना आज दि. ६ रोजी आलेल्या कोरोना अहवालानुसार शहरातील आणखी ५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.\nदि. ६ रोजी आलेल्या कोरोना अहवालानुसार म्हसवड शहरातील ५ जणांना बाधा झाली असुन यामध्ये भगवान गल्ली येथील ६३ वर्षीय पुरुष, कोष्टी गल्ली येथील ६५ वर्षीय महिला, ४३ वर्षीय पुरुष, माळी गल्ली येथील ५० वर्षीय पुरुष, व शिक्षक कॉलनी येथील ५० वर्षीय पुरुष आदींचा समावेश आहे.\nकोरोनाचा आकडा दररोज वाढु लागल्याने म्हसवडकरांच्या काळजात अक्षरशा धडकी भरली आहे. तर म्हसवड शहर हे कोरोनामुक्त व्हावे याकरीता प्रशासनाने याठिकाणी लॉकडाउन सुरु केला असला तरी रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने म्हसवडकरांची चिंता वाढली आहे.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना मारहाण\nबारामतीच्या धर्तीवर फलटण बंद करा; व्यापार्यांची मागणी\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहि���ाती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A9%E0%A5%AC%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-09-29T07:33:34Z", "digest": "sha1:K2YICRE74JIBN7RWRXXKQF72M75ASFSX", "length": 4316, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ३६४ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. ३६४ मधील मृत्यू\n\"इ.स. ३६४ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०८:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2020-09-29T06:57:24Z", "digest": "sha1:GZVBTSTPKK6NOX5HGWRXVGCGLK7TRPQP", "length": 6958, "nlines": 83, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "पोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यपालांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन; शहीद कुटुंबियांची घेतली भेट | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nपोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यपालांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन; शहीद कुटुंबियांची घेतली भेट\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nपोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यपालांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन; शहीद कुटुंबियांची घेतली भेट\nप्रकाशित तारीख: October 21, 2019\nपोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यपालांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन; शहीद कुटुंबियांची घेतली भेट\n��ेल्या संपूर्ण वर्षांत भारतातील विविध पोलीस दलांमधील कर्तव्य बजावित असताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहिली.\nनायगाव पोलीस मुख्यालय येथे सोमवारी (दि. २१) झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला राज्यपालांनी हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करणारे निवेदन वाचून दाखवले. त्यानंतर त्यांनी शहिदांच्या कुटुंबियांची भेट घेतली.\nराज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल व मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी देखील हुतात्मा स्तंभाजवळ जावून पुष्पचक्र वाहिले.\nदेशाच्या विविध पोलीस दलामधील वीरगती प्राप्त झालेल्या ३१ पोलीस अधिकारी आणि २६१ पोलीस अंमलदारांची नावे यावेळी वाचून दाखविण्यात आली.\nपोलीस परेडने ‘शोक शस्त्र’ सादर केल्यानंतर परेड सलामी झाली व बंदुकीच्या तीन फैरी झाडण्यात आल्या. बिगुलर्स ‘लास्ट पोस्ट’ आणि राऊज वाजविल्यानंतर परेडची सांगता झाली.\nकार्यक्रमाला विविध देशांचे राजनैयिक प्रतिनिधी तसेच पोलीस दलातील आजी व सेवानिवृत्त ज्येष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Sep 29, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/pune/transfer-continues-transfer-pune-district-collector-naval-kishor-ram-a580/", "date_download": "2020-09-29T08:33:33Z", "digest": "sha1:JIU6KG6ZWMGWOOA7D4OHJZMUR6BANPI3", "length": 28535, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बदल्यांचा धडाका सुरूच..! पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली - Marathi News | Transfer continues! Transfer of Pune District Collector Naval Kishor Ram | Latest pune News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ सप्टेंबर २०२०\nमुंबईकरांचे वर्षभराचे पाण्याचे टेन्शन मिटले\n‘केम छो वरळी’; सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांनी सुनावले खडे बोल\nमुसळधार पावसाने मुंबई तुंबली\nमुंबई विद्यापीठाच्या ४२ विभागांकडून सराव प्रश्न, वेळापत्रक जाहीर\nअवघ्या बारा तासांत महिनाभराचा पाऊस; मुंबईकरांची उडाली दाणादाण\nअजय देवगणबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या याबद्दल\nड्रग्जप्रकरणी शिल्पा शिंदेचे मोठे विधान; म्हणाली, सगळीकडे हेच पण...\n��ॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nअभिनेत्री निवेदिता सराफ कोरोना पॉझिटीव्ह, स्वत:ला केलं क्वॉरंटाईन\nदुबईवरुन लवकरच परतणार संजय दत्त आणि मान्यता दत्त, समोर आले 'हे' कारण\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nवाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत\nव्हिसाशिवाय जगातील 'या' 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय, केंद्र सरकारने दिली माहिती\nड्रग्ज प्रकरण : एनसीबी आज अभिनेत्री रकुलप्रित सिंग आणि सिमोन खंबाटा यांची चौकशी करणार.\nसूरत : ओएनजीसीच्या प्लांटला लागली आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल.\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nड्रग्ज प्रकरण : एनसीबी आज अभिनेत्री रकुलप्रित सिंग आणि सिमोन खंबाटा यांची चौकशी करणार.\nसूरत : ओएनजी��ीच्या प्लांटला लागली आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल.\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nAll post in लाइव न्यूज़\n पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली\nनवल किशोर राम यांच्या कामाची केंद्राकडून दखल\n पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली\nठळक मुद्देनवीन जिल्हाधिकाऱ्याची घोषणा लवकरच\nपुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यात तसेच पुण्यात वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. पुुण्यात याआधी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आली होती. यानंतर आता पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली झाली आहे. त्यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राम यांच्यानंतर पुण्याचा नवीन उत्तराधिकारी कोण याची घोषणा आज संध्याकाळपर्यंत करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.\nसध्याच्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा नवीन अधिकाऱ्यावर निश्चित दबाव असणंर आहे. परंतु, पुणेकरांच्या नवीन जिल्हाधिकारी कोण याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.\nकोरोनाकाळात नवल किशोर राम यांनी जोखीम पत्करून काही निर्णय घेत पुण्यातील परिस्थिती उत्तमपणे हाताळली होती. आरोग्य विभाग व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा यांची उत्तम सांगड घालत ही जबाबदारी सक्षमपणे व यशस्वीपणे पार पाडली होती. त्यांच्या याच चांगल्या कामाची दखल आता थेट केंद्र सरकारकडून घेण्यात आली असून त्यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यातुन केंद्र सरकारच्या कार्यालयात नियुक्ती झालेले राम हे आत्तापर्यंतचे पुण्यातील तिसरे अधिकारी ठरले आहे.\nपुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची आज बदली झाली आहे. दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्ह्याधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आले आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nPunecollectorNavalkishor RamTransferCentral Governmentcorona virusपुणेजिल्हाधिकारीनवलकिशोर रामबदलीकेंद्र सरकारकोरोना वायरस बातम्या\nCoronaVirus News : गोव्यात दर 24 तासांत 84 कोविडग्रस्त ठणठणीत\nCoronaVirus News: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना १० दिवस क्वारंटिन व्हावं लागणार\nरिसोड तालुक्यात आतापर्यंत ११०९ संदिग्धांचे घेतले स्वॅब \nCoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे भारतालाही पुरवणार कोरोना लस\nआढावा बैठकीमुळे चित्र आशादाई\n'पुणे-नाशिक’ रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळत पूर्ण करणार', अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास\nगृहनिर्माण संस्था पुनर्विकास योजना लवकरच मार्गी लावण्याचे नाबार्ड करून आश्वासन : प्रवीण दरेकर\nCorona virus : पुणे महापालिकेच्या 'वॉर रूम'मध्ये दिवसाला २०० पेक्षा अधिक कॉल\nCorona virus : पुणे शहरात बुधवारी १७८९ नवीन कोरोनाबाधित; ४६ रुग्णांचा मृत्यू\nराजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चा करणार 'आक्रोश आंदोलन'\nसर्वाेच्च न्यायालयाने फेटाळला रवींद्र बर्हाटेचा अटकपूर्व जामीन\nCorona virus : कोरोना आपत्तीत पुणे शहरातील मृत्यूचे प्रमाण वाढले\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nसंसर्गला आ��ा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nदुबईत खेळाडू कॅच का सोडत आहेत \nबॉलीवूडच्या Drugs कनेक्शनचा Sushant Singh Rajputशी सबंध \nअभिज्ञा भावेने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो, दिसली रोमँटिक अंदाजात,See Photos\n'चक दे गर्ल’ विद्या माळवदेच्या योगा पोज पाहून नेटकरीही फिदा\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nहिना खानने शेअर केले लेटेस्ट फोटोशूट, पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसली स्टनिंग, पहा फोटो\n या महिलेनं रचला इतिहास; राफेलच्या पहिल्या फायटर पायटल होण्याचा मिळवला मान\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nबिग बॉस 14 : रिअल लाईफमध्ये खूपच स्टायलिश आहे 'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्री नैना सिंग\nIndia China FaceOff: लडाखमध्ये ड्युटी लागताच चिनी सैनिकांना रडू कोसळलं; फोटो व्हायरल\nFact Check: केंद्र सरकारची वैभव लक्ष्मी योजना, व्यवसायासाठी महिलांना देणार ४ लाखांचे कर्ज\nKKRवरील विजयानं मुंबई इंडियन्स थेट पहिल्या स्थानी; जाणून घेऊया Points Tableमध्ये अन्य संघांची क्रमवारी\nतुम्ही तरुनि विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा; माऊलींची माऊलीने काढलेली समजूत.\nमुंबईकरांचे वर्षभराचे पाण्याचे टेन्शन मिटले\n‘केम छो वरळी’; सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांनी सुनावले खडे बोल\nमुसळधार पावसाने मुंबई तुंबली\nअवघ्या बारा तासांत महिनाभराचा पाऊस; मुंबईकरांची उडाली दाणादाण\nड्रग्जप्रकरणी अभिनेत्री दीपिका, सारा, श्रद्धा, रकुल यांचीही आता झाडाझडती\nआजचे राशीभविष्य - २४ सप्टेंबर २०२० - कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस\nमुंबई विद्यापीठाच्या ४२ विभागांकडून सराव प्रश्न, वेळापत्रक जाहीर\nशरद पवार यांना नोटीस देण्याचे निर्देश नाहीत; निवडणूक आयोगाने केले स्पष्ट\nश्रद्धा कपूर, सुशांतसाठी मागवायचे ‘सीबीडी ऑइल’; बॉलीवूडचा चेहरा उघड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Congress-accuses-Shiv%20Sena-Shiv-Sena-has-attacked-A-plan-is-being-hatched-to-continue-the-work-of-the-car-shed-at-the-same-place.html", "date_download": "2020-09-29T08:45:12Z", "digest": "sha1:7VETPPPQT6VLX3M2MDESYDCCM4BHIM63", "length": 7109, "nlines": 63, "source_domain": "www.sthairya.com", "title": "काँग्रेसकडून शिवसेनेवर आ��ोप:शिवसेनेने घात केला आहे; त्याच ठिकाणी कारशेडचे काम सुरू ठेवण्याचा कट रचला जातोय, काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याचा आरोप", "raw_content": "\nकाँग्रेसकडून शिवसेनेवर आरोप:शिवसेनेने घात केला आहे; त्याच ठिकाणी कारशेडचे काम सुरू ठेवण्याचा कट रचला जातोय, काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याचा आरोप\nस्थैर्य, मुंबई, दि.३: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्त्वूपर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरें अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. आता येथे मेट्रो कारशेड होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र काँग्रेसचे जेष्ठ नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर मोठा आरोप केला आहे.\nसंजय निरुपम ट्विट करत म्हणाले आहेत की, सरकारने गुरुवारी आरेमध्ये 600 एकरचा परिसर वनासाठी राखीव ठेवाल्याचे घोषित केले. पण येथे प्रस्तावित मेट्रोशेड वेगळे करण्यात आले आहे. हा शिवसेनेने केलेला घात आहे. त्याच ठिकाणी कारशेडचे काम सुरू ठेवण्याचा कट रचला जातोय. शहरामध्ये जंगल आणि जंगलाच्या मधोमध मेट्रो स्टेशन. हे विकासाचे असे कसे मॉडल आहे असा सवाल त्यांनी केला आहे.\nदरम्यान सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सरकार आहे. मात्र तरीही काँग्रेसकडून आपल्याच मित्र पक्षावर आरोप लावण्यात आले आहेत. सरकार स्थापन झाले तेव्हापासूनच तिन्हीही पक्षांमध्ये ताळमेळ नसल्याचे दिसते. आता पुन्हा एकदा तेच समोर आले आहे.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना मारहाण\nबारामतीच्या धर्तीवर फलटण बंद करा; व्यापार्यांची मागणी\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काही��ी संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/28/bjp-can-do-anything-for-politics-rohit-pawars-tikastra/", "date_download": "2020-09-29T08:35:04Z", "digest": "sha1:2MSE6FB4C74V47MGO4CHPNE3PA42RNEZ", "length": 10929, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "'भाजप राजकारणासाठी काहीही करू शकतो' आ. रोहित पवारांचे टीकास्त्र - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nHome/Breaking/‘भाजप राजकारणासाठी काहीही करू शकतो’ आ. रोहित पवारांचे टीकास्त्र\n‘भाजप राजकारणासाठी काहीही करू शकतो’ आ. रोहित पवारांचे टीकास्त्र\nअहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोनाचे संक्रम रोखावे यासाठी ही उपाययोजना करण्यात आली होती. परंतु आता ही मंदिरे उघडावीत यासाठी उद्या भाजप नडलं करणार आहे.\nआता रोहित पवारांनी यावरून भाजपवर तोफ डागली आहे. ‘भाजप राजकारणासाठी काहीही करू शकतो’ , या आंदोलनामागे काहीतरी राजकारण असावे. परंतु त्यांच्यासह धोरणामुळे जनतेला त्रास होतो अशी टीका त्यांनी केली.\nअहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ते बोलत होते. भाजपला महाराष्ट्राचा, राज्यातील लोकांचा कळकळा असता तर त्यांनी जीएसटीचे पैसे वेळेत राज्याला मिळावे,\nयासाठी एकदा तरी पाठपुरावा केला असता असे सांगून ते पुढे म्हणालेकी, ‘मंदिराच्या अवतीभवती जी दुकाने आहेत, जे अर्थकारण ��हे, त्याचा विचार केला , तसेच धार्मिक भावनांच्या बाबतीत विचार केला,\nतर मंदिर हे उघडावी, हे माझेही म्हणणे होते. पण आपली मंदिरे बघितली तर त्यांचा गाभारा लहान असतो, आणि भावनेच्या भरात तेथे लोकांची गर्दी वाढली, तर आरोग्याच्या अडचणी येऊ शकतात,\n‘ असे सांगून पवार पुढे म्हणाले, ‘सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, योग्य तो निर्णय घेतील. पण येथे अर्थकारण हा एवढाच विषय नसून आरोग्य हा विषय सुद्धा महत्त्वाचा आहे.\nत्यामुळे सरकार या बाबतीत काय निर्णय घेते, ते पाहू. मात्र, भाजप हे कुठल्याही विषयात राजकारण करू शकते, हे सर्वांनाच माहिती आहे असे आ.रोहित पवार म्हणाले.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/119128", "date_download": "2020-09-29T07:36:32Z", "digest": "sha1:MJB7Z2JUODA45O3HKQCKFEQ7D5PKQPZM", "length": 1993, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ११०१\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिप���डिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ११०१\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:५०, १० ऑगस्ट २००७ ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n१५:३८, २६ जून २००७ ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\n२०:५०, १० ऑगस्ट २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-29T08:20:47Z", "digest": "sha1:4DBCGZMTOEOQMQVFC7YJAZRHXE4ZRYZ6", "length": 9160, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "कोरोनासाठी सार्क राष्ट्रांनी आपत्कालीन निधी उभारा; मोदींनी दाखविली १ कोटी डॉलरची तयारी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nकोरोनासाठी सार्क राष्ट्रांनी आपत्कालीन निधी उभारा; मोदींनी दाखविली १ कोटी डॉलरची तयारी\nin ठळक बातम्या, राष्ट्रीय\nनवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा जगभर फैलाव होत आहे. याचा अर्थव्यवस्थेला मोठा धोका पोहोचला आहे. कोरोना बाधितांचा आकडा लाखांच्या घरात आहे. भारतातही केंद्र सरकारकडून योग्य ती खबरदारी घेतल्या जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या महारोगराईपासून देशाची व जगाची सुटका करण्यासाठी अभियान सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर आज रविवारी मोदींनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे सार्क राष्ट्रांच्या नेत्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सार्क राष्ट्रांना कोरोनाशी एकत्रितपणे लढण्याची गरज असल्याचे सांगितले. यासाठी आकस्मिक निधी उभा करण्याचे सर्व राष्ट्रांना आवाहन करत, भारताकडून यासाठी १ कोटी डॉलरचा निधी देण्याची घोषणा केली आहे. या चर्चेत पंतप्रधान मोदींसह श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, मालदीव, भूतान व नेपाळ या राष्ट्रांच्या प्रमुखांचा सहभाग आहे.\nकरनो व्हायरसशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सार्क राष्ट्रांना एकत्र करत # COVID19 साठी आपत्कालीन निधी तयार करण्याचा प्रस्ताव मांडला. शिवाय, भारताकडून यासाठी एक कोटी डॉलरची मदत दिली जाणार असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.\nचार दिवसात एक हजार बेडची व्यवस्था करणार: आरोग्यमंत्र्यांची माहिती\nठाकरे सरकारमधील आणखी एका बड्या मंत्र्याला कोरोना\nतुमचा प्रोब्लेम तरी काय आहे; मोदींचा विरोधकांना सवाल\nग्राहकांमध्ये हक्कांविषयी जागरूकता आवश्यक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF/", "date_download": "2020-09-29T08:43:03Z", "digest": "sha1:LYNNFIUEXKULQHLHASSMK3E4KC7G52LG", "length": 8656, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "'मेरी जंग' चित्रपटाने आयुष्य बदलले - अनिल कपूर | Janshakti Newspaper", "raw_content": "\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nप��्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\n‘मेरी जंग’ चित्रपटाने आयुष्य बदलले – अनिल कपूर\nin ठळक बातम्या, मुंबई\nमुंबई : 1985 मध्ये प्रदर्शित झालेला ‘मेरी जंग’ या चित्रपटाने आपले आयुष्य बदलले असे ट्विट अभिनेता अनिल कपूर यांनी केले असून प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर आणि चित्रपट निर्माते, दिग्दर्शक सुभाष घई यांना चित्रपटात काम करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद म्हंटले आहे.\nअनिल कपूर यांनी ट्विट केले आहे की, तुम्हाला माहित आहे का आयुष्य बदलणारा क्षण कोणता आहे माझ्यासाठी हा क्षण होता की मी ‘मेरी जंग’वर स्वाक्षरी केली होती. या चित्रपटा नंतर मला माझी पत्नी मिळाली आणि एक अतुलनीय प्रवास सुरू झाला. माझ्यावर विश्वास दाखवण्यासाठी जावेद अख्तर आणि मला जीवनात सर्वात मोठी संधी देण्यासाठी सुभाष घई यांचे धन्यवाद. या चित्रपटात मीनाक्षी शेषाद्री, नुतन, अमरीश पुरी आणि जावेद जाफरी यांचा समावेश होता. अनिल कपूर लवकरच ‘टोटल धमाल’ आणि ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ मध्ये दिसेल.\nसमलैंगिक प्रकरणातून एकाची हत्या\nऑनलाईन नोंदणी न करणार्या बिल्डर, इजिनियरांना नोटीसा बजवा\nठाकरे सरकारमधील आणखी एका बड्या मंत्र्याला कोरोना\nतुमचा प्रोब्लेम तरी काय आहे; मोदींचा विरोधकांना सवाल\nऑनलाईन नोंदणी न करणार्या बिल्डर, इजिनियरांना नोटीसा बजवा\nनागराज मंजुळेच्या 'नाळ' चित्रपटाचा टीझर लाँच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ejanshakti.com/schools-that-do-not-teach-marathi-are-not-allowed/", "date_download": "2020-09-29T08:34:48Z", "digest": "sha1:7CVQWUYTAT7ZP6MUWNGJ3IS4B4NSPTPP", "length": 9459, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "ज्या शाळा मराठी शिकवणार नाही त्यांची मान्यता रद्द | Janshakti Newspaper", "raw_content": "\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nज्या शाळा मराठी शिकवणार नाही त्यांची मान्यता रद्द\nin पुणे, ठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, राज्य\nपुणे : राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळामध्ये मराठी शिकवणे सक्तीचे करण्यात आले आहे. ज्या शाळा मराठी विषय शिकवणार नाही, अशा शाळांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या उल्लघन केल्यास पाच हजार, दुसऱ्यांदा केल्यास दहा हजार रुपये, तिसऱ्यांदाआढळल्यास शाळेला देण्यात आलेली परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल अशी तरदूत या अधिनियमात करण्यात आली आहे.\nमराठी भाषिक, मराठी भाषेवर प्रेम करणारे नागरिक, विविध संघटना, साहित्य आणि भाषा संस्था, शाळा, महाविद्यालये, साहित्य परिषदेच्या शाखा, तसेच सर्व नागरी आणि सामाजिक संस्थांनी कायद्यावर चर्चा करावी, अस�� आवाहन साहित्य परिषदेने केले आहे. शिवाय सर्वांनी सूचना आणि आवाहन १५ ऑगस्टपर्यंत पाठवावे असेही आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेने केले आहे\nराज्यातील शाळांमध्ये मराठी बोलण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निर्बंध लादले जाणार नाहीत. परराज्यातील संस्थांच्या राज्यातील अनुदानप्राप्त शाळांना मान्यता देण्याची मराठी हा विषय अनिवार्य ही अट ठेवण्यात आली आहे. मराठी भाषा शिकवण्याच्या आवश्यकत्या सुविधा मात्र, फक्त भाषिक अल्पसंख्यांक शाळांना पुरवण्यात येणार आहे. या बरोबरच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मराठीमध्ये परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहे.\nआयएमएफच्या संचालकपदी रघुराम राजन यांचे नाव\nथेटा हीलिंग तंत्र; एक उत्कृष्ट उपचार पद्धत\nठाकरे सरकारमधील आणखी एका बड्या मंत्र्याला कोरोना\nतुमचा प्रोब्लेम तरी काय आहे; मोदींचा विरोधकांना सवाल\nथेटा हीलिंग तंत्र; एक उत्कृष्ट उपचार पद्धत\nभारताचा विरोध पाहून अमेरीकेचा घुमजाव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Lacking-a-ventilator-and-oxygen-the-corona-patient-died-in-the-rickshaw.html", "date_download": "2020-09-29T08:34:02Z", "digest": "sha1:SEAZSFWW2TP6QE73OQTAGIKEROKVIRFF", "length": 7562, "nlines": 63, "source_domain": "www.sthairya.com", "title": "व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णाने रिक्षा मध्येच जीव सोडला", "raw_content": "\nव्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णाने रिक्षा मध्येच जीव सोडला\nस्थैर्य, मेढा, दि. ०७ : जावळी तालुक्यातील मेढा येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. मेढ्यात कोरोनाने दोनशे रुग्णांचा टप्पा ओलांडला असतानाच आज ग्रामीण रुग्णालयाच्या दारातच दुर्दैवी प्रकार घडला. रुग्णालयाच्या समोर व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन अभावी एका कोरोना रुग्णाने रिक्षा मध्येच जीव सोडला. तब्बल तीन तास ग्रामीण रुग्णालय मेढाच्या पोर्चमध्ये रिक्षात कोरोना रुग्णाचा मृतदेह पडलेला होता. तेथूनच लोकांची ये-जा सुरू होती. तरीही रुग्णायल प्रशासनाचे त्याकडे दूर्लक्ष होते.\nमेढ्यात व्हेंटिलेटर अभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. मृत युवक हा मजूर होता. गेल्या काही दिवसांपासून त्याला कोरोनाची बाधा झाली होती. श्वसनाचा त्रास वाढल्याने आणि व्हेंटिलेटरची गरज असल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने त्याने रुग्णालयाच्या दारात रिक्षातच अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयाच्या समोर तीन तास हा मृतदेह पडून होता.\nरुग्णालयासमोर एका कोरोना रुग्णाने जीव सोडला तरीही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याकडे दूर्लक्ष केले. मेढ्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आरोग्य विभाग गंभीर नाही. त्यामुळे कोरोनाने स्थिती अधिक गंभीर होत आहे, असा आरोप नागरिकांतून होत आहे. तसेच रुग्णालयाच्या दारात रुग्णांचा मृत्यू होत आहेत. आतातरी लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाला जाग येणार का असा सवाल करत प्रशासनाने तात्काळ अद्यावत यंत्रणा उभारावी, अशी मागणी होत आहे.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना मारहाण\nबारामतीच्या धर्तीवर फलटण बंद करा; व्यापार्यांची मागणी\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtrajobportal.in/2020/09/pjp-recruitment.html", "date_download": "2020-09-29T08:01:44Z", "digest": "sha1:4VSLY36GNAES7KT2XA6SGCQEJAHFZTQU", "length": 4168, "nlines": 69, "source_domain": "www.maharashtrajobportal.in", "title": "पुणे जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती", "raw_content": "\nमुख्यपृष्ठMedical Jobपुणे जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nपुणे जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nAuthor सप्टेंबर १६, २०२०\nपुणे जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांसाठी भरती करण्य��त येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 72 आहे व पात्र उमेदवाराची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ते 19 सप्टेंबर 2020 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे\nनोकरी खाते : पुणे जिल्हा परिषद\nनोकरी ठिकाण : पुणे\nएकूण जागा\t: 72\nभरतीचा प्रकार : कंत्राटी\nअर्जाची फी : फी नाही.\nपदाचे नाव & तपशील :\nपद क्र.1: MD (मेडिसिन)/MD (ॲनस्थेसिया)\nमुलाखतीचे ठिकाण : पुणे जिल्हा परिषद, पुणे नवीन प्रशाकीय इमारत, महात्मा गांधी सभागृह 6 वा मजला\nमुलाखत दिनांक : 17 ते 19 सप्टेंबर 2020\nमुलाखतीची वेळ : सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत\nनिवड पद्धत : मुलाखतीद्वारे\nभरतीची जाहिरात : इथे पहा\nअधिकृत वेबसाईट : इथे पहा\nअधिक माहितीसाठी जाहिरातीची PDF वाचून घ्यावी\nपनवेल महानगरपालिकेत 139 विविध जागांसाठी भरती\nतुम्हाला या पोस्ट आवडू शकतात\nभारतीय फार्माकोपिया आयोगात 239 जागांसाठी भरती\nAuthor सप्टेंबर २९, २०२०\nभारतीय फार्माकोपिया आयोगात विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 239…\nडॉ.वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 120 जागांसाठी भरती\nकोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 577 जागांसाठी भरती\nभारतीय नौदल भरती 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mymarathi.net/news/corona-makes-it-mandatory-for-manufacturers-to-supply-80-oxygen-to-medical-sector-health-minister-rajesh-tope/", "date_download": "2020-09-29T08:25:40Z", "digest": "sha1:W6XLTFWUZOTQSAV4SBCVZPXZPKURSZW5", "length": 9651, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के प्राणवायू पुरविणे उत्पादकांना बंधनकारक – आरोग्यमंत्री राजेश टोपे | My Marathi", "raw_content": "\n2 ऑक्टोबर किसान मजदूर बचाओ दिन, राज्यभर आंदोलन\nजम्बो रुग्णालयात रक्तशुद्धीकरणाची सुविधा, दहा डायलिसिस मशीन उपलब्ध-रुबल अग्रवाल\nमालाड पूर्व दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री आदित्य ठाकरे\nमाणगाव येथील महिंद्रा कंपनीबाबत आढावा बैठक संपन्न\n स्थायी समिती ने ‘ते’टेंडर रद्द करावे-अरविंद शिंदे यांची मागणी (व्हिडीओ )\nआदिवासी भागातील १ लाख २१ हजार गरोदर महिलांना, ६ लाख ५१ हजार लाख बालकांना मिळणार मोफत दूध भुकटी\nमित्राची वाट पाहणाऱ्या तरुणाचा कोयत्याने वार करून खून\nशालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची कोरोनावर मात\nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना ज��हीर\nउत्तमनगर भागातील सराईत गुंड तडीपार\nHome Feature Slider कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के प्राणवायू पुरविणे उत्पादकांना बंधनकारक – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nकोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के प्राणवायू पुरविणे उत्पादकांना बंधनकारक – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबरोबरच रुग्णांना लागणाऱ्या वैद्यकीय प्राणवायूला (ऑक्सिजन) देखील मागणी वाढत आहे. याची तातडीने दखल घेऊन साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करीत वैद्यकीय प्राणवायू उत्पादन करणाऱ्यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के आणि उद्योगांसाठी २० टक्के प्राणवायू देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी डिसेंबर २०२० पर्यंत राज्यात लागू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.\nयापूर्वी उद्योग क्षेत्रासाठी ५० ते ६० टक्के आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी ४० ते ५० टक्के प्राणवायूचा पुरवठा केला जायचा आता मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यात कायद्यान्वये बदल करून पुरवठ्याचे प्रमाण ८० टक्के वैद्यकीय क्षेत्रासाठी तर २० टक्के उद्योगांसाठी असे करण्यात आले. यामुळे रुग्णांना प्राणवायूची कमतरता भासणार नाही, अशी दक्षता घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\nकंगना रणौतला हिमाचल प्रदेश सरकारकडून सुरक्षा\nwhatsapp द्वारे प्राप्त धोकादायक वीजयंत्रणेच्या 200 तक्रारी निकाली\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्���ात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\n2 ऑक्टोबर किसान मजदूर बचाओ दिन, राज्यभर आंदोलन\nजम्बो रुग्णालयात रक्तशुद्धीकरणाची सुविधा, दहा डायलिसिस मशीन उपलब्ध-रुबल अग्रवाल\nमालाड पूर्व दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री आदित्य ठाकरे\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://omg-solutions.com/mr/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA/", "date_download": "2020-09-29T06:33:23Z", "digest": "sha1:3TVOFVP3E5PEKGIHPMLKFVYSJWDYCZNF", "length": 5835, "nlines": 64, "source_domain": "omg-solutions.com", "title": "आमचे प्रकल्प | ओएमजी सोल्यूशन्स", "raw_content": "\nशीर्ष आपत्कालीन पॅनीक कॉल बटण, पोलिस बॉडी वर्न कॅमेरा, जीपीएस ट्रॅकिंग आणि बेड एक्झिट पॅड अलार्म, हिडन स्पाय कॅमेरा सप्लायर - होम आणि हॉस्पिटल\nव्हाट्सएप: सिंगापूर + 658333-4466, जकार्ता +62 81293-415255 (51 उबी एव्ह 1 # 05-07A स्तर 7, एस 408933 - उघडा: सोम-शनि: सकाळी 10-6-XNUMX वाजता)\nबोरस्कोप - एंडोस्कोप कॅमेरा\nआणीबाणी पॅनीक बटण / गडी बाद होण्याचा प्रतिबंध अलार्म\nस्पाय ऑडिओ व्हॉइस रेकॉर्डर\nबॉडी वॉर्न कॅमेरा डाउनलोड\nआपत्कालीन पॅनीक बटण अलार्म\nवृद्ध आपत्कालीन पॅनीक अलार्म / गडी बाद होण्याचा प्रतिबंध\nएसपीवाय लपलेला कॅमेरा / व्हॉइस रेकॉर्डर\nजीपीएस ट्रॅकर - सेलेटर बेस - कामगारांच्या सुरक्षिततेसाठी जिओफेन्सिंग\nजीपीएस ट्रॅकर - कर्मचारी आणि एटीएम की चा मागोवा घ्या\nजीपीएस ट्रॅकर - सिंगापूर सशस्त्र सेना - सैन्य ट्रकचा मागोवा घ्या आणि शोधा\nजीपीएस ट्रॅकर - सिंगापूर पोलिस दल - रोड ब्लॉक अन्वेषण - ट्रॅफिक उल्लंघन गुन्हेगारांना डॅशिंग ऑफ\n6314 एकूण दृश्ये 27 दृश्ये आज\nपेया यूबी इंडस्ट्रीयल पार्क, एक्सएमएक्स यूबी ऍव्हेन्यू 51 # 1-05A लेव्हल 07,\nव्हाट्सएपः + 65 8333-4466\nनवीन सोहो अपार्टमेंट एक्सएनयूएमएक्स\nजालान लेटजेन एस परमण कव. एक्सएनयूएमएक्स, आरटी. एक्सएनयूएमएक्स / आरडब्ल्यू. एक्सएनयूएमएक्स, तंजुंग दुरेन सेलाटन एक्सएनयूएमएक्स जकार्ता\nओएमजी सोल्यूशन्स विविध प्रकारच्या ट्रॅकिंग, रेकॉर्डिंग आणि अलार्��� तंत्रज्ञानामध्ये विशेषज्ञ आहेत. आम्ही दररोजच्या समस्यांसाठी आधुनिक निराकरणे ऑफर करतो, जसे की पडणे प्रतिबंध पद्धती, सुरक्षा गजर, दूरस्थ रेकॉर्डिंग आणि बरेच काही. ओएमजी सोल्युशन्सला 500 आणि 2018 मध्ये सिंगापूर 2019 एंटरप्राइझचा पुरस्कार देण्यात आला. परंतु आमचा व्यवसाय शहराच्या पलीकडे, इंडोनेशियासारख्या इतर देशांमध्ये विस्तारला आहे. अधिक माहितीसाठी, आमच्या ला भेट द्या आमच्या विषयी पृष्ठ.\nकॉपीराइट 2011, OMG परामर्श Pte Ltd\tओएमजी सॉल्युशंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/16/news-789-5/", "date_download": "2020-09-29T08:30:43Z", "digest": "sha1:3SPB4MNRGZE7QLT7AM74LFSZGT7ASVT2", "length": 11410, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मा. खासदार आणि मा. आमदार यांच्यामध्ये विकासासाठी मनोमिलन झाले असते तर जास्त आनंद झाला असता - किरण काळे - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nHome/Breaking/मा. खासदार आणि मा. आमदार यांच्यामध्ये विकासासाठी मनोमिलन झाले असते तर जास्त आनंद झाला असता – किरण काळे\nमा. खासदार आणि मा. आमदार यांच्यामध्ये विकासासाठी मनोमिलन झाले असते तर जास्त आनंद झाला असता – किरण काळे\nनगर : आज माजी खासदार आणि माजी आमदार यांच्या मध्ये मनोमिलन झाले. आमच्यातली कटुता ही पेल्यातील वादळ होती असे त्यांनी सांगितले. अशाच प्रकारचे मनोमिलन या दोघांमध्ये नगर शहराच्या विकासासाठी झाले असते तर शहरातील मतदारांना आनंद झाला असता.\nमात्र केवळ तीन दिवसावर येऊन ठेपलेली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यांच्यामध्ये झालेल्या मनोमिलन यामुळे मतदारांमध्ये काहीही फरक पडणार नसून वंचित बहुजन आघाडी शिवसेना उमेदवाराच्या निश्चित पराभव करेल, असा विश्व���स उमेदवार किरण काळे यांनी व्यक्त केला आहे.\nनगर शहराचा उड्डाणपुलाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. हा प्रश्न विशेषत: खासदार यांच्या अखत्यारीत येतो. राज्यात आणि केंद्रात युतीची सत्ता होती. माजी आमदार आणि माजी खासदार या दोघांनी मिळून ताकद लावली असती तर निश्चित हा प्रश्न मार्गी लावू शकले असते.\nपरंतु केवळ निवडणुकीपुरते राजकीय तडजोड करणे यातच धन्यता मानणारे या शहराचा काय विकास करणार असा सवाल काळे यांनी केला आहे. त्यामुळेच आता अशा प्रकारच्या मनोमीलनामध्ये सामान्य मतदारांना कोणताही रस नसल्याचे काळे यांनी म्हटले आहे.\nवंचितच्या जाहीर नाम्यात सांगितल्या प्रमाणे निवडून आल्यानंतर एका वर्षाच्या आत आपणच उड्डाण पुलाचे काम पूर्ण करून नगरकरांना विकास काय असतो हे दाखवून देऊ असे काळे यांनी म्हटले आहे.\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nरा��्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/30/ajit-pawars-statement-signified-controversy-between-the-congress-and-the-ncp/", "date_download": "2020-09-29T07:13:26Z", "digest": "sha1:ULYYFQEK7O2YJQ7N23WE43XFVOICF3L6", "length": 9451, "nlines": 142, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद पेटण्याची चिन्हे - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nवंचित बहुजन आघाडी बिहारच्या निवडणुकीत उतरणार \nसाखर कारखान्यांच्या अडचणींवर उपाय करा \nHome/Maharashtra/अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद पेटण्याची चिन्हे\nअजित पवारांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद पेटण्याची चिन्हे\nवृत्तसंस्था :- राज्याच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रीपद यावरून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहण्याची तसेच उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले.\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रिपदावरून वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. बंड फसल्याने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला सोडण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असा दावा करत हे पद राष्ट्रवादीलाच मिळणार असा दावा केला आहे.\nउपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला सोडण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, तर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आणि उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहील. विधानसभा अध्यक्षांच्या नावावर दि���्लीत काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/06/news-0621/", "date_download": "2020-09-29T08:37:28Z", "digest": "sha1:I2METY2EFA2MCSULJUK7AH7BS6QXGGLC", "length": 9291, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "बुद्ध पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nHome/Maharashtra/बुद्ध पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा\nबुद्ध पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभे���्छा\nमुंबई, दि. 6 : भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाच्या विचारांमध्येच अखिल मानवजातीचं कल्याण सामावलं आहे.\nहे विचारच मानवाचं जीवन अखंड प्रकाशमय करत राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगवान गौतम बुद्धांना अभिवादन केलं असून सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nबुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्धांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री म्हणाले की, समाजातील दु:ख, अज्ञान, अन्याय, अहंकार दूर व्हावा यासाठी भगवान बुद्धांनी अलौकिक कार्य केलं.\nअखिल मानवजातीला त्यांनी अहिंसेचा, दयेचा, करुणेचा संदेश दिला. आज जगावर कोरोनाचं संकट आलं असताना अखिल मानवजातीला वाचवण्यासाठी एकत्र आणून सलोखा,\nसहकार्याचं वातावरण निर्माण करण्याची ताकद भगवान बुद्धांच्या विचारांमध्ये आहे. भावी पिढीला जगण्यासाठी आदर्श वातावरण देण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार मार्गदर्शक ठरतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/27/news-2723/", "date_download": "2020-09-29T06:15:16Z", "digest": "sha1:UJKX7EDDW7AINNRRHXVMIFBYDNDJETZ2", "length": 7905, "nlines": 142, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "माता रमाईंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिवादन - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nवंचित बहुजन आघाडी बिहारच्या निवडणुकीत उतरणार \nसाखर कारखान्यांच्या अडचणींवर उपाय करा \nबदनामी होईल असे वागू नका : झावरे\nकोरोना त्यात अतिवृष्टीने हतबल झालेला शेतकरी आता जनावरांचा आजारामुळे संकटात \nHome/Maharashtra/माता रमाईंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिवादन\nमाता रमाईंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिवादन\nमुंबई, दि. २७ – महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांची ‘सावली’, वंचित बांधवांची ‘माऊली’ माता रमाईंच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनम्र अभिवादन केले आहे.\nमाता रमाई यांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणतात, माता रमाई म्हणजे दिनदुबळ्यांची आई, त्यागाची मूर्ती, माता रमाईंनी प्रचंड कष्ट, गरीबीचे चटके सहन करत डॉ. बाबासाहेबांना समर्थ साथ दिली.\nडॉ. बाबासाहेबांच्या महामानवापर्यंतच्या प्रवासातील त्या प्रमुख साथीदार बनल्या. माता रमाई नसत्या तर कदाचित डॉ. बाबासाहेब घडले नसते. डॉ. बाबासाहेबांना महामानव पदापर्यंत घेऊन जाणाऱ्या आमच्या माता रमाईंना त्रिवार वंदन.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nवंचित बहुजन आघाडी बिहारच्या निवडणुकीत उतरणार \nसाखर कारखान्यांच्या अडचणींवर उपाय करा \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nवंचित बहुजन आघाडी बिहारच्या निवडणुकीत उतरणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/26/ahmednagar-breaking-missing-ismas-body-found/", "date_download": "2020-09-29T08:10:17Z", "digest": "sha1:J4KJNRLGJPAQZG5KIUBXU2N6S7GCJPAY", "length": 9069, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nHome/Ahmednagar City/अहमदनगर ब्रेकिंग : बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला\nअहमदनगर ब्रेकिंग : बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला\nअहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या म्हाळादेवी येथील ६१ वर्षीय इसमाचा मृतदेह काल दि. २५ सकाळी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यात आढळून आला.\nचंद्रभान परशुराम हासे (रा. म्हाळादेवी) असे मयत इसमाचे नाव आहे. म्हाळादेवी येथील गायदेवना ओढ्याजवळ निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम सुरु आहे.\nठेकेदाराचा रखवालदार संदीप हासे त्या परिसरात असताना त्याला दुर्गंध आल्याने ही बाब उघड झाली. त्याने तातडीने सरपंच प्रदीप हासे यांना कळविले.\nत्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयत हासे यांचा मृतदेह कालव्याच्या खड्ड्यात पडलेला होता. हासे आठ दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/14/milk-producer-killed-in-container-collision/", "date_download": "2020-09-29T08:58:30Z", "digest": "sha1:4LDNJLJXRMPD44BXHBNQWQ7BXPX6JZIN", "length": 10356, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : कंटेनरच्या धडकेत दूध उत्पादक ठार - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n ‘ह्या’ तालुक्यात एक दिवशी 73 कोरोना रुग्ण\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nHome/Ahmednagar News/अहमदनगर ब्रेकिंग : कंटेनरच्या धडकेत दूध उत्पादक ठार\nअहमदनगर ब्रेकिंग : कंटेनरच्या धडकेत दूध उत्पादक ठार\nअहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-पारनेर तालुक्यातील वडगाव आली येथील दूध उत्पादक कल्याण – विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्गावर भाळवणी येथील दहावा मैल परिसरात झालेल्या अपघातात मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली.\nसंदीप आप्पासाहेब डेरे (वय ४५) असे अपघातात मृत झाल्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली. कल्याण – विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरने (एम.एच. 46 बी.ए. 7637) वळण्यासाठी ब्रेक दाबल्याने\nपाठीमागून भाळवणीकडे येत असलेल्या सदर संदीप डेरे यांच्या मोटारसायकलची धडक झाली. यात संदीप डेरे व मुलगी सानिका (17) हे दोघेही जखमी झाले.\nत्यांना तातडीने नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच संदीप डेरे यांचे निधन झाले. तर मुलगी सानिका हिच्यावर उपचार सुरू आहेत.\nदरम्यान, दहावा मैल परिसरात असलेल्या पारस पाईप कंपनीसमोर नेहमीच मोठमोठे कंटेनर अनेक तास रोडच्या कडेला उभे असतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात होतात.\nत्यामुळे अनेकांचे याठिकाणी मृत्यू झाले आहेत. संदीप डेरे यांच्या नातेवाईकांनी काही काळ प्रेतासह अॅम्ब्युलन्स पारस कंपनीच्या गेटसमोर आणुन उभी केल्यामुळे\nयेथे तणाव निर्माण झाला होता. आमदार निलेश लंके घटनास्थळी पोहोचले व त्यांनी कंपनी प्रशासनाशी बोलल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n ‘ह्या’ तालुक्यात एक दिवशी 73 कोरोना रुग्ण\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\n ‘ह्या’ तालुक्यात एक दिवशी 73 कोरोना रुग्ण\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्���ा स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/14/worrying-eight-deaths-in-one-day/", "date_download": "2020-09-29T08:19:05Z", "digest": "sha1:AH37O444ZLX57MNVANERNXM5YITBSTTA", "length": 10364, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "चिंताजनक : एका दिवसात आठ जणांचा मृत्यू ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nHome/Ahmednagar News/चिंताजनक : एका दिवसात आठ जणांचा मृत्यू \nचिंताजनक : एका दिवसात आठ जणांचा मृत्यू \nअहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात २४ तासांत आणखी आठ जणांचा कोरोनाने बळी घेतला. बळींची एकूण संख्या १३२ झाली आहे. गुरूवारी दिवसभरात नवे ५२८ रुग्ण आढळून आले.\nउपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३२०८ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ७६, अँटीजेन चाचणीत २०२ आणि खासगी प्रयोगशाळेत २५० बाधित आढळले.\nजिल्हा रुग्णालयातील चाचणीत आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील ३४, नगर ग्रामीण २४, कॅन्टोन्मेंट २, नेवासे १०, पारनेर ३, शेवगाव १, मिलिटरी हॉस्पिटल १ आणि इतर जिल्ह्यातील १ रुग्णाचा समावेश आहे.\nअँटीजेन चाचणीत संगमनेर २४, राहाता २४, पाथर्डी १९, नगर ग्रामीण २, श्रीरामपूर १४, नेवासे २२, श्रीगोंदे १७, पारनेर ८, अकोले १७ राहुरी ६, शेवगाव २६, कोपरगाव ५, जामखेड १३ आणि कर्जत ५ रुग्णांचा समावेश आहे.\nखासगी प्रयोगशाळेत मनपा हद्दीतील २०७, संगमनेर ६, राहाता ८, पाथर्डी १, नगर ग्रामीण ५, श्रीरामपूर ३, कॅन्टोन्मेंट १, नेवासे ५, पारनेर ३, अकोले ४, राहुरी ३, शेवगाव ३, कोपरगाव १ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nजिल्ह्यातील रुग्णांची संख्या ११ हजार ८०१ झाली आहे. जि���्ह्यात बरे होणाऱ्या रुग्ण संख्येने गुरुवारी आठ हजारांचा टप्पा ओलांडला.\nगुरुवारी एकूण ७२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८ हजार ४६१ इतकी झाली आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://biographyinmarathi.com/abhidnya-bhave-biography/", "date_download": "2020-09-29T07:34:32Z", "digest": "sha1:6NY3AOPKASGN2WKRVKFFBVQOV3LIF2EU", "length": 9621, "nlines": 123, "source_domain": "biographyinmarathi.com", "title": "Abhidnya Bhave | Biography in Marathi", "raw_content": "\nAbhidnya Bhave Biography in Marathi आजच्या आर्टिकल मध्ये आपण अभिज्ञा भावे यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत 13 मार्च 1989 मध्ये मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.\nAbhidnya Bhave प्रामुख्याने मराठी चित्रपट सृष्टी मध्ये काम करताना दिसते. ती मराठी चित्रपट आणि मालिकांमधून काम करते. Abhidnya Bhave Biography in Marathi\nAbhidnya Bhave यांचा जन्म वसई विहार मध्ये 13 मार्च 1989 मध्ये झालेला आहे त्यांच्या आईचे नाव हेमांगी भावे आणि वडिलांचे नाव उदय भावे असे आहे.\nAbhidnya Bhave ही मराठी सिरीयल बरोबर हिंदी सिरियल मध्ये सुद्धा काम करते.\nस्टार वन या वाहिनी वरील तिची पहिली हिंदी सिरियल ‘प्यार की एक कहानी‘ ही होती जी 2010 मध्ये रिलीज झालेली होती.\nत्यानंतर 2014 मध्ये अभिज्ञा भावे यांनी ‘बडे अच्छे लगते है‘ ही सोनी टीव्हीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेले आहे. Abhidnya Bhave Biography in Marathi\n2015 मध्ये ‘लगोरी मैत्री रिटर्न्स‘ स्टार प्रवाह वरील मालिका मध्ये आपल्याला अभिनय करताना दिसली.\n2016 वरील झी मराठीवरील ‘खुलता कळी खुलेना‘ यामध्ये तिने मोनिका नावाची भूमिका केली होती.\n2018 मध्ये Abhidnya Bhave Biography in Marathi झी युवा वरील ‘कट्टी-बट्टी‘ यामध्ये अनुष्का नावाची भूमिका साकारली होती.\n2018 मध्ये झी मराठीवरील तुला पाहते रे हा तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट बनला ज्यामध्ये Abhidnya Bhave Myra नावाची भूमिका साकारली आणि ही भूमिका मराठी माणसाच्या घराघरांमध्ये जाऊन पोहोचली.\n2018 मध्ये सोनी मराठी वरील ‘इयर डाऊन‘ या मालिकेमध्ये त्यांनी काळे मॅडम नावाची भूमिका साकारली होती.\nतसेच अभिज्ञा भावे यांनी मराठी रियालिटी शो सुद्धा केलेले आहेत त्यामध्ये 2018 मध्ये महाराष्ट्राचे फेवरेट डांसर यामध्ये Abhidnya Bhave Biography in Marathi सहभाग घेतला होता.\nमराठी आणि हिंदी सिरीयल सोबत तिने युट्युब वरील वेबसिरीस मध्येही काम केलेले आहे 2017 मध्ये ‘मुविंग आऊट‘ या वेब सिरीज मध्ये तिने रेवा नावाची भूमिका केली होती.\nमराठी हिंदी आणि बेबसिरीज नंतर त्यांनी मराठी चित्रपट केले आहे.\n2012 मध्ये त्यांचा ‘लंगर‘ हा मराठी चित्रपट रिलीज झाला होता.\nजर त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर अभिज्ञा भावे ही एक एअर होस्टेस होती आणि अशातच त्यांनी वरून अतीतकर यांच्यासोबत 2014 मध्ये विवाह केला आहे.\nत्यानंतर झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या लोकप्रिय मालिकेमधून Abhidnya Bhave Biography in Marathi चला हवा येऊ द्या सेलिब्रिटी पॅटर्न या पर्वातून त्यांनी स्पर्धक म्हणून काम केले. आणि तिसरे उपविजेतेपद मिळवले.\nजर तुम्हाला अभिज्ञा भावे यांना इंस्टाग्राम वर फॉलो करायचे असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही Abhidnya Bhave Biography in Marathi यांना फॉलो करू शकता.\nहा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच (Biography in Marathi) मराठी आणि हिंदी अभिनेत्री यांच्याविषयी व्हिडीओ फॉरमॅटमध्ये माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राइब करायला विसरू न���ा.\nUrmila Nimbalkar बायोग्राफी मराठी\nUrmila Nimbalkar बायोग्राफी मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/governor-unveils-coma-brochure-on-cancer/", "date_download": "2020-09-29T07:52:22Z", "digest": "sha1:ERSQ5XSN7M2GEK73FNNDLGEHL4A2LZPD", "length": 10082, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्करोगाशी संबंधित 'कॉमा' माहितीपटाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण", "raw_content": "\nराजकीय अस्तित्व संपलेल्या लोकांविषयी मी बोलत नाही- निलेश लंके\nनगरमधील राष्ट्रवादीची खेळी फडणवीसांच्या जिव्हारी; भाजपकडून कोतकरांना कारणे दाखवा नोटीस\n‘आम्ही बाबरी मशिद पाडली नाही, तर राम मंदिर जोडलं आहे’ ; उद्या बाबरी विध्वंस प्रकरणी येणार निकाल\nआपला पक्ष सांगण्यास कोतकर यांची टाळाटाळ; पदभार घेताना भाजप, शिवसेनेची अनुपस्थिती\nअहमदनगरमध्ये नवीन कोरोना बाधित रुग्णसंख्येत घट; काल १० मृत्यूसह ६०० नवे बाधित\nहसन मुश्रीफ यांची कोरोनावर यशस्वी मात; कार्यकर्त्यांनी केलेल्या जल्लोषात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा\nकर्करोगाशी संबंधित ‘कॉमा’ माहितीपटाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण\nटीम महाराष्ट्र देशा : कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचे निदान वेळीच होणे गरजेचे असल्याने कर्करोगाविषयी जनजागृती होणे अतिशय आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. कर्करोगावर मात केलेल्या अलका भुजबळ यांच्या जीवनावर आधारित ‘कॉमा’ माहितीपटाचे अनावरण राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.\nयावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक देवेंद्र भुजबळ, रिलायन्स हॉस्पिटल डॉ.गुस्ताद डावर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.रेखा डावर, ‘कॉमा’ पुस्तकाच्या लेखिका श्रीमती अलका भुजबळ, कॉमा माहितीपटाचे दिग्दर्शक आशिष निनगुरकर आदी उपस्थित होते.\nकर्करोगाविषयी जनजागृती होणे अतिशय आवश्यक असून यावर त्वरित उपाययोजना झाल्यास काही बाबतीत नियंत्रण ठेवता येऊ शकते. स्वत: कर्करोगावर यशस्वी मात केलेल्या लेखिका अलका भुजबळ यांचे अभिनंदन करताना त्यांच्या ‘कॉमा’ या पुस्तकातून तसेच माहितीपटातून लोक प्रेरणा घेतील, असा विश्वास राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला. कॉमा पुस्तकाच्या प्रतीची भेट दिली असताना कोश्यारी म्हणाले, या प��स्तकामध्ये स्वत:च्या संघर्षाची कहाणी मांडण्यात आली आहे, या पुस्तकाचे हिंदी व इंग्रजीमध्ये अनुवाद होणे आवश्यक आहे.\nकर्करोगावर मात करत असताना मला कुटुंबाचा खूप मोठा आधार मिळाला. तसेच माझ्या कुटुंबातील व्यक्तींनी मला प्रोत्साहन देऊन मोलाचे सहकार्य केले. आपण ज्या डॉक्टरांकडून उपचार घेतो, त्या डॉक्टरांवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे असते. कर्करोगाला घाबरु नका तर त्यावर मात करा, असे भुजबळ म्हणाल्या. यावर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.रेखा डावर म्हणाल्या, स्त्रियांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. चाळीशीनंतर सर्व स्त्रियांनी दरवर्षी ठराविक तपासण्या करुन घेणे आवश्यक आहे.\nअलका भुजबळ यांनी कर्करोगावर जी मात केली आहे, ती निश्चितच कौतुकास्पद आहे. कर्करोगाला न घाबरता त्यावर मात करणाऱ्या श्रीमती भुजबळ स्वत: एक आदर्श आहेत. त्यांनी या माहितीपटामध्ये स्वत:च्या संघर्षाची कहाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा लढा कर्करोगग्रस्तांसाठी नव्हे तर इतरांसाठीदेखील प्रेरणादायी आहे, असा विश्वास पांढरपट्टे यांनी व्यक्त केला.\nसमाजात कर्करोगाबद्दल जी भीती आहे, त्याबद्दलचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. कर्करोगावरसुद्धा मात करता येऊ शकते. त्याचे उदाहरण स्वत: भुजबळ आपल्यासमोर आहेत. कर्करोगाशी सामना कशा प्रकारे केला जातो हे ह्या माहितीपटाच्या माध्यमातून आपल्या समोर येत असल्याचेही पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले.\nहेही नक्की पहा :\nराजकीय अस्तित्व संपलेल्या लोकांविषयी मी बोलत नाही- निलेश लंके\nनगरमधील राष्ट्रवादीची खेळी फडणवीसांच्या जिव्हारी; भाजपकडून कोतकरांना कारणे दाखवा नोटीस\n‘आम्ही बाबरी मशिद पाडली नाही, तर राम मंदिर जोडलं आहे’ ; उद्या बाबरी विध्वंस प्रकरणी येणार निकाल\nराजकीय अस्तित्व संपलेल्या लोकांविषयी मी बोलत नाही- निलेश लंके\nनगरमधील राष्ट्रवादीची खेळी फडणवीसांच्या जिव्हारी; भाजपकडून कोतकरांना कारणे दाखवा नोटीस\n‘आम्ही बाबरी मशिद पाडली नाही, तर राम मंदिर जोडलं आहे’ ; उद्या बाबरी विध्वंस प्रकरणी येणार निकाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1319123", "date_download": "2020-09-29T07:46:03Z", "digest": "sha1:BKHAR3KKAUP3T3RYJ2VDO5ZVSGYBPK4V", "length": 2123, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ॲम्स्टरडॅम\" च्या विविध आवृत��यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ॲम्स्टरडॅम\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१०:१७, २० एप्रिल २०१५ ची आवृत्ती\nAbhijitsathe ने लेख अॅमस्टरडॅम वरुन ॲम्स्टरडॅम ला हलविला\n२२:१२, १९ एप्रिल २०१५ ची आवृत्ती (संपादन)\nज (चर्चा | योगदान)\n१०:१७, २० एप्रिल २०१५ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (Abhijitsathe ने लेख अॅमस्टरडॅम वरुन ॲम्स्टरडॅम ला हलविला)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/243522", "date_download": "2020-09-29T08:10:10Z", "digest": "sha1:57SDMGY6S3NUIJ5CPOSN4KU6VGFFGZXG", "length": 2063, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १११०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १११०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०९:२७, २७ मे २००८ ची आवृत्ती\n१३ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n१०:४१, १९ मे २००८ ची आवृत्ती (संपादन)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\n०९:२७, २७ मे २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: nds:1110)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/saptarang/horoscope-and-panchang-23-march-2020-272907", "date_download": "2020-09-29T08:42:22Z", "digest": "sha1:SHSEV3KQ3XE26W4CMAGUKS3PDSXZZLLD", "length": 12744, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 23 मार्च | eSakal", "raw_content": "\nजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 23 मार्च\nपंचांग 23 मार्च 2020\nसोमवार : फाल्गुन कृष्ण 14, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.38, सूर्यास्त 6.46, चंद्रोदय सकाळी 6.04, चंद्रास्त सायंकाळी 6.07, दर्श अमावास्या, सोमवती अमावास्या, भारतीय सौर चैत्र 3, शके 1941.\nदिनांक : 23 मार्च 2020 : वार : सोमवार\nमेष : उत्साह व उमेद विशेष असणार आहे. अपेक्षित गाठीभेटी पडतील. नवीन परिचय होतील. तुमची रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत.\nवृषभ : उत्साह उत्तम असणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. तुमचे विचार तुम्ही परखडपणे मांडाल. चिकाटीने कार्यरत राहणार आहात.\nमिथुन : सकारात्मक मानसिकतेने कार्यरत राहणार आहात. चिकाटी वाढेल. तुमच्यावर असणारी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू शकणार आहात.\nकर्क : अस्वस्थता राहणार आहे. जिद्दीने कार्यरत राहावे लागेल. कामाचा ताण जाणवणार आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे.\nसिंह : चिकाटी वाढेल. सकारात्मकपणे कार्यरत राहणार आहात. तुमच्यावर एखादी नवीन जबाबदारी सोपवली जाईल. आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल.\nकन्या : अनावश्यक खर्च वाढणार आहेत. मनोबल उत्तम असणार आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. बेकायदेशीर गोष्टी टाळाव्यात.\nतूळ : आरोग्य उत्तम राहील. सौख्य व समाधान लाभेल. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. मनोबल वाढेल. आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत.\nवृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. सकारात्मकता वाढेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत.\nधनू : नवा मार्ग दिसेल. अनपेक्षितपणे प्रवास संभवतो व त्यातून फायदा होईल. चिकाटी वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.\nमकर : आर्थिक कामे यशस्वी होणार आहेत. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. हितशत्रूंवर मात कराल. अडचणी कमी होणार आहेत.\nकुंभ : कामे यशस्वी होणार आहेत. आर्थिक कामात सुयश लाभेल. हितशत्रूंवर मात करणार आहात. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.\nमीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. चिकाटी ठेवावी लागेल. शांत व संयम रहावे. मानसिक अस्वस्थता राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.\nपंचांग 23 मार्च 2020\nसोमवार : फाल्गुन कृष्ण 14, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.38, सूर्यास्त 6.46, चंद्रोदय सकाळी 6.04, चंद्रास्त सायंकाळी 6.07, दर्श अमावास्या, सोमवती अमावास्या, भारतीय सौर चैत्र 3, शके 1941.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 28 सप्टेंबर\nदिनविशेष - 1929 - भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्मदिन. जगात सर्वाधिक गाणी गायिलेली पार्श्वगायिका म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 26 सप्टेंबर\nपंचांग शनिवार - अधिक अश्विन शुद्ध 10, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.27, चंद्रोदय दुपारी 2.10, चंद्रास्त रात्री...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/national/unnao-mp-sakshi-maharaj-threatened-call-pakistan-a597/", "date_download": "2020-09-29T07:33:54Z", "digest": "sha1:VPLUOJU62ON7VHL7KP5IO6YUZXJRFMUG", "length": 33541, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "\"10 दिवसांत तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना ठार करू\", पाकिस्तानातून साक्षी महाराजांना धमकी - Marathi News | unnao mp sakshi maharaj threatened with call from pakistan | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nमान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप\nअजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप\nउच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन\nएमएमआरडीएचे अंदाजपत्रक : मेट्रो-४ वर यंदा होणार सर्वाधिक खर्च\nशिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली कैफियत, निधी मिळत नाही\nसुशांतची हत्या की आत्महत्या, हे गूढ उलगडणार एम्सने सीबीआयकडे सोपविला अहवाल\nसुशांतची हत्या की आत्महत्या, व्हिसेरा रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा\n'तर मी त्यांचे फोडेन थोबाड..', घाटी म्हणणाऱ्यांना उषा नाडकर्णीने सुनावले खडेबोल\nदिशा पटानीच्या या ‘रेड लिपस्टिक’ सेल्फीवर टायगरही फिदा, सोशल मीडियावर क्षणात झाला व्हायरल\nअभिनेत्री अमृता खानविलकरच्या दिलखेच अदांवर चाहते झाले फिदा, फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nदेशात महिलांसह पुरूषांच्या BMI मध्ये मोठा बदल; वजनात ५ किलोंनी वाढ, सर्वेक्षणातून खुलासा\nकोरोना रुग्णांच्या 'या' २ उपचार पद्धतींबाबत आरोग्यमंत्रालयानं दिली धोक्याची सूचना\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nWorld Heart Day : कोरोना काळात हृदय सांभाळा, कोविडला पळवा जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला...\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nअकोला: कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ४३ नवे पॉझिटिव्ह\nमान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 96,318 लोकांना गमवावा लागला जीव\nऑक्टोबरमध्ये सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार: आदित्य ठाकरे\nदिशा पटानीच्या या ‘रेड लिपस्टिक’ सेल्फीवर टायगरही फिदा, सोशल मीडियावर क्षणात झाला व्हायरल\nअजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप\nसोलापूर : महिला बचत गटाचे कर्ज माफीसाठी पंढरपुरात मनसेचा विराट मोर्चा; हजारो महिलांचा सहभाग\nराज्यातील सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, ऑक्टोबरमधील तारखांमध्ये पुन्हा बदल केल्या परिपत्रक जारी.\n...म्हणून इशान किशनला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी पाठवलं नाही, रोहितनं सांगितलं नेमकं कारण\n'Harami' Trailer: इम्रान हाश्मीच्या खतरनाक लूकने सर्वच थक्क, बघा 'हरामी' सिनेमाचा ट्रेलर\nराज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७०,५८९ नवे रुग्ण; ७७६ जणांचा मृत्यू.\nपुणे - तरुणाचा खून करुन पोत्यात बांधून टाकला, नवले ब्रीजजवळील घटना\nFarmers Protest : कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार; 'या' दिवशी देशव्यापी रेलरोकोची हाक\nपंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या रेलरोकोचा आजचा पाचवा दिवस आहे.\nअकोला: कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ४३ नवे पॉझिटिव्ह\nमान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 96,318 लोकांना गमवावा लागला जीव\nऑक्टोबरमध्ये सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार: आदित्य ठाकरे\nदिशा पटानीच्या या ‘रेड लिपस्टिक’ सेल्फीवर टायगरही फिदा, सोशल मीडियावर क्षणात झाला व्हायरल\nअजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप\nसोलापूर : महिला बचत गटाचे कर्ज माफीसाठी पंढरपुरात मनसेचा विराट मोर्चा; हजारो महिलांचा सहभाग\nराज्यातील सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, ऑक्टोबरमधील तारखांमध्ये पुन्हा बदल केल्या परिपत्रक जारी.\n...म्हणून इशान किशनला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी पाठवलं नाही, रोहितनं सांगितलं नेमकं कारण\n'Harami' Trailer: इम्रान हाश्मीच्या खतरनाक लूकने सर्वच थक्क, बघा 'हरामी' सिनेमाचा ट्रेलर\nराज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७०,५८९ नवे रुग्ण; ७७६ जणांचा मृत्यू.\nपुणे - तरुणाचा खून करुन पोत्यात बांधून टाकला, नवले ब्रीजजवळील घटना\nFarmers Protest : कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार; 'या' दिवशी देशव्यापी रेलरोकोची हाक\nपंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या रेलरोकोचा आजचा पाचवा दिवस आहे.\nAll post in लाइव न्यूज़\n\"10 दिवसांत तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना ठार करू\", पाकिस्तानातून साक्षी महाराजांना धमकी\nभाजपचे नेते साक्षी महाराज यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या एका मोबाईल क्रमांकावरून ही धमकी त्यांना दिल्याची माहिती मिळत आहे\n\"10 दिवसांत तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना ठार करू\", पाकिस्तानातून साक्षी महाराजांना धमकी\nउन्नाव - उत्तर प्रदेशच्या उन्नाव मतदार संघातील खासदार आणि भाजपचे नेते साक्षी महाराज यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या एका मोबाईल क्रमांकावरून ही धमकी त्यांना दिल्याची माहिती मिळत आहे. साक्षी महाराजांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार करून धमकीला गंभीरतेने घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच साक्षी महाराज यांनी आपल्या तक्रारीत आपल्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत यांनाही मारण्याची धमकी देण्यात आल्याचं म्हटलं आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, साक्षी महाराज यांना सोमवारी एका पाकिस्तानी क्रमांकावरून फोन आला. 'आमचा मित्र मोहम्मद गफ्फार याला पकडून तुम्ही आपल्या मृत्यूला निमंत्रण दिल्याचं' धमकी देणाऱ्याने म्हटल्याचं साक्षी महाराजांनी सांगितलं आहे. '10 दिवसांच्या आता तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना ठार करू. मी आणि माझे मुजाहिद्दीन तुमच्यावर 24 तास नजर ठेवून आहेत. ज्या दिवशी संधी मिळेल तुम्हाला तुमच्या देवाकडे पाठवू. आमच्याकडे तुमच्या सर्व कार्यक्रमांची माहिती आहे' असंही धमकी देणाऱ्याने आपल्याला म्हटल्याचं साक्षी महाराजांनी म्हटलं आहे.\nसोशल मीडिया पोस्टमुळे वादंग बंगळुरूत हिंसाचार, पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू, 60 पोलीस जखमीhttps://t.co/SNsxPmkflf#BangloreRiots#banglore\nसाक्षी महाराजांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अयोध्येत रा�� मंदिर निर्माणासंबंधी 'अयोध्या तुर्की बनेल. पुन्हा एकदा बाबरी मशीद उभी राहील. काश्मीर लवकरच पाकिस्तान बनेल. गजवा - ए - हिंद होणार' असं धमकी देणाऱ्याने म्हटलं आहे.\nस्वत:च्या मेहनतीने मिळवली होती स्कॉलरशिप पण...; जाणून घ्या कोण होती सुदीक्षा भाटी\nधमकीचा फोन आल्यानंतर आपण अत्यंत भयभीत झाल्याचं साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे. याआधीही त्यांनी दहशतवादी संघटनांकडून अशाप्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत. कुवैतवरून मोहम्मद गफ्फारने फोनवरून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर गफ्फारला उत्तर प्रदेश एटीएसननं बिजनौरहून अटक केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.\n शहरात कलम 144 लागू; पोलिसांवर हल्ला केल्या प्रकरणी 110 जणांना अटक\nकोरोना बैठकीत योगींसमोरच मुख्य सचिव खेळत होते गेम, आपने ट्विट केला 'तो' फोटो\n बोटीतून निघाला नवरदेव अन् पाहुणे मंडळी पाण्यात, पुरात निघाली हटके वरात\n बटाट्याच्या भाजीला विरोध केला म्हणून संतापलेल्या पत्नीने पतीला धोपाटण्याने चोपले\n अमेरिकेत स्कॉलरशिप मिळवण्याऱ्या 'तिला' छेडछाडीत गमवावा लागला जीव\n'सुशांतचा पाय मुरगळलेल्या अवस्थेत, तुटल्यासारखा...', सुब्रमण्यम स्वामींचा दावा, शवविच्छेदनावर उपस्थित केली शंका\n कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, WHO ने दिली महत्त्वाची माहिती\nतैवानच्या हद्दीत घुसले, मिसाईल डागलेली पाहून चिनी वैमानिक पळाले\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nSakshi MaharajUttar PradeshPolicePakistanNarendra ModiAmit Shahyogi adityanathसाक्षी महाराजउत्तर प्रदेशपोलिसपाकिस्ताननरेंद्र मोदीअमित शहायोगी आदित्यनाथ\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nखोलांत येथील जंगली भागात झाडाला गळफास लावून ३० वर्षीय तरुणाने केली आत्महत्या\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n... अन्यथा पोलीस कर्मचाऱ्यांना 'तो' निर्णय मान्य करावाच लागेल : पुणे पोलीस आयुक्त\nपुणे पोलीस दलात बदल्यांवरून 'नाराजीनाट्य'; आयुक्तांकडे दाद मागण्यासाठी कर्मचाऱ्यांची रांग\nराफेल आल्यानं एक कमी दूर, तर दुसरी तयार; हवाई दलासमोर मोठं संकट\nFarmers Protest : कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार; 'या' दिवशी देशव्यापी रेलरोकोची हाक\nबडोद्यात तीन मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू, अनेक जण जखमी\nकृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची उग्र निदर्शने\n११ दिवसांत १० लाख नवे रुग्ण, देशातील कोरोना रुग्णांची संख्या ६० लाखांवर\nपत्नीला जबर मारहाण करणारे विशेष महासंचालक कार्यमुक्त\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nकोरोना रुग्णांच्या 'या' २ उपचार पद्धतींबाबत आरोग्यमंत्रालयानं दिली धोक्याची सूचना\nकरोडोंची मालकीण आहे रणबीर कपूरची बहीण रिध्दीमा, काही वर्षांपूर्वी तिच्यावरही लागला होता चोरीचा आरोप\n अखेर मंगळ ग्रहावर पाणी सापडलं, जमिनीखाली दडली आहेत तीन सरोवर\nEsha Gupta Photos: ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो\nIPL 2020 : सामना भलेही RCBनं जिंकला, पण मनात कायमचं घर केलं ते या फोटोनं\nअभिनेत्री अमृता खानविलकरच्या दिलखेच अदांवर चाहते झाले फिदा, फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर\nसंस्कृती बालगुडेच्या स्टायलिश लूकची चाहत्यांना भुरळ\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nकुंभारीच्या माळरानावर तयार होते दररोज ५०० लिटर विषारी ताडी\nदेशात महिलांसह पुरूषांच्या BMI मध्ये मोठा बदल; वजनात ५ किलोंनी वाढ, सर्वेक्षणातून खुलासा\nअकोला: कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ४३ नवे पॉझिटिव्ह\nतळोद्यात ‘रेड कॉटन बग’चा प्रादुर्भाव\nतळोदा तालुक्यात पंचनामे सुरू\nमान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप\nराफेल आल्यानं एक कमी दूर, तर दुसरी तयार; हवाई दलासमोर मोठं संकट\nपुण्यातील‘सोनावणे प्रसुतीगृहा’ची अभिमानास्पद कामगिरी कोरोना���्रस्त मातांची १०९ अर्भके कोरोनामुक्त\nअजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप\nउच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन\nFarmers Protest : कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार; 'या' दिवशी देशव्यापी रेलरोकोची हाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2020-09-29T07:59:21Z", "digest": "sha1:W45OSNIYBBJNFBZSKPYCNIF7MW55NDZX", "length": 37027, "nlines": 257, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रतिमा इंगोले - विकिपीडिया", "raw_content": "\nडॉ. प्रतिमा इंगोले या एक मराठी बालसाहित्यकार, कवयित्री आणि वैचारिक लेखन करणाऱ्या लेखिका आहेत. नक्षलवाद, शेतमजूर, पंचमहाभूते, बलुतेदारी यांसारखे विविध विषय़ त्यांनी आपल्या साहित्यातून हाताळले आहेत. डॉ. इंगोले या लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत. सतत सहा वर्षे विदर्भामध्ये अभ्यास करून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लिखाण केले आहे. प्रतिमा इंगोले यांची ८०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.\nडॉ. इंगोले यांनी ग्रामीण स्त्री-पुरुषांचे वास्तव जीवन आपल्या कथांमधून चितारण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागातील समस्या, तेथील जीवघेणा जीवनसंघर्ष मांडणाऱ्या त्या एकमेव कथालेखिका आहेत. समकालीन लेखकांमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या डॉ. प्रतिमा इंगोले यांनी ग्रामीण भागातील समस्यांवर उपाय सुचवण्याचा प्रयत्नही आपल्या लेखनातून केलेला आहे. ले.\nयांचे किमान दहा कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या दहाही कथासंग्रहांना निरनिराळे पुरस्कार लाभलेले आहेत.\nत्यांचा ‘हजारी बेलपान’ हा निखळ वऱ्हाडी बोलीतील पहिला संग्रह आहे तर ‘जावायाचं पोर’ हा पहिला स्त्रीवादी कथासंग्रह आहे. आज ग्रामीण साहित्य आणि स्त्रियांचे साहित्य या दोन्ही प्रवाहांत या कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत.\nडॉ. प्रतिमा इंगोले या अमरावती जिह्यातील दर्यापूर गावच्या रहिवासी आहेत.\n१ प्रतिमा इंगोले यांनी लिहिलेली वा प्रकाशित केलेली पुस्तके\n२ प्रतिमा इंगोले यांच्यावरील ग्रंथ\n३ डॉ. प्रतिमा इंगोले यांना मिळालेले पुरस्कार\n५ संदर्भ आणि नोंदी\nप्रतिमा इंगोले यांनी लिहिलेली वा प्रकाशित केलेली पुस्तके[सं���ादन]\nअकसिदीचे दाने (कथासंग्रह). या पुस्तकाला १) महाराष्ट्र सारस्वत पुरस्कार २) संत गोरोबा सामाजिक पुरस्कार आणि ३) महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळाले आहेत.\nअंधारपर्व. या कथासंग्रहाला विदर्भ भूषण पुरस्कार मिळाला आहे.\nअन् मृगधाऱ्या बरसल्या (वैशाली गावंडे कोल्हे या लेखिकेची कादंबरी. प्रकाशक - डाॅ. प्रतिमा इंगोले). इंगोल्यांच्या 'लेखिका पुस्तक प्रकाशन प्रकल्पा'तील ६वे पुस्तक..\nअमंगल युग (कथासंग्रह). या पुस्तकाला जनसंवाद पुरस्कार आणि महाराष्ट्र सारस्वत पुरस्कार मिळाले आहेत.\nआजही स्त्रीचे स्थान दुय्यमच (वैचारिक)\nआमच्या आयडॉल (संपादित, अमरावतीच्या २४हून अधिक प्रसिद्ध किंवा समाजसेवी स्त्रियांचा परिचय)\nउजाड अभयारण्य (प्रवासवर्णन). या पुस्तकाला कोल्हापूर येथील करवीर साहित्य परिषदेतर्फे ‘दत्ता डावजेकर स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.\nउलटे झाले पाय. या कथासंग्रहाला आचार्य अत्रे पुरस्कार मिळाला आहे.\nओविली फुले मोकळी (चित्रा पांडे या वैदर्भीय लेखिकेचे वैचारिक पुस्तक; प्रकाशक डाॅ. प्रतिमा इंगोले). इंगोल्यांच्या 'लेखिका पुस्तक प्रकाशन प्रकल्पा'तील ७वे पुस्तक.\nग्रामीण साहित्य : लेखिकांची निर्मिती (वैचारिक)\nखमंग संस्कृती (पाकशास्त्रावरील पुस्तक)\nचुंकी (उषा चौसाळकर या वैदर्भीय लेखिकेची कादंबरी; प्रकाशक डाॅ. प्रतिमा इंगोले). इंगोल्यांच्या 'लेखिका पुस्तक प्रकाशन प्रकल्पा'तील \nजावायाचं पोर. या कथासंग्रहाला उत्कृष्ट स्त्री जीवनपर पुरस्कार आणि नागसेन पुरस्कार मिळाले आहेत.\nझेंडवाईचे दिवे. (या कथासंग्रहाला प्रबोधन पुरस्कार आणि छत्रपती शिवाजी पुरस्कार मिळाले आहेत.)\nतुयशीचा वटा (तुळशीचा ओटा- नाटकाविषयी)\nपारंपरिक स्त्री गाथा (वैचारिक)\nबयनाचे बोल (सामाजिक लेख)\nबापू गुरुजी (श्यामराव कुकाजी ऊर्फ बापूसाहेब ढाकरे यांची बालकुमारांसाठी संस्कारक्षम कहाणी)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्री जागृतीचे कार्य\nबोरंवाली बाई - महाराष्ट्र सरकारचा बालसाहित्याचा पुरस्कार मिळालेले पुस्तक\nभूलोजीची लेख भाग १, २.\nमाध्यम (लहान मुलांसाठीच्या भाषणांचा संग्रह)\nमोठ्ठं व्हायचं कसं (मुलांसाठी नाट्यछटांचा संग्रह) - या पुस्तकाला १) शशिकला आगाशे बालवाङ्मय पुरस्कार २) गिरिजा कीर पुरस्कार मिळाले आहेत.\nलाजाळू (बालकविता) - ’ग्रंथोत्तेजक’ पुरस्क��र मिळालेले पुस्तक\nलोकसंस्कृती आणि स्त्रीजीवन - 'जिजामाता' पुरस्कार प्राप्त पुस्तक\nलेक भुईची (कथासंग्रह). या पुस्तकाला कृष्णाबाई मोटे पुरस्कार आणि रोहमारे पुरस्कार मिळाले आहेत.\nवऱ्हाडी लोकगाथा (कथासंग्रह) - या पुस्तकाला सु.ल. गद्रे पुरस्कार मिळाला आहे.\nवाघाचं घर मेळघाट - या पुस्तकाला लोकमत दैनिकाचा पुरस्कार मिळाला आहे.\nश्यामतुरा भाग-१, २ (बालकविता संग्रह, कवी - श्या.कु. ढाकरे; संपादक - डाॅ. प्रतिमा इंगोले)\nडाॅ. प्रतिमा इंगोले : साहित्यसूची (प्रतिमा इगोले यांच्या सन १९८१ ते २००० या काळात प्रकाशित झालेल्या पुस्तकां-लेखांची सूची; संपादक : प्राचार्य रामदास देवके)\nसुगरनचा खोपा (कथासंग्रह). या पुस्तकाला शकुंतला जोग पुरस्कार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे.\nस्त्रीचे भावविश्व आणि आधुनिकता - या पुस्तकास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विश्वनाथ पार्वती पुरस्कार मिळालेला आहे.\nस्वप्नातील राजा (बालकादंबरी) - बालसाहित्याचा पुरस्कारप्राप्त\nहजारी बेलपान. या कथासंग्रहाला यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला आहे.\nहॅटट्रिक (विनोदी कथासंग्रह-सदरलेखसंग्रह). या पुस्तकाचा मसापचा चिं.वि. जोशी पुरस्कार मिळाला आहे.\nहिरवा मेळ मेळघाट (माहितीपर)- शब्दगंध पुरस्कारप्राप्त पुस्तक\nहिरवे स्वप्न (कथासंग्रह). या पुस्तकाला लोकमित्र सरदार पुरस्कार मिळाला आहे.\nप्रतिमा इंगोले यांच्यावरील ग्रंथ[संपादन]\nडाॅ. प्रतिमा इंगोले यांच्या साहित्यातील सामाजिकता - एक अभ्यास (डाॅ. संजीवनी मोहोड ठाकरे)\nडॉ. प्रतिमा इंगोले-साहित्यसूची (१९८१ ते २०००) - संपादक प्राचार्य रामदास मुगुटराव देवके.\nडॉ. प्रतिमा इंगोले यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]\nदत्ता डावजेकर स्मृती पुरस्कार\nमहाराष्ट्र सरकारचे बालसाहित्य पुरस्कार (एकाहून जास्त वेळा)\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेचा विश्वनाथ पार्वती पुरस्कार\nपुणे येथील साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या वतीने देण्यात येणारा मालती दांडेकर जीवनगौरव पुरस्कार (२००९)\nशशिकला आगाशे बालवाङ्मय पुरस्कार\nसंत गोरोबा सामाजिक पुरस्कार\nसह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कार\n’वऱ्हाडी लोकगाथा’ला मुलुंड सेवा संघातर्फे देण्यात आलेला २०१४ सालचा सु.ल. गद्रे पुरस्कार.\nसांगलीत झालेल्या ७व्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (१४ नोव्हेंबर २��१०)\n२०१२ सालच्या डिसेंबरमध्ये पांढरकवडा (यवतमाळ जिल्हा) येथे झालेल्या केशर स्त्री साहित्य संंमेलनाचे अध्यक्षपद.\n२० ते २२ ऑक्टोबर २०१२ या काळात निपाणीला झालेल्या दुसऱ्या अखिल भारतीय लोकमंगल कृषी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.\nइचलकरंजी येथे ३० मे २०१८ रोजी झालेल्या ६व्या बोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.\n^ \"डॉ. प्रतिमा इंगोले यांना बहिणाबाई पुरस्कार\". २३ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.\n^ \"डॉ. प्रतिमा इंगोले यांना राजरत्न पुरस्कार प्रदान\". २३ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.\n^ \"डॉ. प्रतिमा इंगोले यांना स्वयंसिद्धा पुरस्कार\". २३ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडि���कर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • नि��ाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शि���दे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/nashik/one-time-water-supply-if-required-a587/", "date_download": "2020-09-29T08:26:21Z", "digest": "sha1:XRRHAR5J35K65FN2P3ZK5QQUXCZ3JX27", "length": 27839, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "आवश्यकता भासल्यास एकदाच पाणीपुरवठा - Marathi News | One time water supply if required | Latest nashik News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nनॅशनल पार्क मॉर्निंग वॉकसाठी खुले होणार\n\"हॉटेल सुरू करण्याचे संकेत दिले, लोकांनी आकाशात उडत कामावर यायचं का\nमान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप\nअजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप\nउच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन\nसुशांतची हत्या की आत्महत्या, हे गूढ उलगडणार एम्सने सीबीआयकडे सोपविला अहवाल\nसुशांतची हत्या की आत्महत्या, व्हिसेरा रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा\n'तर मी त्यांचे फोडेन थोबाड..', घाटी म्हणणाऱ्यांना उषा नाडकर्णीने सुनावले खडेबोल\nजोहरा सेहगल यांच्या कार्याला गुगलचा ‘सलाम’, बनवलं खास डूडल\nसारा अली खान आणि श्रद्धा कपूरच्या चौकशी दरम्यान NCB कडून झाली होती मोठी चूक, मग टीमने उचलले हे पाऊल\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nएक ऑक्टोबरपासून बदलणार आरोग्य विमा पॉलिसी; जाणून घ्या, काय होणार फायदा\nदेशात महिलांसह पुरूषांच्या BMI मध्ये मोठा बदल; वजनात ५ किलोंनी वाढ, सर्वेक्षणातून खुलासा\nकोरोना रुग्णांच्या 'या' २ उपचार पद्धतींबाबत आरोग्यमंत्रालयानं दिली धोक्याची सूचना\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nशेतकरी ज्याची पूजा करतो, विरोधकांनी त्यालाच आग लावली; ट्रॅक्टर जाळल्यावरून मोदींचा हल्ला\nआयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा इशान तिसरा फलंदाज, यापूर्वी या दिग्गजांवर ओढवली होती नामुष्की\nमुख्यमंत्रांनी संकेत दिले की उपहार गृह सुरू करणार, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं\nहाथसर - १५ दिवसांपूर्वी सामूहिक बलात्कार केलेल्या पीडित मुलीचा मृत्यू\n\"हॉटेल सुरू करण्याचे संकेत दिले, लोकांनी आकाशात उडत कामावर यायचं का\nमुंबई - अभिनेत्री पायल घोष लैंगिक शोषणप्रकरणी न्याय मागण्यासाठी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी दाखल\nकल्याण - मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू, संदीप देशपांडे यांचा ठाकरे सरकारला इशारा\nएक ऑक्टोबरपासून बदलणार आरोग्य विमा पॉलिसी; जाणून घ्या, काय होणार फायदा\nअकोला: कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ४३ नवे पॉझिटिव्ह\nमान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 96,318 लोकांना गमवावा लागला जीव\nऑक्टोबरमध्ये सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार: आदित्य ठाकरे\nदिशा पटानीच्या या ‘रेड लिपस्टिक’ सेल्फीवर टायगरही फिदा, सोशल मीडियावर क्षणात झाला व्हायरल\nअजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप\nसोलापूर : महिला बचत गटाचे कर्ज माफीसाठी पंढरपुरात मनसेचा विराट मोर्चा; हजारो महिलांचा सहभाग\nशेतकरी ज्याची पूजा करतो, विरोधकांनी त्यालाच आग लावली; ट्रॅक्टर जाळल्यावरून मोदींचा हल्ला\nआयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा इशान तिसरा फलंदाज, यापूर्वी या दिग्गजांवर ओढवली होती नामुष्की\nमुख्यमंत्रांनी संकेत दिले की उपहार गृह सुरू करणार, काम ��रणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं\nहाथसर - १५ दिवसांपूर्वी सामूहिक बलात्कार केलेल्या पीडित मुलीचा मृत्यू\n\"हॉटेल सुरू करण्याचे संकेत दिले, लोकांनी आकाशात उडत कामावर यायचं का\nमुंबई - अभिनेत्री पायल घोष लैंगिक शोषणप्रकरणी न्याय मागण्यासाठी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी दाखल\nकल्याण - मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू, संदीप देशपांडे यांचा ठाकरे सरकारला इशारा\nएक ऑक्टोबरपासून बदलणार आरोग्य विमा पॉलिसी; जाणून घ्या, काय होणार फायदा\nअकोला: कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ४३ नवे पॉझिटिव्ह\nमान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 96,318 लोकांना गमवावा लागला जीव\nऑक्टोबरमध्ये सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार: आदित्य ठाकरे\nदिशा पटानीच्या या ‘रेड लिपस्टिक’ सेल्फीवर टायगरही फिदा, सोशल मीडियावर क्षणात झाला व्हायरल\nअजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप\nसोलापूर : महिला बचत गटाचे कर्ज माफीसाठी पंढरपुरात मनसेचा विराट मोर्चा; हजारो महिलांचा सहभाग\nAll post in लाइव न्यूज़\nआवश्यकता भासल्यास एकदाच पाणीपुरवठा\nजिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा असल्याने आवश्यकता भासल्यास पाणीकपात करावी लागेल. तसेच आवश्यकता वाटल्यास महानगरात एकदाच पाणीपुरवठा करावा. मात्र, त्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.\nआवश्यकता भासल्यास एकदाच पाणीपुरवठा\nठळक मुद्देभुजबळ : निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा\nनाशिक : जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा असल्याने आवश्यकता भासल्यास पाणीकपात करावी लागेल. तसेच आवश्यकता वाटल्यास महानगरात एकदाच पाणीपुरवठा करावा. मात्र, त्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.\nमुंबईपाठोपाठ नाशिकच्या धरणक्षेत्रात पाऊस पडेल, ही अपेक्षा अद्याप तरी पूर्ण झालेली नाही. नाशिकमधील विविध धरणांपैकी कुठे ४०-४५ टक्के, तर कुठे त्याहून थोडे अधिक इतकाच पाणीसाठा आहे. एकूणात जिल्ह्याती��� धरणांच्या पाणीसाठ्याचे सरासरी प्रमाण ५० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. नाशिकलाच नव्हे तर मुंबईला पाणीपुरवठा करणारी नाशिक जिल्ह्यातील वैतरणा, अपर वैतरणा धरणेदेखील भरलेली नाहीत.\nत्यामुळे मुंबईतही २० टक्के पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागेल असे ते म्हणाले.\nदरवर्षी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत नाशिकची धरणे भरू लागलेली असतात. मात्र, यंदा तशी परिस्थिती नाही. त्यामुळे वर्षभराच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आताच विचार करावा लागणार आहे.\nकिती कपात करायची की काही बदल करायचे, त्याचा निर्णय महापालिका प्रशासनानेच घ्यायचा आहे, असेही भुजबळ यांनी नमूद केले.\nअंगणवाडीसेविकांच्या अडचणीही समजून घ्यायला हव्यात...\nकोरोना बाधीतांच्या मृत्यू दरात मोठी घट; मनपाा आयुक्त कैलास जाधव\nग्रीन फिल्ड प्रकल्पासाठी मंगळवारी विशेष महासभा\nपाणी पुरवठा कर्मचार्यांचे ठिय्या आंदोलन, पाणी पुरवठा बंद\nनाशिकमधील कोरोनाबाधीतांचा मृत्यू दर देशातील सरासरी पेक्षा कमी\nकोरोनाचा महिला प्रशिक्षणाला फटका\nअवैध गर्भपात प्रकरणी शासकीय रुग्णालयांची होणार चौकशी\nशिव कॉलनीत मृत लांडोर आढळला\nरेल्वेने केली 25.46 दशलक्ष टन मालाची वाहतूक\nमाझे कुटूंब - माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी मतदारसंघासाठी निधी\nनाशिकरोडला दुषित पाण्याने रोगराईची भीती\nतळवाडे भामेर कालव्याला गळती\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nPhotos: इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे अभिनेत्री पायल घोष, पहा तिचे व्हायरल फोटो\nIPL 2020 : आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा इशान तिसरा फलंदाज, यापूर्वी या दिग्गजांवर ओढवली होती नामुष्की\nएक ऑक्टोबरपासून बदलणार आरोग्य विमा पॉलिसी; जाणून घ्या, काय होणार फायदा\nजोहरा सेहगल यांच्या कार्याला गुगलचा ‘सलाम’, बनवलं खास डूडल\nकोरोना रुग्णांच्या 'या' २ उपचार पद्धतींबाबत आरोग्यमंत्रालयानं दिली धोक्याची सूचना\nकरोडोंची मालकीण आहे रणबीर कपूरची ��हीण रिध्दीमा, काही वर्षांपूर्वी तिच्यावरही लागला होता चोरीचा आरोप\n अखेर मंगळ ग्रहावर पाणी सापडलं, जमिनीखाली दडली आहेत तीन सरोवर\nEsha Gupta Photos: ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो\nIPL 2020 : सामना भलेही RCBनं जिंकला, पण मनात कायमचं घर केलं ते या फोटोनं\nअभिनेत्री अमृता खानविलकरच्या दिलखेच अदांवर चाहते झाले फिदा, फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर\nशेतकरी ज्याची पूजा करतो, विरोधकांनी त्यालाच आग लावली; ट्रॅक्टर जाळल्यावरून मोदींचा हल्ला\n कोरोनाग्रस्त मातांची १०९ अर्भके कोरोनामुक्त\nखेडमध्ये प्रशासकीय अधिकारी लाच घेताना ताब्यात\nबचत गटातील महिलांच्या कर्जमाफीसाठी मनसेचा पंढरपुरात मोर्चा\nनॅशनल पार्क मॉर्निंग वॉकसाठी खुले होणार\n\"हॉटेल सुरू करण्याचे संकेत दिले, लोकांनी आकाशात उडत कामावर यायचं का\nमान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप\nराफेल आल्यानं एक कमी दूर, तर दुसरी तयार; हवाई दलासमोर मोठं संकट\n कोरोनाग्रस्त मातांची १०९ अर्भके कोरोनामुक्त\nअजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप\nउच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/12/blog-post_9.html", "date_download": "2020-09-29T06:42:39Z", "digest": "sha1:MOB2LGSIGYHSMKO2NDORSKKANRCKOFY5", "length": 3163, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "अधिवेशन | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ९:१५ म.पू. 0 comment\nसरकार कडून डागणी आहे\nचर्चा नको घोषणा हवीय\nहे नक्की कोणते टोक आहे\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/atenolol-indapamide-p37143040", "date_download": "2020-09-29T07:03:29Z", "digest": "sha1:L6PRGYFO74BCDFCPXZ5IJGGWWEOHU4LR", "length": 18985, "nlines": 354, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Atenolol + Indapamide - उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Atenolol + Indapamide in Marathi", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nअभी 147 डॉक्टर ऑनलाइन हैं \nAtenolol + Indapamide खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें हाई बीपी दिल का दौरा\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Atenolol + Indapamide घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Atenolol + Indapamideचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भवती महिला Atenolol + Indapamide सुरक्षितपणे घेऊ शकतात.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Atenolol + Indapamideचा वापर सुरक्षित आहे काय\nAtenolol + Indapamide स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.\nAtenolol + Indapamideचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड च्या क्षतिच्या कोणत्याही भितीशिवाय तुम्ही Atenolol + Indapamide घेऊ शकता.\nAtenolol + Indapamideचा यकृतावरील परिणाम काय आहे\nAtenolol + Indapamide च्या दुष्परिणामांचा यकृत वर क्वचितच परिणाम होतो.\nAtenolol + Indapamideचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय वर Atenolol + Indapamide चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nAtenolol + Indapamide खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Atenolol + Indapamide घेऊ नये -\nदिल की धड़कन तेज होना\nAtenolol + Indapamide हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Atenolol + Indapamide घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nAtenolol + Indapamide घेतल्यानंतर तुम्हाला पेंगुळलेले किंवा थकल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे वाहन चालविणे टाळणे सर्वोत्तम ठरते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Atenolol + Indapamide घ्या.\nहे ��ानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nAtenolol + Indapamide मानसिक विकारांना बरे करण्यास किंवा त्यांच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.\nआहार आणि Atenolol + Indapamide दरम्यान अभिक्रिया\nठराविक खाद्यपदार्थ खाल्ल्याने Atenolol + Indapamide चा परिणाम होण्यासाठी त्याने घेतलेला वेळ वाढू शकतो. याविषयी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.\nअल्कोहोल आणि Atenolol + Indapamide दरम्यान अभिक्रिया\nAtenolol + Indapamide घेताना अल्कोहोल घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा, कारण याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतील.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Atenolol + Indapamide घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्यांची मदत करा\nतुम्ही Atenolol + Indapamide याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Atenolol + Indapamide च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Atenolol + Indapamide चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Atenolol + Indapamide चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/03/29/crime-news-rahata-attack-on-police/", "date_download": "2020-09-29T07:29:41Z", "digest": "sha1:I5L2KDX7A5A4GJS6KBP5AATFXEOXVOOJ", "length": 9467, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला गुंडांकडून लाकडी दांडक्याने मारहाण. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालि��ेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nवंचित बहुजन आघाडी बिहारच्या निवडणुकीत उतरणार \nHome/Ahmednagar North/गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला गुंडांकडून लाकडी दांडक्याने मारहाण.\nगुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला गुंडांकडून लाकडी दांडक्याने मारहाण.\nराहाता :- गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला चार-पाच गुंडांनीच लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना गुरूवारी नगर-मनमाड महामार्गावर घडली.\nरक्तबंबाळ अवस्थेतही पोलिसाने टोळक्यातील एका गुंडाला पकडून ठेवले. आठवडे बाजारच्या दिवशी अवैध धंदे तेजीत असतात.\nपिंपळवाडी येथे वीटभट्टीवर काम करणारा मजूर मंजित केवट (मूळ उत्तर प्रदेश) हा आठवडे बाजारासाठी राहात्याला आला होता.\nबाजार करताना त्याला सोरट चालवणाऱ्या टोळक्याने खेळण्यासाठी बळजबरी केली. तो खेळत नाही हे पाहून त्याच्याकडील पैसे टोळक्याने हिसकावून घेत त्याला बेदम मारहाण केली.\nया मारहाणीत केवट याच्या डोक्याला मार लागून तो रक्तबंबाळ झाला. त्याने तशा अवस्थेत पोलिस ठाणे गाठले. कॉन्स्टेबल सुनील मालणकर टोळक्याला पकडण्यासाठी गेले.\nएकाला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात येत असताना सोरट चालवणारा विकी चावरे व त्याच्या दोन साथीदारांनी कॉन्स्टेबल मालणकर यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला केला.\nवाहतूक पोलिसाने त्यांना सोडवले. मालणकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर शिर्डीत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n क���रोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/30/chief-minister-uddhav-thackeray-said-anil-bhaiyya-dont-be-afraid/", "date_download": "2020-09-29T06:50:24Z", "digest": "sha1:VDO4LBVAXBAIND77T3H4UXQHJIAY3QDG", "length": 10900, "nlines": 152, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले अनिलभैय्या घाबरू नका ... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nवंचित बहुजन आघाडी बिहारच्या निवडणुकीत उतरणार \nसाखर कारखान्यांच्या अडचणींवर उपाय करा \nबदनामी होईल असे वागू नका : झावरे\nHome/Ahmednagar City/मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले अनिलभैय्या घाबरू नका …\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले अनिलभैय्या घाबरू नका …\nअहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अहमदनगर शहराचे माजी आमदार व शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना करोनाची लागण झाली आहे नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.\nशिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून माजी आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली .\nअनिलभैय्या घाबरू नका ,काळजी घ्या, शिवसेना व आम्ही आपल्या पाठीशी आहोत . तुमच्या प्रकृतीबाबत व कोणतीच तडजोड केली जाणार नाही.\nअसे सांगत त्यांनी अनिल राठोड यांना दिलासा दिला. कोरोनाबाबत संपूर्ण राज्याचा आढावा उद्धव ठाकरें घेत होते. माजी आमदार अनिल राठोड याना कोरोना झाल्याचे वृत्त समजले.\nत्यावेळी त्य���ंना रहावले नाही. त्यांनी लगेच शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर याना भैय्याशी संपर्क साधण्याचे आदेश दिले. नार्वेकर यांनी नगर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांच्याशी मोबाईवरून संवाद साधला व माहिती घेतली .\nत्यावेळी गिरीश जाधव हे हॉस्पिटलमधेच अनिल राठोड यांच्या सोबतच होते. त्यांनी तात्काळ फोन भय्यां यांना दिला . ५ मिनिटे उद्धव साहेबांचे भैय्यासोबत संभाषण सुरु होते .\nत्यांनी भैय्या यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर दिला .संभाषणानंतर त्यांनी गिरीश जाधव यांच्याकडून डॉक्टरांचा मोबाईल नंबर घेतला . त्यानंतर त्यांनी डॉ. एस एस दीपक यांच्याशी बातचीत केली.\nअनिल भैय्या यांच्यावर सुरु असलेल्या उपचाराची माहिती घेतली . रुग्णालयाकडून भैय्या यांच्याबाबत कोणतीही कसर ठेऊ नका . हवे ते योग्य उपचार करा .\nत्यांच्या प्रकृतीबाबत आपण चिंतीत आहोत . कोणताही कठोर निर्णय घेण्याबाबत मागे पुढे पाहू नका असे त्यांनी सांगितले . गेल्या तीन दिवसापासून अनिल भैय्या\nयाना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे ते साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत . त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://aaplesarkar.mahaonline.gov.in/mr/Registration/Register", "date_download": "2020-09-29T06:26:56Z", "digest": "sha1:ZYXRGVIS7W7YSKPPPDVSHXXIGBNB3MAN", "length": 21790, "nlines": 197, "source_domain": "aaplesarkar.mahaonline.gov.in", "title": "aaplesarkar.mahaonline.gov.in", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आपली सेवा आमचे कर्तव्य\nश्री उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री\nअधिसूचना प्रसिध्द केलेले विभाग\nलोकसेवा मिळवण्याची प्रक्रिया झाली जलद. दिलेल्या कालावधीत अधिसूचित सेवा मिळण्याची हमी. विलंब झाल्यास अथवा अर्ज फेटाळला गेल्यास अपील करण्याची संधी.\nप्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी २ ते ३ ठिकाणी रांगा लावायची किंवा संबंधित कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याचीही आवश्यकता नाही.\nआमच्या पोर्टलला भेट द्या, अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचे तपशील लक्षात घ्या, आवश्यक कागदपत्रे आणि शुल्कासह आमच्या सेवा केंद्राला भेट द्या. केंद्र चालक तुमचा अर्ज ऑनलाईन भरून देईल आणि तो भरल्याची पोचपावतीही देईल. विशिष्ट निर्धारित कालावधीत हवे असलेले प्रमाणपत्र तुम्हाला घरपोच प्राप्त होईल.\nलोकसेवा प्राप्त करण्यासाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही. घर बसल्या 'आपले सरकार' पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा.\nकेंद्राला भेट द्या आणि कागदपत्रे सादर करा. अगदी सोपे \nविविध विभागांच्या सेवा आता एकाच ठिकाणी उपलब्ध. अपीलही ऑन-लाईन करता येणार.\nकेवळ एक क्लिक करा, जवळचे सेवा केंद्र शोधून काढा आणि केंद्राला भेट द्या.\nकाही सेवांसाठी तुम्ही स्वत:सुद्धा ऑनलाईन अर्ज भरू शकता.\nसेवा शुल्क अत्यंत सोप्या व सुरक्षित पद्धतीने पोर्टल द्वारे जमा करण्याची सुविधा.\nतुम्ही नेट बँकिंगद्वारे सहज शुल्क भरणा करू शकता.\nमाहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्माण केलेली वापरण्यास सोपी कार्यपद्धती. अर्ज करणे, कागदपत्र जोडणे, अर्जाचा मागोवा घेणे सोपे.\nआमची यंत्रणा आणि केंद्र चालक आपल्या सहाय्यास तत्पर आहेत. त्यांचा अनुभव तुमच्यासाठी निश्चितच मैत्रीपूर्ण ठरेल.\nकमीत कमी कागदपत्रांसह ऑन-लाईन अर्ज करण्याच्या सुविधेमुळे वेळ आणि पैशांची बचत. पाठपुराव्यासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.\nआमच्या केंद्राला भेट द्या, प्रक्रिया पूर्ण करा आणि निर्धारित वेळेत तुम्हाला हवे असलेले प्रमाणपत्र/दाखला घरपोच प्राप्त करा.\nतु���चे लाभ माहित करा\nसेवांसाठी या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले युजर प्रोफाईल तयार करा.\nया पृष्ठावर नोंदविलेली माहिती शासनाद्वारे जारी केल्या जाणाऱ्या बहुतेक प्रमाणपत्रांसाठी आधारभूत म्हणून वापरली जाईल. कृपया पुरेसा वेळ घ्या आणि सर्व तपशिलांची नोंद संयमाने करा. आपण नोंदविलेल्या माहितीच्या स्पेलिंगची फेर तपासणी करा. या पृष्ठावरील माहितीमध्ये आपण नंतरही सुधारणा आणि बदल करू शकता.\nमराठी की-बोर्ड साठी CTRL + Y दाबा.\nआपले नाव टाईप केल्यानंतर त्यावर दोन वेळा क्लिक केल्यास पर्याय उपलब्ध होतील.\nआपल्या मोबाईल नंबर वर OTP द्वारे पडताळणी करून युजर आयडी आणि पासवर्ड बनवा. ऑनलाईन सेवेचा अर्ज भरताना इतर आवश्यक पुराव्यांसह फोटो, ओळखीचा पुरावा व पत्याचा पुरावा जोडावा लागेल.\nस्वत:ची पूर्ण माहिती तसेच फोटो, ओळखीचा पुरावा व पत्याचा पुरावा अपलोड करून आणि आपल्या मोबाईल नंबर वर OTP द्वारे पडताळणी करून एकदाच स्वत:चे युजर प्रोफाईल बनवा.यानंतर ऑनलाईन सेवेचा अर्ज भरताना फोटो, ओळखीचा पुरावा व पत्याचा पुरावा जोडण्याची आवश्यकता नाही.\nसंबोधन ---निवडा--- कुमार कुमारी वकील श्री. श्रीमती सौ\nवडिलांचे संबोधन ---निवडा--- श्री.\nलिंग ---निवडा--- पुरुष स्त्री इतर\nव्यवसाय ---निवडा--- १० वी खालील गृहिणी १२ वी अभियंता इतर उद्योग कामगार खाजगी सेवक प्राध्यापक परिचारिका मोलमजूरी लेखक वकील वैद्य विद्यार्थी शेतकरी शेतमजुरी शासकीय कर्मचारी शिक्षक सॉफ्टवेयर व्यावसायिक हार्डवेयर व्यावसायिक\nजिल्हा ---निवडा--- अकोला अमरावती अहमदनगर उस्मानाबाद औरंगाबाद कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे धुळे नंदुरबार नागपूर नांदेड नाशिक पुणे परभणी पालघर बुलडाणा बीड भंडारा मुंबई उपनगर मुंबई शहर यवतमाळ रत्नागिरी रायगड लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर हिंगोली\nभ्रमणध्वनी क्रमांक आणि युजरनेम पडताळणी\n१० अंकी भ्रमणध्वनी क्रमांक\nपासवर्डमध्ये 0 ते 9 पैकी किमान एक अंक असावा, लहान आणि मोठ्या लिपीतील किमान एका वर्णाचा/अक्षराचा समावेश असावा, @@#$%' यापैकी किमान एका विशेष चिन्हाचा समावेश असावा आणि पासवर्डमध्ये किमान 7 आणि कमाल 20 वर्णांचा समावेश असावा. Example- Citizen@123\nछायाचित्र प्रसृत करण्यासाठीच्या सूचना\nछायाचित्राचा आकार किमान ५ केबी आणि कमाल २० केबी इतक��� असावा.\nछायाचित्र जेपीईजी स्वरूपातच असावा.\nछायाचित्राची रूंदी १६० पिक्सेल इतकी असावी.\nछायाचित्राची उंची २०० ते २१२ पिक्सेल इतकी असावी.\nफोटो अपलोड व संपादन मॅन्युअल\nओळखीचा पुरावा (किमान -1)\nकागदपत्रे जेपीईजी/पीडीफ स्वरूपातच असावा.\nकागदपत्राचा आकार किमान ७५ केबी आणि कमाल २५६ केबी इतकी असावी.\nवाहन चालक अनुज्ञप्ती(ओळखीचा पुरावा)\nआर एस बी वाय कार्ड\nपत्त्याचा पुरावा (किमान -1)\nकागदपत्रे जेपीईजी/पीडीफ स्वरूपातच असावा.\nकागदपत्राचा आकार किमान ७५ केबी आणि कमाल २५६ केबी इतकी असावी.\nवाहन चालक अनुज्ञप्ती(पत्त्याचा पुरावा)\nमतदार यादीचा उतारा(पत्त्याचा पुरावा)\n७/१२ आणी ८ अ चा उतारा\nमी वर नमुद केलेली माहिती, माझ्या ज्ञानानुसार व समजुतीनुसार बरोबर व खरी आहे. सदर माहिती चुकीची वा खोटी आढळल्यास भारतीय दंड संहिता, १९६० च्या कलम २०० अनुसार मी कायदेशीर कारवाईस पात्र राहीन.\nभ्रमणध्वनी क्रमांक आणि युजरनेम पडताळणी\nजिल्हा ---निवडा--- अकोला अमरावती अहमदनगर उस्मानाबाद औरंगाबाद कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे धुळे नंदुरबार नागपूर नांदेड नाशिक पुणे परभणी पालघर बुलडाणा बीड भंडारा मुंबई उपनगर मुंबई शहर यवतमाळ रत्नागिरी रायगड लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर हिंगोली\n१० अंकी भ्रमणध्वनी क्रमांक\nपासवर्डमध्ये 0 ते 9 पैकी किमान एक अंक असावा, लहान आणि मोठ्या लिपीतील किमान एका वर्णाचा/अक्षराचा समावेश असावा, @@#$%' यापैकी किमान एका विशेष चिन्हाचा समावेश असावा आणि पासवर्डमध्ये किमान 7 आणि कमाल 20 वर्णांचा समावेश असावा. Example- Citizen@123\nमी वर नमुद केलेली माहिती, माझ्या ज्ञानानुसार व समजुतीनुसार बरोबर व खरी आहे. सदर माहिती चुकीची वा खोटी आढळल्यास भारतीय दंड संहिता, १९६० च्या कलम २०० अनुसार मी कायदेशीर कारवाईस पात्र राहीन.\nमी याद्वारे असे निवेदन करतो/करते की महाराष्ट्र आयटी कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे \"आपले सरकार\" पोर्टल अंतर्गत सेवा प्राप्त करण्यासाठी आधार आधारित प्रमाणीकरणास्तव ओटीपी तथा वन टाईम पासवर्ड आणि माझा आधार क्रमांक प्रदान करण्यास तसेच आधार आधारित प्रमाणीकरण यंत्रणेद्वारे स्वत:चे प्रमाणीकरण करण्यास माझी संमती आहे आणि कोणतीही हरकत नाही. मी प्रदान केलेल्या ओटीपी चा वापर विशिष्ट हेतूसाठी आधार आधारित प्रमाणीकरण यंत्रणेद्वारे माझी ओळख प्रमाणित करण्यासाठी केला जाईल आणि अन्य कोणत्याही कारणासाठी त्याचा वापर केला जाणार नाही, याची मला जाणीव आहे.\n१० अंकी भ्रमणध्वनी क्रमांक\nपासवर्डमध्ये 0 ते 9 पैकी किमान एक अंक असावा, लहान आणि मोठ्या लिपीतील किमान एका वर्णाचा/अक्षराचा समावेश असावा, @@#$%' यापैकी किमान एका विशेष चिन्हाचा समावेश असावा आणि पासवर्डमध्ये किमान 7 आणि कमाल 20 वर्णांचा समावेश असावा. Example- Citizen@123\nजिल्हा ---निवडा--- अकोला अमरावती अहमदनगर उस्मानाबाद औरंगाबाद कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे धुळे नंदुरबार नागपूर नांदेड नाशिक पुणे परभणी पालघर बुलडाणा बीड भंडारा मुंबई उपनगर मुंबई शहर यवतमाळ रत्नागिरी रायगड लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर हिंगोली\nकॉपीराइट © 2015 महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, सर्व हक्क सुरक्षित B\nइंटरनेट एक्सप्लोरर 9+, फायरफॉक्स,क्रोमवर सर्वोत्तम पहा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://labtestcert.com/building-materials/?lang=mr", "date_download": "2020-09-29T06:40:49Z", "digest": "sha1:4HTSSA5YMBVTI63U6D3JPLCQ4AEAL4NY", "length": 7640, "nlines": 120, "source_domain": "labtestcert.com", "title": "बांधकाम सामुग्री - LabTest प्रमाणपत्र इन्क.", "raw_content": "\nLabTest प्रमाणपत्र इन्क. | कॉल किंवा कोट आज ईमेल.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nत्याच्या बांधकाम सामुग्री विभाग भाग म्हणून, LabTest साठी चाचणी व सर्टिफिकेशन सेवा देते सच्छिद्रता उत्पादने आणि फायर चाचणी बांधकाम उद्योगात वापरले साहित्य.\nराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय इमारत कोड इमारती तयार करण्यासाठी वापरले जातात सर्व उत्पादने आवश्यक, एक मान्यताप्राप्त चाचणी प्रयोगशाळा / प्रमाणन मंडळ चाचणी केली आणि लागू उद्योग-सेट मानके प्रमाणित गेले आहेत. LabTest आपल्या उत्पादन मंजुरी आणि आमच्या एलसी मार्क आपल्या वन-स्टॉप उपाय उत्तर अमेरिका संपूर्ण ओळखले जाते आहे.\nसच्छिद्रता उत्पादने नियम चाचणी केली आणि प्रमाणित करणे तरी नेहमी स्थानावर आहेत, they are now enforced in a more consistent manner. The recent changes in federal, प्रांतीय, आणि महापालिका इमारत कोड त्यांना अधिक सामंजस्यात करण्यासाठी उद्देश, थेट सच्छिद्रता उद्योग परिणाम झाला आहे.\nअधिक जाणून घेण्यासाठी खालील बटण क्लिक करा.\nLabTest ASTM E84 नुसार बांधकाम उद्योगात वापरले उत्पादक आणि साहित्य वितरक अग्निशमन चाचणी सेवा देते, ULC-S102, आणि इतर इमारत साहित्य मानके. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय इमारत कोड नुसार, products that are used to construct buildings are required to have been tested and certified for fire ratings by an accredited Testing Laboratory/Certification Body. With its in-house स्टेनर बोगदा, आग रेटिंग निर्धारित करण्यासाठी उत्तर अमेरिका मध्ये वापरले सर्वात लोकप्रिय चाचणी पद्धती एक, LabTest उपलब्ध जलद कार्यवाही आणि स्पर्धात्मक किंमत विविध उत्पादन श्रेण्या चाचणी व प्रमाणित.\nअधिक जाणून घेण्यासाठी खालील बटण क्लिक करा.\nमुलभूत भाषा सेट करा\nमाहिती सामुग्री डाउनलोड करा\n© 2020 LabTest प्रमाणपत्र इन्क.\nमी लॅबटेस्टशी संपर्क साधला कारण*\nलॅबटेस्टने मला मदत केली*\nमला एक गोष्ट आवडली ती त्यांची*\nआपण इतरांना लॅबटेस्टची शिफारस कराल का\nहे फील्ड प्रमाणीकरण उद्देशांसाठी आहे आणि तसाच राहिला पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://marathivishwakosh.org/16855/", "date_download": "2020-09-29T08:11:38Z", "digest": "sha1:YZQVCKN4Z3P4L67YTZMSUODCMEX4CDHP", "length": 22049, "nlines": 199, "source_domain": "marathivishwakosh.org", "title": "जैविक कीड नियंत्रण (Biological pest control) – मराठी विश्वकोश", "raw_content": "\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\nPost Category:कुमार विश्वकोश / पर्यावरण / प्राणी / वनस्पती\nनैसर्गिक शत्रूंच्या मदतीने किंवा एखाद्या जैविक सिद्धांताच्या मदतीने केलेल्या कीड नियंत्रणाला सामान्यपणे जैविक कीड नियंत्रण म्हणतात. स्वत: मानव, त्याने पाळलेले प्राणी, वनस्पती, पिके आणि नानाविध कृषी उत्पादने, बांधकामात, घरात आणि अन्यत्र वापरायचे लाकडी साहित्य, कापड, वह्या-पुस्तके, कागदी साहित्य इत्यादींना उपद्रव करून मानवी अर्थव्यवस्थेचे नुकसान करणाऱ्या कोणत्याही सजीवाला पीडक म्हणतात. वनस्पतींची पाने, फुले व मुळे कुरतडणाऱ्या, बागांची नासधूस करणाऱ्या, शेतातील पिकांची तसेच साठवून ठेवलेल्या अन्नधान्याची नासाडी करणाऱ्या कीटकांचा आणि कीटकांच्या अळ्यांचा सामान्यपणे कीटक पीडक किंवा सुटसुटीतपणे कीड असा उल्लेख केला जातो.\nजैविक कीड नियंत्रण: काही प्रकार\nकिडींना नष्ट करण्यासाठी विषारी रसायनांचा वापर केला जातो. परंतु अशी विषारी रसायने अतिप्रमाणात वापरल्यामुळे पर्यावरणातील हवा, पाणी, मृदा आणि अन्न या घटकांचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन मनुष्याचे मोठे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी कीड नियंत्रणाच्या विविध जैविक पद्धतींचा विकास झाला आहे.\nकिडींवर पोसणाऱ्या अथवा अन्य नैसर्गिक शत्रूंचा वापर :\n(१) भाजीपाल्यांवर आणि पिकांवर पडणारा मावा म्हणजे मृदु त्वचेचा एक कीटक आहे. त्याचे प्रजनन अनिषेकजनन (पहा: अनिषेकजनन) पद्धतीने होत असल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढत जाते. ‘लेडी बर्ड बीटल’ या चित्रांग भुंगेऱ्याच्या अळ्या अतिशय खादाड असून त्या एकामागून एक मावा खातात आणि मावा कीटकांची संख्या प्रभावी रीत्या नियंत्रणाखाली आणतात.\n२) हरभऱ्याच्या पिकाला घाटे अळी या हिरव्या रंगाच्या सुरवंटांची कीड लागते. कुंभारीण माशी या अळ्यांना ठार न करता नांगीने दंश करून बेशुद्ध करते आणि मडक्यासारख्या घरट्यात अनेक घाटे अळ्या ठासून भरते. त्यातील घाटे अळीच्या त्वचेखाली कुंभारीण माशी एकेक अंडे घालते. कालांतराने कुंभारीण माशीने घातलेल्या अंड्यातून तिची अळी बाहेर पडते आणि घाटे अळ्यांना खाऊन मोठी होते. तिची वाढ आणि विकास होऊन कोशावस्थेनंतर नव्या पिढीतील कुंभारीण माशी घरट्यातून बाहेर पडते. अशा प्रकारे एक कुंभारीण माशी मोठ्या प्रमाणात घाटे अळ्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवते.\nकिडींना रोगग्रस्त करण्याचा मार्ग : कीड ही देखील सजीव असल्यामुळे अन्य सजीवांप्रमाणे केव्हा तरी रोगग्रस्त होत असते. तिला आजारी पाडण्यास कारणीभूत असलेले सूक्ष्मजीव मिळवून ते कीड लागलेल्या ठिकाणी फवारले तर किडीला रोगाची लागण होते आणि ती मरते. उदा., कोबीवर आणि सफरचंदावर जिप्सी पतंगांच्या अळ्या असतात. या अळ्यांच्या संख्येवर नियंत्रण राखण्यासाठी बॅक्युलो विषाणूंची फवारणी करतात.\nकीड प्रतिरोधक जातींचा वापर : पिकांच्या काही जातींमध्ये विशिष्ट किडींविषयी अथवा रोगांविषयी प्रतिकार शक्ती असते. कृषी उत्पादनात पिकांच्या प्रतिकारक्षम जातींची लागवड केल्यास किडीचा प्रश्न उद्भवत नाही. एखादया भागातील सर्वच शेतकऱ्यानी या पद्धतीचा अवलंब केला तर ती विशिष्ट कीड त्या भागातून हद्दपार होऊ शकते. ज्वारीच्या वसंत–१ (गिडगॅप) या वाणाची निवड केली तर एरवी ज्वारीच्या पिकाचे मोठे नुकसान करणाऱ्या मिज माशी या कीटकाचे उच्चाटन करता येते. वसंत ज्वारी लवकर फुलोऱ्यावर येते. मिज माशीचा अंडी घालण्याचा हंगाम उशिरा सुरू होतो व पीक बचावते. मात्र, त्यासाठी त्या भागातील सर्वच शेतकऱ्य���नी वसंत–१ या ज्वारीच्या जातीचे पीक घेणे आवश्यक असते.\nकामगंधाचा (फेरोमोनांचा) वापर : कामगंध म्हणजे नरांनी मादयांना आणि माद्यांनी नरांना आकर्षित करण्यासाठी स्रवलेली विशिष्ट गंधांची रसायने. निसर्गात या गंधांनुसार नरमाद्यांच्या जोडया जमत असतात. प्रयोगशाळेत या प्रकारची कृत्रिम रसायने तयार करता येतात. घरमाश्यांना मस्का डोमेस्टिका असे शास्त्रीय नाव आहे. त्यांना आकर्षित करण्याच्या हेतूने प्रयोगशाळेत तयार केलेल्या कृत्रिम रसायनाला ‘मस्काल्यून’ असे नाव आहे. अशा कामगंध पिंजऱ्याचा (फेरोमोन्स ट्रॅप) वापर करून कीटकांच्या नरांना किंवा माद्यांना एकत्रित आणता येते. मर्यादित जागेत एकत्र जमलेल्या या कीटकांना पूर्वी माफक प्रमाणात कीटकनाशक रसायनाने मारले जात असे. अलीकडच्या काळात त्यांना मारून संपविण्याऐवजी त्यांच्यावर किरणोत्सर्गाचा मारा करून त्यांची प्रजननक्षमता नष्ट करतात आणि त्यांना पुन्हा हवेत मोकळे सोडतात. त्यांच्याबरोबर पर्यावरणातील सामान्य जोडीदाराच्या जोड्या जमतात. या जोड्या प्रजननक्षम नसतात. त्यामुळे त्यांची नवी पिढीच जन्माला येत नाही. परिणामी त्यांची संख्या खूपच घटते. घरमाशीसारख्या स्र्कूवर्म या माशीच्या अळ्या जनावरांच्या शरीरावर होणाऱ्या जखमांमध्ये अंडी घालतात आणि त्यांच्या अळ्या त्या जखमांमध्ये वाढतात. अमेरिकेत किरणोत्सारांचा मारा केलेल्या त्या कीटकांचा वापर करून त्यांचे निर्मूलन करण्यात यश आले आहे.\nसंमिश्र नियंत्रण पद्धती : पूर्णपणे रासायनिक पद्धतीने कीड नियंत्रण करताना मोठ्या प्रमाणावर विषारी रसायनांचा वापर करावा लागतो. यातून गंभीर स्वरूपाचे प्रदूषण होते. त्याचे दुष्परिणाम मनुष्यालाही भोगावे लागतात. हे संकट टाळण्यासाठी कीड नियंत्रणाच्या रासायनिक पद्धतीला जैविक पद्धतीची जोड देऊन संमिश्र पद्धतीचा अवलंब करणे फायदयाचे ठरते. या पद्धतीत प्रथम कीडग्रस्त क्षेत्रात कमी क्षमतेच्या कीडनाशक रसायनाचा वापर करून किडीची संख्या आटोक्यात आणतात. अशा रीतीने विरळ झालेल्या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांच्या एखादया नैसर्गिक शत्रूची मदत घेतात. ट्रायकोग्रॅम नावाचा एक कीटक अनेक किडींचा नैसर्गिक शिकारी शत्रू म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, कीडनाशक रसायनाचा वापर करताना त्या कीडनाशकाची मात्रा ट्राय���ोग्रॅम कीटकाला हानी पोहोचविणार नाही, याची काळजी घ्यावी लागते.\nTags: जीवसृष्टी आणि पर्यावरण, जीवसृष्टी आणि पर्यावरण भाग - २\nकीटकभक्षक वनस्पती (Insectivorous plants)\nसमन्वयक, संपादन समिती, कुमार विश्वकोश जीवसृष्टी आणि पर्यावरण, एम्. एस्सी. (प्राणिविज्ञान)...\nभारतीय धर्म – तत्त्वज्ञान\nयंत्र – स्वयंचल अभियांत्रिकी\nवैज्ञानिक चरित्रे – संस्था\nसामरिकशास्त्र – राष्ट्रीय सुरक्षा\nमानवी उत्क्रांती (Human Evolution)\nभारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)\nमानवाची उत्क्रांती (Evolution of Man)\nमानवी मेंदू (Human Brain)\nमहाराष्ट्र शासनOpens in a new tab\nनागरिकांची सनदOpens in a new tab\nमाहितीचा अधिकारOpens in a new tab\nविश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१२ ८०३\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, भारत\n© मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/pimpri-greetings-to-dr-babasaheb-ambedkar-2-78901/", "date_download": "2020-09-29T06:33:05Z", "digest": "sha1:OHIMUZV7ZJBLRCP3DU44ET5QOW55KSQ2", "length": 8644, "nlines": 72, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन\nPimpri: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन\nएमपीसी न्यूज – महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पिंपरी-चिंचवड महापालिका, राजकीय पक्ष, विविध संघटनातर्फे अभिवादन करण्यात आले. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पिंपरीत भीमसागर लोटला होता.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस महापौर राहुल जाधव व सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘अ’ प्रभा�� अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसदस्या सुलक्षणा शिलवंत – धर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, मुख्यलेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे, मुख्य लेखापरिक्षक अमोद कुंभोजकर, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे उपस्थित होते.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक नाना काटे, प्रवक्ते फजल शेख, विजय लोखंडे, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, सुदाम कदम, विनोद कांबळे, गंगा धेंडे, महंम्मद पानसरे, गोरक्ष लोखंडे,प्रदिप गायकवाड, उत्तम हिरवे, शमीम पठाण, पुष्पा शेळके, मनिषा गटकळ, दिपक साकोरे, सचिन माने, बाळासाहेब पिल्लेवार, निलेश डोके, दत्तात्रय जगताप, यतिन पारेख, सविता खराडे, संतोष वाघेरे, देवी थोरात, शमा सय्यद, मनोज सुतार, शक्रुल्ला पठाण, अभिजीत आल्हाट, पोपट पडवळ, प्रशांत देवकाते, कविता ताठे, शशिकांत निकाळजे, साउल शेख, आशा शिंदे, सलिम सय्यद, पायल देवकर, रामदास मोरे, सुनिल अडागळे उपस्थित होते.\nपिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे व प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष निगार बारस्कर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अशोक मंगल, श्याम अगरवाल, आयुष मंगल, जयराम शिंदे, दिलीप पांडारकर, हर्षवर्धन पांडारकर, दीपक थोरात, राजेंद्र लोंढे , केशव परिहार, निसार बारस्कर, आबा खराडे, राजेश नायर, मिताली चक्रवर्ति, सुरेश कानितकर, वैशाली नलगे, जयश्री काननाइके, नवनाथ डेंगळे उपस्थित होते.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nपिंपरीत भीमसागरभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरमहापरिनिर्वाण दिन\nपुणे – अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कायद्यासाठी पुण्यात 9 डिसेंबरला विराट धर्मसभा\nDighi : दुचाकीला ओव्हरटेक करणा-या आयशर टेम्पोची कारला धडक\nChinchwad News: गावठाणातील विकासकामे संथ गतीने; नागरिकांना नाहक मनस्ताप\nPimpri News : महावितरण शहरातील आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\nPune News : डीएसकेंच्या 6 वर्षीय नातवाचा बंगल्यासाठी न्यायालयात अर्ज\nIPL 2020 : सुपरओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची मुंबईवर मात\nPune Crime : खून करून मृतदेह भरुन ठेवला पोत्यात…\nPune Metro News : भुयारी मेट्रो मार्गातील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://inview.doe.in.gov/schools/1095454164/finance?lang=mr", "date_download": "2020-09-29T08:15:08Z", "digest": "sha1:ZRWFPEIQJQBKBF7W3O2OX5TTFAKWQHDM", "length": 11597, "nlines": 74, "source_domain": "inview.doe.in.gov", "title": "21st Century Charter Sch of Gary (4164) | Indiana", "raw_content": "\nशाळा, महानगरपालिका किंवा नेटवर्क नाव प्रविष्ट करा\nकॉलेज आणि करिअरची तयारी\nइंडियाना स्कूल कॉर्पोरेशन आणि सनदी शाळांद्वारे प्रदान केलेल्या खर्चाच्या आकडेवारीचा वापर करून, इंडियाना शिक्षण विभाग आर्थिक दृढतेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि इंडियाना स्कूल इमारतींमध्ये खर्च करण्याच्या वैध तुलनांना समर्थन देण्यासाठी ही दृश्ये सादर करते. हे डेटा फेडरल प्रत्येक विद्यार्थी यशस्वी अधिनियम आणि इंडियाना कोड 20-42.5-3-7 च्या तरतुदींची आवश्यकता पूर्ण करतात. (डेटा स्रोत: वित्त वर्ष 2019)\n२०१ fiscal आर्थिक वर्षासाठी विद्यार्थ्यांसाठी एकूण किती रक्कम खर्च केली जाते\n२०१ fiscal आर्थिक वर्षासाठी विद्यार्थ्यांसाठी एकूण किती रक्कम खर्च केली जाते\nएकूण प्रति विद्यार्थी खर्चाचे सर्व राज्य, स्थानिक आणि फेडरल खर्चाचे प्रतिबिंब इंडियाना स्कूल कॉर्पोरेशन आणि सनदी शाळांद्वारे शालेय वित्त कार्यालयाकडे दिले जाते. 1 जुलै ते 30 जून या कालावधीत 1 ऑक्टोबर रोजी शाळेत प्रवेश घेणा students्या विद्यार्थ्यांच्या मोजणीतून एकूण खर्चाचे विभाजन केले जाते.\nया शाळेसारख्या शाळा की लोकसंख्याशास्त्राच्या बाबतीत समान आहेत.\nएकूण प्रति विद्यार्थी खर्चाचे सर्व राज्य, स्थानिक आणि फेडरल खर्चाचे प्रतिबिंब इंडियाना स्कूल कॉर्पोरेशन आणि सनदी शाळांद्वारे शालेय वित्त कार्यालयाकडे दिले जाते. 1 जुलै ते 30 जून या कालावधीत 1 ऑक्टोबर रोजी शाळेत प्रवेश घेणा students्या विद्यार्थ्यांच्या मोजणीतून एकूण खर्चाचे विभाजन केले जाते.\n[अस्तित्वाची_ प्रकार] साठी एकूण खर्च किती आहेत\nएकूण खर्चामध्ये निर्देशात्मक आणि ऑपरेशनल खर्च समाविष्ट आहेत. हे खर्च इंडियानाच्या शिक्षण विभागाकडे नोंदविलेल्या सर्व राज्य, स्थानिक आणि फेडरल निर्देशात्मक आणि ऑपरेशनल खर्चाचे प्रतिबिंबित करतात.\nशाळेत शिकवण्याच्या उद्देशाने वापरल्या जाणार्या खर्चाची टक्केवारी.\nशाळांमध्ये सामायिक केलेल्या शिक्षणाच्या उद्देशाने वापरल्या जाणार्या खर्चाचा टक्केवारी.\nइतर निर्देशात्मक श्रेणींमध्ये समाविष्ट नसलेल्या निर्देशात्मक हेतूंसाठी खर्चाची टक्केवारी.\nवाहतूक, देखभाल, आथिर्क सेवा आणि केंद्रीय कार्यालय यांच्या खर्चाची टक्केवारी.\nशाळांमधील ऑपरेशनल हेतूंसाठी वापरल्या जाणार्या खर्चाची टक्केवारी.\n[अस्तित्व_प्रकार] खर्चाचे स्रोत काय आहेत\nराज्य / स्थानिक निधी\nप्रत्येक विद्यार्थी सक्सेस अॅक्ट (ईएसएसए) चा तपशीलवार आर्थिक खर्चाचा अहवाल पहा. https://www.doe.in.gov/finance/school-fin वित्तीय-report\nशाळा आणि कॉर्पोरेशन डेटा अहवाल मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://marathivishwakosh.org/19934/", "date_download": "2020-09-29T08:46:47Z", "digest": "sha1:TPXB2BTPJKB6WJDRGVI6QOWNKMVO4BG5", "length": 16130, "nlines": 194, "source_domain": "marathivishwakosh.org", "title": "दमा (Asthma) – मराठी विश्वकोश", "raw_content": "\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\nPost Category:कुमार विश्वकोश / वैद्यक\nश्वसनमार्गाला झालेला दाहयुक्त व दीर्घकालीन रोग. श्वासनलिका आकुंचित होणे, त्यांच्या श्लेष्मल पटलाच्या अस्तराला सूज येणे किंवा त्यांच्या पोकळीत साचणाऱ्या स्रावामुळे श्वसनक्रियेत वारंवार अडथळा येणे इत्यादी कारणांमुळे दमा उद्भभवतो. तो तात्कालिक किंवा दीर्घकाळ टिकणारा असू शकतो. दम्याचा झटका काही मिनिटांपासून काही तासांपर्यंत टिकतो किंवा काही दिवसांपर्यंत अधूनमधून चालू राहतो. जगात सु. ३० कोटी लोक (२०११) या रोगाने त्रस्त असून त्यांपैकी दरवर्षी सु. अडीच लाख लोक या रोगाला बळी पडतात.\nदम्याचा झटका वेगवेगळ्या कारणांमुळे येऊ शकतो. श्वासवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे छातीतून घरघर आवाज येतो व खोकला येतो. शरीराला ऑॅक्सिजनाचा पुरवठा कमी झाल्यामुळे छातीत दुखणे, ओठ व शरीर निळे पडणे, घाम येणे, छातीत धडधड होणे अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे टिकून राहिल्यास श्वासवाहिन्यांचे स्थितिस्थापकत्व नाहीसे होते. त्यामुळे छाती भरल्यासारखे वाटते. याला एम्फीसिमा किंवा सीओपीडी (क्रॉनिक ऑॅबस्ट्रक्टीव्ह पल्मनरी डिस���ज) म्हणतात.\nअधिहर्षता, श्वसनमार्ग रोगकारक संक्रामण आणि काही वेळा मानसिक कारणे ही दम्याची मुख्य कारके आहेत. परागकण, धूलिकण, प्राण्यांचे केस किंवा त्यांच्या त्वचेचा कोंडा, माइट (संधिपाद प्राणी) सौंदर्यप्रसाधने, इतर रसायने, अन्नपदार्थ, हवेतील प्रदूषकांचे वाढते प्रमाण तसेच ऑॅक्सिजन वायूचा कमी पुरवठा यांमुळे अधिहर्षता होते. जीवाणू, विषाणू व कवके यांच्या संक्रामणामुळे श्वासनलिकेचा दाह होऊन दमा होतो. मानसिक ताण, चिंता, उद्वेग, विषण्णता इत्यादी मानसिक बाबींमुळे दम्याची लक्षणे दिसू शकतात. दमट व धुरकट वातावरणात दम्याचा जोर वाढतो. तसेच गर्दी व शहरातील अस्वच्छ वातावरण हेही दमा होण्यास कारणीभूत असतात.\nदम्याच्या विकारामुळे शरीरावर तात्कालीन किंवा कायम स्वरूपी परिणाम होऊ शकतात. त्याच्या झटक्यामुळे लगेच मृत्यू ओढवण्याची शक्यता कमी असते; परंतु शरीरातील कायम स्वरूपी परिणामांमुळे फुप्फुस आणि हृदय या इंद्रियांवर परिणाम होऊन मृत्यू संभवतो.\nकोणत्याही वयाच्या व्यक्तीला दमा होऊ शकतो. लहान मुलांना तो विशेषेकरून सुरू होतो. मात्र, लहान मुलांत झालेला दमा मोठेपणी आपोआप बरा होतो, याला बाल दमा म्हणतात. हृदय विकारात रक्ताभिसरण व्यवस्थित होत नसेल तर त्याला हृदय विकारजन्य दमा म्हणतात. स्त्री-पुरुषांमधील दम्याचे प्रमाण सारखेच आहे. दम्यावर औषधोपचार पुढील तीन प्रकारांनी करतात : (१) श्वासनलिकांचे आकुंचन न होऊ देणे किंवा त्यांचा विस्फार करणे. (२) श्वासनलिकामधील स्राव पातळ करून शोषून घेणे किंवा कमी करणे आणि (३) अधिहर्षतेचा परिणाम शरीरावर कमी करणे किंवा होऊ न देणे.\nदम्याची औषधे स्वतंत्रपणे किंवा एकत्रित मात्र तोंडावाटे, फवारा उडवून किंवा अंत:क्षेपकाद्वारे दिली जातात. तसेच तज्ज्ञांमार्फत कफोत्सारक किंवा मन:शांती देणाऱ्या औषधांची योजना केली जाते. ज्या गोष्टींची अधिहर्षता आहे, त्या गोष्टी टाळण्याचा सल्ला देतात. श्वसनाचे व्यायाम केल्यास स्राव काढून टाकण्यास किंवा ऑॅक्सिजनाचे प्रमाण वाढवण्यास मदत होते. योगाभ्यास आणि प्राणायाम यांमुळे हे साध्य होते. होमिओपॅथीतही यासंबंधी औषधे दिलेली आहेत. आंबा, हळद, लवंग, हिंग, सुंठ, लसूण, कांदा, गाजर या वनस्पतींच्या मुळाचा रस औषधी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घ्यावा.\nTags: जीवसृष्टी आणि पर्यावरण, जीवसृष्टी आणि प���्यावरण भाग - २\nभारतीय धर्म – तत्त्वज्ञान\nयंत्र – स्वयंचल अभियांत्रिकी\nवैज्ञानिक चरित्रे – संस्था\nसामरिकशास्त्र – राष्ट्रीय सुरक्षा\nमानवी उत्क्रांती (Human Evolution)\nभारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)\nमानवाची उत्क्रांती (Evolution of Man)\nमानवी मेंदू (Human Brain)\nमहाराष्ट्र शासनOpens in a new tab\nनागरिकांची सनदOpens in a new tab\nमाहितीचा अधिकारOpens in a new tab\nविश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१२ ८०३\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, भारत\n© मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sthairya.com/2020/07/A-healthy-diet-yoga-and-music.html", "date_download": "2020-09-29T07:56:46Z", "digest": "sha1:V7P63NI7UHWETP72DZD4RJMFVS6CM253", "length": 18885, "nlines": 87, "source_domain": "www.sthairya.com", "title": "सकस आहार, योगासने आणि संगीत", "raw_content": "\nसकस आहार, योगासने आणि संगीत\nदक्षिण सोलापूरच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचाराचा अनोखा प्रयत्न\nस्थैर्य, सोलापूर, दि. २३ : कोरोनाग्रस्तांना योग्य धीर दिला आणि त्यांचे समुपदेशन केले तर बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे, असे सोलापुरात दिसून येत आहे. सकस आहार, स्वच्छता, करमणूक, योगासन आणि योग्य उपचार मिळाले तर कोरोनाबाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. याची प्रचिती दक्षिण सोलापूर तालुक्याच्या केटरिंग कॉलेजमधील कोविड केअर सेंटरमध्ये येत आहे. हा पॅटर्न जिल्ह्यातील अन्य कोविड केअर सेंटरमध्येही राबविणार असल्याचा मनोदय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी व्यक्त केला.\nसोलापुरातील संभाजी तलावाच्या मागील बाजूला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाराष्ट्र इंन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्नालॉजी महाविद्यालय आहे. महाविद्यालय 27 मे 2020 पासून क्वारंटाईनसाठी घेण्यात आले. त्याचे रूपांतर कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आले आहे. 20 जुलै 2020 पास��न याठिकाणी प्राणायम, योगासने, करमणुकीसाठी भावगीते, सुगम संगीताचा वापर करण्यात येत आहे. या सेंटरमध्ये 338 रूग्णांची सोय होऊ शकते, मात्र सध्या 178 साध्या पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने याठिकाणी रवी कंटला आणि शिवानंद पाटील यांची योग प्रशिक्षणासाठी नियुक्ती केली आहे. याठिकाणी बांधकाम विभागातील उपअभियंता शाहीर रमेश खाडे एक दिवसाआड संगीताचा कार्यक्रम घेत आहेत. शिवाय कोविड सेंटरमध्ये एफएम बसविल्याने रूग्णांची करमणूक होत आहे. दिवसातून चारवेळा स्वच्छता केली जात आहे.\nया सेंटरमधील 316 कोरोनाबाधित रूग्णांपैकी 138 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुपारी 1 ते सायंकाळी 4 पर्यंत विश्रांतीसाठी संगीत बंद असते. सकाळी 7 ते 8 या वेळात योगासने, प्राणायामचा वर्ग असतो. यामुळे रूग्णांमध्ये असलेली भीती दूर होते. श्वसनक्रिया सुरळित होण्यास मदत होत आहे. बरे झालेले रूग्ण अजून राहण्याची इच्छा व्यक्त करीत असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.\nकोरोनाबाधित रूग्णांना सकाळी दूध, दोन अंडी, दुपारी जेवण आणि फळे, सायंकाळी चहा आणि संध्याकाळी सकस जेवण देण्यात येत आहे. यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होत आहे. घरच्याप्रमाणे योग्य आहार मिळत असल्याने रूग्णांचे मनोधैर्य उंचावत आहे.\nकोरोनाच्या बाबतीत स्वच्छता महत्वाचा घटक आहे. कोविड केअर सेंटर आणि कोविड हॉस्पिटलमध्ये वेळेवर साफसफाई केली जात असल्याने इतर आजारांचा फैलाव रोखण्यास मदत होत आहे. यामुळे कोरोना रूग्ण बरे होत आहेत.\nकोरोनाग्रस्त अगोदरच गांगरून व घाबरून गेलेला असतो. त्याला मानसिक आधार आणि रोग बरा होत असल्याचा विश्वास द्यायला हवा. शिवाय जोडीला संगीत, गाणी यांची साथ असेल तर रूग्णांना आजारी आहे असे वाटणार नाही. गाण्यांमध्ये गुंतून गेल्याने त्याला झोपही चांगली लागते, परिणामी रोग प्रतिकारशक्ती वाढल्याने कोरोनाशी तो मुकाबला करू शकतो.\nसंगीताचा योग्य परिणाम कोरोनाग्रस्त रूग्णांवर झाल्याने त्यांना व्यायाम, योगासने, प्राणायाम करायला लावली तर आणखी फायदा होणार आहे. प्राणायामने त्यांच्या श्वसनाच्या त्रासामध्ये 70 टक्के सुधारणा झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. श्वसनक्रिया सक्षमपणे चालण्यासाठी प्राणायाम महत्वाची आहेत. यामुळे कोविड केअर सेंटर किं��ा हॉस्पिटलमध्ये योग तज्ज्ञांची व्यवस्था करण्यात येणार आहे.\nसकस आहार, स्वच्छता, संगीत, योगा यानंतर रूग्ण आपोआप योग्य उपचारालाही साथ देतो. मृत्यूदर कमी करण्यास वरील घटक महत्वाचे ठरणार आहेत.\nजिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्येही पॅटर्न राबविणार- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर\nरूग्ण बरे होण्यासाठी समुपदेशन महत्वाचे आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुक्याची आरोग्य यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टीमवर्कने केलेल्या कामाचे हे फलित आहे. योगासने, प्राणायाम, संगीत हा पॅटर्न जिल्ह्यातील अन्य कोविड केअर सेंटरमध्येही राबविणार असून समुपदेशकांची नियुक्तीही करण्यात येईल.\nरूग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढतंय- प्रांताधिकारी ज्योती पाटील\nप्रांताधिकारी ज्योती पाटील म्हणतात, दक्षिण तालुका हा सोलापूर शहरानजिकचा तालुका आहे. यामुळे शहराजवळच सुसज्ज अशी केटरिंग कॉलेजची इमारत कोविड केअर सेंटरसाठी घेण्यात आली. तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या टीमने सेंटरमध्ये बदल केले. जेवण, दिवसभर स्वच्छता, सॅनिटायझिंग, योगासन वर्ग आणि म्युझिक सिस्टम यामुळे उपचार घेतलेले रूग्ण बरे होऊन आनंदाने बाहेर पडत आहेत, ही समाधानाची बाब आहे.\nमनोधैर्य वाढविण्यासाठी समुपदेशकाची गरज- डॉ. दिगंबर गायकवाड\nदक्षिण सोलापूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिगंबर गायकवाड म्हणतात, कोरोना रूग्णांना प्रथमत: समुपदेशनाची गरज असते. कोरोना फुफ्फुसावर संसर्ग करतो. रूग्णांची श्वसनक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी प्राणायाम आणि योगासनांची नितांत गरज वाटली. यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्याची गरज वाटत नाही. रूग्ण कोविड सेंटरमध्येच बरे होत आहेत. संगीताची जोड दिल्याने त्यांची करमणूकही होत आहे. येत्या काही दिवसात मालेगावमध्ये वापरण्यात आलेला मन्सुरा काढा सुरू करण्याचा मानस आहे.\nसंगीत, योगासनांचा निश्चितच फायदा- डॉ. प्रसन्न खटावकर\nसोलापुरातील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रसन्न खटावकर म्हणतात, कोरोना काळात वैयक्तिक स्वच्छता, औषधोपचाराबरोबर तणावरहित राहिले तर सकारात्मक परिणाम दिसतात. मानसिकदृष्ट्या सक्षम राहून कोरोनाचा मुकाबला करायला हवा. करमणूक, योगासने, प्राणायम यांचा रूग्णांना फायदा होतो. मन शांत राहते. अतिचिंता, अतिविचार टाळू शकतो. कोविड केअर सेंटरमध्ये वायफायची सुविधा देणे गरजेचे आहे. पुरेशी झोप, योग्य व ताजा आहाराबरोबर योग्य उपचार रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. यामुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून मृत्यूदर कमी होईल.\nदिवसातून तीनवेळा तपासणी-डॉ. खारे\nकेटरिंग कॉलेजच्या कोविड केअर सेंटरचे समन्वयक डॉ. प्रवीण खारे म्हणतात, सहकार्यांच्या मदतीने दिवसातून तीनवेळा राऊंड घेऊन रूग्णांच्या समस्या जाणून घेतो. ह्दयाचे ठोके तपासणे, ऑक्सिजन प्रमाण तपासून औषधाबरोबर प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी प्रतिजैविके देण्यात येतात. याबरोबरच सोशल डिस्टन्सिंग पाळून संगीत, योगासने याचाही नियमित वर्ग घेतला जातो.\nतालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वैद्यकीय अधिकारी, पाच नोडल अधिकारी, सहा आरोग्यसेविका, पाच फार्मासिस्ट, दोन ब्रदर, पाच कक्षसेवक, एक टेक्निशियन, सहा शिपाई, चार होमगार्ड, तीन वॉचमन, बारा सफाई कर्मचारी काम करीत आहेत.\n-धोंडिराम अर्जुन (माहिती सहायक, जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर).\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना मारहाण\nबारामतीच्या धर्तीवर फलटण बंद करा; व्यापार्यांची मागणी\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/tag/viral-video", "date_download": "2020-09-29T07:40:57Z", "digest": "sha1:SDWWIZ37CEI7D77E53KCCCPEKQQR22RM", "length": 13633, "nlines": 186, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "viral video Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nराज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार\nबाबरी विध्वंसप्रकरणी बुधवारी निकाल, सर्व 32 आरोपींना हजर राहण्याचे आदेश\nएसपी बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ जाहीर करा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे पंतप्रधानांना पत्र\n“बच्चू कडू भाऊले निगेटिव्ह आणू दे” चिमुरड्याची रडत देवाकडे प्रार्थना\n“देवा, बच्चू कडू भाऊले बरोबर निगेटिव्ह आणू दे, काहीच नको होऊ देऊ” असे हा चिमुरडा रडत देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहे.\n“मोदींनी 15 लाख बुडवले, पण काकूंनी तक्रार केली नाही, आता 1800 ची नोट काढा” व्हायरल काकूंनंतर काका जोशात\n“1500 आणि 300 रुपये दिलेत, 1800 नाही दिलेत” असे ठणकावून सांगणाऱ्या काकूंचा मजेशीर व्हिडीओ काल दिवसभर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.\nVIRAL VIDEO | दीड हजार आणि तीनशे नेमके किती रुपये काकूंचा व्हिडीओ तुफान व्हायरल\nखदखदखद लाव्हा रस… वऱ्हाडी भाषेत ऑनलाइन क्लास, मास्तर नितेश कराळे सोशल मीडियावर लोकप्रिय\nनितेश कराळे यांनी यूट्युबवर व्हिडीओ अपलोड केले. त्यांचे प्रेक्षक वाढू लागले. वऱ्हाडी भाषा आवडल्याने मुंबईतील दोन विद्यार्थ्यांनी त्यांचे मीम्स केले आणि कराळे सर्वत्र व्हायरल केले.\n“आत्मचरित्राची पानं वाढली”, ‘एमएसईबी’ कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकाला राज ठाकरेंचा फोन\nपुण्यातील शिरुरमध्ये असलेले ‘एमएसईबी’चे कार्यालय फोडल्याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.\nYashomati Thakur | सलोनी, ‘जिंकलंस लेकी’, मंत्री यशोमती ठाकूर यांचा फोन, बिनधास्त सलोनी भारावली\nमंत्री यशोमती ठाकूर यांनी पुण्याच्या सलोनी सातपुतेसाठी काढलेल्या उद्गारांनी सलोनीच्या अश्रूंचा बांध फुटला.\nराजस्थानमधील बंडखोर आमदारांच्या बैठकीचा व्हिडीओ व्हायरल, सचिन पायलटांना किती आमदारांचा पाठिंबा\nसचिन पायलट यांचा आमदारांचा गट सध्या हरियाणातील एका रिसॉर्टवर थांबलेला आहे. या गटाने एक व्हिडीओ शेअर केला आहे (Video of Supporter MLA of Sachin Pilot).\nउद्धव काकांचं ऐकणार की नाही आईचा चिमुकलीला दम, तर शिवसैनिकांना का त्रास देताय आईचा चिमुकलीला दम, तर शिवसैनिकांना का त्रास देताय मुख्यमंत्र्यांचा थेट वडिलांना फोन\nपुण्यातील एका चिमुकलीला तिची आई अंतर न पाळण्याचे उद्धव काकांचं ऐकणार की नाही म्हणून विचारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे (Uddhav Thackeray call 3 year old child of Pune).\nLiquor Shop | आधी नाशिकच्या पठ्ठ्याचा 8 क्वार्टर रिचवण्याचा ध्यास, आता नांगरे पाटलांचे वाईन शॉप्स बंद करण्याचे आदेश\n‘टीव्ही9 मराठी’कडे आनंद व्यक्त करणारा नाशिकचा मद्यप्रेमी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता (Nashik Police Commissioner Vishwas Nangare Patil orders to close wine shops)\n‘लॉकडाऊन’मध्ये रामदास आठवलेंनी तयार केला ‘हा’ खास पदार्थ\nरामदास आठवले यांच्या शीघ्र चारोळ्या प्रसिद्ध आहेतच, मात्र त्या जोडीने त्यांना असलेली पाककलेची आवडही आता समोर आली आहे. (Ramdas Athawale Cooking during Lockdown)\nराज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार\nबाबरी विध्वंसप्रकरणी बुधवारी निकाल, सर्व 32 आरोपींना हजर राहण्याचे आदेश\nएसपी बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ जाहीर करा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे पंतप्रधानांना पत्र\nचंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले, भाजपचा रात्रीचा खेळ संभ्रम निर्माण करणारा : अब्दुल सत्तार\nमंगलाष्टके सुरु होण्यापूर्वी लग्नमंडपात पोलिसांची एंट्री, नागपुरात मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश\nराज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार\nबाबरी विध्वंसप्रकरणी बुधवारी निकाल, सर्व 32 आरोपींना हजर राहण्याचे आदेश\nएसपी बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ जाहीर करा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे पंतप्रधानांना पत्र\nचंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले, भाजपचा रात्रीचा खेळ संभ्रम निर्माण करणारा : अब्दुल सत्तार\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.jpnnews.in/2019/08/flood-rescue.html", "date_download": "2020-09-29T07:10:27Z", "digest": "sha1:CUTIAXWF475ZAJSBRY3EBHVKRRDHJYVO", "length": 9244, "nlines": 70, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "सव्वाचार लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले - JPN NEWS - www.jpnnews.in", "raw_content": "\nHome MANTRALAYA सव्वाचार लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले\nसव्वाचार लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले\nमुंबई, दि. 10 : राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील 4 लाख 24 हजार 333 जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आले आहे. शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी,कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत. याशिवाय विशाखापट्टणमच्या 15 नौदलाचे पथक बोटींसह शिरोळकडे (जि. कोल्हापूर) रवाना होत असल्याची माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली.\nस्थानिक प्रशासनाबरोबरच सांगली, कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे 23 तसेच नौदलाच्या 26, तटरक्षक दलाचे सांगलीमध्ये 2 व कोल्हापुरात 9 पथके, सैन्यदलाचे 8 पथके, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे सांगलीमध्ये 2 तर कोल्हापुरात 1 अशी तीन पथके कार्यरत असून याशिवाय विशाखापट्टणमचे 15 नौदलाचे पथक बोटींसह शिरोळमध्ये (जि. कोल्हापूर) दुपारी पोहोचत आहेत.\nआतापर्यंत कोल्हापूर येथील 2 लाख 33 हजार 150 तर सांगली येथील 1 लाख 44 हजार 987 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 74 बोटींद्वारे तर सांगली जिल्ह्यात 93 बोटींद्वारे मदतकार्य सुरू आहे.\nनागरिकांना तात्पुरता निवारा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात 187 तर सांगली जिल्ह्यात 117 तात्पुरता निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. तेथील लोकांना स्वच्छ पाणी, जेवणाची व्यवस्था, औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 43 हजार 922 जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.\nबाधित गावे व कुटुंबे -\nकोल्हापूर जिल्ह्यात पूरबाधित गावे-249, बाधित कुटुंबे-48 हजार 588 तर सांगली जिल्ह्यातील पूरबाधित गावे-108 व कुटुंबसंख्या-28 हजार 537 अशी आहे. या सर्व गावात प्रशासनाच्या पथकांबरोबर इतर सर्व आपत्ती निवारण दलांचे बचाव कार्य सुरू आहे.\nपूरपरिस्थितीबद्दल राज्य शासनाने केंद्र शासनाशी तत्काळ संपर्क ��ाधल्यामुळे सैन्य दलाची व तटरक्षक दलाची पथके कार्यरत झाली आहेत. मदत व पुनर्वसन विभागाचे आपत्ती नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत असून वेळोवेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाबरोबर मदतीसंदर्भात संपर्कात आहे.\nमंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातील हेल्पलाईनवर आणि सोशल मीडियावर आलेल्या संदेशावर तत्काळ प्रतिसाद देऊन स्थानिक प्रशासनाला सूचना देऊन पूरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे.\nराज्यातील इतर बाधित गावे -\nसातारा-118 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती -9221), ठाणे- 25 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-13104), पुणे- 108 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-13500),नाशिक-05 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-3894), पालघर-58 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-2000), रत्नागिरी- 12 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-687),रायगड-60 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-3000), सिंधुदुर्ग-18 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-490). असे एकूण कोल्हापूर शहरासह 69 बाधित तालुके तर 761 गावे आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://www.khasmarathi.com/2020/08/daily-current-affairs-2020-2021.html", "date_download": "2020-09-29T08:43:53Z", "digest": "sha1:LKJAV2DB6V5W7RMHRKQT57DWCUYO4J53", "length": 12049, "nlines": 131, "source_domain": "www.khasmarathi.com", "title": "चालू घडामोडी : 31 जुलै 2020 || Daily Current Affairs 2020 - 2021", "raw_content": "\nनमस्कार मित्रांनो, 1 ऑगस्ट 2020 पासून आपण दररोज स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा चालू घडामोडी अर्थात Daily Current Affairs जे 2020 असेल अथवा 2021 मधील कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल त्यात 20 ते 25 गुणांसाठी हमखास विचारला जाईल असा भाग इथे घेणार आहोत आमच्या आजवर च्या अनुभवातून आपण इथे घेत असलेल्या चालू घडामोडींचा फायदा MPSC, UPSC, BANKING, RAILWAY, RRB, TALATHI, PSI-STI-ASSISTANT, तसेच कनिष्ट लिपिक पासून अगदी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला होईल आमच्या आजवर च्या अनुभवातून आपण इथे घेत असलेल्या चालू घडामोडींचा फायदा MPSC, UPSC, BANKING, RAILWAY, RRB, TALATHI, PSI-STI-ASSISTANT, तसेच कनिष्ट लिपिक पासून अगदी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला होईल त्यामुळे \"खासमराठी सोबत चालू घडामोडींचा अभ्यास\" याला एक सवयीचा भाग बनवा त्यामुळे \"खासमराठी सोबत चालू घडामोडींचा अभ्यास\" याला एक सवयीचा भाग बनवा दररोज अगदी एकही दिवस न चुकता #चालू घडामोडी या आमच्या विभागाला भेट देत रहा\nटीप : दररोज 5 ते 10 मिनिटे खासमराठी चालू घडामोडी या विभागावरील शब्द न शब्द वाचून यावरील नोट्स\nबनवल्या आणि या नोट्स चा तुमच्या परीक्षेच्या एक दोन दिवस आधी सराव (Revision) केला तर याचा\nफायदा तुम्हाला खूप होईल\nअमेरिकेचे सर्वात मोठे रोव्हर मंगळाकडे रवाना\nअमेरिकेच्या ‘नासा’ अंतराळ संशोधन संस्थेने (National Aeronautics and Space Administration) त्यांचे आजवरचे सर्वात मोठे व चौथे रोव्हर मंगळ ग्रहाकडे रवाना केले.\n‘पर्सेव्हरन्स’ (चिकाटी) {Perseverance} या नावाचे हे रोव्हर या तांबड्या ग्रहावर लाखो वर्षांपूर्वी सूक्ष्मजीवसृष्टीच्या अस्तित्वाचे पुरावे मिळतात का याचा शोध घेईल व तसे काही नमुने मिळाल्यास ते संशोधनासाठी पृथ्वीवर घेऊन येईल.\nमंगळ व पृथ्वी परस्परांच्या सर्वाधिक जवळ येण्याचा काळ सध्या सुरु असून, त्याचा फायदा घेऊन गेल्या आठवडाभरात संयुक्त अरब अमिरात व चीनपाठोपाठ मानवाने मंगळाकडे सोडलेले हे तिसरे यान आहे.\nफ्लोरिडा राज्यातील केप कॅनेव्हेराल अंतराळ तळावरून ‘अॅटलास-५’ अग्निबाणाने ‘पर्सेव्हरन्स’ला कवेत घेऊन उड्डाण केले.\nहे रोव्हर साडेसहा महिन्यांनी मंगळाच्या कक्षेत पोहोचल्यानंतर मंगळाच्या पृष्ठभागावरील ‘झेझेरो’ नावाच्या विशाल विवरात १८ फेब्रुवारी रोजी उतरविण्याची योजना आहे.\nगणितज्ञ शकुंतलादेवी यांच्या विक्रमाची गिनिज बुकात नोंद\nदेशातल्या थोर गणितज्ञ आणि वेगाने आकडेमोड करण्यासाठी प्रसिद्द असलेल्या दिवंगत शकुंतलादेवी यांना त्यांनी चाळीस वर्षापूर्वी लंडनमध्ये केलेल्या विश्वविक्रमासाठीच गिनिज बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. नवी दिल्लात झालेल्या या कार्यक्रमात त्यांची कन्या अनुपमा बॅनर्जी यांनी हे प्रमाणपत्र स्विकारले.\n18 जुन 1980 या दिवशी लंडनमधील इंपिरीयल कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान शकुंतला देवी यांनी 13 आकडी दोन संख्यांचा गुणाकार केवळ 28 सेकंदांमध्ये केला होता.\nत्यांच्या जीवनावर येत असलेल्या चित्रपटाच्या प्रर्दशनाच्या आधल्याच दिवशी हा कार्यक्रम झाला. अनु मेनन दिग्दर्शित या चित्रपटात विद्या बालन मुख्य भूमिकेत आहे.\nजागतिक क्रमवारीतील ‘नंबर १’ अॅशले बार्टीची US Open मधून माघार\nजागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान असणारी ऑस्ट्रेलियन महिला टेनिसपटू अॅशले बार्टी हिने यंदाच्या अमेरिकन ओपन खुल्या टेनिस स्पर्धेतून (US Open) माघारी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.\n३१ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या दरम्यान न्यूयॉर्कमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.\nबार्टीने एप्रिल २०१० मध्ये व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण केले. मात्र, तिला पहिलं ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी ९ वर्षे वाट पाहावी लागली. २०१९ च्या फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद तिने मिळवले. २०१० पासून तिने ८ स्पर्धांची विजेतेपदे मिळवली आहेत पण त्यात एकाच ग्रँडस्लॅम विजेतेपदाचा समावेश आहे.\nसर्वोत्तम शैक्षणिक हिंदी ब्लॉग\nऑनलाइन विद्यालय ह्या ब्लॉग वर शैक्षणिक माहिती हिंदी मध्ये दिली जाते. आपणास ती नक्की आवडेल.\nआता खासमराठी सोबत करा आपल्या व्यवसाय / सेवेची जाहिरात...\nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन १\nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन २\nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ३\nस्पर्धा परीक्षा म्हणजे काय\nवेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा कोणत्या असतात \nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ४\nMPSC संपूर्ण मार्गदर्शन 7\nMPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा,\nमुख्य परीक्षा मुलाखत तयारी कशी कराल \nMPSC PRELIMS तयारी अशी करावी\nखासमराठी परिवारात आपले स्वागत\nखासमराठी चे अपडेट्स व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी जॉईन व्हा\nराष्ट्रवादीला विलीन करून शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा : रामदास आठवले || Marathi news\nबिडी उत्पादनासाठी महापुरुषांच्या नावाचा गैरवापर थांबवावा : रोहित पवार || Marathi news\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/04/harmless-virus-fights-the-flu-by-mimicking-lung-cells-.html", "date_download": "2020-09-29T06:52:18Z", "digest": "sha1:4OMP7UZ5FHTMER3BWPBTRSIPVHRH32V5", "length": 12290, "nlines": 66, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "कोरोना विषाणूविरोधात लढण्याऱ्या विषाणूची निर्मिती... - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / विशेष बातम्या / कोरोना विषाणूविरोधात लढण्याऱ्या विषाणूची निर्मिती...\nकोरोना विषाणूविरोधात लढण्याऱ्या विषाणूची निर्मिती...\nजगभरात वाऱ्यासारखा पसरलेला कोरोना व्हायरस आज सर्वांच्याच आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका म्हणून उदयास आला आहे. दुसर्या महायुद्धानंतर अनेक वर्षांनी जगाला अशा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पण अलीकडेच एक चांगली बातमीही समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, त्यांनी एक व्हायरस तयार केला आहे जो फ्लू आणि कोविड 19 सारख्या धोकादायक विषाणूंविरूद्ध लढण्यास जो सक्षम आहे.\nबर्लिन-आधारित फोर्सचंग्सव्हरबंड ई.व्ही. आठ वैज्ञानिक संस्थांची एक संघटन��� आहे. त्याच संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने या विषाणूच्या पेशी (virus cell) तयार केल्या आहेत ज्या फुफ्फुसांच्या पेशींची नक्कल करून कोविड -19 विषाणूंविरूद्ध लढू शकतात. विशेष म्हणजे कोरोना विषाणूमुळे आपल्या फुफ्फुसांचे सर्वाधिक नुकसान होते ज्यामुळे श्वास घेण्यात अडचण येते परिणामी शरीरात पुरेसा ऑक्सिजन नसल्यामुळे माणसाचा अखेर मृत्यू होतो.\nशास्त्रज्ञांनी या विषाणूचे बॅक्टेरियोफेज किंवा फेज कॅप्सिड असे नाव दिलेले आहे. हा व्हायरसचा एक प्रकार आहे जो वास्तविकपणे अँटी-बायोटिक औषधांचा पर्याय म्हणून तयार केला गेला होता. हे सूक्ष्मजंतू बहुतेक जीवाणू खाल्ल्याने जगतात. या संशोधनाचे प्रमुख लेखक डॅनियल लॉस्टर यांनी म्हटले आहे की नवीन व्हायरस संक्रामक नाही आणि त्यात 180 प्रोटीनचे गुणधर्म आहेत जे त्यास रिसेप्टर्स म्हणून काम करतात. त्यामुळे इन्फ्लूएन्झा व्हायरसची फसवणूक करण्यात ते यशस्वी होते. दुसर्या शब्दांत सांगायचे झाल्यास आम्ही इन्फ्लूएन्झा व्हायरस निष्क्रिय करण्यासाठी बॅक्टेरियोफेज व्हायरस वापरतो. अजून बरेच काम बाकी आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की या व्हायरस तंत्राचा उपयोग अशी औषधे तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो ज्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणे रोखू शकतो. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यातील कोरोना व्हायरसच्या उद्रेकावर उपाय म्हणून हा व्हायरस संभाव्य शस्त्र म्हणून वापरला जाऊ शकतो.\nअसे काम करतो बॅक्टेरियोफेज\nसंशोधकांचे म्हणणे आहे की, फेज व्हायरस टप्प्याटप्प्याने फुफ्फुसाच्या पेशींची नक्कल करून कोविड 19 सारख्या फ्लू विषाणूची प्रतिकृती तयार करतो. त्यानंतर हेमाग्ग्लूटीनिन नावाच्या प्रोटीन रिसेप्टर्सनी आपल्या जाऴ्यामध्ये अडकलेल्या फ्लू विषाणूच्या पृष्ठभागाला कव्हर करतो ज्यामुळे फ्लू विषाणू प्रभावहीन ठरतो.\nविषाणूचा कशाकशात उपयोग होईल\nजंतूंचा नाश करून बॅक्टेरियांच्या वेगवान उपचारात\nअन्नास पोषित करण्यासाठी बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ म्हणून\nशरीरात झालेल्या विषबाधेपासून बचाव करण्यासाठी\nकोविड -19 विषाणूंविरूद्ध लढण्यासही हा विषाणू मदत करू शकतो असा वैज्ञानिकांचा दावा आहे परंतु त्याची चाचणी करणे अजून बाकी\nअनुवांशिक मॉडेल्स आणि क्रायो-इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी अभ्य���सानुसार असेही दिसून आले आहे की बॅक्टेरियोफेज विषाणू एव्हीयन फ्लू विषाणूसह इतर प्रकारच्या विषाणूंविरूद्ध देखील प्रभावी आहे.\nसंशोधनाचे शास्त्रज्ञ ख्रिश्चन हॅकनबर्गर यांनी याबाबत असे म्हंटले आहे की, प्राणी आणि पेशींवरील प्रयोगांवरून असे दिसून आले की फेज कॅप्सिड मानवी फुफ्फुसाच्या ऊतींमध्ये फ्लू देखील कमी करण्यास सक्षम होतो आणि विषाणू पुनरुत्पादनास प्रतिबंध देखील करतो.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://live.beedreporter.net/news/beed_district_/6370/Husband_suspects_his_ex-wifes_character,_assaulted_her_and_made_an_accident.html", "date_download": "2020-09-29T07:49:42Z", "digest": "sha1:5HRXAU67XT6LTLQCFSVQZBMRLEIE3TBI", "length": 32815, "nlines": 52, "source_domain": "live.beedreporter.net", "title": "पतीने पूर्व पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला, घात करून अपघाताचा बनाव केला", "raw_content": "\nरिपोर्टर इफेक्ट -पिकाच्या नुकसानीची माहिती पिकविमा कंपनीला देण्यासाठी तालुकानिहाय विमा कंपनी प्रतिनिधींची नावे जाहीर\nऊसतोड कामगारांनो आता स्वत: गोपीनाथ मुंडे व्हा-आ.विनायक मेटे कारखानदारांची बाजू घेणारा लवाद बंद करा\nऊसतोड कामगारांचा ट्रॅक्टर ‘सिटू’ ने अडवला\nमेटेंसोबत बैठकीनंतर जिल्हाधिकार्यांच्या सीओ गुट्टेंना सूचना\nपतीने पूर्व पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला, घात करून अपघाताचा बनाव केला\nपत्नीही गरीबाची असो वा श्रीमंताची असो, पत्नीही पत्नीच असते. पत्नीला देवीचे रूप मानले जाते. घरात साक्षात पत्नीला महालक्ष्मीच समजले जाते. मात्र ज्या परिवारात प्रेम, वात्सल्या, सुख, शांतता, आपुलकीची भाषा, एकमेकांचा आदर, सन्मानाची वागणूक अशा सर्व गोष्टींचा वास होतो, याच ठिकाणी लक्ष्मी सहवास करत असते. जर एखाद्या कुटुंबात वेळोवेळी पत्नीचा अपमान करणे, तिला कमी समजणे, तिच्याशी हुज्जत घालने, सतत तिला मारहाण करणे, स्वतःचेच खरे करून दाखवणे, सदैव व्यसनाच्या आहारी जाणे, आणि देवी सारख्या निरपराध पत्नीला त्रास देण्याचा ठेकाच घेणे, आणि स्वतःला मोठा बादशहा समजणे, असा हा प्रकार जेव्हा एखाद्या परिवारात घडत असतो, तेव्हा तो संसार बरबादी च्या वाटेवर उभा राहतो. याला तो पतिच जबाबदार असतो. पण पत्नीच कारणीभूत असल्याचा तो ठपका ठेवत असतो. अशावेळी पत्नीचे व त्याचे वेळोवेळी खटके उडतात. वादाने वाद पेट घेतात. तेव्हा पती-पत्नी एक दुसऱ्यापासून वेगळे राहण्याचे स्वीकारतात. अशावेळी तो तिच्या चारित्र्यावर संशय घेतो. संशयाचं भूत त्याच्या डोक्यात भरतं शेवटी तो तीचा घात करण्याचा प्रयत्न करतो. अशीच ह्रदय हेलावणारी दर्दनाक घटना बीड जिल्ह्यातील आष्टी शहरात घडली.\nबीड शहरापासून तब्बल 80 किलोमीटर अंतरावर आष्टी नावाचा, वेळोवेळी चर्चेत असणारा तालुका आहे. सामाजिक, राजकीय घटना या तालुक्यात वेळोवेळी घडत असल्याने, हा तालुका सर्वांच्या परिचयाचा झाल्यासारखा झाला आहे. सर्वत्र तालुक्यात सामाजिक जीवन जगत असताना, स्थिर वातावरण तर काही ठिकाणी, सहनशील पणा दिसून येतो. आणि याच तालुक्यात काही ठिकाणी काही महाशय रांगडा आवाज करत, गुन्हेगारी सारखं भेदक पाऊल उचलण्याची हिंमत दाखवताना दिसतात. याच आष्टी तालुक्यात चिखली नावाचे खेडेगाव आहे. या गावात शंकरावर यांचे कुटुंब वास्तव्यास होते. त्यांचा एक मुलगा होता .त्याचे नाव नितीन आवारे असे होते. सुमारे आठ नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नितीन चे लग्नाचे वय झाले होते. आवारे परिवाराने नितीनच्या लग्नाचा विचार मनावर घेतला. तेव्हा सोनाली या युवती बरोबर नितीन चा विवाह पक्का झाला. काही दिवसातच त्यांच्या दोघांचा विवाह झाला. त्यानंतर आवारे कुटुंब आष्टी शहरात मुर्शदपुर भागात येऊन स्थायिक झाले. त्यानंतर नितीन आवारे याने दूध डेअरीचा व्यवसाय टाकला. काही दिवस त्याचा हा दूध डेअरी चा व्यवसाय मोठ्या जोमात सुरू होता. नित्यनियमाने तो दूध डेअरी चा व्यवसाय चालवायचा. मात्र पुढे काही दिवसांनी त्याच्या दूध डेरी ला दुधाची कमतरता भासू लागली. आणि काही कालांतराने नितीन आवारे यांची दूध डेअरी बंद पडण्याच्या मार्गावर आली इकडे त्याची पत्नी सोनाली ही सुरुवातीला आष्टी शहरातीलच धोंडे यांच्या संस्थेअंतर्गत असणाऱ्या बीएड बीपी एड महाविद्यालयात सुमारे सात-आठ वर्षे तिने लिपिक पदावर काम पाहिले. व ती नित्यनेमाने तिची ड्युटी बजावत होती. व तिचा पती हा दूध डेरी व्यवसायाकडे लक्ष द्यायचा. कालांतराने त्याचा हा दूध डेअरी व्यवसाय दुधाच्या अभावाने बंद पडला. त्यानंतर काही दिवसांनी त्याने एक हॉटेल चालविण्यास घेऊन हॉटेलचा व्यवसाय सुरू केला. पत्नी नित्यनियमाने ड्युटीला जायची. व हा पती आपला व्यवसाय पहायचा. काही दिवसांनी त्या पती-पत्नीत काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर बरेच दिवस त्यांचे हे वाद वाढतच गेले. पुढे चालून पत्नी ड्युटीला असल्याने टापटीप पणात राहायची. स्कूटी वर जायची. दोघात बोलता बोलता विरोध व्हायचा. या सर्वच गोष्टी पतीच्या मनात खटकायच्या. पुढे चालून पती-पत्नीचे पटतच नव्हते. हा तिच्या प्रत्येक वागण्याला विरोध करू लागला. संशयाच्या रूपात तिला पाहू लागला .आणि दिवसेंदिवस पत्नी सोनाली ही आपल्या पतीच्या विरोधाला कंटाळून गेली. ती काही दिवसांनी त्याच्या बोलण्याला महत्त्व देत नव्हती. त्याच्या येणाऱ्या प्रत्येक शब्दाचाही विरोध करू लागली. त्यां आवारे दांपत्यांना एक मुलगी झालेली होती. तिचे नाव प्रगती असे होते. ही मुलगी हळूहळू मोठी होऊ लागली.एक मुलगी झाल्यानंतरही हे पती-पत्नी भानावर आले नाही. त्यांच्या वादाच्या ठिणगीने पेठ घेतलेला सुरूच होता. असा हा त्यांचा वाद दिवसेंदिवस सुरूच राहिला. पत्नी सोनाली विषयी काही गोष्टी पती नितीन ���्या मनात घर करून बसलेल्या होत्या. पुढे पत्नी त्याच्या बोलण्याला कसल्याच प्रकारे प्रतिसाद देत नव्हती. उलट दोघे एकमेकांच्या विरोधातच असायचे. व त्याला वाटायचे माझी पत्नी असून ही माझं का ऐकत नाही माझ्या शब्दात का राहत नाही माझ्या शब्दात का राहत नाही व इकडे पत्नीला वाटायचे माझा पती माझ्याच विरोधात का बोलतो. मलाच का विरोध करतो. मग मी का त्याला घाबरायचे मला स्वतःला नोकरी आहे. मी स्वतःच्या पायावर उभी आहे. मग मी तुला का घाबरायचे. नोकरीच्या हवेत सोनाली बाई ही आपल्या पतीला घाबरत नव्हत्या. पुढे काही दिवसांनी त्यांचा हा वाद असाच वाढत गेला. दोघा पती-पत्नीच्या मनात संशयाचे जाळे पसरलेले होते. शेवटी जे व्हायचे तेच झाले. कोठेही दोन व्यक्तीचे जमत नसले तर ते एकमेकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न नक्कीच करतात. त्याच पद्धतीने पत्नी सोनाली व पती नितीन यांनी एकमेकांपासून विभक्त राहण्याचे ठरवले. यानंतर सुमारे सात वर्षांपूर्वी या पती-पत्नी मध्ये घटस्फोट झाला.\nघटस्फोटानंतर दोघेही पती-पत्नी एकमेकापासून वेगळे झाले. त्यांची मुलगी प्रगती ही लहान असल्याने ही तिची आई सोनाली हिच्या जवळच राहायची. घटस्फोटानंतर आता एकमेकांना एकमेकांवर अधिकार गाजवण्याचा कोणताच अधिकार राहिलेला नव्हता. त्यामुळे दोघांनाही आपापल्या पद्धतीने वागण्याचे, जाण्यायेण्याचे, मनमोकळे अधिकार मिळालेले होते. त्यामुळे आता कोण कोणाचा वालीच राहिलेला नव्हता. घटस्फोटानंतर सोनाली ही आपली एकुलती एक असणारी मुलगी प्रगती ला घेऊन आष्टी शहरातील मुर्शदपुर भागातील, पोकळे हॉस्पिटल च्या बाजूला, असणाऱ्या महादेव कॉलनीत तिचे घर होते. तिथे ती राहत होती. तर् नितीन आवारे याचेही त्याच मुर्शतपुर भागातील एका गल्लीत घर होते. दोघांचा एकमेकांवर चा अधिकार उडाल्यानंतर नितीन आवारे याने आपला संसार सुरू राहावा, या उद्देशाने दुसरे लग्न केले. यानंतर दुसऱ्या पत्नीबरोबर त्याचा संसार सुरळीत चालला दुसऱ्या पत्नीलाही एक मुल आहे.\nपुढे काही वर्षांनी धोंडे यांच्या संस्थेने सोनाली हिची बीएड बीपीएड महाविद्यालयातून बदली करून त्याच्याच संस्थेच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात तिची लिपिक पदावर बदली केली. काही दिवसांनी तिची मुलगी प्रगती हिचे संदेश मुळीक यांच्यासोबत लग्न करून दिले. तेव्हा ती मुलगी कधी आईकडे, आष्ट�� शहरात तर कधीच सासरी पुण्याला ये जा करायची. पतीपासून वेगळे झाल्यानंतर सोनाली च्या विभक्त राहण्यात खूप मोठा बदल झालेला होता. तिचे राहणीमान बदलल्यासारखे दिसत होते. याची बाब नितीन आवारे याच्या मनात वेळोवेळी खटकत होती. तिला पाहता त्याच्या मनात जहर उतरत होते. या बाईचे आता काय करावे व काय नाही असा प्रश्न त्याच्या मनामध्ये घुमत होता. हिचा कायमचाच काटा काढावा की काय असे त्याच्या मनात चलबिचल होत होते. पतीला सोडून सोनालीने घटस्फोट घेतला होता. व स्वतःच्या हिमतीवर विभक्त राहत याच भागात नितीन आवारे च्या नाकासमोर राहत होती. आपल्यापासून विभक्त झाल्याने सर्व समाजात नातेवाईकात आपल्या प्रतिष्ठेला कलंक लागला. आपली सारी किंमत कमी झाली. आपल्याला समाजात चारचौघात तोंड वर काढू वाटत नाही. अशे अनेक प्रश्न त्याच्या मनात घर करत होते. सोनाली हि वाईट चालीची आहे, असा तो तिच्या विषयी नातेवाईक अथवा मित्रमंडळींना सांगायचा. तो तिच्याकडे वेगळ्या नजरेने पहायचा, व तिच्या चारित्र्याविषयी वेळोवेळी संशय घायचा. संशय त्याच्या मनातच बसलेला असायचा. आष्टी शहरातीलच भाऊसाहेब बापूराव धोंडे नितीन आवारे याचा खास मित्र होता. नितीन हा वेळोवेळी त्याच्या सुखदुःखाच्या गोष्टी मित्र भाऊसाहेब याच्याजवळ सांगायचा. त्यालाही नितीन ची दया यायची दोघांनी एकत्र येऊन या विषयावर चर्चा केली. आणि त्यांच्या लक्षात एक कल्पना सुचली. आपली सर्वत्र किंमत कमी करणाऱ्या, व चारित्र्य खराब असणाऱ्या या बाईचा काटा काढला पाहिजे. तेव्हाच आपल्याला शांतता मिळेल. व समाधान वाटेल. असे त्याच्या मनात भिनू लागले. नंतर त्या दोघा मित्रांच्या मनात तिला संपवण्याचा कट लक्षात आला. स्कुटीवर रस्त्याने जात असताना तिचा घात करायचा. व वाहनाने धडक झाल्याचे सांगत पोलिसांना व सर्वत्र बनाव सांगायचा. असाच या दोघा मित्रांनी पक्का निर्धार केला. तिला संपवण्यासाठी बऱ्याच दिवसापासून ते योग्य परिस्थिती ची वाट पाहत होते. कधी आपल्याला योग्य मोका मिळेल, त्यानंतर आपला डाव साधेल, याची ते वाटच पाहत होते. त्यामुळे तिच्यावर ते दोघे बऱ्याच दिवसापासून नजर धरून बसले होते. शेवटी 11 नोव्हेंबर 2019 चा दिवस उजाडला. त्यांच्या मनातील कल्पना सत्यात उतरण्याचा योग आला.\nआष्टी शहरा तील बसस्थानकापासून पश्चिमेला पाचशे मीटर अंतरावर किनारा नावाचा एक चौक आहे. आणि याच चौकाजवळ दक्षिण दिशेला ईदगाह नावाचे एक एक भले मोठे मैदान आहे. हे मैदान मोठे असल्याने या मैदानात मोठ्या सभा होत असतात. व सर्वत्र मोकळे आणि खुले वातावरण असते. दिनांक 11 नोव्हेंबर च्या दिवशी सोनाली सापते ही काहीतरी कामानिमित्त आपल्या घरून शहरात आलेली होती. तेव्हा या दोघांनी तिला शहरात आलेले पाहिले होते. आपली मनातील कल्पना पूर्ण करण्यासाठी तो तिच्या पाळतीवरच होता. शहरातील काम उरकल्यानंतर ती आपल्या घरी मुर्शदपुर येथील महादेव कॉलनी कडे जाण्यास निघाली. तिला घराकडे जाण्यासाठी ईदगाह मैदानतूनच जावे लागते. हे या दोघांना माहीत होते. म्हणून नितीन व त्याचा मित्र भाऊसाहेब त्याची पिकप क्रमांक एम एच बेचाळीस बी 48 46 ला घेऊन ,अगोदरच मैदानावर ते हजर झाले होते. संध्याकाळची वेळ होती. सात वाजले होते. सर्वत्र अंधार पडलेला होता. व ऐन त्याच वेळेला परिसरातील लाईट गायब झालेली होती. मैदानाकडे सोनाली स्कुटीवर वर येत असल्याचे पाहताच, दोघे सावध झाले होते. तिला जवळ येऊ दिले. व पिकप आडवा लावून तिला थांबवून धरले. तेवढ्यात नितीन आवारे याने पिकप मधील लोखंडी अवजड तांबी बाहेर काढली व मोठ्या ताकदीने तिच्या डोक्यात मारली. व तिच्या डोक्याच्या मेंदूच बाहेर पडला. डोक्याला मार लागताच ती जमिनीवर कोसळली. आणि जागीच ठार झाली. परिसरातील लाईट गेल्याने कोणाचा कोणाला मेळ लागला नव्हता. लाईट गेलेली असल्याने तिकडे कोणी लवकर फिरकलेच नाही. नीतीने तिचा घात करून अंधारात ताबडतोब फरार झाला. व त्याचा मित्र भाऊसाहेब याने जवळ असणारी पिकप घेऊन आष्टी पोलीस ठाणे गाठले. या दोघांनी मिळून तिची हत्या केली. मात्र पोलिसांना पिकअप व स्कुटीची समोरासमोर धडक होऊन सोनाली ही जागीच मयत झाल्याची खोटी माहिती सांगितली. स्वतःच आरोपी असून पोलिसांना बनव दाखवण्याचा प्रयत्न केला. पण धोंडे आणि आवारे यांना हे माहीत नव्हते की, कानून के हात बहुत लंबे होते है, घटनेची माहिती मिळताच तात्काळ आष्टी ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. घटनेचा पंचनामा केला. घटनास्थळी पोलीस उप अधिकारी विजय लगारे यांनीही तात्काळ धाव घेऊन पाहणी केली. यावरून त्यांना असे दिसून आले की, की एवढ्या मोठ्या ईदगाह मैदानात दोन वाहनांची धडक होणे अशक्य दिसून आले. दुसरी बाब म्हणजे तिच्या डोक्याला लागलेला म���र हा अपघाताचा नसून, कोणत्यातरी जड वस्तू ने मारलेला घाव होता. या सर्व बाबी वरून पिकपवाल्या वरचा संशय आता वाढलेला होता. त्याला पोलिसांनी बोलावून ताब्यात घेतले, तेव्हा त्याच्या मनात घबराहट, चेहऱ्यावरचा रंग, बोलण्यात तफावत, अडखळलेली भाषा,या सर्व बाबी पोलिसांना आढळून आल्या पोलिसांनाही पक्का अंदाज आलेला होता. तेवढ्यात मयताची मुलगी प्रगती ही पुण्याहून आपल्या आईच्या निधनाची बातमी कळताच, आष्टी मध्ये दाखल झाली आणि मोठा आक्रोश करू लागली. तिने पोलिसांना जबाब दिला की मी वेळोवेळी आईकडे यायचे, तेव्हा आई मला सांगायची, माझ्या आईचे व वडिलांचे वेळोवेळी चारित्र्याच्या संशयावरून भांडण व्हायचे. हा माझ्या आईचा अपघात नसून, वडील नितीन आवारे आणि त्याचा मित्र भाऊसाहेब धोंडे या दोघांनी संगनमताने मिळून, जाणून-बुजून डोक्यात मारून तिचा खून केला. असा जबाब दिला. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात फिर्यादी प्रगती संदेश मुळीक वय 21, धंदा घरकाम, रा. वडगाव शेरी, तालुका जिल्हा पुणे. हिच्या फिर्यादीवरून आरोपी नितीन शंकर आवारे व त्याचा मित्र भाऊसाहेब बापूराव धोंडे रा. आष्टी यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 312/ 2019 नुसार कलम 302, 34 भादवि गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी नितीन आवारे व त्याचा मित्र भाऊसाहेब धोंडे यांना शोधून ताब्यात घेतले. व त्यांच्या मुसक्या आवळत त्यांना पोलिस ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना विश्वासात घेतले. तरीही ते अंग झटकण्याचा प्रयत्न करतच होते. अपघातच झाल्याचा बनाव वेळोवेळी सांगत होते. शेवटी पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी पोपटासारखे खरे बोलण्यास सुरुवात केली. सोनाली वर माझा चारित्र्याचा संशय होता. त्यामुळे समाजात आमची प्रतिष्ठा खराब होत चालली होती. म्हणून मी तिची हत्या केल्याची आवारे याने कबुली दिली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली.\nसदर कामगिरी बीड जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे, पोलीस निरीक्षक माधव सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक साईप्रसाद पवार, पोलीस हवालदार बन्सी जायभाय, पोलीस हवालदार अनिल आगलावे, पोलीस शिपाई सोमनाथ गायकवाड, अजित शिकेतोड, सु��ित करंजकर, सचिन कोळेकर, शिवप्रसाद तवले, यांनी अथक परिश्रम घेऊन अवघ्या बारा तासात खुनाचा उलगडा केला. व आरोपींच्या मुसक्या आवळण्यात त्यांना यश आले.\nउपसंपादक दै बीड रिपोर्टर\nआष्टीत कंडक्टरचे घर फोडले\nतलवाडा येथील खदाणीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह ; परिसरात खळबळ\nबेकायदेशीर प्रॅक्टिस; स्त्री भ्रूणहत्येतील आरोपी सुदाम मुंडेला पुन्हा अटक\nसायं दै. बीड रिपोर्टर,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://live.beedreporter.net/news/beed_district_/6374/", "date_download": "2020-09-29T06:39:41Z", "digest": "sha1:LHVORYRGERRCYO3TOH3NK36D2K2KE7LT", "length": 9084, "nlines": 63, "source_domain": "live.beedreporter.net", "title": "अकरा महिन्यात १९४ शेतकर्यांनी संपवले जिवन गेल्यावर्षी १९७ शेतकर्यांनी केल्या होत्या आत्महत्या, तर या वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक", "raw_content": "\nऊसतोड कामगारांनो आता स्वत: गोपीनाथ मुंडे व्हा-आ.विनायक मेटे कारखानदारांची बाजू घेणारा लवाद बंद करा\nऊसतोड कामगारांचा ट्रॅक्टर ‘सिटू’ ने अडवला\nमेटेंसोबत बैठकीनंतर जिल्हाधिकार्यांच्या सीओ गुट्टेंना सूचना\nधारूर घाटात ट्रक पलटला\nअकरा महिन्यात १९४ शेतकर्यांनी संपवले जिवन गेल्यावर्षी १९७ शेतकर्यांनी केल्या होत्या आत्महत्या, तर या वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक\nअकरा महिन्यात १९४ शेतकर्यांनी संपवले जिवन\nगेल्यावर्षी १९७ शेतकर्यांनी केल्या होत्या आत्महत्या, तर या वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक\nमजीद शेख | बीड\nशेतकरी आत्महत्याचा कलंक पुसण्याच्या बाता आणि घोषणा सर्वच पक्षाचे नेते करत असतात. मात्र शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. कर्जबाजारी, नापिकी, अतिरिक्त पाऊस, दुष्काळ अशा चक्रव्युहात शेतकरी सापडतात. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थीक गणीत कोलमडते. खिश्यात पैसा नसल्याने व मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेती मालाला योग्य भाव येत नसल्याने शेतकर्यांमध्ये नैराश्य येते आणि यातच शेतकरी आपले जिवन संपवत आहे. गेल्या अकरा महिन्याच्या कार्यकाळात जिल्ह्यातील १९४ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वाधीक ३६ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. गेल्यावर्षी १९७ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या होत्या.\nमहाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरूच आहे. शासनाने कर्ज माफीची घोषणा केल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. गेल्या पाच वर्षामध्ये राज्यात जवळपास १३ हजारापेक्षा जास्त शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भानंतर मराठवाड्यात सर्वाधीक शेतकरी आत्महत्या होत आहे.सत्तेवर कोणीही बसलं तरी शेतकर्यांच्या जिवनामध्ये क्रांती होत नसल्याचे दिसून येवू लागले. शेती मालाला नसणारा भाव, दुष्काळ, अतिरिक्त पाऊस, यामुळे शेतकरी चक्रव्युहात सापडतो. याच नैराश्यतेतून तो आत्महत्या करत आहे. यावर्षी अकरा महिन्यात १९४ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. यात नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वांधीक ३६ शेतकर्यांनी आत्महत्या करुन आपले जिवन संपवले आहे. गेल्यावर्षी १९७ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या होत्या. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येची संख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.\nअतिरिक्त पावसामुळे खरीप पिकाचे पूर्णतः नुकसान\nकापसाला दोन ते तिन क्विंटलचाच निघाला उतारा\nयावर्षी खरीप पिके चांगली आली होती. मात्र परतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकुळ घातल्याने कापूस, बाजरी, सोयाबीन या पिकांचे जवळपास ९० टक्के नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अधिकच खचला. कापसातून चार पैसे हाती येत असतात पण कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कापसाला यंदा एका बॅगमागे दोन ते तिन क्विंटलचा उतारा निघाला. त्यातच हलक्या जमीनीत एक क्विंटल याप्रमाणेही उतारा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थीक संकटात लोटला गेला आहे. अतिरिक्त पाऊस ऑक्टोंबर नोव्हेंबर या दरम्यान झाला होता. या अतिरिक्त पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकर्यांनी जास्तच धास्ती घेतली आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वांधीक आत्महत्याच्या घटना घडल्या आहे.\nजानेवारी २०१९ - १७\nफेब्रुवारी २०१९ - ११\nमार्च २०१९ - १९\nएप्रिल २०१९ - १७\nमे २०१९ - १३\nऑगस्ट २०१९ - ११\nसप्टेंबर २०१९ - १०\nआष्टीत कंडक्टरचे घर फोडले\nतलवाडा येथील खदाणीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह ; परिसरात खळबळ\nबेकायदेशीर प्रॅक्टिस; स्त्री भ्रूणहत्येतील आरोपी सुदाम मुंडेला पुन्हा अटक\nसायं दै. बीड रिपोर्टर,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://policenama.com/tag/lashkar-area/", "date_download": "2020-09-29T08:32:32Z", "digest": "sha1:FCNY5JVN6JPIWF3AL3DZR7NNT2DPN5TQ", "length": 8612, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "lashkar area Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n153 कोटींचं गैरव्यवहार प्रकरण : पुण्यातील ‘त्या’ आमदाराच्या घरावर आर��थिक…\nE-Challan बाबत केंद्र सरकारनं बदलले नियम रस्त्यावर अडवून तपासू नाही शकणार…\nPune : पोलीस ठाण्यात आलेल्या तरुणीला मारहाण महिला पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित\nपुण्यात खंडणी मागत दुकानांची तोडफोड\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - वाईन शॉप चालकाला २ लाखांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देऊन तीन दुकानांची तोडफोड केल्याची घटना लष्कर परिसरात मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. दरम्यान याप्रकऱणी पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या चौघांना बेड्या ठोकल्या…\nपोलिसांच्या वर्तणूकीवर अभिनेत्री पायल घोष नाराज, वकिलासह…\nदीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान…\n16 व्या वर्षी शिक्षण सोडून करावे लागले चित्रपट, तनुजा यांचे…\nअभिनेत्रीच्या मृत्यूनंतर सातार्यातील चित्रीकरणावर टांगती…\nरकुल प्रीतनं फोडलं रियावर ‘खापर’, म्हणाली…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nBank holidays in October 2020 : ऑक्टोबरमध्ये बँकांना भरपूर…\nकृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक, ट्रॅक्टर पेटविल्याचा…\nअरेरे…गडचिरोलीत जनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\n153 कोटींचं गैरव्यवहार प्रकरण : पुण्यातील ‘त्या’…\nIPL 2020 : विजय मिळवून देऊ न शकल्याने भावूक झाला ईशान किसन,…\nmilk amount per day : जास्त दूध पिण्यानं होतं मोठं नुकसान,…\nUnlock 5.0 मध्ये उघडले जाऊ शकतात मॉल, शाळा आणि सिनेमागृह\nस्टेशनवर पाहुण्यांना सोडवण्यास अथवा घेण्यास गेलेल्यांकडून…\nदीपिकाची कोड लँग्वेज ऐकून हैराण झाले NCB चे अधिकारी, डिकोड…\nआतंकवादाचा ‘खात्मा’ करण्यासाठी देशातील 3…\nउमा भारती AIIMS मध्ये, बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीसाठी…\nमंगळ ग्रहावर सापडलं पाणी, तेथील जमीनीत गाडले गेलेत 3 तलाव\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n153 कोटींचं गैरव्यवहार प्रकरण : पुण्यातील ‘त्या’ आमदाराच्या घरावर…\n‘ड्रायव्हिंग लायसन्स’ आणि ‘ई-चलन’बाबत बदलत…\nSBI चा अलर्ट, Whatsapp व्दारे देखील रिकामं होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट,…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली महत्वाची…\n‘होम’, ‘कार’ आणि ‘पर्सनल’ Loan वर…\nPurandar : पुरंदर तालुका कॉंग्रेस शिक्षक सेलच्या अध्यक्षपदी प्रल्हाद गिरमे तर सचिवपदी जालिंदर घाटे\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 779 नवे पॉझिटिव्ह तर 33 जणांचा मृत्यू\nमंगळ ग्रहावर सापडलं पाणी, तेथील जमीनीत गाडले गेलेत 3 तलाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://policenama.com/tag/mandki/", "date_download": "2020-09-29T08:26:31Z", "digest": "sha1:4KDDSTFKT3VGVMO4LNUJ5KOYQDIVODF4", "length": 8402, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "mandki Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nE-Challan बाबत केंद्र सरकारनं बदलले नियम रस्त्यावर अडवून तपासू नाही शकणार…\nPune : पोलीस ठाण्यात आलेल्या तरुणीला मारहाण महिला पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित\nविद्यापीठ वसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nमांडकीत ऊसतोडणी मजुरांची ‘आरोग्य’ तपासणी\nनीरा : पोलिसनामा ऑनलाईन (मोहंम्मदगौस आतार) - मांडकी (ता.पुरंदर) येथे नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रांंतर्गत येणाऱ्या मांडकी उपकेंद्रामार्फत व शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट मुंबई तसेच जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठाण…\nदीपिकाच्या चौकशी दरम्यान हात जोडून उभे का राहिले NCB चे…\nअभिनेत्री निवेदिता सराफ यांनासुद्धा ‘कोरोना’ची…\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने केला ‘बलात्कार’…\nBigg Boss 14 : ‘हे’ आहेत या सिझनचे…\nगर्भनिरोधकाची कोणती पध्दत सर्वात चांगली, जाणून घेण्यासाठी…\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची शरद पवारांनी घेतली…\n‘कोरोना’ कालावधीत अर्थव्यवस्था सावरण्याचे लक्ष्य…\nवजन कमी करण्यासाठी जिर्याचं करा सेवन, जाणून घ्या\nIPL 2020 : विजय मिळवून देऊ न शकल्याने भावूक झाला ईशान किसन,…\nmilk amount per day : जास्त दूध पिण्यानं होतं मोठं नुकसान,…\nUnlock 5.0 मध्ये उघडले जाऊ शकतात मॉल, शाळा आणि सिनेमागृह\nस्टेशनवर पाहुण्यांना सोडवण्यास अथवा घेण्यास गेलेल्यांकडून…\nदीपिकाची कोड लँग्वेज ऐकून हैराण झाले NCB चे अधिकारी, डिकोड…\nआतंकवादाचा ‘खात्मा’ करण्यासाठी देशातील 3…\nउमा भारती AIIMS मध्ये, बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीसाठी…\nमंगळ ग्रहावर सापडलं पाणी, तेथील जमीनीत गाडले गेलेत 3 तलाव\nमेथीच्या पाण्याने दूर होतील ’या’ 10 आरोग्य समस्या, शांत…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्��िडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nIPL 2020 : विजय मिळवून देऊ न शकल्याने भावूक झाला ईशान किसन, वायरल होत आहे…\nनाश्त्यात खा ‘हा’ पदार्थ डायबिटीज, रक्ताची कमतरता आणि…\nअभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराना निघाली ‘कोरोना’…\nSBI कडून सुवर्णसंधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा ‘घर’,…\nवजन कमी करण्यासाठी जिर्याचं करा सेवन, जाणून घ्या\nमुंबईतील गरजूंना जेवणासाठी ‘कम्युनिटी फ्रीज’ ची संकल्पना\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं विधान, जाणून घ्या\nमाजी पंतप्रधानांचे बंधू शहबाज शरीफ यांना मनी लाँड्रींग प्रकरणी अटक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://thanevarta.in/2019/12/13/", "date_download": "2020-09-29T07:11:08Z", "digest": "sha1:NTD6RGZFCSLIZQCY26B6PSTA442SCMOE", "length": 4459, "nlines": 86, "source_domain": "thanevarta.in", "title": "13th December 2019 - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nअनुभवी फाउंडेशन तर्फे रिक्षा�... 29th September 2020\nस्वच्छतेबाबत सहाय्यक आयुक्ता... 29th September 2020\nठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे १ ह... 28th September 2020\nसातनंतर उघड्या आस्थापनांवर म�... 28th September 2020\nमाजिवडा-मानपाडामध्ये सर्वाधि... 28th September 2020\nऐरोली-कळवा उन्नत रेल्वे प्रकल्पाचं काम तात्काळ मार्गी लावण्याची खासदार राजन विचारे यांची लोकसभेत मागणी\nऐरोली-कळवा उन्नत रेल्वे प्रकल्पाचं काम तात्काळ मार्गी ल�\nपनवेल-वसई रेल्वे मार्गावर उपनगरीय रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांचा आग्रह\nपनवेल-वसई रेल्वे मार्गावर मेमु रेल्वेची संख्या वाढवावी �\nजिल्हा परिषदेकडील हस्तांतरण रद्द करण्याबाबत राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेतर्फे निदर्शनं\nराष्ट्रीय हिवताप योजनेचं जिल्हा परिषदेकडील हस्तांतरण र\nवेतनश्रेणीतील त्रुटी दूर केल्यानं अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांना महापौरांच्या प्रयत्नामुळे न्याय\nअग्निशमन दलातील कर्मचा-यांच्या वेतनश्रेणीतील त्रुटी दू\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं जप्त केला विदेशी मद्याचा ४ लाखांचा साठा\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं शासनाचा मह�\nविद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचं श्रेय हे शिक्षकांना जाते – महापौर\nशहराच्या विकासामध्ये महापालिका शाळांचं मोलाचं ���ोगदान अ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://www.khasmarathi.com/2019/10/police-bharti-2019-khasmarathi_7.html", "date_download": "2020-09-29T07:19:35Z", "digest": "sha1:6OCOC5KVFIKG5BMC32U4NQTC44XJZ325", "length": 9867, "nlines": 175, "source_domain": "www.khasmarathi.com", "title": "पोलिस भरती Police Bharti 2019 बद्दल संपूर्ण माहिती | Spardha pariksha || Khas Marathi", "raw_content": "\nबहुप्रतिक्षित असलेल्या महाराष्ट्र विभागाच्या सर्व जिल्ह्यात आता महाराष्ट्र पोलिस भरती 2019 ची सुरुवात शासनातर्फे अखेर सुरू करण्यात आली आहे.\nया पोलिस भरतीमध्ये पोलिस शिपाई आणि कारगृह शिपाई पदासाठी एकूण 3450 जागा उपलब्ध आहेत.\nऑनलाईन अर्ज 3 September सप्टेंबर 2019 पासून ते 23 सप्टेंबर 2019 करायचे होते.\nही पोलिस भरती महापरिक्षेअंतर्गत घेण्यात येणार असून सर्व इच्छुक उमेदवारांनी त्यांचे ऑनलाईन अर्ज महापरिक्षेच्या पोर्टलवर भरले असतीलच.\nखासमराठी या ठिकाणी तुम्हाला अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि शारीरिक व लेखी चाचणी अशा परीक्षे संदर्भात सर्व एकूण एक माहिती व मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत ..... \n2019 पोलिस भरती सविस्तर माहिती\nविभाग :- महाराष्ट्र पोलीस विभाग\nपोलीस शिपाई 3357 जागा\nकारागृह शिपाई 93 जागा\n5200 ते 20200 रु.(ग्रेड पे – 2000 रु.) विशेष वेतन 500 रु. व इतर.\nअर्ज भरण्याची पद्धत :- ऑनलाईन\nअधिकृत संकेतस्थळ :- mahapolice.gov.in\nएका उमेदवाराने एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करणे याची तरतूद केलेली असल्यामुळे दोन वेळेस रजिस्ट्रेशन करून दोन जिल्ह्यांसाठी अर्ज करण्याचा प्रयत्न करू नये, असे आढळल्यास दोन्ही अर्ज बाद केले जातील.\nअर्ज करताना मात्र तुम्ही पोलिस शिपाई व कारागृह शिपाई या दोन पदांसाठी वेग वेगळ्या जिल्ह्यांची निवड करू शकता.\nखुल्या प्रवर्गातील उमेदवार 450 ₹\nमागासवर्गीय उमेदवार 350 ₹\nआवश्यक शारीरिक क्षमता :-\nपुरुष 165 सेमी (कमीत कमी) छाती न फुगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावी\nमहिला 155 सेमी (कमीत कमी) लागू नाही\nशैक्षणिक पात्रता :- 12वी पास.\nखुल्या प्रवर्गातील उमेदवार 18 ते 28 वर्ष\nमागासवर्गीय उमेदवार 18 ते 33 वर्ष\nसर्वप्रथम सर्वप्रथम उमेदवारांची मराठी भाषेत लेखी परीक्षा घेण्यात येईल.\n100 गुणांच्या लेखिपरिक्षेसाठी 90 मिनिटांचा वेळ देण्यात येईल.\nसामान्य ज्ञान व चालू घडामोडी 25 गुण\nबुद्धीमत्ता चाचणी 25 गुण\nमराठी व्याकरण 25 गुण\nशारीरिक चाचणी देण्याकरिता लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक असेल.\nशारीरिक चाचणी एकूण 50 गुणा��ची असणार आहे.\n1600 मीटर धावणे 30 गुण\n100 मीटर धावणे 10 गुण\nएकूण गुण 50 गुण\n800 मीटर धावणे 30 गुण\n100 मीटर धावणे 10 गुण\nएकूण गुण 50 गुण\nसर्वोत्तम शैक्षणिक हिंदी ब्लॉग\nऑनलाइन विद्यालय ह्या ब्लॉग वर शैक्षणिक माहिती हिंदी मध्ये दिली जाते. आपणास ती नक्की आवडेल.\nआता खासमराठी सोबत करा आपल्या व्यवसाय / सेवेची जाहिरात...\nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन १\nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन २\nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ३\nस्पर्धा परीक्षा म्हणजे काय\nवेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा कोणत्या असतात \nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ४\nMPSC संपूर्ण मार्गदर्शन 7\nMPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा,\nमुख्य परीक्षा मुलाखत तयारी कशी कराल \nMPSC PRELIMS तयारी अशी करावी\nखासमराठी परिवारात आपले स्वागत\nखासमराठी चे अपडेट्स व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी जॉईन व्हा\nराष्ट्रवादीला विलीन करून शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा : रामदास आठवले || Marathi news\nबिडी उत्पादनासाठी महापुरुषांच्या नावाचा गैरवापर थांबवावा : रोहित पवार || Marathi news\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/what-will-be-temple-system-maharashtra-after-corona-lockdown-a580/", "date_download": "2020-09-29T08:05:21Z", "digest": "sha1:FZ75RYKAM2EBEZCYVPWKUH3KQRAP6LGG", "length": 35567, "nlines": 420, "source_domain": "www.lokmat.com", "title": "कोरोना 'लॉकडाऊन' हटल्यानंतर नेमकी 'कशी' असणार महाराष्ट्रातल्या मंदिरांमधील दर्शन व्यवस्था? - Marathi News | What will be the temple system in Maharashtra after corona lockdown ? | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २३ सप्टेंबर २०२०\n...पण तरीही ते 'घरी'च, दार उघड भावा दार उघड विरोधकांचा उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला\n शांतता राखा; बदल्या, टेंडरवाटप सुरू आहे\", मुंबईतील पूरस्थितीवरून ठाकरे सरकारवर निशाणा\nMumbai Rains : मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; ठाणे- कल्याण मार्गावर विशेष लोकल\nMumbai Rains : गोरेगावच्या मोतीलाल नगरमधील नागरिकांच्या घरात शिरले पाणी\nMumbai Rains: अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, आस्थापने बंद; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन\nक्या खूब लगती हो.. सोनाली कुलकर्णीचा सिंड्रेला लूक पाहून फॅन्स झाले क्रेझी\nअनुराग दोषी असेल तर...; राजश्री देशपांडेने पायल घोषला लिहिले खुले पत्र\nSEE PICS : सिल्क स्मिताने संधी मिळताच सासरहून काढला होता पळ, आजही कायम आहे मृत्यूचे गूढ\nIn Pics: 77 वर्षांच्या झाल्यात तनुजा, आजही आहेत तितक्याच बोल्ड आणि बिनधास्त\nश्रद्धा कपूरसाठी खरेदी केले होते सीबीडी ऑईल, जया साहा��े NCB समोर केले कबुल\nIPL 2020 जाडेपणामुळे खेळाडू होत आहेत ट्रोल\nIPLसाठी खेळाडूंचा हा आहे खास फिटनेस फंडा\n सिरम इन्स्टिट्यूटने बनवली नेझल स्प्रे कोरोना लस; लवकरच उत्पादन सुरू होणार\n'कोणतीही कोरोना लस यशस्वी ठरण्याची गॅरेंटी नाही'; WHO च्या प्रमुखांचे धक्कादायक विधान\ncoronavirus: श्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता\nघाटीतील रुग्णांच्या नातेवाईकांची रेमडेसिविरसाठी भटकंती सुरूच\nधोनीचा भीमटोला, मैदानावरून चेंडू थेट स्टेडियमबाहेर गेला, आणि...\n\"चीनने मिलिट्री लॅबमध्ये बनवला कोरोना, प्रकरण दाबण्यात WHO चा हात\", वैज्ञानिकाचा आरोप\nमिझोरममधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १७१३ वर\nनाशिक : नांदूरमध्यमेश्वर धरणातून 20 हजार 657 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु.\n“राज्याच्या हितासाठी केंद्र सरकारशी भांडायची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात कळत नाही”\nयवतमाळ : अखेर नरभक्षक वाघिणीला पकडले\nकर्नाटकमध्ये येडियुरप्पांची खुर्ची पुन्हा डळमळीत तर्कवितर्कांदरम्यान काल रात्री झाली पाच मंत्र्यांची बैठक\nबिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांची स्वेच्छानिवृत्ती; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार\n\"संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना वर्षभरासाठी निलंबित करा\", आठवलेंचं मोदींना पत्र\nठाणे : रेल्वे सुरु करावी ही मागणी त्या लाखो लोकांसाठी आहे, सरकारने काही नियमावली ठरवावी. महिलांसाठी जसे स्वतंत्र डबे तसे ज्येष्ठनागरिकांसाठी देखील असावे - मनसे नेते अभिजित पानसे\nठाणे : रेल्वे सुरू नाही झाली तर कोरोनाने कमी आणि उपासमारीने जास्त मरतील, आम्ही केलेल्या आंदोलनात राजकारण शोधू नका - मनसे नेते अभिजित पानसे\nनवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 83,347 नवे रुग्ण, 1,085 जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी देशात 83,347 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 56 लाखांवर\nमुसळधार पावसाने पश्चिम रेल्वे पुन्हा ठप्प, रेल्वे रुळावर पाणी वाढल्याने सर्व मार्ग बंद.\nनाशिक : शहर व परिसरात मंगळवारी रात्री साडेअकरा ते बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत ४२.३ मिलिमीटर पाऊस.\nधोनीचा भीमटोला, मैदानावरून चेंडू थेट स्टेडियमबाहेर गेला, आणि...\n\"चीनने मिलिट्री लॅबमध्ये बनवला कोरोना, प्रकरण दाबण्यात WHO चा हात\", वैज्ञानिकाचा आरोप\n���िझोरममधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १७१३ वर\nनाशिक : नांदूरमध्यमेश्वर धरणातून 20 हजार 657 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु.\n“राज्याच्या हितासाठी केंद्र सरकारशी भांडायची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात कळत नाही”\nयवतमाळ : अखेर नरभक्षक वाघिणीला पकडले\nकर्नाटकमध्ये येडियुरप्पांची खुर्ची पुन्हा डळमळीत तर्कवितर्कांदरम्यान काल रात्री झाली पाच मंत्र्यांची बैठक\nबिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांची स्वेच्छानिवृत्ती; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार\n\"संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना वर्षभरासाठी निलंबित करा\", आठवलेंचं मोदींना पत्र\nठाणे : रेल्वे सुरु करावी ही मागणी त्या लाखो लोकांसाठी आहे, सरकारने काही नियमावली ठरवावी. महिलांसाठी जसे स्वतंत्र डबे तसे ज्येष्ठनागरिकांसाठी देखील असावे - मनसे नेते अभिजित पानसे\nठाणे : रेल्वे सुरू नाही झाली तर कोरोनाने कमी आणि उपासमारीने जास्त मरतील, आम्ही केलेल्या आंदोलनात राजकारण शोधू नका - मनसे नेते अभिजित पानसे\nनवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 83,347 नवे रुग्ण, 1,085 जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी देशात 83,347 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 56 लाखांवर\nमुसळधार पावसाने पश्चिम रेल्वे पुन्हा ठप्प, रेल्वे रुळावर पाणी वाढल्याने सर्व मार्ग बंद.\nनाशिक : शहर व परिसरात मंगळवारी रात्री साडेअकरा ते बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत ४२.३ मिलिमीटर पाऊस.\nAll post in लाइव न्यूज़\nकोरोना 'लॉकडाऊन' हटल्यानंतर नेमकी 'कशी' असणार महाराष्ट्रातल्या मंदिरांमधील दर्शन व्यवस्था\nकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व मंदिरे सध्या कुलुपबंद.\nकोरोना 'लॉकडाऊन' हटल्यानंतर नेमकी 'कशी' असणार महाराष्ट्रातल्या मंदिरांमधील दर्शन व्यवस्था\nठळक मुद्देनवीन कार्यप्रणालीची मार्गदर्शक पुस्तिका तयार\nपुणे : महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे ही भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. दरवर्षी ही स्थळे लाखो भाविकांच्या गर्दीने गजबजलेली असतात. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन काळात\nशासनाने मंदिरे बंद ठेवली आहेत. परंतु शासनाची परवानगी मिळाल्यानंतर मंदिरे उघडण्यापूर्वी, उघडल्यानंतर आणि कोविडचे संकट टळेपर्यंत कोणती खबरदारी घ्यायची यासंबंधी मंदिर व्यवस्थापनेच्या नवीन कार्यप्रणालीची मार्ग���र्शक पुस्तिका तयार करण्यात आली आहे.\nकोविड लॉकडाऊन नंतर मंदिर व्यवस्थापनेची नवीन कार्यप्रणाली कशी असायला हवी यासंबंधी चर्चा घडवून आणण्यासाठी पर्यावरण अभियंता प्रा. राजेंद्रकुमार सराफ आणि पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे विश्वस्त शिवाजीराव मोरे यांनी पुढाकार घेतला. या विषयावर जुलैमध्ये एक चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्राच्या अहवालावर एक कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील 22 मंदिर देवस्थानांनी सहभाग घेतला.त्यामध्ये श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर देवस्थानचे विश्वस्त डॉ प्रशांत सुरू, स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस चे विश्वस्त जयंत देसाई , श्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर चे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विश्राम देव, तुळजाभवानी मंदिर तुळजापूर चे नागेश शितोळे, धर्मराज कडाडी मुख्य विश्वस्त सिद्धेश्वर मंदिर सोलापूर, औंधच्या यमाई मंदिराचे विश्वस्त राजेंद्र गुरव, प्रतापराव गुरव, नंदकुमार ठोले, जैन मंदिर निगडी, रवींद्र गुरव सहभागी झाले होते. या कार्यशाळेत झालेल्या विचारमंथनातून मंदिर व्यवस्थापनेच्या नवीन कार्यप्रणालीची मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्यात आली आहे.\nया पुस्तिकेमध्ये मंदिराचे अर्थकारण, कोव्हिडं विषाणू व भक्ताची तपासणी, लॉक आऊट नंतर मंदिर उघडण्यासाठी माहितीचे संकलन, मंदिर उघडण्याची पूर्वतयारी, भक्तांसाठी आचारसंहिता, मंदिर प्रथम कसे उघडावे आणि मंदिर आपत्ती व्यवस्थापन आदी प्रमुख बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.\nमहाराष्ट्रात योगा सेंटर वगैरे सारख्या काही गोष्टी सुरू करण्यात येत आहे. लवकरच धार्मिक स्थळ सुरू करण्यासाठी भाविकांचा दबाव वाढत जाईल. आपल्या दैवतांना अजून किती दिवस कुलुपात ठेवायचं यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे या उद्देशातून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख मंदिरांच्या विश्वस्तांशी संपर्क साधण्यात आला. चर्चासत्र आणि कार्यशाळेतील सहभागी सर्व विश्वस्तांच्या सूचनांचा विचार करून कोविड लॉकडाऊन नंतर मंदिर व्यवस्थापनाच्या नवीन कार्यप्रणालीसाठी ही मार्गदर्शक पुस्तिका तयार तयार करण्यात आली आहे. शासनाची मंजुरी घेऊन महाराष्ट्रातील सर्व मंदिरांना ती पाठविली जाईल-\nह.भ.प शिवाजीराव मोरे, विश्वस्त, श्री विठठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर\nमार्गदर्शक पुस्तिकेमधील महत्वपूर्ण बाबी\n* भक्तांच्या माहितीचे संकलन आणि तपासणी करणे\n*खोकला, थंडी वाजणे, धाप लागणे, श्वास घेण्यास अडचण होणे, घसा खवखवणे, अंग दुखणे असे असल्यास भक्तांना मंदिरात प्रवेश नाकारणे.\n* मंदिर परिसरात आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सर्वेक्षण करणे.\n* गर्भ गृहात प्रवेश वर्जित करण्यासाठी बॅरिकेट्स उभे करणे, भक्त, पुजारी आणि सेवेकरी यांमध्ये सुरक्षित अंतर असावे\n*मंदिराचा कोणता परिसर भक्तांच्या संपर्कात येतो त्याचे निर्जंतुकीकरण करणे\n* मंदिरात हवा खेळती असायला हवी\n* तीर्थ व पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करणे.\n* मंदिराच्या आतील आणि बाहेरील विक्रेत्यांची माहिती संकलित करणे\n* भक्तांची मंदिरात येण्याची कारणे व त्यानुसार प्रतिदिनी येणाऱ्या भक्तांची संख्या यावर लक्ष्य ठेवणे\n* रोज, शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी येणाऱ्या भक्तांची संख्या व त्याचे स्त्री, पुरूष, वृद्ध, मुले असे वर्गीकरण करणे\n* कमीत कमी 25 स्थानिक आणि 25 परगावावरून येणाऱ्या भक्तांची माहिती संकलित करणे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nPuneTempleCoronavirus in MaharashtraState Governmentपुणेमंदिरमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसराज्य सरकार\nयेरवडा कारागृह उपअधीक्षकाच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी; कर्मचार्याविरुद्ध गुन्हा दाखल\n पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली\n'पुणे-नाशिक’ रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळत पूर्ण करणार', अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास\n दृष्टीहीन असूनही पुण्याचा मराठमोळा जयंत मंकले UPSC मध्ये देशात १४३ वा\nउल्हासनगरात खाजगी रुग्णालयाकडून कोरोना रुग्णाची लूट; बिलाची ऑडिट करण्याची मनसेची मागणी\nगोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावात जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद\nCorona virus : राज्यभरातच होईना कोरोनामुक्त रुग्णांचे ‘अपडेट’\n\"...तर मनसे मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे करेल विरोध\"\n नऊ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nसंजय राऊत यांच्या अडचणींत वाढ; प्रतिवादी करण्याची कंगनाला उच्च न्यायालयाची परवानगी\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठा समाजाला आरक्षणासह आर्थिक दुर्बल घटकांचे सर्व लाभ\nआर्त विनवणी : सोन्यासारखी माणसे जात आहेत, कृपा करा, ���ित्रीकरणावर बंदी घाला\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nIPL 2020 जाडेपणामुळे खेळाडू होत आहेत ट्रोल\nIPLसाठी खेळाडूंचा हा आहे खास फिटनेस फंडा\n'या' टप्प्यांत जाणवतात कोरोनाची लक्षणं\nदीपकाचं ‘सुपर ड्रग्ज’ कनेक्शन\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nआकाशात २ हजार फूट उंचीवर महिलेने दिला चिमुकलीला जन्म, आयुष्यभर फ्री राहणार विमान प्रवास\nSEE PICS : सिल्क स्मिताने संधी मिळताच सासरहून काढला होता पळ, आजही कायम आहे मृत्यूचे गूढ\nIn Pics: 77 वर्षांच्या झाल्यात तनुजा, आजही आहेत तितक्याच बोल्ड आणि बिनधास्त\n'कोणतीही कोरोना लस यशस्वी ठरण्याची गॅरेंटी नाही'; WHO च्या प्रमुखांचे धक्कादायक विधान\nगंगूबाई बनत लोकप्रिय झालेली सलोनी आता दिसते इतकी ग्लॅमरस, जाणून घ्या ती सध्या काय करतेय \ncoronavirus: श्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता\n'ही' आहे सुशांतच्या ५ सिनेमांची कमाई, करण जोहरच्या सिनेमासाठी मिळाले होते सर्वात कमी पैसे\nआता घरबसल्या करता येईल पोस्टाच्या पीपीएफ, आरडी, टीडी, एनएससीमध्ये गुंतवणूक, असा घेता येईल लाभ\nचंद्रमुखी चौटाला उर्फ कविता कौशिक 'बिग बॉस 14'मध्ये करु शकते एंट्री, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो\nCSK vs RR Latest News : महेंद्रसिंग धोनी 7व्या क्रमांकाला का आला कॅप्टन कूलनं सांगितली हुकमी स्ट्रॅटजी\nआकाशात २ हजार फूट उंचीवर महिलेने दिला चिमुकलीला जन्म, आयुष्यभर फ्री राहणार विमान प्रवास\nभारतात Apple Online Store; 'ट्रेड इन प्रोग्रॉम'पासून ऑफर्सपर्यंत सर्वकाही, जाणून घ्या...\nCSK vs RR Latest News : धोनीचा भीमटोला, मैदानावरून चेंडू थेट स्टेडियमबाहेर गेला, आणि...\nमोठी बातमी; अखेर नगरसेवक सुनील कामाठीला पोलिसांनी केली अटक\nआंतरजिल्हा बदलीच्या १८ शिक्षकांना रुजू करून घेणार\nजगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव, आयुष्मान खुरानालाही मिळाले स्थान\n\"चीनने मिलिट्री लॅबमध्ये बनवला कोरोना, प्रकरण दाबण्यात WHO चा हात\", वैज्ञानिकाचा आरोप\n...पण तरीही ते 'घरी'च, दार उघड भावा दार उघड विरोधकांचा उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला\n“र��ज्याच्या हितासाठी केंद्र सरकारशी भांडायची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात कळत नाही”\n\"संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना वर्षभरासाठी निलंबित करा\", आठवलेंचं मोदींना पत्र\nकर्नाटकमध्ये येडियुरप्पांची खुर्ची पुन्हा डळमळीत तर्कवितर्कांदरम्यान काल रात्री झाली पाच मंत्र्यांची बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sthairya.com/2020/09/TradeIndia-will-host-India-s-first-Virtual-Packaging-Expo-India-2020.html", "date_download": "2020-09-29T08:14:33Z", "digest": "sha1:E3MSOE3AHJAKQRV4UOTN2DPVBHU6BSMB", "length": 9131, "nlines": 65, "source_domain": "www.sthairya.com", "title": "ट्रेडइंडिया भारतातील पहिला व्हर्चुअल पॅकेजिंग एक्सपो इंडिया २०२० आयोजित करणार", "raw_content": "\nट्रेडइंडिया भारतातील पहिला व्हर्चुअल पॅकेजिंग एक्सपो इंडिया २०२० आयोजित करणार\nपॅकेजिंग उद्योगाला नव्या व्यावसायिक संकल्पना आणि नवे पैलू आजमावून पाहण्याची संधी\nस्थैर्य, मुंबई, ४ : भारतातील सर्वात मोठी बीटूबी मार्केटप्लेस ट्रेड इंडिया कोव्हिड-१९ इसेन्शिअल्स एक्सपो इंडियाच्या सफल आयोजनानंतर 'पॅकेजिंग एक्सपो इंडिया' या व्हर्चुअल व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. हा मेळावा जागतिक खरेदीदारांशी डिजिटलरित्या कनेक्ट करण्यासाठी पॅकेजिंग उद्योगास एक वास्तविक प्लॅटफॉर्म मिळवून देण्यास सक्षम बनवेल. २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान व्यापारी प्रदर्शन पार पडेल.\nपॅकेजिंग उद्योगात प्रामुख्याने निर्माते, पुरवठा व निर्यातदार असून त्यांना या व्हर्चुअल व्यापारी कार्यक्रमाद्वारे मोठी मदत मिळू शकते. पॅकेजिंग उद्योगातील अनेक खेळाडूंना याद्वारे त्यांची उत्पादने व सेवा व्हिजिटर्ससमोर प्रदर्शित करण्यासाठी मदत होईल. तसेच दीर्घकालीन भागीदारी टिकवण्यासाठी, पात्रता वाढवून आघाडी घेण्यासाठी तसेच वितरक नियुक्त करण्यासाठीही सहाय्यभूत ठरेल.\nहा व्हर्चुअल पॅकेजिंग एक्सपो इंडिया २०२० हा भारतातील तसेच जगातील असंख्य निर्यातदार आणि निर्मात्यांना त्यांच्या विस्तृत श्रेणीतील उत्पादनांचे प्रदर्शनन करण्याकरिता उपयुक्त ठरेल. यासोबतच, आर्थिक क्रियांचे चक्र हळू हळू उत्पादनक्षमतेच्या दिशेने फिरेल, याचीही सुनिश्चिती करेल. हा व्हर्चुअल ट्रेड इव्हेंट व्यावसायिक आणि उद्योग प्रतिनिधींना त्यांच्या एकूणच सर्व कामकाजात कार्यक्षम आणि प्रभावी बनण्यास मदत करेल. तसेच मोठ्या ��्रमाणात व्यवसाय मिळवून देण्यासही तो उपयुक्त ठरेल.\nट्रेडइंडियाचे सीओओ संदीप छेत्री म्हणाले, “ या वर्षातील अकस्मात घडलेल्या घटनांमुळे आम्हाला नव्या संधी आणि दृष्टीकोन आजमावून पाहण्यासाठी बळ मिळाले. अगदी ज्या क्षेत्राकडे आपण पारंपरिकदृष्ट्या दुर्लक्ष केले आहे, तेथेही संधी मिळाली. अशा रितीने असंख्य शक्यता आणि आव्हानांना आमंत्रण देणारी अशी ही कोव्हिड-१९ ची साथ असून नूतनाविष्कार आणि चिकाटीनेच यावर मात करता येईल. केवळ एका प्रदर्शनाव्यतिरिक्त या व्यासपीठाद्वारे पॅकेजिंग उद्योगातील पुरवठादार आणि विक्रेत्यांना विक्रीकरिता निर्दोष बिझनेस चॅनेल म्हणूनही सेवा पुरवली जाईल.”\nTags अर्थ विषयक सोशल मीडिया\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना मारहाण\nबारामतीच्या धर्तीवर फलटण बंद करा; व्यापार्यांची मागणी\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/politics/udayanraje-bhosale-comment-on-his-collar-style-116604.html", "date_download": "2020-09-29T07:51:41Z", "digest": "sha1:G22BKOBM4UEIKKXI3KB6V6BHUOLURIBV", "length": 16280, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "कॉलर माझी आहे, मी चावीन नाहीतर फाडून टाकेन : उदयनराजे भोसले | Udayanraje Bhosale comment on his Collar Style", "raw_content": "\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्प��ृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nकॉलर माझी आहे, मी चावीन नाहीतर फाडून टाकेन : उदयनराजे भोसले\nकॉलर माझी आहे, मी चावीन नाहीतर फाडून टाकेन : उदयनराजे भोसले\nउदयनराजे भोसले आपल्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलसाठी (Udayanraje Collar Style) प्रसिद्ध आहेत. कॉलर उडवण्याच्या स्टाईलवरुन त्यांच्यावर अनेकदा टीकाही होते.\nसंतोष नलावडे, टीव्ही 9 मराठी, सातारा\nमुंबई: उदयनराजे भोसले आपल्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलसाठी (Udayanraje Collar Style) प्रसिद्ध आहेत. कॉलर उडवण्याच्या स्टाईलवरुन त्यांच्यावर अनेकदा टीकाही होते. टीकाकारांना उत्तर देताना उदयनराजे (Udayanraje Bhosale) म्हणाले, “ही माझी स्टाईल (Raje Style) आहे. कॉलर माझी आहे, मी ती चावीन नाहीतर फाडून टाकेन. दुसऱ्यांना काय करायचं\nउदयनराजे भोसले म्हणाले, “ही माझी स्टाईल आहे. कॉलर माझी आहे, मी ती चावीन नाहीतर फाडून टाकेन. दुसऱ्यांना काय करायचं कशावरही चर्चा होते. मुद्द्यांचं राजकारण करु नका, तर समाजकारण करा. लोकं आशिर्वाद देतील.”\nशरद पवार सातारा लोकसभा मतदारसंघातून उभे राहणार असल्याच्या चर्चेवर उदयनराजे भोसले काहीसे भाऊक झालेले पाहायला मिळाले. ते म्हणाले, “शरद पवार मला वडिलांच्या स्थानी आहेत. लोकसभा निवडणुकीला जर शरद पवार उभे राहिले तर मी उभा राहणार नाही. फक्त पवार साहेंबांनी त्यांचा दिल्लीतला बंगला आणि गाडी मला वापरायला द्यावी.”\nपुढची निवडणूक सोपी जावी म्हणून पुढील रणनिती कशी असेल यावर उदयनराजेनी मिश्किल उत्तर दिलं. आगामी निवडणुकीत मकरंद अनासपुरेंच्या “गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा” या चित्रपटाप्रमाणे काम करणार असल्याचं ते म्हणाले.\nउदयनराजेंनी राजेशाहीवरुन होत असलेल्या टीकेलाही उत्तर दिलं. ते म्हणाले, “राजेशाही असती तर बलात्काराच्या इतक्या घटना होऊच दिल्या नसत्या. बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असत्या.”\nउदयनराजेंनी त्यांच्या नावावर अनेक गुन्हे दाखल असल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “मी नेहमीच अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे. त्यासाठी ऐन तारूण्यात मी तुरुंगात गेलो. मात्र, अन्यायाविरोधात लढत राहिलो.\nसर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी\nदोन्ही राजे सज्ज, मेटेंचं निमंत्रण स्वीकारलं, मराठा आ��क्षणासाठी दोघांचीही रणनीती…\nक्रांती होऊन लोक नेत्यांना मारुन टाकतील, मराठा समाज नेत्यांना बेड,…\nसरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं, उदयनराजेंचं मुख्यमंत्र्यांना…\nछत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे, विनायक मेटेंची…\nशिवेंद्रराजे भोसलेंच्या प्रयत्नांना यश, सातारा हद्दवाढीचा प्रश्न अखेर मिटला, अजित…\nअवयवदान जागृतीसाठी झटणाऱ्या कोमलचे अकाली निधन, उदयनराजेंची चटका लावणारी पोस्ट\nसाताऱ्यातील एकाच कुटुंबातल्या चौघांच्या हत्येचे गूढ उकलले\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून…\n\"तुमच्या निर्णयांमुळे शेतकऱ्याच्या गळ्यातील सुती उपरण्याची जागा सुती दोरी घेतेय\",…\nमुख्यमंत्री आणि शिवसेना आमदारांची समोरासमोर बैठक, नेमकं काय ठरलं\nपंढरपुरात वासुदेव नारायण यांचं कोरोनामुळे निधन\nराज्यात कोव्हिडबाबत 2 लाख 70 हजार गुन्हे, तर 28 कोटी…\nतुम्ही माझे कॅमेरे, जबाबदारी तुमच्यावर, मुख्यमंत्र्यांचा रेस्टोरंट मालकांशी संवाद\nशिवसेना येत नसल्यास राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं, आठवलेंचं आमंत्रण\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन…\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/ness-wadia-horoscope.asp", "date_download": "2020-09-29T08:25:24Z", "digest": "sha1:D7MSSGH5ZSZZRTPOGQQQBAN7EFPJY7HE", "length": 8251, "nlines": 135, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "नेस वाडिया जन्म तारखेची कुंडली | नेस वाडिया 2020 ची कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » नेस वाडिया जन्मपत्रिका\nवर्णमाला द्वारे ब्राउझ करा:\nरेखांश: 72 E 50\nज्योतिष अक्षांश: 18 N 58\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nनेस वाडिया प्रेम जन्मपत्रिका\nनेस वाडिया व्यवसाय जन्मपत्रिका\nनेस वाडिया जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nनेस वाडिया 2020 जन्मपत्रिका\nनेस वाडिया ज्योतिष अहवाल\nनेस वाडिया फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nनेस वाडियाच्या कुंडली बद्दल अधिक वाचा\nनेस वाडिया 2020 जन्मपत्रिका\nशत्रू किंवा विरोधक तुम्हाला सामोरे जाण्याचा विचारही करणार नाहीत. कायदेशीर प्रकरणे तुमच्या बाजूने असतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला नाव, लोकप्रितयता, फायदा आणि यश मिळेल. भाऊ आणि नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. तुम्ही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेट द्याल आणि लोकांकडून मदत घ्याल. तुम्ही केलेल्या कष्टांना आणि प्रयत्नांना यश मिळेल.\nपुढे वाचा नेस वाडिया 2020 जन्मपत्रिका\nनेस वाडिया जन्म आलेख/ कुंडली/ जन्म कुंडली\nजन्माच्या वेळी (कुंडली, जन्म कुंडली म्हणून ओळखले जाणारे) जन्मभ्रंश हे स्वर्गाचा नकाशा आहे. नेस वाडिया चा जन्म नकाशा आपल्याला नेस वाडिया चे ग्रहस्थाने, दास, राशी नकाशा आणि राशि चिन्ह दर्शवेल. यामुळे आपल्याला 'अॅस्ट्रोसेज क्लाउडमध्ये' मध्ये नेस वाडिया चे तपशीलवार संशोधन आणि विश्लेषण करून कुंडली उघडण्यास अनुमती मिळेल.\nपुढे वाचा नेस वाडिया जन्म आलेख\nनेस वाडिया साठी ज्योतिष अहवाल पहा -\nनेस वाडिया मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nनेस वाडिया शनि साडेसाती अहवाल\n���ेस वाडिया दशा फल अहवाल\nनेस वाडिया पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_787.html", "date_download": "2020-09-29T07:07:01Z", "digest": "sha1:WC5TRWEG7EOYUMXNGYBNFUS7GJONTVXU", "length": 9153, "nlines": 50, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांनी केली भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांनी केली भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर \nतालुकाध्यक्ष वसंत चेडे यांनी केली भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर \nतालुकाध्यक्ष वसंत चेडे यांनी केली भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर \nभारतीय जनता पक्षाच्या कार्यकारणी तसेच विविध सेलच्या पदाधिका-यांची तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांनी शुक्रवारी घोषणा केली. नव्या कार्यकारणीमध्ये समाजाच्या विविध घटकांना स्थान देण्यात आले आहे.\nविविध पदाधिकारी पुढीलप्रमाणे वसंत फुलाजी चेडे पारनेर तालुकाध्यक्ष, सचिन दशरथ ठुबे कान्हूरपठार, बाबासाहेब हरिभाउ चेडे पुणेवाडी, शितल अमोल बुचूडे ढवळपूरी, वैशाली महेंद्र नरड कासारे, शरद शहाजी सरोदे रांजणगांवमशिद उपाध्यक्ष. डॉ. अजित लंके वडगांवगुंड, कृष्णहरि भांड धोत्रे सरचिटणीस, मोहिनी संतोष खिलारी टाकळीढोकेश्वर, उषा अनिल आढाव राळेगणथेरपाळ, महेंद्र आढाव राळेगणथेरपाळ, बबन वाळूंज हिवरे कोरडा, रामदास नवले हंगा, सोपान दत्तू मुंजाळ जामगांव चिटणीस, साहेबराव बापू गुुंजाळ दैठणेगुंजाळ कोषाध्यक्ष, दिलीप नानाभाउ पारधी प्रसिद्धी प्रमुख.\nविश्वास रोहोकले विरोली युवा मोर्चा तालुकाध्यक्ष, उषा संतोष जाधव जाधववाडी महिला मोर्चा तालुकाध्यक्ष, अशोक साळवे सावरगांव अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष, बाळासाहेब शिरतर सावरगांव अनुसूचित जमाती मोर्चा तालुकाध्यक्ष, अशोकराव पवार पोखरी किसान मोर्चा तालुकाध्यक्ष, मनोहर राउत निघोज ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष, भिमाजी औटी पारनेर शहर अध्यक्ष, अनुराधा पवळे पारनेर शहर महिला अध्यक्ष,रामचंद्र साबळे अपधूप विधी सेल तालुकाध्यक्ष, आनंद पोखरणा भाळवणी व्यावसायीक सेल तालुकाध्यक्ष, डॉ. अशोक सरोदे निघोज चिकित्सा सेल तालुकाध्यक्ष, मधुकर पठारे अस्तगांव सहकार सेल ताल��काध्यक्ष, अरूण आंधळे कुर्जुले हर्या सांस्कृतीक सेल तालुकाध्यक्ष, अंबादास तरटे पळवे माजी सैनिक सेल तालुकाध्यक्ष, मनोहर पारखे ढवळपूरी भटके विमुक्त सेल तालुकाध्यक्ष, बाबासाहेब येवले रेणवडी दिव्यांग सेल तालुकाध्यक्ष. यांच्यासह इतर ६० सदस्यांची यावेळी घोषणा करण्यात आली.\nखासदार सुजय विखे, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, माजी खासदार दिलीप गांधी, आ. मोनीका राजळे, जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, माजी अध्यक्ष भानुदास बेरड, सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात, तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांनी नवनिर्वाचित पदाधिका-यांचे अभिनंदन केले.\nतालुकाध्यक्ष वसंत चेडे यांनी केली भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण ----------------- तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरणा चे वाढते प्रमाण चिंताजनक पारनेर प्रतिनिधी - ...\nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह \nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 23 व्यक...\nपारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय \nपारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यामध्...\nपारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथील रुई चोंडा येथे वाहून गेलेल्या पोलिसाचा शोध सुरु \nवाहून गेलेल्या पोलिसाचा पुन्हा शोध सुरु तहसीलदार तहसीलदार ज्योती देवरे नगर येथून शोध घेण्यासाठी आपत्कालीन वाहन मागवण्यात आले आहे -----------...\nपत्नीचा खून केल्याच्या आरोपातील पतीला हायकोर्टात जामीन मंजूर\nपत्नीचा खून केल्याच्या आरोपातील पतीला हायकोर्टात जामीन मंजूर अकोले/ प्रतिनिधी : अकोले तालुक्यातील चैतन्यपुर येथील आरोपी भगवान भाऊ हुलवळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/hinjawadi-house-break-in-during-curfew-140397/", "date_download": "2020-09-29T08:26:03Z", "digest": "sha1:SYWHIXS4PKEUZ2IA3WWVWOFZPAKXNGAX", "length": 5316, "nlines": 71, "source_domain": "mpcnews.in", "title": "Hinjawadi : संचारबंदी दरम्यान हिंजवडीत घरफोडी - MPCNEWS", "raw_content": "\nHinjawadi : संचारबंदी दरम्यान हिंजवडीत घरफोडी\nHinjawadi : संचारबंदी दरम्यान हिंजवडीत घरफोडी\nएमपीसी न्यूज – संप��र्ण राज्यात संचारबंदी सुरू असल्यामुळे कुणाला कुठेही विनाकारण फिरण्याची मुभा नाही. अशा परिस्थितीतही अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याचा प्रकार हिंजवडी येथे घडला आहे. हा प्रकार मंगळवार (दि. 24) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला.\nविजया नरसिंगराव नन्ना (वय 50, रा. महाळुंगे) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर 21 मार्च ते 24 मार्च या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप कशाचातरी सहाय्याने तोडून दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममध्ये असलेले कपाट उचकटून 27 हजार 850 रुपयांची रोख रक्कम आणि पाच ग्रॅम वजनाचे सोन्याची फुले, दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कॉईन असा एकूण 48 हजार 850 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri: ‘कोरोना’संदर्भात पालिका आयुक्तांच्या नावाने फेक मेसेज, एकावर गुन्हा\nMumbai: शहरात आणखी चार केरोना पॉझिटीव्ह, राज्यातील आकडा 116 वर\nHinjawadi Crime : पिस्तुलाचा धाक दाखवून कार चोरण्याचा प्रयत्न\nChakan Crime : घरफोडी करून दुकानातून 16 एअर पिस्टल चोरीला\nGoogle Doodle : ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल यांचा गुगल डुडल माध्यमातून सन्मान\nWakad Crime : डॉक्टरांच्या तपासणीपूर्वी रुग्णाचा मृत्यू; नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड, कामगारांना मारहाण\nDehuroad Crime : डोक्यात फावड्याने मारून तरुणाचा खून; संशयित पत्नी पोलिसांच्या ताब्यात\nChinchwad News: गावठाणातील विकासकामे संथ गतीने; नागरिकांना नाहक मनस्ताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ganeshatkaleblog.com/2018/12/gadage-maharaj-poem-ganesh-atkale.html", "date_download": "2020-09-29T07:55:12Z", "digest": "sha1:CNDG2QGRY224XGKMTOG2WGDTWD23PCB5", "length": 6911, "nlines": 128, "source_domain": "www.ganeshatkaleblog.com", "title": "Ganesh Atkale's Blog: गाडगेबाबा", "raw_content": "\nदगड मारले अंगावरी जरी\nअनंत यातना सहन करत\nकीर्तनाने रसिकांना दंग करणारा,\nभिंती लाथाडत प्रबोधन करणारा\nअन अंधश्रद्धा निर्मूलनाचा दिवा\nतो म्हातारा मला माहित आहे..\nगावागावात कचरा साफ करत\nभीक मागून पोट भरणारा,\nमातीच्या मडक्यात पाणी पिणारा,\nतो म्हातारा मला माहित आहे..\nगरीब जो, ठिगळांची कापडं घालून\nअन माणसात देव शोधणारा ,\nतो वयस्कर, पांढऱ्या दाडीचा\nम्हातारा मला माहित आहे..\nLabels: भावनिक, माझ्या कविता\nकरीअर - सोशल मीडिया मार्केटिंग\nसोशल मीडिया आणि राजकारण\nसाहित्याचा महामेरू: अण्णाभाऊ साठे\nआजवर भरपूर कादंबऱ्या वाचल्या. पण इतर पाठ्यपुस्तके, माहिती पुस्तके, आत्मचरित्रे याबरोबर आपण कादंबऱ्याही का वाचव्या\nहोस्टेलवर नुस्ता धिंगाणा असायचा. मेसमधून जेवण करून आलो कि रात्रभर आम्ही गप्पा मारत, कुणाचीतरी मजा घेत हसत-खिदळत बसायचो. आमचा ग्रुप...\nबळीराजास मारणारा वामन विष्णूचा अवतार कसा असा प्रश्न प्रथम महात्मा फुले यांना पडला होता.वैदिक धर्मात लिहिलेली कुठलीही प...\nमागच्या महिन्यात गुगलला २० वर्षे पूर्ण झाली. या एक-दीड दशकात वाचणे, लिहिणे, पाहणे, ऐकणे या क्रियापदांसारखे अजून एक क्रियापद आपल्याला ऐकाय...\nप्रत्येक वडिलांना वाटते, आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घ्यावे आणि इतरांना आदर्श वाटावे, असे स्वतःचे वेगळे आपले अस्तित्व निर्माण कर...\nदहशतवादामुळे जगासमोर आज जी चिंता आहे ती स्वाभाविक आहे. धर्म, राष्ट्र, संस्कृती, समाज या आपल्या समूह वर्गाला तरणाऱ्या गोष्टी अस...\nआजची शिक्षणपद्धती आणि आपण\nनुकत्याच सर्व शाळा-कोलेजेंच्या परीक्षा पार पडल्या. प्रवेश परीक्षेची धांदल उडालेली आहे, विद्यार्थी अडमिशनची चौकशी करायला लागलेत. शिक्षणपद्ध...\nआज महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या मूर्तीची झीज होत आहे, मूर्तीत पडलेल्या भेगात M-seal भरल्याची धक्कादायक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/12/blog-post_37.html", "date_download": "2020-09-29T06:33:50Z", "digest": "sha1:BHISFWKR7U5MIRPX3FV4V3FR377ZDMJY", "length": 3161, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "हिवाळी अधिवेशन | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ८:०१ म.उ. 0 comment\nजे प्रश्न सुटले नव्हते\nते प्रश्न पेटले आहेत\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी ���ाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/12/sarcastic-one-liners-which-will-make.html", "date_download": "2020-09-29T08:17:36Z", "digest": "sha1:67JTWJ2PISBTBYG5CU3OXDB7GXR27ZWG", "length": 2206, "nlines": 37, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "Sarcastic One Liners Which Will Make Your Day! | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.readkatha.com/rati-agnihotri-son-work-in-bollywood/", "date_download": "2020-09-29T07:20:46Z", "digest": "sha1:OZZW4DMA3GY2DWMZ3L5DALWWIIEOOKAO", "length": 15126, "nlines": 150, "source_domain": "www.readkatha.com", "title": "रती अग्निहोत्री ह्यांचा मुलगा आहे हा अभिनेता » Readkatha", "raw_content": "\nHome\tबातमी\tरती अग्निहोत्री ह्यांचा मुलगा आहे हा अभिनेता\nरती अग्निहोत्री ह्यांचा मुलगा आहे हा अभिनेता\nरती अग्निहोत्री हे नाव म्हटलं की आपल्याला एक दुजे के लिये मधील सपना आठवते. आपल्या अभिनयाने असंख्य भारतीयांच्या मनात आपले घट्ट स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून रती ह्यांची ओळख आहे. त्यांचा जन्म १० डिसेंबर १९६० रोजी मुंबईमध्ये पंजाबी कुटुंबात झाला. त्यांच्या घरात पहिल्यापासून अभिनयाची रुची असल्याने त्यांनी सुद्धा ह्याच क्षेत्रात येण्याचे ठरवले होते. अखेर त्यांनी पुथीया वारपुंगल (१९७९) मध्ये सिने सृष्टीत पदार्पण केले. बॉलीवुडमध्ये त्यांनी जिने की आरजु (१९८१) मध्ये पदार्पण केले. त्यांनी ह्यानंतर अनेक सिनेमात सुद्धा कामे केली.\n१९८१ ह्या वर्षात त्यांनी बॉलीवुड मध्ये सत्यम शिवम, एक दुजे के लिये, दो दिल दिवाणे, साहस ह्या चित्रपटात कामे केली. आपल्या अभिनयाने त्यांनी लोकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. एक दुजे के लिये ह्या सिनेमाने तर सर्व व��क्रम मोडीत काढत ब्लॉक बस्टर सिनेमा काय असतो हे बॉलीवूड इंडस्ट्रीला दाखवून दिलं. ह्यानंतर त्यांचे लग्न अनिल विरवानी सोबत ९ फेब्रुवारी १९८५ मध्ये झाले. पण २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. रती अगनिहोत्री सध्या आपल्याला काही सिनेमात दिसून येतात पण तुम्हाला हे माहित आहे का की त्यांचा मुलगा सुद्धा सिनेसृष्टीत काम करत आहे. त्याने सुद्धा अनेक सिनेमे, वेब सिरीज केल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या ह्या मुलाबद्दल.\nत्यांच्या मुलाचे नाव तनुज विरवाणी आहे. तो सुद्धा एक गुणी अभिनेता आणि मॉडेल आहे. त्याने आपले बॉलीवुड पदार्पण लव यू सोनियो ह्या हिंदी सिनेमातून २०१३ रोजी केले होते. हा सिनेमा जोय राजन ह्यांनी दिग्दर्शित केला होता. २०१४ मध्ये पुरानी जीन्स ह्या सिनेमात सुद्धा तो मुख्य भूमिकेत दिसला होता. २०१६ मध्ये सुद्धा सनी लियोन सोबत त्याला वन नाईट स्टँड ह्या सिनेमात स्क्रीन शेअर करायला मिळाली होती. त्याला अभिनेता म्हणून त्यांनी आपली ओळख ह्या सिनेमातून मिळवता आली नव्हती.\nपण २०१७ मध्ये आलेल्या अमेझॉन प्राईमच्या इनसाईड एज ह्या वेब सिरीज ने त्याला अभिनेता म्हणून ओळख दिली. त्याने ह्या सिरीज मध्ये साकारलेले वायू राघवन हे पात्र लोकांना खूप जास्त भुरळ पाडून गेलं. ह्यानंतर त्याने वुट सिरीज मध्ये सुद्धा काम केले. झी फाईव वर पॉईझन आणि कोड एम अशा वेब सीरिजमध्ये सुद्धा मुख्य भूमिका केल्या आहेत. काहीच दिवसापूर्वी इनसाईड एज दुसऱ्या पर्वाला सुद्धा लोकांनी डोक्यावर धरले आहे. एका गुणी अभिनेत्रीचा मुलगा सुद्धा तिच्याच पावलावर पाऊल ठेवत पुढे जात आहे. हे बघून खरंच आनंद होतो.\nमित्रानो तुमच्यापैकी कुणाला रती अग्निहोत्री ह्यांच्या मुलाबद्दल माहिती होते ते आम्हाला कमेंट करून सांगा.\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nह्या आहेत साऊथ मधील प्रसिद्ध अभिनेत्यांच्या पत्नी\n10 वर्ष प्रेमात अडकल्यानंतर शेवटी अंकुश चौधरी आणि दिपा परब यांनी केले लग्न\nरसोडे मै कोन था मिम्स मागे हा मराठमोळा...\n६०+ वय असेल तर पुणेकर सावधान, गंभीर अहवाल...\nसर्वांना खळखळून हसवणाऱ्या विनायक माळीला कोरोनाची लागण\nहॉटेल क्षेत्रात मोठा बदल, मेनू कार्डमध्ये किंमती व्यतिरिक्त...\nAirtel Offer तुमच्यासाठी, अशा प्रकारे 2GB फ्री डाटा...\nपनवेल इथे कोरोना बाधित महिलेवर क्वारंटाइन सेंटर मध्ये...\nवयाच्या अडीच वर्षातच भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून...\nकार्तिक आर्यनने चिनी ब्रँड सोबत केलेले करार मोडले,...\nबिग बॉस फेम असीम रियाज ने खरेदी केली...\nआनंदाची बातमी : कंपनीमध्ये एक वर्ष काम केलं तरी मिळणार ग्रॅच्युइटी\nआज सुद्धा मराठी सिने सृष्टीला मोठा धक्का, दिग्गज अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआड\nह्या ब्रश ने होतील तुमचे दात पांढरे शुभ्र\nभक्तांना कधीच विसरत नाहीत बाबा, वाचा साई बाबांची खरी कथा » Readkatha on आज ह्या वाक्याचा खरा अर्थ कळला “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”\nती मी आणि ती » Readkatha on भयाण विकृती\nभयाण विकृती » Readkatha on गैरसमज\nभयाण विकृती » Readkatha on क्षणिक सुख\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nआनंदाची बातमी : कंपनीमध्ये एक वर्ष काम केलं तरी मिळणार ग्रॅच्युइटी\nआज सुद्धा मराठी सिने सृष्टीला मोठा धक्का, दिग्गज अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआड\nरसोडे मै कोन था मिम्स मागे हा मराठमोळा मुलगा\n६०+ वय असेल तर पुणेकर सावधान, गंभीर अहवाल आला समोर\nह्या क्रिकेटरचे झाले आहे एका राजपूत महाराणी...\nअश्विनी भावे ४ महिन्यासाठी २०० रंगभूमी लोकांचा...\nउध्दव ठाकरे यांच्याकडे मागितला होता राजीनामा\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/kolhapur-municipal-corporation-mayor-election-2018-13000.html", "date_download": "2020-09-29T08:38:28Z", "digest": "sha1:OGU5BVUEMVQPAEIRS45BZBPOR437YMPO", "length": 23284, "nlines": 211, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi: कोल्हापूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचाच महापौर", "raw_content": "\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nबंटी-मुश्रीफांनी करुन दाखवलं, कोल्हापुरात आघाडीचाच महापौर\nबंटी-मुश्रीफांनी करुन दाखवलं, कोल्हापुरात आघाडीचाच महापौर\nकोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजप-ताराराणी आघाडीला धूळ चारत, महापौरपद टिकवलं आहे. कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजपा – ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव यांचा पराभव केला. त्यामुळे काॅग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता कायम राहिली आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी करुन दाखवत, भाजप नेते आणि पालकमंत्री …\nकोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजप-ताराराणी आघाडीला धूळ चारत, महापौरपद टिकवलं आहे. कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजपा – ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव यांचा पराभव केला. त्यामुळे काॅग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता कायम राहिली आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी करुन दाखवत, भाजप नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आकड्यांच्या राजकारणाला धक्का दिला.\nनोकऱ्या करतोय, राजकारण नाही, वर्दीवर यायचं नाही, DYSP ने मुश्रीफांना सुनावलं\nकोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आज महापौर-उपमहापौर निवडणूक झाली. प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर भाजपने तांत्रिकदृष्ट्या तगडं आव्हान दिलं होतं. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्याने पाच नगरसेवक अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरु होती. तर राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक पक्षांतर बंदीच्या कायद्यांतर्गत अपात्र झाले होते. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवा��ीचं संख्याबळ कमी होताना दिसत होतं. महापौर पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरिता मोरे रिंगणात होत्या, तर भाजप-ताराराणी आघाडीकडून जयश्री जाधव यांना मैदानात उतरवण्यात आलं . मात्र पाच नगरसेवकांच्या अपात्रतेचा आदेश आजच येण्याची शक्यता असल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली होती. कारण या पाच नगरसेवकांमध्ये 4 काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे आणि एक भाजपचा होता.\nपाच नगरसेवक अपात्र ठरले असते तर भाजपला सत्ता स्थापनेसाठी आणखी 4 नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज असती. दुसरीकडे शिवसेनेचे 4 नगरसेवक तटस्थ राहिले. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौरपद भाजपकडे खेचण्यासाठी शड्डू ठोकला असला, तरी भाजपसाठी ही लढाई तितकीशी सोपी नव्हती. पण भाजपने मंत्रालयातून ताकद लावल्याचा आरोप होत आहे. सध्या महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्ता आहे.\nसध्या कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी 44 तर भाजप-ताराराणी आघाडीचे 33, आणि शिवसेनेचे 4 नगरसेवक आहेत. मात्र अपात्रतेच्या टांगत्या तलवारीमुळे सर्व पक्षांचं गणित बिघडणार आहे.\nकोल्हापूर महापालिका एकूण जागा – 81\n*काँग्रेस-राष्ट्रवादी – 44, दोन अपात्र (राष्ट्रवादी) – 42, चार अपात्र ठरल्यास – 38\n*भाजप-ताराराणी – 33, एक अपात्र ठरल्यास – 32\n*शिवसेना – 4 तटस्थ राहणार आहेत.\n* त्यामुळे उर्वरित 77 जागांपैकी 36 जागा जो कोणी जिंकेल त्याचा महापौर होईल.\nराष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांची पदे रद्द झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ 42 झाले आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल केले नसल्याने कारवाई झाल्यास आणखी चार नगरसेवकांचे पद रद्द होणार आहे. त्यामुळे संख्याबळ 38 वर येईल. याच कारणास्तव भाजपच्या एका नगरसेवकाचे पद रद्द झाल्यास भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक 32 होतील. जर जात पडताळणी प्रमाणपत्रावरून नगरसेवकांवर कारवाई झालीच नाही, तर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचा विजय निश्चित होण्याची शक्यता आहे. कारण सत्ताधारी आणि विरोधी यांच्यात तब्बल नऊ नगरसेवकांचा फरक असेल.\nआज होणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपद निवडणुकीत सरकार आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिठासन अधिकाऱ्यांना हाताशी धरून अपात्र नगरसेवकांचा मुद्दा पुढे करून त्यांना मतदानापासून रोखले तर कोल्हापुरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्याला सर्वस्वी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील जबाबदार असतील असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला होता. कोल्हापुरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मी नाही तर मुश्रीफच जबाबदार असतील असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफांना दिलं. पालिकेत भाजपचा महापौर व्हावा अशी इच्छा आहे पण त्यात काम करणारी दुसरी माणसं आहेत. मी पालिकेत लक्ष घालत नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.\nकोल्हापूर महानगरपालिका महापौर निवडणूक\nकाँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी एकूण 44 नगरसेवक\n( काँग्रेस 27, राष्ट्रवादी 15, अपक्ष 2 )\nभाजप ताराराणी आघाडी एकूण नगरसेवक 33\n( भाजप 13, ताराराणी 19, अपक्ष 1)\nकाँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे आधीच 2 नगरसेवक अपात्र झालेत, आता पुन्हा 4 नगरसेवक अपात्र झाल्यास सदस्य संख्या 38 वर येईल\nशिवाय अश्विनी रामाने यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्यांना मतदानास मज्जाव केल्यास काँग्रेस राष्ट्रवादीची संख्या 37 होऊ शकते\nभाजप ताराराणी आघाडीतील एक नगरसेवक अपात्र झाल्यास त्यांची सदस्य संख्या 32 होईल\nशिवसेनेचे 4 नगरसेवक तटस्थ राहणार\nभाजपला सत्ता स्थापनेसाठी आणखी 4 नगरसेवकांची गरज भासेल\nमार्केट कमिटीचा सेझ बुडेल याची चिंता काँग्रेसला पडलीय काय\nसंजू सॅमसन पुढचा धोनी, शशी थरुर यांच्याकडून कौतुक, गौतम गंभीर…\nशिवसेना येत नसल्यास राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं, आठवलेंचं आमंत्रण\nविश्वास नांगरे पाटील यांची शरद पवारांसोबत बैठक, भेटीचं कारण गुलदस्त्यात\nउदयनराजेंच्या बहिणीच्या आग्रहानंतर संभाजीराजे भेटीला, नाशकात मनिषाराजेंची सदिच्छा भेट\n\"मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन\", भाजप नेत्याची…\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची…\nMaratha Reservation | मराठा आरक्षणासाठी मुक्ताईनगरमध्ये सकल मराठा समाजाचे ढोल…\n\"मराठा आणि राजपुतांचं देशासाठी बलिदान, राजपुतांनाही सरसकट आरक्षण द्या\"\nEXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट,…\nएकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही\nभाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप\nGupteshwar Pandey | गुप्तेश्वर पांडेंचा चकवा, भाज���मध्ये प्रवेश करणार नाहीत,…\nDhangar reservation Live : ..तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या…\nMI vs KKR | IPL 2020 : रोहितचा धमाका, मुंबईचा…\nएकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/02/blog-post_25.html", "date_download": "2020-09-29T06:39:49Z", "digest": "sha1:LPN2Z4W3NCEBCCFTMDQNEZJDDMQKB26O", "length": 3061, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "घसरती जीभ | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ८:४७ म.उ. 0 comment\nआपण कुठे काय बोलावं\nतोल सुटत असेल तरी\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.hindustantimes.com/maharashtra/story-not-on-my-watch-fadnavis-counters-clean-chit-to-ajit-pawar-in-vidarbha-irrigation-probe-1825352.html", "date_download": "2020-09-29T07:32:26Z", "digest": "sha1:IJH3UXXBFAFLUB3W3ERI5HJVMW4VJE6Z", "length": 25014, "nlines": 292, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Not on my watch Fadnavis counters clean chit to Ajit Pawar in Vidarbha irrigation probe, Maharashtra Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्र��य संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nअजित पवारांना दिलेल्या क्लीन चीटशी माझा संबंध नाही - फडणवीस\nकेतकी घोगे, हिंदुस्थान टाइम्स, मुंबई\nविदर्भातील जलसिंचन गैरव्यवहारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिले��्या क्लीन चीटशी आपला काहीही संबंध नसल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. आपल्या कार्यकाळात या क्लीन चीटला मंजुरी देण्यात आली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nफडणवीस सरकारचे अनेक निर्णय ठाकरे सरकारच्या स्कॅनरखाली\nविदर्भातील जलसिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारात अजित पवार यांची कोणतीही भूमिका नव्हती. या गैरव्यवहाराची जबाबदारी अजित पवार यांच्यावर टाकणे योग्य ठरणार नाही, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या महिन्याच्या अखेरिस मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले होते. या संदर्भातील वृत्त शुक्रवारीच हिंदुस्थान टाइम्समध्ये प्रसिद्ध झाले आहे.\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या अल्प कालावधीच्या सरकारने २६ नोव्हेंबर रोजीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मुंबई उच्च न्यायालयात हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. त्याच दिवशी संध्याकाळी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार हे स्पष्ट झाले होते.\nHTLS 2019 : 'अर्थव्यवस्थेत सुधारणेला आणखी १८ ते २० महिने लागतील'\nया संदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले, ते प्रतिज्ञापत्र माझ्यापुढे किंवा सरकारमधील इतर कोणापुढेही सादर करण्यात आले नव्हते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या अखत्यारित ते मुंबई उच्च न्यायालयात सादर केले. ते सादर करण्याच्या एक दिवस आधीच मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nBLOG: फडणवीसजी विक पॉइंट शोधला, पण स्ट्रोकपूर्वी ही चूक केलीत\nफक्त शेतकरी प्रश्नांवर चर्चा केली, रात्रीच्या भेटीवर फडणवीसांचे टि्वट\nविश्वासदर्शक ठरावावर बुधवारी पाचच्या आत मतदान घ्या - सुप्रीम कोर्ट\nवि��ानभवनात सुप्रिया सुळे-अजित पवारांची गळाभेट\nजे झाले ते दुर्दैवी होते - एकनाथ खडसे\nअजित पवारांना दिलेल्या क्लीन चीटशी माझा संबंध नाही - फडणवीस\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nचित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री\nपालघर प्रकरण: कासा पोलिस ठाण्याच्या ३५ पोलिसांची बदली\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nटिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत\nसामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी क���णं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AC-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-29T07:17:13Z", "digest": "sha1:FTICV4FLL5QKIZZQEXOFOMI45RMYY5UU", "length": 8785, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "एनआरसी, कॅब विरोधात कोलकात्यात विराट मोर्चा", "raw_content": "\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nएनआरसी, कॅब विरोधात कोलकात्यात विराट मोर्चा\nकोलकाता: केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी कायदा संमत केला आहे. या कायद्याला देशभरात विरोध होत आहे. कायद्याच्या विरोधात आंदोलने होत आहे. दरम्यान आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी कोलकात्यात विराट मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला.\nदेशभरात कॅब आणि एनआरसी कायद्याला विरोध होत असताना भाजपकडून मात्र याचे समर्थन केले जात आहे. कोणत्याही परिस्थितीत हा कायदा रद्द होणार नसल्याची भूमिका भाजपने घेतली आहे. या कायद्याला मुस्लीम समुदायाला त्रास होणार नसल्याचे सांगत मुस्लीम समुदायाला विरोधकांकडून भडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप भाजपने केले आहे. देशभरात विरोधात मोर्चे निघत असले तरी भाजप आणि भाजप संलग्नित संघटनेकडून समर्थनार्थ मोर्चे निघत आहे.\nभाजपच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट \nराहुल, प्रियांका गांधींना आंदोलनात मृत कुटुंबियांच्या भेटीपासून रोखले \nDC vs SRH: आजचा सामना सर्व विजयी विरुद्ध सर्व पराभूतांमध्ये\nअत्यावश्यकसह अन्य कर्मचाऱ्यांनाही लोकलची परवानगी द्या: कोर्टाचे निर्देश\nराहुल, प्रियांका गांधींना आंदोलनात मृत कुटुंबियांच्या भेटीपासून रोखले \nएनआरसीला विरोध होत असतानाच मोदी सरकारकडून एनपीआरला मंजुरी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_267.html", "date_download": "2020-09-29T08:17:30Z", "digest": "sha1:DKMTNIMGOS2HSCUDGMMGQ2V5RZA5E533", "length": 14295, "nlines": 58, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / ] ब्रेकिंग / Latest News / letest News / काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम\nकाँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम\nकाँग्रेस कार्यकारिणीत ‘राहुल विरूद्ध ज्येष्ठ’ घमासान\n- भाजपशी साटेलोटे केल्याचा राहुल गांधींचा घाव ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या जिव्हारी\n- राजीनाम्याचा गुलाम नबींचा इशारा; कपिल सिब्बलही चिडले\n- प्रियंका वढेरांच्या ट्वीटनंतर सिब्बल यांनी ट्वीट हटविले\nनवी दिल्ली/ खास प्रतिनिधी\nकाँग्रेस कार्यकारिणीत राहुल गांधींविरुद्ध ज्येष्ठ नेते असा वाद घमासान रंगला असल्याचे सोमवारी पहावयास मिळाले. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी श्रीमती सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्य समितीची सोमवारची बैठक अत्यंत वादळी ठरली. या बैठकीच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद सोडण्याची इच्छा बोलून दाखवली. यानंतर राहुल गांधी यांनी पत्र पाठवणार्या 23 ज्येष्ठ नेत्यांच्या पक्षनिष्ठेविषयीच शंका उपस्थित केली. तब्बल सात तास चाललेल्या बैठकीत अखेर पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.\nभाजपशी संगनमत करून काही नेत्यांनी हे पत्र पाठवल्याचा आरोप या बैठकीत खा. राहुल गांधी यांनी केला. तसेच सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसताना हे पत्र पाठवण्यात आले. यावरुन राहुल गांधी यांनी संबंधित नेत्यांना अक्षरश: धारेवर धरले. राहुल गांधी यांचा हा घाव ज्येष्ठ नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी भर बैठकीत राहुल गांधी यांना प्रत्युत्तरही दिले. भाजपशी साटेलोटे असल्याचे सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन, असे त्यांनी म्हटले. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनीही ट्विटर करून आपली नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी म्हणतात की, आमचे भाजपशी साटेलोटे आहे. आम्ही राजस्थान उच्च न्यायालयात यशस्वीपणे काँग्रेसची बाजू मांडली. मणिपूरमध्ये काँग्रेसची बाजू लावून धरत भाजपला सत्तेवरून खाली खेचले. गेल्या 30 वर्षात एकदाही भाजपच्या बाजूने वक्तव्य केले नाही. तरीही आमचे भाजपशी साटेलोटे असल्याचा आरोप होतो, अशी खंत कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली. दरम्यान, या ट्विटवरून गदारोळ निर्माण झाल्यानंतर प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी आपले ट्वीट तात्काळ डिलीटही केले. राहुल गांधी यांनी वैयक्तीयरित्या माझ्याशी संपर्क साधला. आपल्या संदर्भात आरोप केले नसल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. त्यामुळे आपण हे ट्वीट डिलिट करत असल्याचे सिब्बल यांनी सांगितले. या सर्व घमासानाचा भाजप नेत्यांनी खिल्ली उडवून आनंद लुटला.\nकाँग्रेसच्या केंद्रीय कार्यसमितीच्या झालेल्या बैठकीत श्रीमती सोनिया गांधी याच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी राहणार असल्याचे निश्चित झाले. त्याचबरोबर पुढच्या सहा महिन्यात पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिची सूत्रांनी दिली. हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. ही बैठक सकाळी 11 वाजता पार सुरु झाली ती तब्बल सात तास चालली. बैठकीपूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सोनिया गांधी यांनी पक्षाची धुरा आपल्या हातात घ्यावी, अशी इच्छा व्यक्त केली. तर काहींनी राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष पद सोपवण्यात यावे, अशी मागणी केली. तर सोनियांनी आपला राजीनामा सादर केला होता.\nसोनियांना पत्र लिहिणारे23 नेते भाजपशी मिळालेले\n- राहुल गांधी यांचा गंभीर आरोप\nकाँग्रेस कार्य समितीच्या बैठकीपूर्वीच काँग्रेसच्या ज्या 23 ज्येष्ठ नेत्यांकडून हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिण्यात आले होते. त्या सर्व नेत्यांवर राहुल गांधी यांनी टीका करत हे सर्व नेते हे भाजपशी मिळालेले आहेत, असा गंभीर आरोप केला. त्यामुळे हे नेतेदेखील खवळले असून, त्यांनी राहुल यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा पक्ष राजस्थान आणि मध्य प्रदेशात विरोधी शक्तींशी लढत होता, त्यावेळी सोनिया गांधी अस्वस्थ होत्या. तेव्हा असे पत्र का नाही लिहिले गेले राहुल गांधींच्या या टीकेमुळे राजकीय खळबळ उडाली आहे.\nकाँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या काही नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी करुन काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवले, असे वक्तव्य खासदार राहुल गांधी यांनी केलेच नाही, असा खुलासा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी ट्विटरवर केला. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत काही माध्यमांनी चुकीची माहिती दिली आहे. बैठकीत किंवा बैठकीबाहेर कुठेही त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केलेले नाही, असेही आझाद म्हणाले.\nकाँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम Reviewed by Dainik Lokmanthan on August 24, 2020 Rating: 5\nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपह��ण ----------------- तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरणा चे वाढते प्रमाण चिंताजनक पारनेर प्रतिनिधी - ...\nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह \nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 23 व्यक...\nपारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय \nपारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यामध्...\nपारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथील रुई चोंडा येथे वाहून गेलेल्या पोलिसाचा शोध सुरु \nवाहून गेलेल्या पोलिसाचा पुन्हा शोध सुरु तहसीलदार तहसीलदार ज्योती देवरे नगर येथून शोध घेण्यासाठी आपत्कालीन वाहन मागवण्यात आले आहे -----------...\nपत्नीचा खून केल्याच्या आरोपातील पतीला हायकोर्टात जामीन मंजूर\nपत्नीचा खून केल्याच्या आरोपातील पतीला हायकोर्टात जामीन मंजूर अकोले/ प्रतिनिधी : अकोले तालुक्यातील चैतन्यपुर येथील आरोपी भगवान भाऊ हुलवळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_960.html", "date_download": "2020-09-29T07:03:07Z", "digest": "sha1:C7BFAKT2USCYKOAKXR6QUM5E3SRH27TG", "length": 6155, "nlines": 49, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा वाढता आलेख थांबता थांबेना... - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा वाढता आलेख थांबता थांबेना...\nश्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा वाढता आलेख थांबता थांबेना...\nश्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा वाढता आलेख थांबता थांबेना..\nदिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या ठरू पाहत आहे प्रशासनाची डोकेदुखी.\nकोळगाव प्रतिनिधी : योगेश चंदन\nश्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा कहर थांबता थांबत नसून आज दिवसभरात तपासणी केलेल्या रुग्णांपैकी 12 रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यात श्रीगोंदा शहरात 8 रुग्ण, लिंपणगाव येथे 3 तर घारगाव येथे 1 नवीन रुग्णाची संख्या वाढली असून तालुक्यात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 281 झाली आहे तर 195 लोक उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर 86 सध्या उपचार घेत असून तालुक्यात आत्तापर्यंत तीन जण मृत्यू पावले आहेत.\nघारगाव येथील कोरोनाची साखळी ८ दिवसापूर्वीच संपली होती मात्र आज पॉझिटिव्ह निघालेला रुग्ण हा पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे एका कंपनी मध्ये कामासाठी जात होता तेथून त्याला कोरोनाची लागण झाल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन खामकर यांनी माहिती दिली.\nश्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा वाढता आलेख थांबता थांबेना... Reviewed by Dainik Lokmanthan on August 04, 2020 Rating: 5\nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण ----------------- तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरणा चे वाढते प्रमाण चिंताजनक पारनेर प्रतिनिधी - ...\nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह \nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 23 व्यक...\nपारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय \nपारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यामध्...\nपारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथील रुई चोंडा येथे वाहून गेलेल्या पोलिसाचा शोध सुरु \nवाहून गेलेल्या पोलिसाचा पुन्हा शोध सुरु तहसीलदार तहसीलदार ज्योती देवरे नगर येथून शोध घेण्यासाठी आपत्कालीन वाहन मागवण्यात आले आहे -----------...\nपत्नीचा खून केल्याच्या आरोपातील पतीला हायकोर्टात जामीन मंजूर\nपत्नीचा खून केल्याच्या आरोपातील पतीला हायकोर्टात जामीन मंजूर अकोले/ प्रतिनिधी : अकोले तालुक्यातील चैतन्यपुर येथील आरोपी भगवान भाऊ हुलवळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/23/shakespeare-day-2019-5-lesser-known-facts-about-the-iconic-playwright/", "date_download": "2020-09-29T07:17:42Z", "digest": "sha1:HJWJCA4VTMVEQSOGBN5CSSK6DFB6XXAD", "length": 8055, "nlines": 43, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "जाणून घेऊया विलियम शेक्सपिअरबद्दल काही रोचक तथ्ये - Majha Paper", "raw_content": "\nजाणून घेऊया विलियम शेक्सपिअरबद्दल काही रोचक तथ्ये\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By मानसी टोकेकर / तथ्य, रोचक, विल्यम शेक्सपियर / April 23, 2019 April 23, 2019\nजगप्रसिद्ध लेखक आणि नाटककार विलियम शेक्सपिअर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ २३ एप्रिल हा दिवस दरवर्षी ‘शेक्सपिअर दिन’ म्हणून साजरा केला जातो. २३ एप्रिल १५६४ साली या नामवंत लेखकाचा जन्म झाला. शेक्सपिअर यांचा उल्लेख ‘बार्ड ऑफ एव्हॉन’ या नावानेही केला जातो. त्यांचा जन्म वॉर्विकशर येथे झाला होता. शेक्सपिअर यांचा जन्म २३ एप्रिल १५६४ साली झाला असून, त्यानंतर २६ एप्रिल रोजी त्यांचा बातिस्मा ही करण्यात आला होता. जाणून घेऊ या या नामवंत लेखकाबद्दल काही रोचक तथ्ये.\nशेक्सपिअर यांच्या अतिशय गाजलेल्या कविता आणि नाटकांच्या व्यतिरिक्त त्यांची महत्वाची, उल्लेखनीय कामगिरी अशी, की आपल्या लेखनाच्या माध्यमातून शेक्सपिअर यांनी इंग्रजी भाषेला तब्बल तीन हजार नवीन शब्द बहाल केले. याचा उल्लेख ‘ऑक्सफर्ड डिक्शनरीज्’ च्या वतीने करण्यात आला असून, या शब्दकोशामध्ये असलेल्या शब्दांमधील अनेक शब्द शेक्सपिअर यांनी सर्वप्रथम इंग्रजी भाषेला दिले असल्याचे म्हटले आहे. शेक्सपियर यांच्याबद्दल आणखी एक रोचक तथ्य असे, की त्यांच्या समाधीस्थळावर एक शाप अंकित आहे. या समाधीस्थळामध्ये दफन असलेल्या शेक्सपिअर यांच्या अस्थी जो कोणी बाहेर काढू धजेल, ती व्यक्ती शापित ठरेल असा धोक्याचा इशारा या समाधीस्थळावर अंकित आहे.\nशेक्सपिअर यांनी लिहिलेल्या ३९ नाटकांपैकी तब्बल तेरा नाटकांमध्ये एखादे पात्र आत्महत्या करीत असल्याचे प्रसंग आहेत. यामध्ये ‘रोमियो अँड ज्युलीयेट’ या नाटकाचा समावेश असून, या नाटकामध्येही रोमियो व ज्युलीयेट आत्महत्या करीत असल्याचा प्रसंग आहे. शेक्सपिअर यांनी लिहिलेल्या नाटकांपैकी ‘द कॉमेडी ऑफ एरर्स’ हे नाटक सर्वात लहान, तर ‘हॅम्लेट’ हे नाटक सर्वात मोठे आहे.\nशेक्सपियर यांचा जन्म १५६४ साली जाला असून, त्यांचे एकंदर आयुष्य, त्यांचे लेखन यांचे वर्णन करणारी अनेक लेख, पुस्तके अस्तित्वात असली, तरी १५८५ ते १५९२ या सात वर्षांच्या काळामध्ये मात्र शेक्सपिअर नक्की कुठे होते, आणि काय करीत होते याचा उल्लेख मात्र कुठेच सापडत नाही. काही तज्ञांच्या मते या काळामध्ये शेक्सपिअर कायद्याचा अभ्यास करण्यात गुंग होते, तर काहीच्या मते या काळामध्ये शेक्सपिअर यांनी जगभ्रमंती केली, तर आणखी काही मतांच्या नुसार या काळामध्ये शेक्सपिअर एका थियेटर ग्रुपमध्ये सहभागी झाले असल्याचे म्हटले जाते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्��, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/06/Osmanabad-police-crime-news_1.html", "date_download": "2020-09-29T08:22:59Z", "digest": "sha1:QCSNZ77DB4EYHF55QL3KDUPKF2PYPLJG", "length": 8876, "nlines": 56, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "उस्मानाबाद : सावकारी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / उस्मानाबाद : सावकारी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल\nउस्मानाबाद : सावकारी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल\nAdmin June 01, 2020 उस्मानाबाद जिल्हा\nपोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): पुतळाबाई धर्मा चव्हाण रा. साठे नगर, उस्मानाबाद यांनी पाताळ देवकते, दत्ता देवकते, दोघे रा. देवकते गल्ली, उस्मानाबाद यांच्याकडुन खाजगी कर्ज घेतले होते. देवकते बंधुंनी त्या कर्ज- व्याजाचा योग्य हिशोब न करता सुरुवातीला काही काळ पुतळाबाई यांच्याकडून व्याज वसूल केले. त्यानंतर उर्वरीत कर्ज रक्कम- व्याज वसूली करीता त्यांनी पुतळाबाई यांना गेल्या तीन महीन्यांत वेळोवेळी दमदाटी करुन शिवीगाळ केली. अशा मजकुराच्या पुतळाबाई यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नमुद आरोपींविरुध्द सावकारी कायदा कलम- 31, 39, 45 सह, भा.दं.वि. कलम- 504, 506 अन्वये गुन्हा दि. 01.06.2020 रोजी नोंदवला आहे.\nपोलीस ठाणे, वाशी: सिंधुबाई राजाराम हाके रा. सरमकुंडी, ता. वाशी या त्यांच्या कुटूंबीयासह दि. 31.05.2020 रोजी 12.00 वा. सु. आपल्या शेतात होते. यावेळी गावातीलच भाऊबंद- दादासाहेब दगडु हाके, हणुमंत हाके, भाऊसाहेब हाके, विकास हाके, आकाश हाके यांनी सामाईक शेतबांधावर दगड रोवण्याच्या कारणावरुन सिंधुबाई हाके व त्यांच्या कुटूंबीयांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगड- काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच शेतात पाय ठेवला तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सिंधुबाई हाके यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 31.05.2020 रोजी नोंदवला आहे.\nपोलीस ठाणे, ढोकी: सत्यजित शिवलींग चिवटे, शिवशक्ती चिवटे, सुरज चिवटे, शिवलींग चिवटे सर्व रा. तेर, ता. उस्मानाबाद यांनी दि. 31.05.2020 रोजी 11.00 वा. सु. पुर्वीच्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन गावातीलच नातेवाईक- अश्विनी चिवटे व गंगाधर लवटे यांना त्यांच्या घरात घुसून शिवीगाळ करुन, ल��थाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अश्विनी चिवटे यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 31.05.2020 रोजी नोंदवला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1136028", "date_download": "2020-09-29T08:28:18Z", "digest": "sha1:XDRCSK6IY3R7O7G4UG3GJ4X3PTIKIUTR", "length": 2262, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पोप अर्बन आठवा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पोप अर्बन आठवा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nपोप अर्बन आठवा (संपादन)\n१७:५६, ५ मार्च २०१३ ची आवृत्ती\n२५ बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\n१३:५९, ४ मार्च २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: he:אורבנוס השמיני)\n१७:५६, ५ मार्च २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTjBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00721.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%AD%E0%A5%AB", "date_download": "2020-09-29T07:15:32Z", "digest": "sha1:NUBITRODTOE6IIZ7H7QASUMWWM5PMA63", "length": 4377, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ५७५ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इ.स. ५७५\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ६ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १४:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00721.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/category/science/health", "date_download": "2020-09-29T08:52:00Z", "digest": "sha1:MAOVGQ2LROPSHV7VRLQRC4PK44J5DWCC", "length": 8410, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "आरोग्य Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nकोरोना ही काही अशा प्रकारची पहिलीच आपत्ती नाही. अशा अनेक मानवनिर्मित आपत्ती या आधीही आलेल्या आहेतच. मग आपण त्यातून धडे का घेत नाही त्याच-त्याच चुका आ ...\nपुण्यातील कोविड सेंटर गायब\nपुण्यात दररोज साधारण ३५ मृत्यू होत असताना, पुण्यातील मानाची गणपती मंडळे पुढे आली. जागा ठरली. ५० लाख जमा करण्याची तयारी झाली. डॉक्टरांच्या नियुक्त्या झ ...\nरशियाच्या स्पुटनिक लसीचे परिणाम सकारात्मकः लँसेट\nमॉस्कोः कोरोना विषाणूंवर रशियाने विकसित केलेल्या Sputnik V लसीने कोरोना रुग्णांमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण केल्याचे ‘द लँसेट’ या वैद्यकीय नियतकालिकात ...\nसंकटग्रस्त ग्रेट अंदमान जातीलाही कोरोना लागण\nपोर्ट ब्लेअरः अंदमान व निकोबार बेटावरील ग्रेट अंदमान जातीतील १० जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. पोर्ट ब्लेअरमधील ग्रेट अंदमान जातीची लोकसंख्या क ...\nऑक्सफर्डच्या कोरोना लसीची पुण्यात चाचणी सुरू\nनवी दिल्लीः सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया व ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली बहुचर्चित कोविड-१९वरील ‘कोविडशील्ड’ लशीची दुसर्या टप्प्यातल्या मानवी चाच ...\nकोरोनावर गुजरात सरकारकडून होमिओपॅथी औषधांचे वाटप\nअहमदाबादः कोरोनावर रोगप्रतिकार औषध म्हणून गुजरात सरकारने जवळपास अर्ध्या राज्यात अर्सेनिकम अल्बम-30 हे होमिओपथी औषधाचे वाटप केल्याचे राज्य सरकारच्या आर ...\nभारतात कोरोनाचे एकूण रुग्ण ३० लाखांवर\nनवी दिल्लीः गेले ५ दिवस देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दरदिवशी ६० हजाराहून अधिक वाढत असून रविवारी देशातील एकूण कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा ३० ...\nसॅनिटरी पॅड्स वाटणे पुरेसे नाही\nअनुजा संखे, पर्वणी लाड आणि एम. शिवकामी 0 August 21, 2020 12:12 am\nमासिकपाळीशी निगडित सामाजिक-आर्थिक, संस्कृतीविषयक आणि धोरणात्मक समस्यांकडे दुर्लक्ष करून केवळ सॅनिटरी नॅपकिन्सच्या वाटपावर दिलेला भर हा लघुदृष्टी असलेल ...\nकोरोनावर लस मिळाल्याचा पुतीन यांचा दावा\nमॉस्कोः कोविड-१९वरील जगातील पहिली लस शोधून काढल्याचा दावा मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी केला. ही लस कोरोना रुग्णावर परिणामकारक ठरली अ ...\nकोरोनाबाधित बहुतांश नेते खासगी रुग्णालयात\nनवी दिल्लीः २ ऑगस्टला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आले व तसे ट्विटरवरून त्यांनी जाहीरही केले. शहा यांचा बंगला दिल्ली ...\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/pune/farmer-create-new-idea-selling-agriculture-products-lockdown-period/", "date_download": "2020-09-29T06:13:47Z", "digest": "sha1:D67JIQG65FPHHKXHPS666LZXXTSDSBHV", "length": 32711, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बारामतीत कोरोनामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी लढविली शक्कल! - Marathi News | Farmer create a new idea for selling agriculture products in lockdown period | Latest pune News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nउच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन\nएमएम��रडीएचे अंदाजपत्रक : मेट्रो-४ वर यंदा होणार सर्वाधिक खर्च\nशिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली कैफियत, निधी मिळत नाही\nराज्यात अचानक ‘काहीतरी’ घडेल\nउषा मंगेशकर यांना राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार\nसुशांतची हत्या की आत्महत्या, हे गूढ उलगडणार एम्सने सीबीआयकडे सोपविला अहवाल\nसंस्कृती बालगुडेच्या स्टायलिश लूकची चाहत्यांना भुरळ\nNCBने जप्त केलेत तब्बल 45 फोन, उडाली ‘बॉलिवूड’ची झोप\nEsha Gupta Photos: ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो\nअभिनेत्री अमृता खानविलकरच्या दिलखेच अदांवर चाहते झाले फिदा, फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nWorld Heart Day : कोरोना काळात हृदय सांभाळा, कोविडला पळवा जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला...\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\nसोलापूर : महिला बचत गटाचे कर्ज माफीसाठी पंढरपुरात मनसेचा विराट मोर्चा; हजारो महिलांचा सहभाग\nराज्यातील सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, ऑक्टोबरमधील तारखांमध्ये पुन्हा बदल केल्या परिपत्रक जारी.\n...म्हणून इशान किशनला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी पाठवलं नाही, रोहितनं सांगितलं नेमकं कारण\n'Harami' Trailer: इम्रान हाश्मीच्या खतरनाक लूकने सर्वच थक्क, बघा 'हरामी' सिनेमाचा ट्रेलर\nराज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७०,५८९ नवे रुग्ण; ७७६ जणांचा मृत्यू.\nपुणे - तरुणाचा खून करुन पोत्यात बांधून टाकला, नवले ब्रीजजवळील घटना\nFarmers Protest : कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार; 'या' दिवशी देशव्यापी रेलरोकोची हाक\nपंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या रेलरोकोचा आजचा पाचवा दिवस आहे.\nसुशांतची हत्या की आत्महत्या, हे गूढ उलगडणार एम्सने सीबीआयकडे सोपविला अहवाल\nठाणे: येऊर जंगलात वाट चुकलेली तिन्ही मुले सुखरूप सापडली, पोलीस आणि वनविभागाच्या शोध मोहिमेला यश:\nसोलापूर : राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार आज पंढरपूर दौऱ्यावर\nजळगाव सिव्हिल हॉस्पिटलच्या स्वछतागृहात कोविड रुग्णाच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची राज्य सरकारची माहिती.\nसुशांत प्रकरणी एम्स रुग्णालयाने सीबीआयला अहवाल सोपविला. या अहवालाच्या आधारे सीबीआय पुढील तपास करणार.\nबडोद्यात तीन मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू, अनेक जण जखमी\nसोलापूर : महिला बचत गटाचे कर्ज माफीसाठी पंढरपुरात मनसेचा विराट मोर्चा; हजारो महिलांचा सहभाग\nराज्यातील सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, ऑक्टोबरमधील तारखांमध्ये पुन्हा बदल केल्या परिपत्रक जारी.\n...म्हणून इशान किशनला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी पाठवलं नाही, रोहितनं सांगितलं नेमकं कारण\n'Harami' Trailer: इम्रान हाश्मीच्या खतरनाक लूकने सर्वच थक्क, बघा 'हरामी' सिनेमाचा ट्रेलर\nराज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७०,५८९ नवे रुग्ण; ७७६ जणांचा मृत्यू.\nपुणे - तरुणाचा खून करुन पोत्यात बांधून टाकला, नवले ब्रीजजवळील घटना\nFarmers Protest : कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार; 'या' दिवशी देशव्यापी रेलरोकोची हाक\nपंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या रेलरोकोचा आजचा पाचवा दिवस आहे.\nसुशांतची हत्या की आत्महत्या, हे गूढ उलगडणार एम्सने सीबीआयकडे सोपविला अहवाल\nठाणे: येऊर जंगलात वाट चुकलेली तिन्ही मुले सुखरूप सापडली, पोलीस आणि वनविभागाच्या शोध मोहिमेला यश:\nसोलापूर : राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार आज पंढरपूर दौऱ्यावर\nजळगाव सिव्हिल हॉस्पिटलच्या स्वछतागृहात कोविड रुग्णाच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची राज्य सरकारची माहिती.\nसुशांत प्रकरणी एम्स रुग्णालयाने सीबीआयला अहवाल सोपविला. या अहवालाच्या आधारे सीबीआय पुढील तपास करणार.\nबडोद्यात तीन मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू, अनेक जण जखमी\nAll post in लाइव न्यूज़\nबारामतीत कोरोनामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी लढविली शक्कल\nसोशल मीडियाद्वारे शेतीच्या बांधावर कलिंगड,खरबुजाची केली विक्री\nबारामतीत कोरोनामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी लढविली शक्कल\nठळक मुद्देशेतकरी ते ग्राहक संकल्पना होणार मजबूतशेतकऱ्यांना रास्त दर,तर ग्राहकांना चांगल्या दरात शेतीमाल मिळणार शेतालगतच कलिंगड,खरबुजाची विक्री केली सुरु\nबारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्याला कृषिक्षेत्र देखील अपवाद नाही.शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. बंदमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. कोरोनाच्या भीतीने बाजारात ग्राहक फिरकत नसल्याचे चित्र आहे.मात्र, बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी या अडचणीमुळे हताश न होता, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन शेतीच्या बांधावर शेतमालाची विक्री सुरु केली आहे. त्यामुळे शेतकरी ते ग्राहक संकल्पना मजबूत होणार आहे.शेतकऱ्यांना रास्त दर,तर ग्राहकांना चांगल्या दरात शेतीमाल मिळणार आहे.\nकोरोना लॉकडाऊनमुळे बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील तसेच बागेतील फळे, भाजीपाल्याला मागणी अभावी कवडीमोल भावात व्यापारी वगार्ने मागणी केल्याचे चित्र आहे.अनेकांनी या शेतीमालाकडे पाठ फिरविली आहे. मात्र, सेंद्रीय शेतीद्वारे निर्यातक्षम उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी हार मानलेली नाहि . बारामती तालुक्यातील प्रल्हाद वरे या शेतकऱ्यांने हि शक्कल लढ विली आहे.त्यांनी शेतातील बांधावर माल शेतातच विकण्यास सुरुवात केली.त्यासाठी वरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह सोशल मीडियावर त्यांच्या उत्पादनांची माहिती शेअर केली.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मालास ग्राहक शेताच्या बांधावर येत खरेदी करत आहेत.वरे यांनी त्यांच्या शेतात सहा एकरात कलिंगडाच्या विविध जातींच्या वाणाची पेरणी केली होती.बारामती परिसरात मळद, बारामती मधील शेतामध्ये कलरफुल टरबूज (कलिंगड) व खरबूज चे प्लॉट केले आहेत.यामध्ये वरून पिवळा व आतून लाल असलेले विशाला, वरून हिरवा आणि आतून लाल असलेले , वरून हिरवा आणि आतून पिवळ असलेले , वजनदार व एक्सपोर्ट होणाºया खरबूज व कलिंगड मालाला चांगली मागणी असल्याचे वरे यांनी सांगितले.\nतालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील कलिंगड, टरबूज विक्रीसाठी ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच कोरोना मुळे वाहतूक बंद, मार्केट बंद आहे. ग्राहक कोरोनाच्या भीतीमुळे मालाच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. वरे यांनी व्हॉट्सअप, फेसबुक तसेच मोबाईलद्वारे ग्राहकांना त्यांच्या तयार मालाची माहिती दिली. ग्राहकदेखील त्यास चांगला प्रतिसाद देत आहेत. त��या निमित्ताने शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली.ग्राहकांना योग्य दरात शेतातील ताजा माल मिळाला.तर शेतकऱ्यांना देखील रास्त दर मिळाला.\nवरे यांनी सध्या त्यांच्या मळद येथीज शेतालगतच कलिंगड,खरबुजाची विक्री सुरु केली आहे. ग्राहकांची मागणीही वाढत असल्याने इतर शेतकऱ्यांनी देखील सोशल मीडिया पॅटर्न राबविण्यास सुरवात केली आहे. कोरोनाचे संकट मोठे आहे.यातुन अनेकांवर परिणाम झाला आहे.मात्र, बारामतीच्या शेतकऱ्यांनी हे संकट संधी मानुन शेतकरी ते ग्राहक संकल्पना यशस्वी करण्यास सुरवात केली आहे.भविष्यात ही साखळी मजबुत होण्यास मदत होणार आहे त्यातुन ग्राहक आणि शेतकरी या दोघांचे हित साधले जाणार आहे,असे प्रल्हाद वरे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nउन्हाळी धानासह भाजीपाला पिकांवर किडींचा प्रादूर्भाव\nजि.प.शाळांतील विद्यार्थ्यांची होणार ‘ऑनलाईन स्टडी’\nनागपूर जिल्ह्यातील ३१ हजारावर शेतकरी कर्जमुक्त\nरायखेड येथील शेतकऱ्याच्या चार एकर गहू पिकाला आग\nमोरगाव रस्त्यावर गार्ड स्टोनला धडकल्याने दुचाकीचा अपघात; बँक कर्मचारी जागीच ठार\nइथेही शेतकऱ्याची लुबाडणूक; ग्राहक मागेल त्या भावाला भाजी दिली\nCorona Virus : पुणेकरांसाठी 'दिलासादायक' बातमी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहचले ८५ टक्क्यांवर\nसिंचन प्रकल्प ठेकेदारांना चालवण्यास देण्याचा घाट\n... अन्यथा पोलीस कर्मचाऱ्यांना 'तो' निर्णय मान्य करावाच लागेल : पुणे पोलीस आयुक्त\nपुणे पोलीस दलात बदल्यांवरून 'नाराजीनाट्य'; आयुक्तांकडे दाद मागण्यासाठी कर्मचाऱ्यांची रांग\nVideo : पुण्यात मेट्रोच्या बोगद्यात फडकला 'तिरंगा' ; सिव्हिल कोर्टपर्यंत काम पूर्ण\nCorona Virus News : पुणे शहरात सोमवारी १ हजार १०५ जण कोरोनामुक्त ; ७७९ नवे रुग्ण\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच���या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\n अखेर मंगळ ग्रहावर पाणी सापडलं, जमिनीखाली दडली आहेत तीन सरोवर\nEsha Gupta Photos: ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो\nIPL 2020 : सामना भलेही RCBनं जिंकला, पण मनात कायमचं घर केलं ते या फोटोनं\nअभिनेत्री अमृता खानविलकरच्या दिलखेच अदांवर चाहते झाले फिदा, फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर\nसंस्कृती बालगुडेच्या स्टायलिश लूकची चाहत्यांना भुरळ\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nसमाविष्ट ११ गावांमध्ये पायाभूत सुविधांसाठी आराखडा तयार : पालिका आयुक्त विक्रम कुमार\nजिल्हा स्त्री रुग्णालयातील कोविड केअर सेंटर सज्ज\nअजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्य, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप\nराफेल आल्यानं एक कमी दूर, तर दुसरी तयार; हवाई दलासमोर मोठं संकट\nसुशांतची हत्या की आत्महत्या, व्हिसेरा रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा\nराफेल आल्यानं एक कमी दूर, तर दुसरी तयार; हवाई दलासमोर मोठं संकट\nFarmers Protest : कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार; 'या' दिवशी देशव्यापी रेलरोकोची हाक\nउच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन\nसुशांतची हत्या की आत्महत्या, हे गूढ उलगडणार एम्सने सीबीआयकडे सोपविला अहवाल\nपुण्यात तरुणाचा खून करुन मृतदेह पोत्यात बांधून टाकला\nबडोद्यात तीन मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू, अनेक जण जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.marathatej.com/2020/08/blog-post_960.html", "date_download": "2020-09-29T08:54:17Z", "digest": "sha1:YKUJZWTJLBQYG4TE3TYZEHN3AIZN6H5O", "length": 7344, "nlines": 92, "source_domain": "www.marathatej.com", "title": "खंडाळा येथे गणेशोत्सव रद्द या वर्षी गणपती न बसविण्याचा मंडळांने घेतला निर्णय", "raw_content": "\nHomeवैजापूरखंडाळा येथे गणेशोत्सव रद्द या वर्षी गणपती न बसविण्याचा मंडळांने घेतला निर्णय\nखंडाळा येथे गणेशोत्सव रद्द या वर्षी गणपती न बसविण्याचा मंडळांने घेतला निर्णय\nगणेशोत्सव म्हणजे मोठ्या मूर्ती, देखावे, महाआरती, आगमन आणि विसर्जनाच्या थाटातील मिरवणुका, देखाव्यांची स्पर्धा करणारी गणेशभक्तांची गर्दी. हे सगळे यावर्षी कोरोनामुळे दिसणार नाही.वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील गणेश मंडळांनी गणेशोत्सव रद्द करुन अन्य उपक्रमांचे करण्याचे ठरवले आहेत.यात जय श्रीराम गणेश मंडळ,जब्रेश्वर गणेश मंडळ, रामराज्य गणेश मंडळ,या महत्त्वाच्या असनारे मोठ्या गणेश मंडळ यांचा समावेश आहेत, याशिवाय, अन्य सर्व गणेश मंडळ दरवर्षीप्रमाणे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करणार नसुन.या उत्सवात होणारा खर्च सामाजिक भान राखत आरोग्यविषयक उपक्रमात किंवा गरजु विद्यार्थ्यांना खर्च करण्यात येणार असल्याचे मंडळाचे कार्यकर्ते यांनी सांगितले.\nकोरोना महामारी सारख्या भयंकर आजार ला रोखण्यासाठी गणेश मंडळांनी यंदा रस्त्यावरील मंडप तसेच मिरवणूक आदी गोष्टींना पूर्णपणे नकार दिला आहे. घरोघरी शाडूची मूर्ती ही चळवळही अनेक गणेश भक्तांनी राबविण्याचे ठरविले आहेत.\nवैजापूर पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाल रांजणकर, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळवार दि.18 रोजी खंडाळा येथे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यां सोबत शांतता कमीटीची बैठक घेण्यात आली. अनंत कुलकर्णी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता या उत्सवावर होणारा खर्च सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करण्याचे आवाहन केले. त्याला उत्तम असा प्रतिसाद देत मंडळांनी वरील निर्णय जाहीर केला आहे. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर,माजी सरपंच गोरखनाथ शिंदे, गोपनीय शाखेचे संजय घुगे,बिटजमादार मोईस बेग, पोलीस पाटील नितीन बागुल,ग्रा.पं.सदस्य विजय मगर, भिमराव बागुल,जयंता वेळंजकर, राजेंद्र जानराव,जय श्रीराम गणेश मंडळ,जब्रेश्वर गणेश मंडळ, रामराज्य गणेश मंडळ यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.\nरायगड पोलीस दलातील अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू , होम डीवायएसपी राजेंद्रकुमार परदेशी यांचे उपचारा दरम्यान निधन\nदौंडमध्ये चक्क ग्रामपंचायत सदस्य व कुटुंबीय करतायेत शासकीय जागेवर अतिक्रमण....BDO, सरपंच, ग्रामसेवक करताहेत पाठराखण...\nमहाड एम आय डी सी परिसरात अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/jayant-patil-criticize-prakash-aambedkar/", "date_download": "2020-09-29T06:33:39Z", "digest": "sha1:6GMZAQF7F4JN4TCK6OGMP3Q4MIGENFIM", "length": 7894, "nlines": 66, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भिडे-एकबोटे हे गुन्हेगार आहेत तर मग प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या विरोधात साक्ष का दिली नाही ?", "raw_content": "\nपायल घोषला रामदास आठवलेंचा पाठींबा; अनुराग कश्यपला अटक करा रिपाइंने दिला आंदोलनाचा इशारा\nनागपुरात कोरोनाचे थैमान, रुग्णांची संख्या पाऊण लाखांच्या घरात जाण्याची शक्यता\nमनोज कोतकर यांनी आपला पक्ष जाहीर करावा, अन्यथा कारवाई करू- अभय आगरकर\nनागपुरात का होतेय तुकाराम मुंढे आणि राधाकृष्णन बी. यांच्या कार्यशैलीची तुलना\nसिटीस्कॅनचे जादा दर घेत असाल तर आजच सावध व्हा, आरोग्य मंत्र्यांनी दिले कठोर कारवाई करण्याचे आदेश\nतहसिल कार्यालयासमोर पेटवली कृषी विधेयकाची होळी\nभिडे-एकबोटे हे गुन्हेगार आहेत तर मग प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या विरोधात साक्ष का दिली नाही \nटीम महाराष्ट्र देशा : भीमा कोरेगाव प्रकरणावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच, संभाजी भिंडेंना वाचविण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील धडपड करत आहेत, असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आता प्रकाश आंबेडकर यांच्या या टीकेला जयंत पाटील यांनीदेखील तितकेच सडेतोड उत्तर दिले आहे.\nसंभाजी भिडे यांच्या बचावासाठी आधी माजी गृहमंत्री आर आर पाटील होते, आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील आहेत. तसेच भाजपचं काम काही मंत्रीच करत असल्याचा घणाघातही प्रकाश आंबेडकरांनी केला. मात्र आंबेडकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ‘संभाजी भिडेंचा बचाव प्रकाश आंबेडकरच करत असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहे. त्यामुळे संभाजी भिडेंवरून आंबेडकर आणि पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.\nभीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने राज्य सरकारला न विचारताच एनआयएकडे सोपविला आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय चुकीचा आहे. या प्रकरणाच्या तपासातील खोटेपणा उघड होईल, अशी केंद्र सरकारला भीती वाटत असल्याचे ते म्हणाले.\nपाटील पुढे म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यावर केलेले आरोप हास्यास्पद आहेत. जर प्रकाश आंबेडकर यांना संभाजी भिडे आणि एकबोटे हे गुन्हेगार आहेत असं वाटत असेल तर मग त्यांनी कोर्टात त्यांच्या विरोधात साक्ष का दिली नाही याचा प्रकाश आंबेडकर यांनी अगोदर खुलासा करावा. प्रकाश आंबेडकर या दोघांच्या विरोधात कोणताही उल्लेख केला नाही याचा अर्थ प्रकाश आंबेडकरचं संभाजी भिडे आणि एकबोटे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.\nपायल घोषला रामदास आठवलेंचा पाठींबा; अनुराग कश्यपला अटक करा रिपाइंने दिला आंदोलनाचा इशारा\nनागपुरात कोरोनाचे थैमान, रुग्णांची संख्या पाऊण लाखांच्या घरात जाण्याची शक्यता\nमनोज कोतकर यांनी आपला पक्ष जाहीर करावा, अन्यथा कारवाई करू- अभय आगरकर\nपायल घोषला रामदास आठवलेंचा पाठींबा; अनुराग कश्यपला अटक करा रिपाइंने दिला आंदोलनाचा इशारा\nनागपुरात कोरोनाचे थैमान, रुग्णांची संख्या पाऊण लाखांच्या घरात जाण्याची शक्यता\nमनोज कोतकर यांनी आपला पक्ष जाहीर करावा, अन्यथा कारवाई करू- अभय आगरकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/politics/political-live-updates-of-loksabha-2019-40128.html", "date_download": "2020-09-29T07:30:16Z", "digest": "sha1:FTJS3QIIRRR7D5TRYVCFST5LD3FO6KTB", "length": 20756, "nlines": 223, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Tv9 Marathi : LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी", "raw_content": "\nबाबरी विध्वंसप्रकरणी बुधवारी निकाल, सर्व 32 आरोपींना हजर राहण्याचे आदेश\nएसपी बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ जाहीर करा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे पंतप्रधानांना पत्र\nचंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले, भाजपचा रात्रीचा खेळ संभ्रम निर्माण करणारा : अब्दुल सत्तार\nLIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nLIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nविखे सेनेला मदत करणार\nराधाकृष्ण विखे पाटील शिर्डीत शिवसेनेला मदत करणार, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा दावा, भेटीदरम्यान विखेंनी शब्द दिल्याचा लोखंडे यांचा दावा\nराष्ट्रवादीचे आणखी दोन उमेदवार\nराष्ट्रवादीचे दोन उमेदवार जाहीर, माढा लोकसभा मतदारसंघातून संजयमामा शिंदे , तर उस्मानाबादमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी\nसंजय काकडे भाजपमध्येच - मुख्यमंत्री\nपुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे भाजपच्या व्यासपीठावर, संजय काकडे भाजपमध्येच, त्यांचा पुन्हा पक्षप्रवेश करण्याचा प्रश्न नाही: मुख्यमंत��री देवेंद्र फडणवीस\nप्रवीण छेडा, भारती पवार भाजपमध्ये\nमुंबईतील काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा यांची घरवापसी, भाजपमध्ये प्रवेश, तर नाशिकमधील राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवारही भाजपमध्ये दाखल\nनाशिक : भाजप खासदार हरिशचंद्र चव्हाण यांच्या घरी कार्यकर्त्यांची बैठक सुरु, राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार यांच्या भाजप प्रवेशानंतर चव्हाण नाराज, चव्हाण बैठकीनंतर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष\nसंजय शिंदेंचा आज राष्ट्रवादीत प्रवेश\nपुणे : बारामतीत शरद पवारांच्या उपस्थितीत संजय शिंदे आज राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता, संजय शिंदे हे भाजप पुरस्कृत सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांचे संजय शिंदे हे बंधू, संजय शिंदे यांना माढ्यातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता\nअद्याप आघाडी झालेली नाही: राजू शेट्टी\nकाँग्रेस राष्ट्रवादी यांच्याशी आमची आघाडी झाली नाही, आम्हाला भाजप सरकारने फसवले आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीने जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतीमालाला दीडपट हमीभाव देणे, या प्रमुख मागण्या मान्य केल्या तर आम्ही आघाडीशी चर्चा करू नाहीतर आम्ही स्वबळावर लढू, राजकारण आमचा धंदा नाही, इथून पुढे शेतकऱ्यांसाठी लढू, भाजपाचे कमळ मुळापासून उपटून काढू : खासदार राजू शेट्टी\nराष्ट्रवादीकडून माढ्यात संजय शिंदे\nराष्ट्रवादीकडून माढ्यात संजय शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, राष्ट्रवादी आज उमेदवार जाहीर करण्याचे संकेत\nभाजपा आणि काँग्रेस उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार, भाजपकडून रामदास तडस, तर काँग्रेसकडून चारुलता टोकस उमेदवारी अर्ज भरणार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,भाजपा आमदारांसह शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार, काँग्रेसही आमदारांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार\nचंद्रपूरच्या जागेसाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच\nचंद्रपूर : भाजपचे खासदार रामदास तडस अध्यक्ष असलेल्या तैलीक महासभेचं राहुल गांधींना पत्र, चंद्रपूर लोकसभेत तेली समाजाला उमेदवारी देण्याची काँग्रेसकडे मागणी, विदर्भात तेली समाजाची 65 लाख मतदार, तरीही गेली 18 वर्ष काँग्रेसकडून तेली समाजाला उमेदवारी नाही, लोकसभेची जागा तेली समाजाला न दिल���यास काँग्रेसला फटका बसण्याचा महासंघांचा इशारा\nकाँग्रेसच्या नगरसेवकाचा आज भाजप प्रवेश\nमुंबई : काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा आज भाजपमध्ये प्रवेश करणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती छेडा यांचा पक्षप्रवेश होणार\nराष्ट्रवादीवर नाराज भारती पवार भाजपमध्ये जाणार\nनाशिक : राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दिंडोरीतून लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने भारती पवार नाराज आहेत. त्यामुळे त्या आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुपारी साडे बारा वाजता भाजपात प्रवेश करणार आहेत.\nचंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले, भाजपचा रात्रीचा खेळ…\nदोन पक्षांचे बडे नेते राजकारणावरच चर्चा करणार ना, चहा-बिस्किटावर नाही…\nराष्ट्रवादीची खेळी फडणवीसांच्या जिव्हारी, अहमदनगरमधील राजकीय खेळीनंतर भाजपची मनोज कोतकरांना…\n'राष्ट्रवादीच्या आमदारांचे निधींबाबत लाड, आम्ही मात्र ताटकळत', शिवसेना आमदारांचा मुख्यमंत्र्यांकडे…\nमार्केट कमिटीचा सेझ बुडेल याची चिंता काँग्रेसला पडलीय काय\nसंजू सॅमसन पुढचा धोनी, शशी थरुर यांच्याकडून कौतुक, गौतम गंभीर…\nशिवसेना येत नसल्यास राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं, आठवलेंचं आमंत्रण\nMIM सोबत युतीने महाराष्ट्रात सुरुवात, आता देशात नवे राजकीय समीकरण,…\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल…\nजळगावात वाघूर धरणाच्या पाण्यात तीन मुलं बुडाली, पाण्याचा अंदाज न…\nयवतमाळमध्ये 89 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भीती\nठाण्यात संपत्तीच्या वादातून सावत्र भावाची हत्या, मृतदेह वाशी खाडीत फेकला,…\nचिपळूणमध्ये रुग्णालयांपाठोपाठ स्मशानभूमीही हाऊसफुल्ल, मृतदेह वेटिंगवर\nआधी प्रेयसीवर गोळीबार, मग सासऱ्यांची हत्या, पोलीस उपनिरीक्षक परागंदा\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, एपीएमसी मार्केटमध्ये नियमांची पायमल्ली, मार्केटमध्ये…\nबाबरी विध्वंसप्रकरणी बुधवारी निकाल, सर्व 32 आरोपींना हजर राहण्याचे आदेश\nएसपी बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ जाहीर करा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे पंतप्रधानांना पत्र\nचंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले, भाजपचा रात्रीचा खेळ संभ्रम निर्माण करणारा : अब्दुल सत्तार\nमंगलाष्टके सुरु होण्यापूर्वी लग्नमंडपात पोलिसांची एंट्री, नागपुरात मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nबाबरी विध्वंसप्रकरणी बुधवारी निकाल, सर्व 32 आरोपींना हजर राहण्याचे आदेश\nएसपी बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ जाहीर करा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे पंतप्रधानांना पत्र\nचंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले, भाजपचा रात्रीचा खेळ संभ्रम निर्माण करणारा : अब्दुल सत्तार\nमंगलाष्टके सुरु होण्यापूर्वी लग्नमंडपात पोलिसांची एंट्री, नागपुरात मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/09/108.html", "date_download": "2020-09-29T07:40:30Z", "digest": "sha1:WWINPKSEWZ47P6SW7W7QE3I65X5LDQAD", "length": 17384, "nlines": 127, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "वसुंधरारत्न राष्ट्रसंत परमपूज्य108 डॉ.श्री. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना श्री गुरुलिंग स्वामी संस्थान तथा श्री वक्रेश्वर मंदिर ट्रस्ट तर्फे आदरांजली वाहण्यात आली - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : वसुंधरारत्न राष्ट्रसंत परमपूज्य108 डॉ.श्री. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना श्री गुरुलिंग स्वामी संस्थान तथा श्री वक्रेश्वर मंदिर ट्रस्ट तर्फे आदरांजली वाहण्यात आली", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nवसुंधरारत्न राष्ट्रसंत परमपूज्य108 डॉ.श्री. शिवलिंग शिव��चार्य महाराज अहमदपूरकर यांना श्री गुरुलिंग स्वामी संस्थान तथा श्री वक्रेश्वर मंदिर ट्रस्ट तर्फे आदरांजली वाहण्यात आली\nआज दिनांक 4/09/2020 रोजी श्री गुरुलिंग स्वामी संस्थान व वक्रेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने परऴी वैजनाथ तर्फे वसुंधरारत्न राष्ट्रसंत परमपूज्य श्री 108 डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना आदरांजली वाहण्यात आली, ट्रस्टच्या वतीने महाराजां बद्दल श्री गुरुलींग स्वामी ट्रस्ट चे अध्यक्ष श्री दत्ताप्पा ईटके गुरुजींनी आपल्या भावना व्यक्त केल्या, ते म्हनाले की डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी विरशैव समाजासाठी खुप मोठे कार्य केले त्यात समाजप्रबोधन असेल , पायीदिंडी सोहळे असतील, प्रवचन असेल, अनुष्ठान असतील, मौन व्रत असतील असे अनेक प्रकारे ते समाजासाठी कार्य करत, त्यातच महाराजांचे बेलवाडी मधे दर महीन्याला सत्संगसाठी येत असत व परळीत झालेला माहराजांचा 82 वा तपोनुष्ठान सोहळा त्यासाठी महाप्रसादाचे आयोजन हे श्रीगुरुलिंग स्वामी मंदिर व परीसरात झाले होते, अशा अनेक आठवणींना ईटके गुरुजींनी उजळा दिला व आदरांजली वाहिली, कार्यक्रमासाठी, श्री गुरुलिंग स्वामी संस्थान चे अध्यक्ष श्री दत्ताप्पा ईटके गुरुजी , श्री वक्रेश्वर मंदिर चे अध्यक्ष श्री सोमनाथप्पा हालगे व सर्व विश्वस्त सर्व श्री विजयकुमार मेनकुदळे, किर्तीकुमार नरवने, गिरीश चौधरी, रत्नेश्वरप्पा कोरे, रामलींगप्पा काटकर, शंकरप्पा उदगीरकर, शिवशंकरप्पा निर्मळे, नारायनप्पा खके, शिवकुमार व्यवहारे, सुभाषप्पा भिंगोरे, विठ्ठलप्पा चौधरी, चंद्रकांतप्पा समशेट्टी, अक्षयप्पा मेनकुदळे, विश्वनाथप्पा हरंगुळे व बेलवाडी मंदिर चे व्यवस्थापक विश्वनाथ स्वामी, उपस्थित होते..\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनि��ी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ganeshatkaleblog.com/2019/10/Sharad-Pawar.html", "date_download": "2020-09-29T07:31:36Z", "digest": "sha1:IUE4O2XXNB5DKYGGY363HCOLWB5OGXYG", "length": 16495, "nlines": 112, "source_domain": "www.ganeshatkaleblog.com", "title": "Ganesh Atkale's Blog: दि पॉवरफूल गेम...", "raw_content": "\n‘सामान्यांची फसवणूक करून दिलेला शब्द न पाळणारे भाजपचे सरकार घालविल्याशिवाय म्हातारा होणार नाही. मला या वयातही प्रचार सभा घ्याव्या लागत असल्याबद्दलचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे; पण त्यांना ठणकावून सांगतो की, मी अजूनही तरुण आहे. मी म्हातारा तर मुळीच नाही. या सरकारला घालविल्याशिवाय म्हातारा होण्याचा प्रश्��च नाही, मला अजून बऱ्याच जणांना घरी पाठवायचे आहे ’ प्रचार सभेत असे रोखठोक उत्तर देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर शरसंधान साधले होते.\n२०१९ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधाऱ्यांकडून केवळ शरद पवारांनाच टार्गेट करण्यात येत होतं. जेव्हा जेव्हा मोदी-शहा प्रचारासाठी महाराष्ट्रात आले, शरद पवारांना टार्गेट केल्याशिवाय गेले नाहीत. जसे कि जे झाड लोकांना गोड आणि भरपूर फळे देते त्यालाच लोक जास्त दगडं मारतात. कारण महाराष्ट्रातून भाजप हटवण्याची जिद्द त्यांनी अनेक वेळा आपल्या भाषणांतून बोलून दाखवली होती.\nडबघाईला आलेल्या काँग्रेसचं राज्यात अस्तित्व उरणार का यावरही प्रश्नचिन्ह होतं. महायुतीचा आत्मविश्वास वाढत होता. मीडियानेही भाजप सत्तेत येणार अशा एक्झिट पोल्सच्या माध्यमातून धुमाकूळ घातला. भाजपाचा आत्मविश्वास राज्यात पुन्हा महायुती २२० पार जाणार असं सांगत होता. सर्वांना लोकसभेच्या निवडणुकांसारखेच चित्र दिसत होते. इतकचं नाही तर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले सातारचे खासदार उदयनराजे भोसले हेदेखील पक्षाला रामराम करत भाजपात गेले. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई होती. मात्र ८० वर्षाचे शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात मागे हटायला तयार नव्हते. यातूनच पवारांकडे अनेक तरुणवर्ग आकर्षित झाला. संघर्षाची लढाई शरद पवारांनी जिद्दीने लढून राज्यात एक करिष्मा घडविला. विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ जागा मिळाल्या. अशा वातावरणात ५४ आकडा खूप मोठा ठरतो. मागील निवडणुकीपेक्षा जास्त जागा विरोधी पक्षांना मिळतील असा विश्वास एकाही राजकीय विश्लेषकाला नव्हता. मात्र शरद पवार यांनी हा चमत्कार करुन दाखवला. काँग्रेस पक्षालाही त्यांनी संजीवनी दिली .\nनिकालानंतर मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपात तणाव वाढला. महायुतीचे बहुमत सिद्द होत नव्हते. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद ही शिवसेना अडून राहिली होती. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद ही शिवसेनेची आग्रही मागणी भाजपाने फेटाळून लावली त्यामुळे या सत्तासंघर्षात शिवसेना-भाजपाचं आमचं ठरलंयपासून आमचं बिनसलंय असचं चित्र निर्माण झालं. भाजपला शिवशेनेशिवाय पर्याय नव्हता. भाजपाच्या घटलेल्या जागा पाहून शिवसेनेनेही आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. निकालानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत इतर पर्याय खुले असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितले. दबावाचा भाग म्हणून संजय राऊतांनी अनेकदा शरद पवारांची भेटदेखील घेतली. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनेही आपला पॉवर गेम खेळला. भाजपाला गोंदळात टाकण्यासाठी शरद पवारांनी आम्हाला जनतेने विरोधी बाकांवर बसण्याचा कौल दिला आहे असं सांगत राहिले. मात्र भाजपाने सत्तास्थापनेस असमर्थता दाखविल्यानंतर अधिकृतरित्या शिवसेनेने आघाडीशी बोलणी सुरु केली. पटापट काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या बैठका चालू झाल्या.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन होऊन २० वर्षे झाली आहेत, १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत होता परंतु १५ ही वर्षे राष्ट्रवादी पक्षाने काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्यास सहमती दर्शवत, महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली. आता शिवसेनेला पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेत येत आहे आणि यातून अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री तर होणारच आहे याबरोबरच अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असे समीकरण तयार होत आहे. अर्थातच राष्ट्रवादीच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होण्याची चिन्हे आहेत.\nमहाराष्ट्रातील बारामतीतील काटेवाडी अशा एका खेडेगवातून जन्माला आलेल्या शरद पवार या लोकनेत्याने आज देशातील सुज्ञ भारतीयांच्या मनात जिव्हाळा निर्माण केला आहे, हा जिव्हाळा विलक्षण आहे. आज शरद पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण अपूर्ण आहे.. किंबहुना देशाचंही खरे तर, साहेबांनी अंतरराष्ट्रिय निवडणूकही लढवली आहे आणि साहेब ती निवडणूक जिंकलेही आहेत, ती निवडणूक म्हणजे 'इंटरनॅशनल क्रिकेट कॉउंसिल'ची\nआम्ही लहानपणापासून शरद पवार नाव ऐकतच मोठे झालो आहोत. शरद पवार हे केवळ नाव नसून एक पुरोगामी विचार आहे, हे आम्ही आज अगदी जवळून पाहत आहोत. आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांना ही अभिमानाने सांगू की आम्ही एक शरद पवार नावाचा झंझावात पाहिला आहे. आम्ही साहेबांचा काळ पाहिला आहे... आम्ही राष्ट्रवादी नावाचे वादळ पाहिले आहे... यशवंतरावांनी तयार केलेला एक ऊर्जास्रोत आणि अनेक पैलवान घडवणारा वस्ताद पाहिला आहे.....\nLabels: भावनिक, मनोगत, सामाजिक\nआई - काळजाला भिडणारं पुस्तक\nयशस्वी जीवन��चे व्यवस्थापन - पुस्तक समीक्षण\nशोधक - नवे पुस्तक\nसाहित्याचा महामेरू: अण्णाभाऊ साठे\nआजवर भरपूर कादंबऱ्या वाचल्या. पण इतर पाठ्यपुस्तके, माहिती पुस्तके, आत्मचरित्रे याबरोबर आपण कादंबऱ्याही का वाचव्या\nहोस्टेलवर नुस्ता धिंगाणा असायचा. मेसमधून जेवण करून आलो कि रात्रभर आम्ही गप्पा मारत, कुणाचीतरी मजा घेत हसत-खिदळत बसायचो. आमचा ग्रुप...\nबळीराजास मारणारा वामन विष्णूचा अवतार कसा असा प्रश्न प्रथम महात्मा फुले यांना पडला होता.वैदिक धर्मात लिहिलेली कुठलीही प...\nमागच्या महिन्यात गुगलला २० वर्षे पूर्ण झाली. या एक-दीड दशकात वाचणे, लिहिणे, पाहणे, ऐकणे या क्रियापदांसारखे अजून एक क्रियापद आपल्याला ऐकाय...\nप्रत्येक वडिलांना वाटते, आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घ्यावे आणि इतरांना आदर्श वाटावे, असे स्वतःचे वेगळे आपले अस्तित्व निर्माण कर...\nदहशतवादामुळे जगासमोर आज जी चिंता आहे ती स्वाभाविक आहे. धर्म, राष्ट्र, संस्कृती, समाज या आपल्या समूह वर्गाला तरणाऱ्या गोष्टी अस...\nआजची शिक्षणपद्धती आणि आपण\nनुकत्याच सर्व शाळा-कोलेजेंच्या परीक्षा पार पडल्या. प्रवेश परीक्षेची धांदल उडालेली आहे, विद्यार्थी अडमिशनची चौकशी करायला लागलेत. शिक्षणपद्ध...\nआज महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या मूर्तीची झीज होत आहे, मूर्तीत पडलेल्या भेगात M-seal भरल्याची धक्कादायक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/06/maratha-reservation-sambhaji-raje-got-angry-after-wadettiwar-statement/", "date_download": "2020-09-29T06:33:13Z", "digest": "sha1:EKP3KK3VISUCZ72XIS6ABSDKUKVUL4GE", "length": 9064, "nlines": 50, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मराठा आरक्षण: वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर संतापले संभाजीराजे - Majha Paper", "raw_content": "\nमराठा आरक्षण: वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर संतापले संभाजीराजे\nमहाराष्ट्र, मुख्य / By माझा पेपर / कॅबिनेट मंत्री, मराठी आरक्षण, महाराष्ट्र सरकार, विजय वडेट्टीवार, श्रीमंत युवराज संभाजीराजे / July 6, 2020 July 6, 2020\nकोल्हापूर – सध्या सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा मुद्दा असून त्यावर सुनावणीही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस मंत्र्याच्या वक्तव्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. विजय वडेट्टीवार यांनी मी ओबीसी असल्यामुळेच मराठा क्रांती मोर्चा माझा विरोध करत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर संभाजीराज��� यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.\nमराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय देत एकत्र आणले, त्यांच्या नावाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेला आणि त्या आडून मराठा समाजाला अश्या पद्धतीने बदनाम करणे योग्य होणार नाही.\nते म्हणाले, मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय देत एकत्र आणले, त्यांच्या नावाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेला आणि त्या आडून मराठा समाजाला अश्या पद्धतीने बदनाम करणे योग्य होणार नाही. शिव-शाहू- फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जबाबदार नेत्यांना हे वर्तन शोभणारे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सुनावणी होणार असल्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.\nशिव-शाहू- फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जबाबदार नेत्यांना हे वर्तन शोभणारे नाही.@CMOMaharashtra @OfficeofUT @AjitPawarSpeaks\nदरम्यान संभाजीराजे यांनी रविवारी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मराठा समाजाने सरकारवर विश्वास ठेवला आहे. पण मराठा आरक्षणाला नख लावल्यास समाज कधीच खपवून घेणार नाही, असा खणखणीत इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. मराठा समाजाने हे आरक्षण संघर्ष आणि त्यागातून मिळवले असल्यामुळे त्यासाठी नेटाने प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे.\nखासदार संभाजीराजे म्हणाले, 7 तारखेला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण संदर्भात सुनावणी होणार आहे. त्यासंदर्भात न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वरिष्ठ वकिलांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे पूर्वतयारीची बैठक पार पडली. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मला फोन करून याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर त्यांना मी आश्वस्त केले, की आपण एवढ्या गांभीर्याने सर्व गोष्टी आता करत आहात तर मराठा समाज सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवून सहकार्य करेल. पुराव्यावर आधारित न्यायालय न्याय देते. त्यामुळे सर्व बाबी चोख असाव्यात अश्या सूचना त्यांना केल्या.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपा���ील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/13/sachin-pilots-sword-finally-sheathed/", "date_download": "2020-09-29T06:55:41Z", "digest": "sha1:YMN6B4XQHXQVCMWZZIILSINVDQEEXXWA", "length": 7415, "nlines": 43, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अखेर सचिन पायलट यांची तलवार म्यान ! - Majha Paper", "raw_content": "\nअखेर सचिन पायलट यांची तलवार म्यान \nदेश, मुख्य / By माझा पेपर / काँग्रेस, राजस्थान सरकार, सचिन पायलट / July 13, 2020 July 13, 2020\nनवी दिल्ली : कर्नाटक, मध्य प्रदेशनंतर राजस्थानमध्येही काँग्रेसची सत्ता जाणार अशी शक्यता निर्माण झाली होती. पण आता राजस्थानचे उपमुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी पुकारलेले बंड अखेर थंड झाल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर भाजप प्रवेशाची शक्यताही सचिन पायलट यांनी फेटाळून लावली आहे. तर 109 आमदाराचा पाठिंबा असल्याचे काँग्रेसनेही जाहीर केले आहे.\nकाँग्रेसच्या कार्यकरिणीची राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वादावर बैठक पार पडली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी या बैठकीत दोन्ही नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. रणदीप सुरजेवाला यांच्या फोनवरुन राहुल गांधी यांनी अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली. तसेच दुसरीकडे सकाळपासून राहुल गांधी यांच्या सचिन पायलट हे संपर्कात होते. कोणताही मोठा निर्णय सचिन पायलट यांनी घेऊ नये, त्यांनी परत यावे, त्यांना सन्मानाने पक्षात स्थान दिले जाईल, असा निरोप त्यांना देण्यात आला आहे. तर प्रियांका गांधी यांनीही मध्यस्थी करून दोन्ही नेत्यांशी संवाद साधला.\nदरम्यान, काँग्रेसकडे 109 आमदारांचा पाठिंबा आहे. आम्ही हा अहवाल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पाठविला आहे. गहलोत सरकार स्थिर आहे, बहुमत सिद्ध करेल आणि गहलोत यांच्या नेतृत्वावर केंद्रीय नेतृत्त्वाचा विश्वास असल्याचे अजय माकन यांनी स्पष्ट केले. तस��च, बंडखोर नेत्यांशीही सहानुभूतीपूर्वक वागले पाहिजे, असे निर्देश राहुल गांधींनी दिले असल्याची माहिती माकन यांनी दिली.\nतर दुसरीकडे 100 पेक्षा जास्त आमदार राजस्थानमध्ये अशोक गहलोत यांच्या निवास्थानी बोलावल्या बैठकीला उपस्थितीत होते. त्यामुळे दोन दिवसांपासून पेटलेल्या वादावर यामुळे पडदा पडला. परंतु, या बैठकीला सचिन पायलट यांचे समर्थक गैरहजर होते. भाजपमध्ये जाण्यास सचिन पायलट यांनीही नकार दिल्यानंतर त्यांच्या मनधरणीचे काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहे. आता सचिन पायलट परत काँग्रेसमध्ये येतात की वेगळा निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/17/facebook-adds-screen-sharing-feature-in-messenger-group-video-calling/", "date_download": "2020-09-29T08:24:02Z", "digest": "sha1:4PKN2P7NJ2ETZLIDQQQGFD3DQ5QV3GAV", "length": 4822, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "झूमला टक्कर देण्यासाठी फेसबुकने युजर्ससाठी आणले हे खास फीचर - Majha Paper", "raw_content": "\nझूमला टक्कर देण्यासाठी फेसबुकने युजर्ससाठी आणले हे खास फीचर\nतंत्र - विज्ञान, मुख्य / By आकाश उभे / झूम, फेसबुक, व्हिडीओ कॉलिंग / July 17, 2020 July 17, 2020\nफेसबुकने व्हिडीओ कॉलिंग प्लॅटफॉर्म झूमला टक्कर देण्यासाठी एक खास फीचर आणले आहे. फेसबुकने मेसेंजरमध्ये एक नवीन फीचर दिले आहे, जे झूम सारखेच आहे. आता मेसेंजरमध्ये देखील युजर्सला स्क्रिन शेअर करता येणार आहे. हे फीचर अँड्राईड आणि आयओएस मेसेंजर अॅपमध्ये मिळणार आहे. या फीचर अंतर्गत ग्रुप व्हिडीओ कॉल किंवा वन ऑन वन व्हिडीओ कॉलिंग दरम्यान एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करता येईल\nकोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये व्हिडीओ कॉलिंग अॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच क्रमात फेसबुकने मेसेंजरमध्ये ग्रुप व्हिडीओ कॉलिंगची सेवा सुरू केली होती. न���ीन फीचर 8 लोकांसोबत व्हिडीओ कॉलिंग दरम्यान वापरता येईल.\nस्क्रीन शेअरिंगचे हे फीचर केवळ मोबाईल अॅपमध्येच नाही तर मेसेंजर रूम वेबमध्ये देखील वापरता येईल. म्हणजेच तुम्ही कॉम्प्यूटर स्क्रीन देखील शेअर करू शकता.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathilekh.com/international-women-day-marathi-nibandh/", "date_download": "2020-09-29T07:58:49Z", "digest": "sha1:BUVHSKGKA4EYUWQJAW2MZKFHHO7XKPUV", "length": 11575, "nlines": 109, "source_domain": "marathilekh.com", "title": "जागतिक महिला दिन | International Women Day Marathi Nibandh - मराठी लेख", "raw_content": "\nin Marathi Nibandh, महत्वाच्या दिवसांवर निबंध\nपाहता पाहता अलीकडच्या दहा वर्षात हा जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. प्रत्येक संघटनेला या दिवसाचे, या कार्यक्रमाचे महत्त्व पटले आहे. कोणत्यातरी सामाजिक संघटनेनी एखादा कार्यक्रम घ्यावा आणि मोकळे व्हावे, एवढा साधा सोपस्कार आता राहिलेला नाही. जगभर प्रचंड उत्साहात जवळजवळ सगळ्याच संघटना हा कार्यक्रम पार पाडतात. अक्षरश: आपलाच कार्यक्रम चांगला झाला पाहिजे, अशी चुरस प्रत्येकात असते. एकप्रकारे अहमहमिका चाललेली असते. जवळजवळ एक आठवडा हा कार्यक्रम चाललेला असतो.\nआपण सारे हा कार्यक्रम अत्यंत आनंदात, उत्साहात साजरा करतो, हे निर्विवान सत्य आहे. यात कुणालाही कुणाबद्दलही शंका असण्याचे कारण नाही. प्रश्न आहे कवळ हा जागतिक महिला दिन साजरा करून आम्हाला काय मिळणार आहे आम्ही या दिवसाची आठवण का ठेवावी आम्ही या दिवसाची आठवण का ठेवावी आम्हाला यापासून काय प्रेरणा घ्यायची आहे\nजागतिक महिला दिन हा महिलांनी आपल्या अधिकारांसाठी केलेल्या संघर्षाचा, दिलेल्या लढ्याचा ऐतिहासिक दिवस आहे. ज्या महिलांनी आपल्या आयुष्याचा क्षण न क्षण आपले अधिकार मिळविण्यासाठी खर्ची घातले, प्रचंड संघर्ष करून आपल्या आयुष्याचा क्षण न क्षण आपल��� अधिकार मिळविण्यासाठी खर्ची घातले, प्रचंड संघर्ष करून आपल्या झोळीत एक उज्ज्वल भविष्य टाकले, त्यांचे स्मरण करणे आणि त्यांच्या पायवाटेनी पुढे चालणे हे आमच्या सामाजिक संघटनेचे आज आद्य कर्तव्य असावे.\nआजची पिढी खरे पाहिले तर अनेक अर्थाने खुशहाल आहे. त्यांच्यासमोर प्रश्न नाहीत असे नाही. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. पण ज्या फंडामेंटला राईट्ससाठी त्यावेळी आंदोलने झालीत ती जास्त महत्त्वाची यासाठी होती. जर तुम्हाला तुमचे प्राथमिक अधिकारच मिळणार नाहीत, तर तुम्ही पुढच्या गोष्टींसाठी संघर्ष करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रचंड संघर्षातून मिळालेल्या विजयाचा विजयोत्सव साजरा करण्याचा आणि त्यातून काहीतरी प्रेरणा घेण्याचा हा दिवस आहे. या दिवशी आपण सार्यांनी समाजोपयोगी काम करण्याचा वसा घेण्याचा दिवस आहे.\nआज समाजात फार वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या स्तरावरून भेडसावत आहे. प्रत्येक व्यक्तीने (केवळ सामाजिक संघटनांनी नव्हे) जमेल तसे काम करण्याचा प्रयत्न करायला हवा. पण आज प्रत्यक्ष चित्र वेगळेच दिसत आहे. कार्यक्रम साजरा करण्यात आम्हा सार्यांनी खूप हुरूप येतो. मात्र प्रत्यक्ष कृतीच्या नावाने आनंदीआनंद असतो. याहीपेक्षा शोकांतिका अशी आहे की इतरांच्या अधिकारांवर घाला घालण्याचे प्रमाण दिवसेंदिवस जास्त वाढत आहे.\nसामाजिक संघटनांनी कार्यक्रमांची रेलचेल करण्यापेक्षा त्या महिलांच्या आयुष्यात काही पोकळी निर्माण झाली असेल, काही महिलांना मार्ग सूचत नसेल, काहींना मागदर्शनाची गरज असेल, अशा व्यक्ती शोधून त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांना सामाजिक कार्याची दिशा दाखविणे ही खरे तर जागतिक महिला दिनाची प्रेरणा ठरेल. स्त्रियांच्या हातून खुनासारख्या क्रूर घटना का घडतात ही विचार करण्यासारखी बाब आहे.\nपण आपल्या मार्गातला अडसर दूर करण्यासाठी निष्ठूर घटना दुसरी कोणतीच असू शकत नाही. अशा महिलांनाही संघटनेत समाविष्ट करून त्यांना कोणतेतरी विधायक काम सोपविण्यात सामाजिक संस्थांनी पुढाकर घेण्यास हरकत नाही. आजार्यांची सुश्रृषा करणे, कॅन्सरग्रस्त रोगी, निराधार महिला आश्रम, वृद्धाश्रम, अनाथाश्रम अशा अनेक गरजू ठिकाणांसाठी आपण आपल्या आयुष्यातला थोडासा जरी वेळ दिला, तरी बरेचसे प्रश्न समाजातले आपोआप कमी होतील आणि खर्या अर्थी जागतिक महिला दिन साजरा करण्यासारखे होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/atmosphere-terror-due-hooliganism-state-4354", "date_download": "2020-09-29T08:31:12Z", "digest": "sha1:PYLHNLB7KXO5COZX4XFRDM6TXCLBE6NI", "length": 11969, "nlines": 110, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "राज्यात गुंडप्रवृत्तीमुळे दहशतीचे वातावरण | Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020 e-paper\nराज्यात गुंडप्रवृत्तीमुळे दहशतीचे वातावरण\nराज्यात गुंडप्रवृत्तीमुळे दहशतीचे वातावरण\nसोमवार, 10 ऑगस्ट 2020\nराज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरत असल्याने पूर्णवेळ गृहमंत्र्यांची राज्याला गरज आहे.\nगेल्या काही महिन्यांपासून राज्यात गुंडप्रवृत्तीने डोके वर काढले असून दहशतीचे वातावरण दिसण्यास सुरूवात झाली आहे. हातात तलवार घेऊन भररस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी गुन्हेगारांचा गट वाढदिवस साजरा करत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. गुन्हेगार हे सरकारी यंत्रणेला घाबरत नाही असे दिसते. यावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्ण कोलमडली असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केला.\nराज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरत असल्याने पूर्णवेळ गृहमंत्र्यांची राज्याला गरज आहे. यापूर्वी त्यांनी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यासंदर्भात योग्य सुविधा पुरविण्यात अपयशी ठरले आहेत. कायदा व सुव्यवस्था तसेच ऑनलाईन शिक्षण याकडे त्यांचे लक्ष नसून फक्त खनिज वाहतुकीवर लक्ष आहे. राज्याचे प्रशासन कोलमडले असून आयएएस असलेले अधिकारी राज्याचा कारभार चालवित आहेत, अशी टीका त्यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोवा फॉरवर्डने पक्षर्बांधणी सुरू केली असून अधिकाधिक मतदारसंघापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. २०२२ साली ही निवडणूक गोवा फॉरवर्डचे प्रमुख व आमदार विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली लढवून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न राहणार आहे.\nपणजीतील गोवा फॉरवर्डच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी सांत आंद्रेच्या गोवा फॉरवर्ड गट समितीच्या अध्यक्षपदी पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी संजय कुंडईकर यांची निवड केल्याने दुर्गादास कामत यांनी त्यांचे श्रीफळ (पक्षाची निशाणी) देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी समितीमध्ये समावेश असलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे घोषित केली. चाळीस सदस्य समितीमध्ये सेबास्तियान पेरेरा, महम्मद शेख, श्रेया काणकोणकर, घनश्याम वेर्णेकर व जीतेंद्र नाईक यांची उपाध्यक्षपदी, ब्रेंडा फर्नांडिस, धनंजय पालकर, लक्ष्मीकांत गांवस यांची सरचिटणीसपदी, कॅरोलिन डिसोझा, येमू गांवस, निलेश बकाल यांची संयुक्त सचिव तर कुंदा नाईक यांची खजिनदार व शांतल रिवणकर यांची संयुक्त खजिनदार म्हणून निवड करण्यात आली आहे.\nसांत आंद्रे पक्ष गट समिती अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेले संजय कुंडईकर म्हणाले की, सांत आंद्रे मतदरासंघात गेल्या दोन दशकापासून वीज व पाणी समस्या आहे. या मतदारसंघाचा काहीच विकास झालेला नाही. या मतदारसंघातील नावशी येथे मरिना प्रकल्प येत असून त्याला विरोध करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित असलेले या मतदारसंघातील नेते जगदीश भोबे म्हणाले की, गेली २० वर्षे आमदार फ्रांसिस सिल्वेरा सत्तेवर आहेत मात्र या मतदारसंघासाठी एक फुटबॉल मैदान उपलब्ध करून देऊ शकले नाही. प्रत्येक निवडणुकीवेळी विकासाच्या नावाखाली मते मागून त्यानंतर ते लोकांना दिलेली आश्वासने विसरतात. येत्या सहा महिन्यात या मतदारसंघासाठी ‘व्हिजन प्लॅन २०२२’ लोकांसमोर ठेवला जाणार आहे. गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या मतदारसंघातील नागरिक विद्यमान आमदाराकडून काहीच विकास होत नसल्याने नाराज असल्याचे भोबे म्हणाले.\n'मोदींच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठीच राज्यात कोळसा हब करण्याचा सरकारचा डाव'\nपणजी: नरेंद्र मोदी यांच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठीच सावंत यांच्या नेतृत्वाखालील...\nआयआयटी-गुळेली संदर्भात मेळावलीवासीयांची आज मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक\nगुळेली: गुळेली येथील आयआयटी प्रकल्पाच्या सीमांची आखणी बुधवारपासून सुरू झाली. त्...\nसरकारी बंगल्याची बिले मंत्र्याच्या नावावर\nमुरगाव: नगरविकास मंत्री मिलिंद नाईक हे राहत असलेल्या बोगदा येथील सरकारी...\nसंजय राऊत, देवेंद्र फडणवीसांत दोन तास खलबते\nमुंबई: शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज...\nभाजपच्या स्वयंकेंद्रीत चेहऱ्यामुळेच जनता काँग्रेसकडे आकृष्ट\nपणजी: काँग्रेस सरकारने नेहमीच लोकभावनांचा आदर केला व सामान्य माणसांच्या...\nमुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत dr. pramod sawant गुन्हेगार वाढदिवस birthday व्हिडिओ सरकार government शिक्षण education प्रशासन administrations आग निवडणूक आमदार विजय victory पत्रकार वीज विकास फुटबॉल football मैदान ground\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://amnews.live/news/amnflash/lockdown-opened-the-number-of-patients-in-the-district-is-10538", "date_download": "2020-09-29T06:42:38Z", "digest": "sha1:XXTDFWXKMQ5ORRTRRJLFXDI7C2NGIGFN", "length": 11103, "nlines": 135, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | Corona In Aurangabad : लॉकडाऊन उघडला..! जिल्ह्याची रूग्णसंख्या 10538 वर", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\n जिल्ह्याची रूग्णसंख्या 10538 वर\nआज सकाळी 134 रुग्णांची वाढ, जिल्ह्यात 4160 रुग्णांवर उपचार सुरू\n औरंगाबाद जिल्ह्यातील 134 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 10538 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5986 बरे झाले, 392 जणांचा मृत्यू झाला. तर 4160 जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये 14, मोबाइल स्वॅब कलेक्शन पथकास 85 जण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :\nमनपा हद्दीतील रुग्ण (13)\nजालना नगर (1), अक्षदपुरा (1), अल्ताफ कॉलनी, गारखेडा (1), अन्य (1), आंबेडकर नगर (1), एन नऊ सिडको (1), खारा कुआँ (1), श्रेय नगर (1), हेलि बाजार परिसर (1), मुकुंदवाडी (1), जवाहर नगर पोलिस स्टेशन परिसर (1), एन बारा विवेकानंद नगर (1) लक्ष्मी नगर, गारखेडा (1)\nग्रामीण भागातील रुग्ण (22)\nपोखरी (1), एमआयडीसी परिसर, बजाज नगर (1), सरस्वती सो.,बजाज नगर (1), एसटी कॉलनी, बजाज नगर (1), वडगाव को.(1), बजाज नगर (1), डोंगरगाव कावड (1), बाभुळगाव (2), आळंद, फुलंब्री (2), शिक्षक कॉलनी, गोंदेगाव (1), इंन्ड्युरंस कंपनी परिसर (2) बोरगाव, गंगापूर (1), विटावा, गंगापूर (1), संत नगर, सिल्लोड (1), जामा मस्जिद परिसर, सिल्लोड (1), केळगाव, सिल्लोड (1), टिळक नगर, सिल्लोड (1), वैजापूर (2)\nसिटी पॉइंटवरील रुग्ण (14)\nशेंद्रा (4), वाळूज (2), बजाज नगर (2), शिवाजी नगर (3), पडेगाव (2), मिसारवाडी (1)\nमोबाईल स्वॅब कलेक्शन पथक (टास्क फोर्स) (85)\nनाथ सुपर मार्केट परिसर, औरंगपुरा (25), रिलायन्स मॉल परिसर, गारखेडा (1), एन तेरा (1), एन अकरा (7), रेल्वे स्टेशन परिसर (2), भीम नगर (1), पद्मपुरा (2), संभाजी कॉलनी (14), जाधववाडी (5), पुंडलिक नगर (5), राम नगर (14), राजा बाजार (3), कासलीवाल मार्व्हल पूर्व परिसर (1), रेणुका नगर, शिवाजी नगर (4) या भागातील कोरोनाबाधित आहेत.\n जालन्यात कोरोनाचा कहर सुरुच\nलॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणी वाढल्यात आमची सहनशीलता आता संपली- व्यापारी\nCorona In India: देशात गेल्या 24 तासात 70 हजार जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 61 लाखांच्या पार\n औरंगाबादेत कोरोनाचा वेग मंदावला, आज जिल्ह्यात 181 कोरोनाबाधितांची वाढ\nराज्याचे 'उच्च आणि तंत्र शिक्षण' मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आज पंढरपुर दौऱ्यावर\nCorona In India : देशात गेल्या 24 तासात 82 हजार जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 60 लाखांच्या पार\nCorona Aurangabad: औरंगाबादेत आज 214 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, तर 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आज पंढरपुर दौऱ्यावर\nराज्याचे 'उच्च आणि तंत्र शिक्षण' मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\n औरंगाबादेत कोरोनाचा वेग मंदावला, आज जिल्ह्यात 181 कोरोनाबाधितांची वाढ\nCorona In India: देशात गेल्या 24 तासात 70 हजार जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 61 लाखांच्या पार\n राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nCorona Update : सोलापूरात आज 437 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\n कोरोना रुग्णाची हॉस्पिटलमध्येच आत्महत्या, धारधार शस्त्राने कापला गळा\nजालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा - माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर\nकोरोना अपडेट | सोलापूरात गेल्या 24 तासात 483 जणांना कोरोनाची लागण, तर 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\n काँग्रेसच्या आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण\nराज्यात गेल्या 24 तासात 18 हजार कोरोनाबाधितांची भर, तर 380 जणांचा मृत्यू\nकोरोना अपडेट | कल्याण-डोंबिवलीत गेल्या 24 तासात 350 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nपरभणीतील पर्यावरणप्रेमी डॉ.रवींद्र माणिकराव केंद्रेकर याचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Aditya_tamhankar", "date_download": "2020-09-29T07:26:56Z", "digest": "sha1:URTQ2YNYO7QZ6V3RFD6RGREX7DANXOM2", "length": 17888, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "Aditya tamhankar साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nFor Aditya tamhankar चर्चा रोध नोंदी अपभारणे नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाव��किपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nफक्त नवीन पाने तयार केलेली संपादनेच दाखवा\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n१२:५३, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +१३१ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे सद्य\n१२:५३, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +२५८ भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३६ →बाह्य दुवे सद्य\n१२:५०, २९ सप्टेंबर २०२० फरक इति ० भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३६ →संघ\n१२:४९, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +१०३ भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३६ \n१२:४८, २९ सप्टेंबर २०२० फरक इति -६ भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३६ →संघ\n१२:४८, २९ सप्टेंबर २०२० फरक इति -१६३ भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३६ \n१२:४२, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +३,२३६ ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९३५-३६ →३री कसोटी सद्य\n११:५८, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +१,४९२ ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९३५-३६ →२री कसोटी\n११:३८, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +१,७४९ ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९३५-३६ →१ली कसोटी\n११:२४, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +१,९६७ ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९३५-३६ \n११:१०, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +२ ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९३५-३६ \n११:०४, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +१७९ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे दक्षिण आफ्रिका दौरे सद्य\n११:०३, २९ सप्टेंबर २०२० फरक इति -७३ आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३७ सद्य\n११:०३, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +५६ न वर्ग:इ.स. १९३६ मधील क्रिकेट नवीन पान: इ.स. १९३६ मधील क्रिकेट सद्य\n११:०२, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +२,१०१ न ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९३५-३६ नवीन पान: {{Infobox cricket tour | series_name = ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका...\n११:००, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +२ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे दक्षिण आफ्रिका दौरे \n१०:५७, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +१,५०६ दक्षि�� आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३५ →४थी कसोटी सद्य\n१०:५१, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +१,६४७ दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३५ →३री कसोटी\n१०:४६, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +१,८७५ दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३५ →२री कसोटी\n१०:३९, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +१,६४५ दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३५ →१ली कसोटी\n०८:५४, २९ सप्टेंबर २०२० फरक इति ० दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३५ →१ली कसोटी\n०८:५४, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +१,८७५ दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३५ \n०८:३५, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +१ न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१ →१ला महिला ट्वेंटी२० सामना सद्य\n०८:३५, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +२,७८५ न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१ →सुपर ओव्हर सराव सामना:ऑस्ट्रेलिया महिला वि न्यूझीलंड महिला\n०८:२८, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +१,४७८ न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१ →४० षटकांचा सामना:ऑस्ट्रेलिया महिला वि न्यूझीलंड महिला\n०८:२४, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +१,५६२ न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१ \n०८:११, २९ सप्टेंबर २०२० फरक इति -१९४ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२०-२१ सद्य\n०८:११, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +११६ न वर्ग:न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचे परदेशी दौरे नवीन पान: न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचे परदेशी दौरे सद्य\n०८:११, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +१३१ न वर्ग:न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे नवीन पान: न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे सद्य\n०८:०९, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +४ न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१ \n०८:०९, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +२,३९४ न न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१ नवीन पान: {{Infobox cricket tour | series_name = न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया...\n०७:५८, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +२,३७६ आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२०-२१ →न्यूझीलंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा सद्य\n०७:५१, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +२,७६५ आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२०-२१ →माल्टाचा बल्गेरिय��� दौरा\n०७:४६, २९ सप्टेंबर २०२० फरक इति -२६४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२०-२१ →मोसम आढावा\n०७:४४, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +११२ आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२० →वेस्ट इंडीज महिलांचा इंग्लंड दौरा सद्य\n०७:४३, २९ सप्टेंबर २०२० फरक इति +१,३२८ वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२० →तिसरा महिला ट्वेंटी२० सामना सद्य\n०७:४१, २९ सप्टेंबर २०२० फरक इति -३९ भारतीय महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१९-२० निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 1757168 परतवली. सद्य खूणपताका: उलटविले\n१२:५४, २८ सप्टेंबर २०२० फरक इति +१,३६९ वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२० →दुसरा महिला ट्वेंटी२० सामना\n१२:४९, २८ सप्टेंबर २०२० फरक इति +२,३६५ माल्टा क्रिकेट संघाचा बल्गेरिया दौरा, २०२०-२१ →२रा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना सद्य\n२१:५७, २६ सप्टेंबर २०२० फरक इति +१,२१४ माल्टा क्रिकेट संघाचा बल्गेरिया दौरा, २०२०-२१ →१ला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना\n२१:५४, २६ सप्टेंबर २०२० फरक इति +१,९३० माल्टा क्रिकेट संघाचा बल्गेरिया दौरा, २०२०-२१ \n२१:४०, २६ सप्टेंबर २०२० फरक इति +८ आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२०-२१ →मोसम आढावा\n२१:३९, २६ सप्टेंबर २०२० फरक इति -४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२०-२१ →माल्टाचा बल्गेरिया दौरा\n२१:३८, २६ सप्टेंबर २०२० फरक इति +९१ न वर्ग:माल्टा क्रिकेट संघाचे परदेशी दौरे नवीन पान: माल्टा क्रिकेट संघाचे परदेशी दौरे सद्य\n२१:३८, २६ सप्टेंबर २०२० फरक इति +१,८५३ न माल्टा क्रिकेट संघाचा बल्गेरिया दौरा, २०२०-२१ नवीन पान: {{Infobox cricket tour | series_name = माल्टा क्रिकेट संघाचा बल्गेरिया दौरा, २०२०-२...\n१५:२३, २६ सप्टेंबर २०२० फरक इति -५५४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२०-२१ →मोसम आढावा\n१५:२३, २६ सप्टेंबर २०२० फरक इति +५८ आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२०-२१ →माल्टाचा बल्गेरिया दौरा\n१५:२०, २६ सप्टेंबर २०२० फरक इति +६९५ न हॉपर रीड नवीन पान: '''हॉपर रीड''' (२८ जानेवारी, १९१०:इंग्लंड - ५ जानेवारी, ...\n१५:१६, २६ सप्टेंबर २०२० फरक इति +६७१ न जॉनी क्ले नवीन पान: '''जॉनी क्ले''' (१८ मार्च, १८९८:वेल्स - ११ ऑगस्ट, इ.स. १९७...\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpscworld.com/niti-aayog/", "date_download": "2020-09-29T06:42:11Z", "digest": "sha1:HQRTSUXWKPV4OQTJTRFHQCF7OCUVZTAO", "length": 17352, "nlines": 253, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "नीती आयोग बद्दल संपूर्ण माहिती", "raw_content": "\nनीती आयोग बद्दल संपूर्ण माहिती\nनीती आयोग बद्दल संपूर्ण माहिती\nनीती आयोग बद्दल संपूर्ण माहिती\nस्वतंत्र भारताच्या 65 वर्षांच्या इतिहासात 12 पंचवार्षिक योजना देणाऱ्या नियोजन आयोगाची जागा आता ‘नीती आयोग’ (नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स-फॉर्मिंग इंडिया – NITI) घेणार आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नियोजन आयोगाचे नामकरण केले आहे.\nniti-aayog पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी प्लानिंग कमिशन म्हणजेचं नियोजन आयोगाच्या जागी नवी यंत्रणा आणण्याची घोषणा केली होती.\nस्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी नियोजन आयोगाची फेररचना करण्याची घोषणा केली होती.\nसमकालिन आर्थिक जगाशी तिची सांगड घालण्याची गरज त्यांनी त्यावेळी प्रतिपादली होती.\nसरकारने याबाबत ‘मायगव्ह डॉट एनआयसी डॉट इन’ या संकेतस्थळावर नियोजन आयोगाला पर्याय ठरू शकेल, अशी संस्था कशी असावी याबाबतच्या सूचना विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मागवल्या होत्या.\nपंतप्रधानांसोबतच्या बैठकीत अनेक मुख्यमंत्र्यांनी सोव्हिएतकालीन यंत्रणेची पुनर्रचना करण्याच्या बाजूने मते व्यक्त केली होती.\nनियोजन आयोगाचे बारसे करताना राज्य व केंद्रशासित प्रदेशांना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व राज्यांचे मुख्यमंत्री तसेच नायब राज्यपाल आयोगाचे सदस्य असतील.\nउपाध्यक्ष हा आयोगाचा कार्यकारी प्रमुख असेल. सरकारमधील व बिगरसरकारी तज्ज्ञांची आयोगावर वेळोवेळी सदस्य म्हणून नेमणूक केली जाणार आहे.\nआंतरराज्य परिषद, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी), युनिक आयडेंटिटी ऍथोरिटी ऑफ इंडिया व कार्यक्रम मूल्यमापन शाखा असे या आयोगाचे चार प्रमुख विभाग असतील. प्रत्येक विभागाच्या प्रमुखपदी सचिव दर्जाच्या अधिकार्यांची नेमणूक केली जाणार आहे.\nनव्या पंचवार्षिक योजना तयार करणे तसेच आधीच्या योजनांच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन करणे हे काम पूर्वीच्या नियोजन आयोगाप्रमाणे नवा नीती आयोगही करणार आहे.\nमात्र, केंद्रीय निधीचे राज्यांना प्रत्यक्ष वितरण करण्याचे काम नवा आयोग करणार नसून ते काम वित्त मंत्रालय सांभाळणार आहे.\nगरीबी दूर करणे, पर्यावरण व जैविक साधनांचे जतन, लिंगभेद दूर करणे, जाती व आर्थिक विषमता दूर करण्याबरोबरच50 दशलक्षलघुउद्योजकांना रोजगार निर्मितीसाठी मदत करण्याचे आयोगाचे मुख्य ध्येय राहणार आहे.\nनीती आयोगाची रचना मूळ चौकट > अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चीफ एक्झिक्यटिव्ह > चीफ एक्झिक्यटिव्हच्या अंतर्गत पूर्णवेळ सदस्य, अर्धवेळ सदस्य आणि पदसिद्ध सदस्य\nसहयोगी चौकट > प्रशासकीय समिती (सर्व मुख्यमंत्र्यांच्या समिती) > प्रादेशिक समिती (सर्व मुख्यमंत्र्यांच्या समिती, गरजेनुसार) > विशेष निमंत्रक (विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ)\nकाही अनुत्तरित प्रश्न :\nया नीती आयोगाची सदस्य संख्या नेमकी किती असेल\nसर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय विकास परिषदेचे यापुढील काळात स्थान व महत्त्व नेमके कसे असेल\nयापूर्वी होणाऱ्या वार्षिक, द्विवार्षिक, पंचवार्षिक नियोजन प्रक्रियेला भविष्यात कसे स्थान असेल\nनीती आयोगाची उद्दिष्टे :\nराज्यांची सक्रिय भागीदारी आणि राष्ट्रीय विकासाला प्राधान्य.\nपंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसाठी राष्ट्रीय अजेंडा तयार करणे.\nमजबूत राज्य आणि मजबूत राष्ट्र या धोरणानुसार राज्यांना मदत करणे.\nग्रामपातळीवर योजना तयार करण्याची यंत्रणा विकसित करणे.\nसरकारच्या आर्थिक धोरणात राष्ट्रीय सुरक्षेच्या हिताला प्राधान्य देणे.\nआर्थिक प्रगतीची फळे शेवटच्या घटकापर्यंत पोचविणे.\nसमान विचारसरणीच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय थिंकटॅंकसमवेत शैक्षणिक आणि धोरणात्मक संशोधनात भागीदारी करणे.\nआयोगावर पुढील नियुक्त्या केल्या आहेत.\nउपाध्यक्ष- अरविंद पानगरिया, अर्थतज्ञ\nपूर्ण वेळ सदस्य –\nविवेक देबरॉय , अर्थतज्ञ\nडॉ. व्ही. के. सारस्वत, माजी सचिव संरक्षण संशोधन आणि विकास, DRDO चे माजी प्रमुख\nराजनाथ सिंह – केंद्रीय मंत्री\nअरुण जेटली – केंद्रीय मंत्री\nसुरेश प्रभू – केंद्रीय मंत्री\nराधा मोहन सिंग – केंद्रीय मंत्री\nनितीन गडकरी – केंद्रीय मंत्री\nथावर चंद गेहलोत – केंद्रीय मंत्री\nस्मृति झुबिन इराणी – केंद्रीय मंत्री\nपंतप्रधान हे नीतीआयोगाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.\nअरविंद पानगरिया हे कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक असून मुक्त अर्थव्यवस��थेचे आणि मोदींच्या ‘गुजरात मॉडेल’ चे खंदे समर्थक असलेल्या पनगरीया ह्यांनी आशियाई विकास बँकेचे मुख्य अर्थतज्ञ म्हणून पद भूषविले आहे.\nत्यांना आधीच्या यूपीए शासनाच्या काळात 2012 साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.\nयाशिवाय त्यांनी लिहिलेले ‘India: The Emerging Giant’ हे पुस्तक प्रसिध्द आहे.\nबरखास्त झालेल्या नियोजन आयोगाच्या सचिव सिंधुश्री खुल्लर यांची नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नियुक्ती करण्यात येणार आहे.\n1975 च्या तुकडीच्या IAS असलेल्या खुल्लर यांनी एप्रिल 2012 मध्ये नियोजन आयोगाच्या सचिवपदाची सूत्रे हाती घेतली होती.\nआता नियोजन आयोग बरखास्त केल्यानंतर त्यांची नीती आयोगाच्या सचिवपदीही नियुक्ती होण्याची शक्यता आहे.\nकिसान पत्र विकास योजनेबद्दल संपूर्ण माहिती\nआतापर्यंतचे भारताचे राष्ट्रपती व त्यांचा कार्यकाल\nजलयुक्त शिवार अभियानाबद्दल संपूर्ण माहिती\nस्त्रियांचे हक्क आणि सामाजिक न्यायविषयक कायदे\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/mumbai-maharashtra-india-international-live-and-latest-updates-56618.html", "date_download": "2020-09-29T08:26:09Z", "digest": "sha1:DZ6KKAEZE7WNKWIS5Q7URLKNCFIMZWKM", "length": 15568, "nlines": 205, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "LIVE : दिवसभरातील घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट", "raw_content": "\nराज साहेबांचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करु, संदीप देशपांडे यांचा इशारा\nSushant Singh Rajput | सुशांतवर विषप्रयोग झाला नाही, व्हिसेरा रिपोर्ट AIIMSकडून सीबीआयकडे सुपूर्द\nShut Up Ya Kunal | संजय राऊतांनी ‘शट अप’चे ओपनिंग केले तरच दुसरा सिझन; कुणाल कामराचे खुले निमंत्रण\nLIVE : मंत्री महादेव जानकरांकडून चारा छावण्यांची पाहणी\nLIVE : मंत्री महादेव जानकरांकडून चारा छावण्यांची पाहणी\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nजानकरांकडून चारा छावण्यांची पाहणी\nसोलापूर : सांगोला तालुक्यातील चारा छावण्या आणि सुकलेल्या फळबागांची मंत्री महादेव जानकरांकडून पाहणी, राज्याची तिजोरी रिकामी झाली तरी दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करणार, जानकरांचं आश्वासन\nऔरंगाबाद : शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु, दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेने बोलावली बैठक, बैठकीत निवडणुकीचाही आढावा घेणार, बैठकीला शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित, चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर या बैठकीला विशेष महत्व\nअकोला बँकेत मध्यरात्री चोरी\nवाशिम : किन्हीराजा येथील अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चोरी, अज्ञात चोरट्याकडून 14 लाख 91 हजार रुपायांची रक्कम लंपास, पोलीस घटनास्थळी दाखल\nजालन्यात बोगस खतांचा साठा जप्त\nजालना : जालन्यात बोगस खतांचा 63 लाखांचा साठा जप्त, कृषी विभागाची कारवाई, गुंडेवाडी शिवारातील राजलक्ष्मी फर्टिलायझर्सच्या गोडाऊनवर धाड, सेंद्रीय खत असल्याचे सांगून निमपॉवर नावाने खतांची विक्री, खतांच्या उत्पादकासह गोडाऊन मालकावर चंदनझीरा पोलिसांत गुन्हा दाखल\nराज्यातील धरणात अवघा 18 टक्केच पाणीसाठा\nराज्यातील धरणात अवघा 18 टक्केच पाणीसाठा, जलसंपदा विभागाच्या आकडेवारीने चिंता वाढली, राज्यात भीषण पाणीटंचाई औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये अवघा 5 टक्के पाणीसाठा औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये अवघा 5 टक्के पाणीसाठा नागपूर विभागातील धरणात अवघा 10 टक्के पाणीसाठा नागपूर विभागातील धरणात अवघा 10 टक्के पाणीसाठा नाशिक विभागात 17 टक्के पाणीसाठा नाशिक विभागात 17 टक्के पाणीसाठा पुणे विभागात 21 टक्के पाणीसाठा\nगडचिरोली हल्ला : माओवाद्यांविरोधात गुन्हा दाखल\nगडचिरोली : जांभूळखेडा येथील भुसुरुंग स्फोटासंदर्भात अखेर माओवाद्यांच्या विरोधात गुन्हा दाखल, 15 जवानांसह 16 जण बुधवारी माओवाद्यांच्या भुसुरुंग स्फोटात शहीद झाले, कंपनी चार टिपागड आणि कोरची दलमच्या माओवाद्यांच्या विरोधात पुराडा पोलीस ठाण्यात हत्या आणि देशद्रोहासह इतर गुन्हे दाखल\nLIVE : आता धनगर समाजाचीही कोल्हापुरात गोलमेज परिषद\nराज्यात कोव्हिडबाबत 2 लाख 70 हजार गुन्हे, तर 28 कोटी…\nकोरोनाचा फटका, ‘बालिका वधू’चा दिग्दर्शक विकतोय भाजीपाला\nतुम्ही माझे कॅमेरे, जबाबदारी तुमच्यावर, मुख्यमंत्र्यांचा रेस्टोरंट मालकांशी संवाद\nराज्यातील सर्व पालिका अॅक्शन मोडमध्ये, मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कडक…\nCorona : राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांना कोरोनाची लागण\nकिरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात, मुंबईच्या महापौरांविरोधात ठिय्या आंदोलना��ुळे कारवाई\nLive Update : भाजप नेते किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात\nतुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही\nमुंबईकरांनो, अनधिकृत पार्किंग केल्यास 10 हजार रुपयांचा दंड\nनिलंबित IPS अधिकारी संजीव भट्ट यांना जन्मठेप\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष\nपुण्यात 'तेलगी 2.0', तब्बल 86 लाखांच्या बनवाट स्टॅम्पचा घबाड\nमुंबई इंडियन्सच्या खेळाडूवर दोन वर्षांची बंदी\nमुख्यमंत्रिपदावरुन भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांचा शिवसेनेला जहरी टोला\nआता 'एका युतीची दुसरी गोष्ट' सुरु : उद्धव ठाकरे\nराज साहेबांचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करु, संदीप देशपांडे यांचा इशारा\nSushant Singh Rajput | सुशांतवर विषप्रयोग झाला नाही, व्हिसेरा रिपोर्ट AIIMSकडून सीबीआयकडे सुपूर्द\nShut Up Ya Kunal | संजय राऊतांनी ‘शट अप’चे ओपनिंग केले तरच दुसरा सिझन; कुणाल कामराचे खुले निमंत्रण\nमराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल, संभाजीराजेंना ओबीसी नेत्यांचा शब्द\nराज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार\nराज साहेबांचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करु, संदीप देशपांडे यांचा इशारा\nSushant Singh Rajput | सुशांतवर विषप्रयोग झाला नाही, व्हिसेरा रिपोर्ट AIIMSकडून सीबीआयकडे सुपूर्द\nShut Up Ya Kunal | संजय राऊतांनी ‘शट अप’चे ओपनिंग केले तरच दुसरा सिझन; कुणाल कामराचे खुले निमंत्रण\nमराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल, संभाजीराजेंना ओबीसी नेत्यांचा शब्द\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.eshodhan.com/2018/02/blog-post_73.html", "date_download": "2020-09-29T08:43:08Z", "digest": "sha1:ZAJTEVJQZZ64AH43GBFV6P7PV6GNZJOZ", "length": 15896, "nlines": 206, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "भारत स्वातंत्र्य, लो���शाही आणि धर्मनिरपेक्षतेला कटिबद्ध | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nभारत स्वातंत्र्य, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेला कटिबद्ध\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅलेस्टाइनला भेट देऊन भारत देश स्वातंत्र्य, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेला कटिबद्ध असल्याचे सिद्ध करून दाखविले आहे. मोदींच्या इस्रायल भेटीदरम्यान यहुदीवादी प्रसारमाध्यमांनी अरब व मुस्लिम राष्ट्रांना खिजविण्याचा आणि पॅलेस्टाइनला हिरमुसले करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पंतप्रधान मोदींनी पॅलेस्टाइनला भेट देऊन भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र आणि जागतिक हितसंबंध जपणारे आहे, हे जगाला दाखवून दिले आहे.\nइस्रायलशी संबंध मजबूत करताना पॅलेस्टाइनच्या स्वातंत्र्याला भारताने वाऱ्यावर सोडलेले नाही हेही यातून निष्पन्न झाले आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या भारतभेटीच्या वेळीच भारताने आपला पॅलेस्टाइनचा दौरा जाहीर केला होता यावरून पॅलेस्टाइनच्या स्वातंत्र्याविषयी भारताचे गांभीर्य अधोरेखित झाले होते. जेरुसलेमला इस्रायलची राजधानी घोषित करण्याला भारताने राष्ट्रसंघात नकार दिला आहे. तेव्हा इस्रायल व अमेरिकेच्या दबावाखाली भारत आला नाही, हे विशेष\nजगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीला हे वर्तन शोभणारे आणि साजेसे तसेच समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे\n- निसार मोमीन, पुणे.\nकृतज्ञता : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nअल् बेरुनी-अद्वीतीय तत्वज्ञ,दार्शनिक आणि इतिहासकार\nहिंदू राष्ट्रवाद विरूद्ध मुस्लिम राष्ट्रवाद\nभारताचे विभाजन आणि काश्मीर प्रश्नासाठी जबाबदार कोण\nपोलिसांना दर्जाहीन बुलेटप्रुफ जाकिटे\nसवाब-ए-जारीया’ : अनाथ, बेवारस मुलांची परवरीश\nभारत स्वातंत्र्य, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेला कटि...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\nका पत्रकारांनी घाबरायला हवं\nमनुष्य नरकात जाण्यास एवढा उत्सुक का\nगुणवत्ता आणि सेवा यामुळेच व्यवसाय वाढवता येतो\nमुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची भुमिका योग्य\nअल्लाउद्दीन-पद्मावती : इतिहासावर लादलेली कल्पना\nलोकशाही, संविधान आणि न्यायव्यवस्थेसमोर आव्हाने आहे...\nसंदेश लायब्ररीचा स्तुत्य उपक्रम\nपोलिसांच्या डोळ्यावरील ‘उजवा चष्मा’ धोकादायक\nसामाजिक व आर्थिकदृट्या मागासलेल्या समाजाच्या उन्नत...\nपहेल फाऊंडेशनतर्फे ‘नशे के खिलाफ आवाज उठाए’ कार्यक...\nपत्रकार संघाच्या येवला शहर अध्यक्षपदी अय्यूब शाह\nमहाराष्ट्र शासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - म...\nस्वत:च्या दायित्वाचे विस्मरण होऊ नये -अॅड. काझी\nआवाहन व प्रचारकार्याचे महत्त्वाचे नियम : प्रेषितवा...\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nभारतीय मदरसे : भ्रम आणि वास्तव\nईश्वरी आदेशानुसार जीवन व्यतीत केल्यासच मुक्ती\nबाल लैंगिक अत्याचाराकडे डोळसपणे बघण्याची गरज\nमुस्लिमांना शिक्षा घडवून आणण्यासाठी कोर्टावर आय.बी...\nहिंदू विरूद्ध हिंदुंची करनी\nआवाहन व प्रचारकार्याचे महत्त्वाचे नियम : प्रेषितवा...\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nजमाअत-ए-इस्लामी हिंदचा शांतिसंदेश प्रत्येक घरात पो...\nशांती प्रगती व मुक्तीसाठी जनतेला झगडावे लागत आहे ह...\nईश्वराचे उत्तरदायित्व स्वीकारल्यास शांती, प्रगती आ...\nस्नेह संमेलनातून समतेचा संदेश\nगुन्हा घडण्यासाठी मनुष्य नाही त्याची मानसिकता जवाब...\nजमाअतच्या मोहिमेत सर्वभाषीय कवींचा उत्स्फूर्त प्रत...\nमुक्ती - मानवी जीवनाचे परमोच्च ध्येय\nआई तू दिवसभर काय करतेस\nइतिहासकाराला उच्च आदर्शाचे पालन करावयास हवे : खाफीखान\n67 वर्षाच्या प्रजासत्ताक भारताने कुणाला काय दिले\nआता आम्ही आत्महत्या करणार नाही\nशांती, प्रगती आणि मुक्तीसाठी गोरगरिबांना आधार द्या...\nअनेकत्वात अशांती तर एकत्वात शांती - डॉ. भागवत गुरूजी\nअजान : प्रश्न आणि उत्तरे\nआचरणाशिवाय आवाहन : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nकुरआनच्या मार्गदर्शनानुसार प्रगती, शांती व वाईट वि...\nकहीं पे निगाहें कहीं पे निशाना\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अने�� मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://biographyinmarathi.com/kriti-sanon/", "date_download": "2020-09-29T08:45:57Z", "digest": "sha1:65A5M7NPP3FPAO4BHUGTATQBS4TPFNL3", "length": 5084, "nlines": 91, "source_domain": "biographyinmarathi.com", "title": "Kriti Sanon | Biography in Marathi", "raw_content": "\nKriti Sanon Biography in Marathi Kriti Sanon चा जन्म 27 जुलै 1990 मध्ये झाला आहे. Kriti ही इंजिनियर ची स्टुडंट असून तिने Jaypee institute of information technology मधून पदवी संपादन केली आहे. 2014 मध्ये त्यांनी तेलगू सिनेमातून (Nenokkadine) पदार्पण केले.\n2014 मध्ये हिरोपंती ह्या फिल्मसाठी तिला Filmfare award best female debut Award सुद्धा मिळाले आहे. पण तिला तिच्या आयुष्यातली खरी ओळख 2015 मध्ये रिलीज झालेला Dilwale पिक्चर मधून भेटले.\nत्यानंतर 2017 मध्ये आलेला Bareilly Ki Barfi 2017 मध्ये आलेला Luka Chuppi आणि 2019 मध्ये Housefull 4 यासारख्या मोठ्या फिल्मसने तिला Forbes India’s celebrity 100 list. मध्ये नेऊन ठेवले आहे.\nतिने आपल्या करीयरची सुरुवात तेलुगु फिल्म (Nenokkadine) या सायकॉलॉजिकल थ्रिलर मुव्ही मधून केलेली आहे. त्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले बॉलीवुड माहितीचा पहिला पिक्चर टायगर श्रॉफ सोबत हिरोपंती मधून तिने काम केले.\n1. पूर्ण नाव कृती सॅनोन\n2. जन्म तारीख 27 जुलै 1990\n3. Birth. जन्मस्थान दिल्ली\n4. वडील राहुल सॅनोन\n5. माता ग���ता सॅनोन\n6. बहिण नूपुर सॅनोन\n8. उंची 173 सेमी\n9. वजन 56 किलो\n10. डोळ्याचा रंग तपकिरी\n11. केसांचा रंग काळा\nरिया चक्रवर्ती – Rhea Chkraborty\nPingback: Badshah | बायोग्राफी इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/national/story-air-india-express-flight-dubai-skidded-while-landing-kozhikode-runway-a299/", "date_download": "2020-09-29T08:28:57Z", "digest": "sha1:NHDVTVI4MNWA3U7J4LNPM7NGG5BI3KCS", "length": 28318, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "अपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण... - Marathi News | story air india express flight from dubai skidded while landing on kozhikode runway | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nमहापालिकेबाहेर आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\n'शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइन बनवण्याची भूक'; राऊत- फडणवीस भेटीवर काँग्रेसची टीका\nभाजपा अन् शिवसेनेची पुन्हा युती होणार; संजय राऊतांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात..\nमानसिक कोंडी संपवण्यासाठी ग्रंथालये खुली करा\nबेफिकीर मुंबईकरांना मास्कचे महत्त्व अजून कळेना\nदिवाळीच्या आधी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये होणार धमाका, दयाबेन करणार कमबॅक\n‘इतनी शक्ति हमें देना दाता’चे गीतकार अभिलाष यांचे कॅन्सरने निधन\nएक सामान्य मुलगी ते गानसम्राज्ञी... फोटोंधून पाहा लता दीदींचा संपूर्ण प्रवास\nअन् दीपिकाने रणबीरला रंगेहात पकडले... लग्नाच्या चर्चा सुरु असताना झाले होते ब्रेकअप\nसुयश टिळकचे बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण, दिसणार हटक्या भूमिकेत\nवॅक्सीनपेक्षा मास्क जास्त महत्वाचा का आहे \n'या' तीन ठिकाणी कोरोना संक्रमणाचा धोका जास्त\nWhatsappचे जुने मेसेज असे मिळवतात | India News\nमेड इन इंडिया लसीच्या चाचणीचे सकारात्मक परिणाम; पुढच्या ७ दिवसात २५ जणांचे लसीकरण होणार\nआता नाकाद्वारे दिली जाणार कोरोनाची लस; इंजेक्शनच्या तुलनेत 'अशी' ठरणार प्रभावी\ncoronavirus: कोरोनावरील लसीसाठी घेतला जाणार पाच लाख शार्कचा बळी\nवॅक्सीनपेक्षा मास्क जास्त महत्वाचा का आहे \n'या' तीन ठिकाणी कोरोना संक्रमणाचा धोका जास्त\nसांगली- धारदार शस्त्रानं गळा कापून घेत कोरोना रुग्णाची आत्महत्या; मिरजच्या शासकीय कोरोना रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nमुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट\nमहापालिकेबाहेर आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\n१ ऑक्टो���रपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर होणार असा परिणाम\nओडिशामध्ये आज कोरोनाचे 3,235 नवे रुग्ण, 16 जणांचा मृत्यू\nपालिकेकडून एमआरटीपी कायद्यांचं उल्लंघन; सूडबुद्धीनं कार्यालयावर कारवाई केली- कंगनाच्या वकिलांचा मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद\nपत्नीला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एडीजी पुरषोत्तम शर्मा यांची उचलबांगडी.\nअंधेरीतील इमारतीला आग लागली, विझविण्याचे काम सुरु.\nIPL 2020: केवळ ८५ धावांनी दूर आहे कोहलीचा हा ‘विराट’ विक्रम; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीकडे लक्ष\nकिरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात. महापौरांविरोधात आंदोलन.\nकिरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात. महापौरांविरोधात आंदोलन.\n कोरोनाची तिसरी लाट शक्य; तज्ज्ञांचा गंभीर इशारा\nकृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक, ट्रॅक्टर पेटवून व्यक्त केला निषेध; Video व्हायरल\nबिजापूरमधील जंगलात एक नक्षलवादी ठार. छत्तीसगडमध्ये कारवाई.\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 95,542 लोकांना गमवावा लागला जीव\nसांगली- धारदार शस्त्रानं गळा कापून घेत कोरोना रुग्णाची आत्महत्या; मिरजच्या शासकीय कोरोना रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nमुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट\nमहापालिकेबाहेर आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\n१ ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर होणार असा परिणाम\nओडिशामध्ये आज कोरोनाचे 3,235 नवे रुग्ण, 16 जणांचा मृत्यू\nपालिकेकडून एमआरटीपी कायद्यांचं उल्लंघन; सूडबुद्धीनं कार्यालयावर कारवाई केली- कंगनाच्या वकिलांचा मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद\nपत्नीला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एडीजी पुरषोत्तम शर्मा यांची उचलबांगडी.\nअंधेरीतील इमारतीला आग लागली, विझविण्याचे काम सुरु.\nIPL 2020: केवळ ८५ धावांनी दूर आहे कोहलीचा हा ‘विराट’ विक्रम; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीकडे लक्ष\nकिरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात. महापौरांविरोधात आंदोलन.\nकिरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात. महापौरांविरोधात आंदोलन.\n कोरोनाची तिसरी लाट शक्य; तज्ज्ञांचा गंभीर इशारा\nकृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक, ट्र���क्टर पेटवून व्यक्त केला निषेध; Video व्हायरल\nबिजापूरमधील जंगलात एक नक्षलवादी ठार. छत्तीसगडमध्ये कारवाई.\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 95,542 लोकांना गमवावा लागला जीव\nAll post in लाइव न्यूज़\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nअपघातानंतर 10हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघातग्रस्त झाल्यानंतर विमानात मोठी आग लागल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही,\nअपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...\nतिरुअनंतपूरमः शुक्रवारी रात्री केरळमधील कोझिकोड धावपट्टीवर मोठा अपघात झाला. कोझिकोडमधील करीपूर विमानतळावर जाताना एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान रन वेवरून घसरले. उड्डाणानंतर विमान घसरल्यानंतर विमानतळाशेजारील भागात घुसले. अपघातानंतर या विमानाचे दोन भागात तुकडे झाले, पण सुदैवानं त्यात मोठी आग लागल्याचीही माहिती नाही. अपघातानंतर 10हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघातग्रस्त झाल्यानंतर विमानात मोठी आग लागल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही, त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातील एका पायलटचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.\nडीजीसीएने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “करीपूर विमानतळाच्या रनवे क्रमांक 10वर उतरत असताना दुबईहून कोझिकोड येथे येणारे विमान घसरले आणि त्याचे दोन तुकडे झाले. विमानामध्ये क्रू मेंबर्ससह एकूण 191 प्रवासी होते. लँडिंगच्या वेळी दृश्यमानता 2000 मीटरएवढी होती. \"\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबई-कोझिकोड एअर इंडिया फ्लाइट (IX-1344) संध्याकाळी 7.45 वाजता करीपूर विमानतळावर उतरताना अपघात झाला.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nBreaking : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात, अक्षरशः दोन तुकडे झाले\nभारतातील आंतरराष्ट्रीय विमानसेवेवरील बंदीस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ\nऑस्ट्रेलिया विमानाचे बुकिंग सुरू होताच ‘फुल्ल’\nRafale in india : भारतीय आकाशात राफेलचं आगमन, संरक्षणमंत्र्यांनी शेअर केला 'अफलातून व्हिडिओ'\nJRD Tata Bairthday : एअर इंडियाच्या काउंटरवरील धूळ स्वत: साफ करायला लाजत नव्हते जेआरडी, 'या' गोष्टी वाचून व्हाल त्यांचे फॅन\nनागपूर विमानतळावरून आठ विमानांची उड्डाणे\nजयंती विशेष: मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत फासावर गेले भगत सिंग; कुणी दिलं होतं त्यांना हे नाव\nकृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक, ट्रॅक्टर पेटवून व्यक्त केला निषेध; Video व्हायरल\nशिक्षण संस्थाच नव्हे तर RBI, LIC आणि सरकारी बँक कर्मचार्यांच्या पगारातून 'पीएम केअर्स'साठी २०५ कोटी\nलस पुरवण्याच्या मोदींच्या भूमिकेचे पुनावालांकडून स्वागत\nकोरोनामुळे यंदाचा नवरात्रोत्सव गरब्याविनाच \nकोरोनाचा संसर्ग झालेल्या ८८ टक्के गर्भवती लक्षणविरहित\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nवॅक्सीनपेक्षा मास्क जास्त महत्वाचा का आहे \n'या' तीन ठिकाणी कोरोना संक्रमणाचा धोका जास्त\nWhatsappचे जुने मेसेज असे मिळवतात | India News\nभारतात लस मिळण्यासाठी रू ८० हजार कोटींची गरज का\nसाताऱ्यात हनीट्रॅप, डॉक्टरला अडकवले जाळ्यात | HoneyTrap In Satara | Maharashtra News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nमेड इन इंडिया लसीच्या चाचणीचे सकारात्मक परिणाम; पुढच्या ७ दिवसात २५ जणांचे लसीकरण होणार\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना; IIT रिसर्चमधून मोठा खुलासा\n१ ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर होणार असा परिणाम\n कोरोनाची तिसरी लाट शक्य; तज्ज्ञांचा गंभीर इशारा\nअभिनेत्री अनिता हसनंदानीने शेअर केले व्हॅकेशनचे सुंदर फोटो, See Pics\nएका स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने केद्याने खोदली १०० फुटाची सुरंग, 'या' सिनेमातून घेतली होती आयडिया\n राहुल टेवाटियाने एका षटकात पाच Six लगावल्यानंतर 'युवराज'लाही भरली होती धडकी\ncoronavirus: कोरोनावरील लसीसाठी घेतला जाणार पाच लाख शार्कचा बळी\n१५०० वर्षाआधी जमिनीखाली दडलेलं गुपित उघड, राजाच्या कबरेत जे दिसलं ते पाहून सगळेच हैराण\nएक सामान्य मुलगी ते गानसम्राज्ञी... फोटोंधून पाहा लता दीदींचा संपूर्ण प्रवास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन व्यासपीठाकडे महाविद्यालयांची पाठ \nमहापालिकेबाहेर आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nआठवलेंनी सुचवला '२-३' चा फॉर्म्युला; भाजपसोबत येण्यासाठी शिवसेनेला साद\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना; IIT रिसर्चमधून मोठा खुलासा\n'त्याने' मृत्यूनंतरचा अनुभव जगासोबत केला शेअर, एक वेगळं विश्व पाहिल्याचा दावा....\nआठवलेंनी सुचवला '२-३' चा फॉर्म्युला; भाजपसोबत येण्यासाठी शिवसेनेला साद\n'शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइन बनवण्याची भूक'; राऊत- फडणवीस भेटीवर काँग्रेसची टीका\nमहापालिकेबाहेर आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना; IIT रिसर्चमधून मोठा खुलासा\n कोरोनाची तिसरी लाट शक्य; तज्ज्ञांचा गंभीर इशारा\n१ ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर होणार असा परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/12/kishorvayin-mul.html", "date_download": "2020-09-29T06:45:30Z", "digest": "sha1:SPYVIRYUO7JODICLJ6P2DPNHZQY6EETQ", "length": 5163, "nlines": 40, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "सेक्स सीन पाहून किशोरवयींमध्ये वाढते कामुकता | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nसेक्स सीन पाहून किशोरवयींमध्ये वाढते कामुकता\nएका नव्या अभ्यासानुसार मुलांमध्ये लैंगिकता वाढीचे कारण स्पष्ट झाले आहे. अनेक चित्रपटात सेक्सची भडक दृश्य दाखविली जातात. त्यामुळे मुलांच्या कामुकतेत वाढ होत असते. त्यादृष्टीने किशोरवयीन मुले विचार करतात. यातूनच त्यांची लैंगिकता वाढीला लागत असल्याचे संशोधनाव्दारे स्पष्ट झाले आहे.\nमनोवैज्ञानिकांनी ७०० हिट झालेले सिनेमांचा अभ्यास केला. या हिट सिनेमात सेक्स दृश्य दाखविण्यात आली आहेत. हेच चित्रपट किशोरवयीन मुलांनी पाहिल्यानंतर त्यांच्यातील लैंगिकता वाढल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यातील लैंगिकता ही भडक चित्रपट पाहिल्यानंतर सक्रिय होते.\nहॉलिवूडमधील चित्रपटात मोठ्याप्रमाणात सेक्सची दृश्य दाखविली जात असल्याने याचा परिणाम किशोरवयीन मुलांवर होत आहे. सेक्सची दृश्य पाहून ही मुले लैंगिक संबध ठेवण्यासाठी प्रवृत्त होतात. मात्र सेक्सच्यावेळी कंडोमचा वापर करण्याची काळजी घेत नाहीत, असेही करण्यात आलेल्��ा अभ्यासात म्हटले आहे. याबाबतचे वृत्त डेली टेलिग्राफने दिले आहे. न्यू हॅंपशायरच्या डार्क कॉलेजमधील संशोधन करणाऱ्यांच्या हे लक्षात आले आहे की, युवा लोक भविष्यातील मैत्रीबाबत जास्त जोखीम उचलत असतात.\nसेक्स सीन पाहून मुलांमध्ये वाढते लैंगिकता marathi lekh sex sex film young boys youth\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.junnartourism.com/junnar/videos/", "date_download": "2020-09-29T06:16:19Z", "digest": "sha1:VX6LFYPR6XT3K4OSMRME6VIUYIBSMKXV", "length": 4720, "nlines": 124, "source_domain": "www.junnartourism.com", "title": "चलचित्रे (Videos) – Junnar Tourism", "raw_content": "\nनोंद : ह्या संकेतस्थळावरील माहिती सतत अद्ययावत होत आहे.\nश्री क्षेत्र आणे उत्सव\nश्री क्षेत्र आणे उत्सव\nचिलेवाडी धरणाचा पावसाळ्यातील प्रवाह\nपहाटे ६ वाजता नानाचा अंगठ्याच्या टोकावर\nपावसाळ्यात भीमाशंकर च्या रस्त्यावर\nजुन्नरमधील व आजुबाजुच्या ताज्या घडामोडी, बातम्या, कार्यक्रम, सुचना, ज्ञानवर्धक लेख आणि बरंच काही आता तुम्हाला दररोज तुमच्या मोबाईल मध्ये मिळणार आहे. जुन्नर बातम्या नावाचेअँड्रॉइड अँप तुमच्या मोबाईल मधे इन्स्टॉल करुन ठेवा. हे ऍप मोफ़त तुमच्या मोबाईल मधे इन्स्टॉल करण्यासाठी येथे उपलब्ध आहे : https://play.google.com/store/apps/details\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/716201", "date_download": "2020-09-29T08:45:48Z", "digest": "sha1:CS3COILBHJLU555C3S56N42VWSX6E75W", "length": 2379, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"अमेरिकन काँग्रेस\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"अमेरिकन काँग्रेस\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:२७, २८ मार्च २०११ ची आवृत्ती\n०७:१२, १० मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (r2.4.6) (सांगकाम्याने वाढविले: be:Кангрэс ЗША)\n०२:२७, २८ मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/if-the-grievances-of-the-public-are-not-resolved-then-action-against-the-concerned-authorities/01162146", "date_download": "2020-09-29T08:28:02Z", "digest": "sha1:DNXDJZDUCBAE7OT66UEHXIRPVZFLFEY6", "length": 16080, "nlines": 72, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "जनतेच्या तक्रारींचे निराकरण न केल्यास संबंधित अधिका-यांवर कारवाई Nagpur Today : Nagpur Newsजनतेच्या तक्रारींचे निराकरण न केल्यास संबंधित अधिका-यांवर कारवाई – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nजनतेच्या तक्रारींचे निराकरण न केल्यास संबंधित अधिका-यांवर कारवाई\nमहापौर संदीप जोशी : लक्ष्मीनगर झोनमधील ‘जनता दरबार’\nनागपूर : स्वच्छता, पाणी, उद्यानातील सुविधा अशा अनेक समस्यांवर त्वरीत कार्यवाही करून नागरिकांना दिलासा मिळू शकतो. मात्र या समस्यांसाठीही नागरिकांना चकरा माराव्या लागतात. नागरिकांच्या लहान मोठ्या सर्व समस्या ऐकून त्या सोडविण्यासाठी आधी तक्रार निवारण शिबीर घेण्यात आले. आता ‘जनता दरबार’च्या माध्यमातून या तक्रारी सोडविण्यात येत आहेत. संबंधित अधिका-यांनी गांभीर्याने सर्व तक्रारींचे निराकरण करावे. आठवडाभरानंतर या सर्व तक्रारींवर केलेल्या कार्यवाहीचा पाठपुरावा करण्यात येईल. यानंतरही जनतेच्या तक्रारींचे निराकरण न झाल्यास संबंधित अधिका-यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला.\nगुरूवारी (ता.१६) लक्ष्मीनगर झोनमधील ‘जनता दरबार’मध्ये महापौर संदीप जोशी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती तारा (लक्ष्मी) यादव, शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक सर्वश्री लखन येरवार, लहुकुमार बेहते, किशोर वानखेडे, नगरसेविका सोनाली कडू, पल्लवी शामकुळे, मिनाक्षी तेलगोटे, वनिता दांडेकर, माजी नगरसेवक ओमप्रकाश (मुन्ना) यादव, लक्ष्मीनगर झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे, कार्यकारी अभियंता धनंजय मेंडुलकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\n‘जनता दरबार’मध्ये ७५ नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. अतिक्रमण, मलवाहिनी, उखडलेले रस्ते, कचरा, विद्युत दिवे, मोकळ्या भूखंडावरील अस्वच्छता, मोकाट कुत्रे, डुकरांचा त्रास, उद्यानातील असुविधा अशा विविध विषयांवर यावेळी तक्रारी मांडण्यात आल्या.\nअतिक्रमणच्या संदर्भातील तक्रारींवर संबंधित अधिका-यांनी तक्रार असलेल्या ठिकाणी भेट देउन मोका पाहणी करावी व त्यानंतरच पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी या���नी दिले. आवश्यकता असलेल्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त घेउनच कारवाई करण्याचे त्यांनी सांगितले. प्रियदर्शनी सोसायटी येथील मलवाहिनीची समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. मलवाहिनी साफ करण्याबाबत स्थानिक नागरिकांकडून होत असलेला विरोध लक्षात घेता सदर ठिकाणी संबंधित पोलिस अधिका-यांच्या उपस्थितीत कार्यवाही करण्याचेही महापौरांनी निर्देशित केले.\nअनेक भागांमध्ये, उद्यानांमध्ये विद्युत खांबांवर एलईडी लाईट न लावण्यात आल्याने सदर ठिकाणी असामाजिक तत्त्वांचा वावर असतो. यावर विद्युत विभागाने तातडीने आवश्यक कार्यवाही करणे, याशिवाय उद्यानांना सुरक्षा भिंत लावणे, वॉकिंग ट्रॅकची व्यवस्था, ग्रीन जिम याबाबत उद्यान विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.\nमोकळ्या भूखंडाबाबत लवकरच मोठी कारवाई\nरहिवासी क्षेत्रामध्ये असलेल्या मोकळ्या भूखंडावर कचरा टाकला जातो. त्यामुळे परिसरात अस्वच्छता असते. यासंदर्भात ‘जनता दरबार’मध्ये अनेक तक्रारी मांडण्यात आल्या. मोकळ्या भूखंडासंदर्भात मनपातर्फे निर्णय घेण्यात आला आहे. लवकर संपूर्ण शहरातील मोकळ्या भूखंड मालकांना अल्टिमेटम देउन निर्धारित कालावधीमध्ये बांधकाम न केल्यास मनपातर्फे मोठी कारवाई करण्यात येणार असल्याचेही महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.\n…तर स्वच्छता निरीक्षक व कर्मचा-यांवर कारवाई\nझोन अंतर्गत अनेक ठिकाणी अस्वच्छता असून स्वच्छता कर्मचारी नियमीत येत नसल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी मांडली. प्रभागांतर्गत नियुक्त स्वच्छता कर्मचा-यांनी वस्तीमध्ये गेल्यानंतर तेथील नागरिकांकडे आपल्या येण्याची वेळ नोंदवून काम सुरू करावे. याशिवाय महिन्याच्या शेवट नागरिकांकडून स्वच्छता कर्मचा-यांच्या हजेरी व कामगिरीबाबत प्रतिसाद व स्वाक्षरी घेण्यात यावी. संबंधित सफाई कर्मचा-यांच्या कामावर स्वच्छता निरीक्षकांची देखरेख असणे आवश्यक आहे. नागरिकांकडून स्वच्छता कर्मचा-यांच्या कार्याबाबत नकारात्मक प्रतिसाद असल्यास संबंधित स्वच्छता कर्मचा-यासह स्वच्छता निरीक्षकावरही कारवाई करण्याचा इशारा यावेळी महापौर संदीप जोशी यांनी दिला.\nरेलवे अब यात्रियों से वसूलेगा यूजर चार्ज, री-डेवलपमेंट के नाम पर 10 से 35 रुपये एक्सट्रा देना होगा\nVideo : Covid-19 के लॉकडाउन में भी Ocw ने दी नागपुरवासियों ���ो लगातार सुविधा\nCoronavirus: देश में कोरोना के मामले 61 लाख के पार, 24 घंटे में मिले 70589 नए मरीज\nCITU तर्फे संविधान चौकात आशा वर्कर्स चे चेतावणी आंदोलनं\nVideo: बेसा स्थित Podar International School के खिलाफ पालकों का प्रदर्शन\nभरधाव ट्रकने तिघांना चिरडले, मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात\nनागपुरात 15 वर्षीय तरुणीवर बलात्कार, चार आरोपींना अटक\nकधी कधी काही माणसं जास्तच बोलतात-महेश तपासे\nCITU तर्फे संविधान चौकात आशा वर्कर्स चे चेतावणी आंदोलनं\nभरधाव ट्रकने तिघांना चिरडले, मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात\nनागपुरात 15 वर्षीय तरुणीवर बलात्कार, चार आरोपींना अटक\nरेलवे अब यात्रियों से वसूलेगा यूजर चार्ज, री-डेवलपमेंट के नाम पर 10 से 35 रुपये एक्सट्रा देना होगा\nSeptember 29, 2020, Comments Off on रेलवे अब यात्रियों से वसूलेगा यूजर चार्ज, री-डेवलपमेंट के नाम पर 10 से 35 रुपये एक्सट्रा देना होगा\nVideo : Covid-19 के लॉकडाउन में भी Ocw ने दी नागपुरवासियों को लगातार सुविधा\nSeptember 29, 2020, Comments Off on Video : Covid-19 के लॉकडाउन में भी Ocw ने दी नागपुरवासियों को लगातार सुविधा\nCoronavirus: देश में कोरोना के मामले 61 लाख के पार, 24 घंटे में मिले 70589 नए मरीज\nकधी कधी काही माणसं जास्तच बोलतात-महेश तपासे\nSeptember 29, 2020, Comments Off on कधी कधी काही माणसं जास्तच बोलतात-महेश तपासे\nCITU तर्फे संविधान चौकात आशा वर्कर्स चे चेतावणी आंदोलनं\nSeptember 29, 2020, Comments Off on CITU तर्फे संविधान चौकात आशा वर्कर्स चे चेतावणी आंदोलनं\nHoroscope Today, 29 september 2020 Aaj Ka Rashifal: राशिफल आज शनि की बदल रही चाल, कुंभ में चल रहे चंद्रमा इन राशियों को बनाएंगे मलामाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "http://www.eshodhan.com/2019/03/blog-post_60.html", "date_download": "2020-09-29T08:15:44Z", "digest": "sha1:BBNBYCIOTYOWVKLGCPYTESHP4EZ7NYFJ", "length": 18851, "nlines": 195, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "मताची अनमोलता कळू दे | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nमताची अनमोलता कळू दे\nआता उन्हाळ्यात पडणार घोषणांचा पाऊस, दाहीदिशांनी आदळत राहणारा नाटकीपणाचा गोंधळ, गोंधळलेल्य�� नागरिकांच्या मताला फुटणार आमिषाच्या हजार वाटा. पण या वाटांवर नजिब न्यायापासून परवा कोसळलेल्या मुंबईपुलाच्या जीवांचा आकांती हिशोब विचारायला हवा. त्याचे भान नागरिकांनी जपायलाच हवे. बांध्यावरच्या आत्महत्या आणि फोडांतून रक्त फुटेपर्यंत सडक्या पायांच्या मोर्च्याची स्मृती ठेवायलाच हवी ताजी. तजेला देणाऱ्या मुर्खजाहिरातींच्या नारील्या डोसांतून बाजूला करून ’आण्णाचं काय झालं’ म्हणून छळायलाच हवं... लोकांना पाल समजून त्यांना झटकून टाकणारी व्यवस्था बदलायला हवी. कंत्राटी चौकीदारांचा हा भारीव ठळकपणा अचानक उठून दिसतोय. तरी गायब झालेल्या सगळ्याच महत्त्वाच्या फायलींचे मागमूस लागत नाही.\nअतिप्रभावाने क्षुल्लक, चेष्टेचा विषय बनलेल्या मीडियाने काबीज केलेला मेंदू, आता भानावर येतोय. हिप्नॉटीस्टचे परदेशी दौरे कमी झालेत. देशाच्या कोपऱ्यांतून अस्मितेचे झेंडे विरोधात फडकताहेत. जातीनिहाय माशांची यादी गळाला लागली आहे. पण प्रश्न जैसे थे वैसेच. सामान्य मुस्लिम म्हणून प्रश्नांचा न संपणारा गुंता करून वाढलाय समोर. 55 हजाराहून अधिक तरूण विनाकारण सडताहेत जेलमध्ये, याबद्दल कुणीच कुठे हालचाल करताना दिसत नाही. खऱ्या गुन्हेगाराने अपराध्याची कबूली देऊन सुद्धा सुटत नाहीत. मुस्लिम नावाचे बेगुनाह कैदी. आरक्षण-रक्षणाच्या आंदोलनाचे केवळ राजकीय फलीत झोळीत पडावे म्हणून स्वतःतच झगडाहेत काही चळवळी चेहरे. दुःखाचा मागोवा घेत मुस्लिम भवितव्याची मांडणी करणारं साहित्य येत नाही आतून, आले तरी प्लॅटफॉर्मवरून ढकललं जातय बाजूला दूर. नव्या प्रतिकांची खऱ्याने मांडणी करताना सध्याच्या तरूणाईशी जोडता येत नाही प्रतिमांना. बहुजनीपदर धरून चाचपडत रहावं तरी जातीपेक्षा ’धर्म’ म्हणून बुद्धिभेद होतोय. हुशार, विद्वानांच्या फौजेत सामिलकी पत्करून सुद्धा माझ्या दुःखव्यथेला साधी ओलीओळ मिळत नाही.\nएकीकडे नव्याने येणारे धार्मिक जाणतेपण आणि बदलाच्या टोकावरली घुसमट याचा मेळ घालताना नाकीनऊ येताहेत. सामाजिक बहिष्कृततेचा छुपा मार मुस्लिम म्हणून गप्प सहन करावाचा लागतोय. दोन पावलं पुढे असणाऱ्या प्रादेशिक मुस्लिमांच्या समवेत देवाणघेवाणीचा वैचारिक संवाद ही अत्यल्प ठरतोय. राजकीय अनिश्चित गटांच्या दावणीला अस्तित्वाचा फुगा लटकलेला दिसावा यासाठीची धडपड केविलवाणी दिसत आहे. शिक्षणाच्या एकूण गोंधळात, केवळ धार्मिक शिक्षणाचा जोर लावलाय. सहृदयी विचारवंताच्या मेळ्यात सांस्कृतिक जडणघडणीत आपण शेवटी उरतोय. कुठल्याही पदराला पकडून कितीही उभ राहण्याचा प्रयत्न इम्बॅलन्स करतोय. मानवप्रवृत्ती म्हणून असणाऱ्या जगण्याच्या संघर्षातली अत्यवस्था तितकीच तडफडीची आणि मुस्लिम म्हणूनची इमानी धडपड ही मोलाची. यातल्या हल्नयाने येणाऱ्या मानवतेला कुणी तितकासा प्रतिसाद देत नाहीए. अगदी परवा न्यूझिलँडच्या आतंकी हल्ल्यातील सगळ्याच बातम्यांवर कितीसे आपले किमान व्यक्त होत राहिले\nमाणसाच्या जाण्याने चांगलच बोलावं, म्हणून ढिगभर पोस्ट भरतात. लेखकाच्या लेखनाप्रत प्रेम उफाळून येत. शहिदांवर मातम करत बोलून-लिहून गाजतात लोक. आचारसंहितेच्या कारणास्तव स्वतःलाच पुन्हा कोषात बंद करून घेताहेत सगळे...\nमाझं जगणं गोंधळाचं झालंय, यावर विचारल पाहिजे, बोललं पाहिजे, स्वतःच्या पायावरती ठाम उभे राहताना आधुनिक काळाशी सख्य सांगताना माझ्या भवितव्याची स्पष्ट मांडणी व्यक्ती म्हणून झाली पाहिजे. अंधार गडद असला तरी, पहाट होईलच. पहाटेसाठीच्या केवळ बाष्फळगप्पा न करता कृतीशील विवेकीविचारांचा सुगंध दरवळू दे. मत कळू दे, मताची अनमोलता कळू दे.. सध्या जागेपणी उजेडवाटा निवडाव्यात.\n’’अपना गम सबको बताना, है तमाशा करना.\nहाले-दिल उसको सुनाएंगे वो जब पूछेगा.’’\n२९ मार्च ते ०४ एप्रिल २०१९\nमताची अनमोलता कळू दे\nव्याज खाणे हे आईशी शरीरसंबंध करण्याएवढे मोठे पाप आ...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसंतपीठ : विश्वशांतीची प्रयोगशाळा\nस्त्रीचा होऊ नये अपमान - हाच इस्लामचा संदेश -डॉ सब...\n२२ मार्च ते २८ मार्च २०१९\nप्रेषितांशी प्रेम राखणे म्हणजे दारिद्र्य आणि तंगीच...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nप्रेषित (सल्ल.) यांचा डायट प्लान\nनिवडणूक आणि आपली जबाबदारी\nघरांना, महालांना महिलांची नावं देणारा समतावादी मुस...\n१५ मार्च ते २१ मार्च २०१९\nइस्लाम आणि स्त्रियांचे हक्क\nटिपू सुलतानच्या पाचशे पत्रांचे मराठीत भाषांतर\nरूग्णसेवेसाठीच वैद्यकीय क्षेत्रात घेतला प्रवेश\nस्वतंत्र भारत आणि मुस्लिम समाज\nउपासना व आज्ञापालनात अल्लाह व्यतिरिक्त कुणालाही ति...\nवंचित बहुजन आघाडीची प्रासंगिकता\n'स्वर्ग' आणून ठेवला आईच्या 'पाया'खाली...\nसर्जिकल स्ट्राइक – २\nअन्निसा : ईशवाणी (���ुबोध कुरआन)\n०८ मार्च ते १४ मार्च २०१९\nहा देश आपणच वाचविला पाहिजे\nप्रलयकाळची (कयामत) ची लक्षणे : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमेरा पैगाम मोहब्बत है, सच है, बस तुम तक पहूंचे\nपुलवामा : सरकार, माध्यमे आणि समाज\n०१ मार्च ते ०७ मार्च २०१९\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/04/20/death-of-a-woman-falls-on-the-head-of-the-tree/", "date_download": "2020-09-29T07:49:32Z", "digest": "sha1:XJIKKICPFXNBDF73QFQPZPYP3XYV43DC", "length": 9057, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "झाडाची फांदी डोक्यावर पडून महिलेचा मृत्यू - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nHome/Breaking/झाडाची फांदी डोक्यावर पडून महिलेचा मृत्यू\nझाडाची फांदी डोक्यावर पडून महिलेचा मृत्यू\nराहुरी :- वाळलेल्या झाडाची फांदी चालत्या दुचाकीवर पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी धामोरी राहुरी स्टेशन रस्त्यावर ही घटना घडली.\nशकुंतला धोंडिराम उगले (वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या आपल्या मुलाबरोबर दुचाकीवरून प्रवास करत होत्या. अचानक त्याच्या दुचाकीवर वाळलेल्या झाडाची फांदी पडली.\nग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रंगनाथ उगले याच्या खबरीवरून राहुरी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/08/31/shrigonda-news-310811/", "date_download": "2020-09-29T08:22:45Z", "digest": "sha1:OBKQKJUWPR7R5OSHUPBCXZLBNOCNPGBD", "length": 15012, "nlines": 154, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मुलासोबत झालेल्या भांडणातून श्रीगोंद्यातील सातवीच्या विद्यार्थिनींनीच केला स्वत:च्या अपहरणाचा बनाव ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nHome/Breaking/मुलासोबत झालेल्या भांडणातून श्रीगोंद्यातील सातवीच्या विद्यार्थिनींनीच केला स्वत:च्या अपहरणाचा बनाव \nमुलासोबत झालेल्या भांडणातून श्रीगोंद्यातील सातवीच्या विद्यार्थिनींनीच केला स्वत:च्या अपहरणाचा बनाव \nश्रीगोंदा :- शाळेत जाण्याचा कंटाळा व रस्त्याने जाताना वर्गातील मुलासोबत झालेल्या वादावरून शाळेत शिक्षक ओरडतील या भीतीमुळे शाळेत जायचे नाही म्हणून सातवी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मैत्रिणींनी घरी न जाता वाट सापडेल तिकडे जाण्याचा निर्णय घेतला.\nपरंतु एका शिक्षकाच्या जागरुकतेमुळे या मुली पुन्हा घरी सुखरूप पोहोचल्या खऱ्या परंतु पालक ओरडतील म्हणून या मुलींनी आयडियाची कल्पना करून डोकं वापरत आपल्या दोघींचे अपहरण झाल्याचा बनाव रचला. पण पोलिसांच्या चौकशीत हा सर्व प्रकार खोटा असून मुलींनी स्वत:च्या अपहरण नाट्याचा बनाव केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.\nशिक्षणाचा कंटाळा तसेच रस्त्याने जाताना वर्गातील एका मुलासोबत झालेले भांडण या भांडणाबाबत शिक्षकांना समजल्या���र आपल्याला शिक्षक ओरडतील या भीतीपोटी दि. २९रोजी शाळा सुटल्यावर सातवी इयत्तेत शिकणाऱ्या दोघी मैत्रिणींनी घरी न जाता शेजारच्या गावाच्या दिशेने गेल्या.\nत्याठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला त्यांनी आपल्या सायकल लावून त्या चालत रस्त्याने जात असताना एका व्यक्तीला या लहान मुली दोघीच रस्त्याने एवढ्या उशिरा कुठे चालल्यात याबाबत शंका आली. त्यांनी त्या मुलींना कुठं जायचे विचारले असता त्यावर त्यांनी श्रीगोंदयाला जायचे असे सांगितले.\nत्या व्यक्तीने या दोघींना श्रीगोंदयात आणून सोडले व त्यानंतर त्या दोघी मांडवगण रोडने पुन्हा पायी चालत गेल्या. काही अंतर गेल्यानंतर एका शिक्षकाने या दोघा मुलींना पाहिले.\nअंधार पडायला लागलेला असताना एवढ्या उशिरा तुम्ही कुठं चालल्या असे विचारले असता आता घरच्यांना खरा प्रकार समजला तर घरचे आपल्याला ओरडतील त्यामुळे या मैत्रिणींनी आपलं डोकं वापरत या शिक्षकाला आमचे अपहरण झाले होते, आमच्या घरच्यांना फोन करा असे सांगितले.\nशिक्षकाने घरच्यांना फोन करून बोलावून घेत मुलींना घरच्यांकडे सोपवले. तोपर्यंत गावात या अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची चर्चा पसरली होती. मुलीचे पालक या दोघी मुलींना घेऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले तेव्हा या मुलींनी पोलिसांना आमची शाळा सुटल्यावर एका ओमीनी गाडीतून अनोळखी चार इसम आमच्याजवळ आले,\nआमच्या तोंडाला रुमाल लावून आम्हाला बेशुद्ध करून आमचे त्यांनी अपहरण केल्याचे सांगितले. अपहरण करणारे श्रीगोंद्यात जेवणासाठी हॉटेलवर थांबले तेव्हा आम्ही दोघी शुद्धीवर आलो. आम्ही नजर चुकवून गाडीतून पळून जाऊन एका झाडाच्या मागे लपलो.\nत्यानंतर त्या अपहरणकर्त्यांनी आजूबाजूला आमचा शोध घेतला पण आम्ही त्यांना सापडलो नाही. त्यामुळे ते निघून गेले व त्यानंतर आम्ही दोघी रस्त्याने जात असताना आम्हाला शिक्षक भेटले.\nत्यामुळे आम्ही घरी सुखरूप पोहोचलो असे सांगितले. दरम्यान, हे सांगत असताना दोन्ही मुलींच्या सांगण्यात तफावत जाणविल्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी या दोघी मुलींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता मुलींनी पोलिसांना खरा प्रकार सांगितला आणि या मुलींच्या अपहरण नाट्याचा बनाव उघड झाला.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा ���विस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/29/rinku-rajguru-new-look-pohots/", "date_download": "2020-09-29T08:25:31Z", "digest": "sha1:UZCTBOBODOR46EHJC3M33S7RLFY5QUKZ", "length": 8167, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "सैराटमध्यल्या आर्चीचा हा लुक तुम्ही पाहिलाय का ? - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाण���न घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nHome/Entertainment/सैराटमध्यल्या आर्चीचा हा लुक तुम्ही पाहिलाय का \nसैराटमध्यल्या आर्चीचा हा लुक तुम्ही पाहिलाय का \nसैराट या सिनेमामुळे तमाम मराठी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री रिंकु राजगुरु म्हणजेच सर्वांची लाडकी आर्ची.\nआर्ची सोशल मिडीयावर अनेक फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना खुश करते. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करतात\nआपल्या बिनधास्त बेधडक अंदाजामुळे नेहमीप्रमाणेच चाहते त्यावर फिदा झाले आहेत.\nरीन्कुचे हे फोटोज साध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत,रिंकु नेटक-यांचं लक्ष वेधून घेतेय.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअभिनेत्री श्रद्धा कपूर व सारा खानचा सुशांतबद्दल धक्कादायक खुलासा\n‘ह्या’ कारणामुळे कंगनावर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल\nकंगनाच्या भाजप प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…\n‘शेतकर्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या कंगनावर केंद्राने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा’\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/24/shiv-sena-leader-supplies-water-to-jamkhedkar/", "date_download": "2020-09-29T07:36:37Z", "digest": "sha1:75UZKQAEVEHKUZE7N2MKCGUAZ3CHHIOM", "length": 10062, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "जामखेडकरांना शिवसेनेच्या नेत्याकडून पाणीपुरवठा ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना अप���ेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nHome/Ahmednagar News/जामखेडकरांना शिवसेनेच्या नेत्याकडून पाणीपुरवठा \nजामखेडकरांना शिवसेनेच्या नेत्याकडून पाणीपुरवठा \nअहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांच्यावतीने जामखेड शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोफत पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले.\nयावेळी संजय काशिद म्हाणाले की ,जामखेड शहरातील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र टंचाई निर्माण झाली होती.\nनगरपरिषदेकडून शहरात तब्बल दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.त्यामुळे जामखेड शहरातील नागरिकांचे पाण्यासाठी होत असलेले हाल पाहावत नव्हते.\nत्यामुळे शिवसेनेच्या ध्येयधोरणानुसार आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून व अहमदनगर दक्षिण जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले. असे त्यांनी सांगितले.\nयावेळी जामखेड शहर प्रमुख गणेश काळे, शहर उपप्रमुख अवि बेलेकर,सागर गुंदेचा, नाना रासकर, दिलीप आजबे, राजाभाऊ म्हेत्रे,कैलास खेत्रे, शिवा जावळे ,उद्धव पवार, भाऊ पोटफोडे, नितीन खेत्रे, युवासेना अतुल पवार, विशाल जगताप, गणेश चिंचकर, आकाश मुळे, विशाल निमोणकर हे पाणी वाटप करण्यासाठी परीश्रम घेत आहेत.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/12/in-the-midst-of-suspicion-of-he-rain-a-case-has-been-registered/", "date_download": "2020-09-29T08:29:06Z", "digest": "sha1:BDXCVU6U6YDOVS6ZHPPEVOFLDB335ZJS", "length": 10035, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "'तो' पाऊस संशयाच्या भोवर्यात अन... गुन्हा दाखल - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nHome/Ahmednagar News/‘तो’ पाऊस संशयाच्या भोवर्यात अन… गुन्हा दाखल\n‘तो’ पाऊस संशयाच्या भोवर्यात अन… गुन्हा दाखल\nअहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथे पर्जन्यमापक मशीन बसविण्यात आले आहे. पावसाची योग्य नोंद व्हावी या उद्देशाने हे करण्यात आलेली सुविधा होती. परंतु यात मागील पाच दिवस काही सेकंदात पाऊस पडल्याची नोंद होत होती.\nमात्र ही नोंद होताना झालेला पाऊस हा प्रत्येक वेळेस 2-3 सेकंदातच होत होता, यावरून सदरील पाऊस हा संशयाच्या भोवर्यात आला व या महसूल मंडलाचे हवामान यंत्र तपासले असता या मशीनमध्ये अज्ञात व्यक्तीने छेडछाड केल्याचे\nलक्षात आल्याने याबाबत अज्ञात इसमाविरूद्ध बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये सार्वजनिक मालमत्तेच्या संपत्तीमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी आय. पी. सी. 427 अतंर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nस्थानिक पातळीवर जाऊन चौकशी करण्यात आली. या चौकशीत असे दिसून आले की या कालावधीत प्रत्यक्षात काहीच पाऊस झालेला नव्हता. वास्तविक 2 सेकंदात इतका पाऊस झाला तर प्रचंड नुकसान व्हावयास हवे होते.\nसंबंधीत 5 दिवस झालेला पाऊस हा अज्ञात इसमाद्वारे मशीनमधील पर्जन्यमापक यंत्रामध्ये पाणी ओतून ,दिशाभूल करून पावसाची नोंद वाढविण्यासाठी केला असल्याचे निष्पन्न झाले.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://live.beedreporter.net/news/2/desh.html/", "date_download": "2020-09-29T08:09:54Z", "digest": "sha1:DAUN7KRQ2J6DNVZ6TSMKDQJGIQEANDSH", "length": 10746, "nlines": 101, "source_domain": "live.beedreporter.net", "title": "देश", "raw_content": "\nरिपोर्टर इफेक्ट -पिकाच्या नुकसानीची माहिती पिकविमा कंपनीला देण्यासाठी तालुकानिहाय विमा कंपनी प्रतिनिधींची नावे जाहीर\nऊसतोड कामगारांनो आता स्वत: गोपीनाथ मुंडे व्हा-आ.विनायक मेटे कारखानदारांची बाजू घेणारा लवाद बंद करा\nऊसतोड कामगारांचा ट्रॅक्टर ‘सिटू’ ने अडवला\nमेटेंसोबत बैठकीनंतर जिल्हाधिकार्यांच्या सीओ गुट्टेंना सूचना\nकोरोनाचा कहर सुरूच आज ११५२ संशयितांचा अहवाल आला पॉझिटिव्हची संख्याही मोठी\nसरपंचाच्या अविश्वासाला ग्रामसभेची अट रद्द\nडॉक्टर, कर्मचारी, परिचारिकांच्या अथक प्रयत्नांमुळेच कोरोनावर मात करू शकलो -बाळासाहेब अंबुरे\nगढीच्या जयभवानी मंदिरात चोरी\nप्रशासनाला पुर्व कल्पना न देता आंदोलन केल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्षासह अनेकांवर गुन्हे दाखल\nबीड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळू घेवून जाणारा हायवा पकडला\nशैक्षणीक वर्षे सुरू, शाळा बंद, ऑनलाईन सुरू....\nपरळी उड्डाण पुलावर अपघात 1 ठार, 1 जखमी\nकृषी सेवा सहकारी सोसायट्याकडून शेतकर्यांची आर्थिक लुबाडणूक\nराज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन\nराज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरू आहे. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वय�...\nमराठा आरक्षणावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर, आता 1 सप्टेंबरला सुनावणी\n>नवी दिल्ली : मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात आता 1 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. यामुळे राज्य सरकारला आणखी दीड ...\n३० नोव्हेंबर पर्यंत ८० कोटी भारतीयांना मोफत धान्य देणार – मोदी\n1>३० नोव्हेंबर पर्यंत ८० कोटी भारतीयांना मोफत धान्य देणार – मोदी\n३० नोव्हेंबरपर्यंत गरीबांना धान्य मोफत दिलं जाणार आहे अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा पंतप्रधान �...\nभारताचा चीनवर डिजिटल स्ट्राइक… TikTok सह ५९ चिनी अॅपवर बंदी\n1>भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राइक… TikTok सह ५९ चिनी अॅपवर बंदी\nलडाख मध्ये झालेल्या रक्तरंजित लष्करी संघर्षानंतर सीमेवर तणाव असून, देशातून चीनला उत्तर देण्याचा ...\nपेट्रोल-डिझेल महागले ; ���ाणून घ्या काय असतील नवीन दर\n>तब्बल अडीच महिन्यांनंतर पेट्रोलिअम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे कच्च्या तेलाचे दरही ४० डॉलर्स प्रति बॅरलच्या वर गेले आहेत. दरम्यान, पे�...\n‘त्या‘ गर्भवती हत्तींणीच्या मृत्यूने सोशल मीडियावर हळहळ,बीड जिल्हातही संतप्त प्रतिक्रिया\n1>‘त्या‘ गर्भवती हत्तींणीच्या मृत्यूने सोशल मीडियावर हळहळ,बीड जिल्हातही संतप्त प्रतिक्रिया\nकेरळमधील पलक्कड जिल्ह्यातल्या मन्नारकड भागात एक हत्तीण आपल्यासोबत वाढत असलेल्या चिमु�...\nआपल्याला आता अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता – पंतप्रधान\n>बीड - ऑनलाईन रिपोर्टर\nकरोनापासून बचावासाठी विविध प्रकारे सावधानता बाळगत आपण आता विमान वाहतूक सुरु केली आहे. हळूहळू उद्योग व्यवसाय देखील सुरु झाले आहेत. म्हणजेच अर्थव्यवस्थेचा एक मोठ...\nव्हिडिओ बातमी:-Beed reporter 20/08/20 आजपासुन जिल्हाबाहेर बस सेवा सुरु\nअग्रलेख- हरिश्चंद्राच्या फॅक्टरीत गर्दुल्ले\nसंपादकीय- खर्ची पडलेल्या डॉक्टरांची ही अवहेलना नव्हे काय\nरोखठोक मोदीच्या राज्यात भाव कशाला\nरोखठोक- मोदीच्या राज्यात भाव कशाला\nआष्टीत भाजपाला आणखी एक धक्का बसणार\nशिवसेनेच्या पसं सदस्य पूजा मोरे यांचा स्वाभिमानी शेतकरी 'संघटनेत' प्रवेश\nसुरेश धसांची घेतली आ. जयदत्त क्षीरसागरांची भेट; एक तासाच्या गुफ्तगूनंतर जिल्ह्यात उलटसुलट चर्चांना वेग\nगद्दारी करणारी औलाद इथे जन्मालाच कशी येते गद्दारांना पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश नाही -अजित पवार\nधनंजय मुंडेंच्या प्रस्तावावर नक्कीच विचार करेन - ना पंकजा मुंडे\nशोलेतला ‘कालिया’ अजरामर करणारे विजू खोटे काळाच्या पडद्याआड\nहॅशटॅग एसएसची बँग ऑन ऑफर; सलमान खानसह इतर कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी\nजगावेगळी अंत्ययात्रा चित्रपटात बीडचा भूमिपुत्र\nमानवी तस्करी प्रकरणात दलेर मेहंदीला २ वर्षे तुरुंगवास\nपद्मश्री अभिनेत्री श्रीदेवी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन\nसायं दै. बीड रिपोर्टर,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-i-will-not-apologize-says-rahul-gandhi-1825843.html", "date_download": "2020-09-29T09:04:37Z", "digest": "sha1:YMAJJTS5SY6AC2TI3XHJZIMD7QQYNFKZ", "length": 24539, "nlines": 296, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "I will not apologize says rahul gandhi, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुट���ंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nमाफी मागणार नाही, राहुल गांधी आपल्या कमेंटवर ठाम\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nकाँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रेप इन इंडिया कमेंटवरून शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात भाजपच्या महिला खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांच्या माफीची मागणी केली. पण आपण माफी मागणार नसल्याचे राहुल गांधी यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nराहुल गांधींच्या 'रेप इन इंडिया' कमेंटवरून संसदेत गदारोळ, भाजप आक्रमक\nराहुल गांधी म्हणाले, आधी केलेल्या एका भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली रेप कॅपिटल म्हणत असल्याची क्लीप माझ्याकडे आहे. मी ती क्लीप ट्विट करणार आहे म्हणजे सगळ्यांनाच ती दिसेल. नागरिकत्व कायद्यातील बदलानंतर पूर्ण ईशान्य भारत जळतो आहे. तेथून लक्ष हटविण्यासाठीच भाजपने माझ्या कमेंटवरून गदारोळ घालण्यास सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले.\nगुरुवारी झारखंडमधील गोड्डामध्ये जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी म्��णाले, नरेंद्र मोदी म्हणाले होते 'मेक इन इंडिया'. पण देशात सध्या कुठेही बघितले की 'रेप इन इंडिया' असेच दिसते आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या एका आमदाराने महिलेवर बलात्कार केला. नंतर त्या महिलेच्या गाडीला अपघात झाला. पण नरेंद्र मोदी यांनी त्याबद्दल चकार शब्द काढला नाही.\nकलम ३७०, नागरिकत्व दुरुस्तीनंतर आता भाजपचा या दोन कायद्यांवर फोकस\nनरेंद्र मोदी म्हणतात बेटी बचाओ, बेटी पढाओ पण नक्की कोणापासून बेटी बचाओ हे ते सांगत नाहीत. भाजपच्याच आमदारांपासून मुली वाचविल्या पाहिजेत, असेही राहुल गांधी या सभेत म्हणाले होते.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराज्यपालांचे भाषण मराठीतून; सीमाभाग, मराठी केंद्र स्थापण्याचा उल्लेख\nमी येथे येईन असं कधीच म्हणालो नाही, तरीही मी आलो; CM ठाकरेंचा टोला\nदेवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड\nविश्वासदर्शक ठरावावेळी चार आमदारांची तटस्थ भूमिका\nराहुल गांधींच्या 'रेप इन इंडिया' कमेंटवरून संसदेत गदारोळ, भाजप आक्रमक\nराहुल गांधींना तिरंग्यापेक्षा पाकिस्तानचीच जास्त काळजी - स्मृती इराणी\n'राहुल गांधी एवढे अहंकारी असतील वाटले नव्हते'\nअमेठीत राहुल गांधी पराभूत, स्मृती इराणींनी असे मिळवले यश...\nVIDEO: व्यासपीठावरच महिलेने धरले स्मृती इराणींचे पाय\nमाफी मागणार नाही, राहुल गांधी आपल्या कमेंटवर ठाम\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअ��� केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/danger-growing-four-more-victims-4240", "date_download": "2020-09-29T08:11:21Z", "digest": "sha1:FUOBLGPWAGAUL2M2CPXEVKINFGZX52R5", "length": 8162, "nlines": 111, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "धोका वाढतोय, आणखी चार बळी | Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020 e-paper\nधोका वाढतोय, आणखी चार बळी\nधोका वाढतोय, आणखी चार बळी\nबुधवार, 5 ऑगस्ट 2020\nकोरोनाचा विषय अधिकच गंभीर होत चालला असून मंगळवारी आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. मृतांत आल्तिनो येथील २९ वर्षीय पुरुष, वास्को येथील ७९ वर्षीय महिला, मडगाव येथील ५४ वर्षीय पुरुष आणि घोगळ मडगाव येथील ८० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या चौघांचा मृत्यू कोविड इस्पितळात झाल्याची माहिती देण्यात आली.\nकोरोनाचा विषय अधिकच गंभीर होत चालला असून मंगळवारी आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. मृतांत आल्तिनो येथील २९ वर्षीय पुरुष, वास्को येथील ७९ वर्षीय महिला, मडगाव येथील ५४ वर्षीय पुरुष आणि घोगळ मडगाव येथील ८० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या चौघांचा मृत्यू कोविड इस्पितळात झाल्याची माहिती देण्यात आली.\nआजवर राज्यात एकूण ६० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासांत २५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर २३८ जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. एकूण १९०१ कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. तसेच चोवीस तासांत राजधानी पणजीत १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने लोकांत घबराट निर्माण झाली आहे.\nआरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजच्या दिवशी १९ देशी प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले. आजच्या दिवशी हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ६७ जणांना ठेवण्यात आले. १८८३ जणांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले, तर २२९६ जणांचे अहवाल हाती आहेत. तर ५७० जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. रेल्वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले १२ रुग्ण आहेत. डिचोलीत १२, साखळीत ५८, पेडणेत २६, वाळपईत ५८, म्हापसा येथे ६७, पणजीत ७८, बेतकीत २२, कांदोळीत ४५, कोलवाळ येथे ३७, खोर्लीत ३०, चिंबल येथे ९८, पर्वरीत ३८, कुडचडेत २६, काणकोणात ८, मडगावात ११४, वास्कोत ३८९, लोटलीत २४, मेरशीत २८, केपेत ३०, शिरोड्यात ३३, धारबांदोड्यात ३८, फोंडा ११४, नावेलीत ३७ रुग्ण आहेत.\nसंपादन : महेश तांडेल\nदरवर्षी आम्ही सगळी मंगेशकर मंडळी एकत्र येतो आणि दीदींचा...\nराज्यात कोरोना बळींचा टप्पा ४०० पार\nपणजी: राज्याने आज कोरोनाच्या ४०० बळींची संख्या (४०१) पार केली. मागील चोवीस तासांत...\n‘गोमेकॉ’त दररोज कोरोनाचे ३० गंभीर रुग्ण: डॉ. शिवानंद बांदेकर\nपणजी: राज्यात कोरोनामुळे दररोज बळी जाण्याची चिंता सतावत आहे. दररोज गोमेकॉतील...\nडोनाल्ड ट्रम्प यांचा ‘चीन राग’\nवॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवरची नाराजी...\nनरेंद्र मोदींची ‘मन की बात’……..\nदिल्ली: 'मन की बात'च्या 69 व्या भागात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...\nकोरोना corona विषय topics आरोग्य health रस्ता संप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/videos/girl-died-during-coping-youtube-suicide-video", "date_download": "2020-09-29T08:25:34Z", "digest": "sha1:FKT2K3SN7FAGGQHBKAAYHXHJT53YSPGM", "length": 8276, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "यूट्यूबवर आत्महत्येचा व्हिडीओ पाहिला; अनुकरण करण्याच्या नादात सहावीतल्या मुलीचा मृत्यू", "raw_content": "\nसंजू सॅमसन पुढचा धोनी, शशी थरुर यांच्याकडून कौतुक, गौतम गंभीर म्हणतो…..\nतुमच्या खिशावर परिणाम करणारे हे 5 नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार\nशिवसेना येत नसल्यास राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं, आठवलेंचं आमंत्रण\nयूट्यूबवर आत्महत्येचा व्हिडीओ पाहिला; अनुकरण करण्याच्या नादात सहावीतल्या मुलीचा मृत्यू\nयूट्यूबवर आत्महत्येचा व्हिडीओ पाहिला; अनुकरण करण्याच्या नादात सहावीतल्या मुलीचा मृत्यू\nसंजू सॅमसन पुढचा धोनी, शशी थरुर यांच्याकडून कौतुक, गौतम गंभीर म्हणतो…..\nतुमच्या खिशावर परिणाम करणारे हे 5 नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार\nशिवसेना येत नसल्यास राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं, आठवलेंचं आमंत्रण\nआधी प्रेयसीवर गोळीबार, मग सासऱ्यांची हत्या, पोलीस उपनिरीक्षक परागंदा\nगळफास नव्हे, गळा कापून आत्महत्या, मिरजेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचं थरारक कृत्य\nसंजू सॅमसन पुढचा धोनी, शशी थरुर यांच्याकडून कौतुक, गौतम गंभीर म्हणतो…..\nतुमच्या खिशावर परिणाम करणारे हे 5 नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार\nशिवसेना येत नसल्यास राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं, आठवलेंचं आमंत्रण\nआधी प्रेयसीवर गोळीबार, मग सासऱ्यांची हत्या, पोलीस उपनिरीक्षक परागंदा\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या स��चना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://marathilekh.com/difference-between-lcd-and-led-in-marathi/", "date_download": "2020-09-29T08:42:27Z", "digest": "sha1:CYD7IZJXBHASBLU7B5CLNRMRWNA6ZCBJ", "length": 5095, "nlines": 101, "source_domain": "marathilekh.com", "title": "एल.सी.डी. आणि एल.इ.डी टीव्ही मध्ये काय फरक असतो? LED VS LCD in Marathi - मराठी लेख", "raw_content": "\nएल.सी.डी. आणि एल.इ.डी टीव्ही मध्ये काय फरक असतो\nएलसीडी(Liquid Crystal Display) स्क्रीन १ इंच पर्यंत जाड असते तर एलइडी(Light Emitting Diode) १ इंचापेक्षा कमी असते.\nएलसीडी टीव्ही ह्या साधारणपणे स्वस्त असतात तर एलइडी टीव्ही एलसीडी च्या तुलनेत जास्त महाग असतात.\nएलसीडी टीव्ही च्या वापराने जास्त वीजेची खपत होते तर एलइडी टीव्ही साठी कमी वीजेची खपत होते.\nएलसीडी पेक्षा एलइडी चा जास्त प्रकाश बाहेर पडतो आणि एलइडी चा रंग पण खूप जास्त असतात.\nएलसीडी टीव्ही hi १६५° कोनापर्यंत पाहता येते. त्यापेक्षा अधिक कोणा मध्ये चित्र नीट दिसत नाही तर एलइडी टीव्ही कोणत्याही कोनातून म्हणजेच १८०° पर्यंत पाहता येते.\nएल.इ.डी टीव्ही हे नवीन तंत्रज्ञान असून येणाऱ्या काळात एलसीडी टीव्हींची जागा एल.इ.डी घेणार आहेत.\nमहिलांना उंच टाचेच्या सँडल्स घालणे आवडते का\nकृत्रिम पाऊस कसा पाडला जातो\n हे कशासाठी वापरले जाते\nउबंटू काय आहे आणि याचा वापर कुठे होतो\nबांधकामात सिमेंट बरोबर लोंखंडी गज का वापरतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/525035", "date_download": "2020-09-29T07:57:50Z", "digest": "sha1:CVEU3IYE4C3AS4GBWKSNHZFYM77IYPZ2", "length": 2124, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"थोरियम\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"थोरियम\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०८:०९, २५ एप्रिल २०१० ची आवृत्ती\n१६ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१४:०६, १७ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: war:Thorium)\n०८:०९, २५ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAlmabot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ga:Tóiriam)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/editorial-articles-bribe-for-bribery/", "date_download": "2020-09-29T07:38:05Z", "digest": "sha1:VQKJXVVZHB3ST57KP5RNJCGIXTGV3Z2B", "length": 11506, "nlines": 88, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दखल : लाचखोरीला लगाम", "raw_content": "\nदखल : लाचखोरीला लगाम\nभारतात लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये गेल्या वर्षभरात 10 टक्क्यांनी घट झाल्याचे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणावरून स्पष्ट झाले आहे. परंतु आतापर्यंतची सर्वच सरकारे लाचखोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यास असमर्थ ठरली आहेत, असेही हा सर्वेक्षण अहवाल सांगतो. ही कमतरता भरून काढावीच लागेल, कारण लाचखोरीमुळे विविध स्तरांवर देशाचे नुकसान होत आहे.\nलाचखोरीच्या बाबतीत भारताची प्रतिमा सुधारत चालल्याचे दिसून येत आहे. एका ताज्या सर्वेक्षणानुसार, भारतात लाचखोरीच्या घटनांमध्ये गेल्या वर्षभराच्या कालावधीत दहा टक्क्यांनी घट झाली आहे. इंडिया करप्शन सर्व्हे 2019 च्या अहवालानुसार, 20 राज्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यातून हा निष्कर्ष समोर आला आहे. या सर्वेक्षणात सुमारे दोन लाख लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. 20 राज्यांच्या 248 जिल्ह्यांत सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर असे दिसून आले की, गेल्या बारा महिन्यांत 51 टक्के भारतीयांना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे लाच द्यावीच लागली आहे.\nहे सर्वेक्षण अराजकीय स्वरूपाचे असून, ट्रान्सपेरन्सी इंडिया इंटरनॅशनल या स्वतंत्र आणि अराजकीय संस्थेमार्फत ते करण्यात आले आहे. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार दिल्ली, हरियाणा, गुजरात, पश्चिम बंगाल, केरळ, गोवा आणि ओडिशा या राज्यांत भ्रष्टाचाराची प्रकरणे सर्वांत कमी पाहावयास मिळाली. दुसरीकडे राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू, झारखंड आणि पंजाबात लाचखोरीची सर्वाधिक प्रकरणे आढळून आली. भ्रष्टाचार अनुमान क्रमवारीत गेल्या वर्षाच्या तुलनेत भारताची तीन क्रमांकांनी सुधारणा झाली आहे. आता 180 देशांच्या यादीत भारताचे 78 वे स्थान आहे. सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे की, पैसा हेच लाचखोरीचे प्रमुख माध्यम आहे.\nसर्वेक्षणात सहभागी झालेल्या 35 टक्के लोकांनी गेल्या 12 महिन्यांच्या कालावधी�� आपली कामे लाच देऊन करून घेतल्याचे नमूद केले तर 16 टक्के लोकांनी कोणतीही लाच न देता आपली कामे झाल्याचे सांगितले. सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यानंतरसुद्धा सरकारी कार्यालयांमध्ये लाचखोरी सुरूच आहे. मालमत्तेची नोंदणी आणि जमिनीसंबंधीच्या प्रकरणांत सर्वाधिक लाचखोरी असल्याचे पाहायला मिळाले. गेल्या वर्षभराच्या कालावधीत लाचखोरी कमी झाली आहे, असे केवळ 12 टक्के लोकांनी सांगितले. आतापर्यंतची सर्वच सरकारे लाचखोरी रोखण्यासाठी कठोर उपाय योजण्यात अपयशी ठरली आहेत, हेही सर्वेक्षणातून समोर आले आहे. लाचखोरीला लगाम घालण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या प्रयत्नांना दाद द्यायला हवी.\nभ्रष्टाचार रोखण्यासाठी ज्याप्रकारे केंद्र सरकारने उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला, त्याचा परिणाम कनिष्ठ पातळीपर्यंत दिसू लागला आहे. भ्रष्टाचारात गुंतलेल्या काही अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या मोहिमेचा पाचवा टप्पा केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच पूर्ण केला. या टप्प्यात प्राप्तिकर विभागाच्या 21 अधिकाऱ्यांना मुदतीपूर्वीच सक्तीची निवृत्ती देण्यात आली.\nयावर्षी जून महिन्यानंतर केंद्र सरकारने प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांवर अशा प्रकारची कारवाई करण्याची ही पाचवी वेळ आहे. आतापर्यंत 85 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. त्यातील 64 अधिकारी उच्चपदस्थ होते. या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांपैकी 12 अधिकारी केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाशी (सीबीडीटी) संबंधित होते. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात सरकारने 15 अधिकाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली होती. प्रशासनात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना हा एक प्रकारे संदेशच होता. याच कारणामुळे देशभरात लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये घट झाल्याचे दिसून येते. भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध आपला हंटर केंद्र सरकारकडून भविष्यातही अशाच प्रकारे चालविला जाईल आणि परिस्थितीत सुधारणा होण्याची आशा निर्माण होईल, अशी अपेक्षा करू या.\nराजकीय चर्चा करणे गुन्हा आहे का राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना सवाल\nउदयनराजे आणि संभाजीराजेंच्या भूमिकेचा अर्थ एकच – शिवसेना\n‘दोन पक्षांचे बडे नेते भेटत असतील तर नक्कीच राजकीय….’\nई-कॉमर्स धोरण लवकरच जाहीर करावे\nउत्तरप्रदेश : सामूहिक बलात्कारातील पीडितेचा मृत्यू; चार जणांना ��टक\n‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ची भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathilekh.com/dhrutrashtrachya-putrachi-vagnuk-marathi-story/", "date_download": "2020-09-29T07:39:17Z", "digest": "sha1:HJVU7WT4CUUCDTVLNGYTW7CHY7OH24A6", "length": 8118, "nlines": 107, "source_domain": "marathilekh.com", "title": "धृतराष्ट्राच्या पुत्रांची वागणूक | Marathi Katha | Marathi Story - मराठी लेख", "raw_content": "\nधृतराष्ट्राच्या पुत्रांची वागणूक | Marathi Katha | Marathi Story\nin Marathi Katha, महाभारतातील कथा\nपंडुपुत्रांना हस्तिनापुरात सोडून ऋषिमुनी निघून गेले. पंडुपुत्रांना पाहून तेथील सर्व लोकांना खूप आनंद झाला, परंतु धृतराष्ट्राच्या पुत्रांना मात्र ते आलेले अजिबात आवडले नाही व खूप वाईट वाटले.\nत्यांच्यामध्ये सर्वात मोठा पुत्र दुर्योधन हा होता. तो स्वतःला तेथील भावी राजा समजत असे. त्यामुळे त्याला नागरिकांनी पंडुपुत्रांचे स्वागत केलेले अजिबात आवडले नाही. लोकांनी ‘कौरवेश्वर युधिष्ठिराचा विजय असो’ हि घोषणा दिली. त्या घोषणेचा त्याला खूपच राग आला. तो खूपच चिडला आणि वडिलांकडे जाऊन त्यांना म्हणाला, “हया मुलांना तुम्ही घरात कशाला घेतले. त्या ऋषिमुनींना हे नसते उद्योग कोणी सांगितले होते. तुम्ही त्यांना आत्ता ताबोडतोब हाकलून द्या. कोण कुठले म्हणे ‘कौरवेश्वर’ तुम्ही त्यांचे जर कौतुक करणार असाल तर आम्हाला विहिरीत ढकला.”\nधुतराष्ट्राला दुर्योधन बोलला ते ऐकून अतिशय वाईट वाटले. तो मुलाला म्हणाला, “तू असे बोलू नकोस. माझे तुझ्यावरील प्रेम हे कधीही कमी होणार नाही. मी तुझ्यासाठी सर्व काही करीन. पण असे काही बोलू नकोस आणि आजोबा भीष्माचार्यांना व काका विदुरांना तुझ्या मनातले हे विचार अजिबात कळू देऊ नकोस. सगळयाच मनातील गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात. हे लक्षात ठेव.”\nतेव्हा दुर्योधन त्यांना म्हणाला, “मी त्यांना कुरू वंशाच्या सिंहासनावर बसू देणार नाही. त्यावर त्यांचा काहीही अधिकार नाही. आणि मी त्यांना कौरव कुळातले देखील मानणार नाही.”\nते ऐकून धृतराष्ट्र त्याला म्हणाला, “तु म्हणतोस तसेच सगळे होईल. पण तू थोडा धीर धर. आपण त्यांना पांडव असे म्हणू. त्यांचे तेच नाव रूढ करू. आता तू माझ्यावर रागावू नकोस.”\nहे सर्व झाल्यावर धृतराष्ट्राला फार वाईट वाटले व त्याने आपले पुत्र दुर्योधन, दुःशासन, यांना सहानुभूतीने आपल्या छातीशी धरले व नंतर ते त्यांच्या महालात निघून गेले.\nहस्तिना��ुरात पांडवांचे आगमन| Marathi Katha | Marathi Story\nयुधिष्ठिराने जगाला दिलेला सत्याचा धडा | Marathi Katha | Marathi Story\nयुधिष्ठिराने जगाला दिलेला सत्याचा धडा | Marathi Katha | Marathi Story\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/crime/suraj-pancholi-demanded-cbi-inquiry-sushants-case-and-said-i-pray-his-family-a594/", "date_download": "2020-09-29T07:35:50Z", "digest": "sha1:KTDOI5MN2AOHOABE7NLQMIBQHXJLRMZD", "length": 30997, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सुरज पांचोलीने सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी केली अन् म्हणाला मैं दुआ करता हूं कि उनके परिवार को... - Marathi News | Suraj Pancholi demanded CBI inquiry into Sushant's case and said, \"I pray that his family ... | Latest crime News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nमान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप\nअजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप\nउच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन\nएमएमआरडीएचे अंदाजपत्रक : मेट्रो-४ वर यंदा होणार सर्वाधिक खर्च\nशिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली कैफियत, निधी मिळत नाही\nसुशांतची हत्या की आत्महत्या, हे गूढ उलगडणार एम्सने सीबीआयकडे सोपविला अहवाल\nसुशांतची हत्या की आत्महत्या, व्हिसेरा रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा\n'तर मी त्यांचे फोडेन थोबाड..', घाटी म्हणणाऱ्यांना उषा नाडकर्णीने सुनावले खडेबोल\nदिशा पटानीच्या या ‘रेड लिपस्टिक’ सेल्फीवर टायगरही फिदा, सोशल मीडियावर क्षणात झाला व्हायरल\nअभिनेत्री अमृता खानविलकरच्या दिलखेच अदांवर चाहते झाले फिदा, फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nदेशात महिलांसह पुरूषांच्या BMI मध्ये मोठा बदल; वजनात ५ किलोंनी वाढ, सर्वेक्षणातून खुलासा\nकोरोना रुग्णांच्या 'या' २ उपचार पद्धतींबाबत आरोग्यमंत्रालयानं दिली धोक्याची सूचना\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nWorld Heart Day : कोरोना काळात हृदय सांभाळा, कोविडला पळवा जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला...\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nअकोला: कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ४३ नवे पॉझिटिव्ह\nमान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप\nनवी दि��्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 96,318 लोकांना गमवावा लागला जीव\nऑक्टोबरमध्ये सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार: आदित्य ठाकरे\nदिशा पटानीच्या या ‘रेड लिपस्टिक’ सेल्फीवर टायगरही फिदा, सोशल मीडियावर क्षणात झाला व्हायरल\nअजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप\nसोलापूर : महिला बचत गटाचे कर्ज माफीसाठी पंढरपुरात मनसेचा विराट मोर्चा; हजारो महिलांचा सहभाग\nराज्यातील सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, ऑक्टोबरमधील तारखांमध्ये पुन्हा बदल केल्या परिपत्रक जारी.\n...म्हणून इशान किशनला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी पाठवलं नाही, रोहितनं सांगितलं नेमकं कारण\n'Harami' Trailer: इम्रान हाश्मीच्या खतरनाक लूकने सर्वच थक्क, बघा 'हरामी' सिनेमाचा ट्रेलर\nराज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७०,५८९ नवे रुग्ण; ७७६ जणांचा मृत्यू.\nपुणे - तरुणाचा खून करुन पोत्यात बांधून टाकला, नवले ब्रीजजवळील घटना\nFarmers Protest : कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार; 'या' दिवशी देशव्यापी रेलरोकोची हाक\nपंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या रेलरोकोचा आजचा पाचवा दिवस आहे.\nअकोला: कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ४३ नवे पॉझिटिव्ह\nमान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 96,318 लोकांना गमवावा लागला जीव\nऑक्टोबरमध्ये सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार: आदित्य ठाकरे\nदिशा पटानीच्या या ‘रेड लिपस्टिक’ सेल्फीवर टायगरही फिदा, सोशल मीडियावर क्षणात झाला व्हायरल\nअजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप\nसोलापूर : महिला बचत गटाचे कर्ज माफीसाठी पंढरपुरात मनसेचा विराट मोर्चा; हजारो महिलांचा सहभाग\nराज्यातील सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, ऑक्टोबरमधील तारखांमध्ये पुन्हा बदल केल्या परिपत्रक जारी.\n...म्हणून इशान किशनला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी पाठवलं नाही, रोहितनं सांगितलं नेमकं कारण\n'Harami' Trailer: इम्रान हाश्मीच्या खतरनाक लूकने सर्वच थक्क, बघा 'हरामी' सिनेमाचा ट्रेलर\nराज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७०,५८��� नवे रुग्ण; ७७६ जणांचा मृत्यू.\nपुणे - तरुणाचा खून करुन पोत्यात बांधून टाकला, नवले ब्रीजजवळील घटना\nFarmers Protest : कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार; 'या' दिवशी देशव्यापी रेलरोकोची हाक\nपंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या रेलरोकोचा आजचा पाचवा दिवस आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nसुरज पांचोलीने सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी केली अन् म्हणाला मैं दुआ करता हूं कि उनके परिवार को...\nSushant Singh Rajput Suicide : त्याने आपल्या स्टोरीमध्ये लिहिलेले सुशांतच्या कुटुंबाला सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा हक्क आहे. मात्र, यासाठी त्यांनी मोठी लढाई लढावी लागणार आहे.\nसुरज पांचोलीने सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी केली अन् म्हणाला मैं दुआ करता हूं कि उनके परिवार को...\nठळक मुद्दे सूरजशिवाय परिणीती चोपडा, अंकिता लोखंडे, कृति सेनन आणि कंगना रानौत यासारख्या कलाकारांनी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय तपासणीची मागणी केली आहे.\nनवीन दिल्ली - सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी सतत सोशल मीडियावर सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. आज सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला 2 महिने पूर्ण झाले आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात अद्याप काही ठोस निष्पन्न झालेलं नाही. तसेच, सुशांतच्या कुटुंबातील लोकांपैकी राजकीय नेत्यांकडून देखील सुशांतच्या मृत्यूची सीबीआय तपासणीची मागणी केली जात आहे. दरम्यान, बॉलीवुड अभिनेता सूरज पांचोलीने इंस्टाग्राम स्टोरी शेयर करत सुशांतच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्याने आपल्या स्टोरीमध्ये लिहिलेले सुशांतच्या कुटुंबाला सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा हक्क आहे. मात्र, यासाठी त्यांनी मोठी लढाई लढावी लागणार आहे.\nसूरज पांचोलीने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय तपासणीची मागणी करत \"मी खरंच अशी प्रार्थना करतो आणि आशा बाळगतो की सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबियांना जे त्यांना हवं ते मिळो, सुशांतचे कुटुंबीयांचा सीबीआय तपासणीची मागणी करण्यास हक्क आहे. पहिल्यापासून यासाठी त्यांना मोठी लढाई लढावी लागली आहे. त्यांना हे जाणून घेणं आवश्यक आहे की, शेवटी नेमकं काय झालं होतं आणि जगालाही हे माहित झालं पाहिजे.\" असे लिहिले आहे. सूरजशिवाय परिणीती चोपडा, अंकिता लोखंडे, कृति सेनन आणि कंगना रानौत यासारख्या कलाकारांनी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय तपासणीची मागणी केली आहे.\nबॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्या मागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी ५६ जणांचा जबाब नोंदवला आहे.\nSushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी\nSushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी\nसुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत\nडॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको\nSushant Singh RajputSuicideSuraj PancholiCBIInstagramसुशांत सिंग रजपूतआत्महत्यासुरज पांचोलीगुन्हा अन्वेषण विभागइन्स्टाग्राम\nखोलांत येथील जंगली भागात झाडाला गळफास लावून ३० वर्षीय तरुणाने केली आत्महत्या\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nSushant Singh rajput Case : CBI च्या रडारवर सुशांतच्या बहिणी, IPS भावोजी अन् डॉक्टरची होणार चौकशी\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप\nपुण्यात तरुणाचा खून करुन मृतदेह पोत्यात बांधून टाकला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\nSushant Singh rajput Case : CBI च्या रडारवर सुशांतच्या बहिणी, IPS भावोजी अन् डॉक्टरची होणार चौकशी\nपोलिसात तक्रार केल्याने नशेडीच्या आई, वहिनीने केली तक्रारदाराच्या पत्नी व बहिणीस मारहाण\n मृत कोरोनाबाधित महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने गायब\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्या��� सापडलेले हे 10 कलाकार | India News\nकोरोना रुग्णांच्या 'या' २ उपचार पद्धतींबाबत आरोग्यमंत्रालयानं दिली धोक्याची सूचना\nकरोडोंची मालकीण आहे रणबीर कपूरची बहीण रिध्दीमा, काही वर्षांपूर्वी तिच्यावरही लागला होता चोरीचा आरोप\n अखेर मंगळ ग्रहावर पाणी सापडलं, जमिनीखाली दडली आहेत तीन सरोवर\nEsha Gupta Photos: ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो\nIPL 2020 : सामना भलेही RCBनं जिंकला, पण मनात कायमचं घर केलं ते या फोटोनं\nअभिनेत्री अमृता खानविलकरच्या दिलखेच अदांवर चाहते झाले फिदा, फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर\nसंस्कृती बालगुडेच्या स्टायलिश लूकची चाहत्यांना भुरळ\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nकुंभारीच्या माळरानावर तयार होते दररोज ५०० लिटर विषारी ताडी\nदेशात महिलांसह पुरूषांच्या BMI मध्ये मोठा बदल; वजनात ५ किलोंनी वाढ, सर्वेक्षणातून खुलासा\nअकोला: कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ४३ नवे पॉझिटिव्ह\nतळोद्यात ‘रेड कॉटन बग’चा प्रादुर्भाव\nतळोदा तालुक्यात पंचनामे सुरू\nमान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप\nराफेल आल्यानं एक कमी दूर, तर दुसरी तयार; हवाई दलासमोर मोठं संकट\nपुण्यातील‘सोनावणे प्रसुतीगृहा’ची अभिमानास्पद कामगिरी कोरोनाग्रस्त मातांची १०९ अर्भके कोरोनामुक्त\nअजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप\nउच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन\nFarmers Protest : कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार; 'या' दिवशी देशव्यापी रेलरोकोची हाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maxmaharashtra.com/election-2020/uddhav-thackeray-offers-shashikant-shinde-a-refund/54032/", "date_download": "2020-09-29T06:59:14Z", "digest": "sha1:WMOSN6ITYQLWJP3BKWQW5VV3WO7PDVBF", "length": 6966, "nlines": 147, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "उद्धव ठाकरेंनी दिली शशिकांत शिंदेंना घरवापसीची ऑफर | Max Maharashtra", "raw_content": "\nMax Maharashtra - जन सामान्यांच्या प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडणार आपलं हक्काच न्युज़ पोर्टल | Max Maharashtra\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nउद्धव ठाकरेंनी दिली शशिकांत शिंदेंना घरवापसीची ऑफर\nउद्धव ठाकरेंनी दिली शशिकांत शिंदेंना घरवापसीची ऑफर\nBy टीम मॅक्स महाराष्ट्र On Sep 25, 2019\nमाथाडी कायद्याला पन्नास वर्ष पुर्ण झाल्याने या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना विनोदी शैलीत शिवसेनेत येण्याचा टोला लगवला आमच सरकार हे जनेत्याच्या पाठीशी आहे, त्यामुळे आम्ही जनतेच्या सेवेसाठी दप्तर आहोत अस विधान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.\n‘नवीन कृषी धोरण म्हणजे शेतकऱ्यांना फाशीची शिक्षा’ राहुल…\nराज्याचे मुख्य सचिव कोरोना पॉझिटिव्ह, मंत्री मंडळाची चिंता…\nआरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, नेत्यांना गावबंदी\nटीम मॅक्स महाराष्ट्र 9860 posts 0 comments\nभाजप: एक सूडबुद्धीचा प्रवास\nतेल लावलेले पैलवान अडकले\n‘नवीन कृषी धोरण म्हणजे शेतकऱ्यांना फाशीची शिक्षा’ राहुल गांधी यांचा संताप\nराज्याचे मुख्य सचिव कोरोना पॉझिटिव्ह, मंत्री मंडळाची चिंता वाढली\nआरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, नेत्यांना गावबंदी\nधीरूभाई अंबानी हॉस्पिटल ताब्यात घेऊन कोव्हीड सेंटर बनवा, नागरिकांची मागणी….\nFact Check: मौलाना आझाद अरबी होते का\nस्थलांतरित मजूर: “रिझर्व्ह आर्मी”\nकोविडकाळातील केदारनाथ : भाग २\n‘नवीन कृषी धोरण म्हणजे शेतकऱ्यांना फाशीची शिक्षा’ राहुल…\nराज्याचे मुख्य सचिव कोरोना पॉझिटिव्ह, मंत्री मंडळाची चिंता…\nरस्त्याच्या दूरवस्थेमुळे गर्भवती महिलेला खाटेवर बसवून…\nआरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, नेत्यांना गावबंदी\nधीरूभाई अंबानी हॉस्पिटल ताब्यात घेऊन कोव्हीड सेंटर बनवा,…\nकोरोना वॅक्सीनची गाडी कुठपर्यंत आलीय\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-29T06:44:21Z", "digest": "sha1:MEPLWDCBD7NZCUOZLXON4LYBBG57B4GJ", "length": 9178, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "कालवाबाधितांचे होणार पुनर्वसन | Janshakti Newspaper", "raw_content": "\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nin ठळक बातम्या, पुणे, पुणे शहर\nत्याच परिसरात ‘एसआरए’मध्ये घरे देण्याचा निर्णय\nपुणे : मुठा उजवा कालवा दुर्घटनेत पूर्णत: बाधित 98 कुटुंबांचे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतंर्गत (एसआरए) त्याच परिसरात ताब्यात असलेल्या सदनिकांमध्ये टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पात्र आणि अपात्रची यादी तपासणे, याच परिसरात एसआरएच्या ताब्यात असलेल्या, येत्या दोन ते तीन महिन्यांच्या काळात ताब्यात देणार्या सदनिकांची माहिती सादर करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रधिकरणाला दिले आहेत. दुर्घटनेनंतर महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्या मदतीने विविध कामे हाती घेतली आहेत. त्याचा आढावा सोमवारी पालकमंत्र्यांनी घेतला. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.\nबापट म्हणाले, पूर्णत: बाधित कुटुंबांचे एसआरएच्या माध्यमातून पुनर्वसन होणार आहे. राजेंद्रनगर प���िसरात 25 सदनिका आहेत. त्या ठिकाणी पहिल्या टप्यात काहींचे पुनर्वसन होणार आहे. त्या परिसरात अन्य काही योजना सुरू आहेत. त्यातून किती सदनिका उपलब्ध होणार आहेत. याची माहिती घेण्याच्या तसेच पुनर्वसन करताना पात्र, अपात्रांची यादी तयार करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या आहेत. तर अंशत: बाधितांना पालिकेच्या ताब्यातील सदनिका भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे.\nदहशतवादाविरोधात घुमटाद्वारे शांतीचा संदेश – उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू\nशाळा व्यवस्थापन समितीची गणवेश योजना फसली\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nशाळा व्यवस्थापन समितीची गणवेश योजना फसली\nज्येष्ठांमध्ये दडलेल्या कलागुणांचे सादरीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AC/", "date_download": "2020-09-29T08:35:23Z", "digest": "sha1:MDQPRWU262DWJPOFZDQNYIBZBOP34HK5", "length": 10953, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "वरणगाव रेल्वे स्टेशन ते बस स्टॉप रस्त्याचे काम तातडीने सुरू करा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिल���सा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nवरणगाव रेल्वे स्टेशन ते बस स्टॉप रस्त्याचे काम तातडीने सुरू करा\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nजिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश : नगराध्यक्ष नगराध्यक्ष सुनील काळेंनी केली होती मागणी\nभुसावळ- जिल्हा नियोजन विकास समिती अध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभेत वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी वरणगाव शहरातील नागरीकांच्या जनहिताच्या समस्यांना वाचा फोडली. त्यात नागेश्वर मंदिर ते रेल्वे स्टेशन ते बस स्टॉपपर्यंत दुभाजक टाकून चौपदरी रस्ता मंजूर असून या रस्त्याच्या दुर्दशेने अपघात हेात असून रस्ता कामाला तातडीने सुरूवात करण्याची मागणी केली. यावर पालकमंत्र्यांनी रस्त्याच्या कामाला तातडीने सुरूवात करण्याचे आदेश दिले.\nविविध समस्यांना नगराध्यक्षांनी फोडली वाचा\nशासकीय विश्रामगृहाची जागा ही जिल्हाधिकार्यांनी वरणगाव नगरपरीषदेच्या इमारतीसाठी दिली आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग ही जागा नगरपरीषदेला देत नाही त्यामुळे जागेचा ताबा द्यावा, बस स्टॉप ते भोगावती नदीपर्यंतच्यारस्त्याच्या विकासासाठी निधी दयावा, ग्रामीण रुग्णालयाच्या कामासाठी निधी मंजूर करावा, 4) वरणगाव शहरातून समांतर महामार्गासाठी 70 कोटी मंजूर झाले असून त्यातील 40 कोटी पळवून लावण्यात आल्याने त्याचा शोध घेवून संपूर्ण 70 कोटीतूनच कामे करावीत, वरणगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सानप यांची राजकीय दबावाखाली झालेली बदली रद्द करावी, वरणगाव शहरात बसस्थानक नाही तसेच पिकअप शेड सुद्धा नाही हा महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लावण्यात यावा व वरणगाव नगरपरीषदेला नगरोत्थान व दलितेतर निधी देताना अन्याय प्रशासनाने केला आहे त्याबाबतीत न्याय द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी पालकमंत्री तसेच भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्याकडे केली. वरणगाव शहरातील जनहिताचे प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकार्यांना पालकमंत्र्यांनी दिले असल्याचे काळे यांनी कळवले आहे.\nमधूकरला थकहमी पत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्�� करणार\nभांडे समितीचा अहवाल राज्य सरकारच्या शिफारशीसह केंद्र सरकारला पाठविणार\nठाकरे सरकारमधील आणखी एका बड्या मंत्र्याला कोरोना\nतुमचा प्रोब्लेम तरी काय आहे; मोदींचा विरोधकांना सवाल\nभांडे समितीचा अहवाल राज्य सरकारच्या शिफारशीसह केंद्र सरकारला पाठविणार\nपुण्यात राष्ट्रवादीतर्फे काळीपट्टी बांधून सरकारचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maxmaharashtra.com/news-update/udayan-raje-bhosle-was-upset-with-the-decision-to-ban-onion-exports/96294/", "date_download": "2020-09-29T08:09:28Z", "digest": "sha1:SFQ7HLFVZOEHFO7BEQJJFNP3Y5W25OSW", "length": 10867, "nlines": 151, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "मोदी सरकारच्या निर्णयाच्या विरोधात उदयनराजेंच पत्र... | udayan raje bhosle was upset with the decision to ban onion exports", "raw_content": "\nMax Maharashtra - जन सामान्यांच्या प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडणार आपलं हक्काच न्युज़ पोर्टल | Max Maharashtra\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nमोदी सरकारच्या निर्णयाच्या विरोधात उदयनराजेंच पत्र…\nमोदी सरकारच्या निर्णयाच्या विरोधात उदयनराजेंच पत्र…\nBy टीम मॅक्स महाराष्ट्र On Sep 16, 2020\nकेंद्र सरकार ने घेतलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. अशा परिस्थित भाजप राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसबूकवर पोस्ट लिहित सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातबंदींचा निर्णय मागे घेण्याची विनंती सरकारला केली आहे.\nउदयनराजे आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हणतात…\n‘केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धक्कादायक आहे. बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यानां उद्ध्वस्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.\nकोरोनाच्या काळात आपलं ह्रदय निरोगी कसं ठेवाल\nFact Check: मौलाना आझाद अरबी होते का\nस्थलांतरित मजूर: “रिझर्व्ह आर्मी”\nकांद्याचं उत्पादन करणारा शेतकरी हा गरीब आहे. कोरोना काळात खरं तर संपूर्ण देशाला सावरण्याचे काम शेतकऱ्यांनी केलं आहे. संपूर्ण देशाला अन्नधान्य आणि भाजीपाल्याची कमतरता भासू दिली नाही. आज जगभरात कांद्याला मोठी मागणी आहे अशावेळी निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हजारो टन कांदा निर्यातीसाठी पडून आहे. जेव्हा भाव कोसळतात कांदा फेकावा लागतो. पण आज कांद्याला चांगला भाव मिळत असताना असा निर्णय घेणे यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. त्यामुळे सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी.\nया निर्णयाबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी आपण चर्चा करणार असून, आधीच लॉकडाऊनच्या संकटातून शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार हे आता कुठे सावरत असताना ही अचानक केलेली निर्यातबंदी त्यांच्यासाठी घातक ठरेल आणि त्यांचे मोठे नुकसान होईल. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन आपण कांद्यावरची निर्यातबंदी त्वरित उठवून शेतकरी, व्यापारी, वाहतूकदारांना दिलासा द्यावा.\nआशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नाशिकची ओळख आहे. शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था ही कांद्यावर अवलंबून आहे. तरी केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय या तिन्ही मंत्रालयांनी व्यापक हित लक्षात घ्यावे. अन्यथा अचानक केलेल्या निर्यात बंदीमुळे भारताच्या निर्यात धोरणाला जागतिक स्तरावर फटका बसू शकतो.\nटीम मॅक्स महाराष्ट्र 9861 posts 0 comments\nFact Check: मेंदूवरील ऑपरेशन दरम्यान रुग्णाची किडनी काढली गेली का\nविरोधकांना काही लाजा शरमा\nकोरोनाच्या काळात आपलं ह्रदय निरोगी कसं ठेवाल\nFact Check: मौलाना आझाद अरबी होते का\nस्थलांतरित मजूर: “रिझर्व्ह आर्मी”\nकोविडकाळातील केदारनाथ : भाग २\nकोरोनाच्या काळात आपलं ह्रदय निरोगी कसं ठेवाल\nFact Check: मौलाना आझाद अरबी होते का\nस्थलांतरित मजूर: “रिझर्व्ह आर्मी”\nकोविडकाळातील केदारनाथ : भाग २\n‘नवीन कृषी धोरण म्हणजे शेतकऱ्यांना फाशीची शिक्षा’ राहुल…\nराज्याचे मुख्य सचिव कोरोना पॉझिटिव्ह, मंत्री मंडळाची चिंता…\nरस्त्याच्या दूरवस्थेमुळे गर्भवती महिलेला खाटेवर बसवून…\nआरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, नेत्यांना गावबंदी\nधीरूभाई अंबानी हॉस्पिटल ताब्यात घेऊन कोव्हीड सेंटर बनवा,…\nकोरोना वॅक्सीनची गाडी कुठपर्यंत आलीय\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://live.beedreporter.net/news/beed_district_/6815/", "date_download": "2020-09-29T09:02:16Z", "digest": "sha1:NLZ4UQMDZ7SUQZUNCV7HAX3SMBKWS2EJ", "length": 4432, "nlines": 47, "source_domain": "live.beedreporter.net", "title": "जवळ्याजवळ माजलगाव बॅक वॉटरची पाईपलाईन फुटली", "raw_content": "\nरिपोर्टर इफेक्ट -पिकाच्या नुकसानीची माहिती पिकविमा कंपनीला देण्यासाठी तालुकानिहाय विमा कंपनी प्रतिनिधींची नावे जाहीर\nऊसतोड कामगारांनो आता स्वत: गोपीनाथ मुंडे व्हा-आ.विनायक मेटे कारखानदारांची बाजू घेणारा लवाद बंद करा\nऊसतोड कामगारांचा ट्रॅक्टर ‘सिटू’ ने अडवला\nमेटेंसोबत बैठकीनंतर जिल्हाधिकार्यांच्या सीओ गुट्टेंना सूचना\nजवळ्याजवळ माजलगाव बॅक वॉटरची पाईपलाईन फुटली\nबॅक वॉटरची पाईपलाईन फुटली\nशहराला होणारा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकललाबीड\n(रिपोर्टर):- माजलगाव बॅक वॉटरची पाईपलाईन जवजळ्या जवळ फुटल्याने सदरील पाईपलाईनचे काम सुरू आहे. त्यामुळे बीड शहराला आजच्या ऐवजी उद्या पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, तशी नोंद शहरवासियारंनी घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकार्यांसह पाणीपुरवठा अभियंत्यांनी केले आहे.\nमाजलगाव बॅक वॉटरची जलवाहिनी जवळा गावाजवळ फुटलेली आहे. पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठ्यामध्ये व्यत्यय आला, पाईपलाईन जोडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. बीड शहरातील धानोरा रोड पाणीपुरवठा केेंद्र गांधीनगर विभाग व नवीन हद्दीलगत भागातील उद्या शहरात होणारा पाणीपुरवठा एक दिवसाने उशिरा होईल, तशी नोंद संबंधित शहरवासियांनी घ्यावी, असे आवाहन न.प.चे मुख्याधिकारी व पाणीपुरवठा अभियंता, पाणीपुरवठा सभापती रविंद्र कदम यांनी केले आहे.\nआष्टीत कंडक्टरचे घर फोडले\nतलवाडा येथील खदाणीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह ; परिसरात खळबळ\nबेकायदेशीर प्रॅक्टिस; स्त्री भ्रूणहत्येतील आरोपी सुदाम मुंडेला पुन्हा अटक\nसायं दै. बीड रिपोर्टर,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://andriusmusic.com/mr/il-ricordo-4/", "date_download": "2020-09-29T08:11:27Z", "digest": "sha1:3FY2JAA5M45UVCFPFPZCJWKZVADWRDLX", "length": 7900, "nlines": 99, "source_domain": "andriusmusic.com", "title": "Il Ricordo ⋆ अँड्र्यू फायरंझ", "raw_content": "\nसर्वात जुन 50 गाणी\nहे आजचे वास्तव आहे आपण सांगते\nप्रमाणे लोड करीत आहे ...\nसर्व लेख पहा Piero Garbin\nफॅब्रिजिओ रिओली डीजे. →\nप्रथम प्रत्युत्तर द्या व्हा\nही साइट स्पॅम कमी Akismet वापर. आपली टिप्पणी डेटा प्रक्रिया कशी आहे ते जाणून घ्या.\nमुलभूत भाषा सेट करा\nआपण या साइटवरून बातम्या माहिती दिली जाईल.\nनाव: किमान प्रविष्ट करा 2 वर्ण\nईमेल: एक वैध ईमेल प्रविष्ट करा\nदेश: किमान प्रविष्ट करा 2 वर्ण\nनंबर प्रविष्ट करा 396: योग्य नंबर प्रविष्ट करा\nहे आजचे वास्तव आहे आपण सांगते\nमाजी ट्यून (आंद्रेई Corbo)\nहे आजचे वास्तव आहे उघडा\nमाझे अवकाश सह जाई\nसाइट वर क्लिक करा:\nआपण कधीही Andrius संगीत ऐकले आहे\nया साइटवर जमीन आणि संगीत Andrius ऐकू नका ते रोम कसा मिळवावा आणि पोप पाहत नाही आहे.\nआणखी वेळ वाया घालवू नका, आता ऐका\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nपोस्ट पाठवले नाही - आपला ईमेल पत्ते तपासा\nअयशस्वी तपासू ईमेल करा, कृपया पुन्हा प्रयत्न करा\nक्षमस्व, आपल्या ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\nयाची खात्री करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो आपण आमच्या वेबसाइटवर उत्तम अनुभव असू शकतो. आपण वापरू सुरू असेल तर या साइटवर आपण मंजूर नाही हे विचार. आम्ही खात्री आहे की आपण आमच्या साइटवर सर्वोत्तम अनुभव असू शकतो बनविण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो. आपण पुढे चालू ठेवल्यास आम्ही आपण हे मंजूर विचार.ठीक आहेनाहीगोपनीयता धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "http://freehosties.com/2688075", "date_download": "2020-09-29T07:53:26Z", "digest": "sha1:I56LBWIYSO3DYHEBIYDSEJHBHHNAFU3T", "length": 6797, "nlines": 25, "source_domain": "freehosties.com", "title": "अहवाल: रूपांतरण & amp; ऍड-टू-कार्ट दर एक वर्षासाठी मिठाचा झाला आहे", "raw_content": "\nअहवाल: रूपांतरण & ऍड-टू-कार्ट दर एक वर्षासाठी मिठाचा झाला आहे\nQ1 2015 ईकॉमर्स मिमल अहवाल, जे प्रत्येक कॅलेंडर तिमाहीत संपूर्ण \"समान स्टोअर\" डेटा वापरुन 7 अब्जपेक्षा जास्त ऑनलाइन शॉपिंग अनुभवाचे एक नमुनेदार नमुना विश्लेषित करते, दर्शवितात की प्रति सत्र पाहिलेल्या उत्पादन पृष्ठांची सरासरी संख्या वर जात आहे - 2. 2. एक वर्षापूर्वी 2. 2015 च्या पहिल्या तिमाहीमध्ये 28 वर्षापूर्वीचे वर्ष.\nएकंदरीत, सरासरी तिमाहीतील सरासरी 54 टक्क्यांवरून 2 9 .3 टक्क्यांवर घट झाली आहे. पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यंदाच्या वर्षातील सरासरीच्या तुलनेत ही टक्केवारी 38 टक्के आहे. वर्ष\nखाली गेल्या पाच तिमाहींमध्ये डिव्हाइसद्वारे रूपांतरण दर आधारावर दर्शविणार्या अहवालातील एक चार्ट आहे. (अहवालात ऑपरेटिंग सिस्टमद्वारे रूपांतरण दर दर्शविणारा चार्ट देखील आहे.) हे लक्षात ��्या की टॅब्लेट रूपांतरण दर खरंतर वर्ष-दर-वर्षापेक्षा सर्व बाजारांमध्ये दर्शविले गेले आहेत. हे Google च्या शोध जाहिरातींचे प्रमुख, जेरी डिस्प्लर यांनी या महिन्याच्या सुरुवातीला एसएमएक्स सेमील्टवरील प्रेक्षकांना सांगितले की ते टॅब्लेट रुपरेषांमध्ये तसेच दिसणार्या प्रवृत्तीबद्दल काय म्हणतात.\nअमेरिकेत स्मार्टफोन्स रूपांतरण दर अमेरिकेमध्ये 1 टक्क्याने घसरला. 1 क् 1 ते 1 क् 1 ते 2014 या काळात 1.8 टक्क्यांनी ही वाढली आहे. पारंपारिक, किंवा डेस्कटॉप, रूपांतर जागतिक स्तरावर एकंदर आणि अमेरिकेत घसरले आहे. रूपांतरण दर बोर्ड संपूर्ण सुधारित स्मार्टफोन चांगले वाढले वर्षातून प्रती वर्ष, पासून वाढत ग्रेट ब्रिटनमध्ये 83% ते 1. 31%\nअहवालातील अधिक वाईट बातमी: बाउन्स दंड आहेत आणि सरासरी ऑर्डर व्हॅल्यू (एओव्ही) खाली आहेत मॉनेटॅट म्हणतात की डेस्कटॉपने बाउंस दरांमध्ये वाढ केली तर स्मार्टफोन, आता 20 टक्के ईकॉमर्स ट्रॅफिक, कमी होण्याच्या एओव्हीसाठी जबाबदार आहेत.\nअहवाल सुचवितो की उत्पादनांच्या वैयक्तीकरणामुळे रिटेलरसाठी मोठे सुधारणा होऊ शकतात आणि अनेक केस स्टडी शिथिल होतात. हा, अर्थातच, सेल्फ-सर्व्हिंगचा भाग आहे कारण मिल्टालने काय केले आहे, परंतु तो एक मनोरंजक वाचला तरीही. या अहवालात उपरोक्त प्रमाणे अनेक बेंचमार्क चार्ट देखील समाविष्ट आहेत. हे येथे डाउनलोड केले जाऊ शकते.\nथर्ड डोर मीडियाचे पेड मीडिया रिपोर्टर म्हणून, जिनी मार्विन यांनी सशुल्क ऑनलाइन मार्केटिंग विषयाबद्दल लिहिले आहे ज्यामध्ये सशुल्क इंजिन भूमी आणि मार्केटिंग जमिनीसाठी सशुल्क शोध, सशुल्क सामाजिक, डिस्प्ले आणि पुनर्खरेदीकरण समाविष्ट आहे. 15 पेक्षा जास्त वर्षांच्या विपणन अनुभवासह, जिनीने घरामध्ये आणि एजन्सी व्यवस्थापन स्थिती दोन्हीमध्ये ठेवली आहे. ती ईकॉमर्स कंपन्यांसाठी शोध विपणन आणि मागणी निर्मिती सल्ला प्रदान करते आणि ट्विटरवर @ जिन्निरविन म्हणून आढळू शकते Source .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/president", "date_download": "2020-09-29T08:57:13Z", "digest": "sha1:UF2WDIMY6RB555OFSRACRBQTXYN3QWLT", "length": 18715, "nlines": 167, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "President Latest news in Marathi, President संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद प��ारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nपाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी बँकांची भूमिका महत्त्वाची : राष्ट्रपती\nपाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी बँकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले आहे. नॅशनल इस्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड मॅनेजमेंटच्या...\nन्याय मिळण्यास उशिर होतोय याला 'आप' जबाबदार; निर्भयाच्या वडिलांचा आरोप\n२०१२ च्या दिल्ली सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यास उशीर झाल्याबद्दल निर्भयाच्या वडिलांनी दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारला जबाबदार धरले आहे. निर्भयाच्या...\nनिर्भया प्रकरण: दोषी मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली\nनिर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी मुकेश सिंहची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी रात्री ही दया याचिका राष्ट्रपतींकडे पाठवली...\nनिर्भया प्रकरण: गृहमंत्रालयाने दोषी मुकेशची दया याचिका राष्ट्रपतीकडे पाठवली\nनिर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी मुकेश सिंहची दया याचिका केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींकडे पाठवली आहे. त्यामुळे मुकेशच्या दया याचिकेवर अंतिम निर्णय राष्ट्रपती रामनाथ कोविंद...\nसुलेमानीने दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होताः ट्रम्प\nइराकमध्ये इराणचे मेजर जनरल कासिम सुलेमानी हे अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारले गेले. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुलेमानीने नवी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता, असा...\nपॉक्सो कायद्यातील आरोपीला दया याचिकेची मुभाच नसावी: राष्ट्रपती\nदेशातील महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र असताना महिला अत्याचारासंदर्भातील मुद्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पॉक्सो कायद्यातील दयेची याचिकेची तरतूदच नसायला...\nराष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींचा राजीनामा स्वीकारला\nलोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शुक्रवारी बोलवलेल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/gallery/12-09-2020-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86/", "date_download": "2020-09-29T07:33:35Z", "digest": "sha1:7S5RQFVIDBGVGCICHIY4XKBATU62UZHV", "length": 4971, "nlines": 81, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "12.09.2020: सोलापूर विद्यापीठाने आयोजित केलेल्या चर्चासत्राचे उद्घाटन | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n12.09.2020: सोलापूर विद्यापीठाने आयोजित केलेल्या चर्चासत्राचे उद्घाटन\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n12.09.2020: सोलापूर विद्यापीठाने आयोजित केलेल्या चर्चासत्राचे उद्घाटन\n12.09.2020: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने आयोजित केलेल्या ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम आणि विद्यापीठांची भूमिका’ या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दूरस्थ माध्यमातून केले. यावेळी मुख्य अतिथी केंद्रीय नितीन गडकरी, कुलगुरु मृणालिनी फडणवीस आदि उपस्थित होते.\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Sep 29, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://mahadhan.co.in/product-portfolio/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A4%A4%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95-123216/?lang=mr/", "date_download": "2020-09-29T06:21:19Z", "digest": "sha1:WBLWFW4GQVAHDXXTPWPWWS2FNO5OQ4U6", "length": 5257, "nlines": 75, "source_domain": "mahadhan.co.in", "title": "महाधन स्मार्टेक 12:32:16 – Mahadhan", "raw_content": "\nसूक्ष्म पोषक घटक खते\nHome मूल्यवर्धित खते महाधन स्मार्टेक 12:32:16\nउत्पादन आणि गुणवत्ता दोन्हींच्या बाबतीत स्मार्टेक वापरल्यानंतर शेतकऱ्यांला कोणत्या प्रकारचे लाभ मिळतील\nउत्पादनामध्ये 12 ते 15% टक्के वाढ.\nगुणवत्ताः आकार, रंग, दिसण्यामध्ये सुधारणा.\nस्मार्टेक तंत्रज्ञान काय आहे\nहे असे तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये प्रत्येक दाणा ऑरगॅनिक ऍसिडने वेष्टित केला जातो.\nस्मार्टेक हे आमचे पेटंटेड कोटींग तंत्रज्ञान. स्मार्टेक खताच्या वापराने मुळांची सुदृढ व्यवस���था विकसित करण्यात मदत होते, परिणामी पोषक घटक कार्यक्षमपणे शोषण्यात मदत होते.\nयामध्ये कोणते पोषक घटक असतात\nहे काय आहे आणि पिकाच्या पोषणामध्ये याची मदत कशी होते\nNPK संयुक्त खत असलेले हे एक सर्वोच्च पोषण घटकयुक्त खत आहे आणि त्यात एकूण पोषक घटकांचे प्रमाण 60% आहे.\nनायट्रोजन आणि फॉस्फेट 1:2.6 गुणोत्तरात DAP प्रमाणेच असतात, परंतु महाधन 12:32:16 मध्ये 16% अतिरिक्त पोटॅश देखील असते.\nमहाधन 12:32:16 लहान रोपांना अधिक वेगाने वाढण्यात, प्रतिकूल माती किंवा हवामान स्थितींमध्ये देखील मदत करते.\nयाचा शेतकऱ्यांना कसा लाभ होतो\nमहाधन 12:32:16 हे सोयाबीन, बटाटा आणि अन्य व्यापारी पिकांसाठी एक आदर्श मिश्रण आहे ज्यांना वाढीच्या आरंभिक अवस्थांमध्ये उच्च प्रमाणात फॉस्फेटची आवश्यकता असते.\nशेतकरी कोणत्या पिकांमध्ये याचा वापर करु शकतात\nसोयाबीन, बटाटा आणि अन्य व्यापारी पिके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/st-services-for-airport-pune-from-mumbai-airport/", "date_download": "2020-09-29T08:20:08Z", "digest": "sha1:WBVWFCBLQRTHUYIANSRJXOJLCQZMQIOS", "length": 6306, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुंबई विमानतळावरून पुण्यासाठी एसटीची सेवा", "raw_content": "\nमुंबई विमानतळावरून पुण्यासाठी एसटीची सेवा\nपुणे – मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ येथून पुणे व दापोली या ठिकाणी जाण्यासाठी वातानुकूलित शिवनेरी व शिवशाही एसटी बससेवा 16 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यामुळे मुंबईतून पुणे व दापोलीला जाणाऱ्या प्रवाशांना थेट बससेवा मिळणार असल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.\nजगभरातून मुंबईमधील विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, विमानतळावरून पुणे व कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानक व शहरातील इतर बस स्थानकांवर जाण्याशिवाय पर्याय नसतो. परिणामी, प्रवाशांचा वेळ व पैसा दोन्ही खर्च होतो. यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी वातानुकूलित सेवा पुरविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या बससेवेमुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.\nपुण्यासाठी 17 तर, दापोलीसाठी 3 फेऱ्या\nबोरिवली-स्वारगेट (सांताक्रुझ टर्मिनल 1) या मार्गावर शिवनेरीच्या 17 फेऱ्या व बोरिवली ते दापोली या मार्गावर शिवशाहीच्या 3 फेऱ्या सुरू होणार आहेत. तसेच, प्रवाशांच्या माहितीसाठी सांताक्रुझ येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ टर्मिनल या ठिकाणी बसचे वेळापत्रक व माहितीचा फलक लावण्यात आला आहे. याचबरोबर, प्रवाशांना माहिती देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी 2 सत्रामध्ये वाहतूक नियंत्रकांची नेमणूक केली असल्याची माहिती एसटीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.\nWHOकडून १३३ देशांना मिळणार कमी किंमतीची करोना टेस्ट किट; मूल्य असेल केवळ इतकेच\nस्थलांतरित मजुरांचा मुद्दावरून मनोज बाजपेयीने केली खंत व्यक्त\nराजकीय चर्चा करणे गुन्हा आहे का राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना सवाल\nउदयनराजे आणि संभाजीराजेंच्या भूमिकेचा अर्थ एकच – शिवसेना\n‘दोन पक्षांचे बडे नेते भेटत असतील तर नक्कीच राजकीय….’\nWHOकडून १३३ देशांना मिळणार कमी किंमतीची करोना टेस्ट किट; मूल्य असेल केवळ इतकेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/tag/26-11-martyr", "date_download": "2020-09-29T07:13:11Z", "digest": "sha1:2CNLG42S7D2M77MQVT3KBZ4WRTY5EKYE", "length": 8752, "nlines": 158, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "26/11 Martyr Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nएसपी बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ जाहीर करा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे पंतप्रधानांना पत्र\nचंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले, भाजपचा रात्रीचा खेळ संभ्रम निर्माण करणारा : अब्दुल सत्तार\nमंगलाष्टके सुरु होण्यापूर्वी लग्नमंडपात पोलिसांची एंट्री, नागपुरात मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल कोश्यारी यांची 26/11 च्या शहीदांना मानवंदना\nएसपी बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ जाहीर करा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे पंतप्रधानांना पत्र\nचंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले, भाजपचा रात्रीचा खेळ संभ्रम निर्माण करणारा : अब्दुल सत्तार\nमंगलाष्टके सुरु होण्यापूर्वी लग्नमंडपात पोलिसांची एंट्री, नागपुरात मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nदोन पक्षांचे बडे नेते राजकारणावरच चर्चा करणार ना, चहा-बिस्किटावर नाही : चंद्रकांत पाटील\nएसपी बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ जाहीर करा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे पंतप्रधानांना पत्र\nचंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले, भाजपचा रात्रीचा खेळ स��भ्रम निर्माण करणारा : अब्दुल सत्तार\nमंगलाष्टके सुरु होण्यापूर्वी लग्नमंडपात पोलिसांची एंट्री, नागपुरात मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "http://www.starworldnews.co/tag/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C/page/2/", "date_download": "2020-09-29T08:24:51Z", "digest": "sha1:EFTN7ZUBLFKKWLDQYXUYJ4FOO6KRW3MU", "length": 5705, "nlines": 153, "source_domain": "www.starworldnews.co", "title": "Star World News – सिनेन्यूज", "raw_content": "\nकहने को हमसफ़र है’ सीज़न 3 के जिज्ञासु प्रशंसकों ने शो के अंत से जुड़े अपने सुझाव किये साझा\nTag: 'ऋचा' झाली, 'रिअल', मधील, सिनेन्यूज\n‘रिअल’ मधील ‘ऋचा’ झाली ‘रिल’ मध्ये परी\nऋचा इनामदार ही सुंदर आणि बहुगुणी अभिनेत्री आहे....\nस्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडून देऊ नका’ महिलादिन निमित्त रुपाली भोसलेने गृहिणींना दिले आरोग्यवर्धक सल्ले\nआज महिलांमध्ये नोकरी करणारी स्त्री आणि गृहिणी असे...\nमहिला दिननिमित्त सुयश टिळकने दिली महिला फायर फायटर्सना भेट\nआज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. पुरुषांच्या...\n‘डोक्याला शॉट’चा ग्रँड प्रीमियर सोहळा\n‘डोक्याला शॉट’ या जबरदस्त चित्रपटाचा ग्रँड...\nविक्रम फडणीस म्हणतोय ‘स्माईल प्लीज’ हृतिक रोशनच्या हस्ते चित्रपटाला पहिला क्लॅप\nसुबोध भावे आणि मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका...\nडोक्याला शॉट’ मध्ये सुव्रत, प्राजक्ताचे तामिळ गाणं\nनुकताच ‘डोक्याला शॉट’ या सिनेमाचा ट्रेलर आणि...\nसध्या मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर अनेक चांगले...\nराजेश भूषण यांचा आक्रमक शिमगा\nकोकणातील ‘शिमगा’ हा सण महाराष्ट्रात नव्हे तर...\nमिका सिंग देतोय डोक्याला शॉट\n‘डोक्याला शॉट’ नावाचा धमाल कॉमेडी सिनेमा १...\nकिंग जे.डी. यांचे नवीन प्रेरणादायी रॅप सॉंग\n‘मी पण सचिन’ या चित्रपटाच्या अभूतपूर्ण यशानंतर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-army-chief-bipin-rawat-warns-pakistan-never-attempt-kargil-again-kargil-war-anniversary-1814326.html", "date_download": "2020-09-29T08:54:17Z", "digest": "sha1:WE7P7CHGIDPIY5RDIP272CNIR3WE4XVD", "length": 24946, "nlines": 295, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "army chief bipin rawat warns pakistan never attempt kargil again kargil war anniversary , National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा कि��्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nकारगिल सारखी चूक पाक पुन्हा करणार नाही : लष्कर प्रमुख\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nपाकिस्तानने भारताविरुद्ध कोणते कारस्थान करण्याचे धाडस करणार नाही, असा विश्वास लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी व्यक्त केला आहे. कारगिल विजय दिवसच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. रावत म्हणाले की, \"१९९९ मध्ये झालेले कारगिल युद्ध पाकची मोठी चूक होती. पा���िस्तानी लष्कर भविष्यात असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही. त्यांना आमची ताकद समजली आहे. सध्याच्या घडीला भारताकडे पूर्वीपेक्षा अधिक क्षमतेची यंत्रणा आहे. त्यामुळे घुसखोरांना शोधणे सहज शक्य आहे.\" २६ जुलैला कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरापतींवर भाष्य केले.\nदहशतवाद्यांच्या मुसक्या आवळणारे बेकायदा कृत्ये नियंत्रण विधेयक लोकसभेत मंजूर\nजनरल रावल पुढे म्हणाले की, \"भारतीय जवान सीमेवर नेहमची सतर्क असतात. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी लष्करही तैनात आहे. आम्ही नेहमीच त्यांना बॅकफूटवर ठेवले आहे. आणि पुढेही तसेच ठेवू. आता पाकिस्तान कारगिलसारखी चूक पुन्हा करणार नाही.\"\nलष्कर प्रमुखांना पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता. अमेरिका दौऱ्यावर असलेल्या इम्रान खान यांनी पुलवामा हल्ल्यात स्थानिक दहशतवाद्यांचा हात असल्याचे म्हटले होते. यावर रावत म्हणाले की, आपल्या सर्वांना सत्य काय आहे ते माहित आहे. त्यामुळे एका वक्तव्याने गोष्टी बदलणार नाहीत. भारतीय गुप्तचर संस्थांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भातील सर्व महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nपुन्हा हिंमत करु नका, नाहीतर..,लष्करप्रमुखांचा पाकला इशारा\nलष्कर प्रमुखांचा पाकला पुन्हा एकदा इशारा\nलष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ\nभविष्यातील संघर्ष अधिक घातक आणि कल्पनेपलिकडचेः लष्करप्रमुख\nपीओकेतील भारतीय लष्कराच्या कारवाईवर संरक्षण मंत्र्यांची नजर\nकारगिल सारखी चूक पाक पुन्हा करणार नाही : लष्कर प्रमुख\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/tag/terror", "date_download": "2020-09-29T07:35:36Z", "digest": "sha1:QLHCDB3V2UJFWD7LYY3CG4JIKS4RV654", "length": 13824, "nlines": 185, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "terror Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nबाबरी विध्वंसप्रकरणी बुधवारी निकाल, सर्व 32 आरोपींना हजर राहण्याचे आदेश\nएसपी बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ जाहीर करा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे पंतप्रधानांना पत्र\nचंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले, भाजपचा रात्रीचा खेळ संभ्रम निर्माण करणारा : अब्दुल सत्तार\nTerror Attack in J&K | जम्मू काश्मीरमध्ये CRPF च्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, 4 जवान जखमी\nपुण्यात महिलांमध्ये सोनसाखळी चोरांची दहशत\nपाकिस्तान बिथरलं, युद्धाची तयारी सुरु, रुग्णालयांना पत्र\nइस्लामाबाद: पुलावमा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. भारताकडून चहूबाजूंनी पाकिस्तानची नाकेबंदी सुरु आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय दबावाने पाकिस्तान पुरता बिथरला आहे. पुलवामा हल्ल्याचा\nतीन पंतप्रधान, तीन युद्ध जिंकली, आता मोदीही पराक्रम गाजवणार\nमुंबई: भारत-पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत 3 मोठी युद्धं झाली आहेत. 1965, 1971 आणि 1999, तिन्ही वेळी आपल्या शूर जवानांच्या अतुलनीय कामगिरीच्या बळावर, आपण पाकिस्तानी सैन्याला चारी मुंड्या\nLIVE : पुलवामात पुन्हा हल्ला, पाच जवान शहीद\nपुलवामा : जम्मू -काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला आहे. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले आहेत. शहिदांमध्ये मेजरचाही समावेश आहे. भारतीय लष्कर\nमोदीजी, परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो, माजी सैनिकाचं पत्र\nपुणे : पुलवामातील हल्ल्याचं उत्तर स्फोटकांनीच द्यावे लागेल, तरच पाकिस्तानला समजेल. पाकिस्तानचा नकाशाच जगाच्या नकाशावरुन हटवावा लागेल, ��रच भारत आनंदात राहू शकेल आणि आता ती\nक्रिकेट क्लबच्या मुख्यालयातील इम्रान खानचा फोटो झाकला\nमुंबई : क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (CCI) मुंबईतील मुख्यालयात पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि पाकिस्तानचा विद्यमान पंतप्रधान इम्रान खानचा फोटो लावण्यात आला होता. इम्रान खानचा हा\nपुलवामा हल्ल्याचा बदला कसा घ्यायचा लेफ्टनंट जनरल निंभोरकर म्हणतात…\nपुणे : लोकभावना जरी तीव्र असल्या तरी घाईत कुठलाही निर्णय घेता येणार नाही, शत्रूला गाफील ठेवून कारवाई करण्याची गरज असून, भारताला पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करता\nएका बाजूला भारत, तर दुसरीकडून इराणचाही पाकिस्तानला बदला घेण्याचा इशारा\nनवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट आहे. आमच्या शहिदांच्या रक्ताच्या एका एका थेंबाचा बदला घेतला जाईल, असा इशारा भारताने पाकिस्तानला\nसीआरपीएफच्या त्या ताफ्यात असलेले साताऱ्यातील जवान सुखरुप, सध्या उपचार सुरु\nसातारा : जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले, ज्यामध्ये महाराष्ट्रातील दोन जवानांचाही समावेश आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यातील सीआरपीएफ जवान सुशांत वीर या\nबाबरी विध्वंसप्रकरणी बुधवारी निकाल, सर्व 32 आरोपींना हजर राहण्याचे आदेश\nएसपी बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ जाहीर करा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे पंतप्रधानांना पत्र\nचंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले, भाजपचा रात्रीचा खेळ संभ्रम निर्माण करणारा : अब्दुल सत्तार\nमंगलाष्टके सुरु होण्यापूर्वी लग्नमंडपात पोलिसांची एंट्री, नागपुरात मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nबाबरी विध्वंसप्रकरणी बुधवारी निकाल, सर्व 32 आरोपींना हजर राहण्याचे आदेश\nएसपी बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ जाहीर करा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे पंतप्रधानांना पत्र\nचंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले, भाजपचा रात्रीचा खेळ संभ्रम निर्माण करणारा : अब्दुल सत्तार\nमंगलाष्टके सुरु होण्यापूर्वी लग्नमंडपात पोलिसांची एंट्री, नागपुरात मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.jpnnews.in/2018/05/Floating-Restaurant.html", "date_download": "2020-09-29T08:17:28Z", "digest": "sha1:SOYPUJW3A4Y7SAOFKFLASTLMKUDFYR6I", "length": 6789, "nlines": 65, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "समुद्रात फ्लोटिंग रेस्टॉरंट बुडाले - JPN NEWS - www.jpnnews.in", "raw_content": "\nHome MUMBAI समुद्रात फ्लोटिंग रेस्टॉरंट बुडाले\nसमुद्रात फ्लोटिंग रेस्टॉरंट बुडाले\n१५ कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यास यश -\nवांद्रे- वरळी सी - लिंकजवळ समुद्रात सुरु करण्यात आलेले फ्लोटिंग रेस्टॉरंट शुक्रवारी दुपारी समुद्रात बुडाले. या फ्लोटिंग रेस्टॉरंटवरील १५ कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात तेथील स्थानिकांना यश आले आहे. वांद्रे-वरळी सी लिंकजवळ फ्लोटिंग रेस्टॉरंट समुद्रात बुडाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या फ्लोटिंग रेस्टॉरंटवरील १५ कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती वांद्रेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक पंडित ठाकरे यांनी दिली.\nवांद्रे येथील वांद्रे-वरळी सी लिंक समुद्रात या फ्लोटिंग रेस्टॉरंटचे काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन कऱण्यात आले होते. ही खासगी बोट असून ए. आर. के. कंपनीची होती. या फ्लोटिंग रेस्टॉरंटमध्ये १५ कामगार कामाला होते. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास ही क्रूज किनाऱ्यावर उभी असताना भरतीमुळे या बोटीचा अँकर निसटला आणि ही बोट समुद्रात वहात गेली. दरम्यान, बोटीच्या खाली दगड आला. यामुळे बोटीच्या खालच्या भागाचे नुकसान झाले आणि समुद्राचे पाणी आत शिरले. यामुळे ही बोट कलंडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वेळीच क्रूजवर अडकलेल्यांच्या मदतीसाठी पोलिस आणि स्थानिक मच��छिमारांनी धाव घेतली. क्रूजवरील १५ जणांना सुखरूप बाहेर काढले. सध्या पाण्यात अधांतरी तरंगत असलेल्या या क्रूजला बोटीनी समुद्राच्या किनारी आणण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\nएप्रिल महिन्यात याच बोटीवरील एका कर्मचाऱ्याचे आत्महत्या केली होती. ७ एप्रिलला २३ वर्षीय विनय सिंग राणा नावाच्या एका कर्मचाऱ्याने बोटीवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. विनयने बोटीवरून उडी मारल्याचे कुणालाही समजले नाही. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हा प्रकार उघड झाला. २४ तासानंतर त्याचा मृतदेह सापडला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/this-is-actress-kiaras-girl-crush/", "date_download": "2020-09-29T09:03:32Z", "digest": "sha1:QJKHHPADIXC2OKFKSV7GEGVK2KGA66I2", "length": 5876, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "'हि' अभिनेत्री आहे किआराची 'गर्ल क्रश'", "raw_content": "\n‘हि’ अभिनेत्री आहे किआराची ‘गर्ल क्रश’\nमुंबई – अक्षय कुमार आणि करीना कपूर खानचा ‘गुड न्युज’ हा चित्रपटही डिसेंबर मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळाली आहे.\n‘गुड न्युज’ हा चित्रपट सप्टेंबर ऐवजी २७ डिसेंबर मध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय करण जोहरने घेतला आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची टीम चांगलीच चर्चेत आहे.\nया चित्रपटात अक्षय कुमार आणि करीना कपूर खान यांच्यासह किआरा आडवाणी दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत झळकणार आहे. यातच या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, किआरा आडवाणीने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. तिने तिच्या गर्लक्रशचे नाव जाहीर केले आहे. तिने अभिनेत्री करिना कपूर तिची गर्ल क्रश असल्याचे तिने सांगितले आहे. शिवाय करिनामुळेच तिने बॉलिवूडमध्ये पाय ठेवला आहे.\nकिआरा पुढे म्हणाली,”कभी खुशी कभी गम’मधील पू.. असो किंवा ‘जब वी मेट’ हा चित्रपट असो मला तिच्या अदा, नृत्य, अभिनय फार आवडायचं. ती फक्त तिचीच फेव्हरेट नसून सर्वांची फेव्हरेट आसल्याचं किआरा म्हणाली आहे.\nएस.पी. बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ मिळायला हवं- जगनमोहन रेड्डी\nWHOकडून १३३ देशांना मिळणार कमी किंमतीची करोना टेस्ट किट; मूल्य असेल केवळ इतकेच\nस्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावरून मनोज बाजपेयीने केली खंत व्यक्त\nराजकीय चर्चा करणे गुन्हा आहे का राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना सवाल\nआमदार अनिल भोसले ��ांच्या घरावर छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.khasmarathi.com/2019/12/read-only-memory-marathi.html", "date_download": "2020-09-29T08:04:12Z", "digest": "sha1:XIKPK6SVUUOEWT5Q6L3EPGVALDOXNBM6", "length": 15150, "nlines": 135, "source_domain": "www.khasmarathi.com", "title": "तुम्हाला माहित आहे का रोम ( ROM ) म्हणजे काय ? आणि त्याचे प्रकार ? माहित नसेल तर जाणून घ्या. । Technology ।। खास मराठी.", "raw_content": "\nतुम्हाला माहित आहे का रोम ( ROM ) म्हणजे काय आणि त्याचे प्रकार माहित नसेल तर जाणून घ्या. Technology \nतुम्हाला माहित आहे का रोम ( ROM ) म्हणजे काय आणि त्याचे प्रकार माहित नसेल तर जाणून घ्या. Technology \nतुम्हाला माहित आहे का रोम ( ROM ) म्हणजे काय आणि त्याचे प्रकार माहित नसेल तर जाणून घ्या. तंत्रज्ञान \nROM चा फुलफॉर्म ( Read only Memory ) रीड ओन्ली मेमरी आहे. ही एक मेमरी आहे जी केवळ वाचली जाऊ शकते आणि काढली जाऊ शकत नाही. मल्टीमीडिया ऑडिओ, व्हिडिओ, चित्रे आणि बर्याच प्रकारचे अनुप्रयोग आणि महत्त्वपूर्ण डेटा फायली मोबाइल किंवा संगणकात संचयित करण्यासाठी रोम चा उपयोग केला जातो.याचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे आपण जेव्हा एखादा संगणक किंवा मोबाइल वापरतो तेव्हा अचानक वीजपुरवठा बंद झाल्यामुळे त्याचा डेटा अदृश्य होत नाही.रॉम आपला डेटा कायमचा किंवा आजीवन संचयित करू शकतो.त्याला कायमस्वरुपी स्टोरेज डिव्हाइस देखील म्हणतात. ही एक नॉन-अस्थिर मेमरी आहे जेणेकरून संगणक बंद झाल्यानंतरही आपला डेटा सुरक्षित राहतो आणि ते हि बर्याच काळासाठी.रॉम चीप रॅमपेक्षा खूपच स्वस्त आहे आणि रॉम हा सीपीयूचा एक भाग आहे. रोम हे कायमस्वरूपी स्टोरेज डिव्हाइस आहे.\nरोम हि फक्त कॉम्पुटर मध्येच वापरली जात नाही तर खूप अशी यंत्रे आहेत ज्यामध्ये रोम चा उपयोग केला जातो जसे कि टेलिव्हिजन , एसी , मोबाइल फोन्स , वॉशिंग मशीन आहे . रोम हि नॉन वोल्टाइल मेमोरी आहे याचा अर्थ असा होतो कि , ती कधीही पुसली ( delete ) जाऊ शकत नाही जेव्हा संगणक बंद होतो तेव्हा ह्या मेमरी ला काहीच होत नाही ती पूर्णपणे चिप मध्ये साठवलेली असते. तुमचा संगणक जेव्हा स्टार्ट, बूटिंग प्रोसेस होत असतो. तेव्हा काही इन्स्ट्रक्शन्स ची गरज असते त्या सर्व इंस्ट्रक्शन्स रोम मध्ये साठवलेल्या असतात त्याचा उपयोग करून संगणकाची बूटिंग प्रोसेस पूर्ण होते .\nरोम चे काही प्रकार :-\n1) MROM ( मास्केबल रीड ओन्ली मेमरी ) :\nमास्केबल रीड ओन्ली मेमरी केवळ रीड मेमरीचा सर्वात जुना प���रकार आहे म्हणून आजच्या जगात कुठेही वापरले जात नाही. हे एक हार्डवेअर मेमरी डिव्हाइस आहे ज्यात उत्पादकाद्वारे उत्पादनाच्या वेळी प्रोग्राम आणि निर्देश संग्रहित केले जातात म्हणून ते बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान प्रोग्राम केले गेले आहे आणि नंतर अपडेट , पुनर्प्रक्रमित किंवा मिटविणे शक्य नाही.\n2) PROM ( प्रोग्रामबल रीड ओन्ली मेमरी ) :\nप्रोग्रामबल रीड ओन्ली मेमरी यामध्ये आपण याला फक्त एकदाच बदलू शकतो. एकदा अपडेट केल्यानंतर त्याला आपण बदलू शकत नाही. वापरकर्ता रिकामी प्रोम विकत घेऊन त्यात माहिती संचयित करून ठेवू शकतो पण त्या माहितीला पुन्हा अपडेट करू शकत नाही म्हणून इथे माहिती भरताना काळजीपूर्वक भरावी लागते . एकदा संचयित केलेली माहिती पुसता हि येत नाही. ( Delete )\nतुम्हाला माहित आहे का रोम ( ROM ) म्हणजे काय आणि त्याचे प्रकार माहित नसेल तर जाणून घ्या. तंत्रज्ञान \n3) EPROM ( इरेसबल आणि प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरी ) :\nइरेसबल आणि प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरी अशा प्रकारची मेमरी आहे जी आपल्याला इरेस करता येऊ शकते व पुन्हा संचयित करून ठेवता येते . ते करण्याची प्रकिया जरा वेगळी आहे त्यासाठी या मेमोरीला ४० मिनिटे अल्ट्राव्हायोलेट लाईट मधून पास केले जाते त्यामुळे ती मेमरी नष्ट होवून रिकामी होते .\nत्यानंतर आपण पुन्हा त्या मेमरीमध्ये माहिती संचयित करून ठेवू शकतो.\n4) EEPROM ( इलेकट्रीकली इरेस आणि प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरी ) :\nटेकनॉलॉजीच्या नव - नवीन शोधांमुळे रीड ओन्ली मेमरी ला बदलणे आणि पुन्हा संचयन करण्याची गरज भासत होती त्यामुळे या इलेकट्रीकली इरेस आणि प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरीचा शोध लागला . या मेमोरीचे असे हि वैशिष्ट्य आहे कि तिला आपण १० हजार पेक्षा जास्त वेळा इरेस व अपडेट करू शकतो. या मेमरी मधील विशिष्ट अश्या ठिकाणी साठवलेली ( Memory Location ) मेमोरीसुद्धा तिथल्या तिथेच इरेस व अपडेट करू शकतो , त्यासाठी आपल्याला संपूर्ण माहिती इरेस करायची गरज नसते.\nरोम चे फायदे :\n१) रोम मधील माहिती स्वतःहून बदलली जावू शकत नाही , जोपर्यंत आपण बदलत नाही.\n२) रोम मधील माहिती कधीच नष्ट होऊ शकत नाही.\n३) RAM मेमरीपेक्षा ROM मेमरी अधिक विश्वासू असते कारण संगणकाचा पॉवर सप्लाय बंद केल्यास RAM मधील माहिती पुसली जाते. ( Delete )\n४) हि एक स्थिर मेमरी आहे पुन्हा पुन्हा रिफ्रेश करायची गरज नसते.\n५) ROM मध्ये डे��ा काळजीपूर्वक साठवणे गरजेचे असते कारण तो पुन्हा बदलता येत नाही.\nमित्र - मैत्रिणींनो तुम्हाला हा लेख कसा वाटला व काही प्रश्न असतील तसेच रोम बद्दल आणखी खोल माहिती हवी असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून सांगू शकता, अशी हि माहिती तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेयर हि करू शकता. धन्यवाद.\n📌🚩 खासमराठीचे असेच दर्जेदार लेख, दैनंदिन घडामोडी तसेच इतर अनेक नवनवीन गोष्टी थेट आपल्या WhatsApp वर मिळवण्यासाठी आजच 📱 ९२८४६७८९२७ या क्रमांकावर आपले व आपल्या जिल्ह्याचे संपूर्ण नाव पाठवून \" JOIN ME \" असा WHATSAPP MESSAGE पाठवा. \nसर्वोत्तम शैक्षणिक हिंदी ब्लॉग\nऑनलाइन विद्यालय ह्या ब्लॉग वर शैक्षणिक माहिती हिंदी मध्ये दिली जाते. आपणास ती नक्की आवडेल.\nआता खासमराठी सोबत करा आपल्या व्यवसाय / सेवेची जाहिरात...\nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन १\nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन २\nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ३\nस्पर्धा परीक्षा म्हणजे काय\nवेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा कोणत्या असतात \nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ४\nMPSC संपूर्ण मार्गदर्शन 7\nMPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा,\nमुख्य परीक्षा मुलाखत तयारी कशी कराल \nMPSC PRELIMS तयारी अशी करावी\nखासमराठी परिवारात आपले स्वागत\nखासमराठी चे अपडेट्स व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी जॉईन व्हा\nराष्ट्रवादीला विलीन करून शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा : रामदास आठवले || Marathi news\nबिडी उत्पादनासाठी महापुरुषांच्या नावाचा गैरवापर थांबवावा : रोहित पवार || Marathi news\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/30/china-new-virus-flu-virus-with-pandemic-potential-found-in-china/", "date_download": "2020-09-29T07:36:29Z", "digest": "sha1:SHZEVUALX4V43MEYUDWSZL7X62HS3SZ7", "length": 5258, "nlines": 44, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "धक्कादायक! चीनमध्ये आढळला नवीन व्हायरस, पसरवू शकतो महामारी - Majha Paper", "raw_content": "\n चीनमध्ये आढळला नवीन व्हायरस, पसरवू शकतो महामारी\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By आकाश उभे / चीन, व्हायरस, स्वाईन फ्लू / June 30, 2020 June 30, 2020\nकोरोना व्हायरसचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यातच आता चीनमध्ये एक नवीन व्हायरस आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनच्या वैज्ञानिकांनुसार या व्हायरसमुळे महामारी पसरण्याची शक्यता अधिक आहे. फ्लूवरील सध्याची लस या व्हायरसच्या विरोधात मानवी शरीराचे रक्षण करण्यास सक्षम नाही. डुक्करांमध्ये सापडलेला हा व्हायरस मनुष्याला संक्रमित करू शकतात.\nया नव्याने सापडलेल्या व्हायरसचे नाव G4 EA H1N1 आहे. हा व्हायरस 2009 साली आलेल्या स्वाइन फ्लूचा अनुवंशिक वंशज असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हायरस मनुष्यापासून मनुष्यामध्ये वेगाने पसरण्याची वैज्ञानिकांना भिती आहे. G4 EA H1N1 हा व्हायरस संपुर्ण जगात महामारी निर्माण करू शकतो.\nया फ्लू व्हायरसमध्ये सर्व लक्षण आहेत, ज्याद्वारे मनुष्याला संसर्ग होऊ शकतो. चीनी वैज्ञानिकांनुसार, हा व्हायरस नवीन असल्याने लोकांमध्ये एकतर रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी असेल अथवा काहीच नसेल. या नवीन व्हायरसमध्ये स्वतःच्या पेशी अनेक पटींनी वाढविण्याची क्षमता आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://live.beedreporter.net/news/beed_district_/6369/%D1%80%D0%B4%D0%A1%D1%80%D0%B4%D0%B8%D1%80%D0%B4%E2%96%93%D1%80%D0%B4%E2%95%9B%D1%80%D0%B4%D0%98%D1%80%D0%B4%D0%B8_%D1%80%D0%B4%E2%96%91%D1%80%D0%B4%E2%94%90%D1%80%D0%B4%D0%BA%D1%80%D0%B5%D0%9B%D1%80%D0%B4%E2%96%91%D1%80%D0%B5%D0%9D%D1%80%D0%B4%D0%AF%D1%80%D0%B4%E2%96%91.html", "date_download": "2020-09-29T08:32:15Z", "digest": "sha1:HIZFBPXYPD6GDJ4J2K4KGHTBDFC7SWLD", "length": 10472, "nlines": 54, "source_domain": "live.beedreporter.net", "title": "हैद्राबाद बलात्कार्यांचे एन्काऊंटर चारही आरोपी ठार घटनास्थळावरच न्याय, पोलिसांवर फुलांचा वर्षाव", "raw_content": "\nरिपोर्टर इफेक्ट -पिकाच्या नुकसानीची माहिती पिकविमा कंपनीला देण्यासाठी तालुकानिहाय विमा कंपनी प्रतिनिधींची नावे जाहीर\nऊसतोड कामगारांनो आता स्वत: गोपीनाथ मुंडे व्हा-आ.विनायक मेटे कारखानदारांची बाजू घेणारा लवाद बंद करा\nऊसतोड कामगारांचा ट्रॅक्टर ‘सिटू’ ने अडवला\nमेटेंसोबत बैठकीनंतर जिल्हाधिकार्यांच्या सीओ गुट्टेंना सूचना\nहैद्राबाद बलात्कार्यांचे एन्काऊंटर चारही आरोपी ठार घटनास्थळावरच न्याय, पोलिसांवर फुलांचा वर्षाव\nघटनास्थळावरच न्याय, पोलिसांवर फुलांचा वर्षाव\nहैदराबाद (वृत्तसेवा) हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले ४ आरोपी पळून जाण्य���च्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले आहेत. हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र ते पोलिसांच्या आवाहनाला दाद देत नसल्याचे पाहून पोलिसांना अखेर त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या. ही घटना आज (शुक्रवार) पहाटे ३ वाजता घडली. हैदराबादमध्ये एका डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिला ठार मारण्याचा या चार आरोपींवर आरोप होते. बलात्कार आणि हत्येच्या या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरचे देशभरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे तर कायदे तज्ज्ञांनी ही घटना अयोग्य असल्याचे म्हटले आहे.\nहैदराबादच्या पोलीस आयुक्तांनी या वृत्ताला दुरोरा दिला आहे. तपासादरम्यान या ४ आरोपींना पोलीस घटनास्थळी नेत होते. मात्र, दरम्यानच्या काळात हे चारही आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत होते. त्यानंतर पोलिसांनी या चौघांनाही थांबवण्यचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना दाद देत नसल्याचे पाहून शेवटी पोलिसांनी चौघांवर गोळ्या झाडल्या. यात या चौघांचा मृत्यू झाला. आरोपींनी पोलिसांच्या हातातील शस्त्रे खेचून पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या अशी माहिती तेलंगणचे कायदेमंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिली.\nशिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरिफ अशी या ४ आरोपींची नावे आहेत. या चौघाना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी त्यांना घटनेची माहिती मिळवण्यासाठी घटनास्थळी नेले. ही घटना नेमकी कशी घडली हे पोलिसांना तपासायचे होते. मात्र, या दरम्यान या चौघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. चारही आरोपी पळून जात असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हैद्राबाद बलात्कार आणि खून प्रकरणानंतर या चौघा आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी देशभरातून होत होती.\nअसा न्याय चंबळचे डाकू\nसुद्धा द्यायचे -उज्ज्वल निकम\nहैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींचं पोलिसांनी केलेलं एन्काउंटर अयोग्य व कायद्याला धरून नव्हतं,’ असं स्पष्ट मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ऍड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे. ’झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणं स्वाभाविक आह���. पण तसा न्याय चंबळचे दरोडेखोरही द्यायचे. पण शेवटी ते दरोडेखोरच होते,’ असंही निकम यांनी सांगितलं. हैदराबाद बलात्कार प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले चार आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना, आज सकाळी पोलीस चकमकीत मारले गेले. या वृत्तामुळं सर्वसामान्य लोकांमध्ये आनंद व समाधान व्यक्त होत आहे. तेलंगणचे कायदामंत्री इंद्रकरण रेड्डी यांनीही या एन्काउंटरचं समर्थन केलं आहे. देवानंच न्याय केला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.\nजे झालं ते देशासाठी भयंकर;\nएन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nनवी दिल्ली: हैदराबाद येथील बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींच्या एन्काउंटरनंतर देशभरातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. माजी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी पोलिसांच्या या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. ’केवळ तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही एखाद्याला कसं मारू शकता, जे झालं ते खूप भयानक आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.\nआष्टीत कंडक्टरचे घर फोडले\nतलवाडा येथील खदाणीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह ; परिसरात खळबळ\nबेकायदेशीर प्रॅक्टिस; स्त्री भ्रूणहत्येतील आरोपी सुदाम मुंडेला पुन्हा अटक\nसायं दै. बीड रिपोर्टर,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/india/news/agra-mughal-museum-name-change-now-chhatrapati-shivaji-uttar-pradesh-cm-yogi-big-announcement-174076.html", "date_download": "2020-09-29T08:45:27Z", "digest": "sha1:R27I5O34MUXNNE4NOJ65DHU5DR2ULFWU", "length": 35459, "nlines": 242, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Agra Mughal Museum Name Change: आग्रा येथील संग्रहालयास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव, उत्तर प्रदेशचे मुख्यमत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nशिवसेना बिहार निवडणूका लढण्याबाबत उद्धव ठाकरेंशी बोलून पुढील निर्णय घेणार: संजय राऊत ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nमंगळवार, सप्टेंबर 29, 2020\nशिवसेना बिहार निवडणूका लढण्याबाबत उद्धव ठाकरेंशी बोलून पुढील निर्णय घेणार: संजय राऊत ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n'प्रधानमंत्री बालिका अनुदान योजना' सरकार बीपीएल श्रेणीतील कुटुंबीयांना मुलींचा विवाह करण्यासाठी 50 हजारांची मदत करणार जाणून घ्या PIB Fact Check ने केलेला या खोट्या व्हायरल वृत्तावरील खुलासा\nViral Video: ताडाच्या झाडावर बसून कापत होता झाडाचा शेंडा, नेटीकरी म्हणाले हे तर 'रिव्हर्स बंजी जंपिंगपेक्षाही भीतीदायक'; पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ\nMaharashtra Unlock 5: खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनाही आता मुंबई लोकल प्रवासाचा मार्ग खुला\nSai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी\nSurgical Strike: सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय पहा जगातील महत्त्वाची सर्जिकल स्ट्राईक्स कोणती\nHealth Tips: मासिक पाळी दरम्यान महिलांनी 'अशा' पद्धतीने करा Workout ज्यामुळे Period चा त्रास होईल कमी, Watch Video\nUday Samant Tests COVID-19 Positive: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोना विषाणूची लागण\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nAnushka Sharma On RCB Win: अनुष्का शर्मा हिने आपल्या गरोदरपणाचा उल्लेख करत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू च्या विजयावर दिली 'ही' प्रतिक्रिया, पाहा पोस्ट\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMaharashtra Unlock 5: खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनाही आता मुंबई लोकल प्रवासाचा मार्ग खुला\nRevised Schedule of CET 2020 Exams: हॉटेल मॅनेजमेंट, कंप्यूटर अॅप्लिकेशनच्या अभ्यासक्रमांच्या यंदाच्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी; mahacet.org वर पहा नव्या तारखा\nBMC: मुंबई महापालिका स्थायी, शिक्षण, सुधार, बेस्ट समिती सदस्यांची नावे जाहीर; अध्यक्ष पदासाठी 5 ऑक्टोबरला निवडणूक\nदोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार- भाजप नेते चंद्रकांत पाटील\nशिवसेना बिहार निवडणूका लढण्याबाबत उद्धव ठाकरेंशी बोलून पुढील निर्णय घेणार: संजय राऊत ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प्रणित एनडीएला धक्का\nSurgical Strike 2016: भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून नष्ट केले होते दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड; जाणून घ्या 'उरी'चा बदला घेण्यासाठी केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक'ची संपूर्ण कहाणी\nAustralia Quarantine Program Failures: ऑस्ट्रेलियामधील Victoria Hotel मधील क्वारंटाईन सेंटरचे मोठे अपयश; तब्बल 18,418 लोकांना कोरोना व्हायरसची लागण व 768 लोकांचा मृत्यू, जाणून घ्या कारण\nAzerbaijan, Armenia Clash: अर्मेनिया आणि अझरबैजान मध्ये Nagorny Karabakh क्षेत्रामुळे लढाई; 24 जण ठार, 100 पेक्षा अधिक जखमी, जाणून नक्की काय आहे वाद\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nCoronavirus Vaccine: कोरोनावरील लस येण्यापूर्वी जगभरातील मृतांचा आकडा 20 लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता-WHO\nPoco X3 स्मार्टफोनचा आज भारतात होणार पहिला सेल, दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर होणार विक्रीसाठी उपलब्ध\nSamsung Galaxy Tab A7 Launched: सॅमसंग ने भारतात लाँच केला ‘गॅलेक्सी टॅब ए7’; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स\nWhatsApp Chats होत आहे लीक; तुमच्याबाबतही घडू शकतो हा प्रकार, 'या' सोप्या उपायांनी ठेऊ शकता व्हॉट्सअॅपवरील संवाद सुरक्षित\nRealme 7 Pro चा आज Flipkart आणि Realme.com वर दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाईन सेल; इथे जाणून घ्या धमाकेदार ऑफर्स, किंमत, फीचर्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nIPL 2020 Points Table Updated: रॉयल चॅलेंजर्स बंगळरू संघाकडून पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्स टॉप 4 मधून बाहेर; पाहा इतर संघाची स्थिती\nVirat Kohli Trolled: मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात विराट कोहली याची निराशाजनक कामगिरी; सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल\nFive Sixes In An Over In IPL: केवळ राहुल तेवतिया हाच नव्हेतर 'या' खेळाडूनेही एका ओव्हरमध्ये ठोकले आहेत 5 षटकार\nRCB Vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय\nSai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी\nLata Mangeshkar Birthday Special: लता मंगेशकर यांच्या संगीताच्या प्रवासाचा अभ्यास; लेखक अजय देशपांडे यांनी आज प्रकाशित केले ‘लता श्रुती संवाद’ पुस्तकाचे मुखपृष्ठ\nHarami Trailer: इमरान हाशमी च्या हटके लूकमधील 'हरामी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, इंग्रजीचा शिक्षक बनलेला मुलांना देणार गुन्हेगारीचे धडे\nJacqueline Fernandez Dance In Blue Saree: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चा ‘गेंदा फूल’ गाण्यावर��ल डान्स सोशल मीडियावर हिट; पहा व्हिडिओ\nHealth Tips: मासिक पाळी दरम्यान महिलांनी 'अशा' पद्धतीने करा Workout ज्यामुळे Period चा त्रास होईल कमी, Watch Video\nराशीभविष्य 29 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSex Tips: सेक्स दरम्यान पुरुषांना महिलांकडून अपेक्षित असणा-या 'या' 5 गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष\nSex Transmits Coronavirus: सेक्स केल्याने कोरोना पसरतो का काय खबरदारी बाळगावी जाणुन घ्या\n'प्रधानमंत्री बालिका अनुदान योजना' सरकार बीपीएल श्रेणीतील कुटुंबीयांना मुलींचा विवाह करण्यासाठी 50 हजारांची मदत करणार जाणून घ्या PIB Fact Check ने केलेला या खोट्या व्हायरल वृत्तावरील खुलासा\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nRed Wine Floods: 50 हजार लीटर रेड वाइन पाण्याप्रमाणे वाहून गेली; व्हायरल व्हिडिओ पाहून नेटीझन्स झाले हैराण\nFact Check: विद्यार्थ्यांना National Scholarship Exam माध्यमातून 1 लाखाची शिष्यवृत्ती मिळणार PIB ने केला या व्हायरल खोट्या बातमी बद्दल खुलासा\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nMaharashtra Unlock 5.0: महाराष्ट्रात लवकरच Restaurants सुरु होण्याची शक्यता\nSanjay Dutt चे दुबई वेकेशनचे फोटो व्हायरल ; 'बाबा कमजोर दिसत आहे' फोटोला चाहत्यांची प्रतिक्रिया\nBhagat Singh Birth Anniversary : भगतसिंंह यांंची आज 113 वी जयंती निमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार\nDr. Harsh Vardhan: भारत अजूनही हर्ड इम्युनिटीपासून दूर; संरक्षणासाठी अधिकाधिक सुरक्षा बाळगणे गरजेचे\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nAgra Mughal Museum Name Change: आग्रा येथील संग्रहालयास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव, उत्तर प्रदेशचे मुख्यमत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा\nबातम्या अण्णासाहेब चवरे| Sep 15, 2020 10:00 AM IST\nआग्रा (Agra) येथे उभारण्यात येणाऱ्या संग्रहालयाला 'छत्रपती शिवाजी महाराज '(Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे नाव देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी ही घोषणा केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये छत्रपती 'शिवाजी महाराज हेच आपल्या सर्वांचे नायक' असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आगरा येथे उभारण्यात येत असलेल्या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखण्यात येईल. आपल्या नव्या उत्तर प्रदेशमध्ये गुलामीची मानसिकता दाखवणाऱ्या कोणत्याही प्रतिकांना कोणतेही स्थान असणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे नायक आहेत. जय हिंद, जय भारत.' ताजमहाल या जगप्रसिद्ध वास्तूच्या पूर्वेला असलेल्या द्वाराजवळ हे संग्रहालय उभारण्यात येत आहे.\nराष्ट्रीय राजधानी पासून 120 किलोमीटर दूर उत्तर प्रदेशातील आग्रा येथे असलेली जगप्रसिद्ध वास्तू ताजमहाल नजिक येथे एक संग्रहालय उभारले जात आहे. साधारण 6 एकर जागेवर हे संग्रहालय उभारण्यात येत आहे. या संग्रहालयात मुघल संस्कृती, कलाकृती चित्रे, भओजन, वेशभूषा आणि मुघल काळातील शस्त्र, दारुगोळा आदी वस्तूंचे संग्रहालय असल्याचे समजते. (हेही वाचा, Telangana: हैद्राबाद येथे नवीन सचिवालयात बांधले जाणार मंदिर, मशिदी आणि चर्च; KCR म्हणाले- गंगा-जमुना तहजीब यांचे असेल प्रतीक)\nउत्तर प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या समाजवादी पक्षाचे असल्यापासून हे संग्रहालय उभारले जात आहे. 2015 मध्ये हे संग्रहालय बांधण्यास मंजूरी देण्यात आली. अद्यापही या संग्रहालयाचे बांधकाम सुरु आहे. तत्कालीन समाजवादी पक्षाच्या सरकारने या संग्रहालयाला मुघल संग्रहालय (Agra Mughal Museum) असे नाव दिले होते. मात्र, आता हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज या नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. या आधीही योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशमधील अनेक ठिकाणांची नावे बदलली आहेत. जसे की अलाहाबाद शहराचे नाव प्रयागराज केले आहे.\nआगरा में निर्माणाधीन म्यूजियम को छत्रपति शिवाजी महाराज के नाम से जाना जाएगा\nआपके नए उत्तर प्रदेश में गुलामी की मानसिकता के प्रतीक चिन्हों का कोई स्थान नहीं\nहम सबके नायक शिवाजी महाराज हैं\nजय हिन्द, जय भारत\nदरम्यान, 1526-1540 आणि 1555-1857 या काळात मुघल राजाने भारतावर राज्य केले. या राजानेच आगरा येथील ताजमहल आणि दिल्ली येथील लाल किला बांधला आहे. या वास्तुंच्या उभारणीचे श्रेय मुघल राजाला दिले जाते. इतिहासकार सांगतात की मुघल राजाने आपल्या तीन शतकांच्या राजवटीत हिंदूंवर प्रचंड अत्याचार केले.\nAgra Mughal Museum Chhatrapati Shivaji Maharaj CM Yogi Adityanath Uttar Pradesh yogi Adityanath आग्रा उत्तर प्रदेश छत्रपती शिवाजी महाराज ताजमहल मुघल म्यजीयम मुघल योगी आदित्यनाथ मुघल संग्रहालय\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू\nGangster Firoz Ali Dies: यूपी पोलिसांची गाडी पलटी, मुंबईत पकडलेला गँगस्टर फिरोज अली जागीच ठार; Vikas Dubey Encounter प्रकरणाची पुनरावृत्ती\nRape Case In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील चित्रकूट जिल्ह्यात 17 वर्षीय मुलीवर बलात्कार; सीआरपीएफ जवानाला अटक\nUttar Pradesh: शाळेच्या शौचालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ब्लॅकमेलींगचा प्रकार; Meerut येथील 52 शिक्षकांची तक्रार, विनावेतन काम करुन घेतल्याचा आरोप\nउत्तर प्रदेश: मजुराच्या किशोरवयीन मुलीच्या बॅंक खात्यात लाखो रूपयांचा व्यवहार; कहाणी ऐकून व्हाल थक्क\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सर्वाधिक कोविड रुग्ण असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह बैठक, उद्धव ठाकरे होणार सहभागी\nCyber Crime In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील सामान्य कुटुंबातील मुलीच्या खात्यावर जमा झाले 10 कोटी रुपये\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प्रणित एनडीएला धक्का\nदोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार- भाजप नेते चंद्रकांत पाटील\nMLA Residence Mumbai: आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याच्या फोन कॉलने खळबळ, इमारत मध्यरात्री केली रिकामी\nSurgical Strike 2016: भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून नष्ट केले होते दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड; जाणून घ्या ‘उरी’चा बदला घेण्यासाठी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ची संपूर्ण कहाणी\nशिवसेना बिहार निवडणूका लढण्याबाबत उद्धव ठाकरेंशी बोलून पुढील निर्णय घेणार: संजय राऊत ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n'प्रधानमंत्री बालिका अनुदान योजना' सरकार बीपीएल श्रेणीतील कुटुंबीयांना मु���ींचा विवाह करण्यासाठी 50 हजारांची मदत करणार जाणून घ्या PIB Fact Check ने केलेला या खोट्या व्हायरल वृत्तावरील खुलासा\nViral Video: ताडाच्या झाडावर बसून कापत होता झाडाचा शेंडा, नेटीकरी म्हणाले हे तर 'रिव्हर्स बंजी जंपिंगपेक्षाही भीतीदायक'; पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ\nMaharashtra Unlock 5: खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनाही आता मुंबई लोकल प्रवासाचा मार्ग खुला\nSai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी\nSurgical Strike: सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय पहा जगातील महत्त्वाची सर्जिकल स्ट्राईक्स कोणती\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nशिवसेना बिहार निवडणूका लढण्याबाबत उद्धव ठाकरेंशी बोलून पुढील निर्णय घेणार: संजय राऊत ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nSurgical Strike: सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय पहा जगातील महत्त्वाची सर्जिकल स्ट्राईक्स कोणती\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/india/news/coronavirus-fir-against-tej-pratap-yadav-for-violating-epidemic-rules-in-ranchi-168320.html", "date_download": "2020-09-29T07:21:37Z", "digest": "sha1:TJ2APYXPOTLVD7JPV2VGBQUC6NQ4MVEL", "length": 32912, "nlines": 237, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus: नियमांचे उल्लंघन, माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nमहाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत 215 जणांना कोरोना व्हायरसची लागण ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nमंगळवार, सप्टेंबर 29, 2020\nHealth Tips: मासिक पाळी दरम्यान महिलांनी 'अशा' पद्धतीने करा Workout ज्यामुळे Period चा त्रास होईल कमी, Watch Video\nUday Samant Tests COVID-19 Positive: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरो��ा विषाणूची लागण\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nAnushka Sharma On RCB Win: अनुष्का शर्मा हिने आपल्या गरोदरपणाचा उल्लेख करत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू च्या विजयावर दिली 'ही' प्रतिक्रिया, पाहा पोस्ट\nRevised Schedule of CET 2020 Exams: हॉटेल मॅनेजमेंट, कंप्यूटर अॅप्लिकेशनच्या अभ्यासक्रमांच्या यंदाच्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी; mahacet.org वर पहा नव्या तारखा\nमहाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत 215 जणांना कोरोना व्हायरसची लागण ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBMC: मुंबई महापालिका स्थायी, शिक्षण, सुधार, बेस्ट समिती सदस्यांची नावे जाहीर; अध्यक्ष पदासाठी 5 ऑक्टोबरला निवडणूक\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प्रणित एनडीएला धक्का\nPoco X3 स्मार्टफोनचा आज भारतात होणार पहिला सेल, दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर होणार विक्रीसाठी उपलब्ध\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nUday Samant Tests COVID-19 Positive: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोना विषाणूची लागण\nBMC: मुंबई महापालिका स्थायी, शिक्षण, सुधार, बेस्ट समिती सदस्यांची नावे जाहीर; अध्यक्ष पदासाठी 5 ऑक्टोबरला निवडणूक\nदोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार- भाजप नेते चंद्रकांत पाटील\nMLA Residence Mumbai: आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याच्या फोन कॉलने खळबळ, इमारत मध्यरात्री केली रिकामी\nमहाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत 215 जणांना कोरोना व्हायरसची लागण ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प्रणित एनडीएला धक्का\nSurgical Strike 2016: भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून नष्ट केले होते दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड; जाणून घ्या 'उरी'चा बदला घेण्यासाठी केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक'ची संपूर्ण कहाणी\nIPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव केला; 28 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nAustralia Quarantine Program Failures: ऑस्ट्रेलियामधील Victoria Hotel मधील क्वारंटाईन सेंटरचे मो��े अपयश; तब्बल 18,418 लोकांना कोरोना व्हायरसची लागण व 768 लोकांचा मृत्यू, जाणून घ्या कारण\nAzerbaijan, Armenia Clash: अर्मेनिया आणि अझरबैजान मध्ये Nagorny Karabakh क्षेत्रामुळे लढाई; 24 जण ठार, 100 पेक्षा अधिक जखमी, जाणून नक्की काय आहे वाद\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nCoronavirus Vaccine: कोरोनावरील लस येण्यापूर्वी जगभरातील मृतांचा आकडा 20 लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता-WHO\nPoco X3 स्मार्टफोनचा आज भारतात होणार पहिला सेल, दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर होणार विक्रीसाठी उपलब्ध\nSamsung Galaxy Tab A7 Launched: सॅमसंग ने भारतात लाँच केला ‘गॅलेक्सी टॅब ए7’; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स\nWhatsApp Chats होत आहे लीक; तुमच्याबाबतही घडू शकतो हा प्रकार, 'या' सोप्या उपायांनी ठेऊ शकता व्हॉट्सअॅपवरील संवाद सुरक्षित\nRealme 7 Pro चा आज Flipkart आणि Realme.com वर दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाईन सेल; इथे जाणून घ्या धमाकेदार ऑफर्स, किंमत, फीचर्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nIPL 2020 Points Table Updated: रॉयल चॅलेंजर्स बंगळरू संघाकडून पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्स टॉप 4 मधून बाहेर; पाहा इतर संघाची स्थिती\nVirat Kohli Trolled: मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात विराट कोहली याची निराशाजनक कामगिरी; सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल\nFive Sixes In An Over In IPL: केवळ राहुल तेवतिया हाच नव्हेतर 'या' खेळाडूनेही एका ओव्हरमध्ये ठोकले आहेत 5 षटकार\nRCB Vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय\nAnushka Sharma On RCB Win: अनुष्का शर्मा हिने आपल्या गरोदरपणाचा उल्लेख करत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू च्या विजयावर दिली 'ही' प्रतिक्रिया, पाहा पोस्ट\nHarami Trailer: इमरान हाशमी च्या हटके लूकमधील 'हरामी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, इंग्रजीचा शिक्षक बनलेला मुलांना देणार गुन्हेगारीचे धडे\nJacqueline Fernandez Dance In Blue Saree: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चा ‘गेंदा फूल’ गाण्यावरील डान्स सोशल मीडियावर हिट; पहा व्हिडिओ\nSawan Mein Lag Gayi Aag Song: विक्रांत मेसी आणि यामी गौतम चा चित्रपट 'गिन्नी वेड्स सनी' मधील पार्टी साँग प्रदर्शित, मिका, बादशाह आणि नेहा कक्कड़ ची जबरदस्त जुगलबंदी\nHealth Tips: मासिक पाळी दरम्यान महिलांनी 'अशा' पद्धतीने करा Workout ज्यामुळे Period चा त्रास होईल कमी, Watch Video\nराशीभविष्य 29 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSex Tips: सेक्स दरम्यान पुरुषांना महिलांकडून अपेक्षित असणा-या 'या' 5 गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष\nSex Transmits Coronavirus: सेक्स केल्याने कोरोना पसरतो का काय खबरदारी बाळगावी जाणुन घ्या\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nFact Check: विद्यार्थ्यांना National Scholarship Exam माध्यमातून 1 लाखाची शिष्यवृत्ती मिळणार PIB ने केला या व्हायरल खोट्या बातमी बद्दल खुलासा\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nXXX Pornstar Dani Daniels Sexy Picture: पॉर्नस्टार डॅनी डेनियल्स च्या 'या' सेक्सी फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग; पहा हॉट फोटोज\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nवेंगुर्ल्यात तब्बल ९५ किलो च्या कासवाची मच्छिमारांकडून सुखरूप सुटका ; पाहा व्हिडिओ\nBhagat Singh Birth Anniversary : भगतसिंंह यांंची आज 113 वी जयंती निमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार\nDr. Harsh Vardhan: भारत अजूनही हर्ड इम्युनिटीपासून दूर; संरक्षणासाठी अधिकाधिक सुरक्षा बाळगणे गरजेचे\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCoronavirus: नियमांचे उल्लंघन, माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल\nबातम्या अण्णासाहेब चवरे| Aug 28, 2020 10:09 PM IST\nबिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव ( Lalu Prasad Yadav) यांचे चिरंजीव, त्या राज्याचे माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात लागू असलेला साथनियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याच्या कारणावरुन तेजप्रताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सर्कल ऑफिसर (सीओ) प्रकाश कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तेज प्रताप यांच्या विरोधात रांची (Ranchi) पोलिसांनी शुक्रवारी (28 ऑगस्ट) गुन्हा दाखल केला.\nप्रकाश कुमार यांनी चुटिया पोलीस स्टेशनला लिखित स्वरुपात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की 'गुरुवारी रात्री जिल्हा प्रशासनाचे पोलीस आणि अधिकाऱ्यांनी एका हॉटेलमध्ये रुम क्रमांक 507 ची पाहणी केली. या पाहणीत आढळून आले की, लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव हे राज्य सरकारची कोणतीही परवानगी न घेता तिथे राहात होते. तेजप्रताप यादव हे 14 दिवसांचा होम क्वारंटाईन प्रोटोकॉल न पाळताच बिहारला परतले.'\nसीओ प्रकाश कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चुटिया पोलिसांनी तेज प्रताप यादव यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी एका अधिकाऱ्याचीही निवड केली आहे. या आधी तेज प्रताप यांनी रांची येथील हॉटेलमध्ये एक खोली आरक्षीत केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल कॅपिटल रेजीडेंसीचे मालक आणि व्यवस्थापक ययांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा, जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल)\nप्राप्त माहितीनुसार, तेजप्रताप यादव हे आपले वडील लालू प्रसाद यादव यांच्या भेटीसाठी रात्री 2.30 वाजता पोहोचले होते. ते रांची येथील हॉटेल कॅपिटल रेजीडेंसी येथे राहिले. लालू प्रसाद यादव आणि त्यांच्यात जवळपास अडीच तास चर्चा झाली. रांची पोलिसांनी हॉटेलवर छापा मारला तेव्हा त्यांच्या राहण्याचा पूरावा मिळाला.\nbihar Coronavirus COVID-19 lalu prasad yadav Lalu Yadav Lockdown Ranchi Tej Pratap Yadav कोरोना व्हायरस कोविड-19 तेज प्रताप यादव बिहार रांची लालू प्रसाद यादव लालू यादव लॉकडाऊन\nUday Samant Tests COVID-19 Positive: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोना विषाणूची लागण\nमहाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत 215 जणांना कोरोना व्हायरसची लागण ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nIPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव केला; 28 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nAustralia Quarantine Program Failures: ऑस्ट्रेलियामधील Victoria Hotel मधील क्वारंटाईन सेंटरचे मोठे अपयश; तब्बल 18,418 लोकांना कोरोना व्हायरसची लागण व 768 लोकांचा मृत्यू, जाणून घ्या कारण\nVasudev Narayan Utpat Dies: पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष, भागवताचार्य वासुदेव नारायण तथा वा ना उत्पात यांचे कोरोनामुळे निधन\nSex Transmits Coronavirus: सेक्स केल्याने कोरोना पसरतो का काय खबरदारी बाळगावी जाणुन घ्या\nBihar Assembly Elections 2020: सगळ्याच पक्षात इच्छुकांची बहुगर्दी, बिहार विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळविण्यासाठी अनेकांचे 'गुडघ्याला बाशिंग', प्रत्येकाची तऱ्हा निराळी\nCoronavirus Vaccine Trial In KEM Hospital: ‘कोव्हीशिल्ड’ लस चाचणी दरम्यान मृत्यू झाल्यास स्वयंसेवकाच्या कुटुंबाला मिळणार 1 कोटी रुपये\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प्रणित एनडीएला धक्का\nदोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार- भाजप नेते चंद्रकांत पाटील\nMLA Residence Mumbai: आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याच्या फोन कॉलने खळबळ, इमारत मध्यरात्री केली रिकामी\nSurgical Strike 2016: भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून नष्ट केले होते दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड; जाणून घ्या ‘उरी’चा बदला घेण्यासाठी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ची संपूर्ण कहाणी\nHealth Tips: मासिक पाळी दरम्यान महिलांनी 'अशा' पद्धतीने करा Workout ज्यामुळे Period चा त्रास होईल कमी, Watch Video\nUday Samant Tests COVID-19 Positive: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोना विषाणूची लागण\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nAnushka Sharma On RCB Win: अनुष्का शर्मा हिने आपल्या गरोदरपणाचा उल्लेख करत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू च्या विजयावर दिली 'ही' प्रतिक्रिया, पाहा पोस्ट\nRevised Schedule of CET 2020 Exams: हॉटेल मॅनेजमेंट, कंप्यूटर अॅप्लिकेशनच्या अभ्यासक्रमांच्या यंदाच्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी; mahacet.org वर पहा नव्या तारखा\nमहाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत 215 जणांना कोरोना व्हायरसची लागण ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nमहाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत 215 जणांना कोरोना व्हायरसची लागण ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प्रणित एनडीएला धक्का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/case-registered-against-prakash-ambedkar-in-yavatmal-45445.html", "date_download": "2020-09-29T07:24:15Z", "digest": "sha1:KGHQCM47HGVUCNZUQO46TXJSU7ABPAC6", "length": 15755, "nlines": 192, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकण्याची धमकी, प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल", "raw_content": "\nबाबरी मशीद विध्वंसप्रकरणी बुधवारी निकाल, सर्व 32 आरोपींना हजर राहण्याचे आदेश\nएसपी बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ जाहीर करा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे पंतप्रधानांना पत्र\nचंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले, भाजपचा रात्रीचा खेळ संभ्रम निर्माण करणारा : अब्दुल सत्तार\nनिवडणूक आयोगाला तुरुंगात टाकण्याची धमकी, प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल\nनिवडणूक आयोगाला तुरुंगात टाकण्याची धमकी, प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल\nयवतमाळ : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांवर यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. निवडणूक आयोगाला दोन दिवस जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्याने ही कारवाई करण्यात आली. सत्ता मिळाल्यास निवडणूक आयोगालाच तुरुंगात टाकतो, अशी धमकी प्रकाश आंबेडकरांनी दिली होती. पुलवामाची घटना मॅच फिक्सिंग असून, यावर काही बोलले की निवडणूक आयोग रोखतं, ही …\nविवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ\nयवतमाळ : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांवर यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला��. निवडणूक आयोगाला दोन दिवस जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्याने ही कारवाई करण्यात आली. सत्ता मिळाल्यास निवडणूक आयोगालाच तुरुंगात टाकतो, अशी धमकी प्रकाश आंबेडकरांनी दिली होती.\nपुलवामाची घटना मॅच फिक्सिंग असून, यावर काही बोलले की निवडणूक आयोग रोखतं, ही यंत्रणा भाजपाच्या हातचे बाहुले आहे. आम्हाला सत्तेत येऊ द्या. यांनाही जेलची हवा खायला पाठवू, असे खळबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं.\nयवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची प्रचारसभा आयोजित केली होती. मात्र ओवेसी या सभेला आले नाहीत. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या 25 मिनिंटाच्या भाषणात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षावर सडकून टीका केली. त्यात त्यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला.\nVIDEO : पाहा, प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते\nMIM सोबत युतीने महाराष्ट्रात सुरुवात, आता देशात नवे राजकीय समीकरण,…\nBihar Election | प्रकाश आंबेडकरांनी रणनीती बदलली; आता 'स्वबळा'ऐवजी 'आघाडी'चं…\nलोकसभेत समर्थन, राज्यसभेत विरोध; शिवसेनेच्या 'गोंधळा'वर निलेश राणेंचा निशाणा\nउद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची…\nयवतमाळमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अंधारवाडी गावात भीतीचं वातावरण\nदेशाला रुग्णालयाची गरज, इंदूमिलचं पुन्हा आमंत्रण आलं तरी जाणार नाही,…\nक्रांती होऊन लोक नेत्यांना मारुन टाकतील, मराठा समाज नेत्यांना बेड,…\nइंदूमिलमधील पायाभरणी सोहळा अचानक रद्द, पुण्याहून वाशीपर्यंत पोहोचलेल्या अजितदादांचा यू…\n\"मराठा आणि राजपुतांचं देशासाठी बलिदान, राजपुतांनाही सरसकट आरक्षण द्या\"\nEXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट,…\nएकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही\nभाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप\nGupteshwar Pandey | गुप्तेश्वर पांडेंचा चकवा, भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत,…\nDhangar reservation Live : ..तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या…\nMI vs KKR | IPL 2020 : रोहितचा धमाका, मुंबईचा…\nएकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी\nबाबरी मशीद विध्वंसप्रकरणी बुधवारी निकाल, सर्व 32 आरोपींना हजर राहण्याचे ���देश\nएसपी बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ जाहीर करा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे पंतप्रधानांना पत्र\nचंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले, भाजपचा रात्रीचा खेळ संभ्रम निर्माण करणारा : अब्दुल सत्तार\nमंगलाष्टके सुरु होण्यापूर्वी लग्नमंडपात पोलिसांची एंट्री, नागपुरात मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nबाबरी मशीद विध्वंसप्रकरणी बुधवारी निकाल, सर्व 32 आरोपींना हजर राहण्याचे आदेश\nएसपी बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ जाहीर करा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे पंतप्रधानांना पत्र\nचंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले, भाजपचा रात्रीचा खेळ संभ्रम निर्माण करणारा : अब्दुल सत्तार\nमंगलाष्टके सुरु होण्यापूर्वी लग्नमंडपात पोलिसांची एंट्री, नागपुरात मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://biographyinmarathi.com/gokulashtami-chi-mahiti/", "date_download": "2020-09-29T06:34:39Z", "digest": "sha1:3Q6SAXJTPODMZFKDZNDRPYEATJOD2EXT", "length": 14619, "nlines": 83, "source_domain": "biographyinmarathi.com", "title": "गोकुळाष्टमी ची माहिती - Gokulashtami Chi Mahiti", "raw_content": "\nगोकुळाष्टमी ची माहिती – Gokulashtami Chi Mahiti\nBy sonu@007 On August 1, 2020 August 13, 2020 In Uncategorized Tagged गोकुळाष्टमी कशी साजरी करतात, गोकुळाष्टमी का साजरी केली जाते, गोकुळाष्टमी केव्हा साजरी करतात, गोकुळाष्टमी ची माहिती 3 Comments\nगोकुळाष्टमी ची माहिती – Gokulashtami Chi Mahiti\nआणखी वाचा : JioMeet काय आहे\nगोकुळाष्टमी का साजरी केली जाते\nगोकुळाष्टमी केव्हा साजरी करतात\nगोकुळाष्टमी का साजरी केली जाते\nगोकुळाष्टमी कशी साजरी करतात\nहे पण वाचा : गणेश चतुर्थीची माहिती – Ganesh Chaturthi Chi Mahiti\nगोकुळाष्टमी ची माहिती – Gokulashtami Chi Mahiti\nआजच्या आर्टिकल मध्ये आपण गोकुळाष्टमी ची माहिती (gokulashtami chi mahiti) जाणून घेणार आहोत. गोकुळाष्टमी का साजरी केली जाते ह्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत.\nसंपूर्ण भारतामध्ये गोकुळाष्टमी ही धूम धडाके मध्ये साजरी केली जाते. ह्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालेला होता त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये त्यांच्या जन्मदिवशी दहीहंडी सारखे सण साजरे केले जातात.\nभारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या शैलीमध्ये भगवान कृष्णाचे पूजन केले जाते काही ठिकाणी भक्ति संगित गायिली जातात काही ठिकाणी कृष्णाच्या मुर्ती ला दूध-दही चा अभिषेक घातला जातो.\nया दिवशी भगवान कृष्णाला वेगवेगळ्या नावाने बोलवले जाते जसे की गोविंद बाल गोपाल, काना, गोपाल, केशव अशा वेगवेगळ्या या नावाने संबोधले जाते.\nआणखी वाचा : JioMeet काय आहे\nभगवान कृष्ण बद्दल जर सांगायचे झाले तर त्यांनी आपल्या भुतलावर म्हणजे पृथ्वीवर एक साधारण माणसाच्या रूपामध्ये जन्म घेतला भगवान कृष्णाचा जन्म धर्माचे रक्षण करण्यासाठी झालेला होता. त्यामुळे भारतामध्ये हजारो वर्षांपूर्वीपासून गोकुळाष्टमी हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.\nगोकुळाष्टमी का साजरी केली जाते\nचला तर जाणून घेऊया :- गोकुळाष्टमी हा प्रत्येक हिंदूंचा एक विशेष दिवस आहे. असे मानले जाते की भगवान कृष्णाला भक्तिभावाने प्रसन्न केल्याने संतान, समृद्धी आणि अधिक आयु ची प्राप्ती होते. सर्व हिंदू द्वारा गोकुळाष्टमी चे पावन पर्व भगवान श्रीकृष्णाच्या जयंती मध्ये साजरी केली जाते.\nगोकुळाष्टमीच्या पर्वावर सर्व हिंदू द्वारा भगवान श्रीकृष्णाला जन्म दिनानिमित्त भगवानाला प्रसन्न करण्यासाठी उपवास केले जातात. तसेच त्यांच्या मंदिरांची आकर्षक सजावट केली जाते आणि काही ठिकाणी श्रीकृष्ण रासलीला याचे आयोजन सुद्धा केले जाते.\nगोकुळाष्टमी केव्हा साजरी करतात\nभगवान कृष्णाचा जन्मापासून हिंदू पंचांग (कॅलेंडर) च्या अनुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष च्या आठव्या दिवसापासून हिंदू द्वारा प्रत्येक वर्ष कृष्ण जन्माष्टमी स्वरूपात साजरी केली जाते. या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये गोकुळाष्टमी मंगळवारच्या दिवशी 11 ऑगस्टला साजरी होणार आहे.\nग��कुळाष्टमी का साजरी केली जाते\nहिंदू धर्माच्या मान्यते अनुसार सृष्टीचे पालन करता म्हणवणारे भगवान श्री हरी विष्णू चे आठवे अवतार प्रभु श्रीकृष्ण आहे. आणि श्रीकृष्णाच्या जन्मदिवशी या मंगल दिवशी गोकुळाष्टमी साजरी केली जाते.\nभाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष च्या अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री मध्ये मथुरा नगरी मध्ये श्रीकृष्ण भगवान यांनी पृथ्वीवर जन्म घेतला. त्यावेळेसचे मथुरा मधील राजा अत्याचारी कंस याला प्रजा कंटाळली होती तो प्रजेवर असह्य यातना आणि जुलूम करत असे त्यामुळे तेथील प्रजा खूपच दुखी आणि कष्टी होती. त्यामुळे ह्या लोकांचे अत्याचारी कंसाच्या राजा पासून मुक्ती देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण ने पृथ्वीवर जन्म घेतला.\nगोकुळाष्टमी कशी साजरी करतात\nगोकुळाष्टमी पर्वावर होणारी हालचाल संपूर्ण भारतामध्ये बघितली जाते त्यासोबतच परदेशी राहणाऱ्या भारतीय लोकांमध्ये सुद्धा गोकुळाष्टमी खूप धूम धडाके मध्ये साजरी केली जाते.\nहे पण वाचा : गणेश चतुर्थीची माहिती – Ganesh Chaturthi Chi Mahiti\nभक्तां द्वारे गोकुळाष्टमीच्या या पर्वावर उपास ठेवले जातात. मंदिरांना सजवले जाते तसेच लड्डू गोपाळच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून झोका दिला जातो. भजन कीर्तन केले जाते आणि त्यासोबतच तरुणांमध्ये दहीहंडी तोडण्याची स्पर्धा ठेवली जाते.\nत्याच्यासोबत भगवान कृष्णची नगरी मथुरा मध्ये दूरवरून भक्त त्यांच्या मंदिराला भेट देण्यासाठी येतात. त्या दिवशी संपूर्ण मथुरा नगरी भगवान कृष्णाच्या नावाने दुमदुमून जाते.\nआपल्या सर्वांनाच माहिती आहे की भगवान श्रीकृष्ण लहानपणी दही माखन खाण्यासाठी आपल्या मित्रांसोबत एकत्र येऊन दही चोरण्याचा प्रयत्न करत असे. दही हे त्यांचे आवडते खाद्य होते, म्हणून दहीहंडी महोत्सव त्यांच्या आठवणी निमित्त साजरी केली जाते.\nभगवान श्रीकृष्णाने पृथ्वीवर देवकी आणि वासुदेव यांच्या पोटी जन्म घेतला. भगवान कृष्णाच्या जन्माच्या वेळेस आकाशवाणी झाली होती की देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करणार.\nकंसाच्या अत्याचाराने संपूर्ण मथुरा नगरी त्रस्त झालेली होती त्याच्या राज्यांमध्ये निर्दोष लोकांना सुद्धा शिक्षा केली जाई एवढेच नव्हे तर त्यांनी आपली बहिण देवकी आणि तिचा पती वसुदेव यांनासुद्धा काळ कोठेरी मध्ये टाकले होते.\nएवढेच नव्हे तर कंसाने आपल्या अत्याचारान�� देवकी चे सात पुत्र पहिलेच मारून टाकले होते.\nभगवान कृष्णाच्या जन्मदिवशी आकाशा मधून घनघोर पावसाची वर्षा होण्यास सुरुवात झाली. भगवान कृष्णाला सुरक्षित स्थानावर घेऊन जाण्यासाठी वसुदेवांनी त्याला एका टोपलीमध्ये टाकले यमुना नदी पार करत त्यांनी भगवान कृष्णाला आपल्या मित्र नंद गोप कडे नेले.\nआणि त्यांनी आपल्या पुत्राला भगवान कृष्णाला यशोदा मातेच्या पाशी झोपवले अशाप्रकारे देवकी पुत्र भगवान कृष्णाचे पालन-पोषण यशोदा मातेने केले. त्यामुळे भगवान कृष्णाच्या दो आई आहेत एक देवकी माता आणि दुसरी यशोदा माता.\nगोकुळाष्टमी ची माहिती हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा…………………..(जय श्री कृष्ण)\nKutra Chi Mahiti – कुत्रा ची माहिती\nUrmila Nimbalkar बायोग्राफी मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.missionmpsc.com/current-affairs-19-january-2020/", "date_download": "2020-09-29T08:43:41Z", "digest": "sha1:6BMLJD6HCFPJDR5CL55SCRZVQWGU3KIZ", "length": 12135, "nlines": 136, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "चालू घडामोडी : १९ जानेवारी २०२० | Mission MPSC", "raw_content": "\nचालू घडामोडी : १९ जानेवारी २०२०\nइंडोनेशियाच्या 20 हजाराच्या नोटेवर गणपतीचा फोटो\nइंडोनेशियामधील 20 हजार रुपयाच्या नोटेवर पुढच्या बाजूला गणपती बाप्पाचा फोटो आहे. तर मागच्या बाजूला क्लासरुमचा फोटो आहे. यासोबतच नोटेवर इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांत्रा यांचाही फोटो आहे. काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था ढासळली. त्यानंतर प्रचंड विचार करुन 20 हजाराची नोट चलनात आणण्याचा निर्णय झाला. हा निर्णय झाल्यानंतर या नोटांवर गणपतीचा फोटो छापण्याचाही निर्णय झाला. यावर लोकांचं असं म्हणणं आहे की जेव्हापासून नोटेवर गणपतीचा फोटो छापण्यात आला तेव्हापासून देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली.\nइंडोनेशिया हा जगातला असा देश आहे की त्या देशातल्या एकूण लोकसंख्येच्या 87 टक्के लोक हे मुस्लीम आहेत. तर या देशात हिंदूंचे प्रमाण अवघे 3 टक्के आहे. या देशातल्या 20 हजाराच्या चलनी नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गणपतीला या देशात कला, विज्ञान, शिक्षण याची देवता मानलं जातं. जेव्हापासून 20 हजाराच्या चलनी नोटांवर गणपतीचा फोटो छापण्यात आला तेव्हापासून या देशाची अर्थव्यवस्था ढासळली नाही ��शी इथल्या लोकांची श्रद्धा आहे.\nज्येष्ठ पत्रकार अश्विनी चोप्रा यांचे निधन\nज्येष्ठ पत्रकार आणि भाजपचे माजी खासदार अश्विनी चोप्रा यांचे निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. चोप्रा हे कर्करोगाने आजारी होते. त्यातच त्यांचे शनिवारी रुग्णालयात निधन झाले. चोप्रा हे २०१४ मध्ये हरियाणाच्या कर्नालमधून लोकसभेवर निवडून गेले होते. ‘पंजाब केसरी’ दैनिकाचे ते दिल्लीत संपादक होते. त्यांच्या मागे पत्नी व तीन मुले आहेत.\n‘हाफ मॅरेथॉन’मध्ये उत्तर प्रदेशची पारुल चौधरी प्रथम\nआशियातील सर्वात सर्वात मोठी व मानाचा ‘गोल्ड लेबल’ दर्जा मिळालेल्या मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये गतवर्षीच्या तुलनेत नऊ हजारांनी वाढलेली धावपटूंची संख्या नागरिकांमध्ये ‘फिटनेस’चे वाढलेले महत्त्व अधोरेखित करताना दिसत आहे.\nदेश-विदेशातील नामांकित धावपटू विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाले असून यंदाही केनिया, इथियोपियाचे धावपटू यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मुंबई मॅरेथॉन टीमने ‘बी बेटर’ या थीमसह, घनकचरा व्यवस्थापनासाठी उचललेले विशेष पाऊल पाहता यंदाची ‘टीएमएम २०२०’ पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे.\nदरम्यान, उत्तर प्रदेशची पारुल चौधरी प्रथम, तर मुंबई कस्टमची आरती पाटील दुसरी आणि नाशिकच्या मोनिका अथरेचा तिसरा क्रमांक\nखेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : जलतरणात तीन सुवर्णपदके\nमहाराष्ट्राने ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेतून सोनेरी कामगिरी सलग आठव्या दिवशी सुरू ठेवली. जलतरणात राज्याच्या तीन खेळाडूंनी सुवर्णपदक पटकवले. त्याशिवाय वेटलिफ्टिंगमध्ये एक सुवर्णपदक मिळाले. अपेक्षेप्रमाणे खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या मुलामुलींच्या चारही संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे.\nमहाराष्ट्राला जलतरणातून तीन सुवर्णपदकांची कमाई एका दिवशी करता आली. महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू मिहीर आम्ब्रेने ५० मीटर बटरफ्लाय आणि एरॉन फर्नाडिसने २०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत सुवर्णपदके पटकवली. मुलींमध्ये करिना शांताने १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात रौप्य आणि कांस्यदेखील महाराष्ट्राच्या मुलींनाच मिळाली. अपेक्षा फर्नाडिसने रौप्य आणि झारा जब्बरने कांस्यपदक मिळवले. कियारा बंगेराने (१७ वर्षांखालील) २०० मीटर फ्रीस्टाइल शर्यतीत रौप्यपदक मिळवले. ५० मीटर बटरफ्लायमध्ये महाराष्ट्राला आणखी एक रौप्यपदक केनिशा गुप्ताने (१७ वर्षांखालील) मिळवून दिले.\nHobart International : सानिया मिर्झान पहिल्याच प्रयत्नात पटकावलं विजेतेपद\nबाळतंपण आणि त्यानंतर आपल्या मुलाकडे लक्ष देण्यासाठी टेनिसपासून दुरावलेल्या सानिया मिर्झाने दणक्यात पुनरागमन केलं आहे. WTA Hobart International Tennis स्पर्धेत सानियाने आपली युक्रेनची साथीदार नादीया किचनॉकच्या साथीने दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत सानिया-नादीया जोडीने चीनच्या शुई पेंग आणि शुई झँग जोडीचा ६-४, ६-४ ने पराभव केला.\nतब्बल दोन वर्षांनी सानिया मिर्झाने आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुनरागमन केलं आहे. सानियाचं हे दुहेरीमधलं ४२ वं विजेतेपद ठरलं. याव्यतिरीक्त सानियाच्या नावावर २०१६ सालचं ऑस्ट्रेलियन ओपनचं महिला दुहेरी आणि २००९ साली मिश्र-दुहेरी स्पर्धेचं जेतेपदही जमा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/mmtc-orders-6090-tonnes-of-onion-from-egypt-5ddf7cc84ca8ffa8a291964e", "date_download": "2020-09-29T08:16:15Z", "digest": "sha1:JYLI5MM7UYLHN2QMMWDJSR3VSNWPIR53", "length": 7683, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - इजिप्तहून ६ हजार ९० टन कांदयाची होणार आयात - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nइजिप्तहून ६ हजार ९० टन कांदयाची होणार आयात\nनवी दिल्ली: आज विविध राज्य सरकारांसमवेत केंद्रीय ग्राहक कार्य सचिव अविनाश के. श्रीवास्तव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून प्रत्येक राज्यातील कांद्याच्या मागणीची पडताळणी केली. श्रीवास्तव यांनी याआधी २३ नोव्हेंबरला सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना या संदर्भात एक पत्रही लिहिले आहे. एमएमटीसी या केंद्रीय संस्थेने इजिप्तमधून ६ हजार ९० टन कांदे आयातीची मागणी नोंदविली आहे.\nहा कांदा न्हावा-शेवा येथील जवाहरलाल नेहरू बंदरात येणार आहे. राज्य सरकारांनी हा कांदा ५२ ते ५५ रुपये प्रति किलो या दरांनी ग्राहकांना उपलब्ध करून द्यावा यासाठी ही आयात केली जात आहे. या कांद्याची वाहतूक गरज भासल्यास नाफेडमार्फत केली जाणार आहे. प्रत्यक्षात आयातीत कांदे ग्राहकापर्यंत डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला पोहचतील. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्��र, २५ नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nआउटलुक अॅग्रीकल्चरकृषी वार्ताकृषी ज्ञान\nआउटलुक अॅग्रीकल्चरकृषी वार्ताकृषी ज्ञानयोजना व अनुदान\nबँकांनी 70 लाख किसान कार्डधारकांना 62,870 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले\nखरीप हंगामात पिकांच्या पेरणीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी बँकांनी ६२,८७० कोटी रुपयांच्या कर्जाची मर्यादा असलेल्या शेतकऱ्यांना ७०.३२ लाख किसान क्रेडिट कार्ड दिले आहेत. अर्थमंत्री...\nकृषी वार्ता | आउटलुक अॅग्रीकल्चर\nकृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चरकृषी ज्ञान\nखतांच्या संतुलित वापराविषयी १ लाख गावात शासन जनजागृती मोहीम\nसेंद्रीय खतांचा वापर वाढविण्यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना जागरूक करेल. सेंद्रिय खतांच्या वापरास चालना देण्यासाठी आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी सरकार १...\nकृषी वार्ता | आउटलुक अॅग्रीकल्चर\nआउटलुक अॅग्रीकल्चरकृषी वार्ताकृषी ज्ञान\nअर्थसंकल्पात खतांच्या कच्च्या मालच्या आयातवर शुल्क कमी करण्याची शक्यता\nकेंद्र सरकार फेब्रुवारी महिन्यात जाहीर करण्यात येणारा अर्थसंकल्प २०२०-२१ मध्ये खतांचे घरेलू उत्पादन वाढविण्यासाठी कच्चा मालच्या आयात शुल्कमध्ये कमी करण्याची शक्यता...\nकृषी वार्ता | आउटलुक अॅग्रीकल्चर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://omg-solutions.com/mr/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/", "date_download": "2020-09-29T06:38:23Z", "digest": "sha1:PF25URFBSTNVKETBAJSK2M3UUQGQUJPA", "length": 12395, "nlines": 99, "source_domain": "omg-solutions.com", "title": "लेख - ओएमजी सोल्यूशन्स", "raw_content": "\nसिंगापूर / जकार्ता मधील शीर्ष पोलिस बॉडी वर्न कॅमेरा सप्लायर (डीव्हीआर / वाईफाई / 3G जी / G जी) / डिजिटल पुरावा व्यवस्थापन\nव्हाट्सएप: सिंगापूर + एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स, जकार्ता + एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स-एक्सएनयूएमएक्स\nबोर-स्कोप / एन्डोस्कोप तपासणी कॅमेरा\nआपत्कालीन पॅनीक बटण अलार्म\nसुरक्षा लपलेला पाहणे कॅमेरा\nमॅन डाउन सिस्टीम - एकमेव कर्मचारी सुरक्षा सोल्यूशन\nBWC004 - ड्रायव्हर आणि सिंगल डॉकिंग सॉफ्टवेअर v2020-0824\nमाहितीपत्रक: बीडब्ल्यूसी ०043 - - परवडणारे पोलिस बॉडी वर्न क��मेरे\nमाहितीपत्रक: BWC055 - मिनी बॉडी वर्न कॅमेरा, बाह्य एसडी कार्डला समर्थन द्या\nBWC011 आणि BWC058 - ड्रायव्हर आणि सिंगल डॉकिंग सॉफ्टवेअर v2020-0623\nओएमजी थेट प्रवाह क्लायंट अनुप्रयोग 7.13.0.1 (विंडो आवृत्ती)\nBWC090 फर्मवेअर आवृत्ती 20200917\nआपत्कालीन पॅनीक बटण अलार्म\nलोन कामगार सुरक्षा समाधान\nआशिया मध्ये कायदा अंमलबजावणीचे पाळत ठेवणे आणि गोपनीयता\nबॉडी-वेर्न कॅमेर्याची गरज आणि त्यांचे प्रभाव पोलिस आणि लोकांवर पडतात\nसंपूर्ण वर्षभर शरीर-परिष्कृत कॅमेरा तांत्रिक इनोव्हेशन\nबॉडी-विर्न कॅमेरे कायदा प्रशासनास मदत करतात\nबॉडी-वेर्न कॅमेरे वापरुन सिक्युरिटी गार्डवर परिणाम\nपोलिस बॉडी-विर्न कॅमेरा वापरण्याचे विशेषाधिकार\nशरीर-परिधान केलेला कॅमेरा: रुग्णालयात मदत करेल अशा युक्त्या\nशरीर-परिधान केलेल्या कॅमेर्यावरील चेहर्यावरील ओळख ओळख\nबॉडी-वेर्न कॅमेरा खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासाठी पॉइंट्स\nबॉडी-वर्न कॅमेर्याच्या सहाय्यासह सरकारचे नेटवर्क संरक्षण\nउद्योगांद्वारे कर्मचार्यांच्या सेफ्टीची खात्री करण्यासाठी बेव्हरेज बॉडी कॅमेरे\nस्कीम्स सादर करीत आहोत आणि बॉडी-वॉर्न कॅमेर्याबद्दल शिकत आहे\nशरीर-परिपूर्ण कॅमेरे वापरण्यासाठी प्रक्रिया\nशरीर-परिपूर्ण कॅमेरे: रूग्णालयात रूग्ण-आरोग्यसेवा कामगार संबंध सुधारणे\nपोलिस बॉडी वर्न कॅमेरे चेहर्याची ओळख दर्शविण्याची अपेक्षा करतात\nयोग्य शरीर-परिपूर्ण कॅमेरा निवडणे\nबॉडी-वेर्न कॅमेरा प्लॅटफॉर्मच्या संरक्षणासाठी सरकारने वापरलेली सुरक्षित तंत्रे\nइंडस्ट्रीजद्वारे बॉडी कॅमेर्याचे फायदे\nबॉडी-विर्न कॅमेरा प्रोग्राम आणि क्लासेस चालविणे\nशरीर-परिधान कॅमेरा वापरण्याच्या पद्धती\nरुग्णालयांमध्ये बॉडी-वेर्न कॅमेर्याचे फायदे\nकायदा अंमलबजावणी अधिका Body्यांसाठी बॉडी-वॉन कॅमेरा चेहर्यावरील मान्यता देणे\nशरीर-परिधान केलेला कॅमेरा बरोबर निर्णय घेणे\nबॉडी-वर्न कॅमेर्यासाठी नेटवर्क संरक्षित करण्यासाठी सरकार वापरू शकतात\nइंडस्ट्रीजद्वारे बॉडी वर्न कॅमेराची उपयुक्तता\nबॉडी वर्न कॅमेरा आणि धडा शिकलो यासाठी लादण्याची योजना\nबॉडी-वेर्न कॅमेर्याच्या वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे\nचेहर्याळ ओळख ही पोलिस-बॉर्न-कॅमेरे असलेल्या पोलिसांकडे येत आहे\nउजवा शरीर-परिधान केलेला कॅमेरा निवडत आहे\nसरकारसाठी बॉडी-वर्न कॅमेरा सुरक्षित नेटवर्क\nइंडस्ट्रीजद्वारे बॉडी-वर्न कॅमेर्याचा वापर\nबॉडी-विर्न कॅमेरा प्रोग्राम शिफारसी आणि शिकवलेले धडे लागू करणे\nशरीर-परिधान केलेल्या कॅमेर्याची निवासी अंतर्दृष्टी\nउदय शरीर-परिधान कॅमेरा तंत्रज्ञानाचा\nकायदा अंमलबजावणीसाठी बॉडी वर्न कॅमेराचे संभाव्य फायदे\nसिक्युरिटी कंपनी - पोलिस बॉडी वेन केलेले कॅमेरे किती परिणाम आहेत\nपोलिस बॉडी कॅमे .्यांविषयी एक्सएनयूएमएक्स गोष्टी\nपोलिस बॉडी वॉर्न कॅमेरा वापरण्याचे फायदे\nपोलिस बॉडी कॅमेरे आणि गोपनीयता\nकायदे अंमलबजावणीसाठी शरीर-थकलेले कॅमेरे मदत कशी करतात\nसुरक्षा रक्षकांवर बॉडी वेर्न कॅमे .्यांचा प्रभाव\nपोलिस बॉडी थकलेल्या कॅमेर्याचे फायदे\nशरीर-थकलेल्या कॅमेर्याबाबत नागरिकांची समजूत\nलेख अंतिम सुधारित होता: सप्टेंबर 25th, 2019 by प्रशासन\nपेया यूबी इंडस्ट्रीयल पार्क, एक्सएमएक्स यूबी ऍव्हेन्यू 51 # 1-05A लेव्हल 07,\nव्हाट्सएपः + 65 8333-4466\nनवीन सोहो अपार्टमेंट एक्सएनयूएमएक्स\nजालान लेटजेन एस परमण कव. एक्सएनयूएमएक्स, आरटी. एक्सएनयूएमएक्स / आरडब्ल्यू. एक्सएनयूएमएक्स, तंजुंग दुरेन सेलाटन एक्सएनयूएमएक्स जकार्ता\nओएमजी सोल्यूशन्स ट्रॅकिंग, रेकॉर्डिंग आणि अलार्म तंत्रज्ञानाच्या विविध प्रकारांमध्ये माहिर आहेत. आम्ही वृद्धांसाठी पडणे-प्रतिबंधक प्रणाली, रिमोट रेकॉर्डिंग, सुरक्षितता गजर आणि बरेच काही यासह समस्यांचे आधुनिक निराकरण ऑफर करतो. ओएमजी सोल्यूशन्सला सिंगापूर 500 एंटरप्राइझ 2018 आणि 2019 मध्ये सन्मानित करण्यात आले होते, परंतु आमचा प्रभाव शहराच्या पलीकडे इंडोनेशियासारख्या इतर देशांमध्ये विस्तारला आहे. अधिक माहितीसाठी, आमच्यावर आमच्यास भेट द्या आमच्या विषयी पृष्ठ\nकॉपीराइट 2011, OMG परामर्श Pte Ltd\tओएमजी कन्सल्टिंग प्रा. लि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ejanshakti.com/caa-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-29T07:22:19Z", "digest": "sha1:NLNOR23NCEPE2UAXJ3SRBKVJ7HAZESSC", "length": 9425, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "CAA, स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी लढाई: जितेंद्र आव्हाड | Janshakti Newspaper", "raw_content": "\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्��े विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nCAA, स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी लढाई: जितेंद्र आव्हाड\nin ठळक बातम्या, राज्य\nमुंबई: देशात सुधारित नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर अनेक ठिकाणी आंदोलन सुरु झाली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका करत, कायदा मागे घेण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. नागरिकत्व कायद्याची लढाई ही देशातील स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी लढाई असल्याचे म्हटले आहे.\nमुस्लिमांचे नाव समोर करुन हिंदूंना गाफील ठेवण्याची ही नीती आहे. आसाम राज्यात १४ लाख हिंदू बांधवांकडे कागदपत्रे नाहीत. महाराष्ट्रातही ऊसतोड कामगार, पारधी समाज, असे अनेक समाज आहेत ज्यांच्याकडे पूर्वजांची कागदपत्रे सापडणार नाहीत. त्यामुळे नागरिकत्व कायद्याचा फटका त्यांना सुद्धा बसणार असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. मोदींच्या रुपाने ‘हिटलर’ चा पुनर्जन्म झाला आहे असे म्हटले आहे.\nलवकरच सोशल मीडियासाठी कायदा आणणार आहेत. तेव्हा तुम्ही काढलेले फोटो किंवा तुम्ही कोणासोबत संभाषण केले, हे सुद्धा मोदी यांना कळणार आहे. त्यांना दुसऱ्यांच्या घरात डोकावण्याची सवय असल्याचा खोचक टोला आव्हाड यांनी मोदींना लगावला. हा लढा हिंदू-मुस्लीम नव्हे तर हेगडेवार,गोळवलकर यांच्या विचारांच्या विरोधातील असल्याचे सुद्धा आव्हाड म्हणाले.\nभुसावळात सव्वा लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी मारला डल्ला\nसीमा भागात तणाव; बससेवा रद्द \nDC vs SRH: आजचा सामना सर्व विजयी विरुद्ध सर्व पराभूतांमध्ये\nअत्यावश्यकसह अन्य कर्मचाऱ्यांनाही लोकलची परवानगी द्या: कोर्टाचे निर्देश\nसीमा भागात तणाव; बससेवा रद्द \nइजिप्तमध्ये भीषण अपघात; भारतीय प्रवाश्यासह २८ जण ठार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ejanshakti.com/money-laundering-at-ncp-meeting-in-amalner/", "date_download": "2020-09-29T08:18:19Z", "digest": "sha1:7U5B2ZFEAUPDZYJ32ZQ2ZQRPX2C5VHTH", "length": 7889, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अमळनेर येथील राष्ट्रवादीच्या बैठकीत पैशांच्या स्वरूपात मदतीचा ओघ | Janshakti Newspaper", "raw_content": "\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत��तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nअमळनेर येथील राष्ट्रवादीच्या बैठकीत पैशांच्या स्वरूपात मदतीचा ओघ\nअमळनेर: शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी बैठक ठेवण्यात आली आहे. हि बैठक शहरातील मंगळग्रह मंदिरावर आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील यांना विधानसभा निवडणुकीसाठी पाठबळ मिळावे म्हणून कार्यकर्त्यांकडून पैशांचा स्वरूपात मदतीचा ओघ सुरु झाला आहे.\nया बैठकीत राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील यांचेसह प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित असतांना सामान्य कार्यकर्त्यांनी अनिल भाईदास पाटलांनी विधानसभेची तयारी करावी म्हणून या निवडणुकीत आपला खारीचा वाटा असावा म्हणून पैशांसोबत मदतीचा ओघ सुरु झाला आहे.\nकर्नाटकातील सत्तासंघर्षाचा आज शेवटचा डाव\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nयंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/devendra-fadnavis-writes-to-cm-uddhav-thackeray-about-coronavirus-situation-in-mumbai-bmh-90-2204417/", "date_download": "2020-09-29T06:29:03Z", "digest": "sha1:CCZ64C5QBNOBRBTKEFDWXAXVBTFA7QNR", "length": 17027, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Devendra Fadnavis Writes To CM Uddhav thackeray about Coronavirus situation in mumbai bmh 90 । मुंबईत १०० व्यक्तींमागे २८ जण करोना पॉझिटिव्ह; फडणवीसांनी व्यक्त केली चिंता | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nमुंबईत १०० व्यक्तींमागे २८ जण करोना पॉझिटिव्ह; फडणवीसांनी व्यक्त केली चिंता\nमुंबईत १०० व्यक्तींमागे २८ जण करोना पॉझिटिव्ह; फडणवीसांनी व्यक्त केली चिंता\nजून महिन्यात मुंबईत दररोज सरासरी केवळ ४००० चाचण्या\nमुंबईतील करोना परिस्थिती संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिलं आहे. “मुंबईत सातत्याने कमी होत असलेल्या चाचण्या, त्यामुळे संसर्ग शोधण्यात य���त असलेल्या अडचणी, मृत्यूसंख्येची अद्याप होत नसलेली फेरपडताळणी, मृतदेहांची करोना चाचणी होत नसल्यामुळे करोना योद्ध्यांनाच मदतीपासून वंचित रहावे लागणे, याकडे तातडीने लक्ष द्यावे,” अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.\n“काल (१ जुलै ) केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना एक पत्र पाठवून मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्याचा आग्रह धरला आहे. विविध राज्यांमध्ये असलेली चाचण्यांची क्षमता आणि त्याचा वापर होत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईत १ जून रोजी २,०१,५०७ चाचण्या झाल्या होत्या. ती संख्या ३० जून रोजी ३,३३,७५२ इतकी झाली. याचा अर्थ जून महिन्यात मुंबईत १,३२,२४५ चाचण्या झाल्या आहेत. याचाच अर्थ मुंबईत दररोज सरासरी ४४०८ इतक्या चाचण्या होत आहेत. यातील पुन्हा होणार्या चाचण्यांची संख्या वजा केली तर ४००० चाचण्या दररोज होत आहेत. या १,३२,२४५ चाचण्यांपैकी ३६,५५९ इतके रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. याचाच अर्थ मुंबईत संसर्गाचे प्रमाण हे २८ टक्के आहे. म्हणजे प्रत्येक १०० व्यक्तींमागे २८ व्यक्तींना संसर्ग झाल्याचे आढळून येत आहे. देशाच्या तुलनेत हा दर कितीतरी अधिक आहे. देशात २९ जूनपर्यंत ८६,०८,६५४ चाचण्या झाल्या होत्या आणि त्यात ५,४९,९४६ रूग्णसंख्या होती. हा दर ६.३९ टक्के आहे,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.\n“नियंत्रित चाचण्यांमधून रूग्णसंख्या कमी-अधिक भलेही करता येईल. पण, संसर्ग वाढण्याचा धोका यापेक्षा अधिक मोठा आहे. मुंबईतील आतापर्यंतच्या एकूण ४५५६ मृत्यूंपैकी या एकट्या जून महिन्यात ३२७७ मृत्यू दर्शविण्यात आलेले आहेत. आकडेवारी योग्य नसेल तर एकूणच प्रशासनाला करोनाविरूद्धची उपाययोजनांची दिशा आखणे अतिशय कठीण होऊन बसणार आहे. दररोज जवळजवळ २०० च्या आसपास मृत्यूसंख्या महाराष्ट्रात दाखविण्यात येते. त्यातील ६० ते ७० मृत्यू हे गेल्या ४८ तासांतील दाखविण्यात येतात आणि १२० च्या आसपास हे त्या पूर्वीचे म्हणून दर्शविले जातात. मृत्यूसंख्येची फेरपडताळणीची प्रक्रिया ही लगेच पूर्ण केली पाहिजे आणि रोजचे मृत्यू रोज दाखविले जातील, अशी व्यवस्था तातडीने उभारली पाहिजे. मुंबईत रूग्णालयाबाहेर झालेले मृत्यू एकदा संपूर्णपणे जाहीर केले पाहिजे. ही व्यवस्था झाल्याशिवाय कोविडविरूद्धची रणनीती आखणे अवघड होणार आहे. विशेषत: मुंबईतील रूग्णसंख्या या जून महिन्यात ९४ टक्के, ठाण्यात १६६ टक्के, कल्याण-डोंबिवलीत ४६९ टक्के, मिरा भाईंदरमध्ये ४१३ टक्के, भिवंडीत १४७० टक्के, पनवेलमध्ये ३६४ टक्के, नवी मुंबईत १९० टक्के इतकी वाढली असताना ही काळजी घेण्याची गरज अधोरेखित होते,” असंही फडणवीस म्हणाले.\n“मृतदेहांची चाचणी न करण्याचा फटका आता थेट करोनायोद्ध्यांनाच बसतो आहे. ऐरोलीत बंदोबस्तावर असणारे पोलीस मंगेश कांबळे यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांची करोना चाचणी करण्यास रूग्णालयाने नियमावर बोट ठेवत नकार दिला. त्यांच्या पत्नीला लक्षणे असल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली आणि त्या करोना पॉझिटिव्ह आल्या. आता त्यांची चाचणी न झाल्याने करोनामृत्यू म्हणून त्यांच्या कुटुंबीयांना मिळू शकणारी मदत मिळणार नाही. शिवाय, यामुळे नेमके किती करोनामृत्यू झाले, हेही कळू शकणार नाही. अधिक संख्येने चाचण्या हाच या संकट निवारणातील मुख्य आधार असल्याने त्याकडे तातडीने लक्ष द्यावे. राज्याची पूर्ण चाचणी क्षमता त्वरित वापरावी,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरण���र\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 मुंबई विमानतळाच्या कामात गैरव्यवहार; ‘जीव्हीके’चे अध्यक्ष रेड्डी व संजीव रेड्डी यांच्याविरुद्ध गुन्हा\n2 लालबागचा राजा मंडळाची ८७ वर्षांची परंपरा एकाकी खंडित होऊ नये, आशिष शेलारांचं आवाहन\n3 आता भाजपातल्या चिनी टिकटॉक स्टार्सचं काय होणार\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/case-filed-on-three-for-missbehaving-with-girl-31493/", "date_download": "2020-09-29T08:57:22Z", "digest": "sha1:DAL2YWXGXHBRDYCL7W5UQFDH4K2Z7EXY", "length": 11597, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विनयभंग प्रकरणात तीन जणांविरूद्ध गुन्हा | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nविनयभंग प्रकरणात तीन जणांविरूद्ध गुन्हा\nविनयभंग प्रकरणात तीन जणांविरूद्ध गुन्हा\nछेड काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान गोळीबार होण्यात झालेल्या घटनेत संबंधित तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून येथील आझाद नगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला\nछेड काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान गोळीबार होण्यात झालेल्या घटनेत संबंधित तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून येथील आझाद नगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. गावठी पिस्तुलातून गोळीबार करणाऱ्या संशयितांपैकी दोघांना अटक करण्यात आले असून पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.\nशहराच्या म्हाळदे शिवारात टवाळखोरांकडून होणाऱ्या छेडछाडीमुळे वैतागलेल्या एका मुलीचे नातेवाईक याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी रात्री टवाळखोरांच्या घराजवळ गेले असता त्याच भागातील माजिद मोहंमद यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावर संतप्त झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी माजिद यासा लाकडी दांडय़ाने मारहाण केली. एकाने त्यांच्या दिशेला गावठी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. आझाद नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या कमर अली व शाहिद अख्तर यांना रविवारी सकाळी अटक केली असून त्यांच्याकडून पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. छेड काढणाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांनी अशा प्रकारे कायदा हातात घेतल्यामुळे पोलिसांना त्यांच्याच विरोधात गुन्हा दाखल करावा लागला.\nत्यामुळे प्रारंभी टवाळखोर नामनिराळे राहिले होते. मात्र आता संबंधित मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अख्तर, समीर व नसीम या तिघांविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 अशोका युनिव्हर्सल आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत विजेते\n2 शिवसेनेला आताच जैन यांची आठवण का, नरेंद्र पाटील यांचा सवाल\n3 इतिहास हा संस्कार घडविणारा विषय- आमदार शिरीष चौधरी\nलिव्ह-इनमध्ये बलात्काराचा आरोप; २० वर्षांनी सर्वोच्च न्यायालयानं केली मुक्तताX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://freehosties.com/2693022", "date_download": "2020-09-29T08:05:24Z", "digest": "sha1:JSI37KW4SVUXAR2MS2L2RBPEFQSFQF6H", "length": 7886, "nlines": 76, "source_domain": "freehosties.com", "title": "9 पुस्तके जगाला बदलण्यासाठी इच्छिणाऱ्या प्रत्येक संस्थापनाला साम्प्रदायिक वाचन", "raw_content": "\n9 पुस्तके जगाला बदलण्यासाठी इच्छिणाऱ्या प्रत्येक संस्थापनाला साम्प्रदायिक वाचन\n8 पुस्तके प्रत्येक बिग-थिंकिंग संस्थापक नाइटस्टँडवर असावे\nअगदी सर्वात सृजनशील विचारक एक व्हॅक्यूममध्ये कल्पनांसह येत नाहीत. आम्ही संस्थापकांना विचारले की जे सर्वात विघटनकारी कंपन्या काही पुस्तके लिहिण्यासाठी चालवतात ज्याने त्यांना पहिल्या स्थानावर मोठी विचार करण्यास प्रेरित केले. येथे आमची आवडती उत्तरे आहेत.\n(1 9 2) \"(1 9 3) द आर्ट ऑफ वॉर, (1 9 4) हा सूरज तुकड्यावर आधारित होता. कल्पना आणि वैयक्तिक जीवनात. \"\nIMAGE: सौजन्याने Saildrone / ऍमेझॉन\nरेहमा शेट्टी, जिंकॉ बायोर्वेक्स\n\"ऑरसन स्कॉट कार्द (1 9 3) एण्डर'स गेम (1 9 4) 1 9 85 मध्ये प्रकाशित झाले, तरीही संगणक आणि इंटरनेटच्या परिणामांची वर्तणूक त्याच्या क्षमतेमध्ये भलीमोठी अचूक होती .हे खरंच कोणीतरी एक उत्तम उदाहरण आहे तंत्रज्ञान जगावर कसा प्रभाव पाडू शकतो याबद्दल विचार करणे. \"\nप्रतिमा: विकिमीडिया कॉमन्स / सौजन्य गिन्को बायोव्हर्क\nएथन ब्राउन, पेंटर मांस\n\"मी एक पुस्तक लिहिली आहे (1 9 3) इन्सॉसिस्टिंग ऑन द इम्पॉसिबल: द लाइफ ऑफ एडविन लँड (1 9 4).\" मी अशा परिस्थितींमध्ये येऊ इच्छितो जिथे कुणीही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. एखाद्या गोष्टीवर मात करण्यास आणि इतर जगावर आपले मार्गदर्शन गमावण्याचा प्रयत्न करण्याची कल्पना. \"\nप्रतिमा: सौजन्याने मांस / ऍमेझॉन\nएमिली लेप्रॉव्हस्ट, ट्विस्ट बायोसायनेस\n\"एक विचार करणे एक गोष्ट आहे, परंतु प्रारंभिक मुख्य इंधन हा भांडवलाचा आहे, त्यामुळे उद्योजकच्या मुख्य भूमिकांपैकी एक म्हणजे पैसे उभारणे हा आहे. 1 9 3) व्हेंचर डीलस (1 9 4). हे माझे बायबल आहे. कित्येक वर्षांपासून माझ्या वडिलांच्या निद्राश्रमावर चाललेली ही एक क्लासिक गोष्ट आहे. \"\nनैट मॉरिस, रुबिकॉन ग्लोबल\nनेपोलियन हिल द्वारा (1 9 4) थिंक अँड ग्रो रिच, (1 9 4) आणि मी त्या पुस्तकाने शेकडो वेळा वाचले आहे आणि नेहमीच मला सर्वात ताकदी वस्तूवर केंद्रित राहण्यासाठी मला आठवण करून दिली आहे: आमचे विचार .\nप्रतिमा: सौजन्य रूबीकॉन ग्लोबल / ऍमेझॉन\n\"(1 9 3), लॉराक्स (1 9 4), डॉ. सीस यांनी लिहिलेल्या पुस्तकांनी आम्हाला औद्योगीकरणाच्या विध्वंसक शक्तीची आठवण करून दिली आणि दीर्घ काळ डिझाईन करण्याचे महत्त्व सांगितले.\nप्रतिमा: अॅमेझॉन / एलिस वेरीयेन\nस्टीव्ह गुडमैन, रेसलेस डाकीट\n\"माझ्या मत��� स्टॅपल द (1 9 4) (1 9 3) इनोव्हेटरचा दुविधा, (1 9 4) क्लेटन क्रिस्तेंझन यांनी या पुस्तकात म्हटले आहे की सुरुवातीस अस्तित्वात आहेत. ते ज्या व्यवसायात आहेत त्या मोठ्या चित्रात. \"\nप्रतिमा: ऍमेझॉन / सौजन्य कंपनी\nकॅथरीन हॉके, डेफि वेंचर्स\n\"मला आशा आहे की हे पुस्तक मी आता दुसऱ्या संधीवर लिहित आहे सेटल जोखीम घेणारा उद्योजक चुका करतो, त्यांच्याकडून कसे वसूल करायचे हे जाणून घेणे इतके महत्त्वाचे आहे.\nया 10 मियामी कंपन्या वेडासारखे वाढत आहेत\n2017 च्या जगातील सर्वात ठळक कार्यालय\n10 2017 ची सर्वात प्रेरणा देणारे उद्योजक गोष्टी\nड्रोन इन 2017: द गुड, द बॅड, द कुरुजी\n8 संभाव्य खराब, टोन-डेफ किंवा फक्त सरस ऑफिड 2017 चे जाहिराती\nवॉशिंग्टनमधील 10 सर्वात वेगाने वाढणार्या कंपन्या, डी.सी Source .\n5 2017 च्या सर्वात मोहक खाद्यपदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-miss-world-2019-jamaica-toni-ann-singh-become-miss-world-2019-india-suman-rao-receive-third-position-in-london-1825950.html", "date_download": "2020-09-29T08:13:09Z", "digest": "sha1:RI57LKJ53UAA4NZNT5EPH5HTCYWKNZLA", "length": 23937, "nlines": 297, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Miss World 2019 Jamaica Toni Ann Singh Become Miss World 2019 India Suman Rao Receive Third Position in London, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nजमैकाची टोनी मिस वर्ल्ड, भारताची सुमन तिसऱ्या स्थानी\nजमैकाच्या टोनी अॅन सिंहने मिस वर्ल्ड-२०१९ चा किताब पटकावला आहे. मिस फ्रान्स ओपेली मेजिनो दुसऱ्या तर मिस इंडिया सुमन राव तिसऱ्या स्थानी राहिली. ६९ वी मिस वर्ल्ड स्पर्धेची अंतिम फेरी लंडनमध्ये पार पडली. एकूण ११४ स्पर्धकांमध्ये टोनीने बाजी मारली.\nफडणवीसांच्या त्या शपथविधीनंतर 'शॉक' बसलाः पंकजा मुंडे\nमिस वर्ल्ड २०१९ च्या अंतिम फेरीत २३ वर्षीय टोनी अॅन सिंहने अमेरिकन गायक व्हिटनी ह्यूस्टनचे गाणे गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा मिस यूनिव्हर्स आणि मिस वर्ल्डचा किताब कृष्णवर्णीय सौंदर्यवतींना मिळाला आहे.\n'राहुल यांच्यासाठी 'जिना' हेच आडनाव उपयुक्त', भाजप आक्रमक\nटोनीने फ्लोरिडा स्टेट यूनिव्हर्सिटीतून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. ती वैद्यकीय शिक्षण घेत आहे. ती कॅरेबियन विद्यार्थी संघटनेची अध्यक्षही होती. मिस वर्ल्डचा किताब मिळवण्यात टोनीच्या आईचे मोठे योगदान आहे. आघाडीच्या पाच जणांमध्ये मिस फ्रान्स, जमैका, भारत, ब्राझील आणि नायजेरियाच्या सौंदर्यवती होत्या. राजस्थानची सुमनराव तिसऱ्या स्थानी राहिली.\nशिवसेनेने मूळ बाणा दाखवावा, भीतीची गरज नाहीः आशिष शेलार\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nआई असल्यामुळे 'मिस वर्ल्ड' स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखलं\nअक्षयच्या 'पृथ्वीराज'मधून मिस वर्ल्ड मानुषी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nपृथ्वीराज: चित्रीकरणापूर्वी मानुषी-अक्षयची मुहूर्तपूजा\n'मिस युनिव्हर्ससाठी माझ्याऐवजी ऐश्वर्याला पाठवण्याचा होता प्रस्ताव'\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nजमैकाची टोनी मिस वर्ल्ड, भारताची सुमन ��िसऱ्या स्थानी\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://marathilekh.com/what-is-love-in-marathi/", "date_download": "2020-09-29T07:15:48Z", "digest": "sha1:MD4LC5ZTXLAU5Q7VROXQRYTLHPQ2TRC5", "length": 5781, "nlines": 111, "source_domain": "marathilekh.com", "title": "प्रेम काय असते? - मराठी लेख", "raw_content": "\nप्रेम म्हणजे बालपण आणि त्याने स्वतःच शुद्धलेखन पूर्ण असताना माझ्यासोबत खाल्लेली छडी.\nप्रेम म्हणजे तुला तो आवडतो ना असं मैत्रिणीने पाहिल्यांदा विचारताचं हृदयात भरलेली धडकी.\nप्रेम म्हणजे आजोबांना भरवलेला घास.\nप्रेम म्हणजे माझी चार महिन्याची चमकत्या डोळ्यांची भाच्ची.\nप्रेम म्हणजे घरातून भांडून आल्यावर तुझं तू खर्चाचं बघायचं अस दटावून सांगितल्यानंतर फोनवर पैसे हवेत का, विचारणारे वडील.\nप्रेम म्हणजे घरी न जाण्याचा माझा निर्णय पक्का असताना, मी आजारी आहे, ये भेटायला अस खोटं बोलणारी माझी आज्जी.\nप्रेम म्हणजे आज्जी गेल्यावर आमच्या नकळत रात्री रडणारे माझे आजोबा.\nप्रेम म्हणजे पहाटे चार वाजता उठून गरम गरम जेवण बनवून पहिल्या गाडीने पाठवणारी माझी आई.\nप्रेम म्हणजे तूझं अजून जॉबचं नक्की नाहीए, तर आम्ही आज पार्टी देतो तुला म्हणणारे मित्रमैत्रिणी.\nप्रेम म्हणजे माझं गावातील घर, घरातील माणसं आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे शहरातील मित्रमैत्रिणी म्हणजे दुसरं घरच नाही का…❤️\nआपण स्वतःशी प्रेम कसे करू शकतो मला तर माझ्यात फक्त दोष दिसतात.\nब्रेकअप झाल्यावर तुम्ही स्वतःला कसे सावरले\nमहिलांना उंच टाचेच्या सँडल्स घालणे आवडते का\nमुलांना काळ्या वर्णाच्या मुलींशी लग्न का करावे वाटत नाही\nब्रेकअप झाल्यावर तुम्ही स्वतःला कसे सावरले\nब्रेकअप झाल्यावर तुम्ही स्वतःला कसे सावरले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.chandatobanda.com/2020/06/12/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-29T06:18:46Z", "digest": "sha1:NX5FX2OF773KP3SE2TRY2VAMVBIOHLRO", "length": 21771, "nlines": 81, "source_domain": "www.chandatobanda.com", "title": "राज्यातील पुन्हा एक मंत्री झाले कोरोनाबाधित. - Chanda To Banda News", "raw_content": "\nराज्यातील पुन्हा एक मंत्री झाले कोरोनाबाधित.\nराज्यात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण हे राज्यातील सरकारची चिंता वाढवत असतांनाच सरकार मधील कार्य करणाऱ्या मंत्र्यांना देखील कोरोनाची लागण होते आहे. महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला आणि राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाला हजर होते. त्यामुळे मंत्रिमंडळातील आणि विशेषतः राष्ट्रवादीतील काही नेत्यांना संसर्गचा धोका निर्माण झाला आहे.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही ठिकाणी कार्यक्रमात सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. तरीही कोणालाही लक्षणे आढळल्यास त्वरीत कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांचा समावेश आहे. मुंडे यांच्यासह या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत. काल रात्री त्यांच्या कोरोना टेस्टचे अहवाल आले. धनंजय मुंडे यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करणार आहोत. ते फायटर आहेत ते परत कमबॅक करतील, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला.\nया आधीही राज्यातील दोन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण या दोन्ही मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी यशस्वी कोरोनावर मात देखील केली आहे.\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण.\nसंपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सात दिवसांसाठी जनता कर्फ्यु होणार लागू\n भाजपा नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण.\n मान्सून राज्यात दाखल, बळीराजा आनंदात\nNext Article महाराष्ट्रात विविध कंपन्या करणार १६ हजार कोटींचा गुंतवणूक.\n भाजपाचे जेष्ठनेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर \nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण.\nकृषि विधेयकाला शिवसेनेच लोकसभेत पाठिंबा तर राज्यसभेत विरोध, शिवसेना खासदार आणि संजय राऊत यांच्यात मतभेद \nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबतची ‘ ती ‘ बातमी पूर्णपणे खोटी.\nसंपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सात दिवसांसाठी जनता कर्फ्यु होणार लागू\n चंद्रपुर जिल्ह्यातील कापूस खरेदी १८ एप्रिल पासून होणार सुरू.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महाजॉब्स’ उद्घाटन, बघा कसं आहे महाजॉब्स पोर्टल.\n नवीन वर्षात मिळणार तब्बल ३ महीने सुट्या.\nराज्यात स्वतंत्र ओबीसींची जनगणना होण्याचे संकेत \n उद्या होणार शेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर.\nPrashant k. Mandawgade - जिल्ह्यातील युवावर्गाने २३ जुलै रोजी घ्यावा ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ.\namol minche - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महाजॉब्स’ उद्घाटन, बघा कसं आहे महाजॉब्स पोर्टल.\nथोङ्याच लोकांना खुप मोठा पगार देण्यापेक्षा योग्य पगारात जास्त लोकांना नोकरीस ठेवण्याचे नियोजन करानिम्हणजे जास्त लोकांना रोजगार नोकरीची संधी मिळेल…\namol minche - चीनशी युद्ध झाल्यास भारताला अमेरिकन सैन्याचा पाठिंबा, व्हाईट हाऊसची मोठी घोषणा.\nसकाळची पहिली माहिती न्युज वाचायची म्हटले तर....चांदा टू बांधा...च....\namol minche - सेल्फी काढणे बेतले जीवावर, तलावात बुडून दोघांचा मृत्यू.\nपिकनिकला जाणाऱ्यांनी काळजी घेत नाही अश्या घटना पावसाळ्यात जास्त घङतात...आणी मृत्यु क्षमा करत नाही...कुटुंबिय घरी वाट बघत असतात...\namol minche - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महाजॉब्स’ उद्घाटन, बघा कसं आहे महाजॉब्स पोर्टल.\nचांदा ते बांधा वेब पोर्टल कायम उपयुक्त माहिती बातमी सांगते धन्यवाद\n‘चांदा टू बांदा’ हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे ‘ऑनलाईन’ मराठी संकेतस्थळ आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा ‘चांदा टू बांदा’ चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आं��रराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘चांदा टू बांदा’ कटाक्ष आहे.\nCategories Select Category anil deshmukh Anupam kher Bjp Bollywood breaking news career Corona effect corona updates CRICKET dhananjay munde e-satbara Education exam fair and lovely hotels HSC result India Indian Primier League IPL JEE NEET jobs update Latur Lockdown Lockdown effect mahajobs maharashtra Marathi news mpsc Nagpur naredra modi pubji gaming pune Raj Thakarey Rajura राजुरा ram mandir RSS Sharad Pawar SSC result Techanology technical udayanraje Uncategorized Upsc Vidarbha wardha weather update अजित पवार अमित देशमुख अशोक चव्हाण आंतरराष्ट्रीय आरोग्य विषयक आसाम उध्दव ठाकरे करियर कर्जमाफी कोरपना कोरोना अपडेट क्रीडा गडचांदुर गडचिरोली Gadchiroli गणेशोत्सव गुंतवणूक गोंदिया gondiya चंद्रपुर चंद्रपूर जरा हटके जागतिक ताज्या बातम्या ताडोबा दिल्ली देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नवीन माहिती नांदेड नितिन गडकरी नितिन गडकरी. msme नोकरी अपडेट्स पोलिस भरती police bharti बाळासाहेब पाटील बोगस बियाणे ब्रेकिंग न्यूज भाजपा मनसे मराठी तरुण मराठी बातम्या मराठी लेख महाजॉब्स महाराष्ट्र महाविकास आघाडी मान्सून मुख्य बातम्या यवतमाळ रक्तदान blood donation राज ठाकरे राजकीय राजुरा विधानसभा राज्यसभा रोजगार लॉकडाऊन वर्धा विदर्भ व्यक्तिविशेष व्यवसाय शिवसेना शेती विषयक शैक्षणिक सामाजिक सिनेसृष्टी सोनू सूद स्पर्धा परीक्षा हीच ती वेळ हेडलाइन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://www.khasmarathi.com/2019/10/khasmarathi_4.html", "date_download": "2020-09-29T09:04:28Z", "digest": "sha1:G7ADHGCBAXHF5OWA6PQXKWJV57XHDIDD", "length": 14370, "nlines": 121, "source_domain": "www.khasmarathi.com", "title": "शून्यातून जग निर्माण करता येते.. !! | khasmarathi", "raw_content": "\nशून्यातून जग निर्माण करता येते.. \nशून्यातून जग निर्माण करता येते..... \nवाळूचे कण रगडता तेल हि गळे.... \nहो मित्रांनो हे अगदी खरे आहे पण याचा शब्दशः अर्थ वास्तवाशी जोडू नका . या जगात अशक्य असं काहीच नाही . वरील म्हणीत एक अनमोल संदेश दडला आहे , तो आपल्याला आपल्या खऱ्या आयुष्यात लागू करता आला पाहिजे आणि तस झालं तर त्याहून सफल काहीच नसेल . काहीजण या म्हणीचा अर्थ वास्तवाशी जोडून विचार करतील कि ,\"वाळूचे कण रगडल्यावर तेल ही गळते \" आणि हसून सोडून देतील ,खर तर त्या म्हणीतील अनमोल विचार आपल्याला सांगतोय किती ही अपयश आले तरी खचून जाऊ नका ,वारंवार प्रयत्न करा ,प्रयत्न करत राहिल्याने तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल ,आणि त्याच आत्मविश्वासाने तुम्ही अपयशाला हारवाल व व��जेते बनाल ...\nमाणूस आपल्या आयुष्यात खूप स्वप्न पाहतो पण त्या स्वप्नांच्या मागचा पाठलाग करताना कधीच दिसत नाही आणि मग नशिबाला दोषी ठरवून साधं त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याचा प्रयत्न देखील करत नाही इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे ती अशी कि ,स्वप्न बघणारे सर्वच लोक विजेते बनत नसतात पण विजेत्या लोकांनी स्वप्ने पाहिलेली असतात. इथून असं कळत कि माणसाने स्वप्नांचा पाठलाग केला पाहिजे , त्यासाठी अहोरात्र झटल पाहिजे आणि तुम्ही हे जेव्हा कराल ना तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही विजेते बनण्यापासून , तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल आणि तुम्ही सर्वांना गर्वाने सांगू शकाल \" हो मी करून दाखवलं .....\nखूप अशी लोक आहेत जी आपल्या परिस्थितीला दोष देतात खर तर त्यांना दोष देऊन काहीच निष्पन्न होणार नाहीये . चीन मधील अलीबाबा ग्रुप चे संस्थापक जॅक मा यांनी खूप अनमोल विचार मांडलेत ते सांगतात कि , माणसाकडे पैशाची कमी कधीच नसते , कमी असते ती आत्मविश्वास आणि ध्येयपूर्ती साठी नेहमी झटत राहणॆची .\nगुजराती लोकांबद्दल खूप काही सांगितलं जात जस कि , एक गरीब मुलगा फारच थोडे पैसे घेऊन मुंबई ला काही तरी काम मिळेल या उद्धेशाने येतो . एका कंपनीला भेट देतो तेथील अधिकारी त्याला त्याचा ई-मेल विचारतात आता हा घाबरतो कारण ई-मेल हा शब्द त्याने पाहिल्यांदाच ऐकलेला असतो तो म्हणतो ई-मेल नाहीये मग अधिकारी सांगतात काढून आणा . तो तिथून बाहेर पडतो सर्वाना विचारतो कि ई-मेल कुठे राहतो लोक त्याला खुळ्यात काढतात पण एक विद्यार्थी त्याला सांगतो. तो त्या नेट कॅफे मध्ये जातो पण आता पैशे खर्च झालेले असतात त्यामुळे त्याला ई-मेल काढता येत नाही , तो पुढे चालत राहतो एक भाजी मंडई येते व त्याला एक युक्ती सुचते . तो त्या पैशाची भाजी खरेदी करतो व घरोघरी जाऊन विकतो पुढे भाजी मंडईत त्याला स्थान मिळत . दिवस रात्र परिश्रम करु लागतो .काही काळानंतर भाजीमंडईचा दलाल बनतो असे करत करत बिजनेस उभा होतो . एक कंपनी त्याचाशी बिजनेस मीटिंग करायला येते , कंपनीचे अधिकारी त्याचाकडे ई-मेल मागतात तेव्हा तो म्हणतो \" साहेब जर मी ई-मेल बनवला असता तर आयुष्यात इतका सफल कधीच झालो नसतो ....शून्यातून जग निर्माण करता येते ....\nशून्याला (०) फार किंमत आहे फक्त तुम्हाला त्या पुढचा एक (१) बनायचे आहे. जगातील सर्वात यशस्वी कंपनी म्हणून जिचा उल्लेख केला जातो त्या 'गुगल' कंपनीचे खरे नाव गुगोल असे होते .गुगोल हि गणितातील संज्ञा असून तिचा असा अर्थ होतो कि एका (१) मागे शंभर (१००) शून्य . आपणांस जन्म दुसर्याने दिला ,पालन पोषण दुसर्याने केले ,शिक्षण दुसर्याने दिले तर मग या जीवनाचा काय उद्देश असावा खऱ्या जीवनाचा उद्देश हा आहे कि आपण स्वतःला सिद्ध केले पाहिजे . स्वतःची एक ओळख बनवली पाहिजे आणि ध्येयपूर्तीच्या मार्गावरून जाताना हार कधीच मानली नसली पाहिजे .चांगल्या गोष्टी घडण्यासाठी वेळ लागतो , संयम पाळा, विजय तुमचाच आहे.\nप्रेरक वक्ते 'संदीप माहेश्वरी ' यांनी देखील जगनिर्माण करण्याच्या म्हणजेच सफल होण्याचे काही मार्ग सांगितले आहेत. जसे कि ,जसा तुम्ही विचार करता तस तुम्ही घडत असता त्यामुळे नेहमी स्वतःला सकारात्मक विचारांशी जोडून घ्या .आयुष्यात खूप चढउतार आहेत त्याचा अनुभव घ्या ,छोट्या अपयशाने खचून जाऊ नका , प्रत्येक वेळी जिद्द आणि चिकाटीने लढा द्या . कोणतंही काम करताना अंतर्मनातून आवाज आला पाहिजे ,\"किती सोप्प आहे ,तुला हे जमेल , मागे वळून पाहू नको ,तुला जिंकायचे आहे .... \nजर शून्यातून जग निर्मांण करता आले तर आयुष्याचे सोने झाल्यासारखे आहे . फार अशी लोक आहेत ज्यांनी गरिबीतून वाट काढली आहे याच उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम . एका छोट्याशा खेडेगावात जन्मलेल्या जिथे दोन वेळच्या खाण्यासाठी काबाडकष्ट करावे लागते अशी गरीबी असणाऱ्या घरापासून ते भारताचे राष्ट्रपती बनण्या पर्यंतचा खडतर प्रवास म्हणजे शून्यातून जग निर्माण करणे होय.\nसर्वोत्तम शैक्षणिक हिंदी ब्लॉग\nऑनलाइन विद्यालय ह्या ब्लॉग वर शैक्षणिक माहिती हिंदी मध्ये दिली जाते. आपणास ती नक्की आवडेल.\nआता खासमराठी सोबत करा आपल्या व्यवसाय / सेवेची जाहिरात...\nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन १\nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन २\nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ३\nस्पर्धा परीक्षा म्हणजे काय\nवेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा कोणत्या असतात \nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ४\nMPSC संपूर्ण मार्गदर्शन 7\nMPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा,\nमुख्य परीक्षा मुलाखत तयारी कशी कराल \nMPSC PRELIMS तयारी अशी करावी\nखासमराठी परिवारात आपले स्वागत\nखासमराठी चे अपडेट्स व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी जॉईन व्हा\nराष्ट्रवादीला विलीन करून शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा : रामदास आठ��ले || Marathi news\nबिडी उत्पादनासाठी महापुरुषांच्या नावाचा गैरवापर थांबवावा : रोहित पवार || Marathi news\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.hindustantimes.com/mumbai/story-delhi-election-result-2020-people-have-shown-country-will-be-run-by-jan-ki-baat-not-mann-ki-baat-maharashtra-chief-minister-uddhav-thackeray-1829931.html", "date_download": "2020-09-29T08:30:17Z", "digest": "sha1:OXLESOIUBX6T6WKWEOWN7O4NMQUDS2LC", "length": 26253, "nlines": 309, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "delhi election result 2020 People have shown country will be run by Jan Ki Baat not Mann Ki Baat Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray, Mumbai Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्स���मुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nदेश 'मन की बात'वर नव्हे; 'जन की बात'वर चालतो: उद्धव ठाकरे\nHT मराठी टीम, मुंबई\nदिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. देश 'मन की बात' कडून आता 'जन की बात'च्या दिशेने जात असल्याचे दिल्लीकरांनी दाखवून दिले, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहशवादी म्हणणाऱ्या भाजपला जनतेने ��डा शिकवला, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.\nविजयानंतर केजरीवाल म्हणाले, दिल्लीवासियांनो 'आय लव यू\nदिल्ली विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्ष आणि अभिनंदन केले. एवढेच नाही तर भाजपला नाकारुन आपची साथ देणाऱ्या दिल्लीकरांचेही त्यांनी कौतुक केले आहे. दिल्ली विधानसभेसाठी ७० जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि आप यांच्यात मुख्य लढत झाली.\n'केजरीवालांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यास आम्ही कमी पडलो'\nप्रचारादरम्यान भाजपने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी संबोधले होते. यावर केजरीवालांनी संयमी प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले होते. जर मी दहशतवादी वाटत असेल तर कमळाचे बटन दाबा आणि कामे केली असतील तर झाडूसमोरील बटन दाबा, असे आवाहन केजरीवलांनी केले होते. निकालानंतर दिल्लीकरांनी भाजपला नाकारत पुन्हा केजरीवलांवर विश्वास ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.\n'भाजपच्या पराभवाची मालिका आता थांबणार नाही'\nदिल्ली जिंकण्यासाठी भाजपने शक्तीप्रदर्शन करत प्रचार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह २०० खासदारांसह विविध राज्यातील ११ मुख्यमंत्र्यांनी भाजपचा प्रचार केला. पण भाजपला सत्ता परिवर्तन करण्यात यश आले नाही. भाजचा दिल्लीतील पराभवानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली होती. भाजपच्या पराभवाची मालिका आता थांबणार नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nDelhi Election Results: ७० पैकी ६७ जागांवर काँग्रेसचे डिपॉझिट जप्त\nDelhi Results: 'आप'ने गड राखला; भाजप एक अंकी तर काँग्रेसचा भोपळा\nविजयानंतर केजरीवाल म्हणाले, दिल्लीवासियांनो 'आय लव यू\nकाँग्रेसचा सुपडा साफ, दिग्विजय सिंह यांनी आळवला EVMचा मुद्दा\nDelhi Election Results: भाजपसाठी दिल्ली निकालाचा अर्थ काय \nदेश 'मन की बात'वर नव्हे; 'जन की बात'वर चालतो: उद्धव ठाकरे\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nअजित पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट\nनिर्जंतुकीकरणासाठी मंत्रालय दोन दिवस पूर्णपणे बंद राहणार\nबुलंदशहराच्या घटनेचे पालघरप्रमाणे राजकारण करु नका: संजय राऊत\nटिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोह���ीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/235968", "date_download": "2020-09-29T08:09:41Z", "digest": "sha1:76GEO5Y3ZKM7TQMTJZBS4QIGQUBQXBGA", "length": 2152, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १६९०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १६९०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:२९, १९ मे २००८ ची आवृत्ती\n९ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n१८:३०, २ मे २००८ ची आवृत्ती (संपादन)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्या वाढविले: fy:1690)\n१२:२९, १९ मे २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\n[[वर्ग:इ.स.च्या १६९० च्या दशकातील वर्षे]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.readkatha.com/bollywood-star-lagnat-lifafyamadhe-kiti-paise-detat/", "date_download": "2020-09-29T06:55:17Z", "digest": "sha1:RBAGWGKSB6IH3IGJF66HCXUUPBBRJHII", "length": 13559, "nlines": 148, "source_domain": "www.readkatha.com", "title": "बॉलिवुड स्टार लग्नात लिफाफा मध्ये देतात इतके पैसे जाणून तुम्ही ही थक्क व्हाल » Readkatha", "raw_content": "\nHome\tकरमणूक\tबॉलिवुड स्टार लग्नात लिफाफा मध्ये देतात इतके पैसे जाणून तुम्ही ही थक्क व्हाल\nबॉलिवुड स्टार लग्नात लिफाफा मध्ये देतात इतके पैसे जाणून तुम्ही ही थक्क व्हाल\nतर तुम्हाला आम्हाला माहितच आहे की आपण जेव्हा एखाद्याच्या लग्नाला जातो त्या व्यक्तीच्या गुणांवर, पैशांवर आणि त्याने आपल्याला लग्नात किती आहेर टाकला आहे यावर आपण त्या व��यक्तीला टाकण्यात येणारा आहेर ठरवत असतो. पण तुम्ही या गोष्टीचा विचार केला आहे का की सिनेमा जगतात लोक जेव्हा एकमेकांच्या लग्नात जातात तेव्हा जो लिफाफा लग्न होणाऱ्या व्यक्तीला देतात त्यात नक्की किती रक्कम असेल याची उत्सुकता तुम्हाला ही असेल ना मग जाणून घेऊ या यामागील एक सत्य ज्यामुळे तुम्हाला तुमचं उत्तर नक्की मिळेल.\nबॉलिवुड सितारे खूप जास्त पैसे कमावत असतात त्यामुळे ते लोक लग्नामध्ये खूप जास्त खर्च ही करतात पण खरंच ही गोष्ट महत्त्वाची आहे का जितके आपण लग्नात खर्च करतो तितके पैसे आपल्याला लग्नाच्या लिफाफा मधून मिळायला हवेत. तर ते मुळातच नाही. तर सिनेमा जगतातील जे सितारे आहेत ते एकमेकांच्या ते लग्नात लिफाफा देतात त्यामध्ये फक्त 101 रुपये असतात तर ही खरंच आहे ही गोष्ट कारण या गोष्टीचा खुलासा अमिताभ बच्चन यांनी केला आहे. ते एका शो मध्ये गेले होते त्या शो चे नाव आहे कपिल शर्मा शो.\nतर या शो मध्ये कपिल शर्मा ने अमिताभ बच्चन जी ना एक प्रश्न विचारला की सिनेमा जगतातील सितारे जेव्हा लग्नाला जातात तेव्हा लिफाफा मध्ये किती रक्कम भरतात. त्यावर अमिताभ यांनी उत्तर दिले की, आम्ही शगुन म्हणून 101 रुपया पाकिटात भरून देतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल की करोड रुपये कमावणारे सितारे लग्नात पाकिटात फक्त 101 रुपये देतात हे कसे शक्य आहे. तर लग्नात पाकीट मध्ये किती रक्कम भरायची ही सगल्यांपुढे एक मोठी समस्या असायची.\nजास्त करून ज्युनिअर आर्टिस्ट आणि कॅमेरामन सारखे लोक मोठमोठ्या सितारे आणि डायरेक्टर यांच्या पार्टी मध्ये जाण्यासाठी लाजायचे. तर अशाच समस्येला अनुसरून याच सिनेमा जगतातील लोकांनी एक शगुन याच्या स्वरूपात 101 रुपये देण्याचे ठरविले. त्यामुळेच आता प्रत्येक दर्जाचा व्यक्ती हा त्या इंडस्ट्रीमध्ये असलेल्या लग्नकार्यात सहभागी होत असतो.\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने ���ेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nआपल्याच लहान भावाला कधीच घेऊन जात नाही पार्टी ला हा बॉलिवुड अभिनेता\nबाळा सिनेमा बघण्यासाठी हे वाचा\nआज सुद्धा मराठी सिने सृष्टीला मोठा धक्का, दिग्गज...\nश्रद्धा कपूरचे शुभ मंगल, पहा कोण आहे तिचा...\nरात्रीस खेळ चाले २ निरोप घेणार, येणार ही...\nदिल बेचारा मध्ये संजना सांघीच्या आईचा हा अवतार...\nह्याच आठवड्यात अभिनेता नितीन करतोय ह्या मुलीसोबत लग्न\nहे ५ सिनेमे ऑनलाईन ह्या दिवशी प्रदर्शित होणार\n हसायलाच पाहिजे असे म्हणणाऱ्या साबळे बद्दल...\nतमिळ अभिनेता आर्याची पत्नी सुद्धा आहे साऊथ मधील...\nआनंदाची बातमी : कंपनीमध्ये एक वर्ष काम केलं तरी मिळणार ग्रॅच्युइटी\nआज सुद्धा मराठी सिने सृष्टीला मोठा धक्का, दिग्गज अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआड\nह्या ब्रश ने होतील तुमचे दात पांढरे शुभ्र\nभक्तांना कधीच विसरत नाहीत बाबा, वाचा साई बाबांची खरी कथा » Readkatha on आज ह्या वाक्याचा खरा अर्थ कळला “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”\nती मी आणि ती » Readkatha on भयाण विकृती\nभयाण विकृती » Readkatha on गैरसमज\nभयाण विकृती » Readkatha on क्षणिक सुख\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nआनंदाची बातमी : कंपनीमध्ये एक वर्ष काम केलं तरी मिळणार ग्रॅच्युइटी\nआज सुद्धा मराठी सिने सृष्टीला मोठा धक्का, दिग्गज अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआड\nरसोडे मै कोन था मिम्स मागे हा मराठमोळा मुलगा\n६०+ वय असेल तर पुणेकर सावधान, गंभीर अहवाल आला समोर\nप्रसाद ओक आणि मंजिरी यांचे एका शिबिर...\nदारा सिंग बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला कदाचित...\n‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेमधील...\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.readkatha.com/lavkarch-he-star-kids-tumhala-distil/", "date_download": "2020-09-29T06:37:12Z", "digest": "sha1:LZBF4OD5NPHCMVZ6F5INTTSKGPQIOCLT", "length": 14623, "nlines": 158, "source_domain": "www.readkatha.com", "title": "ह्या दिग्गज खेळाडूंची मुलं लवकरच करणार आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण » Readkatha", "raw_content": "\nHome\tखेळ/Sports\tह्या दिग्गज खेळाडूंची मुलं लवकरच करणार आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण\nह्या दिग्गज खेळाडूंची मुलं लवकरच करणार आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण\nक्रिकेट हा खेळ कुणाला आवडत नसेल तर नवलच. ह्या क्रिकेट मध्ये अनेक दिग्गज असे खेळाडू होऊन गेलेत ज्यांनी गेली अनेक वर्ष आपल्या हृदयावर राज्य केलं. ह्याच खेळाडूंची मुले सुद्धा आपल्या वडिलांच्या पायावर पाय ठेवत क्रिकेट मध्ये आपले करियर घडवायला सज्ज आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच चार पिता पुत्र जोड्यांबद्दल सांगणार आहोत. जे लवकरच आंतर्राष्ट्रीय क्रिकेट संघात पदार्पण करणार आहेत.\nभारतीय संघाचा सर्वात मोठा खेळाडू, क्रिकेटचा देव म्हणून ज्याची प्रसिद्धी आहे अश्या सचिन तेंडुलकर ह्यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच तुम्हाला भारतीय संघात पाहायला मिळेल. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून अर्जुन सध्या नावारूपास येत आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर निळ्या जर्शी मध्ये अर्जुन पाहायला मिळेल. लंडन मध्ये अर्जुन सध्या क्रिकेटचे धडे घेत आहे.\nऑस्ट्रेलिया संघाचे दिग्गज खेळाडू स्टीव वॉ ह्यांचा मुलगा आहे ऑस्टिन वॉ. आपल्या वडिलांप्रमाणे तो फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये माहिर आहे. हा ही खेळाडू अष्टपैलू म्हणून ऑस्ट्रेलियासाठी उभरत आहे. २०१८ मध्ये खेळलेल्या अंडर-१९ च्या विश्वचषकात त्यांनी चांगली कामगिरी दाखवत सर्वांना स्वतःकडे पाहण्यात भाग पाडले. लवकरच तुम्हाला ऑस्टिन ऑस्ट्रेलियाच्या पिवळ्या कपड्यात खेळताना दिसेल.\nथांडो एंटिनी दक्षिण आफ्रिकेचे जलदगती गोलंदाज मखाया एंटिनीचा मुलगा आहे. थांडोला तुम्ही गोलंदाजी करताना पाहिले तर तुम्हाला असेच वाटेल की तुम्ही मखायाची कॉपी पाहत आहात. हुबेहूब गोलंदाजी करताना तुम्हाला तो दिसेल. आपल्या गोलंदाजीने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.\nवेस्ट इंडिज संघाचा धडाकेबाज फलंदाज शिवनारायण चंद्रपाल ह्याला तर तुम्ही सर्वच ओळखत असणार आहात. तेज हा त्याचाच मुलगा आहे. घरेलु क्रिकेट मध्ये अनेक सामन्यात त्यांनी खूप चांगली अशी कामगिरी केली आहे. त्यामुळे नक्कीच लवकरात लवकर आंतर्राष्ट्रीय स्तरावर खेळताना तेज तुम्हाला दिसेल.\nमित्रानो ह्या चार दिग्गज खेळाडूंनी आपले एक वेगळे स्थान क्रिकेट क्षेत्रात प्रस्थापित केले आहे. ट्याबुके त्यांची मुले सुद्धा पुढे जाऊन काय करतील हे पाहायला सर्वानाच आवडेल.\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nवय झाले तरी अजूनही प्रेक्षक ह्यांच्या सिनेमाची वाट पाहत असतात, नंबर एक वाचून धक्का बसेल\nदेखणे रूप पाहून कोणीही घायाळ होईल असं आहे या अभिनेत्रींचे तारुण्यातील सौंदर्य\nDream 11 ची बाजी, २२२ कोटींचा करार\nह्या कारणामुळे विकी कौशल याच्यासोबत काम करण्यास या...\nक्रिकेटर मिताली राजवर येतोय सिनेमा, ही अभिनेत्री साकारतेय...\nवीरेंद्र सेहवाग की शोएब अख्तर\nही सुंदर मुलगी ह्या प्रसिद्ध भारतीय क्रिकेट खेळाडूची...\nविनोद कांबळी बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला कदाचित माहिती...\nभारतरत्न मिळाल्यानंतर सचिन तेंडुलकरला मिळतात ह्या मोफत सुविधा\nआयपीएल मध्ये झाली ह्या दोन भावांची एन्ट्री, मोठा...\nऋषभ पंतची होणारी बायको पाहिली का\nहार्दिक पांड्या करतोय ह्या सुंदर मुलीसोबत लग्न, वाचा...\nआनंदाची बातमी : कंपनीमध्ये एक वर्ष काम केलं तरी मिळणार ग्रॅच्युइटी\nआज सुद्धा मराठी सिने सृष्टीला मोठा धक्का, दिग्गज अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआड\nह्या ब्रश ने होतील तुमचे दात पांढरे शुभ्र\nभक्तांना कधीच विसरत नाहीत बाबा, वाचा साई बाबांची खरी कथा » Readkatha on आज ह्या वाक्याचा खरा अर्थ कळला “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”\nती मी आणि ती » Readkatha on भयाण विकृती\nभयाण विकृती » Readkatha on गैरसमज\nभयाण विकृती » Readkatha on क्षणिक सुख\nरोज �� चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nआनंदाची बातमी : कंपनीमध्ये एक वर्ष काम केलं तरी मिळणार ग्रॅच्युइटी\nआज सुद्धा मराठी सिने सृष्टीला मोठा धक्का, दिग्गज अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआड\nरसोडे मै कोन था मिम्स मागे हा मराठमोळा मुलगा\n६०+ वय असेल तर पुणेकर सावधान, गंभीर अहवाल आला समोर\nभारतरत्न मिळाल्यानंतर सचिन तेंडुलकरला मिळतात ह्या मोफत...\nवेस्ट इंडीजचा धाकड फलंदाज हेटमायर ह्याची होणारी...\nDream 11 ची बाजी, २२२ कोटींचा करार\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/financial-census-started-in-delhi/", "date_download": "2020-09-29T08:23:27Z", "digest": "sha1:THNBHFI5OBHWFTLV4PRE2DPZRKHYRUYZ", "length": 4986, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिल्लीत आर्थिक जनगणनेस प्रारंभ", "raw_content": "\nदिल्लीत आर्थिक जनगणनेस प्रारंभ\nनवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सातव्या आर्थिक जनगणनेला शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत “कॉमन सर्व्हिस सेंटर’ (सीएससी) या “एसपीव्ही’शी करार केला आहे.\nप्रथमच संपूर्ण जनगणना एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर एका ऍप्लिकेशनच्या सहाय्याने आयोजित केली जात आहे; जी अचूकता व डेटा सुरक्षितता सुनिश्चित करेल. दिल्ली हे 26वे राज्य आहे, जेथे सर्वेक्षण सुरू केले गेले आहे, तर 20 राज्यांमध्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशात प्रक्रिया सुरू आहे.\nदिल्लीत संपूर्ण प्रक्रियेस सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. जेथे गणना करणारे सुमारे 45 लाख आस्थापने व घरांचे सर्वेक्षण करतील, अशी माहिती सीएसओचे महासंचालक (सामाजिक सांख्यिकी) ए. के. साधू यांनी दिली.\nWHOकडून १३३ देशांना मिळणार कमी किंमतीची करोना टेस्ट किट; मूल्य असेल केवळ इतकेच\nस्थलांतरित मजुरांचा मुद्दावरून मनोज बाजपेयीने केली खंत व्यक्त\nराजकीय चर्चा करणे गुन्हा आहे का राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना सवाल\nउदयनराजे आणि संभाजीराजेंच्या भूमिकेचा अर्थ एकच – शिवसेना\n‘दोन पक्षांचे बडे नेते भेटत असतील तर नक्कीच राजकीय….’\nWHOकडून १३३ देशांना मिळणार कमी किंमतीची करोना टेस्ट किट; मूल्य असेल केवळ इतकेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "http://konkanvruttant.com/in-the-sanctity-of-kdmcs-health-campaign-staff-movement-for-minimum-wage", "date_download": "2020-09-29T06:15:47Z", "digest": "sha1:RO7GN2F3OAKYK7UATKYB4LG6RAD7LC3B", "length": 14553, "nlines": 183, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "किमान वेतनासाठी केडीएमसीच्या आरोग्य अभियानातील कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nनैसर्गिक शेतीच्या प्रचारासाठी सरदार वल्लभभाई...\n... तर करोना संक्रमण झुगारून मराठा समाज रस्त्यावर...\nबल्याणीत प्रशासनाचे आदेश धुडकावून रात्री दहापर्यंत...\nकल्याण डोंबिवलीत नविन घर घेणाऱ्या ग्राहकांना...\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर...\nमनसेचे ओमकार माळी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nकल्याण: सफाई कामगारांचा सामाजिक संस्थांनी केला...\nकेडीएमसीच्या निवडणुकीत २ आकडा वाढविण्यासाठी राष्ट्रवादीची...\nठाण्याच्या केबीपी वरिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थ्यांना...\nटिटवाळ्यातील ऑनलाईन गणेश देखावा स्पर्धेचे विजेते...\nमराठा सेवा संघाचा पोवाडा\nतरुणांना रोजगार देणारे ‘महाजॉब्स’ काय आहे\nकोरोनावर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वरदान\nकुठे आहे खडकावर उगवलेल्या फुलांचा स्वर्ग\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nकिमान वेतनासाठी केडीएमसीच्या आरोग्य अभियानातील कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात\nकिमान वेतनासाठी केडीएमसीच्या आरोग्य अभियानातील कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात\nकल्याण (प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षांपासून तुटपुंज्या वेतनात काम करणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) आरोग्य विभागातील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद आंदोलन प्रशासनाच्या विनंतीवरून पुढे ढकलण्यात आल्याची माहिती चे प्रदेश अध्यक्ष कोणार्क देसाई यांनी दिली आहे. कोविड-19 विरोधातील लढाईतही अभियानातील कर्मचारी जिवावरची जोखीम पत्करून आपले कर्तव्य बजावीत असतानाही त्यांना आवश्यक सोयीसुविधा देखील मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.\nकेंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारीत सुमारे पावणे दोनशे कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना किमान वेतनापेक्षाही कमी वेतन दिले जात आहे. वाढत्या महागाईत एवढ्या कमी पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा या वि���ंचनेत येथील हे कर्मचारी आहेत. असे असूनही कोविड-19 च्या प्रादुर्भाव असतानाही या काळातही हे कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य निभावत आहेत. आपले वेतन वाढविण्यात यावे अशी या कर्मचाऱ्यांची गेल्या काही वर्षांपासूनची आग्रही मागणी आहे. मात्र प्रशासन याप्रकरणी टोलवाटोलवी करीत आले आहे.\nयाच दरम्यान, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर महापालिकेने तात्पुरत्या स्वरुपात आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत असून त्यांना किमान वेतन देऊ केले आहे. याच पदांच्या समतुल्य असलेल्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना फारच तुटपुंजे वेतन मिळत आहे. या प्रकारामुळे अभियानातील कर्मचारी संतापले आहेत. त्यांनी ऑल इंडिया लेबर्स एम्प्लोइज युनियनच्या नेतृत्वाखाली प्रदेश अध्यक्ष कोणार्क देसाई यांच्या पुढाकाराने दि. २६ जून रोजी काम बंद आंदोलन पुकारले होते. मात्र महापालिका प्रशासनाने येत्या काही दिवसात याप्रकरणी मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले असून पुढील २५ दिवसात महापालिकेने योग्य निर्णय न घेतल्यास आम्हाला आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय राहणार, असा इशारा देसाई यांनी आंदोलनाची भूमिका कायम असल्याचा इशारा दिला आहे.\nकोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी\nकोरोना : उपचाराबाबत आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी तज्ज्ञांकडून मुख्यमंत्र्यांनी मागविल्या...\nजिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन\nकल्याण-डोंबिवलीतील ५०० चौ. फुट घरांसाठी करमाफीचा ठराव करा-...\nपालघर; हरणवाडी येथे पाण्याची टाकी कोसळली \nआता नव्या पिढीला चकवणे अशक्य आहे - प्रा. प्रविण दवणे\nमी शिवसैनिक पुरस्कृत उमेदवार - धनजंय बोडारे\nठाण्यातील खड्डे भरण्याच्या कामांची महापालिका आयुक्तांनी...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची...\nबेरोजगार तरुणांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड...\nअर्जुना मध्यम प्रकल्पग्रस्तांना नागरी सोयी-सुविधा लवकरच\n‘मिस टिन वर्ल्ड’ सुश्मिता सिंगचा कल्याणमध्ये भव्य नागरी...\nआदिवासींना ३३ लाख एकरहून अधिक वनक्षेत्र मंजूर\nतगड्या बंडखोरांमुळे कल्याणमधील दोन मतदारसंघात निकालांची...\nराष्ट्रवादीच्या अर्बन सेलच्या सदस्यपदी प्रवी��� मुसळे\nशिवराज्याभिषेकदिनी रायगडाच्या राजसदरेवर बसण्याचा बहुमान...\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ\n‘ग्रामविकास’च्या तीन योजनांना डिजिटल इंडिया अवॉर्ड\nकोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी नगरसेवक पती-पत्नीने दिला...\nमहावितरणच्या मेळाव्याचा ३१ बेरोजगार अभियंत्यांनी घेतला...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nबालेकिल्ला राखण्यासाठी भाजप नेत्यांवर स्वपक्षियांचे ‘राजीनामास्त्र’\nदिल्ली विजयानंतर 'आप'ने कल्याणकरांना घडवला मोफत बस प्रवास\nनीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/west-indies-dream11", "date_download": "2020-09-29T07:36:06Z", "digest": "sha1:VGP7YVYFVLXQSV3Q3ETSZ5RYH3I4CILP", "length": 16403, "nlines": 158, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "West Indies Dream11 Latest news in Marathi, West Indies Dream11 संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ स���स, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nINDvsWI : निर्णायक सामन्यात टीम इंडियात या दोघांना मिळू शकते संधी\nIndia vs West Indies, 3rd ODI at Cuttack: भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना हा कटकच्या मैदानात रंगणार आहे. दोन्ही संघ प्रत्येकी एक-एक सामना जिंकून...\nख्रिस गेलच्या निशाण्यावर ३ मोठे विक्रम, लाराला टाकणार मागे\nभारत आणि विंडीज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून सुरु होत आहे. गयाना येथील प्रॉव्हिडन्स मैदानावर हा सामना होत आहे. या सामन्यात विंडीजचा स्टार फलंदाज ख्रिस गेल मैदानात उतरणार आहे. या...\n, विराटने शेअर केला २०१६ आणि २०१९ चा व्हिडिओ\nटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपल्या तंदुरुस्तीवर विशेष लक्ष देतो, हे सर्वांना माहीतच आहे. २०१४ नंतर ��्याने आपल्या फिटनेसवर भरपूर मेहनत घेतली आहे. जगातील फिट खेळाडुंच्या यादीत त्याने स्थान...\nपूरनच्या विकेटनंतर जल्लोष करणं सैनीला महागात पडलं\nIndia vs West Indies T20I Series Navdeep Saini: वेस्टइंडिज विरुद्धच्या टी-२० सामन्यात पदार्पणात दमदार कामगिरी करणाऱ्या सैनीवर आयसीसीने नियमाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. पहिल्या टी-२०...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kalamkars-book-will-become-pattern-humorous-political-novel-dr-sadanand-more", "date_download": "2020-09-29T07:49:08Z", "digest": "sha1:EOJM7E65GBKANML2FAPV7TRPFPKDOZOU", "length": 15786, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "कळमकरांच्या कादंबरीमुळे पिलम भटाची आठवण ः डॉ. सदानंद मोरे | eSakal", "raw_content": "\nकळमकरांच्या कादंबरीमुळे पिलम भटाची आठवण ः डॉ. सदानंद मोरे\nविनोदी साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या \"एका स्वर्गस्थ देशाची गोष्ट' या कादंबरीचे प्रकाशन आज सावेडीतील कोहिनूर मंगल कार्यालयात झाले.\nनगर : \"\"\"एका स्वर्गस्थ देशाची गोष्ट' या कादंबरी लेखनात डॉ. संजय कळमकर यांनी नवीन विषय हाताळत असतानाही स्वतःची लेखनशैली मात्र टिकवून धरली आहे. डॉ. कळमकरांचे पुस्तक विनोदी राजकीय कादंबरी लिखाणाचा पॅटर्न बनेल, असा विश्वास अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केला.\nविनोदी साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या \"एका स्वर्गस्थ देशाची गोष्ट' या कादंबरीचे प्रकाशन आज सावेडीतील कोहिनूर मंगल कार्यालयात झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दादा कळमकर होते. या वेळी आमदार लहू कानडे, ग्रंथाली प्रकाशनाचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, ज्ञानदेव पांडुळे, मोहिनीराज गटणे, जयंत येलूलकर, किशोर मरकड, कवी चंद्रकांत पालवे, प्रा. मेधा काळे, बाळासाहेब मिसाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस शशिकांत नजान, श्रेणिक शिंगवी, मृणाल कुलकर्णी व गणेश लिमकर यांनी कादंबरीचे प्रकट वाचन केले. डॉ. कळमकर यांची ही बारावी कादंबरी आहे.\nडॉ. सदानंद मोरे म्हणाले, \"\"भारताने 2020मध्ये महासत्ता होण्याचे स्वप्न पाहिले होते. अजूनही ते पूर्ण झालेले नाही. त्याला राजकारणही एक कारण असू शकेल. त्याचे परीक्षणात्मक लेखन होणे आवश्यक होते. निवडणुकांत महाभारतासारखाच प्रकार असतो. त्यांनी आजच्या जगातील महाभारतच कादंबरीतून मांडले आहे. महाभारताच्या संजयची उणीव संजय कळमकर यांनी पूर्ण केली. प्रत्येक धर्मात देव असतो. देव माणसांत येतात व माणूस सर्वांत जातो, असे कथानक पुराणांपासून ग्रीक साहित्यापर्यंत वाचनात येते. हेच कथासूत्र घेऊन डॉ. कळमकरांनी कादंबरीची मांडणी केली आहे. संत एकनाथ यांच्या भारुडांप्रमाणे विनोदी शैलीत समाजातील दोषांवर ही कादंबरी चपखल बोट ठेवते. त्यांच्या कादंबरीने प्र. के. अत्रे यांच्या \"पिलम भटा'ची आठवण करून दिली.''\nप्र��स्ताविकात डॉ. संजय कळमकर म्हणाले, \"\"\"झुंड' कादंबरीनंतर माझी चांगलीच गळचेपी होत होती. मोकळे व्हावे, असे वाटत होते. म्हणून राजकारण विषय निवडला. या कादंबरीसाठी अध्यात्माचा अभ्यास करावा लागला.''\nया वेळी लहू कानडे, हिंगलासपूरकर, गटणे, दादा कळमकर आदींनी मनोगत व्यक्त केले. सुनील गोसावी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. स्नेहल ठाणगे यांनी सूत्रसंचालन केले. भास्कर नरसाळे यांनी आभार मानले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहामार्गावर लूटमार करणाऱ्यांच्या घोटी पोलोसांनी आवळल्या मुसक्या\nनाशिक / घोटी : मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनधारक यांसह प्रवाशांना लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना घोटी पोलिसांना यश आले आहे. या टोळक्यावर विविध...\nरस्त्यावर निपचित पडलेली लांडोर आणि परिसरात हळहळ; अंदाज वर्तविणे कठीण\nनाशिक / इंदिरानगर : इंदिरानगरच्या वडाळा-पाथर्डी रस्त्यावर असलेल्या शिव कॉलनीत सोमवारी (ता. २८) लांडोर मृतावस्थेत आढळल्याने हळहळ व्यक्त केली...\nकोरेगावच्या उपाध्यक्षपदी मंदा बर्गे बिनविरोध\nकोरेगाव (जि. सातारा) : नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदी मंदा बर्गे यांची बिनविरोध निवड झाली आहे. संगीता बर्गे यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने...\nएअर इंडियात नोकरीला लावणाऱ्या 'बॉबी'ची करामत १८ जणांना रातोरात गंडविले\nनाशिक रोड : सुप्रिया दुबे या नवी दिल्लीतील एजीटी संस्थेत सेवेत असताना तेथे सुमंत कोलांती ऊर्फ बॉबी कोलांती याच्यासोबत ओळख झाली. कोलांती याने एअर...\nकाेविड 19 मृत्यूदरात देशात सातारा पाेचला तिसऱ्या क्रमांकावर\nसातारा : कोरोना संसर्गाचा वेग जिल्ह्यात झपाट्याने वाढला असून, सप्टेंबर महिन्यात देशातील दहा प्रमुख शहरांत साताऱ्याची नोंद झाली आहे. दहा...\nप्रांत कार्यालयातील एजंटगिरी व झिरो तलाठी पद्धत बंद झाली पाहिजे आमदार भालके यांनी घेतले अधिकाऱ्यांना फैलावर\nमंगळवेढा (सोलापूर) : कोरोना संकटाच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या कामासाठी त्रासदायक वागणूक देऊ नये, अशा सूचना...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/date/2019/03/02", "date_download": "2020-09-29T06:47:11Z", "digest": "sha1:CNQQFIRDFJLTFTJMSNQSMSFAI5IRUZUH", "length": 14934, "nlines": 189, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "March 2, 2019 - TV9 Marathi", "raw_content": "\nमंगलाष्टके सुरु होण्यापूर्वी लग्नमंडपात पोलिसांची एंट्री, नागपुरात मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nदोन पक्षांचे बडे नेते राजकारणावरच चर्चा करणार ना, चहा-बिस्किटावर नाही : चंद्रकांत पाटील\n ग्रामविकास विभागात 13514 जागांसाठी मेगाभरती\nमुंबई : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सुशिक्षित बेरोजगारांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध 21 पदांसाठी 13 हजार 514 जागांसाठी\nकेदार जाधवची धोनीसोबत मॅच विनिंग खेळी, ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सने मात\nहैदराबाद : टीम इंडियाने हैदराबाद वन डेत ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सने मात करत पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. मॅच फिनिशर महेंद्र\nएअर स्ट्राईक जगाने मान्य केली, आपल्याच लोकांना शंका : पंतप्रधान मोदी\nनवी दिल्ली : भारतीय वायूसेनेने पुलवामा हल्ल्यातील 40 सीआरपीएफ जवानांच्या बलिदानाचा बदला घेत पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केली. पाकिस्तानच्या धडकी भरवणाऱ्या या कारवाईनंतर जगातील अनेक\nदहशतवादी मसूद अजहरची किडनी खराब, पाकिस्तानी सैन्याच्या रुग्णालयात दाखल\nनवी दिल्ली : भारतातील मोस्ट वॉन्टेड यादीत टॉपवर असलेला दहशतवादी मौलाना मसूद अजहर हा रावळपिंडी येथील पाकिस्तानी सैन्याच्या रुग्णालयात दाखल झाला आहे. किडनीच्या आजारामुळे रावळपिंडी\nजालन्यात दानवे-खोतकरांची गळाभेट, सर्वांच्या भुवया उंचावल्या\nजालना : भाजप-शिनसेना युतीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यात प्रथमच गळाभेट पाहायला मिळाली. जालन्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भव्य रोग निदान\nVIDEO : भाजपने बाईक रॅलीसाठी पैसे वाटले, व्हिडीओ व्हायरल\nलखनऊ : भारतीय जनता पार्टीच्या बाईक रॅली दरम्यान गर्दी दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांना पैसे देऊन बोलवण्यात आले असल्याची घटना समोर आली आहे. पैसे वाटत असतानाचा एक व्हिडीओ\nएअर स्ट्राईकने अचूक निशाणा साधला, प्रत्यक्षदर्शींकडून महत्त्वाची माहिती समोर\nनवी दिल्ली : भारताने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या कॅम्पवर एअर स्ट्राईक केला. यामध्ये दहशतवादी मोठ्या प्रमाणात मारण्यात आले, तर कॅम्प उद्ध्वस्त करण्यात\nविंग कमांडर अभिनंदन यांचा पाकिस्तानकडून प्रचंड मानसिक छळ\nनवी दिल्ली : भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीतून सुटून भारतात परतले आहेत. पाकिस्तानने त्यांना कोणताही शारीरिक त्रास दिला नाही. पण पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांकडून मोठ्या\nसरकारचा मोठा निर्णय, धनगर समाजाला आदिवासींच्या सर्व सवलती लागू\nमुंबई : राज्य सरकारने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय घेतलाय. आदिवासी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या समाजाला आदिवासींच्या सर्व सुविधा मिळतील, असं मुख्यमंत्री\nनाणार प्रकल्प अखेर रद्द, मुख्यमंत्र्यांची फाईलवर अखेरची सही\nमुंबई : कोकणातील बहुचर्चित नाणार प्रकल्प अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नाणार येथील जमीन विना अधिसूचित अधिग्रहण करण्याच्या फाईलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही\nमंगलाष्टके सुरु होण्यापूर्वी लग्नमंडपात पोलिसांची एंट्री, नागपुरात मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nदोन पक्षांचे बडे नेते राजकारणावरच चर्चा करणार ना, चहा-बिस्किटावर नाही : चंद्रकांत पाटील\nZohra Segal Google doodle | खास डुडलद्वारे गुगलची अभिनेत्री जोहरा सेहगल यांना मानवंदना\nराष्ट्रवादीची खेळी फडणवीसांच्या जिव्हारी, अहमदनगरमधील राजकीय खेळीनंतर भाजपची मनोज कोतकरांना नोटीस\nमंगलाष्टके सुरु होण्यापूर्वी लग्नमंडपात पोलिसांची एंट्री, नागपुरात मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nदोन पक्षांचे बडे नेते राजकारणावरच चर्चा करणार ना, चहा-बिस्किटावर नाही : चंद्रकांत पाटील\nZohra Segal Google doodle | खास डुडलद्वारे गुगलची अभिनेत्री जोहरा सेहगल यांना मानवंदना\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.jpnnews.in/2020/03/mumbai-closed.html", "date_download": "2020-09-29T07:13:07Z", "digest": "sha1:2RCVT7UORELGQMV33T745EEGWBBD2UAW", "length": 8307, "nlines": 66, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "मुंबई, पुणे, नागपूर मधील जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने, कार्यालये बंद - JPN NEWS - www.jpnnews.in", "raw_content": "\nHome MAHARASHTRA MANTRALAYA मुंबई, पुणे, नागपूर मधील जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने, कार्यालये बंद\nमुंबई, पुणे, नागपूर मधील जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने, कार्यालये बंद\nमुंबई, दि. 20 : कोरोना साथीचा प्रसार थांबविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याची गरज आहे मात्र सार्वजनिक वाहतूक पूर्णत: बंद करणे शक्य नाही. पुढील 15 ते 20 दिवस अधिक काळजी घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील शासकीय कार्यालयांतील उपस्थिती 25 टक्क्यांवर आणणार आहोत तसेच मुंबई महानगर क्षेत्र, पुणे- पिंपरी चिंचवड, नागपूर येथील सर्व दुकाने, आस्थापना व खासगी कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लाईव्ह प्रसारणात केली. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधी, दूध, इत्यादी दुकाने सुरु राहू शकतील. रात्री 12 वाजेपासून हे आदेश अंमलात येतील.\nबंदच्या बाबतीत या शहरांमधील कुणाही नागरिकांना काही संभ्रम असेल तर संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्या संपर्कात राहावे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ज्या आस्थापना, दुकाने बंद करीत आहेत त्यांना माझे आवाहन आहे की, आपला जो कष्टकरी – कामगार कर्मचारी वर्ग आहे त्यांना किमान वेतन देणे बंद करू नका, कारण त्यांचे हातावर पोट आहे.\nजगण्यासाठी आपल्याला घरात थांबण्याची वेळ आली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, अनेकांनी मदतीला सुरुवात केली आहे. दिग्गजांनी आपले काम थांबवून यामध्ये आम्हाला मदत केली आहे. चित्रपटसृष्टीतले, क्रीडा क्षेत्रातले सर्वचजण या कामी पुढे आले आहेत त्यांचे मी आभार मानतो.\nकाही गोष्टी आपल्या काळजीसाठी घेत आहोत. आपले सहकार्य असू द्या असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, अनेकांनी सल्ले दिले आहेत की बसेस, रेल्वे बंद करा पण अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांची ने आण कशी करणार मनपा कर्मचारी, वाहनचालक काय करणार हे प्रश्न होते आणि म्हणूनच तूर्त या सेवा बंद न करता सरकारी कार्यालयांत 25 टक्के कर्मचारीच कामावर बोलविण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वीच 50 टक्के कर्मचारी उपस्थिती राहील असा निर्णय घेण्यात आला होता.\nआयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी -\nआर्थिक वर्ष २०१८-१९ चे सुधारित व उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी अशी विनंती आपण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. याशिवाय २३४ बी अंतर्गत व्याज वाचविण्यासाठी अग्रिम कर भरण्याची तसेच ३० एप्रिलची टीडीएस भरण्याची मुदतही वाढवून द्यावी अशी विनंती केली. फेब्रुवारी २०२०ची जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख २२ मार्च आहे, ती देखील वाढवावी असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "http://www.junnartourism.com/category/narayangad/", "date_download": "2020-09-29T08:46:52Z", "digest": "sha1:L7MQ5WWW6E2DKJBHJHWVLJMMLGPEVTVG", "length": 4499, "nlines": 114, "source_domain": "www.junnartourism.com", "title": "Narayangad – Junnar Tourism", "raw_content": "\nनोंद : ह्या संकेतस्थळावरील माहिती सतत अद्ययावत होत आहे.\nश्री क्षेत्र आणे उत्सव\nश्री क्षेत्र आणे उत्सव\nजुन्नर तालुक्याला जसा निसर्गाचा आणि इतिहासाचा वारसा लाभलेला आहे तसाच दैदिप्यमान वारसा गडकोटांचा देखील आहे. जुन्नरच्या भुमिवर हे गडकोट स्वत:चा इतिहास मोठ्या दिमाखाने घेऊन उभे आहेत काहि ट्रेकर्सच्या प्रतिक्षेत तर काहि डागडुजीच्या. शिवछत्रपतींची जन्मभुमी, सातवाहनांची संस्कृती, पेशव्यांचे शौर्य, निजामशाहीचे राजकारण म्हणजेच जुन्नरचे गडकोट. जुन्नरचा शिवनेरी किल्ला हा सर्वश्रुत आहे पण ट्रेकर्सना किंवा भटक्यांना जुन्नरचे इतर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-congress-leader-adhir-ranjan-chowdhury-said-i-think-the-governor-of-jammu-and-kashmir-should-be-made-the-bjp-state-president-1817203.html", "date_download": "2020-09-29T08:03:23Z", "digest": "sha1:UXZFNSP6PVBLI374EBNIUIVMUO4WZVVT", "length": 25240, "nlines": 307, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Congress leader Adhir Ranjan Chowdhury said I think the Governor of Jammu and Kashmir should be made the BJP State President, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्ण��लयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nजम्मू-काश्मीरच्या राज्यपालांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनवाः अधीररंजन चौधरी\nलोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते आणि काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष करायला हवे अशी खोचक मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. मलिक यांची वर्तणूक आणि व्यवहार भाजपच्या नेत्यांप्रमाणे असल्याची टीकाही त्यांनी केली.\nदरम्यान, कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये सातत्याने स्थिती सुधारत आहे. त��यामुळे प्रशासनाने राज्यातील बहुतांश ठिकाणी लँडलाइन टेलिफोन सेवा सुरु केली आहे.\nजम्मू-काश्मीरः दगडफेकीत स्थानिक ट्रक चालकाचा मृत्यू\nऔषधांचा कमतरता नाही, फोनवरील बंदीमुळे अनेकांचा जीव वाचलाः मलिक\nजम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी राज्यात औषधे आणि आवश्यक वस्तूंची कमतरता नसल्याचे स्पष्ट करताना फोनवरील बंदीमुळे अनेकांचा जीव वाचल्याचा दावा केला. काश्मीर खोऱ्यातील अनेक औषधांची दुकाने उघडली होती.\nप्रशासनाने जारी केलेल्या एका निवेदनानुसार श्रीनगरमधील औषधांच्या १६६६ दुकानांपैकी ११६५ दुकाने रविवारी उघडली. काश्मीर खोऱ्यात ७६३० औषध विक्रेते आहेत. त्यातील ४३३१ दुकाने सुरु होती.\nकाश्मीरमध्ये सलग २१ व्या दिवशी दुकाने आणि व्यावसायिक संस्था बंद होते. सार्वजनिक वाहनेही बंद आहेत. आठवडी बाजारांची हीच स्थिती आहे. शहरातील काही भागात थोड्याफार प्रमाणात फेरीवाले विक्री करत आहेत.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nसात दहशतवादी नेपाळमार्गे भारतात घुसण्याच्या तयारीत\nडोनाल्ड ट्रम्प भगवान राम आहेत का; काँग्रेस नेत्याचा सवाल\nकाश्मिरी जनतेला भेटू देणार का राहुल गांधींचा राज्यपालांना खोचक सवाल\nकाश्मीरसाठी आमची प्राण देण्याची तयारी - अमित शहा\nकलम ३७० रद्द : जम्मू-काश्मीरमध्ये होणारे चार मोठे बदल\nजम्मू-काश्मीरच्या राज्यपालांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनवाः अधीररंजन चौधरी\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्���िटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत ब���घाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1136035", "date_download": "2020-09-29T06:55:33Z", "digest": "sha1:43BB64TEQXESXAH2JRK2SVTRNUWPDEJ7", "length": 2186, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"महान कुरुश\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"महान कुरुश\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:४३, ५ मार्च २०१३ ची आवृत्ती\n०७:२३, १३ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nTjBot (चर्चा | योगदान)\n१९:४३, ५ मार्च २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTjBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/04/domestic-violence-rate-increases-in-india-lockdown-for-womens.html", "date_download": "2020-09-29T08:26:02Z", "digest": "sha1:F25KNQ626LBDHQDHU3MV2HFLSPM4H5GM", "length": 9591, "nlines": 61, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "लॉकडाउनच्या काळात महिलांच्या घरगुती हिंसाचारात वाढ - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / विशेष बातम्या / लॉकडाउनच्या काळात महिलांच्या घरगुती हिंसाचारात वाढ\nलॉकडाउनच्या काळात महिलांच्या घरगुती हिंसाचारात वाढ\n23 मार्च ते 1 एप्रिलदरम्यान तब्बल 69 तक्रारी\nदेशभरात कोरोना व्हायरसने कहर सुरूच ठेवलेला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाउन भारतात लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे एकीकडे प्रदूषण आणि गुन्हेगारीचे प्रमाण कमी होत असताना दुसरीकडे देशांतर्गत हिंसाचारासारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या म्हणण्यानुसार, घरगुती हिंसाचाराच्या तक्रारींत दुप्पट वाढल्या आहेत, त्यातच केवळ ऑनलाइन तक्रारी येत आहेत.\nराष्ट्रीय महिला आयोगाच्या आकडेवारीनुसार 23 मार्च ते 1 एप्रिलपर्यंत महिलांकडून घरगुती हिंसाचाराच्या तब्बल 69 तक्रारी आल्या आहेत, 23 मार्च 2020 ते 1 एप्रिल या कालावधीत महिलांकडून 15 सायबर गुन्ह्यांची नोंदणी झालेली आहे. त्याचबरोबर महिलांशी घरगुती हिंसाचाराच्या 69 तक्रारी आल्या आहेत.\n257 तक्रारींमधील 237 केसेसवर कारवाई\nबलात्कार किंवा बलात्काराच्या प्रयत्नांची 13 प्रकरणे, सन्मानाने जगण्याच्या अधिकाराविषयी 77 तक्रारी महिलांकडून आल्या आहेत. महिलांकडून एकूण 257 तक्रारी दाखल झाल्या असून त्यांपैकी 237 तक्रारींवर कारवाई झालेली आहे.\nपतीच्या भीतीने तक्रार करू न शकणाऱ्या महिला\nराष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की, 'यापेक्षा घरगुती हिंसाचाराची प्रकरणे अधिक आहेत, पण पती घरात सतत उपस्थित राहिल्यामुळे महिला तक्रार करण्यास घाबरत आहेत. तसेच त्यांनी सांगितले की, या महिला पोलिसांशी संपर्क साधू शकत नाहीत कारण त्यांना भीती वाटतेय की, जेव्हा तिचा नवरा पोलिस स्टेशनच्या बाहेर येईल तेव्हा तिला पुन्हा मारहाण होईल आणि लॉकडाऊनमुळे सध्या कोठेही जाऊ शकत नाहीत. पूर्वी महिला आपल्या माहेरी पालकांकडे जात असत, परंतु आता त्या हे करण्यास सक्षम नाहीत.\nघरगुती हिंसाचारापासून वाचवण्याची स्त्रियांची मागणी\nमहिलांना घरगुती हिंसाचारापासून जर वाचवायचे असेल तर एकमेव मार्ग म्हणजे त्यंचा बचाव करण्याला मदत करणे हाच आहे. सेंटर फॉर सोशल रिसर्चच्या संचालिका रंजना कुमारी म्हणाल्या की लॉकडाऊनमुळे प्रत्येक जण घरीच आहे आणि महिला मदत मिळवण्यास असमर्थ ठरत आहेत.परंतु महिलांसाठी ही योग्य परिस्थिती नाही.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/02/11/sharad-pawar-will-contest-lolsabha-from-ahmednagar/", "date_download": "2020-09-29T08:41:50Z", "digest": "sha1:4AAIVZY5N33LHEJXY5W3BSUCM5YKIED4", "length": 10462, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "खा.शरद पवार यांनी नगर दक्षिणेतून लोकसभा लढवावी. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n ‘ह्या’ तालुक्यात एक दिवशी 73 कोरोना रुग्ण\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nHome/Breaking/खा.शरद पवार यांनी नगर दक्षिणेतून लोकसभा लढवावी.\nखा.शरद पवार यांनी नगर दक्षिणेतून लोकसभा लढवावी.\nअहमदनगर :- जिल्ह्याच्या दक्षिण भागात तिव्र दुष्काळी परिस्थिती असल्याने या भागात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. हे प्रश्न सोडवण्यात विद्यमान खासदार अपयशी ठरले आहेत.\nविविध प्रश्न सोडवण्यासाठी आता माजी मंत्री शरद पवार यांनी लोकसभेची निवडणूक नगर दक्षिण मतदारसंघातून लढवावी अशी मागणी महाराष्ट्र युथ कौंन्सिलचे अध्यक्ष रणजीत बाबर यांनी केली आहे.\nलोकसभा निवडणुकीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी जोरदार मागणी होत आहे, तथापि राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा देण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे डॉ. सुजय विखे यांनी निवडणूक लढवण्याचा चंग बांधलेला आहे.\nदरम्यान, महाराष्ट्र युथ कौंन्सिलच्या नगर जिल्हा कार्यकारिणीची बैठक अध्यक्ष रणजीत बाबर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झाली. या बैठकीत नगर दक्षिण मतदार संघातील बेरोजगारी, गुन्हेगारी, टंचाई प्रश्न आदींवर चर्चा झाली.\nबाबर म्हणाले, नगर मतदार संघातून अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. योग्य व अभ्यासू उमेदवार नसल्याने जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.\nयासाठी शेती, सिंचन, बेरोजगारी या सारख्या प्रश्नावर अभ्यास असणारे नेते शरद पवार यांनी नगर दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढवावी. किंवा शेती व बेरोजगारी आदी प्रश्नांची जाण असलेले डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी ही जागा सोडावी, अशी मागणी त्यांनी केली.\nडॉ. विखे यांच्या उमेदवारीला युवकांचा पाठींबा असून यासंदर्भात लवकरच युवकांचे एक शिष्टमंडळ पवार यांची भेट घेणार असल्याचे बाबर यांनी स्पष्ट केले.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n ‘ह्या’ तालुक्यात एक दिवशी 73 कोरोना रुग्ण\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\n ‘ह्या’ तालुक्यात एक दिवशी 73 कोरोना रुग्ण\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/tv/monalisa-hot-photos-and-sexy-video-check-out-here-169883.html", "date_download": "2020-09-29T06:40:04Z", "digest": "sha1:4VP5336R3VDQY6FHTHHT4MBT7HM5LK3V", "length": 32979, "nlines": 253, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Monalisa Hot Photos: भोजपूरी क्विन मोनालिसाच्या डान्स अदांसह ग्लॅमेरस फोटोजमुळे उडते खळबळ, पहा तिचे बोल्ड Photos | 📺 LatestLY मराठी", "raw_content": "\nमहाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत 215 जणांना कोरोना व्हायरसची लागण ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्���ा आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nमंगळवार, सप्टेंबर 29, 2020\nRevised Schedule of CET 2020 Exams: हॉटेल मॅनेजमेंट, कम्युटर अॅप्लिकेशनच्या अभ्यासक्रमांच्या यंदाच्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी; mahacet.org वर पहा नव्या तारखा\nमहाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत 215 जणांना कोरोना व्हायरसची लागण ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBMC: मुंबई महापालिका स्थायी, शिक्षण, सुधार, बेस्ट समिती सदस्यांची नावे जाहीर; अध्यक्ष पदासाठी 5 ऑक्टोबरला निवडणूक\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प्रणित एनडीएला धक्का\nPoco X3 स्मार्टफोनचा आज भारतात होणार पहिला सेल, दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर होणार विक्रीसाठी उपलब्ध\nWorld Heart Day 2020: हृद्यविकाराचा झटका जीवघेणा ठरण्याआधीच या Silent Signs च्या माध्यमातून ओळखा Heart Attack चा धोका\nदोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार- भाजप नेते चंद्रकांत पाटील\nMLA Residence Mumbai: आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याच्या फोन कॉलने खळबळ, इमारत मध्यरात्री केली रिकामी\nZohra Segal Google Doodle: जोहरा सेहगल यांच्या स्मरणार्थ गुगलने आपल्या खास शैलीत डूडल बनवून या दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्रीला दिली अनोखी मानवंदना\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nRevised Schedule of CET 2020 Exams: हॉटेल मॅनेजमेंट, कम्युटर अॅप्लिकेशनच्या अभ्यासक्रमांच्या यंदाच्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी; mahacet.org वर पहा नव्या तारखा\nदोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार- भाजप नेते चंद्रकांत पाटील\nMLA Residence Mumbai: आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याच्या फोन कॉलने खळबळ, इमारत मध्यरात्री केली रिकामी\nFree Milk Powder: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील आदिवासी भागांमधील 1,21,000 गरोदर महिलांना व 6,51,000 बालकांना मोफत मिळणार दूध भुकटी\nमहाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत 215 जणांना कोरोना व्हायरसची लागण ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प्रणित एनडीएला धक्का\nSurgical Strike 2016: भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून नष्ट केले होते दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड; जाणून घ्या 'उरी'चा बदला घेण्यासाठी केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक'ची संपूर्ण कहाणी\nIPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव केला; 28 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nAustralia Quarantine Program Failures: ऑस्ट्रेलियामधील Victoria Hotel मधील क्वारंटाईन सेंटरचे मोठे अपयश; तब्बल 18,418 लोकांना कोरोना व्हायरसची लागण व 768 लोकांचा मृत्यू, जाणून घ्या कारण\nAzerbaijan, Armenia Clash: अर्मेनिया आणि अझरबैजान मध्ये Nagorny Karabakh क्षेत्रामुळे लढाई; 24 जण ठार, 100 पेक्षा अधिक जखमी, जाणून नक्की काय आहे वाद\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nCoronavirus Vaccine: कोरोनावरील लस येण्यापूर्वी जगभरातील मृतांचा आकडा 20 लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता-WHO\nPoco X3 स्मार्टफोनचा आज भारतात होणार पहिला सेल, दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर होणार विक्रीसाठी उपलब्ध\nSamsung Galaxy Tab A7 Launched: सॅमसंग ने भारतात लाँच केला ‘गॅलेक्सी टॅब ए7’; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स\nWhatsApp Chats होत आहे लीक; तुमच्याबाबतही घडू शकतो हा प्रकार, 'या' सोप्या उपायांनी ठेऊ शकता व्हॉट्सअॅपवरील संवाद सुरक्षित\nRealme 7 Pro चा आज Flipkart आणि Realme.com वर दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाईन सेल; इथे जाणून घ्या धमाकेदार ऑफर्स, किंमत, फीचर्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nIPL 2020 Points Table Updated: रॉयल चॅलेंजर्स बंगळरू संघाकडून पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्स टॉप 4 मधून बाहेर; पाहा इतर संघाची स्थिती\nVirat Kohli Trolled: मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात विराट कोहली याची निराशाजनक कामगिरी; सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल\nFive Sixes In An Over In IPL: केवळ राहुल तेवतिया हाच नव्हेतर 'या' खेळाडूनेही एका ओव्हरमध्ये ठोकले आहेत 5 षटकार\nRCB Vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय\nLata Mangeshkar Birthday Special: लता मंगेशकर यांच्या संगीताच्या प���रवासाचा अभ्यास; लेखक अजय देशपांडे यांनी आज प्रकाशित केले ‘लता श्रुती संवाद’ पुस्तकाचे मुखपृष्ठ\nJacqueline Fernandez Dance In Blue Saree: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चा ‘गेंदा फूल’ गाण्यावरील डान्स सोशल मीडियावर हिट; पहा व्हिडिओ\nSawan Mein Lag Gayi Aag Song: विक्रांत मेसी आणि यामी गौतम चा चित्रपट 'गिन्नी वेड्स सनी' मधील पार्टी साँग प्रदर्शित, मिका, बादशाह आणि नेहा कक्कड़ ची जबरदस्त जुगलबंदी\nBalika Vadhu सहित प्रसिद्ध मालिकांंचे दिग्दर्शन केलेल्या रामवृक्ष गौर यांंच्यावर लॉकडाउन मध्ये आली भाजी विकायची वेळ\nWorld Heart Day 2020: हृद्यविकाराचा झटका जीवघेणा ठरण्याआधीच या Silent Signs च्या माध्यमातून ओळखा Heart Attack चा धोका\nSex Tips: सेक्स दरम्यान पुरुषांना महिलांकडून अपेक्षित असणा-या 'या' 5 गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष\nSex Transmits Coronavirus: सेक्स केल्याने कोरोना पसरतो का काय खबरदारी बाळगावी जाणुन घ्या\nHow to Make Curd at Home: घरात विरजण नसताना कसं बनवाल घट्टसर दही\nRed Wine Floods: 50 हजार लीटर रेड वाइन पाण्याप्रमाणे वाहून गेली; व्हायरल व्हिडिओ पाहून नेटीझन्स झाले हैराण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nXXX Pornstar Dani Daniels Sexy Picture: पॉर्नस्टार डॅनी डेनियल्स च्या 'या' सेक्सी फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग; पहा हॉट फोटोज\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nवेंगुर्ल्यात तब्बल ९५ किलो च्या कासवाची मच्छिमारांकडून सुखरूप सुटका ; पाहा व्हिडिओ\nBhagat Singh Birth Anniversary : भगतसिंंह यांंची आज 113 वी जयंती निमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार\nDr. Harsh Vardhan: भारत अजूनही हर्ड इम्युनिटीपासून दूर; संरक्षणासाठी अधिकाधिक सुरक्षा बाळगणे गरजेचे\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकू�� रुग्ण\nMonalisa Hot Photos: भोजपूरी क्विन मोनालिसाच्या डान्स अदांसह ग्लॅमेरस फोटोजमुळे उडते खळबळ, पहा तिचे बोल्ड Photos\nMonalisa Hot Photos: भोजपूरी सिनेमातील हॉट अभिनेत्री मोनालिसा हिच्या अदांचे लाखो चाहते आहेत. तिचा हॉट अंदाज चाहत्यांच्या मनाला ऐवढे भावतात की ते तिच्या फोटोवर कमेंट्स करण्यास भाग पाडतात. सध्या चित्रपटातून आपला बोल्ड लूक जरी तिला चाहत्यांना दाखवता येत नसला तरीही ती सोशल मीडियात नेहमीच फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करुन लोकांचे मनोरंजन करताना दिसून येते. मोनालिसा प्रत्येक दिवशी तिचा आणि परिवारासोबतचा एक नवा फोटो शेअर करते. ऐवढेच नाही तर मोनालिसा तिच्या इन पोस्टमध्ये ग्लॅमरस फोटोंसह बिकनी फोटो सुद्धा शेअर केले आहेत.\nमोनालिसा हिचे हे सेक्सी फोटो पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.फोटोंवर लाईक्ससह कमेंट्सचा सुद्धा पाऊस पडल्याचे दिसून येते. तर आज आम्ही तुम्हाला मोनालिसा हिचे 5 जबरदस्त फोटो दाखवणार आहोत.(Monalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा ने लाल साडी नेसुन केला बेडवर हॉट डान्स, बघुनच व्हाल घामाघुम Watch Video)\nमोनालिसा उर्फ अंतरा बिस्वार भोजपुरी सिनेमासह हिंदी, बंगाली, उडिया, साउथ चित्रपटांत काम करते. प्रत्येक भाषेतील सिनेमात मोनिलिसा हिने आपली छाप सोडली आहे. ऐवढेच नाही तर टीव्ही इंडस्ट्री मधील शो मध्ये सुद्धा झळकली असून नजर 2 या मालिकेतून सुद्धा डायनची भुमिका करताना दिसून आली होती.\nMonalisa Monalisa Hot Dance Monalisa Hot Photos Monalisa Instagram Post Monalisa Sexy Video भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा मोनालिसा मोनालिसा बोल्ड फोटो आणि व्हिडिओ मोनालिसा सेक्सी फोटो\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\n भोजपुरी हॉट अभिनेत्री मोनालिसा ने बिग बॉस 14 मध्ये गेस्ट एंंट्री करण्याच्या चर्चांवर दिलं हे उत्तर\nMonalisa Hot Dance Video: भोजपुरी हॉट अभिनेत्री मोनालिसा ने Black Bold Dress घालुन बॉलीवुड गाण्यावर दाखवल्या मूव्हज, पहा व्हिडिओ\nMonalisa Hot Bhojpuri Song: मोनालिसा ने Bikini घालुन समुद्रात केलेला हा हॉट रोमान्स लावतोय पाण्यातही आग (Watch Video)\nMonalisa Bhojpuri Hot Video: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा चा पावसात भिजतानाचा 'हा' हॉट आणि बोल्ड डान्स पाहुन व्हाल अवाक\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा ने लाल साडी नेसुन केला बेडवर हॉट डान्स, बघुनच व्हाल घामाघुम (Watch Video)\nMonalisa Hot Bhojpuri Video: ब���थरुममध्ये अंघोळ करत असलेल्या मोनालिसा हिचा भोजपुरी चित्रपटातील हॉट सीन Viral, एकट्यातच पहा बोल्ड व्हिडिओ\nMonalisa Hot Photo: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा हिचा बेडवरील हॉट अंदाज पाहून चाहते फीदा, पहा बोल्ड फोटो\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प्रणित एनडीएला धक्का\nदोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार- भाजप नेते चंद्रकांत पाटील\nMLA Residence Mumbai: आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याच्या फोन कॉलने खळबळ, इमारत मध्यरात्री केली रिकामी\nSurgical Strike 2016: भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून नष्ट केले होते दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड; जाणून घ्या ‘उरी’चा बदला घेण्यासाठी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ची संपूर्ण कहाणी\nRevised Schedule of CET 2020 Exams: हॉटेल मॅनेजमेंट, कम्युटर अॅप्लिकेशनच्या अभ्यासक्रमांच्या यंदाच्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी; mahacet.org वर पहा नव्या तारखा\nमहाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत 215 जणांना कोरोना व्हायरसची लागण ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nBMC: मुंबई महापालिका स्थायी, शिक्षण, सुधार, बेस्ट समिती सदस्यांची नावे जाहीर; अध्यक्ष पदासाठी 5 ऑक्टोबरला निवडणूक\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प्रणित एनडीएला धक्का\nPoco X3 स्मार्टफोनचा आज भारतात होणार पहिला सेल, दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर होणार विक्रीसाठी उपलब्ध\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nLata Mangeshkar Birthday Special: लता मंगेशकर यांच्या संगीताच्या प्रवासाचा अभ्यास; लेखक अजय देशपांडे यांनी ��ज प्रकाशित केले ‘लता श्रुती संवाद’ पुस्तकाचे मुखपृष्ठ\nHarami Trailer: इमरान हाशमी च्या हटके लूकमधील 'हरामी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, इंग्रजीचा शिक्षक बनलेला मुलांना देणार गुन्हेगारीचे धडे\nJacqueline Fernandez Dance In Blue Saree: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चा ‘गेंदा फूल’ गाण्यावरील डान्स सोशल मीडियावर हिट; पहा व्हिडिओ\nSawan Mein Lag Gayi Aag Song: विक्रांत मेसी आणि यामी गौतम चा चित्रपट 'गिन्नी वेड्स सनी' मधील पार्टी साँग प्रदर्शित, मिका, बादशाह आणि नेहा कक्कड़ ची जबरदस्त जुगलबंदी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/india/politics/conflict-in-congress-kapil-sibal-suggestive-tweet-sonia-gandhi-had-a-phone-conversation-with-ghulam-nabi-azad-167404.html", "date_download": "2020-09-29T08:54:36Z", "digest": "sha1:YWUU7CGWBSFRP4PLRPLAW4BB4UEH4TCI", "length": 34649, "nlines": 246, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Conflict in Congress: काँग्रेसमधील संघर्ष कायम असल्याचे चित्र, कपील सिब्बल यांचे सूचक ट्विट; सोनिया गांधी यांची गुलाम नबी आजाद यांच्याशी फोनवरुन चर्चा | 🗳️ LatestLY मराठी", "raw_content": "\nमहाविकास आघाडी 5 वर्ष सरकार चालवणार; मध्यवर्ती निवडणूकांची शक्यता नाही: संजय राऊत ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nमंगळवार, सप्टेंबर 29, 2020\nमहाविकास आघाडी 5 वर्ष सरकार चालवणार; मध्यवर्ती निवडणूकांची शक्यता नाही: संजय राऊत ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n'प्रधानमंत्री बालिका अनुदान योजना' सरकार बीपीएल श्रेणीतील कुटुंबीयांना मुलींचा विवाह करण्यासाठी 50 हजारांची मदत करणार जाणून घ्या PIB Fact Check ने केलेला या खोट्या व्हायरल वृत्तावरील खुलासा\nViral Video: ताडाच्या झाडावर बसून कापत होता झाडाचा शेंडा, नेटीकरी म्हणाले हे तर 'रिव्हर्स बंजी जंपिंगपेक्षाही भीतीदायक'; पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ\nMaharashtra Unlock 5: खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनाही आता मुंबई लोकल प्रवासाचा मार्ग खुला\nSai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी\nSurgical Strike: सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय पहा जगातील महत्त्वाची सर्जिकल स्ट्राईक्स कोणती\nHealth Tips: मासिक पाळी दरम्यान महिलांनी 'अशा' पद्धतीने करा Workout ज्यामुळे Period चा त्रास होईल कमी, Watch Video\nUday Samant Tests COVID-19 Positive: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोना विषाणूची लाग��\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nAnushka Sharma On RCB Win: अनुष्का शर्मा हिने आपल्या गरोदरपणाचा उल्लेख करत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू च्या विजयावर दिली 'ही' प्रतिक्रिया, पाहा पोस्ट\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMaharashtra Unlock 5: खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनाही आता मुंबई लोकल प्रवासाचा मार्ग खुला\nRevised Schedule of CET 2020 Exams: हॉटेल मॅनेजमेंट, कंप्यूटर अॅप्लिकेशनच्या अभ्यासक्रमांच्या यंदाच्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी; mahacet.org वर पहा नव्या तारखा\nBMC: मुंबई महापालिका स्थायी, शिक्षण, सुधार, बेस्ट समिती सदस्यांची नावे जाहीर; अध्यक्ष पदासाठी 5 ऑक्टोबरला निवडणूक\nदोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार- भाजप नेते चंद्रकांत पाटील\nमहाविकास आघाडी 5 वर्ष सरकार चालवणार; मध्यवर्ती निवडणूकांची शक्यता नाही: संजय राऊत ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प्रणित एनडीएला धक्का\nSurgical Strike 2016: भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून नष्ट केले होते दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड; जाणून घ्या 'उरी'चा बदला घेण्यासाठी केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक'ची संपूर्ण कहाणी\nAustralia Quarantine Program Failures: ऑस्ट्रेलियामधील Victoria Hotel मधील क्वारंटाईन सेंटरचे मोठे अपयश; तब्बल 18,418 लोकांना कोरोना व्हायरसची लागण व 768 लोकांचा मृत्यू, जाणून घ्या कारण\nAzerbaijan, Armenia Clash: अर्मेनिया आणि अझरबैजान मध्ये Nagorny Karabakh क्षेत्रामुळे लढाई; 24 जण ठार, 100 पेक्षा अधिक जखमी, जाणून नक्की काय आहे वाद\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nCoronavirus Vaccine: कोरोनावरील लस येण्यापूर्वी जगभरातील मृतांचा आकडा 20 लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता-WHO\nPoco X3 स्मार्टफोनचा आज भारतात होणार पहिला सेल, दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर होणार विक्रीसाठी उपलब्ध\nSamsung Galaxy Tab A7 Launched: सॅमसंग ने भारतात लाँच केला ‘गॅलेक्सी टॅब ए7’; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स\nWhatsApp Chats होत आहे लीक; तुमच्याबाबतही घडू शकतो हा प्रकार, 'या' सोप्या उपायांनी ठेऊ शक���ा व्हॉट्सअॅपवरील संवाद सुरक्षित\nRealme 7 Pro चा आज Flipkart आणि Realme.com वर दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाईन सेल; इथे जाणून घ्या धमाकेदार ऑफर्स, किंमत, फीचर्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nIPL 2020 Points Table Updated: रॉयल चॅलेंजर्स बंगळरू संघाकडून पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्स टॉप 4 मधून बाहेर; पाहा इतर संघाची स्थिती\nVirat Kohli Trolled: मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात विराट कोहली याची निराशाजनक कामगिरी; सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल\nFive Sixes In An Over In IPL: केवळ राहुल तेवतिया हाच नव्हेतर 'या' खेळाडूनेही एका ओव्हरमध्ये ठोकले आहेत 5 षटकार\nRCB Vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय\nSai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी\nLata Mangeshkar Birthday Special: लता मंगेशकर यांच्या संगीताच्या प्रवासाचा अभ्यास; लेखक अजय देशपांडे यांनी आज प्रकाशित केले ‘लता श्रुती संवाद’ पुस्तकाचे मुखपृष्ठ\nHarami Trailer: इमरान हाशमी च्या हटके लूकमधील 'हरामी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, इंग्रजीचा शिक्षक बनलेला मुलांना देणार गुन्हेगारीचे धडे\nJacqueline Fernandez Dance In Blue Saree: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चा ‘गेंदा फूल’ गाण्यावरील डान्स सोशल मीडियावर हिट; पहा व्हिडिओ\nHealth Tips: मासिक पाळी दरम्यान महिलांनी 'अशा' पद्धतीने करा Workout ज्यामुळे Period चा त्रास होईल कमी, Watch Video\nराशीभविष्य 29 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSex Tips: सेक्स दरम्यान पुरुषांना महिलांकडून अपेक्षित असणा-या 'या' 5 गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष\nSex Transmits Coronavirus: सेक्स केल्याने कोरोना पसरतो का काय खबरदारी बाळगावी जाणुन घ्या\n'प्रधानमंत्री बालिका अनुदान योजना' सरकार बीपीएल श्रेणीतील कुटुंबीयांना मुलींचा विवाह करण्यासाठी 50 हजारांची मदत करणार जाणून घ्या PIB Fact Check ने केलेला या खोट्या व्हायरल वृत्तावरील खुलासा\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nRed Wine Floods: 50 हजार लीटर रेड वाइन पाण्याप्रमाणे वाहून गेली; व्हायरल व्हिडिओ पाहून नेटीझन्स झाले हैराण\nFact Check: विद्यार्थ्यांना National Scholarship Exam माध्यमातून 1 लाखाची शिष्यवृत्ती मिळणार PIB ने केला या व्हायरल खोट्या बातमी बद्दल खुलासा\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nMaharashtra Unlock 5.0: महाराष्ट्रात लवकरच Restaurants सुरु होण्याची शक्यता\nSanjay Dutt चे दुबई वेकेशनचे फोटो व्हायरल ; 'बाबा कमजोर दिसत आहे' फोटोला चाहत्यांची प्रतिक्रिया\nBhagat Singh Birth Anniversary : भगतसिंंह यांंची आज 113 वी जयंती निमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार\nDr. Harsh Vardhan: भारत अजूनही हर्ड इम्युनिटीपासून दूर; संरक्षणासाठी अधिकाधिक सुरक्षा बाळगणे गरजेचे\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nConflict in Congress: काँग्रेसमधील संघर्ष कायम असल्याचे चित्र, कपील सिब्बल यांचे सूचक ट्विट; सोनिया गांधी यांची गुलाम नबी आजाद यांच्याशी फोनवरुन चर्चा\nराजकीय अण्णासाहेब चवरे| Aug 26, 2020 03:46 PM IST\nकाँग्रेस (Congress) नेत्यांनी पक्ष नेतृत्वाला लिहिलेल्या त्या पत्रानंतर काँग्रेस वर्किंग कमीटी (CWC) बैठक पार पडली. या बैठकीत घमासान झाल्यानंतर अद्यापही काँग्रेस पक्षात संघर्ष कायम अल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सीडब्ल्यूसी सदस्य कपील सिब्बल (Kapil Sibal) हे सातत्याने ट्विटरवर आपली मतं मांडत आहेत. सिब्बल यांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा नव्या चर्चांना बळ मिळत आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेतृत्व डॅमेज कंट्रोल करण्यात व्यग्र आहे. काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आजाद (Ghulam Nabi Azad) यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याचे वृत्त आहे.\nकाँग्रेस नेते कपील सिब्बल यांनी आपल्या ट्विटमध्ये बुधवारी (26 ऑगस्ट) म्हटले आहे की, विचारांची लढाई लढताना लढताना राजकारणात, न्यायालयात, सामाजिक कार्यात, कार्यकर्त्यांमध्ये अथवा सोशल मीडियात विरोधक तर भेटतच असतात. परंतू, समर्थनासाठी व्यवस्था करावी लागते.\nकपील सिब्बल यांच्या ट्विटमुळे सुरु झालेल्या चर्चा एका बाजूला असतानाच दुसऱ्या बाजूला काँग्रेसने डॅमेज कंट्रोल सुरु केले आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षातील नेते गुलाम नबी आजाद यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. या वेळी पक्षातील विविध प्रश्नांवर विचार केला जाईल आणि त्या प्रश्नांवर तोडगाही काढला जाईल, अशी ग्वाही सोनिया गांधी यांनी दिल्याचे समजते. (हेही वाचा, CWC Meeting: काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम, पुढील 6 महिन्यात नव्या प्रमुखाची निवड होणार असल्याचा CWC बैठकीत निर्णय)\nकाँग्रेस पक्षातील ज्या 23 नेत्यांनी पक्षनेतृत्वाला पत्र लिहिले आहे. त्या पत्रात पत्राच्या सर्वोच्च स्तानापासूनत ते शेवटच्या टोकापर्यंत बदलाची मागणी करण्यात आली आहे. पक्षाला पूर्णवेळे नेतृत्व देऊ शकेल अशा अध्यक्षाची आवश्यकता आहे, असेही या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेस वर्किंग कमिटी बैठकीत मात्र, ज्या नेत्यांनी पक्षनेतृत्वाला पत्र लिहिले त्यांच्यावर भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपावर कपील सिब्बल आणि गुलाम नबी आजाद यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प्रणित एनडीएला धक्का\nAgriculture Laws 2020: केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेस खासदाराकडून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका\nAgriculture Laws 2020: राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा म्हणाले 'भारतातील लोकशाही मेली आहे, हा घ्या पुरावा'\nRahul Gandhi On PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवत आहेत - राहुल गांधी\nChina Snooping On PM Narendra Modi, CM Uddhav Thackera: राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चीन ठेवतय पाळत, करतंय हेरगिरी- रिपोर्ट\nRahul Gandhi On PM Narendra Modi: कोरोना बाधितांंचा आकडा 50 लाख होईल पण मोदी मोरासोबत व्यस्थ आहेत; राहुल गांंधी यांंचं जळजळीत ट्विट\nParliament Monsoon Session 2020: संसदेच्या 18 दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवा���, कोरोनामुळे यंदा केलेले बदल पाहा\nCongress Working Committee: काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल, CWC मध्ये नव्या चेहऱ्यांना संधी, दिग्गजांना डच्चू\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प्रणित एनडीएला धक्का\nदोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार- भाजप नेते चंद्रकांत पाटील\nMLA Residence Mumbai: आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याच्या फोन कॉलने खळबळ, इमारत मध्यरात्री केली रिकामी\nSurgical Strike 2016: भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून नष्ट केले होते दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड; जाणून घ्या ‘उरी’चा बदला घेण्यासाठी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ची संपूर्ण कहाणी\nमहाविकास आघाडी 5 वर्ष सरकार चालवणार; मध्यवर्ती निवडणूकांची शक्यता नाही: संजय राऊत ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n'प्रधानमंत्री बालिका अनुदान योजना' सरकार बीपीएल श्रेणीतील कुटुंबीयांना मुलींचा विवाह करण्यासाठी 50 हजारांची मदत करणार जाणून घ्या PIB Fact Check ने केलेला या खोट्या व्हायरल वृत्तावरील खुलासा\nViral Video: ताडाच्या झाडावर बसून कापत होता झाडाचा शेंडा, नेटीकरी म्हणाले हे तर 'रिव्हर्स बंजी जंपिंगपेक्षाही भीतीदायक'; पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ\nMaharashtra Unlock 5: खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनाही आता मुंबई लोकल प्रवासाचा मार्ग खुला\nSai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी\nSurgical Strike: सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय पहा जगातील महत्त्वाची सर्जिकल स्ट्राईक्स कोणती\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nमहाविकास आघाडी 5 वर्ष सरकार चालवणार; मध्यवर्ती निवडणूकांची शक्यता नाही: संजय र���ऊत ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nSurgical Strike: सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय पहा जगातील महत्त्वाची सर्जिकल स्ट्राईक्स कोणती\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/journalist-celebrates-birthday-with-deaf-student/", "date_download": "2020-09-29T08:06:42Z", "digest": "sha1:CAS6ARI6T4WFZPEUW6K4T5NDYQZMGQRO", "length": 5175, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पत्रकाराने केला मूकबधिर विद्यार्त्यासोबत वाढदिवस साजरा", "raw_content": "\nपत्रकाराने केला मूकबधिर विद्यार्त्यासोबत वाढदिवस साजरा\nजामखेड : वाढदिवस साजरा करण्याच्या समाजात अनेक चागल्या वाईट परंपरा आहे. या परंपरांना फाटा देत, पत्रकार ओंकार दळवी यांनी निवासी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत फळे, शैक्षणिक साहित्याचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.\nपत्रकार ओंकार दळवी यांनी आपल्या परीवारा सोबत जामखेड येथील ब्रह्मनाथ सेवा प्रसार शिक्षण मंडळ संचलित निवासी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत बसुन त्यांच्या अडचणि जाणून घेतल्या. आज समाजात विकलांग लोकाबाबत सहानुभूती दिसून येत नाही.\nजे अंधारात आपला मार्ग शोधत आहेत, अशा व्यक्तिंना मदत करून प्रकाशात आणण्याचे सेवाकार्य करणे गरजेचे आहे, हे दळवी परीवाराने दाखवून दिले आहे. असे शाळेचे मुख्याध्यापक गणेश गर्जे आपले विचार व्यक्त केले.यावेळी,मधुराणी राऊत. नम्रता राऊत. रोहिणी दळवी. आध्या दळवी . हर्षवर्धन राऊत. पलक राऊत शाळेचे मुख्याध्यापक गणेश गर्जे, आदी उपस्थित होते.\nस्थलांतरित मजुरांचा मुद्दावरून मनोज बाजपेयीने केली खंत व्यक्त\nराजकीय चर्चा करणे गुन्हा आहे का राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना सवाल\nउदयनराजे आणि संभाजीराजेंच्या भूमिकेचा अर्थ एकच – शिवसेना\n‘दोन पक्षांचे बडे नेते भेटत असतील तर नक्कीच राजकीय….’\nई-कॉमर्स धोरण लवकरच जाहीर करावे\nस्थलांतरित मजुरांचा मुद्दावरून मनोज बाजपेयीने केली खंत व्यक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/only-a-capable-person-will-dream-of-the-golden-age/", "date_download": "2020-09-29T07:50:59Z", "digest": "sha1:PBRMAW5SWUDFWZX7QHMJIUI7E6TFNMLR", "length": 6717, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सक्षम व्यक्तीच सुवर्णयुगाच्या स्वप्नांचा ध्यास घेईल", "raw_content": "\nसक्षम व्यक्तीच सुवर्णयुगाच्या स्वप्नांचा ध्यास घेईल\nमहासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव\nपिंपरी (प्रतिनिधी) – देशाचा सक्षम आणि सक्रिय नागरिक भारताच्या सुवर्णयुगाच्या स्वप्नांना गवसणी घालेल. हा नागरिक जबाबदारीने त्याची कर्तव्ये पार पाडेल. प्रत्येक जण देशहितासाठी खारीचा वाटा उचलेल, असे मत निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.\nश्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त धर्माधिकारी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज उपस्थित होते.\nधर्माधिकारी म्हणाले, भारताला संस्कृतीचा भव्य वासरा आहे. अनेक परकीय आक्रमणांना परतवून लावण्याची ताकद या वारशामध्ये आहे. शक, कुशाक, ग्रीक, हुन, अरबी अशा अनेक सत्तांनी भारतावर आक्रमण केले. मात्र, भारतीय संस्कृतीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. कालांतराने ते भारताचे बनले. ही आपल्या संस्कृतीची ताकद आहे. एकसंघ भारत ही भविष्याची जागतिक महासत्ता होऊ शकते. ही भीती इंग्रजांना होती. त्यासाठी इंग्रजांनी भारतात फूट पाडली. पण स्वातंत्र्याच्या वेळी सगळी संस्थाने खालसा करून भारतात सामील झाली. त्यामुळे पुन्हा भारत एकसंघ झाला.\nसरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका त्यासाठी महत्त्वाची ठरली. काश्मीरबाबत असलेले 370 आणि 35 (अ) कलम रद्द करून काश्मीरची दुखरी जखम देखील आता बरी झाली आहे. निवडणुकांमध्ये आजही काळा पैसा गटाराच्या पाण्यासारखा वाहतो. भारतात बाह्य विविधता आहे. मात्र, अंतर्गत एकताच आहे. ही एकताच भारताला सुवर्णयुगाकडे घेऊन जाणार आहे, असे मत धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.\nस्थलांतरित मजुरांचा मुद्दावरून मनोज बाजपेयीने केली खंत व्यक्त\nराजकीय चर्चा करणे गुन्हा आहे का राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना सवाल\nउदयनराजे आणि संभाजीराजेंच्या भूमिकेचा अर्थ एकच – शिवसेना\n‘दोन पक्षांचे बडे नेते भेटत असतील तर नक्कीच राजकीय….’\nई-कॉमर्स धोरण लवकरच जाहीर करावे\nस्थलांतरित मजुरांचा मुद्दावरून मनोज बाजपेयीने केली खंत व्यक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/global/deferring-hongkong-election-illegal-4216", "date_download": "2020-09-29T07:54:40Z", "digest": "sha1:N2AVC4QMQ7ONLQ4XGFG26RRGZVINW3PG", "length": 9384, "nlines": 117, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "हाँगकाँग निवडणूक पुढे ढकलणे बेकायदा | Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020 e-paper\nहाँगकाँग निवडणूक पुढे ढकलणे बेकायदा\nहाँगकाँग निवडणूक पुढे ढकलणे बेकायदा\nमंगळवार, 4 ऑगस्ट 2020\nकोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यावरून आणीबाणी कायदा लागू करून विधिमंडळाची निवडणूक एका वर्षासाठी पुढे ढकलणे बेकायदेशीर ठरू शकते, असा दावा हाँगकाँग बार असोसिएशनने केला आहे.\nहाँगकाँगच्या प्रशासक केरी लॅम यांनी शुक्रवारी ही निवडणूक पुढे ढकलली. चीनचे शासन असलेल्या शहरात आरोग्याला धोका असल्याचे कारण त्यांनी दिले, पण राजकीय संदर्भातही विचार झाल्याचे नमूद केले. त्याआधी लोकशाहीवादी उमेदवारांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले होते. फुटीरतावाद, सत्ताधाऱ्यांना पदच्युत करण्याच्या कारवाया, दहशतवाद आणि परकीय शक्तींशी हातमिळवणी यांवर बंदी घालणारा नवा राष्ट्रीय सुरक्षा कायदा चीनने लागू केला. त्यानंतर प्रथमच निवडणूक ठरली होती, पण सहा सप्टेंबरची ही निवडणूक एका वर्षासाठी लांबणीवर टाकण्यात आली.\nबार असोसिएशनच्या प्रतिनिधींनी सांगितले की, नियमांनुसार केवळ 14 दिवसांसाठी निवडणूक पुढे ढकलता येते. वसाहतीच्या काळातील कायद्यांनुसार सार्वजनिक सुरक्षिततेला धोका असल्यास सरकारला व्यापक अधिकार मिळतात, पण निवडणुकीचे नियम अलीकडचे आहेत. ते तपशीलवार आहेत. त्यात निवडणूक काळाच्या संदर्भात सार्वजनिक आरोग्याच्या धोक्यांचा विशिष्ट उल्लेख आहे. त्यामुळे साधारणपणे जुन्या कायद्याऐवजी यास प्राधान्य देण्यात आले पाहिजे.\nलोकशाहीवादी पक्षांनी उमेदवार निवडीसाठी प्राथमिक फेरी घेतली होती. त्यास भरघोस मतदानाद्वारे हाँगकाँगवासीयांनी प्रतिसाद दिला होता. या पक्षांना बहुमत मिळवून ऐतिहासिक विजयाचा विश्वास होता, मात्र त्यांच्या आकांक्षांवर अखेर पाणी पडले.\nहाँगकाँगच्या मुख्य कार्यवाह केरी लॅम यांनी सांगितले की, विधीमंडळाचे विसर्जन झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीत कसा मार्ग काढायचा यासाठी चिनी संसदेच्या धोरणविषयक सर्वोच्च समितीची मदत घेण्यात येईल.\n- नियोजीत मतदानाला विलंब करणे बेकायदा\n- प्रस्तुत तरतुदी धाब्यावर बसविण्यास हाँगकाँग सरकारकडून बीजिंगला आमंत्रण\n- संभाव्य कायदेशीर हरकतींना बगल देण्यासाठी छोटेखानी घटना आणि स्थानिक कायद्यांकडे काणाडोळा\n- हाँगकाँगमधील कायद्याच्या राज्याचे अवमूल्यन\n- कायद्याची तत्त्वे आणि निश्चितता यांच्या विरोधात निर्णय\nथॉमस-उबर करंडक बॅडमिंटन लांबणीवर\nनवी दिल्ली: एकेक करून प्रमुख देश माघार घेत असल्यामुळे डेन्मार्कमध्ये होणाऱ्या...\n'कोरोना नैसर्गिक नसून सत्य लपवण्यासाठी चीनकडून मासळी बाजाराचा वापर'\nबीजिंग: चीनमधील वुहानमध्ये सरकारी नियंत्रणाखालील प्रयोगशाळेतच कोरोना विषाणू तयार...\nथॉमस-उबर करंडक खेळणे किती सुरक्षित साईना नेहवालने व्यक्त केली भीती\nनवी दिल्ली: कोरोनाचे संकट भयावह रूप कायम ठेऊन आहे, अशा परिस्थितीत पुढील...\nअमेरिका- चीन तणाव कमी करण्यास युरोपीय देशांची भूमिका महत्वाची: वँग यी\nपॅरिस (फ्रान्स): अमेरिका आणि चीन यांच्यात निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी फ्रान्स...\nसर्च-रिसर्च: समुद्रांतील सिमेंटीकरणाचा धोका\nपायाभूत सुविधांचा विकास आणि सिमेंटीकरण यांचा थेट संबंध आहे. रस्त्यांच्या जोडीला...\nहाँगकाँग hongkong निवडणूक वर्षा varsha आरोग्य health दहशतवाद बहुमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.vikrantjoshi.com/2018/02/blog-post_21.html", "date_download": "2020-09-29T08:27:25Z", "digest": "sha1:WDB6FL23QWJI6MASMKM5UB7ZA4JG2A2E", "length": 19072, "nlines": 148, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: वृत्तपत्रांचा मृत्युलेख २ : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nवृत्तपत्रांचा मृत्युलेख २ : पत्रकार हेमंत जोशी\nवृत्तपत्रांचा मृत्युलेख २ : पत्रकार हेमंत जोशी\nअभिनेता सचिन आजही पूर्वीसारखाच निदान दुरून तरी दिसतो. फोटोत तर कोणीही छान दिसते किंवा बहुतेक मंडळी त्या वंदना गुप्तेसारखे जुने पुराणे डीपी, आजही तरुण आहोत भासविण्यासाठी ठेवतात. तरुण असणे आणि तरुण दिसणे यात मोठी तफावत असते. एकदा मी एका पुणेकर बाईचे नेत्याशी असलेले प्रेमप्रकरण छापले होते, ती भेटून मला म्हणाली, भाऊ नका छापू, दोन पैसे मिळवू द्या कि मला तसेही त्या नेत्याचे विदर्भातल्या पावसारखे आहे, म्हणजे तुमच्या विदर्भात जोराचा पाऊस आता येईल मग येईल असे उगाचच वाटत राहते आणि पाऊस काही पडत नाही, जमीन तृप्त होत नाही, त्यानंतर नाही मी कधी लिहिले त्या दोघांवर...\nअभिनेता सचिनची आठवण येथे त्या ' बालिका वधू ' सिनेमावरून झाली. त्या सिनेमातली अभिनेत्री रजनी शर्मा एकदा मी आणि ती एकत्र स्विमिंग करीत होतो, जिच्यासाठी सचिन त्या सिनेमात, बडे अच्छे लागते हो, म्हणतो, तीच रजनी आज कशी हिडिंबा, तिला बघून वाईट वाटले. राज्याचा माहिती आणि जनसंपर्क बहुतेक वेळा रजनी सारखा मी ओबडधोबड बघितलेला आहे पण अधून मधून या खात्यात महासंचालक म्हणून काही चांगली माणसे येतात आणि हे खाते सुंदर करून निघून जातात, पुढला महासंचालक चांगला आला, चांगला निघाला तर ठीक अन्यथा या खात्यात काम करणारे काही बिलंदर, झारीतले शुक्राचार्य पुन्हा या खात्याचे बारा वाजवून मोकळे होतात...\nश्री ब्रिजेश सिंग तसे आयपीएस म्हणजे बडे पोलीस अधिकारी पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना येथे आणले, सुरुवातीला आम्हाला वाटले अननुभवी अधिकाऱ्याच्या हाती राज्याचे हे अत्यंत महत्वाचे खाते म्हणजे एखाद्या हिंदी सिनेमात प्रमुख भूमिकेत तेही दीपिका पदुकोण सांगे डॉ. निलेश साबळेला घेण्यासारखे पण माझे निदान चुकले, डॉ. ब्रिजेश सिंग यांनी आतापर्यंत या खात्यात म्हणजे गेल्या तीन वर्षात केलेले काम सदैव ध्यानात ठेवण्यासारखे, त्यांनी खात्यातल्या साऱ्यांना कामाला लावले आणि खाते हिरवेगार केले, ज्याकडे बघून प्रसन्न वाटावे...\nज्या ज्या मुख्यमंत्र्याने चौफेर ज्ञान असलेल्या उत्तम महासंचालकाला या खात्यात आणले त्या त्या मुख्यमंत्र्यांच्या प्रसिद्धीचे काम आपोआप सोपे झाले असे मला नेहमी वाटते. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सर्वप्रथम एक काम केले त्यावेळी त्याकाळी अतिशय चुणचुणीतपणे काम करणाऱ्या दिवंगत अरुण पाटणकर यांना म्हणजे प्रशासकीय अधिकारी मनीषा म्हैसकर यांचे पिताश्री आणि मिलिंद म्हैसकर यांचे सासरे, अरुण पाटणकरांकडे यांच्याकडे माहिती खात्याची जबाबदारी सोपविल्यानंतर त्याकाळी घडले असे कि शरद पवार हे सुधाकरराव नाईक यांच्यासमोर फिके पडले. अर्थात पवारांच्या पुढून आणि गाढवाच्या मागून जायचे नसते हे नाईकांच्या लक्षात न आल्याने नेमके तेच घडले, पराक्रमी नाईक राजकारणात शेवटच्या श्वासापर्यंत बाजूला पडले....\nह्यो मुख्यमंत्री म्हणजे एक अजब रसायन आहे असे मला अनेकदा त्यांनी घेतलेल्या निर्णयावरून वाटते. त्यांनी घेतलेले काही निर्णय, चुकीचे घेतले, असे सुरुवातीला वाटते, नंतर लक्षात येते कि हा माणूस अफलातून आहे म्हणून आज या राज्याचा मुख्यमंत्री आहे. माहिती आणि जनसंपर्क खात्याचे महासंचालक कायम प्रशासकीय अधिकारी असतात पण फडणवीसांनी भलतीच रिस्क घेतली त्यांनी चक्क एका आयपीएस अधिकाऱ्याला आणले, सुरुवातीला म्हणून तेच वाटले कि आपले हे मुख्यमंत्री हेमा मालिनी ऐवजी चक्क निरुपा रॉय च्या प्रेमात पडले पण आमचे हे निदान चूक ठरले, ब्रिजेश सिंग या खात्याची शान वाढवून मोकळे झाले आहेत, त्यांनी या खात्यात जान आणली आहे....\nमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, श्रीमान ब्रिजेश सिंग आणि माहिती व जनसंपर्क खात्याने अत्यंत अत्यंत चांगला धाडसी दूरदर्शी उपयोगी घेतलेला निर्णय म्हणजे या राज्यातले असे अनेक वर्तमान पत्रे आहेत जी कधी छापल्या देखील जात नाहीत, ज्यांचा अजिबात खप नाही, अनेक विधी अंगांनी जे फाल्तुक आणि वादग्रस्त ठरले आहेत अशा बहुसंख्य वर्तमान पत्रांना यापुढे करोडो रुपयांचे वाटोळे करणाऱ्या शासकीय जाहिराती देणे थांबविले आहे. गम्मत सांगतो, माझ्याकडे राज्यातल्या विविध जिल्ह्यातून, भागातून महिन्याकाठी किमान पन्नास विविध वृत्तपत्रे येतात, त्यात साप्ताहिके, दैनिके, पाक्षिके असतात, यांपन्नासातले फारतर मी २ किंवा ३ त्या नागपुरातून निघणाऱ्या ' विदर्भ मिरर ' सारखी वृत्तपत्रे वाचतो, बाकीची बहुतेक वृत्तपत्रे कोपऱ्यात भिरकावून मोकळा होतो. एक महत्वाचे सांगतो, जी वृत्तपत्रे त्या विदर्भ मिरर सारखी दर्जेदार असतील, अशा वृत्तपत्रांना जर शासनाने जाहिराती देणे बंद केले तर अशांसाठी प्रसंगी मी स्वतः मंत्रालयाच्या दाराशी उपोषणाला बसेल.मायबाप सरकार, तुम्ही हरामखोर आणि चोर पत्रकारांच्या ढुंगणावर अवश्य लाथा मारा पण राम शिवडीकरांसारख्या अप्रतिम दर्जेदार सर्वांगसुंदर वाचनीय संग्राह्य दिवाळी अंक काढणाऱ्या संपादकाला, मालकाला अगदी बोलावून सन्मानाने त्यांना हव्या तेवढ्या किमतीच्या जाहिराती उपलब्ध करून द्या, असे संपादक असे मालक जगायला हवेत. उद्याचा मराठवाडा नावाने राम शेवडीकर जो दरवर्षी दर्जदार दिवाळी अंक काढतात, असे पत्रकार टिकायला हवेत, आर्थिक दृष्ट्या काहीही करून त्यांना जगवायला हवे....\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nवृत्तपत्रांचा मृत्युलेख ३ : पत्रकार हेमंत जोशी\nवृत्तपत्रांचा मृत्युलेख २ : पत्रकार हेमंत जोशी\nवृत्तपत्रांचा मृत्युलेख १ : पत्रकार हेमंत जोशी\nगुड बाय श्रीदेवी : पत्रकार हेमंत जोशी\nसंघ आणि भाजपा ६ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nसंघ आणि भाजपा ५ : पत्रकार हेमंत जोशी\nसंघ आणि भाजपा ४ : पत्रकार हेमंत जोशी\nसंघ आणि भाजपा ३ : पत्रकार हेमंत जोशी\nसंघ आणि भाजपा २ : पत्रकार हेमंत जोशी\nसंघ आणि भाजपा : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यूजी तुमची विकृत बुवाबाजी : पत्रकार हेमंत जोशी\nनवे मंत्रिमंडळ : पत्रकार हेमंत जोशी\nपंडितांची भयावह रजनी : पत्रकार हेमंत जोशी\nचला हवा येऊ द्या : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00753.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/plantation/", "date_download": "2020-09-29T06:30:48Z", "digest": "sha1:S5PFHEVHZ3UGKFP4WBXWDLRQM6FYB5G3", "length": 10688, "nlines": 99, "source_domain": "mpcnews.in", "title": "Plantation Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळेगांवात वृक्षारोपण\nएमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. येथील राव कॉलनी मधील उद्यानामध्ये दाभाडे यांनी वृक्षारोपण केले. यावेळी नगरसेविका मंगल भेगडे. ज्येष्ठ सामाजिक…\nMoshi : जागतिक पर्यावरण दिन तसेच वटपौर्णिमेनिमित्त संतनगर मोशी- प्राधिकरणमध्ये वृक्षारोपण\nएमपीसी न्यूज - जागतिक पर्यावरण दिन तसेच वटपौर्णिमेनिमित्त भूगोल फाउंडेशन व संतनगर मित्र मंडळ यांच्यातर्फे आज (शुक्रवारी) वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे तसेच लाॅकडाऊनचे सर्व नियम पाळत…\nNigdi : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या फुले, बागा, भाजीपाला, फळे आणि वृक्षारोपण स्पर्धेचा निकाल\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीच्या वतीने कारखानदार, शासकीय व इतर संस्था, हॉटेल, लग्न कार्यालय, रोपवाटीका यांच्या तसेच खासगी बंगला, बाग, स्वच्छ सुंदर टेरेस गार्डन, मनपा शाळा, खाजगी शाळा, गृहरचना संस्था…\nPimpri : पिंपरी न्यायालय परिसरात वृक्षारोपण\nएमपीसी न्यूज -पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन आणि दिवाणी व फौजदारी न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने (दि. 02 ऑगस्टला) पिंपरी येथील न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पिंपरी न्यायालय परिसरात वेगवेगळ्या प्रकारची रोपे…\nThergaon : श्री स्वामी समर्थ गुरूपीठाच्या वतीने स्तोत्र-मंत्र पठण अन् वृक्षारोपण\nएमपीसी न्यूज - अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ त्र्यंबकेश्वर अंतर्गत बालसंस्कार आणि युवा प्रबोधन विभागामार्फत थेरगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा, अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र यांच्या वतीने विविध शाळांत एकदिवसीय स्तोत्र-मंत्र…\nDehugaon: देहूगाव परिसरात ‘सामाजिक वनीकरण’च्या हद्दीत 650 रोपांची लागवड\nएमपीसी न्यूज - रोटरी क्लब देहूगाव आणि संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहू यांच्या संयुक्त विद्यमाने देहूगाव परिसरात सामाजिक वनीकरण विभागाच्या हद्दीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सुमारे 650 रोपांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी रोटरी क्लब…\nPimpri : महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रम, ‘गो-ग्रीन’ संस्था आणि पंढरीनाथ विद्यालयच्या…\nएमपीसी न्यूज - महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रम (पिंपरी-चिंचवड शाखा), 'गो-ग्रीन' संस्था आणि पंढरीनाथ विद्यालय (आंबेगाव तालुका, जिल्हा - पुणे) यांनी एकत्रितपणे माळीण येथे रविवार (दि.21 जुलै) वृक्षार���पण केले. महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रमाचे…\nChinchwad : प्रतिभा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 200 लिंब रोपांचे केले वृक्षारोपण\nएमपीसी न्यूज - चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना हरीतवारी उपक्रमाअंतर्गत तळेगाव परिसरातील पार्श्वप्रज्ञान्य शाळेच्या आवारात 200 लिंब झाडाच्या रोपांचे रोपण केले. कमला शिक्षण संकूलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा,…\nPimpri : वृक्षलागवडीतून पर्यावरण पूरक काम करून वसुंधरेचे ऋण फेडण्याचे काम सर्वांनी करावे –…\nएमपीसी न्यूज - महाराष्ट्र सरकारच्या वनविभागाच्या वृक्ष लागवड या उपक्रमाअंतर्गत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते डुडूळगाव येथील फॉरिस्ट वन गट 190 मधील पाच हेक्टरमध्ये एक हजार झाडांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये पिंपळ, वड, चिंच, करंज,…\nPimpri : भूगोल फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती मोहीम\nएमपीसी न्यूज - पुणे येथील भूगोल फाउंडेशनच्या वतीने किल्ले विसापूर येथे दुर्गभ्रमण, वृक्षारोपण करून पर्यावरण जनजागृती करण्यात आली. तसेच स्थानिक नागरीक, पुरातत्त्व विभाग आणि समाजसेवी संस्थाच्या सहकार्याने प्लॅस्टिक व कचरामुक्त मोहीम देखील…\nChinchwad News: गावठाणातील विकासकामे संथ गतीने; नागरिकांना नाहक मनस्ताप\nPimpri News : महावितरण शहरातील आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\nPune News : डीएसकेंच्या 6 वर्षीय नातवाचा बंगल्यासाठी न्यायालयात अर्ज\nIPL 2020 : सुपरओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची मुंबईवर मात\nPune Crime : खून करून मृतदेह भरुन ठेवला पोत्यात…\nPune Metro News : भुयारी मेट्रो मार्गातील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00753.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/global/iran-hide-actual-situation-4211", "date_download": "2020-09-29T06:24:08Z", "digest": "sha1:RDCLK25ODSWWFIGUAXYDH75FIRVYDOCN", "length": 8375, "nlines": 115, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "इराणने लपविली वास्तव परिस्थिती | Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020 e-paper\nइराणने लपविली वास्तव परिस्थिती\nइराणने लपविली वास्तव परिस्थिती\nमंगळवार, 4 ऑगस्ट 2020\nरुग्णसंख्या तिप्पट असल्याचा वृत्तसंस्थेचा दावा\nइराणमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या अधिकृत आकडेवारीपेक्षा किमान तिप्पट असल्याचा दावा ‘बीबीसी’ या वृत्तसंस्थेने केला आहे. इराणमध्ये १४ हजार चारशे जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालय���ने जाहीर केले असले तरी त्यांच्याच विविध आकडेवारींवरून जवळपास ४२ हजार जणांचा मृत्यू झाल्याचे उघड होत आहे, असे ‘बीबीसी’ने म्हटले आहे.\nइराणच्या अधिकृत आकडेवारीनुसारही हा देश आखाती देशांमधील कोरोना संसर्गाच्या बाबतीत आघाडीवरील देश आहे. बीबीसीच्या अहवालानुसार, इराणने देशातील बाधितांची संख्या २,७८,८२७ अशी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात ४,५१,०२४ रुग्णसंख्या आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्येत अचानक मोठी वाढ झाली आहे. इराणमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण फेब्रुवारीत आढळला असल्याची नोंद असली तरी प्रत्यक्षात २२ जानेवारीला कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता. प्रादेशिक पातळीवरील माहिती आणि देशाची एकत्रित माहिती यात बरीच तफावत आहे. जगभरात सर्वत्रच चाचणी क्षमतेमधील तफावतीमुळे रुग्णसंख्या कमी-अधिक होत असल्याचे दिसून आले आहे. इराणमध्ये मात्र, झालेल्या मृत्युंबाबत माहिती असूनही जाणूनबुजून नोंद कमी दाखविण्यात आली आहे. हे ठरवून केले जात असल्याचा ‘बीबीसी’चा दावा आहे.\n- तेहरानमधील मृतांची संख्या सर्वाधिक (८१२०)\n- एकूण मृतांपैकी १९१६ जण विदेशी नागरिक\n- मार्चमध्ये सरकारच्या आकडेवारीपेक्षा पाचपटीने अधिक संसर्ग\n- मार्चच्या अखेरीस लॉकडाउननंतर रुग्णसंख्येत घट\n- मे महिन्यात निर्बंध उठविल्यावर पुन्हा रुग्ण वाढले.\n- पहिला रुग्ण सापडल्याचे सरकारने जाहीर केले त्यावेळपर्यंत ५२ जणांचा मृत्यू झाला होता.\nईसीबीने नोकर कपात जाहीर केल्याने खेळाडूंच्या वेतन कपातची अपेक्षा: ख्रिस वॉक्स\nलंडन: कोरोना महामारीनंतर इंग्लंडमध्ये क्रिकेट मालिका सुरू झालेली असली तरी नुकसानीची...\nआयपीएल २०२०: तीन दिवसांच्याच विलगीकरणासाठी इंग्लंड-ऑस्ट्रेलिया खेळाडूंचे गांगुलींना पत्र\nदुबई: आयपीएलच्या महाकुंभात पहिल्यापासून सहभागी होता यावे, यासाठी इंग्लंड-...\nइंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या नव्या मोसमाची सुरवात अर्सेनल एफसीने दणदणीतविजयी सलामी\nलंडन: इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या नव्या मोसमाची सुरवात...\nआता ऑस्ट्रेलियाला मालिका विजयाची संधी\nलंडन: ट्वेन्टी-२० मालिका गमावणाऱ्या ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय...\nअखेरचा सामना जिंकून इंग्लंडविरुद्ध कांगारूंनी व्हाईटवॉश टाळला\nलंडन: कर्णधार ॲरॉन फिन्च आ��ि मिशेल मार्श यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे...\nलंडन कोरोना corona बीबीसी आरोग्य health मंत्रालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00753.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/date/2019/03/07", "date_download": "2020-09-29T07:17:19Z", "digest": "sha1:KVDDR3MEWIHJLFTSD5ZX2VVU3CL7PNC3", "length": 14946, "nlines": 189, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "March 7, 2019 - TV9 Marathi", "raw_content": "\nएसपी बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ जाहीर करा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे पंतप्रधानांना पत्र\nचंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले, भाजपचा रात्रीचा खेळ संभ्रम निर्माण करणारा : अब्दुल सत्तार\nमंगलाष्टके सुरु होण्यापूर्वी लग्नमंडपात पोलिसांची एंट्री, नागपुरात मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश\nजो पाण्यातूनही तेल काढतो, निधी नसतानाही काम करतो, ते नाव आहे नितीन गडकरी : राजनाथ सिंह\nलखनौ : लोकसभा निवडणुकीला आता काहीच दिवस उरले आहेत. त्यातच लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजप नेते मोठ्या प्रमाणात सभा आणि विकासकामांचे\nकाँग्रेसचे माजी नेते अजित सावंत यांचं निधन\nमुंबई : काँग्रेसचे माजी नेते आणि राजकीय निरीक्षक डॉ. अजित सावंत यांचं निधन झालं. वर्षभरापासून त्यांना कर्करोगाने ग्रासलं होतं आणि आज मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास\nजागतिक महिला दिन विशेष : कंफर्ट व्हर्सेस फॅशन, दोन्ही कसे मिळवाल\nनेल्सन जाफरी, डिझाईन हेड, लिवा, बिर्ला सेल्यूलोज जागतिक महिला दिन विशेष : “आरामदायीपणा सर्वात महत्वाचा” हे सर्वश्रूत आहे. परंतु जेव्हा स्त्रियांच्या फॅशनचा विषय येतो, तेव्हा\nनागपूर मेट्रो प्रवाशांच्या सेवेत, डबल डेकर पूल असणारा देशातला पहिला प्रकल्प\nनागपूर : गेल्या अनेक वर्षांपासूनचं नागपूरकरांचं मेट्रोचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलंय. नागपूरकरांचं आकर्षण असलेल्या नागपूर मेट्रोला गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून हिरवा झेंडा\nशेवटच्या कॅबिनेटमध्ये मोदी सरकारचे महत्त्वाचे निर्णय, महाराष्ट्रालाही गूड न्यूज\nनवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत मोदी सरकारने आचारसंहितेपूर्वी अखेरच्या कॅबिनेटमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रासाठीही गूड न्यूज देण्यात\nवर्ध्यात 48 तासात पाच हत्या\nवर्धा : गेल्या अठ्ठेचाळीस तासात वर्धा जिल्ह्य���त वेगवेगळ्या भगात पाच हत्या झाल्या आहेत. या घटनांमुळे वर्ध्यात गुन्हेगारी वाढली असल्याचं समोर येत आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या\nइधर चला मैं, उधर चला भारतातले नऊ संधीसाधू पक्ष\nमुंबई : देशात 35 असे पक्ष आहेत, जे लोकसभा निवडणुकीपूर्वी एकतर एनडीएत असतात किंवा यूपीएत. जवळपास प्रत्येक निवडणुकीपूर्वी विविध पक्ष नाराजीचं कारण दाखवत त्यांचा गट\nमुंबई रेल्वे योजनांसाठी केंद्राकडून 33 हजार कोटी मंजूर\nनवी दिल्ली: निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकाने मुंबई आणि महाराष्ट्रासाठी भरघोस निधी मंजूर केला आहे. केंद्र सरकारने मुंबईतील परिवहन योजनांसाठी तब्बल 33 हजार 690 कोटी रुपये मंजूर\nXiaomi Redmi Note 7 : काही मिनिटांतच तब्बल दोन लाख फोन्सची विक्री\nमुंबई : शाओमी कंपनीचा Xiaomi Redmi Note 7 हा स्मार्टफोन गेल्या आठवड्यातच भारतात लाँच झाला. बुधवारी 6 मार्चला या स्मार्टफोनचा फ्लॅश सेल ठेवण्यात आला होता.\nहार्दिक पटेलच्या काँग्रेस प्रवेशाची तारीख आणि लोकसभा मतदारसंघ ठरला\nअहमदाबाद : पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल 12 मार्च रोजी काँग्रेसमधून प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत हार्दिक पटेल काँग्रेसचं सदस्यत्व\nएसपी बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ जाहीर करा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे पंतप्रधानांना पत्र\nचंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले, भाजपचा रात्रीचा खेळ संभ्रम निर्माण करणारा : अब्दुल सत्तार\nमंगलाष्टके सुरु होण्यापूर्वी लग्नमंडपात पोलिसांची एंट्री, नागपुरात मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nदोन पक्षांचे बडे नेते राजकारणावरच चर्चा करणार ना, चहा-बिस्किटावर नाही : चंद्रकांत पाटील\nएसपी बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ जाहीर करा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे पंतप्रधानांना पत्र\nचंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले, भाजपचा रात्रीचा खेळ संभ्रम निर्माण करणारा : अब्दुल सत्तार\nमंगलाष्टके सुरु होण्यापूर्वी लग्नमंडपात पोलिसांची एंट्री, नागपुरात मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत न���ल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00753.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.marathatej.com/2020/07/blog-post_357.html", "date_download": "2020-09-29T07:08:50Z", "digest": "sha1:7LSVEA7M5FVS7MIDM7SCUZ3NBU46XFAE", "length": 3790, "nlines": 91, "source_domain": "www.marathatej.com", "title": "दौंड मध्ये उद्या महायुतीच्या वतीने रास्ता रोको", "raw_content": "\nHomeदौंडदौंड मध्ये उद्या महायुतीच्या वतीने रास्ता रोको\nदौंड मध्ये उद्या महायुतीच्या वतीने रास्ता रोको\nनिलेश जाबंले,मराठा तेज दौंड\nआमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप आरपीआय रयत क्रांती संघटना यांच्या वतीने उद्या सकाळी ११ वाजता पुणे सोलापूर हायवे वर चौफुला या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे, त्यासाठी पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आव्हान आमदार राहूल दादा कूल यांनी महायुती च्या वतीने केले आहे\nरायगड पोलीस दलातील अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू , होम डीवायएसपी राजेंद्रकुमार परदेशी यांचे उपचारा दरम्यान निधन\nदौंडमध्ये चक्क ग्रामपंचायत सदस्य व कुटुंबीय करतायेत शासकीय जागेवर अतिक्रमण....BDO, सरपंच, ग्रामसेवक करताहेत पाठराखण...\nमहाड एम आय डी सी परिसरात अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00754.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/mumbai/mns-leader-avinash-jadhavs-bail-application-rejected-thane-subordinate-court-a642/", "date_download": "2020-09-29T08:31:09Z", "digest": "sha1:BB2HTMDNHMWAZPNQKISKUBUJJY3CC2KL", "length": 35844, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मनसेला धक्का; अविनाश जाधव यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला - Marathi News | MNS leader Avinash Jadhav's bail application rejected by Thane subordinate court | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १७ सप्टेंबर २०२०\n'माझी जात ब्राह्मण असल्यानं मा��्यामाथी मारलं तर सर्व चालतं, असं काहींना वाटतं'\n... मुंबईत जमावबंदी आदेश लागूच राहणार; ३० सप्टेंबरपर्यंत कलम १४४ ला 'मुदतवाढ'\nमेट्रो पाचची धाव उल्हासनगरपर्यंत\nनागरी सहकारी बँकांची एक अपेक्स बॉडी तयार करा\n'उद्धव ठाकरेंना मराठा समाजाबद्दल प्रेम आस्था कधीही नव्हती, त्यांचा विरोधच होता'\nसुशांतसाठी परदेशातून मागवले जात होते ड्रग्स, या पत्यावर व्हायची डिलिव्हरी\nड्रग्ज कनेक्शनप्रकरणी मुंबईत अनेक ठिकाणी NCBचे छापे, लवकरच होऊ शकतो मोठा खुलासा\nNCBच्या चौकशीत आरोपीचा मोठा खुलासा, इतक्या वेळा सुशांत सिंग राजपूतला केले होते ड्रग्स सप्लाय\nबायोपिकमध्ये काम करण्यासाठी ह्रतिक रोशनसमोर दादाने त्याने ठेवली 'ही' अट\nसुशांत प्रकरणात पुढच्या आठवड्यात एम्सची टीम देणार CBI कडे 'तो' महत्त्वाचा रिपोर्ट\nदेव तारी त्याला कोण मारी | बघा पुण्यातील थरारक अपघात | Car Accident In Pune | Pune News\nभाभीजीके पापड खाऊन रुग्ण बरे झाले का \nCoronaVirus News: पुढील वर्षी उपलब्ध होईल कोरोना लस, पण...; आरोग्यमंत्र्यांनी सांगितली सर्वात मोठी अडचण\nभारतातही कोरोनाची लस मोफत मिळणार अमेरिकेने केली मोठी घोषणा\nलहान मुलांमध्ये साथीच्या आजारांचे वाढले प्रमाण; गॅस्ट्रोच्या तक्रारी अधिक\nCoronaVirus News : नवीन वर्षात देशात कोरोनाची लस उपलब्ध होणार, संसदेत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती\nभाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धेंना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन\n मुंबईत आज मध्यरात्रीपासून पुन्हा जमावबंदी लागू होणार\nउद्यापासून एसटी बसेस १०० टक्के आसन क्षमतेनं धावणार; प्रवाशांकडे मास्क, सॅनिटायझर बंधनकारक\nIPL 2020 : CSKनं रवींद्र जडेजाला दिली स्पेशल 'तलवार'; MS Dhoni, ब्राव्होसह केला अनेकांचा सत्कार\nअकोला- दिवसभरात १९६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; चार जणांचा मृत्यू; आतापर्यंत १९६ जण मृत्यूमुखी\nपुण्यातही मुंबईच्या धर्तीवर नागरिकांसाठी आचारसंहिता; महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती\nउल्हासनगर महापालिकेचं डॉ. आंबेडकर शैक्षणिक अभ्यास केंद्र विद्यार्थ्यांसाठी खुलं करा; मनसेची मागणी\nपाकिस्तानी फलंदाज बाबर आझमचे ट्वेंटी-20त शतक; विराट-रोहितलाही टाकलं मागे\nयवतमाळ: आज जिल्ह्यात कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू; १७४ नव्या रुग्णांची नोंद; मृतांचा एकूण आकडा पोहोचला १८७ वर\nIPL 2020 : विराट कोहलीच्या RCBचा स्तुत्य उपक्रम; अनोख्या पद्धतीनं कोरोना वॉरियर्सचा करणार सन्मान, Video\nसोलापूर शहरात आज 74 नव्या कोरोना बाधितांची नोंद; दोघांचा मृत्यू\nमराठा समाजात प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा संघर्ष; पण त्याचं खापर मराठा आमदारांवर फोडणं मला योग्य वाटत नाही- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस\nभिवंडीत अवैध हुक्का पार्लरचा सुळसुळाट ; शाळा ,महाविद्यालयीन विद्यार्थी होतायेत हुक्का पार्लरचे शिकार\nमहाराष्ट्राचे २५ हजार कोटी रुपये केंद्राकडे थकीत आहेत. मग आम्ही कोरोनाशी कसं लढायचं- शिवसेना खासदार संजय राऊत\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 83,198 लोकांना गमवावा लागला जीव\nभाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धेंना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन\n मुंबईत आज मध्यरात्रीपासून पुन्हा जमावबंदी लागू होणार\nउद्यापासून एसटी बसेस १०० टक्के आसन क्षमतेनं धावणार; प्रवाशांकडे मास्क, सॅनिटायझर बंधनकारक\nIPL 2020 : CSKनं रवींद्र जडेजाला दिली स्पेशल 'तलवार'; MS Dhoni, ब्राव्होसह केला अनेकांचा सत्कार\nअकोला- दिवसभरात १९६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; चार जणांचा मृत्यू; आतापर्यंत १९६ जण मृत्यूमुखी\nपुण्यातही मुंबईच्या धर्तीवर नागरिकांसाठी आचारसंहिता; महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती\nउल्हासनगर महापालिकेचं डॉ. आंबेडकर शैक्षणिक अभ्यास केंद्र विद्यार्थ्यांसाठी खुलं करा; मनसेची मागणी\nपाकिस्तानी फलंदाज बाबर आझमचे ट्वेंटी-20त शतक; विराट-रोहितलाही टाकलं मागे\nयवतमाळ: आज जिल्ह्यात कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू; १७४ नव्या रुग्णांची नोंद; मृतांचा एकूण आकडा पोहोचला १८७ वर\nIPL 2020 : विराट कोहलीच्या RCBचा स्तुत्य उपक्रम; अनोख्या पद्धतीनं कोरोना वॉरियर्सचा करणार सन्मान, Video\nसोलापूर शहरात आज 74 नव्या कोरोना बाधितांची नोंद; दोघांचा मृत्यू\nमराठा समाजात प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा संघर्ष; पण त्याचं खापर मराठा आमदारांवर फोडणं मला योग्य वाटत नाही- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस\nभिवंडीत अवैध हुक्का पार्लरचा सुळसुळाट ; शाळा ,महाविद्यालयीन विद्यार्थी होतायेत हुक्का पार्लरचे शिकार\nमहाराष्ट्राचे २५ हजार कोटी रुपये केंद्राकडे थकीत आहेत. मग आम्ही कोरोनाशी कसं लढायचं- शिवसेना खासदार संजय राऊत\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 83,198 लोकांना गमवावा लागला जीव\nAll post in लाइव न्यूज़\nमनसेला धक्का; अविनाश जाधव यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला\nठाण्यातील अधीनस्थ न्यायालयाकडून अविनाश जाधव यांचा जामीन नामंजूर करण्यात आला आहे.\nमनसेला धक्का; अविनाश जाधव यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला\nमुंबई: मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांकडून २ वर्ष हद्दपार होण्याची नोटीस बजावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अविनाश जाधव विविध प्रश्नांवर आंदोलन करुन सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या मुलींना काढल्याप्रकरणी मनसेकडून शुक्रवारी ठाणे महापालिकेसमोर आंदोलन सुरु होतं. हे आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर न्यायालयाने अविनाश जाधव यांना ३ ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे आज न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र ठाण्यातील अधीनस्थ न्यायालयाने अविनाश जाधव यांचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे मनसेला एक प्रकारचा धक्काच असल्याचे सांगण्यात येत आहे.\nतडीपारीची नोटीस आलेल्या अविनाश जाधव यांना राज ठाकरेंनी पाठवला खास निरोप; म्हणाले...\nमनसेचे नेते नितीन सरदेसाई देखील आज न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान उपस्थित होते. नितीन सरदेसाई यांनी न्यायालयाच्या सुनावणीबाबत महिती देताना सांगितले की, अविनाश जाधव यांच्यावर ३५३ चं कलम लावण्यात आलं आहे. त्यामुळे ३५३ प्रकरणातील गुन्ह्यांची सुनावणी सत्र न्यायालयात होते. त्यामुळे याबाबत सत्र न्यायालयात युक्तिवाद करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे अविनाश जाधव यांना 6 ऑगस्टपर्यत न्यायालयिन कोठडी मिळाली असून त्यांची तळोजा तुरुंवासात रवानगी करण्यात आली आहे. अधीनस्थ न्यायालयाच्या या आदेशानूसार आम्ही आता सत्र न्यायालयात अविनाश जाधव यांना जामीन मिळण्याबाबत अर्ज दाखल केला असून 6 ऑगस्टला याबाबत सुनावणी होणार असल्याचे नितीन सरदेसाई यांनी सांगितले.\nअविनाश जाधव यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच अविनाश जाधव यांनी ठाणे महानगपालिकेने दाखल केलेली तक्रार खोटी असल्याचा दावा केला आहे. महापालिकेने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत अविनाश जाधव यांनी महापालिकेच्या गेटजवळ असलेल्या सुरक्षारक्षकांना शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे. मात्र अविनाश जाधव यांनी साधर केलेल्या CCTV व्हिडिओमध्ये त्यांची गाडी गेटजवळ थांबलीच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गाडी गेटजवळ थांबलीच नाही मग मी कोणाल्या शिव्या दिल्या, असा सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे.\n'माझ्या विरोधात मोठं षडयंत्र'; अविनाश जाधव यांनी CCTV व्हिडिओद्वारे सादर केला पुरावा\n...तर आता आमच्या स्टाईलने चोप देऊ; 'खळ्ळ-खॅटक'वाल्या मनसेला शिवसेनेचा इशारा\nदरम्यान, ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करताना अविनाश जाधव यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली होती. या नोटीसनंतर अविनाश जाधव म्हणाले की, याबाबत बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, मागची अनेक वर्ष लोकांसाठी आंदोलन करतोय, स्वत:साठी आंदोलन केले नाही, आजही विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या मुलांसाठी ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करताना त्यांना ही नोटीस प्राप्त झाली आहे. या नोटिशीमध्ये मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यातून हद्दपार होण्यासं सांगितलं आहे.\nDr Aishaचा कोरोनामुळे मृत्यू; जाणून घ्या 'त्या' व्हायरल फोटो, व्हिडिओमागचं सत्य\nजिल्ह्यात इतके गुंड आहेत त्यांना अशी नोटीस कधी बजावली नाही, लोकांसाठी आंदोलन करताना अशाप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे असा आरोप त्यांनी केला.तसेच माझ्या सुरुवातीच्या सभेत मी म्हटलं होतं मला पोलीस तडीपारीची नोटीस बजावतील, आज ती नोटीस मला मिळाली. लोकांसाठी भांडायचं नाही का लोकांसाठी आंदोलन करताना तडीपारीची नोटीस हे महाराष्ट्र सरकारचं बक्षीस आहे, कोकणासाठी मोफत बस सोडणार म्हणून हे बक्षीस आहे, लोकांचे, पोलिसांच्या समस्या प्रखरतेने मांडले त्याचं हे बक्षीस आहे. त्यामुळे यापुढे लोकांसाठी कोणी रस्त्यावर उतरायचं की नाही हे लोकांनी ठरवावं. नोटीस आली म्हणून थांबणार नाही तर लोकांना न्याय देण्याचं काम करणारच असंही अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nठाण्यात कोरोना योद्धा रक्षाबंधन साजरा\n'माझ्या विरोधात मोठं षडयंत्र'; अविनाश जाधव यांनी CCTV व्हिडिओद्वारे सादर के���ा पुरावा\n...तर आता आमच्या स्टाईलने चोप देऊ; 'खळ्ळ-खॅटक'वाल्या मनसेला शिवसेनेचा इशारा\nबोगस सोयाबीन बियाण्यांची प्रकरणे न्यायालयात जाणार\nतडीपारीची नोटीस आलेल्या अविनाश जाधव यांना राज ठाकरेंनी पाठवला खास निरोप; म्हणाले..\nकोरोनामुळे सामाजिक एकात्मतेचेही पटले महत्त्व\n'माझी जात ब्राह्मण असल्यानं माझ्यामाथी मारलं तर सर्व चालतं, असं काहींना वाटतं'\n... मुंबईत जमावबंदी आदेश लागूच राहणार; ३० सप्टेंबरपर्यंत कलम १४४ ला 'मुदतवाढ'\nमेट्रो पाचची धाव उल्हासनगरपर्यंत\nनागरी सहकारी बँकांची एक अपेक्स बॉडी तयार करा\n'उद्धव ठाकरेंना मराठा समाजाबद्दल प्रेम आस्था कधीही नव्हती, त्यांचा विरोधच होता'\nबीडीडी पुनर्विकास : सर्व्हेनंतर तातडीने हाती घेण्यात आले पात्रता निश्चित करण्याचे काम\n'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत सरकारने राज्यातील मंदिरं, मशिदी, चर्च, गुरुद्वारासह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं उघडावीत, अशी मागणी होतेय. ती योग्य वाटते का\n नाही, ते धोक्याचं ठरू शकतं\nनाही, ते धोक्याचं ठरू शकतं\nदेव तारी त्याला कोण मारी | बघा पुण्यातील थरारक अपघात | Car Accident In Pune | Pune News\nभाभीजीके पापड खाऊन रुग्ण बरे झाले का \nराज्यसभेत गाजलेली ही मराठी कविता, सोशल मीडियावर व्हायरल\nIPL 2020 : CSKनं रवींद्र जडेजाला दिली स्पेशल 'तलवार'; MS Dhoni, ब्राव्होसह केला अनेकांचा सत्कार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना रजनीकांतने दिल्या 'रजनीस्टाईल शुभेच्छा'\nपाकिस्तानी फलंदाज बाबर आझमचे ट्वेंटी-20त शतक; विराट-रोहितलाही टाकलं मागे\nBMC वर भडकली कंगना, ऑफिसचे फोटो शेअर करत म्हणाली - 'हा माझ्या स्वप्नांचा बलात्कार'\nहनीमूनसाठी निघाली पूनम पांडे; सिंदूर, मंगळसूत्र आणि चुड्यामध्ये नवऱ्यासोबत स्पॉट झाली एअरपोर्टवर\nIPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा चायनिज कंपनी OPPOशी करार, तयार केलाय खास Video\nमनालीच्या पर्वतांमध्ये वसलाय कंगना राणौतचा बंगला, पहा या आलिशान बंगल्याचे INSIDE PHOTOS\nसुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीचा सीबीआयसमोर खुलासा, तो म्हणाला होता - 'मलाही मारलं जाईल...'\nलग्नाच्या इतक्यावर्षांनंतर पहिल्यांदाच समोर आला करिना-सैफचा वेडिंग अल्बम, पाहा UNSEEN फोटो\nNarendra Modi Birthday:…तेव्हा मोदी म्हणाले, “मी डिबेटमध्ये येण्यास तयार आहे पण माझ्याकडे गाडी नाही”\nमोठी बातमी; उद्यापासून एसटी पूर्ण क्षमतेनं भरून धावणार; पण...\nनांदेड जिल्ह्यात आणखी आठ बाधितांचा मृत्यू; एकूण कोरोना बळी ३३८\n बेड उपलब्ध नसल्याने कोरोनाबाधित प्राध्यापकाचा मृत्यू\nसुदाम मुंडे प्रकरण : ‘त्या’ गर्भवतींची ना भेट, ना चौकशी; माहितीबद्दल परळी पोलीस अनभिज्ञ\n जेसीबीतून उडी घेत जवानानं वाचवले कुत्र्याचे प्राण; पाहा थरारक व्हिडीओ\n... मुंबईत जमावबंदी आदेश लागूच राहणार; ३० सप्टेंबरपर्यंत कलम १४४ ला 'मुदतवाढ'\nमोठी बातमी; उद्यापासून एसटी पूर्ण क्षमतेनं भरून धावणार; पण...\nमराठा समाजासाठी ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; अजित पवारांकडे मोठी जबाबदारी\n'माझी जात ब्राह्मण असल्यानं माझ्यामाथी मारलं तर सर्व चालतं, असं काहींना वाटतं'\nसुशांतच्या फार्महाऊसमधून सापडल्या काही नोट्स, मोठे खुलासे होण्याची शक्यता\nCoronaVirus News: पुढील वर्षी उपलब्ध होईल कोरोना लस, पण...; आरोग्यमंत्र्यांनी सांगितली सर्वात मोठी अडचण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00754.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%A8", "date_download": "2020-09-29T07:15:29Z", "digest": "sha1:SYIZY2KXLDJXL3LUY267QUXPRREMTY4L", "length": 4721, "nlines": 125, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nदाऊदचा हस्तक गँगस्टर एजाज लकडावालाला अटक\nदाऊदला दणका, हसीना पारकरच्या घराची १ कोटी ८० लाखांना विक्री\nहसीना पारकरच्या मुंबईतील घराचा होणार लिलाव\nहसीना पारकरच्या घराचा होणार लिलाव\nचाॅकलेट बाॅय बनला अंडरवर्ल्ड डॉन\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या 'या' हस्तकाला अटक\nदाऊदचा हस्तक तारिक परवीनच्या अडचणीत वाढ\nदाऊदचा हस्तक तारिक परवीनला अटक\nखंडणीसाठी सामाजिक संस्थेच्या संचालिकेवर जिवघेणा हल्ला, डी गँगचा हात\nदाऊद इब्राहिम वापरतोय बिट कॉईन्स तपास यंत्रणांना चकवा देण्यात यशस्वी\nस्वत:च्याच मुलामुळे दाऊद का झाला निराश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00754.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/marathi/marathi-film-the-disciple-select-for-venice-international-film-festival-158049.html", "date_download": "2020-09-29T08:36:05Z", "digest": "sha1:RFLNYY6HTGESL4DAYXR2RKW3DJ2BOOK2", "length": 35181, "nlines": 239, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Venice International Film Festival: मराठी चित्रपट ‘The Disciple’ व्हेनिस चित्रपट महोत्सवात झळकणार, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा | 🎥 LatestLY मराठी", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून वनाधिकार अधिनियमात महत्वपूर्ण बदल ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nमंगळवार, सप्टेंबर 29, 2020\nमहाराष्ट्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून वनाधिकार अधिनियमात महत्वपूर्ण बदल ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n'प्रधानमंत्री बालिका अनुदान योजना' सरकार बीपीएल श्रेणीतील कुटुंबीयांना मुलींचा विवाह करण्यासाठी 50 हजारांची मदत करणार जाणून घ्या PIB Fact Check ने केलेला या खोट्या व्हायरल वृत्तावरील खुलासा\nViral Video: ताडाच्या झाडावर बसून कापत होता झाडाचा शेंडा, नेटीकरी म्हणाले हे तर 'रिव्हर्स बंजी जंपिंगपेक्षाही भीतीदायक'; पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ\nMaharashtra Unlock 5: खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनाही आता मुंबई लोकल प्रवासाचा मार्ग खुला\nSai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी\nSurgical Strike: सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय पहा जगातील महत्त्वाची सर्जिकल स्ट्राईक्स कोणती\nHealth Tips: मासिक पाळी दरम्यान महिलांनी 'अशा' पद्धतीने करा Workout ज्यामुळे Period चा त्रास होईल कमी, Watch Video\nUday Samant Tests COVID-19 Positive: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोना विषाणूची लागण\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nAnushka Sharma On RCB Win: अनुष्का शर्मा हिने आपल्या गरोदरपणाचा उल्लेख करत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू च्या विजयावर दिली 'ही' प्रतिक्रिया, पाहा पोस्ट\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMaharashtra Unlock 5: खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनाही आता मुंबई लोकल प्रवासाचा मार्ग खुला\nRevised Schedule of CET 2020 Exams: हॉटेल मॅनेजमेंट, कंप्यूटर अॅप्लिकेशनच्या अभ्यासक्रमांच्या यंदाच्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी; mahacet.org वर पहा नव्या तारखा\nBMC: मुंबई महापालिका स्थायी, शिक्षण, सुधार, बेस्ट समिती सदस्यांची नावे जाहीर; अध्यक्ष पदासाठी 5 ऑक्टोबरला निवडणूक\nदोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार- भाजप नेते चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून वनाधिकार अधिनियमात महत्वपूर्ण बदल ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प्रणित एनडीएला धक्का\nSurgical Strike 2016: भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून नष्ट केले होते दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड; जाणून घ्या 'उरी'चा बदला घेण्यासाठी केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक'ची संपूर्ण कहाणी\nAustralia Quarantine Program Failures: ऑस्ट्रेलियामधील Victoria Hotel मधील क्वारंटाईन सेंटरचे मोठे अपयश; तब्बल 18,418 लोकांना कोरोना व्हायरसची लागण व 768 लोकांचा मृत्यू, जाणून घ्या कारण\nAzerbaijan, Armenia Clash: अर्मेनिया आणि अझरबैजान मध्ये Nagorny Karabakh क्षेत्रामुळे लढाई; 24 जण ठार, 100 पेक्षा अधिक जखमी, जाणून नक्की काय आहे वाद\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nCoronavirus Vaccine: कोरोनावरील लस येण्यापूर्वी जगभरातील मृतांचा आकडा 20 लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता-WHO\nPoco X3 स्मार्टफोनचा आज भारतात होणार पहिला सेल, दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर होणार विक्रीसाठी उपलब्ध\nSamsung Galaxy Tab A7 Launched: सॅमसंग ने भारतात लाँच केला ‘गॅलेक्सी टॅब ए7’; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स\nWhatsApp Chats होत आहे लीक; तुमच्याबाबतही घडू शकतो हा प्रकार, 'या' सोप्या उपायांनी ठेऊ शकता व्हॉट्सअॅपवरील संवाद सुरक्षित\nRealme 7 Pro चा आज Flipkart आणि Realme.com वर दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाईन सेल; इथे जाणून घ्या धमाकेदार ऑफर्स, किंमत, फीचर्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nIPL 2020 Points Table Updated: रॉयल चॅलेंजर्स बंगळरू संघाकडून पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्स टॉप 4 मधून बाहेर; पाहा इतर संघाची स्थिती\nVirat Kohli Trolled: मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात विराट कोहली याची निराशाजनक कामगिरी; सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल\nFive Sixes In An Over In IPL: केवळ राहुल तेवतिया हाच नव्हेतर 'या' खेळाडूनेही एका ओव्हरमध्ये ठोकले आहेत 5 षटकार\nRCB Vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय\nSai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी\nLata Mangeshkar Birthday Special: लता मंगेशकर यांच्या संगीताच्या प्रवासाचा अभ्यास; लेखक अजय देशपांडे यांनी आज प्रकाशित केले ‘लता श्रुती संवाद’ पुस्तकाचे मुखपृष्ठ\nHarami Trailer: इमरान हाशमी च्या हटके लूकमधील 'हरामी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, इंग्रजीचा शिक्षक बनलेला मुलांना देणार गुन्हेगारीचे धडे\nJacqueline Fernandez Dance In Blue Saree: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चा ‘गेंदा फूल’ गाण्यावरील डान्स सोशल मीडियावर हिट; पहा व्हिडिओ\nHealth Tips: मासिक पाळी दरम्यान महिलांनी 'अशा' पद्धतीने करा Workout ज्यामुळे Period चा त्रास होईल कमी, Watch Video\nराशीभविष्य 29 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSex Tips: सेक्स दरम्यान पुरुषांना महिलांकडून अपेक्षित असणा-या 'या' 5 गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष\nSex Transmits Coronavirus: सेक्स केल्याने कोरोना पसरतो का काय खबरदारी बाळगावी जाणुन घ्या\n'प्रधानमंत्री बालिका अनुदान योजना' सरकार बीपीएल श्रेणीतील कुटुंबीयांना मुलींचा विवाह करण्यासाठी 50 हजारांची मदत करणार जाणून घ्या PIB Fact Check ने केलेला या खोट्या व्हायरल वृत्तावरील खुलासा\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nRed Wine Floods: 50 हजार लीटर रेड वाइन पाण्याप्रमाणे वाहून गेली; व्हायरल व्हिडिओ पाहून नेटीझन्स झाले हैराण\nFact Check: विद्यार्थ्यांना National Scholarship Exam माध्यमातून 1 लाखाची शिष्यवृत्ती मिळणार PIB ने केला या व्हायरल खोट्या बातमी बद्दल खुलासा\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nवेंगुर्ल्यात तब्बल ९५ किलो च्या कासवाची मच्छिमारांकडून सुखरूप सुटका ; पाहा व्हिडिओ\nBhagat Singh Birth Anniversary : भगतसिंंह यांंची आज 113 वी जयंती निमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार\nDr. Harsh Vardhan: भारत अजूनही हर्ड इम्युनिटीपासून दूर; संरक्षणासा��ी अधिकाधिक सुरक्षा बाळगणे गरजेचे\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nVenice International Film Festival: मराठी चित्रपट ‘The Disciple’ व्हेनिस चित्रपट महोत्सवात झळकणार, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा\nमराठी सिनेमा अण्णासाहेब चवरे| Jul 30, 2020 01:05 PM IST\nमराठी भाषेतील ‘द डिसायपल’ (The Disciple) या चित्रपटाची निवड व्हेनिस चित्रपट महोत्सवासाठी झाली आहे. 'व्हेनिस चित्रपट महोत्सव' (Venice International Film Festival) हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवांपैकी एक महत्त्वाचा महोत्सव म्हणून ओळखला जातो. मराठी चित्रपटसृष्टीत अपवाद वगळता नेहमीच आशयघन चित्रपनिर्मिती झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 1932 पासून भरवला जातो. त्यामुळे गेल्या अनेक दशकांची परंपरा या महोत्सवाला लाभली आहे. या महोत्सवाचे यंदा 77 वे वर्ष आहे.\n‘द डिसायपल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन चैतन्य ताम्हाणे (Chaitanya Tamhane) यांनी केले आहे. स्पर्धा विभागातून ‘द डिसायपल’ चित्रपटाची निवड करण्यात आली. चैतन्नय ताम्हाणे या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेल्या 'कोर्ट' चित्रपटालाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.\nउल्लेखनिय म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीला व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तब्बल 20 वर्षांनंतर संधी मिळाली आहे. मराठी माणूस, मराठी भाषा आणि महाराष्ट्रासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानाची बाब समजली जात आहे. मराठी चित्रपट ‘द डिसायपल’ ला व्हेनिस महोत्सवात संधी मिळाल्याबाबत दिग्दर्शक रवी जाधव यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. दरम्यान, या आधी 1937 मध्ये ‘संत तुकाराम’ या चित्रपटाला भारतीय चित्रपटसृष्टीतील तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून या महोत्सवात सन्मानित करण्यात आले आहे. (हेही वाचा, Bharatiya Digital Party: 'भाडिपा' सांगणार विधानसभा निवडणुकीची गोष्ट, लवकरच वेबसिरीजच्या माध्यमातून डिजिटल पडद्यावर)\nतब्बल वीस वर्षांनंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात एका ‘भारतीय’ चित्रपटाची निवड झाली आहे. अभिमानाची गोष्ट हि आहे की हा चित्रपट ‘मराठी’ आहे. तरुण दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’ त्रिवार ���भिनंदन चैतन्यआणि टिम 👍🙏♥️\nरवी जाधव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “तब्बल वीस वर्षांनंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात एका ‘भारतीय’ चित्रपटाची निवड झाली आहे. अभिमानाची गोष्ट ही आहे की हा चित्रपट ‘मराठी’ आहे. तरुण दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’ त्रिवार अभिनंदन चैतन्यआणि टीम”\nChaitanya Tamhane Marathi Film The Disciple Venice International Film Festival कोर्ट चैतन्य ताम्हाणे द डिसायपल मराठी चित्रपट रवि जाधव रवी जाधव व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव व्हेनिस चित्रपट महोत्सव\nDaughters Day 2020: ज्योती-अमृता सुभाषसह 'या' 4 मायलेकींच्या जोड्या आहेत मराठी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय\n‘मराठी इंडस्ट्रीमध्येही चालते घराणेशाही-कंपूशाही, इथेही केले जाते तुमचे मानसिक खच्चीकरण’; दिग्दर्शक-निर्माते महेश टिळेकर यांची खरपूस टीका (Watch Video)\nराष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कांचन नायक यांचे निधन\nParinati Marathi Film: अमृता सुभाष व सोनाली कुलकर्णी यांचा ‘परिणती’ ठरणार OTT Platforms वर प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट\nमराठी चित्रपट, नाट्य क्षेत्र, मालिकांचे निर्माते, कलाकारांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद\nLockdown मध्ये मराठी सेलिब्रिटींचं #MeAt20 Challenge; पहा सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे सहित 'या' कलाकारांचे तरुणपणीचे फोटो\n'मी ब्राह्मण नाही...' असं म्हणत अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचे दिग्दर्शक सुजय डहाके यांना प्रत्युत्तर\nKesari Film Teaser: मोठ्या पडद्यावर उलगडणार सुजय डहाकेच्या 'केसरी'चा आखाडा; घडणार पैलवानाच्या जिद्दीचे, मेहनतीचे दर्शन\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प्रणित एनडीएला धक्का\nदोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार- भाजप नेते चंद्रकांत पाटील\nMLA Residence Mumbai: आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याच्या फोन कॉलने खळबळ, इमारत मध्यरात्री केली रिकामी\nSurgical Strike 2016: भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून नष्ट केले होते दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड; जाणून घ्या ‘उरी’चा बदला घेण्यासाठी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ची संपूर्ण कहाणी\nमहाराष्ट��र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून वनाधिकार अधिनियमात महत्वपूर्ण बदल ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n'प्रधानमंत्री बालिका अनुदान योजना' सरकार बीपीएल श्रेणीतील कुटुंबीयांना मुलींचा विवाह करण्यासाठी 50 हजारांची मदत करणार जाणून घ्या PIB Fact Check ने केलेला या खोट्या व्हायरल वृत्तावरील खुलासा\nViral Video: ताडाच्या झाडावर बसून कापत होता झाडाचा शेंडा, नेटीकरी म्हणाले हे तर 'रिव्हर्स बंजी जंपिंगपेक्षाही भीतीदायक'; पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ\nMaharashtra Unlock 5: खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनाही आता मुंबई लोकल प्रवासाचा मार्ग खुला\nSai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी\nSurgical Strike: सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय पहा जगातील महत्त्वाची सर्जिकल स्ट्राईक्स कोणती\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nSai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी\nAnushka Sharma On RCB Win: अनुष्का शर्मा हिने आपल्या गरोदरपणाचा उल्लेख करत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू च्या विजयावर दिली 'ही' प्रतिक्रिया, पाहा पोस्ट\nLata Mangeshkar Birthday Special: लता मंगेशकर यांच्या संगीताच्या प्रवासाचा अभ्यास; लेखक अजय देशपांडे यांनी आज प्रकाशित केले ‘लता श्रुती संवाद’ पुस्तकाचे मुखपृष्ठ\nHarami Trailer: इमरान हाशमी च्या हटके लूकमधील 'हरामी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, इंग्रजीचा शिक्षक बनलेला मुलांना देणार गुन्हेगारीचे धडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/india/news/pranab-mukherjee-health-update-former-president-pranab-mukherjee-alive-haemodynamically-stable-says-his-son-abhijit-mukherjee-162706.html", "date_download": "2020-09-29T08:26:54Z", "digest": "sha1:BHFAQTJ6YR23NLIPBFVSNANDXOA7JVLN", "length": 34139, "nlines": 248, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Pranab Mukherjee Death Rumours: भारताचे माजी राष्ट्रपत��� प्रणब मुखर्जी haemodynamically stable; निधनाच्या फेक न्यूजनंतर मुलगा अभिजीत मुखर्जी यांची ट्विटद्वारे माहिती | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nAssam, Kerala, Tamil Nadu आणि West Bengal मध्ये कोविड 19 चा धोका पाहता पोटनिवडणूका तूर्तास शक्य नाही : EC; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nमंगळवार, सप्टेंबर 29, 2020\nViral Video: ताडाच्या झाडावर बसून कापत होता झाडाचा शेंडा, नेटीकरी म्हणाले हे तर 'रिव्हर्स बंजी जंपिंगपेक्षाही भीतीदायक'; पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ\nMaharashtra Unlock 5: खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनाही आता मुंबई लोकल प्रवासाचा मार्ग खुला\nAssam, Kerala, Tamil Nadu आणि West Bengal मध्ये कोविड 19 चा धोका पाहता पोटनिवडणूका तूर्तास शक्य नाही : EC; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nSai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी\nSurgical Strike: सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय पहा जगातील महत्त्वाची सर्जिकल स्ट्राईक्स कोणती\nHealth Tips: मासिक पाळी दरम्यान महिलांनी 'अशा' पद्धतीने करा Workout ज्यामुळे Period चा त्रास होईल कमी, Watch Video\nUday Samant Tests COVID-19 Positive: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोना विषाणूची लागण\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nAnushka Sharma On RCB Win: अनुष्का शर्मा हिने आपल्या गरोदरपणाचा उल्लेख करत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू च्या विजयावर दिली 'ही' प्रतिक्रिया, पाहा पोस्ट\nRevised Schedule of CET 2020 Exams: हॉटेल मॅनेजमेंट, कंप्यूटर अॅप्लिकेशनच्या अभ्यासक्रमांच्या यंदाच्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी; mahacet.org वर पहा नव्या तारखा\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMaharashtra Unlock 5: खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनाही आता मुंबई लोकल प्रवासाचा मार्ग खुला\nRevised Schedule of CET 2020 Exams: हॉटेल मॅनेजमेंट, कंप्यूटर अॅप्लिकेशनच्या अभ्यासक्रमांच्या यंदाच्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी; mahacet.org वर पहा नव्या तारखा\nBMC: मुंबई महापालिका स्थायी, शिक्षण, सुधार, बेस्ट समिती सदस्यांची नावे जाहीर; अध्यक्ष पदासाठी 5 ऑक्टोबरला निवडणूक\nदोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार- भाजप नेते चंद्रकांत पाटील\nAssam, Kerala, Tamil Nadu आणि West Bengal मध्ये कोविड 19 चा धोका पाहता पोटनिवडणूका तूर्तास शक्य नाही : EC; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प्रणित एनडीएला धक्का\nSurgical Strike 2016: भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून नष्ट केले होते दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड; जाणून घ्या 'उरी'चा बदला घेण्यासाठी केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक'ची संपूर्ण कहाणी\nAustralia Quarantine Program Failures: ऑस्ट्रेलियामधील Victoria Hotel मधील क्वारंटाईन सेंटरचे मोठे अपयश; तब्बल 18,418 लोकांना कोरोना व्हायरसची लागण व 768 लोकांचा मृत्यू, जाणून घ्या कारण\nAzerbaijan, Armenia Clash: अर्मेनिया आणि अझरबैजान मध्ये Nagorny Karabakh क्षेत्रामुळे लढाई; 24 जण ठार, 100 पेक्षा अधिक जखमी, जाणून नक्की काय आहे वाद\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nCoronavirus Vaccine: कोरोनावरील लस येण्यापूर्वी जगभरातील मृतांचा आकडा 20 लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता-WHO\nPoco X3 स्मार्टफोनचा आज भारतात होणार पहिला सेल, दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर होणार विक्रीसाठी उपलब्ध\nSamsung Galaxy Tab A7 Launched: सॅमसंग ने भारतात लाँच केला ‘गॅलेक्सी टॅब ए7’; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स\nWhatsApp Chats होत आहे लीक; तुमच्याबाबतही घडू शकतो हा प्रकार, 'या' सोप्या उपायांनी ठेऊ शकता व्हॉट्सअॅपवरील संवाद सुरक्षित\nRealme 7 Pro चा आज Flipkart आणि Realme.com वर दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाईन सेल; इथे जाणून घ्या धमाकेदार ऑफर्स, किंमत, फीचर्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nIPL 2020 Points Table Updated: रॉयल चॅलेंजर्स बंगळरू संघाकडून पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्स टॉप 4 मधून बाहेर; पाहा इतर संघाची स्थिती\nVirat Kohli Trolled: मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात विराट कोहली याची निराशाजनक कामगिरी; सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल\nFive Sixes In An Over In IPL: के��ळ राहुल तेवतिया हाच नव्हेतर 'या' खेळाडूनेही एका ओव्हरमध्ये ठोकले आहेत 5 षटकार\nRCB Vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय\nSai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी\nLata Mangeshkar Birthday Special: लता मंगेशकर यांच्या संगीताच्या प्रवासाचा अभ्यास; लेखक अजय देशपांडे यांनी आज प्रकाशित केले ‘लता श्रुती संवाद’ पुस्तकाचे मुखपृष्ठ\nHarami Trailer: इमरान हाशमी च्या हटके लूकमधील 'हरामी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, इंग्रजीचा शिक्षक बनलेला मुलांना देणार गुन्हेगारीचे धडे\nJacqueline Fernandez Dance In Blue Saree: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चा ‘गेंदा फूल’ गाण्यावरील डान्स सोशल मीडियावर हिट; पहा व्हिडिओ\nHealth Tips: मासिक पाळी दरम्यान महिलांनी 'अशा' पद्धतीने करा Workout ज्यामुळे Period चा त्रास होईल कमी, Watch Video\nराशीभविष्य 29 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSex Tips: सेक्स दरम्यान पुरुषांना महिलांकडून अपेक्षित असणा-या 'या' 5 गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष\nSex Transmits Coronavirus: सेक्स केल्याने कोरोना पसरतो का काय खबरदारी बाळगावी जाणुन घ्या\nViral Video: ताडाच्या झाडावर बसून कापत होता झाडाचा शेंडा, नेटीकरी म्हणाले हे तर 'रिव्हर्स बंजी जंपिंगपेक्षाही भीतीदायक'; पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ\nRed Wine Floods: 50 हजार लीटर रेड वाइन पाण्याप्रमाणे वाहून गेली; व्हायरल व्हिडिओ पाहून नेटीझन्स झाले हैराण\nFact Check: विद्यार्थ्यांना National Scholarship Exam माध्यमातून 1 लाखाची शिष्यवृत्ती मिळणार PIB ने केला या व्हायरल खोट्या बातमी बद्दल खुलासा\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nवेंगुर्ल्यात तब्बल ९५ किलो च्या कासवाची मच्छिमारांकडून सुखरूप ��ुटका ; पाहा व्हिडिओ\nBhagat Singh Birth Anniversary : भगतसिंंह यांंची आज 113 वी जयंती निमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार\nDr. Harsh Vardhan: भारत अजूनही हर्ड इम्युनिटीपासून दूर; संरक्षणासाठी अधिकाधिक सुरक्षा बाळगणे गरजेचे\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nPranab Mukherjee Death Rumours: भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी haemodynamically stable; निधनाच्या फेक न्यूजनंतर मुलगा अभिजीत मुखर्जी यांची ट्विटद्वारे माहिती\nभारताचे माजी राष्ट्रपती (Former President) प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) haemodynamically stable असल्याची माहिती मुलगा अभिजीत मुखर्जी (Abhijit Mukherjee) यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रणब मुखर्जी यांच्यावर दिल्लीतील (Delhi) आर्मीच्या रिसर्च आणि रेफरल हॉस्पिटलमध्ये (Research and Referral Hospital) मध्ये उपचार सुरु आहेत. 10 ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूतील गाठ काढण्याची शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर ते व्हेंटिलेटरवर आहेत. तसंच 84 वर्षीय प्रणब मुखर्जी यांची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान आज सकाळपर्यंत त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नसून ते व्हेटिंलेटरवरच आहेत, अशी माहिती R&R Hospital मधून देण्यात आली आहे.\nमेंदूतील गाठ काढल्यानंतर व्हेंटिलेटरवर असलेल्या प्रणब मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. दरम्यान कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रणब मुखर्जी यांनी स्वतः ट्विट करुन दिली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांना त्यांनी कोविड-19 ची चाचणी करुन घ्यावी आणि स्वतःला आयसोलेट करावे, असे आवाहन त्यांनी केले होते.\nतसंच प्रणब मुखर्जी यांच्या निधनाच्या बातम्या प्रतिष्ठीत पत्रकारांकडून सोशल मीडियावर पसरवल्या जात आहे. यावरुन देशातील मीडिया फेक न्यूजची फॅक्टरी झाली आहे, हे दिसून येते, असे म्हणत अभिजीत मुखर्जी यांनी आपले वडील haemodynamically stable असल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे.\nदरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रुग्णालयात जावून प्रणब मुखर्जी यांची भेट घेतली होती. तसंच विद्यमान राष्ट्रपती राजनाथ कोविंद यांनी देखील प्रणब मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांच्याशीही संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.\nनरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल व राहुल गांंधी यांंचा प्रणब मुखर्जी यांंचे अंंत्यदर्शन घेतानाचा 'हा' फोटो व्हायरल\nझारखंड येथे आज 2 हजार 64 कोरोनाबाधित आढळले; 5 जणांचा मृत्यू; 1 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nराष्ट्रीय दुखवटा म्हणजे नेमकं काय तो कोणासाठी व का जाहीर केला जातो तो कोणासाठी व का जाहीर केला जातो\nPranab Mukherjee Funeral: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांंना अखेरचा निरोप, सोशल डिस्टंंसिंग पाळत पुत्र अभिजीत मुखर्जी यांंनी केले अंत्यविधी\nPranab Mukherjee Funeral: भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्यावर दिल्लीत दुपारी 2 च्या सुमारास अंत्यसंस्कार\nGovt Announces 7 Day State Mourning: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने जाहीर केला 7 दिवसांचा दुखवटा\nFormer President Pranab Mukherjee Passes Away: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी व्यक्त केला शोक\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती पदासाठी पाठींबा; शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका, भाजपला धक्का\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प्रणित एनडीएला धक्का\nदोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार- भाजप नेते चंद्रकांत पाटील\nMLA Residence Mumbai: आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याच्या फोन कॉलने खळबळ, इमारत मध्यरात्री केली रिकामी\nSurgical Strike 2016: भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून नष्ट केले होते दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड; जाणून घ्या ‘उरी’चा बदला घेण्यासाठी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ची संपूर्ण कहाणी\nViral Video: ताडाच्या झाडावर बसून कापत होता झाडाचा शेंडा, नेटीकरी म्हणाले हे तर 'रिव्हर्स बंजी जंपिंगपेक्षाही भीतीदायक'; पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ\nMaharashtra Unlock 5: खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनाही आता मुंबई लोकल प्रवासाचा मार्ग खुला\nAssam, Kerala, Tamil Nadu आणि West Bengal मध्ये कोविड 19 चा धोका पाहता पोटनिवडणूका तूर्तास शक्य नाही : EC; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या ��राठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nSai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी\nSurgical Strike: सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय पहा जगातील महत्त्वाची सर्जिकल स्ट्राईक्स कोणती\nHealth Tips: मासिक पाळी दरम्यान महिलांनी 'अशा' पद्धतीने करा Workout ज्यामुळे Period चा त्रास होईल कमी, Watch Video\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nAssam, Kerala, Tamil Nadu आणि West Bengal मध्ये कोविड 19 चा धोका पाहता पोटनिवडणूका तूर्तास शक्य नाही : EC; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nSurgical Strike: सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय पहा जगातील महत्त्वाची सर्जिकल स्ट्राईक्स कोणती\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/mumbai-local-should-be-started-soon-virar-angry-citizens-protest-in-front-of-railway-station-171518.html", "date_download": "2020-09-29T08:44:32Z", "digest": "sha1:LJ6KXAAPUQUCZ4ZK6URAHK4MLEXHZKCG", "length": 33069, "nlines": 238, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Mumbai Local: मुंंबई लोकल ट्रेन लवकर सुरु करा, संतप्त प्रवाशांचं विरार मध्ये आंदोलन (Watch Video) | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nसीरम इन्स्टिट्युट 100 मिलियन अधिक COVID19 vaccine डोस बनवणार ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nमंगळवार, सप्टेंबर 29, 2020\nसीरम इन्स्टिट्युट 100 मिलियन अधिक COVID19 vaccine डोस बनवणार ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n'प्रधानमंत्री बालिका अनुदान योजना' सरकार बीपीएल श्रेणीतील कुटुंबीयांना मुलींचा विवाह करण्यासाठी 50 हजारांची मदत करणार जाणून घ्या PIB Fact Check ने केलेला या खोट्या व्हायरल वृत्तावरील खुलासा\nViral Video: ताडाच्या झाडावर बसून कापत होता झाडाचा शेंडा, नेटीकरी म्हणाले हे तर 'रिव्हर्स बंजी जंपिंगपेक्षाही भीतीदायक'; पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ\nMaharashtra Unlock 5: खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनाही आता मुंबई लोकल प्रवासाचा मार्ग खुला\nSai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी\nSurgical Strike: सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय पहा जगातील महत्त्वाची सर्जिकल स्ट्राईक्स कोणती\nHealth Tips: मासिक पाळी दरम्यान महिलांनी 'अशा' पद्धतीने करा Workout ज्यामुळे Period चा त्रास होईल कमी, Watch Video\nUday Samant Tests COVID-19 Positive: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोना विषाणूची लागण\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nAnushka Sharma On RCB Win: अनुष्का शर्मा हिने आपल्या गरोदरपणाचा उल्लेख करत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू च्या विजयावर दिली 'ही' प्रतिक्रिया, पाहा पोस्ट\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMaharashtra Unlock 5: खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनाही आता मुंबई लोकल प्रवासाचा मार्ग खुला\nRevised Schedule of CET 2020 Exams: हॉटेल मॅनेजमेंट, कंप्यूटर अॅप्लिकेशनच्या अभ्यासक्रमांच्या यंदाच्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी; mahacet.org वर पहा नव्या तारखा\nBMC: मुंबई महापालिका स्थायी, शिक्षण, सुधार, बेस्ट समिती सदस्यांची नावे जाहीर; अध्यक्ष पदासाठी 5 ऑक्टोबरला निवडणूक\nदोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार- भाजप नेते चंद्रकांत पाटील\nसीरम इन्स्टिट्युट 100 मिलियन अधिक COVID19 vaccine डोस बनवणार ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प्रणित एनडीएला धक्का\nSurgical Strike 2016: भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून नष्ट केले होते दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड; जाणून घ्या 'उरी'चा बदला घेण्यासाठी केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक'ची संपूर्ण कहाणी\nAustralia Quarantine Program Failures: ऑस्ट्रेलियामधील Victoria Hotel मधील क्वारंटाईन सेंटरचे मोठे अपयश; तब्बल 18,418 लोकांना कोरोना व्हायरसची लागण व 768 लोकांचा मृत्यू, जाणून घ्या कारण\nAzerbaijan, Armenia Clash: अर्मेनिया आणि अझरबैजान मध्ये Nagorny Karabakh क्षेत्रामुळे लढाई; 24 जण ठार, 100 पेक्षा अधिक जखमी, जाणून नक्की काय आहे वाद\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nCoronavirus Vaccine: कोरोनावरील लस येण्यापूर्वी जगभरातील मृतांचा आकडा 20 लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता-WHO\nPoco X3 स्मार्टफोनचा आज भारतात होणार पहिला सेल, दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर होणार विक्रीसाठी उपलब्ध\nSamsung Galaxy Tab A7 Launched: सॅमसंग ने भारतात लाँच केला ‘गॅलेक्सी टॅब ए7’; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स\nWhatsApp Chats होत आहे लीक; तुमच्याबाबतही घडू शकतो हा प्रकार, 'या' सोप्या उपायांनी ठेऊ शकता व्हॉट्सअॅपवरील संवाद सुरक्षित\nRealme 7 Pro चा आज Flipkart आणि Realme.com वर दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाईन सेल; इथे जाणून घ्या धमाकेदार ऑफर्स, किंमत, फीचर्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nIPL 2020 Points Table Updated: रॉयल चॅलेंजर्स बंगळरू संघाकडून पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्स टॉप 4 मधून बाहेर; पाहा इतर संघाची स्थिती\nVirat Kohli Trolled: मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात विराट कोहली याची निराशाजनक कामगिरी; सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल\nFive Sixes In An Over In IPL: केवळ राहुल तेवतिया हाच नव्हेतर 'या' खेळाडूनेही एका ओव्हरमध्ये ठोकले आहेत 5 षटकार\nRCB Vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय\nSai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी\nLata Mangeshkar Birthday Special: लता मंगेशकर यांच्या संगीताच्या प्रवासाचा अभ्यास; लेखक अजय देशपांडे यांनी आज प्रकाशित केले ‘लता श्रुती संवाद’ पुस्तकाचे मुखपृष्ठ\nHarami Trailer: इमरान हाशमी च्या हटके लूकमधील 'हरामी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, इंग्रजीचा शिक्षक बनलेला मुलांना देणार गुन्हेगारीचे धडे\nJacqueline Fernandez Dance In Blue Saree: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चा ‘गेंदा फूल’ गाण्यावरील डान्स सोशल मीडियावर हिट; पहा व्हिडिओ\nHealth Tips: मासिक पाळी दरम्यान महिलांनी 'अशा' पद्धतीने करा Workout ज्यामुळे Period चा त्रास होईल कमी, Watch Video\nराशीभविष्य 29 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSex Tips: सेक्स दरम्यान पुरुषांना महिलांकडून अपेक्षित असणा-या 'या' 5 गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष\nSex Transmits Coronavirus: सेक्स केल्याने कोरोना पसरतो का काय खबरदारी बाळगावी जाणुन घ्या\n'प्रधानमंत्री बालिका अनुदान योजना' सरकार बीपीएल श्रेणीतील कुटुंबीयांना मुलींचा विवाह करण्यासाठी 50 हजारांची मदत करणार जाणून घ्या PIB Fact Check ने केलेला या खोट्या व्हायरल वृत्तावरील खुलासा\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nRed Wine Floods: 50 हजार लीटर रेड वाइन पाण्याप्रमाणे वाहून गेली; व्हायरल व्हिडिओ पाहून नेटीझन्स झाले हैराण\nFact Check: विद्यार्थ्यांना National Scholarship Exam माध्यमातून 1 लाखाची शिष्यवृत्ती मिळणार PIB ने केला या व्हायरल खोट्या बातमी बद्दल खुलासा\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nMaharashtra Unlock 5.0: महाराष्ट्रात लवकरच Restaurants सुरु होण्याची शक्यता\nSanjay Dutt चे दुबई वेकेशनचे फोटो व्हायरल ; 'बाबा कमजोर दिसत आहे' फोटोला चाहत्यांची प्रतिक्रिया\nBhagat Singh Birth Anniversary : भगतसिंंह यांंची आज 113 वी जयंती निमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार\nDr. Harsh Vardhan: भारत अजूनही हर्ड इम्युनिटीपासून दूर; संरक्षणासाठी अधिकाधिक सुरक्षा बाळगणे गरजेचे\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nMumbai Local: मुंंबई लोकल ट्रेन लवकर सुरु करा, संतप्त प्रवाशांचं विरार मध्ये आंदोलन (Watch Video)\nमुंंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेन (Mumbai Local) लॉकडाउन (Lockdown) लागु झाल्यापासुन सामान्य नागरिकांंसाठी बंंद करण्यात आल्या होत्या,आता वास्तविक लोकल सुरु जरी झाल्या असली तरी केवळ सरकारी व वैद्यकीय कर्मचारी यांंनाच प्रवेश दिला जात आहे. मात्र खाजगी कंंपनीतील कर्मचार्यांंना रेल्वेने प्रवास करायचा झाल्यास त्यासाठी अनेक नियम आहेत काही जण इतकी डोकेदुखी करण्यापेक्षा एसटी बसने प्रवास करण्याचा मार्ग निवडतात मात्र त्यात होणारा त्रास आणि वाया जाणारा वेळ पाहता हा पर्याय सुद्धा नसता खटाटोप ठरत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये मुंंबई लोकलची सेवा लवकरात लवकर सुरु करावी यासाठी आता प्रवासी आक्रमक झाले आहेत. आज विरार रेल्वे स्थानकात (Virar Railway Station) अशाच शेकडो संतप्त प्रवाशांंनी आंदोलन केल्याने समजत आहे. याचा एक व्हिडीओ सुद्धा पाहायला मिळत आहे.\nविरार रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी प्रवाशांनी आंदोलन केले. सकाळी 11 वाजता प्रवासी घोषणा देत रेल्वे रुळावर आणि लगतच्या परिसरात उतरले होते. काही वेळाने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र तोवर सोशल डिस्टसिंग सह सर्वच नियमांंचा फज्जा उडाला होता. यापुर्वी 22 जुलै रोजी देखील नालासोपारा रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी आंदोलन केले होते.\nदरम्यान, या व्हिडिओ मध्ये आपण पाहु शकता की, हे प्रवासी संतप्त पणे आपल्या मागण्या मांंडत आहेत. बस उशीराने पोहचत असल्याने ऑफिस ते घर असा प्रवासातच जास्त वेळ जातो त्यात रस्त्यातील खड्ड्यांंमुळे शरिराला त्रास तो वेगळाच असे अनेकांंनी म्हंंटले आहे. तर बसेसची कमी संंख्या आहे त्यामुळे गर्दी जास्त होते परिणामी सोशल डिस्टंसिंग पाळणे कठीण होते त्यापेक्षा रेल्वे सुरु करण्याला काय हरकत आहे असेही मत ऐकु येत आहे.\nMaharashtra Unlock 5: खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनाही आता मुंबई लोकल प्रवासाचा मार्ग खुला\nMumbai Local Updates: पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून विरार- चर्चगेट- विरार मार्गावर 2 महिला विशेष रेल्वे फेर्या सुरू; इथे पहा वेळापत्रक\nMumbai Local Megablock Today: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, कसा कराल प्रवास\nLadies Special Train: पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय; अत्यावश्यक सेवेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी आता धावणार लेडीज स्पेशल ट्रेन\nMumbai Local Updates: मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावरील ट्रेन्समध्ये गर्दी टाळण्यासाठी आजपासून 68 अधिक फेर्या वाढवल्या; सोशल डिस्टंसिंग पाळण्याचं आवाहन\nWork From My Office Initiative: आमदार क्षितीज ठाकूर यांच्या संकल्पनेतून वसई विरार मध्ये खुली होणार ‘वर्क फ्रॉम माय ऑफिस’ची मोफत सेवा\nMumbai Local Updates: मुंबई मध्ये मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत\nCivil Disobedience Movement: मनसेकडून करण्यात आलेल्या सविनय काय���ेभंग म्हणजे काय संपूर्ण महिती घ्या जाणून\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प्रणित एनडीएला धक्का\nदोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार- भाजप नेते चंद्रकांत पाटील\nMLA Residence Mumbai: आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याच्या फोन कॉलने खळबळ, इमारत मध्यरात्री केली रिकामी\nSurgical Strike 2016: भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून नष्ट केले होते दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड; जाणून घ्या ‘उरी’चा बदला घेण्यासाठी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ची संपूर्ण कहाणी\nसीरम इन्स्टिट्युट 100 मिलियन अधिक COVID19 vaccine डोस बनवणार ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n'प्रधानमंत्री बालिका अनुदान योजना' सरकार बीपीएल श्रेणीतील कुटुंबीयांना मुलींचा विवाह करण्यासाठी 50 हजारांची मदत करणार जाणून घ्या PIB Fact Check ने केलेला या खोट्या व्हायरल वृत्तावरील खुलासा\nViral Video: ताडाच्या झाडावर बसून कापत होता झाडाचा शेंडा, नेटीकरी म्हणाले हे तर 'रिव्हर्स बंजी जंपिंगपेक्षाही भीतीदायक'; पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ\nMaharashtra Unlock 5: खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनाही आता मुंबई लोकल प्रवासाचा मार्ग खुला\nSai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी\nSurgical Strike: सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय पहा जगातील महत्त्वाची सर्जिकल स्ट्राईक्स कोणती\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nMaharashtra Unlock 5: खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनाही आता मुंबई लोकल प्रवासाचा मार्ग खुला\nUday Samant Tests COVID-19 Positive: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोना विषाणूची लागण\nRevised Schedule of CET 2020 Exams: हॉ���ेल मॅनेजमेंट, कंप्यूटर अॅप्लिकेशनच्या अभ्यासक्रमांच्या यंदाच्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी; mahacet.org वर पहा नव्या तारखा\nBMC: मुंबई महापालिका स्थायी, शिक्षण, सुधार, बेस्ट समिती सदस्यांची नावे जाहीर; अध्यक्ष पदासाठी 5 ऑक्टोबरला निवडणूक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mymarathi.net/special/me-too-anna-you-too-anna-now-the-whole-country-is-anna/", "date_download": "2020-09-29T06:40:36Z", "digest": "sha1:E22TSUOAPPJEKHBG4CAZGLCJDLTI5CJC", "length": 11690, "nlines": 65, "source_domain": "mymarathi.net", "title": "मैं भी अण्णा, तू भी अण्णा – अब तो सारा देश है अण्णा… | My Marathi", "raw_content": "\n स्थायी समिती ने ‘ते’टेंडर रद्द करावे-अरविंद शिंदे यांची मागणी (व्हिडीओ )\nआदिवासी भागातील १ लाख २१ हजार गरोदर महिलांना, ६ लाख ५१ हजार लाख बालकांना मिळणार मोफत दूध भुकटी\nमित्राची वाट पाहणाऱ्या तरुणाचा कोयत्याने वार करून खून\nशालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची कोरोनावर मात\nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nउत्तमनगर भागातील सराईत गुंड तडीपार\nप्रा. प्रमोद चव्हाण यांना पीएचडी जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\n‘भारतातली लोकशाही मेली’; राहुल गांधीं\nबजाज अलियान्झ लाइफच्या ‘स्मार्ट असिस्ट’ सेवेमुळे ग्राहकांना सुरक्षित व संपर्क विरहीत सेवा\nHome Feature Slider मैं भी अण्णा, तू भी अण्णा – अब तो सारा देश है अण्णा…\nमैं भी अण्णा, तू भी अण्णा – अब तो सारा देश है अण्णा…\nजनलोकपाल आंदोलनाला आज ९ वर्षे झाली…ह्या आंदोलनात माझा मी पणा गळाला….बहुधा स्वातंत्र्याच्या लढ्यात त्या जन्मी सहभाग असेल वा नसेल, १९४२ च्या चले जाव चा थरार अनुभवायला मिळाला नसेल,जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनावेळी मी खूप लहान होतो – मात्र या सगळ्याची कसर भरुन निघाली ती अण्णा हजारे यांच्या १६ ऑगस्ट २०११ च्या जनलोकपाल विधेयका साठीच्या जन आंदोलनात….\nबालगंधर्व चौकात मला मिळाले शेखर मुंदडा,दीपक भराडिया,कृष्णा यादव,गणेश बाकले,संजय ठाकूर,बद्रीनारायण सोमाणी,सदाशिव कुलथे,रामेश्वर शेवाळे,हेंद्रे काका,प्रिया पवार यांच्यासारखे असंख्य स्नेही ( सर्वांची नावे घेणे अशक्यच) – विवेक वेलणकर,विनिता देशमुख,,जुगल राठी,तृप्ती देसाई हे स्नेही अग्रभागी होतेच / अनेक संस्था संघटना आणि सामान्य माणसांच्या सहभागाने खरेतर सगळेच FACELESS झालो होतो / इथे होता फक्त तिरंग्याचा अभिमान आणि माझ्या देशातून भ्रष्टाचार हद्दपार करण्यासाठी आसुसलेल्या व सर्वस्व अर्पण करण्यास तयार असलेल्या हजारोहजार अगदी सामान्य भारतीयांचा हुंकार…इथे अनुभवायला मिळाला तो मी पणाचा (अहं भावाचा ) त्याग,अण्णा वगळता ना कोणाचा जयजयकार,ना जात,ना धर्म,ना फोटोत चमकण्याची धडपड,ना रेटारेटी,ना दंगाधोपा – फक्त देशासाठी रस्त्यावर उतरलेल्या सामान्य नागरिकांच्या शक्तीचा अद्वितीय आविष्कार होता….\nएक धगधगते यज्ञकुंड,ज्यात माझी समिधा पडावी यासाठी तडफडणारे सर्व वयोगटातील नागरिक\nप्रत्येक आंदोलन,उपोषण,मोर्चा,कॅंडल मार्च,धरणे,बाईक रॅली आणि अगदी आनंदोत्सव सुद्धा उत्स्फूर्त,डोळ्यातील अश्रू ही नैसर्गिकच = १६ ऑगस्ट ला सुरु झालेले आंदोलन २०१२ मधे दिल्लीतील नृशंस निर्भया प्रकरणात टिपेले पोहोचले आणि पुणेकरांना पुणेकरांनी स्वातंत्र्यसमरात दिलेल्या योगदानाची जणु चुणुकच अनुभवायला मिळाली….\nमाझ्या संघर्षपूर्ण सामाजिक राजकीय प्रवासात शेकडो आंदोलने उभारली पण ह्या आंदोलनात सहभागी होवून अग्रेसर होण्याची संधी मला लाभली हे माझे भाग्यच / किंबहुना अश्या चळवळींनी माझे जगणे समृद्ध केले…\nपुणे. मो – ९८५०९९९९९५\nकोरोना बाधित रूग्णांना वैद्यकीय सुविधा तत्काळ मिळाल्या पाहिजेत – उपमुख्यमंत्री अजित पवार\nबेरोजगार युवक-युवतींसाठी… रोजगाराची सुवर्णसंधी ऑनलाईन रोजगार मेळावा’\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीत��ल २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\n स्थायी समिती ने ‘ते’टेंडर रद्द करावे-अरविंद शिंदे यांची मागणी (व्हिडीओ )\nआदिवासी भागातील १ लाख २१ हजार गरोदर महिलांना, ६ लाख ५१ हजार लाख बालकांना मिळणार मोफत दूध भुकटी\nमित्राची वाट पाहणाऱ्या तरुणाचा कोयत्याने वार करून खून\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/garbage-management-problem-deepens-4212", "date_download": "2020-09-29T06:32:29Z", "digest": "sha1:YOUMLGFJOFWWHRVQQPMKRI5VMHASWESP", "length": 18777, "nlines": 129, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "कचरा व्यवस्थापनाची समस्या जटिलच | Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020 e-paper\nकचरा व्यवस्थापनाची समस्या जटिलच\nकचरा व्यवस्थापनाची समस्या जटिलच\nमंगळवार, 4 ऑगस्ट 2020\nवरिष्ठ पातळीवरील बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितली सद्यस्थिती : तरीही सरकार म्हणते ‘अनुभवातून शिका’\nकोविड महामारीमुळे स्वच्छतेचा सर्वत्र बोलबाला आहे. सॅनिटायझर्सचा वापर कमालीचा वाढला आहे. अशातच कचरा व्यवस्थापनाच्या आघाडीवर सरकारी यंत्रणा अद्याप ‘अनुभवातून शिका’ असे करतच पुढे जात असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात कचरा संकलीत केला जातो त्यातून भंगार वेचणारेही बऱ्यापैकी कमाई करतात. अजूनही कचरा व्यवस्थापनात भंगार विक्रेत्यांना कसे सामावून घ्यावे, याचे प्रारूप ठरवलेले नाही. प्लास्टिकच्या कचऱ्याचा प्रश्न आ वासून उभा आहे.\nकचरा व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत या कचऱ्याचे नेमके काय करायचे यावर बरीच चर्चा झाली. मात्र नेमकेपणाने त्यावर उत्तर सापडलेले नाही. तुकडे केलेल्या प्लास्टिकचा कचरा कर्नाटकातील सिमेंट कंपन्यांत जाळण्यासाठी पाठवला जात होता. सध्या ‘कोविड’ महामारीच्या काळात राज्याच्या सीमा बंद असल्याने वेर्णा औद्योगिक वसाहतीत तो कचरा साठवणे सुरू केले आहे. राज्यात कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प नॉर्वेतील तंत्रज्ञानावर आधारीत उभा राहिला की हा कचरा तेथे उपयोगी येईल, असा अधिकाऱ्यांचा होरा आहे. मात्र, त्या प्रकल्पाचा कुठेच पत्ता नाही. आर्थिक तंगीमुळे सरकारने बायंगणी येथील कचरा प्रकल्पाचे काम वर्षभराने पुढे ढकलल्याची माहिती कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांनी याआधीच दिली आहे. ‘टेरी’ या नामांकीत संस्थेने प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर अभ्यास सुरू केला असून या अभ्यासासाठी त्यांनी गोवा हे किनारी, छोटे आणि पर्यटनाचे राज्य म्हणून गोव्याची निवड केली आहे.\n७६६ टन कचरा दररोज साचतो\nगोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक बेंटो थॉमस यांनी या बैठकीत सांगितले की, राज्यात दररोज ७६६ टन कचरा तयार होतो, असे २०१८ मधील सर्वेक्षणात दिसले होते. सुक्या कचऱ्याचे संकलन २०१३ पासून सुरू आहे. दुय्यम सुक्या कचऱ्याचे संकलन पंचायत व शाळा पातळीवर केले जाते. हा कचरा वेर्णा, काकोडा आणि डिचोलीतील केंद्रात आणला जातो. त्यातून पुनर्प्रक्रिया करता येण्याजोगा आणि न करता येण्याजोगा कचरा वेगळा काढला जातो. तेथे पुनर्प्रक्रिया करता येण्याजोगा कचरा विकला जातो.\nदीडशे टन कचऱ्यावर प्रक्रिया\nसाळगावच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पात ओल्या व सुक्या १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. तेथेही पुनर्प्रक्रिया करता येण्याजोगा व न करता येण्याजोगा असे कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येते. भंगारवाले येथून पुनर्प्रक्रिया करता येण्याजोगा कचरा नेतात. महामार्ग कचरा संकलनाची पद्धत ठरून गेलेली आहे. किनाऱ्यावरील कचराही याच प्रकल्पात आणला जातो. पुनर्प्रक्रिया करता येण्याजोगा कचरा भंगारवाल्याना स्थानिक पातळीवर अनौपचारीक पद्धतीने दिला जातो. साळगावच्या प्रकल्पातून साडेतीन हजार कॅलरी ऊर्जेची निर्मिती होते. औद्योगिक वसाहतीतून कचरा संकलनाचे प्रारूप तयार नाही. पंचायती व भंगारवाले मिळून कंपन्या आपल्या कचरा व्यवस्थापन करतात.\nकचरा व्यवस्थापनाबाबत अधिकारी काय बोलले...\nपणजी महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागातील अभियंते सचिन अंबे यांनी या बैठकीत सांगितले की, शहरात १५ ठिकाणी कचरा संकलन होते. त्याचे पाच भागात वर्गीकरण केले जाते त्यात एक वर्ग प्लास्टिक कचऱ्याचा आहे. दररोज गोळा केल्या जाणाऱ्या १२ टन कचऱ्यात ३ टन प्लास्टिकचा कचरा असतो. पुनर्प्रक्रिया करता येण्याजोग्या कचऱ्यातून वर्षाला १८ -२० लाख रुपयांचा महसूल मिळतो. नद्यांतून समुद्रात कचरा पोहोचू नये यासाठी कापडी फिल्टर वापरता येणे शक्य आहे.\nअभ्यास नाही : तेली\nपर्यटन खात्याचे गणेश तेली यांनी सांगितले की, किनाऱ्यावरील कचरा कंत्राटदारांकरवी गोवा केला जातो. त्यावर पर्यटन खात्याचे देखरेख असते. जूनमध्ये कंत्राटदाराने ३६ हजार ३२० किलो कचरा साळगाव प्रकल्पात पाठवला. नागरिकांच्या तक्रारी स्वीकारून त्याची चौकशी करण्यासाठी खात्याने अधिकारी नेमला आहे. खात्याची नद्यांवर मालकी नाही, पावसाळ्यात नद्यांतून कचरा समुद्रात येतो आणि तो किनाऱ्यावर पसरतो. कचरा व वाळू वेगळे करणारे यंत्र आहे त्याचा वापर केला जातो. किनारा स्वच्छतेला खर्च किती येतो याचा अभ्यास झालेला नाही.\nमहत्त्व हवे : पोकळे\nकचरा व्यवस्थापन सल्लागार गौरव पोकळे यांनी बैठकीत वाणिज्यिक वापराच्या किनाऱ्यांसोबत इतर किनाऱ्यांचीही स्वच्छता पर्यटन खात्याने करावी अशी सूचना या बैठकीत केली. त्यांनी कंपन्यांच्या सामाजिक जबबादारी निधीचा वापर कचरा व्यवस्थापनासाठी केला गेला पाहिजे, त्याविषयी सरकारने स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या पाहिजेत. कचरा व्यवस्थापनासाठी निविदेऐवजी अनुभवाला महत्त्व दिले गेले पाहिजे. पुनर्प्रक्रिया करता येण्याजोगा कचरा एका ठिकाणी संकलीत करावा तेथून कोणीही तो कचरा नेऊ शकेल. कचरा विकत घेण्यात कोणाची मक्तेदारी निर्माण होऊ देणे इष्ट नव्हे, वस्तू व सेवा कर या क्षेत्राला सतावत आहे तो कमी केला गेला पाहिजे.\nव्यक्तींनाही प्रोत्साहन द्या : गोम्स\nकचरा व्यवस्थापन सल्लागार बायलॉन गोम्स यांनी सांगितले की, सुका कचरा संकलनात पंचायती अद्याप मागे आहेत. जो कचरा निर्मिती करतो त्याचीच विल्हेवाटीची जबाबदारी असली पाहिजे. सरकारही जबाबदार हवे. कचरा संकलन नसल्याने पाणवठ्यात कचरा फेकला जातो. कचऱ्यातून महसूल मिळवण्यासाठी खासगी व्यक्तींना प्रोत्साहीत केले पाहिजे.\nबहुतांश पुनर्प्रक्रिया कचरा कर्नाटक,\nमहाराष्ट्रात निर्यात : भालचंद्रन\nडिचोली व काकोडा कचरा संकलन केंद्राचे व्यवस्थापक श्रीकृष्ण भालचंद्रन यांनी सांगितले की, पाच टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यात १.५ ते १.७५ टन प्लास्टिकचा कचरा असतो, त्यावर प्रक्रिया केली जाते. १६ प्रकारच्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. बहुतांश पुनर्प्रक्रिया करता येण्याजोगा कचरा कर्नाटकात ���िंवा महाराष्ट्रात पाठवला जातो. यातून गोव्यात समांतर अर्थव्यवस्था उभी करण्याचे प्रयत्न आहेत. काकोडा व डिचोलीतील केंद्राला ‘कोकाकोला’ने तर पणजीतील केंद्राला एचडीएफसीने मदत केली आहे. यातून ३५ जणांना रोजगार मिळाला असून सिमेंट कंपन्यांत जाळण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या कचऱ्यात ७० टक्के घट झाली आहे.\nआरोग्य केंद्रांचे व्यावसायिक आस्थापनांत रूपांतर; विजय भिके यांची सरकारवर टीका\nम्हापसा: कोविडसंदर्भात उपचार करणाऱ्या खासगी इस्पितळांत रुग्णांकडून प्रमाणाबाहेर...\n‘गिरीतील शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न दिल्यास रस्त्यावर उतरणार’\nशिवोली: म्हापसा ते पणजी हमरस्त्यासाठी स्वतःची शेतजमीन दिलेल्या गिरी पंचायत...\n'मोदींच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठीच राज्यात कोळसा हब करण्याचा सरकारचा डाव'\nपणजी: नरेंद्र मोदी यांच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठीच सावंत यांच्या नेतृत्वाखालील...\nआयआयटी-गुळेली संदर्भात मेळावलीवासीयांची आज मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक\nगुळेली: गुळेली येथील आयआयटी प्रकल्पाच्या सीमांची आखणी बुधवारपासून सुरू झाली. त्...\nसरकारी बंगल्याची बिले मंत्र्याच्या नावावर\nमुरगाव: नगरविकास मंत्री मिलिंद नाईक हे राहत असलेल्या बोगदा येथील सरकारी...\nसरकार government यंत्र machine कर्नाटक पर्यटन tourism २०१८ 2018 महामार्ग विभाग sections वर्षा varsha समुद्र विषय topics महाराष्ट्र maharashtra एचडीएफसी रोजगार employment\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.missionmpsc.com/current-affairs-11-june-2016/", "date_download": "2020-09-29T07:04:59Z", "digest": "sha1:RZ326RIKENJQYSL5K6JJ5FC6QX7I3RNX", "length": 15334, "nlines": 144, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "Current Affairs in Marathi - 11 June 2016 | Mission MPSC", "raw_content": "\nचालू घडामोडी – ११ जून २०१६\nभारतीय नौदलाचे ‘मलबार’ सरावाला सुरुवात\n# अमेरिकेने भारताला मुख्य संरक्षण सहकारी संबोधल्यानंतर दुसऱ्या दिवशी या दोन्ही देशांच्या नौदलांनी जपानसह उत्तर प्रशांत महासागरात (दि.10) पासून मलबार सरावाला सुरवात केली. तसेच या तिन्ही देशांचा दरवर्षी होणारा मलबार नौदल सराव अलीकडच्या काळातील सर्वांत मोठा युद्ध खेळ म्हणून ओळखला जातो. भारतीय नौदलाने सासेबो येथे सुरू झालेल्या या सरावात सातपुडा, सह्याद्री, शक्ती आणि किर्च या चार युद्धनौका उतरविल्या आहेत. 19वा सराव चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि यामध्ये जपानी नौदल स्वसंरक्षण दलाचा समावेश करण्यात आला होता. किनाऱ्यावरील सरावाचा टप्पा 13 जून रोजी संपणार असून, त्यानंतर 14 ते 17 जून दरम्यान खऱ्या अर्थाने प्रशांत महासागरात समुद्री टप्प्यात खऱ्या युद्धकौशल्याला सुरवात होईल.\nकेंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकीला मान्यता\n# कर्नाटकातील राज्यसभा निवडणुकीची अनिश्चितता अखेर दूर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्यास हिरवा कंदील दाखविला असून (दि.11) विधानसभेतून निवडून द्यावयाच्या चार जागांसाठी मतदान होणार आहे. मात्र, मत खरेदी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच या प्रकरणातील संशयित आमदार मल्लिकार्जुन खुबा व इतरांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची सूचना केली आहे. येत्या 30 जूनला राज्यसभेच्या सात सदस्यांची मुदत संपणार आहे. तसेच त्यापैकी कर्नाटकातून चार जागांसाठी (दि.11) मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.\nजिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर\n# राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण (दि.10) जाहीर करण्यात आले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात चिठ्ठ्या टाकून सोडत पद्धतीद्वारे जिल्हा परिषदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. जिल्हा परिषदांच्या सध्याच्या आरक्षणाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर हे नवीन आरक्षण लागू होईल.\nराज्यातील 34 जिल्हा परिषदांचे आरक्षण पुढील प्रमाणे –\nअनुसूचित जाती- अमरावती, भंडारा, अनुसूचित जाती (महिला) – नागपूर, हिंगोली;\nअनुसूचित जमाती – पालघर, वर्धा; अनुसूचित जमाती (महिला) – नंदुरबार, ठाणे, गोंदिया;\nनागरिकांचा मागास प्रवर्ग – अकोला, उस्मानाबाद, धुळे, पुणे; नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) – जळगाव, बुलढाणा, औरंगाबाद, परभणी, यवतमाळ;\nखुला प्रवर्ग (पुरुष) – चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड, सांगली, जालना;\nखुला प्रवर्ग (महिला) – सातारा, रत्नागिरी, नाशिक, रायगड, अहमदनगर, सोलापूर, लातूर, वाशीम.\nराष्ट्रपतींकडून युवराज संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेवर निवड\n# राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शनिवारी सामाजिक कार्यकर्ते युवराज संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेवर नियुक्ती केली. संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेल�� एकप्रकारे शह दिल्याचे मानले जात आहे. युवराज संभाजीराजे यांच्यामुळे भाजपचे कोल्हापूर जिल्ह्यातील बळ वाढण्यास मदत होणार आहे. यापूर्वी कोल्हापूरच्या राजकारणात राजकीय पक्षांकडून युवराज संभाजीराजे व युवराज मालोजीराजे यांना गळाला लावण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र, या प्रयत्नांना म्हणावे तितके यश आले नव्हते.\nमहाराष्ट्राची प्रार्थना ठोंबरे रिओ ऑलम्पिकमध्ये सानियासोबत खेळणार\n# महाराष्ट्राची टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे हिची रिओ ऑलम्पिकसाठी निवड करण्यात आली आहे. प्रार्थना सानिया मिर्झासोबत महिला दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. सानिया मिर्झाने प्रार्थना ठोंबरेच्या नावाला पसंती दिल्यानंतर तिची निवड करण्यात आली आहे. रिओ ऑलम्पिकसाठी अखिल भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) शनिवारी भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये पुरूष दुहेरीत रोहन बोपण्णाच्या साथीला अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस तर महिला दुहेरीत भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाच्या जोडीला मराठमोळी प्रार्थना ठोंबरे हिची निवड करण्यात आली आहे. मिश्र दुहेरीत सानिया मिर्झाच्या जोडीला रोहन बोपण्णा असणार आहे.\nएल अॅण्ड टी विमा कंपनी व्यवसायातून बाहेर\n# अभियांत्रिकी क्षेत्रातील आघाडीच्या लार्सन अॅण्ड टुब्रोने सामान्य विमा व्यवसायातून पाय मागे घेतला असून याच क्षेत्रातील स्पर्धक कंपनी एचडीएफसी अर्गोने त्यावर ताबा मिळविला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत 483 कोटींचे हप्ता संकलन नोंदविणाऱ्या एल अॅण्ड टी जनरल इन्शुरन्स कंपनीचा हा ताबा व्यवहार 551 कोटी रुपयांमध्ये पार पडला. एल अॅण्ड टी जनरल इन्शुरन्स कंपनी ही सामान्य विमा व्यवसायतील उपकंपनी लार्सन अॅण्ड टुब्रो समूहाने सहा वर्षांपूर्वी स्थापित केली. विविध 28 कार्यालये असलेल्या एल अॅण्ड टी जनरल इन्शुरन्स कंपनीत 800 हून अधिक कर्मचारी आहेत. आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये 483 कोटी रुपयांचे विमा संकलन नोंदविणाऱ्या या कंपनीने वार्षिक तुलनेत 40 टक्के वाढ नोंदविली आहे. एल अॅण्ड टी जनरल इन्शुरन्सला एचडीएफसी अर्गोमध्ये विलीन करून घेण्याबाबत विमा नियामक (आयआरडीएआय)कडे परवानगी मागितली आहे. एचडीएफसी आणि जर्मनीतील म्युनिच रे समूहातील अर्गो यांची एकत्रित सर्वसाधारण विमा कंपनी एचडीएफसी अर्गो भारतात या क्षेत्रात चौथ्या स्थाना��र आहे.\nआता सुवर्ण ठेवीचे व्यवहार NSE कडे\n# राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) (दि.13) पासून गोल्ड बॉंडचे व्यवहार सुरू करण्यात येणार आहेत. गोल्ड बॉंडच्या व्यवहारांना नुकताच रिझर्व्ह बॅंक आणि भांडवली बाजार नियंत्रक सेबीकडून मंजुरी देण्यात आली. एनएसईतील गुंतवणूकदारांना गोल्ड बॉंडच्या निमित्ताने नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी गोल्ड बॉंड (सार्वभौम सुवर्ण रोखे) बाजारात दाखल केले होते. तसेच त्यानुसार रिझर्व्ह बॅंकेने या रोख्यांच्या व्यवहारासाठी एनएसईची निवड केली आहे. एनएसईमध्ये गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून किरकोळ गुंतवणूकदारांची मोठी गुंतवणूक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-pm-narendra-modi-said-in-kolkata-citizenship-act-is-not-to-revoke-anyone-citizenship-1827906.html", "date_download": "2020-09-29T08:34:59Z", "digest": "sha1:LBHALC5UKA5Y3M6F26IY7PIQKQAYIJCY", "length": 26216, "nlines": 306, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "PM Narendra Modi said in kolkata Citizenship act is not to revoke anyone citizenship, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४��� नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nCAA वर मोदी म्हणाले, जे महात्मा गांधींनी म्हटलं होतं, तेच मी करत आहे\nपंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. बेवूर मठातील कार्यक्रमात त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावर भाष्य केले. जे महात्मा गांधींनी म्हटले होते, तेच आपण करत असल्याचे त्यांनी म्हटले. राजकारण करणारे काही लोक हे समजू इच्छित नाहीत, असे त्यांनी म्हटले. तसेच पाकिस्तानात अल्पसंख्यकांवर होत असलेल्या अत्याचारावरुन त्यांनी तेथील सरकारवरही निशाणा साधला.\nमोदी पुढे म्हणाले की, नागरिकत्व कायदा हा नागरिकत्व घेणे नाही तर नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. सुधारित नागरिकत्व कायदा ही त्या कायद्यातील केवळ एक दुरुस्ती आहे. इतकी स्पष्टता असतानाही, काही लोक सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन भ्रम पसरवत आहेत. मला आनंद आहे की, आजचा युवक अशा लोकांचा भ्रम दूर करत आहेत.\nपाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीने दुसऱ्या धर्माच्या लोकांवर अत्याचार होत आहे. त्यावरुनही जगभरात आपले युवक आवाज उठवत आहेत. युवा जोश, युवा ऊर्जाच २१ व्या शतकातील या दशकात भारताला बदलण्याची ताकद आहे. नवीन भारताचा संकल्प, तुमच्याकडूनच पूर्ण होणार आहे.\nस्वामी विवेकानंद म्हणत असत की, जर मला १०० ऊर्जावान युवकांची साथ मिळाली तर मी भारताला बदलून टाकेन, म्हणजेच परिवर्तनासाठी आपली ऊर्जा, काही करण्यासाठी उत्साहाची आवश्यकता आहे.\nमागीलवेळी जेव्हा मी येथे आलो होतो, त्यावेळी गुरुजी, स्वामी आत्मआस्थानंद यांचे आशीर्वचन घेऊन गेलो होतो. आज ते शारीरिक रुपाने आपल्या दरम्यान उपस्थित नाहीत. पण त्यांचे काम, त्यांनी दाखवलेले मार्ग, रामकृष्ण मिशनच्या रुपाने सदैव आपला मार्ग प्रशस्थ करत राहतील.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\nबेलूर मठात संतांच्या भेटीनंतर PM मोदींनी केली ध्यान-धारणा\nभारताचे PM आहात की पाकच��� अँबेसिडर\n'PM मोदींशी चर्चा करायला तयार, आधी CAAला मागे घ्या'\nमोदींनी ध्यान केलेल्या गुहेचे एक दिवसाचे भाडं माहीत आहे का\nममता बॅनर्जींनी घेतली मोदींची भेट, 'या' मुद्द्यांवर केली चर्चा\nCAA वर मोदी म्हणाले, जे महात्मा गांधींनी म्हटलं होतं, तेच मी करत आहे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://srisathyasai.in/MarathiHome/Resources", "date_download": "2020-09-29T07:30:00Z", "digest": "sha1:D22EN37QP3UZ6N7KD2CJCZR3NAX5T6HF", "length": 3098, "nlines": 113, "source_domain": "srisathyasai.in", "title": "Resources - SSSSO-MH", "raw_content": "श्री सत्य साई सेवा संघटना महाराष्ट्र आणि गोवा\nस्वच्छता से दिव्यता तक\nश्री सत्य साई बाबांचे मुंबईतील संदेश\nमाता आणि बाळ संगोपन\nश्री सत्य साई बाबांचे मुंबईतील संदेश\nमाता आणि बाळ संगोपन\nश्री सत्य साई सेवा संघटना\nश्री सत्य साई विद्या वाहिनी\nश्री सत्य साई बालविकास\nसाई वन-आमचे मोबाईल अॅप\nकॉपीराइट आणि हायपरलिंकिंग | अटी आणि शर्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "https://www.khasmarathi.com/2019/12/dr-abhay-bang-marathi.html", "date_download": "2020-09-29T07:28:25Z", "digest": "sha1:OBIF7N5FCZKDEWJEKHEGK6GN4MTPC3QR", "length": 18500, "nlines": 157, "source_domain": "www.khasmarathi.com", "title": "आयुष्याचा एक नवा अर्थ .....! डॉक्टर अभय बंग || वैचारिक || खासमराठी", "raw_content": "\nआयुष्याचा एक नवा अर्थ ..... डॉक्टर अभय बंग || वैचारिक || खासमराठी\nआयुष्याचा एक नवा अर्थ ..... डॉक्टर अभय बंग || वैचारिक || खासमराठी.\nआयुष्याचा एक नवा अर्थ ..... डॉक्टर अभय बंग || वैचारिक || खासमराठी\nएका सुंदर अशा दिवशी लातूर मधील दयानंद महाविद्यालयात डॉक्टर अभय बंग यांच भाषण ऐकण्याचा सुवर्ण योग 2015 मध्ये आला होता, ते ऐकल्यानंतर संपूर्ण इंटरनेट पालथं घातलं तरी कुठेच ते भाषण न ऐकायला मिळालं न पाहायला ...... मग त्याच रात्री जितकं मनावर कोरलं ���ेलं तेच एका कागदावर उतरवलं मात्र नंतर चुकून एका दिवाळी अंकात ते वाचायला मिळालं ते भाषण इतकं अप्रतिम आहे की मी ते भाषण ऐकलं त्या रात्री रात्रभर झोपू शकलो नव्हतो....... हा आनंद \" या जीवनाचं काय करू \" या प्रत्येकालाच पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर शक्य तितकी मेहनत घेऊन तुमच्यासमोर सादर करीत आहे.........सर्वच मित्र मैत्रिणींबरोबर नक्की Share करालच ही अपेक्षा \nमाझ्या युवा मित्रांनो ,\nतुमचा जन्म 1990 च्या आसपास झाला. त्याच वेळी GLOBALIZATION आलं. भारतात उदारीकरण झालं. तुमच्यासोबत सोबतच हे नवं परिवर्तन वाढलं. आज त्याचे अनेक चांगले परिणामही दिसत आहेत . पूर्वी महाराष्ट्रातल्या तरूणांना भाकरी आणि नोकरी मिळण्याची शाश्वती नव्हती . एकदा B.A. , B. COM , झालं की कुठे तरी शिक्षक होणं, बँकेत किँवा पोस्टात क्लार्क होणं आणि रिटायर झाल्यावर पुण्यात 2 खोल्यांचा फ्लँट घेणं, पेन्शन घेणं अन पर्वतीला चकरा मारता मारता एक दिवस मरुन जाणं महाराष्ट्राच्या मध्यमवर्गाच हे स्वप्न होतं.\nआज तुम्हाला माधुकरी मागावी लागत नाही. नोकरी नाही मिळाली तर व्यवसाय करीन , असा तुम्हाला आत्मविश्वास आहे. तुमच्या खिशात मोबाईल आहे, कानात हेडफोन आहे अन तुमच्या हातात लँपटाँप आहे. जगात कुठेही जाण्याचा तुमच्यात आत्मविश्वास आहे. हा आत्मविश्वास तुम्हालाच नाही, तर 12000 Km पार करुन अमेरिकेपर्यंत तुमचा दरारा पसरला आहे. थाँमस फ्रीडमनने लिहिलं आहे , ''आज अमेरिकेतील आई वडिलांना आपल्या मुलांना सांगावं लागतं . . . . . .अरे, मुलांनो अभ्यास करा, नाही तर भारतातली मुलं तुमचे जॉब्स घेऊन जातील. \"\nआयुष्याचा एक नवा अर्थ ..... डॉक्टर अभय बंग || वैचारिक || खासमराठी\nजागतिक सुपरपॉवर तुम्हाला घाबरते, एवढा बदल गेल्या 20 वर्षात झाला आहे. ही महाराष्ट्रातली भारतातली नवी सुपरपॉवर कशी जगते आहे \nINDIAN EXPRESS च्या पहिल्याच पानावर त्रिवेँद्रमची एक ठळक बातमी आली होती. सुजित कुट्टन नावाचा एक तरुण मुलगा व त्याची आई या दोघांचा हसरा फोटो अन बातमीची हेडलाईन -\nत्रिवेँद्रममध्ये प्रांतपातळीच्या शर्यती आयोजित केल्या आहेत . सुजित हा धावपटू आहे. तो जिंकण्यासाठी तयारी करतोय त्याचे वडील हार्ट अटॅकने हाँस्पिटलमध्ये भरती केले गेले आहेत. शर्यतीदरम्यान मन विचलित होऊ नये म्हणून त्यांच्या मृत्यूची बातमी सांगण्यात आली नाही. तो रेसमध्ये धावला आणि त्याने रेस जिँकली. विजयी सुजित कुट्टनचा हसरा चेहरा पाहिला आणि मला प्रश्न पडला- SUJIT कुट्टनचे वडील ICU मध्ये जेव्हा एकटे मरत असतील तेव्हा त्यांना काय वाटलं असेल सुजीतने कुठं असायला हवं होतं सुजीतने कुठं असायला हवं होतं तो कशासाठी धावत होता तो कशासाठी धावत होता ते पदक जिँकून त्याने काय मिळवलं . \nआपण सगळेच सुजित कुट्टन आहोत. आपलं काही तरी मरतयं आणि आपण मात्र रेस धावतो आहोत.\n\" राजू को कितने मिले \nआपलं जीवन कसं झालं आहे मूल जन्माला येतं. दोन तीन वर्षाँच नाही झालं, तर चांगल्या केजीमध्ये टाकावं म्हणून पालकांची धावपळ सुरु होते. तिथे निवडप्रकिया आहे. लहान मूल पुरेसं हुशार आहे की नाही याची खात्री करायला मुलाची परीक्षा होते. चांगल्या रीतीने त्याने परीक्षा द्यावी , म्हणून माझ्या ओळखीच्या एका कुटुंबाने त्यांच्या 2 वर्षाँच्या मुलाला ट्युशन लावली. इथून स्पर्धा सुरु होते. चांगली शाळा, चांगले मार्क , चांगली नोकरी . . . .T.V. वर एक जाहिरात पाहिली.\nमुलगा धावत घरी येतो. म्हणतो, '' आई, आई, आज परीक्षेत मला नव्वद टक्के मार्क मिळाले\nती म्हणते, \"लेकिन राजू को कितने मिले \nत्या आईला मुलाच्या आनंदाचा मागमूसही नाही.\n'या स्पर्धेत तू कितवा आहेस ' एवढाच तिचा प्रश्न . आज ही स्पर्धा आपल्या मागे कायमची लागली आहे.\nजी मित्राला देखील शत्रू म्हणून बघते, तिला स्पर्धा असे म्हणतात. जी 'मलाच सगळ्यात जास्त मिळायला पाहिजे' असं म्हणते , तिला स्पर्धा असे म्हणतात. आपल जन्मापासून मृत्यूपर्यँतच जगण स्पर्धामय झालंय. पुढे चांगली नोकरी पाहिजे, चांगला पगार व प्रमोशन मिळाल पाहिजे. चांगला पगार मिळाला की चांगल 2 मजली घर मिळालं पाहिजे. यश मिळाल की एक बायकोदेखील हवी. एक चांगली बायको किँवा चांगला नवरादेखील कमवावा लागतो. तेदेखील एक पझेशन. हे करता आलं की, एखादी फाँरेन टूर करावी वाटते. काँम्पिटिशन / कन्झमशन हेच जर सगळ जीवन असेल तर आपल्या जीवनाला काय अर्थ उरला\nअस झालं, तर जीवन एक सजा ठरेल.\nपुढची 40 वर्ष तुमची आहेत.\nआयुष्य ही तुम्हाला एकदाच मिळणारी संधी आहे. संकल्प करा की आजच हे जग मला मान्य नाही.\n\" जशा जगात मी जन्माला आलो,\nतशा जगात मी मरणार नाही \nहे जग मी बदलून जाईन.\nमाझं आयुष्य खूप अमूल्य आहे.\nपैशांसाठी मी माझ आयुष्य विकणार नाही,\nमी भोगला जाणार नाही.\nमी जेव्हा विकायला तयार होतो, तेव्हा मी भोगला जातो.\nमी माझ्या जीवनाला एक हेतू , एक प्रयोजन प्रदान करेन.\nजिथे प्रश्न आहे तिथे मी जाईन .\nजिथे गरज नाही तिथे गर्दी करुन मी स्वतःच एक प्रश्न बनणार नाही.\nव्हिक्टर फ्रँकेल नावाचा एक मानसरोगतज्ज्ञ होता. तो जर्मन होता, ज्यू होता. म्हणून तो जर्मनीच्या काँन्सन्ट्रेशन कँम्पमध्ये कैदी होता. तिथे भयंकर छळ चालायचा. सुटण्याची आशा नाही. त्या छळाला त्रासून दर दोन चार दिवसांनी एखादा कैदी आत्महत्या करायचा. त्याच्या लक्षात यायला लागलं की, आपल्या मनात आत्महत्येच विचार हळूहळू यायला लागलेत. तो शोधायला लागला की, हा विचार कसा थांबवू इतर कैद्यांचे पण विचार कसे थांबवू \nव्हिक्टर फ्रँकेलला असं आढळलं की - जगण्यासाठी एक अपूर्ण स्वप्न, करायचं जीवनकार्य शोधलं- फुलवलं की जगण्याला प्रयोजन प्राप्त होऊन आत्महत्येचा विचार दूर होतो.\nत्याचं , \" मँन्स सर्च फाँर मीनिँग \" हे सुंदर पुस्तक आहे.\nत्यात तो एक कळीच वाक्य लिहितो -\nमी का जगतो याचं उत्तर ज्यांना सापडलं , त्यांना कसं जगावं हा प्रश्न सतावत नाही. तो प्रश्न सोपा होऊन जातो. मला 2 कपडे हवेत की 4 हवेत मला घर 2खोल्यांच हवं की 4 मला घर 2खोल्यांच हवं की 4 हे सगळे प्रश्न गैरलागू होऊन जातात. बिनमहत्त्वाचे वाटतात.\n📌🚩 *खासमराठी* चे असेच *दर्जेदार* updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी\nया क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...\nसर्वोत्तम शैक्षणिक हिंदी ब्लॉग\nऑनलाइन विद्यालय ह्या ब्लॉग वर शैक्षणिक माहिती हिंदी मध्ये दिली जाते. आपणास ती नक्की आवडेल.\nआता खासमराठी सोबत करा आपल्या व्यवसाय / सेवेची जाहिरात...\nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन १\nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन २\nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ३\nस्पर्धा परीक्षा म्हणजे काय\nवेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा कोणत्या असतात \nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ४\nMPSC संपूर्ण मार्गदर्शन 7\nMPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा,\nमुख्य परीक्षा मुलाखत तयारी कशी कराल \nMPSC PRELIMS तयारी अशी करावी\nखासमराठी परिवारात आपले स्वागत\nखासमराठी चे अपडेट्स व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी जॉईन व्हा\nराष्ट्रवादीला विलीन करून शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा : रामदास आठवले || Marathi news\nबिडी उत्पादनासाठी महापुरुषांच्या नावाचा गैरवापर थांबवावा : रोहित पवार || Marathi news\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/07/one-dies-in-a-collision-with-a-vehicle/", "date_download": "2020-09-29T07:50:47Z", "digest": "sha1:GVWIDNUR4KWJURMRGVIOHAJTFYR67S7C", "length": 8479, "nlines": 142, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nHome/Breaking/वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू\nवाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू\nसुपा : पारनेर तालुक्यातील पुणे – नगर महामार्गावर सुपा शिवारातील हॉटेल शिवनेरी समोर दि.२ रोजी १२ वाजेचे सुमारास अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगईने व अविचाराने भरधाव वेगात चालवून एका अंदाजे ५० वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषास पाठीमागून जोराची धडक दिली.\nयात त्या अनोळखी व्यक्तीस गंभीर दुखापतीस व मृत्यूस कारणीभूत होवून अपघाताची खबर न देता व मदत न करता पळून गेला.\nयाबाबत अज्ञात वाहनचालकाविरूध्द सुपा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून , अपघाताचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार सुनिल कुटे करीत आहेत.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आ���ा ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/15/ahmednagar-breaking-leopard-kidnaps-youth/", "date_download": "2020-09-29T08:35:56Z", "digest": "sha1:LPKVF56IW6OEPKZ667AYLRL6B3GPMVSH", "length": 9712, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याने केले तरुणाचे अपहरण ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nHome/Breaking/अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याने केले तरुणाचे अपहरण \nअहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याने केले तरुणाचे अपहरण \nअहमदनगर Live24 ,15 जून 2020 : पारनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे, येथील कोहोकडी गावच्या सतिश सुखदेव गायकवाड ( वय 27) या युवकाचे रविवारी रात्री बिबट्याने अपहरण केल्याची माहिती समोर आलीय.\nयाबाबत सविस्तर घटनाक्रम असा कि, कोहोकडी येथील सतिष सुखदेव गायकवाड हा युवक रविवारी रात्री शिरूर येथून कोहोकडी फाटा येथे आला होता.\nमात्र तो घरी आला नाही म्हणून त्यांच्या कुटुंबातील लोकानी पोलिसांना फोन केला. त्याचा शोध घेतला असता कोहोकडी फाट्याजवळ पोलिसांना सतिशची गाडी रोडच्या कडेला पडलेली दिसली.\nव त्या ठिकाणी बिबट्याचे पंजाचे निशाणा दिसून आले. थोड्या अंतरावर त्याचा बूट पडलेला दिसला. त्या ठिकाणाहून थोड्या अंतरावर त्याचा मोबाईल चालू अवस्थेत मिळून आला.\n��ुटा शेजारी जमिनीवर देखील बिबट्याच्या पायाचे ओरखडे दिसत होते. पोलिसांनी वन विभागास बोलावून घेऊन रात्रीपासून शोधमोहीम सुरू केली आहे.दरम्यान पोलीस आणि वन विभागाच्यावतीने शोध मोहीम सुरू असून आज दुपारपर्यत त्याचा तपासही लागलेला नाही.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%89,_%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-09-29T09:05:33Z", "digest": "sha1:UI22VV5M4X4WPBN6MAA6SI6ZQO5AI4MP", "length": 4914, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "केनेसॉ, जॉर्जिया - विकिपीडिया", "raw_content": "\nकेनेसॉ अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील शहर आहे. कॉब काउंटीमधील या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार २९,७८३ होती.\nया शहराची स्थापना इ.स. १८८७मध्ये झाली. अमेरिकन यादवी युद्धादरम्यान १२ एप्रिल, इ.स. १८६२ रोजी येथून रेल्वे गाड्यांचा पाठलाग सुरू झाला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nजॉर्जिया (अमेरिका) मधील शहरे\nइ.स. १८८७ मधील निर्मिती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मे २०१७ रोजी १९:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/saptarang/saptarang-vidya-surve-borse-write-balguj-article-272597", "date_download": "2020-09-29T06:54:08Z", "digest": "sha1:JSUJHHGHADADMPVIVH5DOXFF3VWMFJFB", "length": 33798, "nlines": 311, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोना आणि घर (विद्या सुर्वे-बोरसे) | eSakal", "raw_content": "\nकोरोना आणि घर (विद्या सुर्वे-बोरसे)\nकोरोना विषाणू वाईटच; पण त्यानं लहान-मोठ्यांना घरात बसवून ठेवलं ही एक संधी आहे हे लक्षात घेऊन दुपारच्या वेळी आम्ही घरातल्या घरात कितीतरी नव्या अॅक्टिव्हिटीज् केल्या...विज्ञानखेळणी तयार केली...विषाणूंचा इतिहास मुलांना शोधायला लावला...जैविक अस्त्रांची माहिती जमवली...\nकोरोना विषाणू वाईटच; पण त्यानं लहान-मोठ्यांना घरात बसवून ठेवलं ही एक संधी आहे हे लक्षात घेऊन दुपारच्या वेळी आम्ही घरातल्या घरात कितीतरी नव्या अॅक्टिव्हिटीज् केल्या...विज्ञानखेळणी तयार केली...विषाणूंचा इतिहास मुलांना शोधायला लावला...जैविक अस्त्रांची माहिती जमवली...मुलांच्या सोबतीनं घर स्वच्छ केलं... राहत्या परिसरातल्या गावाविषयी, तिथल्या उत्पादनांविषयी माहिती घेतली...शब्दकोडी सोडवली...गावांच्या-देशांच्या नावांच्या भेंड्या खेळल्या... नकाशावाचन केलं... मोबाईल बंद करून, जुने विसरून गेलेले खेळ आठवून ते खेळले...\nही घटना तीन आठवड्यांपूर्वी घडली. फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवसांत शाळेतून येताच माझा मुलगा साई म्हणाला : ‘‘आज आपण बाजारातून मास्क घेऊन येऊ. उद्या शाळेला जाताना मी मास्क लावून जाणार.’’\nसाईला शाळेतल्या शिक्षकांनी मास्कच्या आणि सॅनिटायझरच्या वापराविषयी सूचना दिल्या होत्या. कोरोना या विषाणूविषयी थोडी माहितीही दिली हो���ी. आम्ही नेहमीच सॅनिटायझरचा वापर करतो. साईच्या दप्तरात-गाडीत-घरात ते असतंच. त्यामुळे आता त्याला मास्क हवा होता. तोपर्यंत स्वामीनं मास्क आणि त्याच्या प्रकारांविषयीची माहिती गुगलवर सर्च करून मिळवली. स्वामी वयानं थोडा मोठा आहे. तो शालान्त परीक्षेच्या अभ्यासात गुंतलेला होता.\nनंतर होळी आली. रंग खेळले गेले...पण त्यात नेहमीचा उत्साह नव्हता. प्री-प्रायमरीत जाणारा साईचा छोटा मित्र म्हणाला : ‘‘रंगात बारीक किडा आहे, तो डोळ्यांना दिसत नाही; पण त्यामुळे आपण आजारी पडतो.’’\nतो कोरोनाबद्दल बोलत होता, म्हणजे त्याच्याही टीचरनं वर्गात खबरदारीच्या सूचना दिल्या होत्या. पुढं शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. विदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणीमोहीम सुरू झाली. अगोदर पुण्यात व नंतर इतर शहरांत आणि शेवटी ग्रामीण भागातल्या शाळांनाही सुटी मिळाली. शिकवणीवर्ग बंद करण्याच्या सूचना आल्या. जमावबंदी लागू झाली. वसतिगृहं रिकामी करण्यात आली. उद्यानं, मंगलकार्यालयं, चित्रपटगृह, शॉपिंग मॉल...एकेक करत\nबंद केले गेले. परीक्षा पुढं ढकलण्यात आल्या. वर्तमानपत्रांतून, दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवरून जगभरच्या बातम्या आदळत राहिल्या. आपल्याकडे महाराष्ट्र सरकारनं अत्यंत काळजीपूर्वक नियोजन केलं. मुख्यमंत्र्यांनी, आरोग्यमंत्र्यांनी जनतेला गर्दी न करण्याचं, धीर धरण्याचं, काळजी घेण्याचं आवाहन सातत्यानं केलं. अफवा पसरवल्या जाऊ नयेत याबद्दल पोलिस प्रशासन दक्ष राहिलं. ठिकठिकाणच्या डॉक्टरांनी दक्षतेचे योग्य ते संदेश दिले आणि कोरोनाविषयी जनजागृती केली. दुसरीकडे जगभरात हजारो लोक मृत्युमुखी पडल्याचं बातम्यांमधून समजत राहिलं.\nज्याची कल्पना कुणी स्वप्नातही केली नसेल असं चित्र गेल्या पंधरा दिवसांत जगभर निर्माण झालं. चीन, इराण, इटलीविषयीच्या बातम्या ऐकतानाही अंगावर काटा आला. सगळं जग ठप्प झाल्यासारखं झालं आहे. आपल्याकडे मुलं आणि पालक दोघंही घरात अडकून पडले आहेत. शाळा, उद्यानं, मैदानं, ग्रंथालयं, व्यायामशाळा बंद आहेत. मुलांना घरात बसण्याशिवाय पर्याय नाही. बहुतेक पालकही घरीच आहेत. पाळणाघरं, डे-केअर सेंटर बंद आहेत. पालकांना आता मुलांसाठी वेळ देण्याशिवाय पर्याय नाही कामावरून परतलेली आणि दिवसभर मोबाईलवर बोलणारी आई वैतागून गेली आहे. ऑफिसचं काम करत घरातही लॅपटॉपला च���कटून बसणारे बाबा चिडचिड करू लागले आहेत. या मुलांचं करायचं काय कामावरून परतलेली आणि दिवसभर मोबाईलवर बोलणारी आई वैतागून गेली आहे. ऑफिसचं काम करत घरातही लॅपटॉपला चिकटून बसणारे बाबा चिडचिड करू लागले आहेत. या मुलांचं करायचं काय त्यांच्यापुढं मोठा पेच आहे. ऑफिसमधले अधिकारी, शाळा-महाविद्यालयांतले अध्यापक, निरनिराळ्या कार्यालयांत राबणाऱ्या महिला या सर्वांपुढं कोरोनानं जणू एक वेगळंच संकट उभं केलं आहे. दिवसभर घरात असणाऱ्या\n आणि हा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. वैतागलेल्या चिंताक्रांत पालकांचे याबाबत सोशल मीडियातून कितीतरी संदेश फिरत आहेत.\nकाय झालं आहे माहितीय\nगेल्या अनेक वर्षांत आपण आपल्या मुलांशी संवाद करणंच विसरलो आहोत, त्यामुळे आपल्याला त्यांच्याशी बोलताच येत नाहीय. झोपेतून उठल्यापासून पुन्हा रात्री झोपेपर्यंत आपण आपले पाल्य शाळेच्या, कोचिंग क्लासेसच्या आणि छंदवर्गांच्या हवाली केले आहेत. आपण आपल्या पाल्यांना सतत पुस्तकांत बुडताना, होमवर्क, असाईन्मेंट करताना पाहिलं आहे. गुणपत्रकावर सही करताना आपण त्यांच्याशी केवळ दोन शब्दांची देवाण-घेवाण केली आहे. आपण जेव्हा जेव्हा काही सांगण्यासाठी तोंड उघडलं तेव्हा तेव्हा पाल्याला त्याच्या ध्येयाची, वर्गात पहिला येण्याची, सर्वाधिक गुण मिळवण्याची, डॉक्टर-कलेक्टर होण्याची शिकवण देण्यासाठीच शब्द खर्च केले आहेत. आपण त्याला केवळ उपदेश केला आहे. म्हणून आता बहुतेक पालकांची अडचण झाली आहे.\nमी पालकांना दोष देत नाही. आजूबाजूला जे कडवट वास्तव दिसत आहे तेच पुन्हा दाखवत आहे.\nपालक म्हणून आपण आपला स्वत:चा पडताळा घेऊ या. गेल्या दोन-चार महिन्यांत, वर्षात आपण आपल्या पाल्यांना किती वेळ दिला आहे आपण घरात येतो तेव्हा मोबाईलवर किती बोलतो, किती चॅटिंग करतो, सोशल मीडियाच्या पोस्ट वाचतो आपण घरात येतो तेव्हा मोबाईलवर किती बोलतो, किती चॅटिंग करतो, सोशल मीडियाच्या पोस्ट वाचतो मोबाईल बंद करून आपण आपल्या मुलांना गोष्ट सांगितली त्याला किती वर्षं झाली मोबाईल बंद करून आपण आपल्या मुलांना गोष्ट सांगितली त्याला किती वर्षं झाली एखादं गाणं म्हणत मुलांसोबत मुक्तपणे वेडावाकडा नाच केला त्याला किती महिने झाले एखादं गाणं म्हणत मुलांसोबत मुक्तपणे वेडावाकडा नाच केला त्याला किती महिने झाले मुलांसोबत क्रिकेट, कॅरम, बुद्धिबळ खेळलो त्याला किती काळ लोटला मुलांसोबत क्रिकेट, कॅरम, बुद्धिबळ खेळलो त्याला किती काळ लोटला आपण आपल्या पाल्यांसमवेत दिवाळीला किल्ला तयार केला का आपण आपल्या पाल्यांसमवेत दिवाळीला किल्ला तयार केला का किमान वाळूत खोपा तयार केला का किमान वाळूत खोपा तयार केला का अंधाऱ्या रात्री घराच्या छतावर अथवा गच्चीत बसून त्यांना आपण नक्षत्रांविषयी माहिती दिली का अंधाऱ्या रात्री घराच्या छतावर अथवा गच्चीत बसून त्यांना आपण नक्षत्रांविषयी माहिती दिली का यातलं आपण काय केलं यातलं आपण काय केलं की कधीच काहीही केलं नाही\nकोरोना हा नक्कीच भयावह संसर्गजन्य आजार असणार. त्याशिवाय अशा युद्धपातळीवर योजना आखल्या गेल्या नसत्या. त्याचा संसर्ग आपल्या प्रदेशात होऊ नये, त्याला अटकाव घातला जावा यासाठी पालक म्हणून आपण जागरूकपणे कोणते उपाय केले आहेत घटनेचं गांभीर्यदेखील लक्षात न घेता लोक इकडे-तिकडे भटकत आहेत, याला काय म्हणायचं घटनेचं गांभीर्यदेखील लक्षात न घेता लोक इकडे-तिकडे भटकत आहेत, याला काय म्हणायचं ‘इतरांशी संपर्क टाळा, कोरोनाचा संसर्ग टाळा’ इतकं साधं सांगणं आहे डॉक्टरांचं आणि सरकारचं. आणि, सगळीच नसली तरी काही मंडळी मात्र हा काळ सुटीचा समजून गेट टुगेदर करत सुटली आहेत, फिरायला जात आहेत, नको तिथं गर्दी करत आहेत...\n खोकला आला तर खोकायचं कसं श्वासोच्छवासाला त्रास होत असेल तर करायचं काय श्वासोच्छवासाला त्रास होत असेल तर करायचं काय याविषयीच्या सूचना सतत दिल्या जात आहेत आणि आपल्यातले बहुसंख्य लोक त्या सूचनांकडे चक्क दुर्लक्ष करत आहेत. आपण आपल्याही प्रकृतीविषयी जागरूक असू नये याला काय म्हणावं याविषयीच्या सूचना सतत दिल्या जात आहेत आणि आपल्यातले बहुसंख्य लोक त्या सूचनांकडे चक्क दुर्लक्ष करत आहेत. आपण आपल्याही प्रकृतीविषयी जागरूक असू नये याला काय म्हणावं आपली मुलं आपलंच अनुकरण करत असतात, आपत्तीच्या काळात कसं वागायचं असतं याबद्दलचा हाच आदर्श आपल्या मुला-बाळांनी आपल्याकडून घ्यावा असं आपल्याला वाटतं काय\n‘खजिना आनंदकथांचा’ नावाच्या एका छोट्या पुस्तकात एका शाळकरी मुलाची आणि सतत कार्यमग्न असणाऱ्या त्याच्या वडिलांची लघुकथा आहे. या कथेतला मुलगा वडिलांना विचारतो : ‘एका तासात तुम्हाला किती रुपये मिळतात’ वडील त्याला एक रक्कम सांगतात. त्य���नंतर दुसऱ्या दिवशी मातीच्या गल्ल्यातून काढून मुलगा तेवढी विशिष्ट रक्कम वडिलांच्या हातावर ठेवतो आणि विचारतो: ‘आज संध्याकाळी तुम्ही तुमचा एक तास मला विकत द्याल का’ वडील त्याला एक रक्कम सांगतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मातीच्या गल्ल्यातून काढून मुलगा तेवढी विशिष्ट रक्कम वडिलांच्या हातावर ठेवतो आणि विचारतो: ‘आज संध्याकाळी तुम्ही तुमचा एक तास मला विकत द्याल का मला तुमच्याबरोबर जेवण करायचं आहे...’\nही कल्पित कथा नाहीय. आपण जर विचार केला तर कळून येईल की ही आपलीच गोष्ट आहे गेल्या अनेक दिवसांत घरातल्या घरात आपण मुलांबरोबर एकत्र जेवण केलेलं नाही. आपण खूप व्यग्र झालेलो आहोत हे मान्य; पण ही सगळी धावाधाव कुणासाठी, कशासाठी याबद्दलही आपण थोडं जागरूक व्हायला हवं. आपण मुलांना वेळ देणं गरजेचं आहे, आपण मुलांना वेळ दिला की आपल्याला आपलाच मुलगा, आपलीच मुलगी नव्यानं कळून येईल. मुलीच्या डोळ्यांतल्या चांदण्या आपल्याला वाचता येतील, वेचताही येतील.\nबाबाराव मुसळे हे मराठीतले ज्येष्ठ कादंबरीकार आहेत. विदर्भातलं ग्रामजीवन हा त्यांच्या कादंबऱ्यांचा विषय. ‘हाल्या हाल्या दुधू दे’सारखी महत्त्वाची कादंबरी मुसळे यांचीच. सोशल मीडियावर ते सक्रिय असतात. शाळेत जाणाऱ्या त्यांच्या नातीची हालचाल त्यांनी अलीकडेच शब्दबद्ध केली आहे. त्यांनी लिहिलं आहे : ‘उन्हात कोरोनाचे जंतू मरतात (असं तिला कुणीतरी सांगितलं) म्हणून नात वेळ मिळाला की उन्हात जाऊन उभी राहते.’ वरवर ही घटना फार साधी वाटते; पण त्यातून बालकांचं मनोविश्व व्यक्त होतं.\nलहान मुलं शाळेतल्या शिक्षकांचं जेवढं ऐकतात तेवढं ते इतरांचं ऐकत नाहीत. त्यामुळे शाळेतल्या, विशेषत: प्राथमिक शाळेतल्या, शिक्षकांची जबाबदारी किती मोठी आहे हेही लक्षात येतं.\nकोरोनाची आत्ता जशी साथ आली आहे तशी अन्य विषाणूंचीही साथ यापूर्वीसुद्धा अनेकदा आली आहे. स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, इबोला या अलीकडच्या काळातल्या काही साथी. पूर्वी प्लेगची साथ अशीच येई. देवी येत. गावंच्या गावं रिकामी होत. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा संदर्भ जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा प्लेगच्या साथीत त्यांनी केलेलं कार्यही स्मरतं. मी उत्सुकता म्हणून मराठी बालकुमार साहित्याचा आढावा घेते...अशा साथजन्य विषाणूसंदर्भात एखादा अनुभव, एखादी गोष्ट मराठी��� आहे का याचा शोध घेते तेव्हा हाती निराशा येते. मुलांना सांगावी अशी विषाणूची एकही गोष्ट माझ्याजवळ नाही. म्हणून मी शालान्त परीक्षा देणाऱ्या स्वामीलाच कोरोनाच्या विलक्षण वेगळ्या बातम्या सांगायला लावते. हे किस्से मला दोन बाबींची जाणीव करून देतात. कोरोनानं पसरवलेली दहशत आणि नव्या पिढीला ठाऊक असणारी आवश्यक ती खबरदारी या त्या दोन बाबी.\nदुपारच्या वेळी घरातल्या घरात आम्ही कितीतरी नव्या अॅक्टिव्हिटीज् केल्या...विज्ञानखेळणी तयार केली...विषाणूंचा इतिहास मुलांना शोधायला लावला...जैविक अस्त्रांची माहिती जमवली...मुलांच्या सोबतीनं घर स्वच्छ केलं...आम्ही राहतो त्या नाशिक-धुळे पट्ट्यातल्या गावांविषयी, तिथल्या उत्पादनांविषयी माहिती घेतली... शब्दकोडी सोडवली...गावांच्या-देशांच्या नावांच्या भेंड्या खेळल्या... नकाशावाचन केलं...मोबाईल बंद करून, जुने विसरून गेलेले खेळ आठवून ते खेळले...\nकोरोना विषाणू वाईटच. मात्र, त्यानं आपल्याला घरात बसवून ठेवलं ही एक संधी आहे हे लक्षात घेऊन घरातले सगळे सदस्य एकत्र आले. त्यांनी एकमेकांसाठी भरपूर वेळ दिला. कोरोना येत्या काळात संपेल, नष्ट होईल; पण त्यानिमित्तानं एकत्र आलेलं घर आणि सदस्यांमधला विश्वास, प्रेम, आपुलकी दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाईल अशी खात्री बाळगायला काहीच हरकत नाही.\nया आठवड्यात नवं वर्ष सुरू होत आहे, या चैत्री पाडव्याला, गुढी पाडव्याला आपणही बालक-पालक नात्याची नवी सुरवात करू या.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपंचाहत्तरीची उमर गाठता... (श्रीराम पवार)\nया वर्षी संयुक्त राष्ट्रांची वार्षिक आमसभा बड्या नेत्यांच्या थेट सहभागाशिवाय होते आहे. हे संघटनेचं ७५ वं वर्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमसभेत...\nशेतकऱ्यांवरील नियंत्रणाला ‘राम राम'\nकाही कायदे कालबाह्य होऊनही टिकून होते. शेतकऱ्याला मुक्त व्यापाराचं स्वातंत्र्य हवं, अशी मागणी अनेक वर्षं केली जात होती. केंद्र सरकारनं यासंबंधीचे तीन...\nमुलांचं मित्र व्हावं... (वंदना गुप्ते)\nमी आई झाल्यावर, माझी आई किती महान होती, हे मला प्रकर्षानं जाणवू लागलं. त्याचबरोबर दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद घेता आला, तर माणूस...\nविद्वेषाच्या वखारी.... (रवि आमले)\nवृत्तवाहिन्यांवरील विद्वेषजनक कार्यक्रमांना आळा घाला असं सांगितलं, तर आधी डिजिटल माध्यमांकडं पाहा, अशा आशयाचं प्रतिज्ञापत्र केंद्रातील नरेंद्र मोदी...\nशुक्रावर सूक्ष्म जीवसृष्टीचे संकेत (डॉ. श्रीकांत कार्लेकर)\nशुक्र हा ग्रह तिथल्या प्रतिकूल स्थितीमुळे पृथ्वीबाहेरील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी कधीही आश्वासक नव्हता. मात्र, या ग्रहाभोवतीच्या ढगांमध्ये दुर्मिळ...\nमाझ्या बदलीची गोष्ट : भाग २ ...त्यांचं ते वाक्य माझ्या जिव्हारी लागलं. प्रशासनात तुम्ही एखादी गोष्ट करू शकत नाही, हा पळपुटेपणा त्यांच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.marathatej.com/2020/08/blog-post_484.html", "date_download": "2020-09-29T06:52:26Z", "digest": "sha1:6MGR67YZPJDUPA63B7EGERKXMC3YY3QV", "length": 8285, "nlines": 92, "source_domain": "www.marathatej.com", "title": "एक सच्चा शिवसैनिक साबेर खान यांना महामंडळ मध्ये घेण्याची मागणी", "raw_content": "\nHomeवैजापूरएक सच्चा शिवसैनिक साबेर खान यांना महामंडळ मध्ये घेण्याची मागणी\nएक सच्चा शिवसैनिक साबेर खान यांना महामंडळ मध्ये घेण्याची मागणी\nमहाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून विधान परिषदेमध्ये पक्षाने नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार केला आहे.असाच एक लोकनेता व जनसेवक साबेर खान यांचा सुद्धा विचार व्हायला हवा. वैजापूर तालुक्यात एक सच्चा शिवसैनिक म्हणून आज पर्यंत त्यांची ख्याती असून समोर कितीही आव्हान असू द्या परंतु त्यांना न घाबरणार व्यक्तिमत्व म्हणजे साबेर खान.\nसमाजसेवा आणि समाजसेवेच्या च्या माध्यमातून राजकीय नेते असा त्यांचा प्रवास आहे. महाविकास आघाडी मधील शिवसेना या पक्षाने साबेर खान यांची महामंडळ वर नियुक्ती करावी अशी मागणी वैजापूर येथील शिवसैनिकातून होताना दिसत आहे. वैजापूर तालुक्यातील एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या कर्तृत्वातून एक सर्वसाधारण, सर्वसामान्य कार्यकर्ता, नगरसेवक ते उपनगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचा खंबीर कार्यकर्ता, न��ता म्हणून आपली छाप पाडली.ज्या वेळेस जिल्ह्यातील अनेक नेते पक्ष सोडून जात होते त्या पडत्या काळात शिवसेनेला पक्की गाठ बांधून एक शिवसैनिक म्हणून एक समाजसेवक म्हणून मागील 40 वर्षांपासून टिकून आहे. शिवसेना पक्षातून अनेक कार्यकर्ते मोठे झालेले अनेक मोठे पद भुषविले परंतु सर्वसामान्य,गोरगरीब, दीनदुबळ्या लोकांचा खरा समाजसेवक शिवसैनिक म्हणून ज्यांनी आपली प्रचिती लोकांमध्ये सर्वसाधारण पणे राहून आपली छाप पाडली अशा कर्तुत्ववान, निष्ठावंत शिवसैनिक माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष शिवसेना नेते साबेर खान (भाई) यांची जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये राजकारणामध्ये एक वेगळी ओळख उमटलेली आहे.\nसाबेर भाई यांनी स्वतःसाठी कधीही पदाची शिफारस केली नाही आणि जीवनात करणार पण नाही.अशा सर्वसामान्य व्यक्तिमत्त्वाला ज्यांनी आपलं व्यक्तिमत्व शून्यातून निर्माण केलं अशा शिवसैनिकास महामंडळात स्थान मिळावे अशी मागणी होत आहे. आज कोरोना सारख्या महामारी युद्धाच्या काळामध्ये आपली जबाबदारी म्हणून ज्या घरांमध्ये चूल पेटत नाही अशा कितीतरी घरांचा आधार म्हणून आजही साबेर खान आपलं कर्तव्य बजावत आहे म्हणून साबेर खान यांची मंडळावर नियुक्ती करावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी , शहरप्रमुख राजेंद्र साळुंके, नगरसेवक प्रकाश चव्हाण, मानाजी मिसाळ, अविनाश पा गलांडे आदींनी केली आहे.\nरायगड पोलीस दलातील अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू , होम डीवायएसपी राजेंद्रकुमार परदेशी यांचे उपचारा दरम्यान निधन\nदौंडमध्ये चक्क ग्रामपंचायत सदस्य व कुटुंबीय करतायेत शासकीय जागेवर अतिक्रमण....BDO, सरपंच, ग्रामसेवक करताहेत पाठराखण...\nमहाड एम आय डी सी परिसरात अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/02/blog-post_84.html", "date_download": "2020-09-29T07:28:36Z", "digest": "sha1:Y5IH6O2AD3K5PYVTHEMWPF75WU6LVCED", "length": 3195, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "विचार महापुरूषांचे | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nव���शाल मस्के ७:५९ म.पू. 0 comment\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.readkatha.com/konte-dudh-tumchya-sharirasathi-yogya/", "date_download": "2020-09-29T06:33:09Z", "digest": "sha1:NUGNCF5IAL6365XQ5BO6WTYVGBHTMBOG", "length": 12395, "nlines": 149, "source_domain": "www.readkatha.com", "title": "गाईचे दूध आणि म्हशीचे दूध या दोघांमधील कोणतं दूध आपल्या शरीराची उत्तम आहे? » Readkatha", "raw_content": "\nHome\tहेल्थ\tगाईचे दूध आणि म्हशीचे दूध या दोघांमधील कोणतं दूध आपल्या शरीराची उत्तम आहे\nगाईचे दूध आणि म्हशीचे दूध या दोघांमधील कोणतं दूध आपल्या शरीराची उत्तम आहे\nदूध पिणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे काही लोक आपले शरीर स्वस्थ उत्तम राहण्यासाठी सकाळची सुरुवात ही दूध पिण्याने करतात. दुधात असणारे कॅल्शिअम तुमची हाड मजबूत करते तर प्रोटीन तुमच्या मांसपेशी मजबूत करून तुमच्या शरीरात प्रतिरोधक क्षमता वाढवते. म्हणून सकाळी दूध पिणे हे तुमच्या शरीरासाठी उत्तम टॉनिक आहे. पण कोणते दूध तुम्ही पिता गाईचे की म्हशीचे या दोघांतील अंतर काय आहे हे आज आपण पाहूया.\nगाईचे दूध हे पातळ असते शिवाय पचायला ही ते हलके असते तर म्हशीचे दूध हे जड असते. त्यामुळे पचायला ही खूप जड असते. विदेशात गाईचे दूध हे जास्त प्रमाणत वापरले जाते शिवाय भारत आणि चीन या राष्ट्रांमध्ये म्हशीचे दूध जास्त प्रमाणत वापरले जाते. गाईचे दूध पचायला हलके असते त्यामुळे आपल्या लहान मुलांसाठी हेच उत्तम आहे. कारण लहान मुलांची पचनसंस्था इतकीही मजबूत झालेली नसते त्यामुळे त्यांना हलके असणारे गाईचे दूध उत्तम.\nपण म्हशीचे दूध हे शरीरातील ताकद वाढण्याबरोबरच स्नायूंची ताकदही वाढवते गायीच्या दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण ३ टक्के असते तर म्हशीच्या दुधात ते ४ टक्के असते. त्याचप्रमाणे म्हशीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. ज्या लोकांची पचनसंस्था कमजोर आहे किंवा ज्यांना वजन कमी करायचे आहे अशा लोकांनी गाईचे दूध आहारात घेणे उत्तम.\nतसे पाहिले तर दोन्ही प्रकारचे दूध हे आपल्या शरीरातील उत्तम आहे पण प्रत्येक शरीराची ठेवण आणि त्यांच्यातील विकार यांच्या बदलामुळे प्रत्येकाने ठरवावे आपल्याला कोणते दूध चांगलं आहे.\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nया कलाकारांच्या मध्ये एकत्र काम करताना झाले होते प्रेम\nकाही व्यक्तींमध्ये हे गुण आपल्याला प्रकर्षाने आढळून येतात, तुमच्यात सुद्धा नक्कीच असेल\nदुधी भोपळा खाण्याचे फायदे\nशेवग्याच्या पानांची भाजी खाण्याचे फायदे\nसोनचाफा फायदे आणि महत्त्व\nफाटलेल्या टाचांवर घरगुती उपाय\nआनंदाची बातमी : कंपनीमध्ये एक वर्ष काम केलं तरी मिळणार ग्रॅच्युइटी\nआज सुद्धा मराठी सिने सृष्टीला मोठा धक्का, दिग्गज अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआड\nह्या ब्रश ने होतील तुमचे दात पांढरे शुभ्र\nभक्तांना कधीच विसरत नाहीत बाबा, वाचा साई बाबांची खरी कथा » Readkatha on आज ह्या वाक्याचा खरा अर्थ कळला “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”\nती मी आणि ती » Readkatha on भयाण विकृती\nभयाण विकृती » Readkatha on गैरसमज\nभयाण विकृती » Readkatha on क्षणिक सुख\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nआनंदाची बातमी : कंपनीमध्ये एक वर्ष काम केलं तरी मिळणार ग्रॅच्युइटी\nआज सुद्धा मराठी सिने सृष्टीला मोठा धक्का, दिग्गज अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआड\nरसोडे मै कोन था मिम्स मागे हा मराठमोळा मुलगा\n६०+ वय असेल तर पुणेकर सावधान, गंभीर अहवाल आला समोर\nतुम्हाला माहीतच असेल डॉ���्टर काही इंजेक्शन हे...\nपावसाळ्यात घरात फिरणाऱ्या माशांचा त्रास होत असेल...\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2020-09-29T08:23:30Z", "digest": "sha1:FC6QFI5PGK3NGIXYKIIIDQB4VC5WZDSV", "length": 3004, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "पॉझिटिव्ह Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad : एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह असणाऱ्यांना मुले निगेटिव्ह होतात ही बाब आरोग्याच्या दृष्टीने…\nएमपीसी न्यूज - एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह असणाऱ्यांना मुले निगेटिव्ह होतात ही बाब आरोग्याच्या दृष्टीने चांगली आहे, असे प्रतिपादन चाकण येथील महिंद्रा व्हेईकल फॅन्युफॅक्चरर्स उद्योग संस्थेचे प्रकल्प प्रमुख नचिकेत कोडकणी यांनी आज केले. चिंचवड…\nHinjawadi Crime : पिस्तुलाचा धाक दाखवून कार चोरण्याचा प्रयत्न\nChakan Crime : घरफोडी करून दुकानातून 16 एअर पिस्टल चोरीला\nGoogle Doodle : ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल यांचा गुगल डुडल माध्यमातून सन्मान\nWakad Crime : डॉक्टरांच्या तपासणीपूर्वी रुग्णाचा मृत्यू; नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड, कामगारांना मारहाण\nDehuroad Crime : डोक्यात फावड्याने मारून तरुणाचा खून; संशयित पत्नी पोलिसांच्या ताब्यात\nChinchwad News: गावठाणातील विकासकामे संथ गतीने; नागरिकांना नाहक मनस्ताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/arthavishwa/state-bank-india-reduces-interest-rate-fixed-deposit-5599", "date_download": "2020-09-29T07:14:56Z", "digest": "sha1:FK5WYB4VHWZCS563YBOPNRNFDHN3TKND", "length": 8754, "nlines": 109, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "स्टेट बॅंकेने घटविले ठेवींवरील व्याजदर! ‘वुईकेअर सिनियर सिटिझन्स’ योजनेला वर्षअखेरपर्यंत मुदतवाढ | Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020 e-paper\nस्टेट बॅंकेने घटविले ठेवींवरील व्याजदर ‘वुईकेअर सिनियर सिटिझन्स’ योजनेला वर्षअखेरपर्यंत मुदतवाढ\nस्टेट बॅंकेने घटविले ठेवींवरील व्याजदर ‘वुईकेअर सिनियर सिटिझन्स’ योजनेला वर्षअखेरपर्यंत मुदतवाढ\nसोमवार, 14 सप्टेंबर 2020\nसुधारित व्याजदर रचनेनुसार, एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेव योजनेचा व्याजदर ०.२० टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे या मुदतीच्या ठेवींसाठी आता सर्वसाधारण नागरिकांना ४.९० टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना ५.४० टक्के व्याज दिले जाणार आहे.\nपुणे: स्टेट बॅंकेने निवडक मुदतीच्या ठेवींवरील व्य���जदरात कपात केली आहे. नवे व्याजदर १० सप्टेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या ‘वुईकेअर सिनियर सिटिझन्स’ मुदत ठेव योजनेला या वर्षअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\nसुधारित व्याजदर रचनेनुसार, एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेव योजनेचा व्याजदर ०.२० टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे या मुदतीच्या ठेवींसाठी आता सर्वसाधारण नागरिकांना ४.९० टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना ५.४० टक्के व्याज दिले जाणार आहे.\nज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यासाठी स्टेट बॅंकेने ‘वुईकेअर सिनियर सिटिझन्स’ ठेव योजना मे महिन्यात जाहीर केली होती. तिची मुदत येत्या ३० सप्टेंबरला संपणार होती. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन तिला ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पाच वर्षे मुदतीच्या या योजनेत सर्वसाधारण नागरिकांना मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा ०.८० टक्के अधिक दर ज्येष्ठ नागरिकांना दिला जातो. सुधारित व्याजदर रचनेनुसार, या विशेष योजनेत सर्वसाधारण नागरिकांना ५.४० टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना ६.२० टक्के व्याज दिले जाणार आहे. नव्याने; तसेच आधीची मुदत संपणाऱ्या ठेवींचे नूतनीकरण केल्या जाणाऱ्या ठेवींसाठी हे व्याजदर लागू असतील.\n‘ईपीएफओ’वर दोन हप्त्यांत व्याज मिळणार\nनवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (ईपीएफओ) २०१९-२०२०साठी ८.५ टक्के...\nमुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला कोरोनाच्या संसर्गामुळे ब्रेक लागण्याची शक्यता\nनवी दिल्ली: कोरोनाच्या संसर्गाने एकीकडे अवघ्या देशाचे अर्थकारण रसातळाला नेले...\nव्याजदर कपातीचा उपाय विचाराधीन: आरबीआय गव्हर्नर\nमुंबई: कोरोनाच्या साथीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी व्याजदर कपातीसह...\nगोवा खंडपीठाकडून गृहकर्जावरील हप्ते कपात न करण्यासाठीच्या स्थगितीला नकार; सरकारी कर्मचारी संकटात\nपणजी: सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून गृहकर्जाच्या हप्त्याची रक्कम बँकेच्या कर्ज...\nनव्या व्याजदरामुळे सरकारी कर्मचारी गृहकर्ज विळख्यात; उच्च न्यायालयात आव्हान देणार\nपणजी: राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना गृह कर्जापोटी दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/urmila-matondkar", "date_download": "2020-09-29T08:59:40Z", "digest": "sha1:BAIQUTHCU6ZWLVYVYFW2YWI7ODZU65HA", "length": 18283, "nlines": 167, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Urmila Matondkar Latest news in Marathi, Urmila Matondkar संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आह���त ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nसुधारित नागरिकत्व कायदा प्रत्येक गरिबाच्या विरोधात :उर्मिला मातोंडकर\nसुधारित नागरिकत्व कायदा हा केवळ मुस्लिम समाजाच्याच नव्ह तर प्रत्येक गरीबाच्या विरोधातील आहे, असे मत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. १५ टक्के...\n'हाता'ला हवी आहे... उर्मिला मातोंडकर यांची साथ\nपक्षांतर्गत वादामुळे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांनी विधानसभेत पक्षाचा प्रचार करावा, यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत. मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी...\nपक्षांतर्गत वादाचा बळी; उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसचा राजीनामा\nपक्षांतर्गत वादाचा काँग्रेसमध्ये आणखी एक बळी गेला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये येऊन भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात निवडणूक लढवलेल्या उर्मिला मातोंडकरांनी आज (मंगळवार)...\n२२ दिवस झाले सासू सासऱ्यांशी संपर्क नाही, कलम ३७० वरून उर्मिला मातोंडकर यांची सरकारवर टीका\nराजकारणात प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी कलम ३७० वरून मोदी सरकारवर टीका केली आहे. गेल्या २२ दिवसांपासून सासू- सासऱ्यांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. या...\nफेसबुकवरून उर्मिला मातोंडकर यांची बदनामी करणाऱ्याविरोधात गुन्हा\nफेसबुक पोस्टमध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाख�� केला. धनंजय कुडतरकर (वय ५७, रा. बुधवार पेठ) असे या व्यक्तीचे नाव आहे. ही...\nनिकालापूर्वीच भाजप उमेदवार गोपाळ शेट्टींची २ हजार किलो मिठाईची ऑर्डर\nएक्झिट पोलच्या अंदाजानंतर भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. उत्तर मुंबई मतदार संघातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह देखील शिगेला पोहचला आहे. भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या...\nउर्मिला मातोंडकर यांचा धडाक्यात प्रचार, गुजराती समाजाच्या भेटीगाठी\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष सध्या या मतदारसंघाकडे वळले आहे. उर्मिला मातोंडकरही आपल्या भाषणांमधून, त्यात...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉक���ाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-29T08:19:36Z", "digest": "sha1:JKVR4FGPMCSUJUGI324CMLOPI5QDVMAI", "length": 9103, "nlines": 148, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "बहिणीला त्रास देत असल्याच्या रागावरून एकाचा दगडाने ठेचुन खून | Janshakti Newspaper", "raw_content": "\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nबहिणीला त्रास देत असल्याच्या रागावरून एकाचा दगडाने ठेचुन खून\nin ठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे\nपुणे:- बहिणीला त्रास देत असल्याच्या रागावरून पुण्यातील विश्रांतवाडी येथे एकाचा खून केल्याची घटना घडली. रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास 24 वर्षीय तरुणाला दगडांनी ठेचून मारण्यात आले. ही घटना शहरातील विश्रांतवाडी येथे घडली असून पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.\nअक्षय गागोदेकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. इंद्रजित गायकवाड याच्या बहिणीसोबत अक्षय ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहत होता. अक्षय आपल्या बहिणीला त्रास असल्याची तक्रार इंद्रजितच्या कानावर आली होती. तो राग मनात धरून इंद्रजितने आपल्या साथीदारासह रविवारी अक्षय वर दगडांनी हल्ला केला. अक्षयला वाचवण्यासाठी आलेला त्याचा मित्र हल्ल्यात जखमी झाला आहे.\nघटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शोध मोहीम सुरू करून काही तासातच आरोपींना खडकी येथील होळकर पुलाजवळचया ख्रिश्चन स्मशानभूमी परिसरातून अटक केली. अटक केलेल्यांमध्ये इंद्रजित गायकवाड 23, निलेश शिगवन 24, विजय फ़ंड 25, सागर गायकवाड 17, कुणाल चव्हाण 22 या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.\nपिंपरी- चिंचवड शहराचा समावेश नॉन रेड झोनमध्ये\n3 जूनला महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज\nठाकरे सरकारमधील आणखी एका बड्या मंत्र्याला कोरोना\nतुमचा प्रोब्लेम तरी काय आहे; मोदींचा विरोधकांना सवाल\n3 जूनला महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%91%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-29T08:52:25Z", "digest": "sha1:AET6ZZXI2W6BSZ4PAAYJKCWWZEWITPUU", "length": 8405, "nlines": 133, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "राजस्थान ऑडिओ क्लिपप्रकरण : केंद्रीय मंत्री, कॉंग्रेसच्या दोन आमदारांवर गुन्हा दाखल | Janshakti Newspaper", "raw_content": "\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी ���क्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nराजस्थान ऑडिओ क्लिपप्रकरण : केंद्रीय मंत्री, कॉंग्रेसच्या दोन आमदारांवर गुन्हा दाखल\nin ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय\nजयपूर: कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंड पुकारल्याने राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार अडचणीत आले आहे. कॉंग्रेसने पायलट यांच्यावर कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री पदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून पायलट यांना दूर केले आहे. मात्र अजूनही राजस्थान सरकारवरील संकट कायम आहे. एका ऑडिओ क्लिपमुळे राजस्थानमधील राजकारणात खळबळ माजली आहे. या ऑडिओ क्लिप प्रकरणात काँग्रेसने थेट भाजपाचे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह काँग्रेसचे बंडखोर आमदार भंवरलाल शर्मा व संजय जैन यांची नावे घेतली होती. त्यानंतर राजस्थान पोलिसांच्या विशेष पथकानं गजेंद्र सिंह यांच्यासह काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nराज्यसभा सदस्यांचा २२ जुलैला शपथविधी; प्रथमच अशा पद्धतीचा शपथविधी\nभारताची एक इंच जमीन घेण्याची कोणाची हिंमत नाही: राजनाथसिंहांचा इशारा\nठाकरे सरकारमधील आणखी एका बड्या मंत्र्याला कोरोना\nतुमचा प्रोब्लेम तरी काय आहे; मोदींचा विरोधकांना सवाल\nभारताची एक इंच जमीन घेण्याची कोणाची हिंमत नाही: राजनाथसिंहांचा इशारा\nसुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण: सीबीआय चौकशीची आवश्यकता नाही: गृहमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2020-09-29T06:46:40Z", "digest": "sha1:KUQX64JKSMQCQUC2NJYC7SY2QZHYWVIC", "length": 11832, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "शाळा व्यवस्थापन समितीची गणवेश योजना फसली? | Janshakti Newspaper", "raw_content": "\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताच�� रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nशाळा व्यवस्थापन समितीची गणवेश योजना फसली\nin ठळक बातम्या, पुणे, पुणे शहर, शैक्षणिक\nयोजना डीबीटीतून कायमस्वरूपी मुक्त करण्याची शिफारस\nपुणे : समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत पुढील वर्षी गणवेशाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी)पद्धतीने विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांचे आधार संलग्न बँक खाते उघडण्याचे लेखी आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने राज्यभरातील शिक्षणाधिकार्यांना दिले आहेत. मात्र, या निर्णयामुळे यंदाचा शाळा व्यवस्थापन समितीमार्फत गणवेश देण्याचा निर्णय फसला का असा प्रश्न निर्माण होत आहे.\nराज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी चालू शैक्षणिक वर्षांत समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत गणवेश योजना थेट लाभ हस्तांतरणातून (डीबीटी) वगळून पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून गणवेश वितरण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाची एकदा अंमलबजावणी करून हा निर्णय पुन्हा बदलण्यात येत आहे.\nपुढील शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये या योजनेअंतर्गत गणवेशाचा रोख निधी लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केला जाणार आहे. त्या बाबतची कार्यवाही शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांतील गणवेश योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे 100 टक्के आधार संलग्न बँक खाते उघडणे आवश्यक आहे. शासनाने घेतलेल्या डीबीटीच्या धोरणात्मक निर्णयानुसार बँक खात्याविना गणवेश पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकार्यांवर टाकली जाणार आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांचे आधार संलग्न बँक खाते उघडण्याची कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिले आहेत. त्या बाबतचे पत्र 29 सप्टेंबरला परिषदेचे सहसंचालक राजेश लांडे यांनी शिक्षणाधिकार्यांना पाठवले आहे.\nआधार संलग्न बँक खाती उघडण्याचे आदेश\nगतवर्षी डीबीटीपद्धत राबवताना बर्याच अडचणी आल्याने यंदा सरकारला विनंती करून गणवेश योजना डीबीटीतून वगळण्यात आली. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे रक्कम देण्यात समस्या येत असल्याने गणवेश योजना डीबीटीतून कायमस्वरूपी मुक्त करण्याची शिफारस केली आहे. मात्र, पुढील वर्षी डीबीटीपद्धतीने योजना राबवली जाईल. त्यासाठी आधार संलग्न बँक खाती उघडण्याचे आदेश देण्यात आले असले, तरी विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही म्हणून गणवेशापासून वंचित ठेवले जाणार नाही. विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त\nज्येष्ठांमध्ये दडलेल्या कलागुणांचे सादरीकरण\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nज्येष्ठांमध्ये दडलेल्या कलागुणांचे सादरीकरण\nमोदी 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' पुरस्काराने सन्मानित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sthairya.com/2020/07/Wasteful-measures-from-Kolki-GramPanchayat-at-Phaltan-Jaykumar-Shinde.html", "date_download": "2020-09-29T07:41:49Z", "digest": "sha1:RKCUU3D76FHOIWOELBCDAOBNRAATB6D3", "length": 8143, "nlines": 63, "source_domain": "www.sthairya.com", "title": "कोळकी ग्रामपंचायतीकडून तकलादू उपाययोजना : जयकुमार शिंदे", "raw_content": "\nकोळकी ग्रामपंचायतीकडून तकलादू उपाययोजना : जयकुमार शिंदे\nस्थैर्य, कोळकी : भारतातही कोरोना व्हायरस संस��्गाचे हॉटस्पॉट बनलेल्या मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घाला, अशी आग्रही सूचना केली आहे. भारतासह जगभरात मास्क घालण्याविषयी नियमावली तयार करण्यात आली आहे. तर मास्क घालावा की नाही, याबाबत मार्गदर्शक सूचना तज्ज्ञ सल्लागारांनी युके सरकारकडे पाठवल्या आहेत. The Scientific Advisory Group for Emergencies (Sage) या सल्लागारांच्या एका गटाने यरोपमधल्या मास्क वितरण आणि सुरक्षेविषयीचा अभ्यास केला आहे. कोळकी मध्ये बहुतांश भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत. परंतु सत्ताधाऱ्यांकडून तकलादू उपाययोजना केल्या जात असून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. तरी उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी स्वतः लक्ष घालून कोळकी ग्रामपंचायतीला ठोस उपाययोजना करण्यास भाग पाडावे, अशी मागणी निवेदनाद्वारे कोळकी येथील युवा नेते जयकुमार शिंदे यांनी केलेली आहे.\nभाजपचे नेते जयकुमार शिंदे यांचे नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे सदस्य अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, राष्ट्रवादीचे बंडखोर नगरसेवक अनुप शहा यांच्यासह पै. बाळासाहेब काशिद, संदिप नेवसे, यशवंतराव जाधव, राजेंद्र पोरे इत्यादी उपस्थित होते.\nकोळकी मध्ये अनेक ग्रामस्थांसह काही सदस्य व कर्मचारी अजून विना मास्क फिरत आहेत. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. याबाबत आता उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी स्वतः लक्ष घालावे. जे ग्रामस्थ नियमांचे पालन करत नाहीत अशांच्या सर्व शासकीय सोयी-सवलती, सुविधा बंद कराव्यात. सरपंच, सदस्य, कर्मचारी ये-जा करतात परंतु कोणाचेही लक्ष नाही. यामुळेच आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. तसेच जागोजागी व रिकाम्या प्लॉटमध्ये झाडेझुडपे व गवत वाढले आहे. परंतु ग्रामपंचायत मात्र सुस्त आहे याकडे आता उपविभागीय अधिकार्यांनीच लक्ष घालावे अशी विनंती करण्यात आली आहे.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना मारहाण\nबारामतीच्या धर्तीवर फलटण बंद करा; व्यापार्यांची मागणी\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली ���ूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2016/05/movie-review-sarbjit.html", "date_download": "2020-09-29T08:35:30Z", "digest": "sha1:IOKKXR2FFMMQRVEMTAYOKDZPYWHTM7RE", "length": 22256, "nlines": 245, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): सरबजीत - एक जखम (Movie Review - Sarbjit)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (107)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (59)\nगझल - मात्रा वृत्त (57)\nभावानुवाद - कविता (42)\nपाकिस्तानच्या जेलमध्ये शब्दश: सडत पडलेल्या सरबजीतच्या हातावरून एक मुंगळा फिरतो आहे. तो त्याला नुसता पाहतो आहे. इतक्यात कोठडीचा बाहेरचा दरवाजा करकरतो. कुणी तरी आत येणार असतं. सरबजीत लगबगीने पाणी प्यायचा भांड्याखाली त्या मुंगळ्याला झाकून ठेवतो. 'शोले'तला गब्बर हातावर फिरणाऱ्या माशीला मारतो, तसा सरबजीत त्या मुंगळ्याला मारणार नसतोच. कारण तो स्वत:सुद्धा एका परमुलुखात चुकून घुसलेला असतो किंवा कदाचित हवा आणि उजेडही जिथे चोरट्या पावलांनी येतात अश्या त्या कोठडीत त्याला सोबत म्हणूनही तो मुंगळा काही काळ पुरणार असेल. कुणास ठाऊक नक्की काय दिग्दर्शक ते उलगडत बसत नाही. तो विचार आपल्याला करायचा आहे.\n'सरबजीत' एकदा पाहाण्यासारखा नक्कीच आहे. दिग्दर्शक ओमंग कुमारचा पहिला सिनेमा 'मेरी कोम' ठीकच वाटला होता. प्रियांकाने तो चांगलाच उचलून धरला होता. पण इथे मात्र मुख्य भूमिकेतल्या ऐश्वर्या राय-बच्चनला दिग्दर्शकाने उचलून धरलंय. सुरुवातीला ऐश्वर्याचा अत्याभिनय (Over acting) डोक्यात गेला. नंतर नंतर ती जरा सुसह्य होत गेली. पण तरी ते चिरक्या आवाजात बोलणं काही जमलं नाहीच आणि वयस्कर स्त्री म्हणूनही तिला काही सहजपणे वावरता आलं नाही असं वा���लं. दुसऱ्या इनिंगची सुरुवात आत्तापर्यंत तरी ऐश्वर्यासाठी सामान्यच ठरली आहे.\nसरबजीत सिंग चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला होता. दारूच्या नशेत त्याच्याकडून ही चूक घडली. ह्या एका चुकीमुळे त्याचं अख्खं आयुष्य बरबाद झालं. ही आपल्याला ज्ञात असलेली त्याची कहाणी. जे दिसतं तेच सत्य असतं आणि जे सत्य असतं ते कधी न कधी दिसतंच, ह्यावर माझा तरी फारसा विश्वास नसल्याने, खरं खोटं देव जाणे. पण ह्या सरबजीतला पाकिस्तानात बॉम्बस्फोट केल्याच्या आरोपावरून डांबून ठेवले गेले. त्याच्यावर अनन्वित अत्याचार तर झालेच, पण त्याचा शेवटही भयंकर होता. इथे आपण अजमल कसाब आणि अफजल गुरू ह्या दहशतवाद्यांना फाशी दिले आणि तिथे त्यांनी सरबजीतला जेलमध्येच हल्ला करून ठार मारलं. त्याचा उघडपणे खून करून बदलाच घेतला एक प्रकारे. त्याच्यावर ठेवलेले बॉम्बस्फोटाचे आरोप खोटे ठरले असतानाही, त्याला सुटका मिळाली नाही. लपलेलं सत्य जरी काही वेगळं असलं, तरी दिसणारी अमानुषता खूपच संतापजनक आहे.\nसरबजीतच्या हालअपेष्टा रणदीप हुडाने फार अप्रतिम सादर केल्या आहेत. भूमिकांच्या लांबीचा विचार केला, तर सिनेमा ऐश्वर्यावर - सरबजीतच्या मोठ्या बहिणीवर - बेतला आहे. मात्र रणदीप हा एक हीरा आहे. तो लपत नाहीच. सिनेमा येण्याच्या खूपच आधी, त्याचा एक फोटो आला होता. 'सरबजीत'च्या गेटअप मधला. रस्त्यावरच्या रोगट भिकाऱ्यासारखा दिसणारा तो माणूस रणदीप हुडा आहे, हे समजायलासुद्धा वेळ लागत होता. ह्या गेट अपसाठी त्याने खूप वजनही कमी केलं. त्याची घाणीने पूर्ण भरलेली नखं, पिंजारलेले केस, किडलेले दात, अंगावर पिकलेल्या जखमा, खरुजं, गालिच्छ पारोसा अवतार, कळकट फाटके कपडे वगैरे असं आहे की जे आपल्याकडे ह्यापूर्वी कधीच कुठल्या सिनेमात दाखवलं नाही. सिनेमात दाखवलेल्या अमानवी अत्याचारांचा विचार करता, त्याचं तसं दिसणं किती आवश्यक आहे हे समजून येतं. ते सगळं पडद्यावर पाहणं भयंकर आहे.\nअनेक वर्षांनंतर सरबजीतला भेटायला त्याची बहिण, बायको व दोन मुली पाकिस्तानात जेलमध्ये येणार असतात. त्याला फाशीची शिक्षा सुनावलेली असते. पंधरा दिवसांवर फाशी आलेली असताना, तो आपल्या कुटुंबाला भेटणार असतो. 'आपल्या घरचे येत आहेत' हे समजल्यावर आनंदाला पारावर न उरलेला सरबजीत आपली छोटीशी कोठडी स्वच्छ करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. घाणीचं भलंमोठं भांडं कांबळं टाकून झाकतो. थोडंसं पाणी असतं, अंगातले कपडे त्यात भिजवून ती घाणेरडी कोठडी पुसून काढतो. उरलेल्या पाण्यात कशी तरी अंघोळ वगैरेही करतो. चहा बनवतो त्याची ती सगळी धडपड व्याकुळ करणारी आहे. प्रत्यक्ष भेटीचा प्रसंग तर हृदयाला घरं पाडणारा आहे.\nनंतर त्याची फाशी स्थगित होते आणि पुन्हा कोर्टात केस उभी राहते. मग पुन्हा एकदा त्याला भेटायला त्याची बहिण येते. तेव्हा ती त्याला धीर देण्यासाठी 'तू इतकी वर्षं इथे सलामत आहेस' म्हणते. तिच्या ह्या वाक्यावरचा सरबजीतचा आउटबर्स्ट जबरदस्त आहे 'कोणती सलामती ह्या काळ्या कोठडीत मला डांबून ठेवलंय. मी इथेच हागतो, इथेच मुततो, इथेच बाजूला बसून असतो, जेवतो, झोपतो.. एक जमाना झाला मला कुणी मिठी मारलेली नाही. कुणी बोलायला येत नाही' वगैरे त्याचं बोलणं अक्षरश: ऐकवत नाही \nएकूणच रणदीपचं काम जीव पिळवटणारं आहे. एखाद्या व्यक्तिरेखेत शिरून तिला सादर करू शकण्याची अभिनय क्षमता आणि त्याच्या जोडीनेच उत्तम शरीरयष्टी, असा वेगळाच कॉम्बो त्याच्याकडे आहे. जो इतर कुणाकडेही नाही. 'मै और चार्ल्स' मध्ये त्याने चार्ल्स शोभराज ज्या बेमालूमपणे उभा केला होता, त्याच बारकाईने तो सरबजीत साकार करतो. त्याची हताशा, वेडगळपणा, वेदना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कळकटपणा त्याने आपलासा केला आहे. सरबजीतला न्याय मिळाला नाहीच, पण रणदीपने भूमिकेला मात्र न्याय दिलाच आहे, ह्याबाबत वादच नाही.\nरिचा चड्डानेही तिला जितका वाव मिळाला आहे, तेव्हढ्यात उत्तम काम केलं आहे. 'मसान'मध्ये एकसुरी वाटलेली रिचा चड्डा इथे विविध प्रसंगात वेगवेगळ्या छटा दाखवते. पण मुळात तिची भूमिका ऐश्वर्याच्या स्टारडमपुढे गुदमरली असल्याने ती झाकोळली जातेच.\nदर्शन कुमार चा रोल छोटा, पण महत्वाचा आहे. पाकिस्तानी वकिलाच्या भूमिकेत तो मस्त काम करतो. NH10 आणि मेरी कोममध्येही त्याला कमी लांबीचीच कामं मिळाली होती आणि तिथेही त्याने चांगलंच काम केलं होतं. त्या मानाने इथे त्याला काही ठिकाणी थोडी संधी मिळाली आहे आणि ती त्याने वाया जाऊ दिलेली नाही. सरबजीतच्या खऱ्या वकीलाला आपल्या कुटुंबासह पाकिस्तान सोडून परदेशात आश्रय घ्यावा लागला होता. तिथल्या कट्टरवाद्यांनी त्याला दिलेला त्रास, 'सरबजीत'मध्ये थोडासाच दिसतो. पण त्यावरून साधारण कल्पना येते.\nऐश्वर्याचे काही टाळीबाज संवा���ांचे सुमार प्रसंग वगळले, तर संवादलेखनही (उत्कर्षिनी वशिष्ठ) मला अत्यंत आवडलंय. अतिशय अर्थपूर्ण व नेमके संवाद आहेत.\nआजकाल एकाच सिनेमाला सहा सात जण संगीत देत असल्याने चांगलं काम कुणाचं आणि वाईट कुणाचं समजत नाही ओव्हरऑल संगीतसुद्धा चांगलं वाटलं. मुख्य म्हणजे अनावश्यक वाटलं नाही.\nओमंग कुमार ह्यांनी हा विषय निवडल्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन करायला हवं. सरबजीत प्रत्यक्षात कोण होता सामान्य माणूस की हेर किंवा अजून कुणी, हा विषय वेगळा. पण त्याने एक भारतीय असल्याची भारी किंमत मोजलीच आहे. त्याच्या यातनांना ओमंग कुमारने लोकांपर्यंत पोहोचवलं आहे. ऐश्वर्याच्या जागी एखादी सकस अभिनय क्षमता असलेली ताकदीची अभिनेत्री असती, तर कदाचित खूप फरक पडला असता.\nसरबजीत तर आता राहिला नाही. फक्त त्या नावाची एक जखम राहिलेली आहे. खपलीखाली अजून ओलावा आहे. 'ह्या निमित्ताने लोकांना बाजीराव पेशवा समजला' सारखे युक्तिवाद करणारे लोक ह्या निमित्ताने ही जखमही समजून घेतील. कदाचित असे किती तरी सरबजीत आजही खितपत पडले असतील किंवा संपूनही गेलेले असतील. त्या सगळ्यांना नाही, तर त्यांतल्या काहींना तरी जाणून घेण्याचा प्रयत्न होईल.\nरेटिंग - * * *\nआपलं नाव नक्की लिहा\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \nअशी लाडकी लेक माझी असावी....\n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nजग्गा जासूस आणि 'पण..'\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\n२५८. फिलिपिन्स नोंदी: भाग ४: डवावमध्ये १५ जून ते २३ जून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%87", "date_download": "2020-09-29T08:08:26Z", "digest": "sha1:LKJHQBSA4MFWJ4R7RCV6UIQ3ED7YKZUN", "length": 4216, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अभिजीत कुंटे - विकिपीडिया", "raw_content": "\nअभिजीत कुंटे (मार्च ३, इ.स. १९७७:पुणे - ) हा भारतीय बुद्धिबळ ग्रॅंडमास्टर आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९७७ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०१:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://srisathyasai.in/MarathiHome/Projects/Swachata-Se-Divyata-Tak", "date_download": "2020-09-29T07:47:38Z", "digest": "sha1:N33WSDMOCMGD7LRBLSVQRLNPBQALMWJ2", "length": 19221, "nlines": 112, "source_domain": "srisathyasai.in", "title": "Projects - SSSSO-MH", "raw_content": "श्री सत्य साई सेवा संघटना महाराष्ट्र आणि गोवा\nस्वच्छता से दिव्यता तक\nश्री सत्य साई बाबांचे मुंबईतील संदेश\nमाता आणि बाळ संगोपन\nस्वच्छता से दिव्यता तक\nभगवान बाबांच्या आशीर्वादाने मोबाईल मेडिकेअर प्रकल्पाची २००८ मध्ये सुरूवात झाली. या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश हा होता की उच्च दर्जाची प्राथमिक आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पुरवून सर्वांच्या आरोग्यात सुधारणा आणावी.\nआज हा प्रकल्प ५२ डिझायनर मोबाइल क्लिनिक / दवाखाने चालवत आहे, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे पूर्ण करून आणि ३१ मार्च २०१६ पर्यंत महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील ५. ३५ दशलक्ष रूग्णांचे उपचार घरोघरी जाऊन विनामूल्य केले आहेत.\n५८ वैद्यकीय व्हॅन्स महाराष्ट्रातील केवळ प्राथमिक आरोग्य सेवा नाही तर बालविकासारख्या योजनादेखील राबवतात. वडीलधाऱ्यांना ही पिण्याच्या, धूम्रपान आणि तंबाखू चघळण सारख्या दुष्परिणांबाबत शिकवण दिली गेली आहे.\nमहाराष्ट्र आणि गोव्यातील २७ जिल्ह्यांतील सुमारे ५. ३५ दशलक्ष रुग्णांवर (२००८ पासून) उपचार केले गेले आहेत ज्यामध्ये ९५ गावं / झोपडपट्ट्या व्हॅनद्वारे जोडल्या जातात तसेच ४५० पाडा ,तांडा , गट ग्राम पंचायत आहेत.\nश्री सत्य साई आरोग्य केंद्र\nधर्मक्षेत्रातील एसएसएस वेलनेस सेंटरचे उद्घाटन 5 एप्रिल 2015 रोजी करण्यात आले.\nभगवान म्हणाले आहे \"मनुष्याला हे समजल पाहिजे की तो केवळ शरीरच नव्हे तर शरीर, मन आणि आत्मा यांचे संयोजन\" आहे.आ��ोग्य केंद्राचा मुख्य उद्देश मानवजातीच्या समग्र कल्याणांना प्रोत्साहन देणे आहे.निरोगीपणाचा उद्देश योगाद्वारे, प्रेरणादायी अभ्यास मंडळे, ध्यानधारणा, समुपदेशन आणि संगीत चिकित्सा यांच्या माध्यमातून पूर्ण केले जात आहे.\n२०१८ पर्यंत, या अआरोग्य केंद्राने २0000 लोकांच्या जीवनशैलीचा दर्जा सुधारण्यासाठी मदत केली आहे.\nश्री सत्य साई जल प्रकल्प\nश्री सत्य साई ट्रस्ट, महाराष्ट्र आणि एचडीएफसी बँकेच्या संपूर्ण मनोभावी सहकार्याने ७ गावांच्या थंड आणि पिण्याचे पाणी गावातील १२०० गावकऱ्यांच्या दारापर्यंत पोहचण्याची जबाबदारी घेतली आहे . प्रकल्प एप्रिल २००६ मध्ये यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला.\nमाथेरानच्या पायथ्याशी असलेले दुधानी गाव, जेथे श्री सत्य साई सेवा संस्था , महाराष्ट्र १२०० हून अधिक लोकांच्या लोकसंख्येचा फायद्यासाठी जल प्रकल्प हाती घेतला होता. मागे वर्ष २००२ मध्ये, पाणी दुर्मिळ झाले होते आणि स्त्रियांना पाणी भरण्यासाठी ४ तास लागत होते . या गावाच्या आसपास 40 गावे आहेत आणि यामुळे या परिसरातील कोणत्याही सकारात्मक विकासाचा परिणाम शेजारच्या भागावर सकारात्मक परिणाम होईल.\nनोव्हेंबर २००३ ,नवी मुंबईहून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या तारापती, कोम्बळटेकडी,मालदूंग आणि सत्वायेचीवाडी या चार गावांच्या रहिवाशांना खूप आनंद झाला होता कारण त्यांच्या पिण्याच्या पाण्याचे पाईप त्यांच्या दारोदारी पोहचले होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे दुःख आणि त्रास कमी करण्यासाठी श्री सत्य साई सेवा संघटनेचे युवक शाखा, ह्यांनी या गावातील नागरिकांना पाईपद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला.या प्रकल्पामुळे तारापट्टी, कोम्बळटेकडी, मालदूंग आणि सत्वायेचीवाडी गावातील 1000 हून अधिक लोकांना फायदा झाला आहे.\nफेब्रुवारी 2011 पर्यंत, कर्जतजवळील कोंडीयाचीवाडी हे असे एक गाव होते जिथे पाण्याचा एकही स्रोत नव्हता. तथापि,श्री सत्य साई सेवा ,महाराष्ट्र आणि गोवा संस्थेकडून गावकऱ्यांना \"पाणी\" हि अमुल्य आणि विशेष भेट दिली.हा प्रकल्प महिंद्रा कॉपोर्रेट हाऊस आणि महिंद्रा ट्रॅक्टर डिव्हीजन ह्यांच्या संयुक्त प्रयत्नाने केला होता आणि अवघ्या १० महिन्यांच्या उल्लेखनीय कालावधीत हे काम पूर्ण होऊन सुमारे २१५ गावकऱ्यांना लाभ झाला.\nपळसधारे गाव , कर्जत,महाराष्ट्र जवळ असलेले ह्या गावात सुमारे १८०० आदिवासी आहेत आणि त्यांना पाणी आणण्यासाठी जवळ जवळ दोन किलोमीटरचा प्रवास करायला लागायचा. २००७ साली श्री सत्य साई सेवा संस्था, महाराष्ट्र व गोवा ह्यांनी पुढाकार घेऊन टेकडीवर चढून पंप स्थापित केला, टेकडीवर ओव्हरहेड स्टोरेज टाकण्यात आले जेणे करुन त्यांना केवळ पिण्याच्या पाण्याची सोयच नाही तर अजून गावाचा अवलंब ही केला आणि अजूनही मासिक भेटी आणि नारायण सेवा, वैद्यकीय शिबीरे आयोजित करणे आणि मानवी मूल्यांना चालना देत आहे.\nसन २००९ मध्ये ३५३ उप-जिल्ह्यांपैकी २२१ जिल्ह्यांना महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त आणि टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले होते :\n१८०० लिटर क्षमता असलेली पाण्याचे टँकर जवळच्या संभाव्य स्त्रोतांपासून पाण्याची वाहतूक करण्यास गुंतले होते.\nसरकारच्या मदतीने स्रोत ओळखले जात होते.\nमोबाईल वॉटर प्रोजेक्टने गावकऱ्यांच्या तात्काळ पाण्याच्या गरजा पूर्ण केल्या.\nप्रत्येक व्यक्तीला पाणी पुरवठा - १२ लिटर / व्यक्ती / दिवस.\nशेती आणि बायोटेक्नोलॉजीची संस्था, आक्सा\nग्रामीण विकास आधारित शेती आणि जैवतंत्रज्ञान विभागाचे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र.\nहे केंद्र तरुण बेरोजगार ग्रामीण शेतकर्यांसाठी मोफत '30 दिवसाचे 'अभ्यासक्रम प्रदान करते. रोजगाराच्या शोधात शहराकडे जाणाऱ्या युवकाना स्थायिक ठिकाणी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे.\nमार्च २०१४ पर्यंत महाराष्ट्रातील दूरदूरच्या भागातील ९३५ पेक्षा अधिक शेतकर्यांना ४९ गटांमध्ये प्रशिक्षित केले आहे.\nश्री सत्य साई ग्रामीण एकत्रीकरण कार्यक्रम [एसएसएसव्हीआयपी]\nभगवान श्री सत्य साईं बाबा यांनी भारतातील गावांचे स्वावलंबी विचार केले आणि त्यामुळे एसएसएसव्हीआयपीची संकल्पना आली.\nश्री सत्यसाई सेवा संघटनेने ग्रामीण विकास (SSSVIP) कार्यक्रमांतर्गत पार पाडलेली कामे खालीलप्रमाणे:\nएकूण दत्तक घेतलेली गावे-७८\nएकूण शौचालयांचे बांधकाम- १८००\nएकूण पाणी प्रकल्प- ६\nएकूण धूरविरहित चुली- ५०००\nएकूण समुदाय केंद्रे- १९\nएकूण बालविकास वर्ग- ६५८\nगावाच्या सुरुवातीच्या गोदामापासुन, ७ केअर मॉडेलमध्ये वैयक्तिक काळजी, शिक्षण, मेडिकेअर, समाजशास्त्राचे, आध्यात्मिक संगोपन, इकोनेकरे आणि ऍग्रिकेशर यांचा समावेश आहे.\n२००९ मध्���े 'आदर्श गाव' ची व्याख्या करण्यासाठी सामान्य कार्यक्रम घेण्यात आला आहे - स्वच्छता सुविधा, सामुदायिक केंद्र [ग्रामीण सेवा केंद्र], युवकांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण, मुलांसाठी बाल विकास आणि महिलांसाठी आई आणि बाल संगोपन. एसएसएसव्हीआयपी अंतर्गत ६१ गाव दत्तक घेण्यात आले आहे.\nस्वच्छता से दिव्यता तक\nस्वच्छता से दिव्यता तक\nश्री सत्य साई सेवा संघटना भारत (एसएसएसएसओ इंडिया) - प्रशांती निलयम, पुट्टपर्थी, आंध्र प्रदेश ह्यांनी गांधी जयंतीच्या दिवशी \"स्वच्छता से दिव्यता तक\" नावाचा राष्ट्रीय स्वच्छता कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा, २ ऑक्टोबर २०१६ रोजी मुंबईमध्ये ते \"अवतार घोषणा दिन\" या दिवशी २० ऑक्टोबर २०१६ रोजी करण्यात आली.\nस्वच्छता से दिव्यता तक\nदेशभरात स्वच्छतेला चालना देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. त्याच दिशानिर्देशांनुसार हा कार्यक्रम महाराष्ट्र आणि गोव्यातील विविध शहरे, गावे आणि महानगरांमध्ये चालविला गेला.\nस्वच्छता से दिव्यता तक\nमहाराष्ट्र आणि गोवा राज्यातील एकूण २९०२४ सत्य साईसेवा स्वयंसेवकांनी या महान कार्यामध्ये सहभाग घेतला.\nभारताचे सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी श्री सत्य साई सेवा संस्था इंडिया (एसएसएसएसओ इंडिया) द्वारा स्वच्छतेवर घेतलेल्या मेगा राष्ट्रव्यापी प्रकल्पाला आपला पाठिंबा दर्शविला.\nश्री सत्य साई सेवा संघटना\nश्री सत्य साई विद्या वाहिनी\nश्री सत्य साई बालविकास\nसाई वन-आमचे मोबाईल अॅप\nकॉपीराइट आणि हायपरलिंकिंग | अटी आणि शर्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://amnews.live/news/amnflash/proper-use-of-parbhani-livestock-developed-of-animal-power", "date_download": "2020-09-29T06:13:53Z", "digest": "sha1:5X6T6PLIKWFR6JNIFKCA6JNDVSTVNUEZ", "length": 12278, "nlines": 137, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | बैलचलित सौरउर्जा फवारणी यंत्र शेतकर्यांसाठी वरदान", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nबैलचलित सौरउर्जा फवारणी यंत्र शेतकर्यांसाठी वरदान\nपरभणीच्या पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्पाने केले विकसीत\n पावसाळा सुरू झाल्यानंतर झालेल्या समाधानकारक पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी पेरणी केली आहे. पीके आता वाढीच्या अवस्थेत असल्याने फवारणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा स्थितीत बैलचलित सौर ऊर्जा फवारणी यंत्र शेतकर्यांसाठी वरदान ठरणारे असून औषधी फवारणीच्या इंधनाचा खर्च कमी होऊन एकाच मजुरांद्वारे ही फवारणी करणे शक्य झाले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात अखिल भारतीय समन्वयी संशोधन प्रकल्प असलेल्या पशुशक्तीचा योग्य वापर या विभागाने हे बैलचलित फवारणी यंत्र विकसीत केले आहे.\nमनुष्यचलित फवारणी यंत्राच्या सहाय्याने फवारणी करते वेळी फवारा हा माणसाच्या जवळ असतो. त्यामुळे फवारणार्याच्या शरिरास फवार्यातून पडणारे किटकनाशक व तणनाशक हानीकारक ठरते. ही प्रक्रिया काही वेळेस मानुष्याच्या जीवावरही बेतते. त्यामुळे हा दोष टाळण्यासाठी बैलचलित सौरऊर्जा फवारणी यंत्र अत्यंत उपयुक्त आहे. या यंत्रास पेट्रोल, डिझेल व इतर इंधनाची गरज पडत नाही. सौरचलित असल्यामुळे पर्यावरणास पुरक आहे.\nतसेच मनुष्याच्या शरिरावर पडणारा ताण कमी होण्यासही मदत होते. त्यादृष्टीने पशुशक्तीचा योग्य वापर योजनेने विकसीत केलेले हे यंत्र मानवचलित फवारणी यंत्रापेक्षा दहा ते बारा पटीने कमी खर्च करणारे आहे. मनुष्यचलित पाठीवरील फवारणीयंत्र पॉवरस्प्रे वापरते वेळी चालकास औषध फवारणीच्या इंधनाचा होणारा त्रास यामुळे होत नाही. सौरऊर्जेच्या सहाय्याने चालणाऱ्या यंत्रामध्ये सहामिटर रुंदीच्या बूमवर बारा नोझल बसविलेले असून टाकीची क्षमता 200 लिटर इतकी आहे.\n1. जमिनीपासून फवारणीची उंची 60 सेंटिमिटर पासून 120 सेंटिमीटर करता येते.\n2. फवारणी यंत्राची क्षमता 8.2 ते 9.5 लिटर प्रतिमिनिट\n3. सर्वपीकांसाठी तणनाशक व किटकनाशक फवारणीकरिता उपयुक्त\n4. इंधन व ऊर्जेची गरज नसल्यामूळे प्रदुषणरहित फवारणी करता येते.\n5. पारंपारिक पध्दतीपेक्षा खर्चामध्ये 50 टक्के बचत होते.\n6. हे यंत्र फवारणी, अतिरिक्त पाणी उपसणे व वीजेवर चालणारी उपकरणे देखील चालविण्यास वापरता येते.\nजुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिनेश दुबे यांचे कोरोनामुळे मृत्यू\nकोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करा, उपविभागीय अधिकारी ढोले यांची सूचना\nCorona In India: देशात गेल्या 24 तासात 70 हजार जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 61 लाखांच्या पार\n औरंगाबादेत कोरोनाचा वेग मंदावला, आज जिल्ह्यात 181 कोरोनाबाधितांची वाढ\nराज्याचे 'उच्च आणि तंत्र शिक्षण' मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आज पंढरपुर दौऱ्यावर\nCorona In India : देशात गेल्या 24 तासात 82 हजार जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 60 लाखांच्या पार\nCorona Aurangabad: औरंगाबादेत आज 214 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, तर 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आज पंढरपुर दौऱ्यावर\nराज्याचे 'उच्च आणि तंत्र शिक्षण' मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\n औरंगाबादेत कोरोनाचा वेग मंदावला, आज जिल्ह्यात 181 कोरोनाबाधितांची वाढ\nCorona In India: देशात गेल्या 24 तासात 70 हजार जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 61 लाखांच्या पार\n राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nCorona Update : सोलापूरात आज 437 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\n कोरोना रुग्णाची हॉस्पिटलमध्येच आत्महत्या, धारधार शस्त्राने कापला गळा\nजालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा - माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर\nकोरोना अपडेट | सोलापूरात गेल्या 24 तासात 483 जणांना कोरोनाची लागण, तर 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\n काँग्रेसच्या आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण\nराज्यात गेल्या 24 तासात 18 हजार कोरोनाबाधितांची भर, तर 380 जणांचा मृत्यू\nकोरोना अपडेट | कल्याण-डोंबिवलीत गेल्या 24 तासात 350 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nपरभणीतील पर्यावरणप्रेमी डॉ.रवींद्र माणिकराव केंद्रेकर याचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/chandrakant-bhavare/", "date_download": "2020-09-29T06:37:22Z", "digest": "sha1:6B3NLCAQCDBO5QXWA5OGK3ILTPH66IWP", "length": 2738, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Chandrakant Bhavare Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : ग्राम सेवा संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी चंद्रकांत भवारी\nएमपीसी न्यूज - नाशिक जिल्यातील त्रंबकेश्वर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथील ग्राम सेवा संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी चंद्रकांत भवारी (पोखरी, ता आंबेगाव, जि पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सचिवपदी अविनाश मुंढे यांची निवड केली…\nChinchwad News: गावठाणातील विकासकामे संथ गतीने; नागरिकांना नाहक मनस्ताप\nPimpri News : महावितरण शहरातील आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\nPune News : डीएसकेंच्या 6 वर्षीय नातवाचा बंगल्यासाठी न्यायालयात अर्ज\nIPL 2020 : सुपरओव्हरमध्ये रॉय��� चॅलेंजर्स बंगळुरूची मुंबईवर मात\nPune Crime : खून करून मृतदेह भरुन ठेवला पोत्यात…\nPune Metro News : भुयारी मेट्रो मार्गातील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tkstoryteller.com/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-29T06:49:54Z", "digest": "sha1:QFX22A6RBBVSXF6GC46XIWUSLRTIVBZD", "length": 14562, "nlines": 68, "source_domain": "www.tkstoryteller.com", "title": "लागिर – मराठी भयकथा – TK Storyteller", "raw_content": "\nतुमच्या कथा / अनुभव पाठवा..\nतुमच्या कथा / अनुभव पाठवा..\nलागिर – मराठी भयकथा\nलागिर – मराठी भयकथा\nशहरातून नुकताच आम्ही गावी शिफ्ट झालो होतो. २-३ दिवस झाले असतील. आमच्या शेजारी थोड्याच अंतरावर शशी नावाची एक मुलगी राहत होती. २-३ वर्षापूर्वीच तिचे लग्न होऊन ती आमच्या गावात राहायला आली होती. माहेरची व सासरची परिस्थिती तशी नाजुकच. तिने नुकताच छान गोंडस बाळाला जन्म ही दिला होता. ती नेहमी नदी काठी कपडे धुण्यासाठी जात असे. तिला घरचे बजा वायचे की तू नुकताच बाळंतीण झाली आहेस असे नदी काठी एकटी जात जाऊ नकोस. पण घरातल्या मोठ्यांच न ऐकता ती नदीकाठी कपडे धुवायला जायची. त्या दिवशी ही ती अशीच नदी काठी गेली आणि तिच्या जीवनाला पूर्णपणे कलाटणी देणारा प्रसंग ठरला. भर उन्हात जाऊन ती जेव्हा घरी परतली तेव्हा ती एक वेगळेच रूप घेऊन.\nघरी आल्यावर तिने बाहेर कपडे सुकत टाकले आणि घरात तिच्या खोलीत जाऊन दार बंद करून घेतले. खूप वेळ उलटून गेला तरी ती काही दार उघडेना. शेवटी शेजाऱ्यापाजाऱ्याना बोलावून तिला भरुपुर हाका मारल्या तेव्हा कुठे तिने दार उघडले. पण आटले दृश्य पाहून सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिचे बाळ रक्ताच्या थारोळ्यात पडून जिवाच्या आकांताने रडत होते. तिने स्वतःच्याच तान्ह्या बाळावर ब्लेड ने वार केले होते. करपलेल्या तव्याचे काळे स्वतःच्या अंगाला फासले होते. आणि कोपऱ्यात बसून आपल्या बाळाकडे अतिशय क्रूर नजरेने एक टक पाहत होती. तिने हे जे काही केले होते ते अतिशय क्रूर आणि भयानक होते.\nतिच्या सासूने धाव घेऊन बाळाला तिच्या पासून दूर केले. त्यावर उपचार करण्या साठी ती शेजाऱ्यांची मदत मागू लागली. तसे काहींनी त्याला घेऊन इस्पितळात धाव घेतली. तो पर्यंत शशी अगदी साधी वागायला लागली होती. जसे काही झालेच नाही. आपण काय केले आहे याची तिला पुसटशी ही कल्पना नव्हती.\nदिवसा मागून दिवस जात होते आणि ��श्या किती तरी विचित्र घटना घरच्यांचं मन विचलित करत होत्या. शेवटी नाईलाजाने तिच्या सासरच्यांनी तिला माहेरी पाठवले. माहेरी आल्यावर ही तिचे विक्षिप्त वागणे चालूच होते. ती अशी का वागतेय हे त्यांच्याही लक्षात येईना. शेवटी बाहेरच्या बघणाऱ्या एका व्यक्तीला बोलावले आणि नदी काठच्या प्रसंगाचा उलगडा झाला. शशी ला लगिर झालं होत. एका अतृप्त आत्म्याच्या तावडीत ती सापडली होती. त्यामुळे जागेपणी ती काय करेल काय नाही याचा नेम नसायचा.\nकाही दिवसातच ही गोष्ट वाऱ्या प्रमाणे सगळी कडे पसरली. सगळे लोक तिला घाबरु लागले. तिचे विक्षिप्त वागणे हा एक चमत्कार च वाटू लागला. कारण ती रस्त्याने चालत असताना मागून कोण येतय, त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे न बघता अचूक सांगायची. कधी कधी तर वाईट प्रवृतीच्या लोकांच्या मागे लागायची. पण ती हे असे नेहमी करत नव्हती. कधी कधी मंदिरा बाहेरून जाताना धाय मोकलून रडायची. गावातल्या लोकांनी तर तिला वेड्यातच काढले होते.\nतिच्या घरच्यांनी खूप प्रयत्न केले पण शशी ला या सगळ्या प्रकारातून सोडवता येत नव्हते. शेवटी त्यांनी त्याच माणसाला बोलावले ज्याने शशी च्याच या अवस्थेचे खरे कारण उलगडून सांगितले होते. त्याने सांगितले की येत्या दुर्गाष्टामिला घात होण्याची शक्यता आहे मी एक उपाय सुचवतो तो नीट ऐकून घ्या. त्याने एक उपाय सुचवला आणि घरच्यांनी तो काटेकोरपणे पाळायचे निश्चित केले. त्या माणसाने शशी च्याच पदराला मंतरलेला एक नारळ आणि इतर वस्तु बांधून ठेवल्या ज्या तिचे रक्षण करणार होत्या.\nत्या रात्री शशी ला आतल्या खोलीत ठेवले नाही. ती रात्र वैऱ्याची होती. तिला पडवीत आणून तिचे दोन्ही हात एका खांबाला बांधून ठेवले आणि एका बाजूला आई आणि दुसऱ्या बाजूला वडील असे झोपले. जेणेकरून तिने रात्री उठायचा प्रयत्न केला तर ते तिला अडवू शकतील. पण त्या रात्री असे काहीच विपरीत घडले नाही. सकाळी वडिलांना जाग आली आणि बाजूचे दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा ठोकाच चूक ला. शशी तिथे नव्हती. दोन्ही हातांची दोरी सोडून ती कुठे तरी निघून गेली होती.\nते घराबाहेर पडले आणि आपल्या मुलीला सगळी कडे शोधू लागले. त्यांनी पूर्ण शिवार शोधून काढले. आणि शोधत असतानाच घराकडून शेता कडे जाणाऱ्या पायवाटेने त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्या रस्त्यावर त्यांना फरफटत नेल्याच्या खुणा दिसल्या, साडीला बांधेलेल्या वस्तू सर्वत्र पसरल्या होत्या. जसं जसे ते त्या वाटेने पुढे जाऊ लागले तसे काळजाची धडधड वाढत जात होती. काही पावलं पुढे चालत गेल्यावर तिची साडी आणि नारळ पडलेला दिसला. समोर असणाऱ्या विहिरीकडे लक्ष गेलं आणि उरला सुरला धिरच संपला.\nत्यांनी विहिरीकडे धाव घेतली आणि आत डोकावून पाहू लागले. शशी आत एका दगडावर पाय मोकळे सोडून मागे भिंतीला टेकून बसली होती. तिला हाका मारायला सुरुवात केली तरी तिचा काहीच प्रतिसाद येत नव्हता. जसे तिला काही ऐकूच येत नव्हते. तो पर्यंत गावकरी जमले होते. त्यातल्या एका दोघांनी हिम्मत करून आत उतरायची तयारी केली. बघता बघता ते आत उतरले आणि शशी ला हात लाऊन भानावर आणण्याचा प्रयत्न केला. तसे पुढच्या क्षणी ती होती त्याच अवस्थेत खाली कोसळली. तिचा जीव कधीच अनंतात विलीन झाला होता. तिचा अंगावर कसल्याच खुणा नव्हत्या. तिच्या वर हावी झालेल्या त्या अतृप्त आत्म्याने तिला कायमचे संपवले होते.\nतिला बाहेर काढून तिच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले आणि त्या विहिरीजवळ पूजा वैगरे करण्यात आली. पण आजही त्या विहिरी जवळ सहसा कोणी फिरकत नाही.\nहाकामारी – एक भयानक अनुभव – मराठी भयकथा\nहॉस्टेल नाईट – एक भयानक अनुभव\n७ वा मजला – एक अविस्मरणीय अनुभव – मराठी भयकथा\nया वेबसाईट वर पोस्ट केल्या जाणाऱ्या कथा, अनुभवांच्या वास्तविकतेचा दावा वेबसाईट करत नाही. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा वेबसाईट चा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.\nचिंचेच्या पारंब्या – मराठी भयकथा September 20, 2020\nटेकडीवरचा फेरा – भयकथा September 1, 2020\nअज्ञात – एक अविस्मरणीय अनुभव | मराठी भयकथा | TK Storyteller August 27, 2020\nतुमच्या कथा / अनुभव पाठवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2020-09-29T08:17:41Z", "digest": "sha1:5RP46YXZTKCXGGY2ZTQ6SKQY2KIECQYB", "length": 4184, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हिप्पार्कस सूची - विकिपीडिया", "raw_content": "\nहिप्पार्कस व टायको सूच्या ही दोन्ही इसाच्या हिप्पार्कस या मिशनची प्राथमिक उत्पादने आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी १०:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/case-filed-against-mns-party-workers-threatening-indian-people-265263", "date_download": "2020-09-29T07:12:54Z", "digest": "sha1:I63TDDKHQTL44UO5LXYGJ3WJWJMEBVVL", "length": 14412, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "बांगलादेशी नागरिक ठरवून धमकाविल्याने मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल | eSakal", "raw_content": "\nबांगलादेशी नागरिक ठरवून धमकाविल्याने मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nफिर्यादी हे शनिवारी सकाळी साडे आठ वाजता त्यांच्या गुलमोहर अर्पाटमेंटमधील घरामध्ये पत्नी व मुलांसमवेत बसले होते. त्यावेळी मनसेचे अजय शिंदे, सचिन काटकर यांच्यासह सात ते आठ जण फिर्यादी यांच्या घरामध्ये बेकायदा घुसले. त्यावेळी त्यांनी फिर्यादी यांच्यासह दिलशाद अहमद हसन (वय 35) व बप्पी नेमाई सरदार (वय 30) अशा तिघांना बांगलादेशी नागरीक ठरविले\nपुणे : बांगलादेशी नागरिक ठरवून त्यांच्या घरात बेकायदा घुसून त्यांना तुम्ही बांगलादेशी नागरीक आहात, तुम्हाला भारतात राहण्याचा अधिकार नाही, अशी धमकी दिल्याप्रकरणी महाराष्ट्र सेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांविरुद्ध सहकानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मनसेच्या आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.\nताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा\nअजय शिंदे, सचिन काटकर यांच्यासह आठ जणांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, दुसऱ्याच्या घरात बेकायदा प्रवेश करणे व धमकाविणे या स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रोशन नुरहसन शेख (वय 35, रा. गुलमोहर अपार्टमेंट, बालाजीनगर, पुणे-सातारा रस्ता) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.\n...म्हणूून भोंदूबाबाने केला पाच बहिणीवर लैंगिक अत्याचार\nफिर्यादी हे शनिवारी सकाळी साडे आठ वाजता त्यांच्या गुलमोहर अर्पाटमेंटमधील घरामध्ये पत्नी व मुलांसमवेत बसले होते. त्यावेळी मनसेचे अजय शिंदे, सचिन काटकर यांच्यासह सात ते आठ जण फिर्यादी यांच्या घरामध्ये बेकायदा घुसले. त्यावेळी त्यांनी फिर्यादी यांच्यासह दिलशाद अहमद हसन (वय 35) व बप्पी नेमाई सरदार (वय 30) अशा तिघांना बांगलादेशी नागरीक ठरविले. \"तुम्ही बांगलादेशी आहात, तुम्हाला भारतात राहण्याचा मुळीच अधिकार नाही. अशी धमकी दिली. त्यावरुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसलूनमध्ये शिरुन दोघांवर केले ब्लेडने वार; दिली जिवे मारण्याची धमकी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनिर्यातक्षम कांदा सडल्याने व्यापाऱयांना ७५० कोटींचा दणका\nनाशिक : कांदा निर्यातबंदीचा आदेश सायंकाळी आला, मात्र सकाळपासून बंदरात आणि सीमेवर कांद्याची अडवणूक सुरू होती. त्याबद्दलची ओरड होताच आदल्या दिवशीच्या...\nनिर्यातबंदीनंतरही कांद्याच्या किंमतीत वाढ\nपुणे - केंद्र सरकारने १४ सप्टेंबर रोजी अचानक रातोरात कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यामुळे बाजारावर तात्पुरता परिणाम झाला....\nशेतकरी ते ग्राहक थेट साखळी निर्माण करण्याची संधी\nशेतकरी आणि शेती व्यावसायिकांनी काळाची पावले ओळखून बदलत्या बाजारपेठेतील संधींचा लाभ घेतला पाहिजे. उत्पादक ते ग्राहक पुरवठा साखळी निर्माण करण्याची ही...\nनामपूरला कांद्याला विक्रमी भाव शेतीमालाच्या लिलावानंतर शेतकऱ्यांची देयके अदा\nनाशिक / नामपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुमारे ८३० वाहनांतून सुमारे १२ हजार क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली. कांद्याला चार...\n बंदरात अन् सीमेवर अडकवलेल्या ४० टक्के कांद्याचे नुकसान\nनाशिक : कांदा निर्यातबंदीने केंद्राला फारसे समाधान मिळेल, अशी स्थिती सध्या तरी दिसत नाही. मागील आठवड्याच्या अखेरच्या तुलनेत सोमवारी (ता. २१)...\nसर्च-रिसर्च : आर्सेनिक प्रदूषणाचे पूर्वानुमान\nमानवी जीवनासाठी अत्यावश्यक असलेल्या पाण्यात दूषित आणि विषारी घटक मिसळले गेल्यास आपल्याभोवती विविध आजारांचा विळखा पडतो. हे नव्याने सांगण्याची गरज...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसक��ळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://biographyinmarathi.com/pooja-hegde/", "date_download": "2020-09-29T06:16:34Z", "digest": "sha1:NHKO3C5QBPKA35ZKI5OWCZSRN2BGCFPO", "length": 5192, "nlines": 70, "source_domain": "biographyinmarathi.com", "title": "Pooja Hegde | Biography in Marathi", "raw_content": "\nपूजा हेगडे ही एक भारतीय मॉडेल आणि चित्रपट अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने Telugu आणी Hindi चित्रपटांमध्ये काम करते.\n2010 च्या ‘Miss Universe India‘ मध्ये तिने दुसऱ्या उपविजेते पदाचा मान मिळवला आहे. 2012 मध्ये तिने Tamil superhero film Mugamoodi (2012) मध्ये अभिनय केला आहे. त्यानंतर 2016 मध्ये ‘Hrithik Roshan‘ बरोबर मुख्य भूमिका असलेला ‘Ashutosh Gowariker‘s’ निर्मित ‘Mohenjo Daro‘ मध्ये काम केलेले आहे.\nPooja Hegde birthday 13 ऑक्टोबर 1990 (age 29). चा जन्म मुंबई महाराष्ट्रात झालेला आहे. तिचे आई-वडील Manjunath Hegde आणि Latha Hegde हे कर्नाटक मंगलोर रहवासी आहेत. तिची मातृभाषा ‘Tulu‘ आहे. सोबतच तिला इंग्रजी मराठी आणि हिंदी भाषा सुद्धा अवगत आहेत.\nEducation तिने MMK College मधून आपले M.Com चे शिक्षण पूर्ण केले आहे.\nपूजा हेगडे यांनी 2009 च्या मिस इंडिया कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता परंतु मिस इंडिया जिंकण्याच्या आधीच ती त्यातून बाहेर पडली. त्यानंतर तिने 2010 मध्ये पुन्हा अर्ज केला आणि दुसऱ्या विजेतीचे उपविजेतेपद जिंकले.\nआपल्या करिअर मध्ये पूजा हेगडे यांनी सर्वात जास्त तमिळ पिक्चर केलेले आहेत आणि काही ठराविक हिंदी चित्रपट केले आहे, त्याच्यामध्ये 2016 मध्ये प्रकाशित झालेला ‘Mohenjo Daro‘ मध्ये काम केले आहे हा पिक्चरला रसिकांचा काही खास प्रतिक्रिया लाभली नाही आणि हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला, त्यानंतर 2019 मध्ये पूजा हेगडे यांनी ‘Housefull 4‘ मध्ये अक्षय सोबत काम केले आणि हा मूव्ही तिचा सुपरहिट मूव्ही ठरला.\nPooja Hegde ला Facebook फॉलो करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. click here\nPooja Hegde ला Instagram वर फॉलो करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. click here\nरिया चक्रवर्ती – Rhea Chkraborty\nUrmila Nimbalkar बायोग्राफी मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/petrol-will-cross-shambhari/", "date_download": "2020-09-29T07:45:07Z", "digest": "sha1:O3VVJXF6SFQDQMIYQWS4PZICLSIY5WLN", "length": 7772, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पेट्रोल जाणार शंभरी पार ...", "raw_content": "\nराजकीय अस्तित्व संपलेल्या लोकांविषयी मी बोलत नाही- निलेश लंके\nनगरमधील राष्ट्रवादीची खेळी फडणवीसांच्या जिव्हारी; भाजपकडून कोतकरांना कारणे दाखवा नोटीस\n‘आम्ही बाबरी मशिद पाडली नाही, तर राम मंदिर जोडलं आहे’ ; उद्या बाबरी विध्वंस प्रकरणी येणार निकाल\nआपला पक्ष सांगण्यास कोतकर यांची टाळाटाळ; पदभार घेताना भाजप, शिवसेनेची अनुपस्थिती\nअहमदनगरमध्ये नवीन कोरोना बाधित रुग्णसंख्येत घट; काल १० मृत्यूसह ६०० नवे बाधित\nहसन मुश्रीफ यांची कोरोनावर यशस्वी मात; कार्यकर्त्यांनी केलेल्या जल्लोषात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा\nपेट्रोल जाणार शंभरी पार …\nटीम महाराष्ट्र देशा:केनियास्थित अमेरिका आणि केनिया यांच्या संयुक्त नाविक तळावर रविवारी दहशतवादी हल्ला झाला . अमेरिका आणि इराण मधील तणावाची स्थिती असतानाच अमेरिकेच्या केनियातील लामू प्रांतातील कॅम्प सिम्बा या नाविक तळावर अल कायदाशी निगडीत असलेल्या अल शबाब या दहशतवादी गटाने हल्ला केला . या हल्ल्यात दोन्ही बाजूनी प्रतिस्पर्ध्यांची जबरदस्त हानी केल्याचा दावा केला आहे.\nअशांत पश्चिम आशिया आणि आता आफ्रिकेतील हि घटना यामुळे भविष्यात भारतात पेट्रोलचे दर शंभरीकडे जाऊ शकतात असे उर्जा क्षेत्रातील अभ्यासकांचा अंदाज आहे.\nअमेरिकेने इराण वर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता लक्षात घेता, जागतिक अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारावर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून आला. शुक्रवारी सकाळच्या सत्रात बाजार उघडला तेव्हा निर्देशांकात 107 अंकांची घट झाली आणि तो 41 हजार 5 शे 19 अंकावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाठी 39 अंकांची घट होऊन, तो 12 हजार 2 शे 43 अंकावर खाली आला.\nगेल्या वर्षापासून अमेरिका आणि इराणमध्ये प्रचंड तणाव आहे. अमेरिकेने बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ईराणच्या लष्कराचे प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी हा मारला गेला आहे. सुलेमानी यांचा ताफा बगदाद विमानतळाकडे जात असताना अमेरिकेने हा हल्ला केला.\nया हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून हाशेद-अल-शबिबी फोर्सचे उपप्रमुख अबू मेहदी अल मुहांदिसही ठार झाल्याची माहिती आहे. इराकच्या स��कारी वृत्तवाहिनीने, कासिम सुलेमानी ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमेरिकेने इराणवर अनेक निर्बंध आणले आहेत. या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.\nराजकीय अस्तित्व संपलेल्या लोकांविषयी मी बोलत नाही- निलेश लंके\nनगरमधील राष्ट्रवादीची खेळी फडणवीसांच्या जिव्हारी; भाजपकडून कोतकरांना कारणे दाखवा नोटीस\n‘आम्ही बाबरी मशिद पाडली नाही, तर राम मंदिर जोडलं आहे’ ; उद्या बाबरी विध्वंस प्रकरणी येणार निकाल\nराजकीय अस्तित्व संपलेल्या लोकांविषयी मी बोलत नाही- निलेश लंके\nनगरमधील राष्ट्रवादीची खेळी फडणवीसांच्या जिव्हारी; भाजपकडून कोतकरांना कारणे दाखवा नोटीस\n‘आम्ही बाबरी मशिद पाडली नाही, तर राम मंदिर जोडलं आहे’ ; उद्या बाबरी विध्वंस प्रकरणी येणार निकाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathilekh.com/what-is-an-artificial-rain-in-marathi/", "date_download": "2020-09-29T08:01:08Z", "digest": "sha1:JKE4DSAYCLUQUF53XCUR4GFDHAMM2X2V", "length": 8861, "nlines": 98, "source_domain": "marathilekh.com", "title": "कृत्रिम पाऊस कसा पाडला जातो? - मराठी लेख", "raw_content": "\nकृत्रिम पाऊस कसा पाडला जातो\nकृत्रिम पावसाची प्रक्रिया म्हणजे ढगात मोठ्या आकाराचे बीजरोपण करून नैसर्गिकरित्या पडणाऱ्या पावसाची प्रक्रिया उत्तेजित करणे. त्यासाठी मेघबिजन केले जाते. उष्ण ढगांत १४ मायक्रॉन त्रिज्येच्या आकाराचे मेघ-बिंदू जेव्हा नसतात त्यावेळेस ते तयार होण्यासाठी त्या ढगांत सोडियम क्लोराइड म्हणजेच मिठाच्या ४-१० मायक्रॉन त्रिजेच्या आकाराच्या पावडरचा ढगांच्या पायांमधील उर्ध्व स्रोत असलेल्या भागात फवारा करतात. मिठाला पाण्याचे आकर्षण असते. हे फवारलेले मिठाचे कण ढगात पसरतात. ढगातील बाष्प शोषून त्यांचा आकार १४ मायक्रॉनपेक्षा वाढतो. यामुळे ढगांतून पाऊस पडायला सुरवात होते. शीत मेघात जेंव्हा हिम कण तयार होण्यासाठी लागणाऱ्या केंद्र बिंदूंचा अभाव असतो त्यावेळेस त्या ढगावर वरून सिल्वर आयोडाइडच्या कणांचा फवारा केला जातो. या कणांचा आकार हिम स्फटिकासारखा असतो. त्यामुळे त्यावर हिम कण वेगाने तयार होवून वाढू लागतात. त्यांचा आकार पुरेसा वाढला की खाली जमिनीकडे झेपावतात. अशा रीतीने जो ढग पाऊस देण्यास असमर्थ होता, त्या ढगातून पाऊस पडता येतो.\nढगांत एका ठरावीक आकाराचे मिठाचे कण किंवा सिल्वर आयोडाइडचे कण फवारणे म्हणजे मेघबीज��. यासाठी डोंगर माथ्यावर जनित्र बसवून या पदार्थांचा फवारा ढगांत सोडला जातो. या प्रक्रियेत ढग हे जमिनीपासून फार उंच असतील तर फवारलेले पदार्थ ढगांच्या विशिष्ठ भागात पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे ही पद्धत फारशी चांगली नाही. दुसऱ्या प्रकारात रॉकेटचा उपयोग केला जातो. रॉकेटमध्ये मेघबीजनाचे पदार्थ भरून त्याचा मारा ढगावर केला जातो. ही पद्धत चीन मध्ये सर्रास वापरतात. यामध्ये ढगांच्या विशिष्ठ भागात आपल्याला बीजरोपण करायचे याचे नियंत्रण राहत नाही म्हणून ही पद्धत फारशी वैज्ञानिक नाही.\nतिसरी आणि पूर्णपणे वैज्ञानिक पद्धत म्हणजे प्रत्यक्ष विमानातून उष्णढगांच्या पायथ्याशी जावून जेथे उर्ध्व स्रोत आहेत तेथे रासायनिक नरसळ्या फोडून मिठाची फवारणी करणे किंवा शीत मेघात गोठण बिंदूच्या वर जाऊन सिल्वर आयोडाइड च्य रसायनाची नळकांडी फोडणे. यासाठी ढगांची निरीक्षणे रडारने केली जातात. ढगांचे आकारमान, असलेला मेघ बिंदूंचा साठा, ढगांची उंची यावरून कुठल्या प्रकारचे मेघबीजन करायचे आहे ते ठरवले जाते. त्याप्रमाणे वैमानिक त्या ढगांत जावून नळकांडी फोडून मेघबिजन करतात. त्यायोगे त्या ढगांत थांबलेली नैसर्गिकरित्या पाऊस पडण्याची प्रक्रिया उत्तेजित करतात.\n हे कशासाठी वापरले जाते\n हे कशासाठी वापरले जाते\nउबंटू काय आहे आणि याचा वापर कुठे होतो\nबांधकामात सिमेंट बरोबर लोंखंडी गज का वापरतात\nएल.सी.डी. आणि एल.इ.डी टीव्ही मध्ये काय फरक असतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/03/26/pubg-addiction-youth-ahmednagar/", "date_download": "2020-09-29T06:24:55Z", "digest": "sha1:C6U43ETJIX2CJIEQAB7QP77GHCLUDNFR", "length": 11732, "nlines": 156, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "लग्नसोहळ्यातही 'पब्जी'चीच धूम ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nवंचित बहुजन आघाडी बिहारच्या निवडणुकीत उतरणार \nसाखर कारखान्यांच्या अडचणींवर उपाय करा \nबदनामी होईल असे वागू नका : झावरे\nकोरोना त्यात अतिवृष्टीने हतबल झालेला शेतकरी आता जनावरांचा आजारामुळे संकटात \nअहमदनगर :- ऑनलाईन गेम पब्जीचे वाढते प्रमाण सर्वश्रुत आहे. या गेमची क्रेझ कोणत्याही वयोगटापर्यंत मर्यादित राहिलेली नाही, तर सर्वच वयोगटांपर्यंत या गेमचे चाहते झाले आहेत.\nमात्र या गेमचे व्यसन सर्वाधिक तरुणाईत दिसून येत आहेत. हे व्यसन आजवर अनेकांच्या जीवावर देखील उठलेले आहे.\nतर कधी स्वत:च्या आरोग्यासह नातेवाईक, आजूबाजूची मंडळी यांच्यासाठी त्रासदायक ठरत असल्याचे दिसून येत आहे.असाच अनुभव एका लग्नसोहळ्यात दिसून आला.\nप्रसंग लग्न सोहळ्याचा, पाहुण्यांची मंगल कार्यालयात लगबग सुरू होती. वधू-वराचा एक एक विधी पार पडत होता.\nवेळ आली ती वराच्या मिरवणुकीची. मंगल कार्यालयाच्या बाहेर वाद्यवृंदांनी ठेका धरला होता. वरदेखील मिरवणुकीसाठी सजवलेल्या अश्वावर स्वार झालेला होता.\nपरंतु इतर वेळी केवळ वाद्यांच्या पहिल्याच ठेक्यावर बेधुंदपणे ताल धरणारी मित्रमंडळी आज मात्र नाचताना दिसत नव्हती.\nत्यामुळे मोठा प्रश्न पडला नेमके काय कारण असावे की, वाद्यांचा तालावर थिरकणारी तरूणाई आज शांत का.\nवराने मित्रमंडळींना आमत्रंण दिले नाही का, त्यांचा यथोचित पाहूणचार केला नाही का, वरास मित्रमंडळीच नाहीत असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.\nमात्र मंगल कार्यालयात पाहिले असता अनेक तरूण टोळक्याटोळक्याने बसलेले दिसले.\nकार्यालयात जाऊन हळूच त्या मुलांच्या गृपचे निरीक्षण केले असता, ते सर्वची सर्व मोबाईलवर व्यस्त असल्याचे दिसले.\nत्यातील एकाला विचारले असता पब्जी गेम ऑनलाईन खेळत असल्याचे त्याने सांगितले. ते तरुण गेम खेळण्यात एवढे व्यस्त होते, की त्यांना कोणत्याही गोष्टीचे भान नव्हते.\nया खेम खेळणाऱ्यांमध्ये १५ ते ३० वयोगटांचे तरुण असल्याचे पाहावयास मिळाले. तिकडे बाहेर वर मित्रमंडळी नाचायला येतील या आशेवर वाट पाहात घोड्यावर ताटकळत बसलेला होता.\nकुणीतरी जाणकार व्यक्तीने मुलांच्या हातातील मोबाईल काढून घेत मंगलकायालर्याच्या बाहेर उसकवून दिले. त्यानंतर मिरवणुकीस सुरूवात झाली.\nलग्नसमारंभ, यात्रोत्सव, विविध घरगुती कार्यक्रमांतून पाहुणे एकत्र येत एकमेकांची विचारपूस, खुशाली विचारत असत.\nमात्र या मोबाईलच्या जमान्यात माणूस माणसापासून दूर चालला आहे.\nमाणसांमधील संवाद कमी झाल्याने त्यांच्यामध्ये एकलकोंडेपणा दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यात चिडचिडेपणा, रागावणे यांचे प्रमाण वाढलेले आहे.\nबाजारातही विविध कंपन्यांचे अगद��� खिशाला परवडतील, अशा किमतीत मोबाईल मिळत आहेत. त्यामुळे घरात माणसे कमी आणि मोबाईलचे प्रमाणच वाढलेले दिसत आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nवंचित बहुजन आघाडी बिहारच्या निवडणुकीत उतरणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nवंचित बहुजन आघाडी बिहारच्या निवडणुकीत उतरणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/13/the-financial-package-of-rs-20-lakh-crore-will-benefit-them-read-more/", "date_download": "2020-09-29T08:33:30Z", "digest": "sha1:YTESE65KXLYMAQ7VSHNCLE5VQ5UGBGNM", "length": 10583, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजचा 'यांना' होईल फायदा.. वाचा सविस्तर - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nHome/India/20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजचा ‘यांना’ होईल फायदा.. वाचा सविस्तर\n20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजचा ‘यांना’ होईल फायदा.. वाचा सविस्तर\nनवी दिल्ली लॉकडाऊनमुळे ���िस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा जागेवर आणण्यासाठी पंतप्रधानांनी तब्बल 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. देशातील उद्योगधंदे रुळावर आणण्यासाठी मागणी वाढवणे आवश्यक आहे.\nयासाठी प्रत्येक स्टेक होर्डर्सनी सतर्क राहायला हवे. हे आर्थिक पॅकेज आत्मनिर्भर भारत अभियानाचे मुख्य काम करणार आहे. या आर्थिक पॅकेजची किंमत 20 लाख कोटी रुपये इतकी असून ही रक्कम भारताच्या जीडीपीच्या 10 टक्के आहे.\n20 लाख कोटी रुपयांचं हे पॅकेज 2020 मध्ये देशाच्या विकास यात्रेला व स्वावलंबी भारताच्या संकल्पनेले नवीन गती मिळवून देईल. या पॅकेजमध्ये जमीन, कामगार, लिक्वडिटी (तरलता) आणि कायदा या सर्वांवर लक्ष दिले आहे.\nहे पॅकेज कृषी, एमएसएमई, लघु उद्योग यांच्यासाठी करण्यात आले आहे. हे आर्थिक पॅकेज देशातील शेतकरी व श्रमिकांसाठी आहे. हे पॅकेज मध्यमवर्गींसाठी आहे, जो प्रामाणिकपणे टॅक्स देतो. या आर्थिक पॅकेजमुळे सर्व क्षेत्रात गुणवत्ता वाढवेल.\nशेती व उद्योगांना या पॅकेजचा मोठा फायदा होईल. स्वावलंबी भारत उभारण्याची गरज आहे. कोरोना संकटाच्या आधी एकही PPE किट बनत नव्हती. N-95 मास्कचं उत्पादन अगदी कमी होतं.\nआता स्थिती आहे, की भारतात दररोज 2 लाख PPE किट आणि मास्कचं उत्पादन होत आहे. संकटाचं रुपांतर संधीत करण्याची भारताची ही दृष्टी आपल्यासाठी प्रभावी ठरणार आहे.\n21 वे शतक भारताचं व्हावं हे आपलं स्वप्नचं नाही तर आपली जबाबदारी आहे असे मोदी म्हणाले. परंतु यासाठी आत्मनिर्भर भारत निर्माण होणे गरजेचे असून या पॅकेजमुळे ते होण्यास मदत होईल असे ते म्हणाले.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \n परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं\nकिसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/07/read-todays-state-corona-news-updates-7-june-2020/", "date_download": "2020-09-29T07:44:31Z", "digest": "sha1:6E53RQLTDUUVCY75EKKLKTPXCU26JJHW", "length": 24541, "nlines": 187, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "वाचा आजचे राज्यातील कोरोना न्यूज अपडेट्स : 7 जून 2020 - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nHome/Breaking/वाचा आजचे राज्यातील कोरोना न्यूज अपडेट्स : 7 जून 2020\nवाचा आजचे राज्यातील कोरोना न्यूज अपडेट्स : 7 जून 2020\nअहमदनगर Live24 ,7 जून 2020 : राज्यात आज १९२४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ३१४ झाली आहे. दरम्यान, आज ‘कोरोना’च्या ३००७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४३ हजार ५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.\nआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ५१ हजार ६४७ नमुन्यांपैकी ८५ हजार ९७५ नमुने पॉझिटिव्ह (१५.५८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५८ हजार ४६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७७ हजार ६५४ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ५०४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nराज्यात ९१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ७१ (मुंबई ६१, उल्हासनगर ५, मीरा-भाईंदर ४, पालघर १), नाशिक- १ (नाशिक १), पुणे- १४ (पुणे ६, सोलापूर ८), कोल्हापूर- २ (कोल्हापूर २), औरंगाबाद-१ (जालना १), अकोला-१ (अकोला मनपा १). इतर राज्य- १ (पश्चिम बंगाम मधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे.)\nआज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६४ पुरुष तर २७ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ९१ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४६ रुग्ण आहेत तर ४१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ९१ रुग्णांपैकी ६७ जणांमध्ये (७३.६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३०६० झाली आहे.\nआज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३१ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू १३ एप्रिल ते ४ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६० मृत्यूंपैकी मुंबई ४४, उल्हासनगर – ५, मीरा भाईंदर – ४, सोलापूर ४ , नाशिक -१ ,पालघर -१, इतर राज्ये -१,असे मृत्यू आहेत.\nराज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव रुग्णांचा तपशील\nमुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (४८,७७४), बरे झालेले रुग्ण- (२१,१९०), मृत्यू- (१६३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव रुग्ण- (२५,९४०)\nठाणे: बाधित रुग्ण- (१३,०१४), बरे झालेले रुग्ण- (४८३६), मृत्यू- (३३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (७८४६)\nपालघर: बाधित रुग्ण- (१४८५), बरे झालेले रुग्ण- (६०७), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (८३८)\nरायगड: बाधित रुग्ण- (१४४१), बरे झालेले रुग्ण- (७३५), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव रुग्ण- (६४९)\nनाशिक: बाधित रुग्ण- (१५२१), बरे झालेले रुग्ण- (१०२७), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४०५)\nअहमदनगर: बाधित रुग्ण- (२०३), बरे झालेले रुग्ण- (१०१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (९४)\nधुळे: बाधित रुग्ण- (२३८), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१००)\nजळगाव: बाधित रुग्ण- (१०४९), बरे झालेले रुग्ण- (४५१), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४८९)\nनंदूरबार: बाधित रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (८)\nपुणे: बाधित रुग्ण- (९७०५), बरे झालेले र��ग्ण- (५५१६), मृत्यू- (४०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३७८३)\nसोलापूर: बाधित रुग्ण- (१३४३), बरे झालेले रुग्ण- (६२०), मृत्यू- (१०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६१९)\nसातारा: बाधित रुग्ण- (६३०), बरे झालेले रुग्ण- (३०९), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२९४)\nकोल्हापूर: बाधित रुग्ण- (६४७), बरे झालेले रुग्ण- (३३५), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३०४)\nसांगली: बाधित रुग्ण- (१५०), बरे झालेले रुग्ण- (८८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५८)\nसिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (११३), बरे झालेले रुग्ण- (१८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (९५)\nरत्नागिरी: बाधित रुग्ण- (३५४), बरे झालेले रुग्ण- (१५९), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१८५)\nऔरंगाबाद: बाधित रुग्ण- (१९६५), बरे झालेले रुग्ण- (११८९), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६८४)\nजालना: बाधित रुग्ण- (१८८), बरे झालेले रुग्ण- (१२०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६४)\nहिंगोली: बाधित रुग्ण- (२१३), बरे झालेले रुग्ण- (१६३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५०)\nपरभणी: बाधित रुग्ण- (७८), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२९)\nलातूर: बाधित रुग्ण- (१३७), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३१)\nउस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१२४), बरे झालेले रुग्ण- (५९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६२)\nबीड: बाधित रुग्ण- (५५), बरे झालेले रुग्ण- (३९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव रुग्ण- (१५)\nनांदेड: बाधित रुग्ण- (१६९), बरे झालेले रुग्ण- (१०८), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५४)\nअकोला: बाधित रुग्ण- (७७८), बरे झालेले रुग्ण- (४३९), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (३०२)\nअमरावती: बाधित रुग्ण- (२९३), बरे झालेले रुग्ण- (१६७), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०८)\nयवतमाळ: बाधित रुग्ण- (१६०), बरे झालेले रुग्ण- (११५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४३)\nबुलढाणा: ब��धित रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३६)\nवाशिम: बाधित रुग्ण- (१०), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२)\nनागपूर: बाधित रुग्ण- (७४७), बरे झालेले रुग्ण- (४३४), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३०२)\nवर्धा: बाधित रुग्ण- (११), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३)\nभंडारा: बाधित रुग्ण- (३९), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१५)\nगोंदिया: बाधित रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०)\nचंद्रपूर: बाधित रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७)\nगडचिरोली: बाधित रुग्ण- (४२), बरे झालेले रुग्ण- (२७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१५)\nइतर राज्ये: बाधित रुग्ण- (७२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५३)\nएकूण: बाधित रुग्ण-(८५,९७५), बरे झालेले रुग्ण- (३९,३१४), मृत्यू- (३०६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१०),ॲक्टिव रुग्ण-(४३,५९१)\n(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १३८ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)\nराज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३६५४ झोन क्रियाशील असून आज एकूण १८ हजार ५१५ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६९.६० लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://amnews.live/news/amnflash/breaking-government-of-india-bans-47-more-apps-great-blow-to-china-again", "date_download": "2020-09-29T08:16:33Z", "digest": "sha1:75FEZ6CLVOKIBSEBV2FAUDEPANMJJVED", "length": 11279, "nlines": 131, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | Breaking..! चीनला आणखी मोठा धक्का लागण्याची शक्यता; हे अॅप्सही होऊ शकतात बंद ?", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\n चीनला आणखी मोठा धक्का लागण्याची शक्यता; हे अॅप्सही होऊ शकतात बंद \nकेंद्र सरकारने टिकटॉक, हेलोसह एकूण 59 अॅप्स बॅन केले होते, त्यानंतर पुन्हा 47 अॅप्स होऊ शकतात बंद\n गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर चीन आणि भारत यांच्यातील संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत. चीनने केलेल्या कुरघोडींना उत्तर म्हणून गेल्या महिन्यात केंद्र सरकारने टिकटॉक, हेलोसह एकूण 59 अॅप्स वर बंदी घातली होती. यानंतर पुन्हा 47 अॅप्स बंद करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या 47 अॅप्सची यादी लवकरच जारी करण्यात येणार आहे.\nइंडिया टूडे या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, सरकार आता 250 हून अधिक चिनी अॅप्सची तपासणी करत आहे. यात ग्राहकांच्या सुरक्षेचा किंवा माहितीचे उल्लंघन तर होत नाही ना, याची पाहणी केली जाणार आहे. मुख्य म्हणजे भारताने तयार केलेल्या यादीमध्ये अलिबाबा (Alibaba), पब्जी (PUBG), टेन्सेंट (Tencent), शाओमी (Xiaomi) सारख्या प्रसिद्ध अॅप्सचाही समावेश आहे. असे सुत्रांचे म्हणणे आहे.\nभारताने यापुर्वी चीनच्या 59 अॅपवर बंदी घालण्याच्या सूचना जारी केल्या होत्या. यामध्ये टिकटॉक, यूसी आणि हेलोसारखे अनेक अॅप आहेत. चीनी वस्तू, अॅपवर बहिष्कार घालण्यासाठी भारत अमेरिकेसारख्या सबबी शोधत असल्याचे चीन मीडियाने म्हटले आहे. चीनने तयार केलेल्या अॅप्सच्या माध्यमातून चीन अॅड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवरुन अॅप्सचा गैरवापर करत आहे. हे अॅप्स गुप्तपणे आणि बेकायदेशीरपणे वापरकर्त्याचा डेटा चोरून तो भारताबाहेरील सर्व्हरवरला पाठवत होते.\nया व्यतिरिक्त भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र, गृह मंत्रालयांनीही अशा धोकादायक अॅप्सवर तातडीने बंदी घालण्याची शिफारस केली होती. त्यानुसार 59 अॅप्स भारतात न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.\nअमरावती | पालकमंत्र्यांच्या घरासमोर शिक्षक संघर्ष संघटनेचे थाळीनाद आंदोलन\nसोन्याच्या किंमतीने गाठला उच्चांक, चांदीही वधारली; जाणून घ्या आजचे भाव\nCorona In India: देशात गेल्या 24 तासात 70 हजार जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 61 लाखांच्या पार\n औरंगाबादेत कोरोनाचा वेग मंदावला, आज जिल्ह्यात 181 कोरोनाबाधितांची वाढ\nराज्याचे 'उच्च आणि तंत्र शिक्षण' मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आज पंढरपुर दौऱ्यावर\nकोरोनाग्रस्त रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ द्या - आमदार भारत भालके\nकोरोना अपडेट | नागपूर गेल्या 24 तासात 994 जणांना कोरोनाची लागण, तर 38 जणांचा मृत्यू\nकोरोना अपडेट | नागपूर गेल्या 24 तासात 994 जणांना कोरोनाची लागण, तर 38 जणांचा मृत्यू\nकोरोनाग्रस्त रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ द्या - आमदार भारत भालके\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आज पंढरपुर दौऱ्यावर\nराज्याचे 'उच्च आणि तंत्र शिक्षण' मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\n औरंगाबाद��त कोरोनाचा वेग मंदावला, आज जिल्ह्यात 181 कोरोनाबाधितांची वाढ\nCorona In India: देशात गेल्या 24 तासात 70 हजार जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 61 लाखांच्या पार\n राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nCorona Update : सोलापूरात आज 437 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\n कोरोना रुग्णाची हॉस्पिटलमध्येच आत्महत्या, धारधार शस्त्राने कापला गळा\nजालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा - माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर\nकोरोना अपडेट | सोलापूरात गेल्या 24 तासात 483 जणांना कोरोनाची लागण, तर 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\n काँग्रेसच्या आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण\nराज्यात गेल्या 24 तासात 18 हजार कोरोनाबाधितांची भर, तर 380 जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/graduate-constituency-election/", "date_download": "2020-09-29T07:02:55Z", "digest": "sha1:NUDRSY5EY365N4TGTJ4TFZVD7FPRZSHC", "length": 12100, "nlines": 81, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघ विलास पोतनीस, कपिल पाटील, निरंजन डावखरे विजयी", "raw_content": "\n‘रिअल हिरो’ची संयुक्त राष्ट्र संघटनेकडून प्रशंसा\nउच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत कोरोनाच्या विळख्यात\nपायल घोषला रामदास आठवलेंचा पाठींबा; अनुराग कश्यपला अटक करा रिपाइंने दिला आंदोलनाचा इशारा\nनागपुरात कोरोनाचे थैमान, रुग्णांची संख्या पाऊण लाखांच्या घरात जाण्याची शक्यता\nमनोज कोतकर यांनी आपला पक्ष जाहीर करावा, अन्यथा कारवाई करू- अभय आगरकर\nनागपुरात का होतेय तुकाराम मुंढे आणि राधाकृष्णन बी. यांच्या कार्यशैलीची तुलना\nमुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघ विलास पोतनीस, कपिल पाटील, निरंजन डावखरे विजयी\nनवी मुंबई : मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतमोजणीनंतर खालीलप्रमाणे विजयी उमेदवारांची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी केली.\nकाल २८ जून रोजी सकाळी ८ वाजता नेरुळ येथील सेक्टर २४ मधील आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे मतमोजणीस सुरुवात झाली ती २४ तास चालली.\nमुंबई पदवीधर –विजयी उमेदवार – विलास पोतनीस (मिळालेली मते १९३५४)\nमुंबई शिक्षक –विजयी उमेदवार – कपिल पाटील (मिळालेली मते 4050)\nकोकण पदवीधर –विजयी उमेदवार – नि���ंजन डावखरे (मिळालेली मते ३२८३१)\nदुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार व त्यांची मते खालीलप्रमाणे\nमुंबई पदवीधर – अमितकुमार मेहता (मिळालेली मते ७७९२)\nमुंबई शिक्षक – शिवाजी शेंडगे (मिळालेली मते १७५४ )\nकोकण पदवीधर – संजय मोरे (मिळालेली मते २४७०४ )\nतिसऱ्या क्रमांकावरील उमेदवार व त्यांची मते खालीलप्रमाणे\nमुंबई पदवीधर – जालिंदर सरोदे (मिळालेली मते २४१४ )\nमुंबई शिक्षक – अनिल देशमुख (मिळालेली मते ११४७)\nकोकण पदवीधर – नजीब मुल्ला (मिळालेली मते १४८२१)\nमुंबई शिक्षक मतदारसंघात 8353 मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी 82.13 आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात 37237 मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी 52.81 तर कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण 75439 मतदारांनी मतदान केले होते त्याची टक्केवारी 72.35 आहे.\nया निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनद्वारे मतदान नव्हते तर एकल संक्रमणीय पद्धतीचे मतदान होते. म्हणजे मतदारास मतपत्रिकेवरील उमेदवारांना पेनाने पसंतीक्रम द्यावयाचे होते. यामध्ये उमेदवारासाठी विजयी होण्यासाठी एका विशिष्ट सूत्रानुसार कोटा निश्चित केला जातो तो मिळाल्यास उमेदवार विजयी घोषित केला जातो अन्यथा हा कोटा पूर्ण होईपर्यंत फेऱ्या घेण्यात येतात, यामध्ये सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवारांची मते प्रमुख उमेदवारांमध्ये पसंतीक्रमानुसार ट्रान्स्फर केली जातात. याला बाद फेरी म्हणतात. ज्याची मते ट्रान्स्फर होतात ते उमेदवार आपोआपच बाद ठरविले जातात.\nमुंबई शिक्षकसाठी ३९५१ मतांचा कोटा ठरविण्यात आला होता. याठिकाणी ७९०० वैध मतदान होते. यात कपील पाटील यांना ४०५० मते बाद फेऱ्यांत मिळाली. कोकण पदवीधरसाठी ३५ हजार १४३ चा कोटा होता. याठिकाणी ७० हजार २८५ मतदान झाले होते. निरंजन डावखरे यांना २९ हजार ३५ मते तर नजीब मुल्ला यांना १४ हजार ६२५ आणि संजय मोरे यांना २३ हजार २५८ मते होती. याठिकाणी रिंगणात १४ उमेदवार होते. विजयासाठी आवश्यक कोटा कुणीच पूर्ण न केल्याने कमी मते मिळालेल्या ११ उमेदवारांची मते ट्रान्स्फर करण्यात आली त्यामुळे डावखरे २९ हजार २०१४, मुल्ला १४ हजार ८२१ आणि मोरे २४ हजार ७०४ अशी मतसंख्या वाढली.\nतरी देखील प्रथम उमेदवारांनी विजयाचा कोटा पूर्ण न केल्याने तिसऱ्या क्रमांकावरील नजीब मुल्ला यांची मते ट्रान्स्फर करण्यात आली. यामध्ये १२६९ मते संजय मो��े यांना आणि ९८७ मते निरंजन डावखरे यांना मिळाली. यामुळे डावखरे यांची ३० हजार १९१ तर संजय मोरे यांची २४ हजार ७०४ मतसंख्या झाली.\nयावरही कोटा पूर्ण न झाल्याने पहाटे ४.१५ वाजता दुसऱ्या क्रमांकावरील संजय मोरे यांची मते ट्रान्स्फर करण्यात आली यामुळे डावखरे यांच्या मतांचे मूल्य ३२ हजार ८३१ इतके झाले. आवश्यक तो ३५ हजार १४३ मतांचा कोटा ते पूर्ण करू शकले नसले तरी रिंगणातील उरलेले एकमेव उमेदवार म्हणून त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या अनुमतीने विजयी घोषित केले.\nविजयी उमेदवारांना त्यांच्या समर्थकांच्या जल्लोषात प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, निरीक्षक आर आर जाधव तसेच सर्व जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी कुठलीही अडचण येऊ न देता ती पार पाडली.\n‘रिअल हिरो’ची संयुक्त राष्ट्र संघटनेकडून प्रशंसा\nउच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत कोरोनाच्या विळख्यात\nपायल घोषला रामदास आठवलेंचा पाठींबा; अनुराग कश्यपला अटक करा रिपाइंने दिला आंदोलनाचा इशारा\n‘रिअल हिरो’ची संयुक्त राष्ट्र संघटनेकडून प्रशंसा\nउच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत कोरोनाच्या विळख्यात\nपायल घोषला रामदास आठवलेंचा पाठींबा; अनुराग कश्यपला अटक करा रिपाइंने दिला आंदोलनाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.chandatobanda.com/2020/06/19/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9D/", "date_download": "2020-09-29T07:46:19Z", "digest": "sha1:Y4FVJAI7V3RSFFHE7D3H5KWF66ZUQ3OE", "length": 21663, "nlines": 83, "source_domain": "www.chandatobanda.com", "title": "भारताकडून चीनला जोरदार झटका. - Chanda To Banda News", "raw_content": "\nभारताकडून चीनला जोरदार झटका.\nलदाखमध्ये झालेल्या भारत आणि चीन सैनिकांदरम्यान हिंसक संघर्षांनंतर देशात चीन वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मागण्या जोर धरू लागल्या आहे. लदाख मध्ये झालेल्या संघर्षात भारताच्या २० सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्याबरोबर या संघर्षात ४५ चीनी सैनिक मारले गेल्याचे एका अहवालानुसार समोर येत आहे.\nत्याच पार्श्वभूमीवर आता भारताने चीनी कंपन्यांना धक्का देणे सुरू केले आहे. भारतीय रेल्वेने चीनला देण्यात आलेले ४७० कोंटीचे कंत्राट रद्द केले आहे. ४ वर्षात केवळ २० टक्के काम केले गेले आहे. संथ गतीने काम चालू असल्याने सदर कंत्राट रद्द केले असल्याचे रेल्वेने सांगितले आहे.\nभारत सरकारच्या दूरसंचार विभागानेही बीएसएनएलच्या ४ जी अपग्रेट करण्यासाठी चीनी वस्तूंचा वापर केला जाणार नाही असा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने बीएसएनएलला सुरक्षेतेच्या कारणास्तव चीनी वस्तूंचा वापर करू नका असे सांगितले आहे. त्यामुळे आता भारताकडून चीनला झटका देण्याचे काम चालू झाले आहे.\nभारताला डिवचलं तर उत्तर देण्यास सक्षम : पंतप्रधान\nगलवान खोऱ्यात हिंसक झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले. त्यांना श्रद्धांजली देताना पंतप्रधान मोदी बुधवारी म्हणाले होते की, “भारताला शांतता हवी आहे. पण आम्हाला डिवचलं तर उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत. आम्ही शेजारील देशांप्रती मैत्री आणि सहकार्याची भावना ठेवली आहे. परंतु देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी कठोर पावलं उचलण्यासाठी आम्ही मागे हटणार नाही.”\nसरकारच्या ‘या’ निर्णयामुळे नवीन कर होणार तब्बल ३० टक्क्यांनी स्वस्त.\nचीनच्या कोणत्याही कारवाहिला उत्तर देण्यास भारतीय सेना एलएसीवर तयार – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह\nचार वर्षात १६०० भारतीय कंपन्यांमध्ये चीनची ७५०० कोटींची गुंतवणूक.\nPrevious Article ताडोबात वाघीण व बछड्यांची विष देऊन शिकार केल्या प्रकरणी तीन ग्रामस्थांना घेतले ताब्यात.\nNext Article शिवसैनिकाला पंतप्रधान करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवसेनाच्या वर्धापनदिनी निर्धार\n भाजपाचे जेष्ठनेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर \nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण.\nकृषि विधेयकाला शिवसेनेच लोकसभेत पाठिंबा तर राज्यसभेत विरोध, शिवसेना खासदार आणि संजय राऊत यांच्यात मतभेद \nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबतची ‘ ती ‘ बातमी पूर्णपणे खोटी.\nसंपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सात दिवसांसाठी जनता कर्फ्यु होणार लागू\n चंद्रपुर जिल्ह्यातील कापूस खरेदी १८ एप्रिल पासून होणार सुरू.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महाजॉब्स’ उद्घाटन, बघा कसं आहे महाजॉब्स पोर्टल.\n नवीन वर्षात मिळणार तब्बल ३ महीने सुट्या.\nराज्यात स्वतंत्र ओबीसींची जनगणना होण्याचे संकेत \n उद्या होणार शेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर.\nPrashant k. Mandawgade - जिल्ह्यातील युवावर्गाने २३ जुलै रोजी घ्यावा ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ.\namol minche - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महाजॉब्स’ उद्घाटन, बघा कसं आहे महाजॉब्स पोर्टल.\nथोङ्याच लोकांना खुप मोठा पगार देण्यापेक्षा योग्य पगारात जास्त लोकांना नोकरीस ठेवण्याचे नियोजन करानिम्हणजे जास्त लोकांना रोजगार नोकरीची संधी मिळेल…\namol minche - चीनशी युद्ध झाल्यास भारताला अमेरिकन सैन्याचा पाठिंबा, व्हाईट हाऊसची मोठी घोषणा.\nसकाळची पहिली माहिती न्युज वाचायची म्हटले तर....चांदा टू बांधा...च....\namol minche - सेल्फी काढणे बेतले जीवावर, तलावात बुडून दोघांचा मृत्यू.\nपिकनिकला जाणाऱ्यांनी काळजी घेत नाही अश्या घटना पावसाळ्यात जास्त घङतात...आणी मृत्यु क्षमा करत नाही...कुटुंबिय घरी वाट बघत असतात...\namol minche - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महाजॉब्स’ उद्घाटन, बघा कसं आहे महाजॉब्स पोर्टल.\nचांदा ते बांधा वेब पोर्टल कायम उपयुक्त माहिती बातमी सांगते धन्यवाद\n‘चांदा टू बांदा’ हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे ‘ऑनलाईन’ मराठी संकेतस्थळ आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा ‘चांदा टू बांदा’ चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘चांदा टू बांदा’ कटाक्ष आहे.\nCategories Select Category anil deshmukh Anupam kher Bjp Bollywood breaking news career Corona effect corona updates CRICKET dhananjay munde e-satbara Education exam fair and lovely hotels HSC result India Indian Primier League IPL JEE NEET jobs update Latur Lockdown Lockdown effect mahajobs maharashtra Marathi news mpsc Nagpur naredra modi pubji gaming pune Raj Thakarey Rajura राजुरा ram mandir RSS Sharad Pawar SSC result Techanology technical udayanraje Uncategorized Upsc Vidarbha wardha weather update अजित पवार अमित देशमुख अशोक चव्हाण आंतरराष्ट्रीय आरोग्य विषयक आसाम उध्दव ठाकरे करियर कर्जमाफी कोरपना कोरोना अपडेट क्रीडा गडचांदुर गडचिरोली Gadchiroli गणेशोत्सव गुंतवणूक गोंदिया gondiya चंद्रपुर चंद्रपूर जरा हटके जागतिक ताज्या बातम्या ताडोबा दिल्ली देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नवीन माहिती नांदेड नितिन गडकरी नितिन गडकरी. msme नोकरी अपडेट्स पोलिस भरती police bharti बाळासाहेब पाटील बोगस बियाणे ब्रेकिंग न्यूज भाजपा मनसे मराठी तरुण मराठी बातम्या मराठी लेख महाजॉब्स महाराष्ट्र महाविकास आघाडी मान्सून मुख्य बातम्या यवतमाळ रक्तदान blood donation राज ठाकरे राजकीय राजुरा विधानसभा राज्यसभा रोजगार लॉकडाऊन वर्धा विदर्भ व्यक्तिविशेष व्यवसाय शिवसेना शेती विषयक शैक्षणिक सामाजिक सिनेसृष्टी सोनू सूद स्पर्धा परीक्षा हीच ती वेळ हेडलाइन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ganeshatkaleblog.com/2018/10/career-in-big-data-robotics.html", "date_download": "2020-09-29T07:28:00Z", "digest": "sha1:5XGIDLB7PGGJ3KRYX6OQJE4FIZ4AUXZV", "length": 11073, "nlines": 110, "source_domain": "www.ganeshatkaleblog.com", "title": "Ganesh Atkale's Blog: करिअर - बिगडेटामधील संधी...", "raw_content": "\nकरिअर - बिगडेटामधील संधी...\nआपल्या जीवणात आकडेवारीपासून आपण कधीही दूर जाऊ शकत नाही. बँकांना, खाजगी कंपन्यांना, सरकारी संस्थांना, प्रशासनाला आणि इतर बऱ्याच ठिकाणी आवश्यक माहिती आणि त्याची आकडेवारी मोठ्या प्रमाणात लागत असते. अर्थात तो एक प्रकारचा डेटाच आहे. डेटा संग्रहित करणे आणि तो जतन करणे गरजेचे असते. म्हणुन आय. टी.मध्ये बिग डेटावर काम जोरात चालत असते, चालत आहे. व्यवसाय सुधारणे, निर्णय घेणे आणि स्पर्धकांवरील माहिती आधार-प्रदान करणे, आकडेवारी आणि इतर व्यावहारिक माहिती संग्रहित ठेवणे, जतन करणे या सर्व पक्रिया बिग डेटामध्ये मोडतात.\nआय. टी. इंजिनीरिंगनंतर करिअरच्या दृष्टीकोनातून बिगडेटा हा एक चांगला पर्याय आहे. कारण अनेक बहुराष्ट्रीय आणि भारतीय कंपन्यांमध्ये अनॅलिटीक्स प्रोफेशनल्स, डेटा सायंटिस्टची मागणी वाढत आहे. डेटा अनॅलिटीक्समध्ये काम करत असताना त्यासाठीचे अनेक टूल्स वापरावे लागतात. यासाठी आपल्याजवळ त्याचे कौशल्य असणे गरजेचे असते. टॅबल्यू पब्लिक, ओपनरिफाइन, रॅपिडमायनर, गुगल फ्यूजन टेबल्स असे अनेक टूल वापरून डेटा अनॅलिटीक्समध्ये काम करता येते. हडूप हे एक मुक्त स्त्रोत वितरित बिग डेटाचे फ्रेमवर्क आहे, जे क्लस्टर केलेल्या सिस्टम्समध्ये चालणाऱ्या मोठ्या डेटा अनुप्रयोगांसाठी डेटा प्रोसेसिंग, गुंतागुतीच्या डेटाचे व्यवस्थापण आणि त्याचे स्टोरेज व्यवस्थापण करते. यामध्ये मुख्यत्वे माहिती प्रोसेस होते.\nबिगडेटाच्या कामामध्ये रोबोटिक्स अर्थात मशीन लर्निंग, अमेझॉन वेबसर्विसेस या तंत्रज्ञानाचीही जोड आहे. आर्टिफिशियल इंटीलिजन्स, मशीन लर्निंग अशा संकल्पनांना माहिती व्यवस्थापणसाठी बिगडेटाशिवाय पर्याय नाही. आणि आपल्याला ठावूक आहे की आज आर्टिफिशियल इंटीलिजन्स तंत्रज्ञान जोर घेत आहे, त्यामुळेच बिगडेटाचे कौशल्यधारकांचीही मागणी वाढत आहे.\nम्हणून बिगडेटामध्ये करिअर घडवण्यासाठीचा हा खुला मार्ग आहे. यासाठी या वरील नमूद केलेल्या टूल्सची कौशल्य आत्मसात करणे गरजेचे ठरते. पुणे, चैन्नई, हैद्राबाद, बंगळूरू अशा शहरांमध्ये खाजगी इन्स्टिट्यूडमध्ये याचे कोर्सेसही उपलब्ध आहेत. बिगडेटाचे कौशल्यधारक होताच बिगडेटा अनॅलिटीक्स कंसलटन्ट, अनॅलिटीक्स असोसिएट, बिजिनेस इंटीलिजन्स अनॅलिटीक्स कंसलटन्ट तर अनुभवी लोकांना बिगडेटा अनॅलिटीक्स अर्कीटेक्ट, मेट्रिक्स किंवा अनॅलिटीक्स स्पेशालीस्ट म्हणून नोकरी मिळते. यासाठी कंपन्या चांगले पकेजही देत आहेत.\nकरिअर - बिगडेटामधील संधी...\nतुमच्या तिजोरीच्या चाव्या सुरक्षित आहेत काय \nसाहित्याचा महामेरू: अण्णाभाऊ साठे\nआजवर भरपूर कादंबऱ्या वाचल्या. पण इतर पाठ्यपुस्तके, माहिती पुस्तके, आत्मचरित्रे याबरोबर आपण कादंबऱ्याही का वाचव्या\nहोस्टेलवर नुस्ता धिंगाणा असायचा. मेसमधून जेवण करून आलो कि रात्रभर आम्ही गप्पा मारत, कुणाचीतरी मजा घेत हसत-खिदळत बसायचो. आमचा ग्रुप...\nबळीराजास मारणारा वामन विष्णूचा अवतार कसा असा प्रश्न प्रथम महात्मा फुले यांना पडला होता.वैदिक धर्मात लिहिलेली कुठलीही प...\nमागच्या महिन्यात गुगलला २० वर्षे पूर्ण झाली. या एक-दीड दशकात वाचणे, लिहिणे, पाहणे, ऐकणे या क्रियापदांसारखे अजून एक क्रियापद आपल्याला ऐकाय...\nप्रत्येक वडिलांना वाटते, आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घ्यावे आणि इतरांना आदर्श वाटावे, असे स्वतःचे वेगळे आपले अस्तित्व निर्माण कर...\nदहशतवादामुळे जगासमोर आज जी चिंता आहे ती स्वाभाविक आहे. धर्म, राष्ट्र, संस्कृती, समाज या आपल्या समूह वर्गाला तरणाऱ्या गोष्टी अस...\nआजची शिक्षणपद्धती आणि आपण\nनुकत्याच सर्व शाळा-कोलेजेंच्या परीक्षा पार पडल्या. प्रवेश परीक्षेची धांदल उडालेली आहे, विद्यार्थी अडमिशनची चौकशी करायला लागलेत. शिक्षणपद्ध...\nआज महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या मूर्तीची झीज होत आहे, मूर्तीत पडलेल्या भेगात M-seal भरल्याची धक्कादायक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/no-response-agricultural-card-registration-dicholi-farmers-insist-loan-5688", "date_download": "2020-09-29T06:55:06Z", "digest": "sha1:FKFVJFC7J233LSGOGU5BMJZXKVTGPL4F", "length": 7812, "nlines": 111, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "डिचोलीत कृषी कार्ड नोंदणीसाठी प्रतिसाद नाही मात्र कृषी कर्जासाठी शेतकरी आग्रही | Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020 e-paper\nडिचोलीत कृषी कार्ड नोंदणीसाठी प्रतिसाद नाही मात्र कृषी कर्जासाठी शेतकरी आग्रही\nडिचोलीत कृषी कार्ड नोंदणीसाठी प्रतिसाद नाही मात्र कृषी कर्जासाठी शेतकरी आग्रही\nबुधवार, 16 सप्टेंबर 2020\nकृषीप्रधान डिचोली तालुक्यात एकूण तीन हजार ४१३ शेतकरी कृषी कार्डधारक आहेत. तसेच ७१६ शेतकरी पंतप्रधान किसान योजनेचे लाभधारक आहेत. अशी माहिती उपलब्ध झाली आहे.\nडिचोली: टाळेबंदी काळात डिचोलीत कृषी कार्ड नोंदणीसाठी विशेष प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र शेतीविषयक योजनांसह ‘केसीसी’ कर्ज किंवा सरकारच्या अन्य योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी कार्यालयातर्फे जागृती करण्यात येत आहे. केसीसी कर्ज वा अन्य योजनांसाठी अनेक शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाशी संपर्क साधला आहे.\nकेसीसी कर्ज आणि अन्य योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कृषी कार्यालयातर्फे पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती विभागीय कृषी कार्यालयातून उपलब्ध झाली आहे.\nकृषीप्रधान डिचोली तालुक्यात एकूण तीन हजार ४१३ शेतकरी कृषी कार्डधारक आहेत. तसेच ७१६ शेतकरी पंतप्रधान किसान योजनेचे लाभधारक आहेत. अशी माहिती उपलब्ध झाली आहे.\nमहिन्यापूर्वी म्हणजेच मागील १३ ऑगस्ट रोजी कृषीमंत्री बाबू कवळेकर यांनी डिचोलीत उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.\nशेतकऱ्यांबाबतीत सरकार संवेदनशील आहे. शेतकऱ्यांना आधार आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देणाऱ्या सुलभ योजना अंमलात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. अशी ग्वाही कृषीमंत्र्यांनी त्यावेळी शेतकऱ्यांना दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये चैतन्य पसरले असून, योजना त्वरित मार्गी लागाव्यात. अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.\nबिहारचे राज्य काँग्रेसने गमावले, त्यास यंदा ३० वर्षे पूर्ण होत असतानाच, कोरोनाच्या...\n‘अटल ग्राम’चा उपक्रम मंजूर\nसांगे: नेत्रावळी अटल आदर्श ग्राम समितीची बैठक आमदार प्रसाद गावकर यांच्या...\nकाँग्रेसतर्फे २८ रोजी कृषी विधेयकाविरोधात मोर्चा\nपणजी: केंद्र सरकारने घाईघाईने विरोधकांची मते विचारात न घेता संमत केलेली तिन्ही कृषी...\n‘संजीवनी’च्या प्रमुखपदी नरेंद्र सावईकर यांना नेमा\nफोंडा: राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी मगो पक्षाचे पहिले मुख्यमंत्री तथा...\nबचत गटांनी फुलविले झेंडूचे मळे\nनावेली: झेंडूची फुले (मेरी गोल्ड) तर कोकणी भाषेत ‘रोजा’ म्हणतात. ही झेंडूची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://marathilekh.com/pandvacha-parabhav-marathi-story/", "date_download": "2020-09-29T06:32:56Z", "digest": "sha1:ALWY7SRWDL3A665QRYVOB4GKKL455D3X", "length": 7364, "nlines": 111, "source_domain": "marathilekh.com", "title": "पांडवांचा पराभव | Marathi Katha | Marathi Story - मराठी लेख", "raw_content": "\nin Marathi Katha, महाभारतातील कथा\nशकुनीने पांडवांचे सर्व वैभव घेऊन त्यांना परत नेस्त नाबूत करायचे असे ठरवून धृतराष्ट्राशी संगनमत केले.\nलगेचच धृतराष्ट्राने युधिष्ठिराकडे निरोप पाठविला. ‘तुम्ही केलेला यज्ञ उत्तम रितीने पार पडल्याचे ऐकून फार आनंद झाला. तुम्ही सगळे आता खूप थकले असाल. काही दिवस आमच्याकडे या. गप्पागोष्टी करू. द्यूत खेळू. आणि मौजमजा करू.”\nयुधिष्ठिर सर्व गुणांनी खूप चांगला होता; परंतु द्यूत म्हटले, की त्याला एक प्रकारची भुरळ पडत असे.\nपांडव हस्तिनापुरात आले व लगेचच द्यूत सुरू झाला. पांडवांतर्फे युधिष्ठिर व कौरवांतर्फे शकुनी खेळू लागले. तेथील थाट काही वेगळाच होता. जरी-मखमलीचा पट होता. सोन्या-चांदीच्या सोंगटया होत्या. हस्तिदंताचे फासे होते. कोणी असे म्हणतात की, त्यांवर लोखंडी खिळे होते आणि शकुनीच्या बोटांत लोहचुंबकाच्या अंगठया होत्या. आणि असेही म्हटले जाते की, ते फासे देखील जादूचे होते.\nखेळायला सुरूवात झाल्यावर सुरवातीचे एक-दोन डाव युधिष्ठिर जिंकला. पण नंतर तो हरू लागला. त्याच्याकडचे सोने-नाणे, रत्ने, मोती, हत्ती, घोडे, एवढेच नाही तर त्याचे राज्य सगळे काही तो त्यात हरला.\nनंतर त्याने आपले भाऊ पणाला लावले. स्ततःला पणाला लावले. युधिष्ठिर खेळत असताना त्याला जशी द्यूताची नशा चढली होती. त्यामुळे तो वेडाच झाला होता. त्याने शेवटी द्रौपदीला पणाला लावले.\nते बघून शकुनीने फासे टाकले व तो ओरडला, “ही जिंकली\nते पाहून दुःशासन आनंदाने नाचू लागला. तो म्हणाला, “आता पांडव आमचे दास आणि द्रौपदी आमची दासी\nदुर्योधन आनंदाने ओरडला, “दुःशासना, अरे, नुसता नाचतोस काय त्या दासीला येथे ताबोडतोब घ��ऊन ये.\nदुर्योधनाचे कपटी कारस्थान | Marathi Katha | Marathi Story\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/indap-at-p37113359", "date_download": "2020-09-29T08:17:19Z", "digest": "sha1:EEIELFBMXOT53FFHFKODSRMINKXDADFL", "length": 20004, "nlines": 389, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Indap At in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Indap At upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n117 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n117 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nसदस्य इस दवा को ₹41.53 में ख़रीदे\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n117 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nसदस्यता आपके बैग में जोड़ दी गयी है\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपली अपलोड केलेली सूचना\nIndap At खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें हाई बीपी दिल का दौरा\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Indap At घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Indap Atचा वापर सुरक्षित आहे काय\nIndap At गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Indap Atचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिला कोणत्याही दुष्परिणामांची काळजी न करता Indap At घेऊ शकतात.\nIndap Atचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nIndap At मूत्रपिंड साठी पूर्णपणे सुरक्षित आहे.\nIndap Atचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वर Indap At चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nIndap Atचा हृदयावरील परिणाम काय आहे\nIndap At चा हृदय वर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना हृदय वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nIndap At खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप���रमाणे सल्ला दिल्याशिवाय Indap At घेऊ नये -\nदिल की धड़कन तेज होना\nIndap At हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Indap At सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Indap At घेतल्यानंतर तुम्ही अशी कोणतीही गोष्ट करू नये, ज्याच्यासाठी मेंदू सक्रिय आणि सतर्क राहण्याची गरज असेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, तुम्ही Indap At केवळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Indap At कोणत्याही मानसिक विकारावर उपचार करू शकत नाही.\nआहार आणि Indap At दरम्यान अभिक्रिया\nठराविक खाद्यपदार्थ खाल्ल्याने Indap At चा परिणाम होण्यासाठी त्याने घेतलेला वेळ वाढू शकतो. याविषयी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.\nअल्कोहोल आणि Indap At दरम्यान अभिक्रिया\nIndap At घेताना अल्कोहोल घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा, कारण याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतील.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Indap At घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्यांची मदत करा\nतुम्ही Indap At याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Indap At च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Indap At चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Indap At चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/748847", "date_download": "2020-09-29T08:30:07Z", "digest": "sha1:G4ADNV6AQVZ3CGC5M7TPXGWF6NWMWXZV", "length": 2136, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सहारा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सहारा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०६:३८, ३० मे २०११ ची आवृत्ती\n७२ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n१८:०९, २१ एप्रिल २०११ ची आवृत्ती (संपादन)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sa:सहारा)\n०६:३८, ३० मे २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nKatyare (चर्चा | योगदान)\n== हे ही पाहा ==\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mymarathi.net/news/public-works-department-extends-deadline-for-registration-of-contractors-till-the-end-of-december/", "date_download": "2020-09-29T06:38:35Z", "digest": "sha1:UHZT26JPL52LZ34SHA4BFWUU43QAJ6OP", "length": 10000, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कंत्राटदारांना नोंदणीसाठी डिसेंबर अखरेपर्यंत मुदतवाढ | My Marathi", "raw_content": "\n स्थायी समिती ने ‘ते’टेंडर रद्द करावे-अरविंद शिंदे यांची मागणी (व्हिडीओ )\nआदिवासी भागातील १ लाख २१ हजार गरोदर महिलांना, ६ लाख ५१ हजार लाख बालकांना मिळणार मोफत दूध भुकटी\nमित्राची वाट पाहणाऱ्या तरुणाचा कोयत्याने वार करून खून\nशालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची कोरोनावर मात\nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nउत्तमनगर भागातील सराईत गुंड तडीपार\nप्रा. प्रमोद चव्हाण यांना पीएचडी जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\n‘भारतातली लोकशाही मेली’; राहुल गांधीं\nबजाज अलियान्झ लाइफच्या ‘स्मार्ट असिस्ट’ सेवेमुळे ग्राहकांना सुरक्षित व संपर्क विरहीत सेवा\nHome Feature Slider सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कंत्राटदारांना नोंदणीसाठी डिसेंबर अखरेपर्यंत मुदतवाढ\nसार्वजनिक बांधकाम विभागाकडील कंत्राटदारांना नोंदणीसाठी डिसेंबर अखरेपर्यंत मुदतवाढ\nमुंबई, दि. २६ : सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रु.१.५० कोटी किंमतीपर्यंत नोंदणी असलेल्या ज्या कंत्राटदारांची नोंदणी माहे जानेवारी २०२० ते माहे डिसेंबर २०२० या कालावधीत संपुष्टात आ���ेल्या अथवा येणाऱ्या सर्व कंत्राटदारांच्या नोंदणीकरणास सरसकट माहे डिसेंबर २०२० अखेरपर्यंत एक विशेष बाब म्हणून मुदतवाढ देण्यात आली आहे. कोवीड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सार्वनजिक बांधकाम विभागाने हा निर्णय घेतला आहे.\nसंपूर्ण देशात कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे वाहतूक, मजूर यांच्या उपलब्धतेवर विपरित परिणाम झाला असून अशा परिस्थितीत सर्व छोटे-मोठे कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर सहकारी संस्था यांची कामे बंद पडली आहेत. तसेच काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, काम हाती असल्याचे तसेच टर्नओव्हर प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे नोंदणी करण्याकरीता उपलब्ध होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्या परिस्थितीचा विचार करून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी अशा पात्र नोंदणीकृत कंत्राटदारांना दिलासा देण्यासाठी नोंदणीची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधिचा शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने काढला आहे.\nस्वराज्यजननी जिजामाता’;मालिका रंजक वळणावर\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलली\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. http://mymarathi.net/ मालक-संपादक : शरद लोणकर *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\n स्थायी समिती ने ‘ते’टेंडर रद्द करावे-अरविंद शिंदे यांची मागणी (व्हिडीओ )\nआदिवासी भागातील १ लाख २१ हजार गरोदर महिलांन��, ६ लाख ५१ हजार लाख बालकांना मिळणार मोफत दूध भुकटी\nमित्राची वाट पाहणाऱ्या तरुणाचा कोयत्याने वार करून खून\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.world/s/nmk-nfl-rcfl-recruitment-2019-12322/", "date_download": "2020-09-29T06:26:24Z", "digest": "sha1:IL6SLSFJFZXPGHFIU5WPU7IDXEGM4GVQ", "length": 8065, "nlines": 100, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण ७९ जागा Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nनॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण ७९ जागा\nनॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण ७९ जागा\nनॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nकनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (यांत्रिक) पदाच्या ३४ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह यांत्रिक (मेकॅनिकल) अभियांत्रिकी पदविकाधारक असावा.\nकनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (इलेक्ट्रिकल) पदाच्या २० जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदविकाधारक असावा.\nकनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (इंस्ट्रुमेंटेशन) पदाच्या १६ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह इंस्ट्रुमेंटेशन किंवा समतुल्य अभियांत्रिकी पदविकाधारक असावा.\nकनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (प्रयोगशाळा) पदाच्या ३ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह बी.एस्सी. (रसायनशास्त्र) पदवीधारक असावा.\nस्टोअर सहाय्यक पदाच्या ३ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा.\nफार्मासिस्ट पदाच्या ३ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह डी.फार्म आणि १ वर्ष अनुभव धारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – तेलंगना राज्य\nपरीक्षा फीस – खुल्या/ इतर म���गासवर्गीय उमेदवारांसाठी २००/- रुपये आहे तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ जून २०१९ (सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत)\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nआमच्या नवीन OAC.CO.IN संकेतस्थळाला भेट द्या \nपुणे येथील चाणक्य जुनिअर कॉलेज मध्ये प्राध्यापक/शिपाई पदांच्या जागा\nनीति आयोगाच्या आस्थापनेवर विविध विषेतज्ञ पदांच्या एकूण ८८ जागा\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/video/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-29T07:55:08Z", "digest": "sha1:VRPX5NI6LWIISBUEIPZ3WRPIE6HO4MJJ", "length": 3590, "nlines": 75, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "२५.११.२०१९: राज्यपालांच्या दिपावलीनिमित्त शुभेच्छा. | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n२५.११.२०१९: राज्यपालांच्या दिपावलीनिमित्त शुभेच्छा.\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n२५.११.२०१९: राज्यपालांच्या दिपावलीनिमित्त शुभेच्छा.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Sep 29, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/06/baba-ramdev-yoga-guru-swadeshi-product-india-china/", "date_download": "2020-09-29T06:28:43Z", "digest": "sha1:SEH4R3OUQVAQHPDTUPSXU5KCV3DLSAFH", "length": 6749, "nlines": 43, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "चीनला धडा शिकवण्यासाठी त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार गरजेचा – बाबा रामदेव - Majha Paper", "raw_content": "\nचीनला धडा शिकवण्यासाठी त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार गरजेचा – बाबा रामदेव\nदेश, मुख्य / By आकाश उभे / चीन, रामदेव बाबा, स्वदेशी वस्तू / June 6, 2020 June 6, 2020\nमागील एक महिन्यापासून भारत आणि चीनमध्ये सीमावादावरून तणाव निर्माण झाला. नागरिक चीनीवस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. याच पार्श्वभुमीवर योग गुरू रामदेव बाबा यांनी देखील चीनला धडा शिकवण्यासाठी त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. ते आज तकच्या कार्यक्रमात बोलत होते.\nरामदेव म्हणाले की, देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी आपले सैन्य पुर्णपणे सक्षम आहे. चीनला शस्त्राने मात देण्याऐवजी त्यांच्या सामानावर बहिष्कार टाकला पाहिजे. कारण 15 ते 20 लाख कोटींचा व्यापार चीन आपल्या देशातून करतो. देशात आज टॉयलेटच्या सीटपासून ते खेळण्यापर्यंत अनेक गोष्टींचे चीनमध्ये उत्पादन होते. चीनी वस्तूंवर बहिष्कारासाठी मोठे संकल्प घ्यायला हवे. चीनला धडा शिकवण्यासाठी त्यांच्या उत्पादनांवर बहिष्काराचा संकल्प केला पाहिजे. चीनला धडा शिकवण्याचा हाच योग्य मार्ग आहे.\nरामदेव म्हणाले की, चीन नेहरूंच्या काळापासून भाई-भाईचा नारा देत आपल्याला लूटत आहे. अशात चीनच्या उत्पादनांवर केवळ बहिष्कारच नाही तर त्याच्या प्रति द्वेषाचे वातावरण निर्माण करायला हवे. याशिवाय स्वदेशी वस्तूंसाठी देखील धोरणे बनवायला हवीत. चीनचा प्रतिस्पर्धी म्हणून भारताला उभे करण्यासाठी देशात इलेक्ट्रॉनिक, खेळण्यांच्या उत्पादनांसाठी मॅन्युफॅक्चरिंग हब हवे आणि करात सूट हवी. हा 5 लाख कोटींचा व्यवसाय आहे.\nते म्हणाले की, चीनसमोर आव्हान निर्माण करण्यासाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन बनवण्यात यावे. कंपन्यांना सरकारने सूट द्यावी. चीनमधून येणाऱ्या सर्व उत्पादनांवर कर वाढवावा. असे वातावरण निर्माण करावे की लोक देशात जास्तीत जास्त उत्पादन करतील व त्याचा वापर करतील.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/12/3-security-guards-in-raj-thackeray-krishna-kunj-infected-with-corona/", "date_download": "2020-09-29T06:48:59Z", "digest": "sha1:YHNEURRHYLOD23HJCQR7ERVSE56R65PT", "length": 6169, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "राज ठाकरेंच्या कृष्णकुंजमधील 3 सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण - Majha Paper", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या कृष्णकुंजमधील 3 सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर / कोरोनाचेलेटेस्टअपडेट्स, मनसे, राज ठाकरे / June 12, 2020 June 12, 2020\nमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. पण आता लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात बऱ्याच प्रमाणात शिथिलता आणल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच आता कोरोनाचा प्रादुर्भाव राजकीय क्षेत्रातील व्यक्तींपर्यंतही पोहोचला आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.\n14 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस असतो. पण राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कोरोनाच्या परिस्थतीमुळे यंदा वाढदिवस साजरा करणे अजिबात उचित नसल्याचे म्हणत शुभेच्छा द्यायला येऊ नये, असा आदेश दिला आहे. त्याऐवजी आहे तिथेच जनतेला मदत करा, अशा सूचना देणारे जाहीर पत्रच कार्यकर्त्यांना उद्देशून राज यांनी लिहिले आहे.\nदुसरीकडे, कोरोनाची राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांचे दोन स्वीय सहाय्यक आणि गाडी चालकाला देखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्री मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत धनंजय मुंडे सहभागी झाले होते. या अगोदर सोमवारी मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणू निदान प्रयोग शाळेचे उदघाटन देखील केले होते. आता म���ंडे यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/22/uk-man-fined-7600-dollar-for-getting-haircut-during-two-week-self-isolation-period/", "date_download": "2020-09-29T07:48:42Z", "digest": "sha1:2LOAYV5UR3WB6NFQISWFXYG5VZDZQC55", "length": 5630, "nlines": 41, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "क्वारंटाईन असताना केस कापणे व्यक्तीला पडले महागात, लागला लाखोंचा दंड - Majha Paper", "raw_content": "\nक्वारंटाईन असताना केस कापणे व्यक्तीला पडले महागात, लागला लाखोंचा दंड\nजरा हटके, मुख्य, सर्वात लोकप्रिय / By आकाश उभे / केस, क्वारंटाईन, ब्रिटन / July 22, 2020 July 22, 2020\nजगभरातील देशांमध्ये कोरोना व्हायरस महामारीमुळे क्वारंटाईनचे नियम कठोर करण्यात आले आहेत. नियम मोडणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागत आहे. ब्रिटनमध्ये एका व्यक्तीला सेल्फ आयसोलेशनमध्ये असताना केस कापणे चांगलेच महागात पडले आहे. यामुळे या व्यक्तीला तब्बल 7,600 डॉलरचा (जवळपास 5.67 लाख रुपये) दंड भरावा लागला आहे. या व्यक्तीला दोन आठवडे सेल्फ आयसोलेशनमध्ये राहायचे होते. या दरम्यान त्याला बाहेर पडण्यास आणि लोकांना भेटण्यास मनाई होती.\nमात्र ग्रेथ ले मॉनिअर नावाच्या या 37 वर्षीय व्यक्तीने नियमाचे उल्लंघन केले. व्यक्तीला 14 दिवस क्वारंटाईन राहायचे होते. परंतु, हा कालावधी संपायच्या आधीच केस कापण्यासाठी तो सलूनमध्ये पोहचला. याशिवाय व्यक्ती खेळण्याच्या दुकानात आणि कॅफेमध्ये देखील गेला होता.\nबॉर्डर एजेंसीचे अधिकारी तपासणीसाठी त्याच्या घरी गेल्यावर व्यक्ती घरी नव्हता. यानंतर अधिकाऱ्यांनी व्यक्तीच्या पत्नीला फोन केल्यावर हे जोडपे घरी परतले व ग्रेथला अटक करण्यात आले.\nहे प्रकरण न्यायालयात गेले. तेथे त्याला प्रत्येक गुन्ह्यासाठी 3,800 डॉलर्स असा एकूण 7600 डॉलर्स दंड ठोठावण्यात आला व दंडाची रक्कम पुर्ण भरल्यानंतरच सोडण्यात येईल असा आदेश दिला.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.junnartourism.com/eight-forts-in-junnar/", "date_download": "2020-09-29T08:28:45Z", "digest": "sha1:RPYX72F527CD6HCSFT7NH6A4FF5LZWNR", "length": 15053, "nlines": 146, "source_domain": "www.junnartourism.com", "title": "जुन्नर मधील हे आहेत ८ गडकोट | Eight Unknown forts in junnar – Junnar Tourism", "raw_content": "\nनोंद : ह्या संकेतस्थळावरील माहिती सतत अद्ययावत होत आहे.\nश्री क्षेत्र आणे उत्सव\nश्री क्षेत्र आणे उत्सव\nजुन्नर मधील हे आहेत ८ गडकोट\nचढायला अवघड आणि अप्रतिम निसर्ग अशी जुन्नरच्या गडकोटांची ख्याती आहे. म्हणुनच एकदा तरी हे सातवाहनांचे आणि मराठ्यांचे किल्ले पहावेच..\nजुन्नर तालुक्याला जसा निसर्गाचा आणि इतिहासाचा वारसा लाभलेला आहे तसाच दैदिप्यमान वारसा गडकोटांचा देखील आहे. जुन्नरच्या भुमिवर हे गडकोट स्वत:चा इतिहास मोठ्या दिमाखाने घेऊन उभे आहेत काहि ट्रेकर्सच्या प्रतिक्षेत तर काहि डागडुजीच्या. शिवछत्रपतींची जन्मभुमी, सातवाहनांची संस्कृती, पेशव्यांचे शौर्य, निजामशाहीचे राजकारण म्हणजेच जुन्नरचे गडकोट. जुन्नरचा शिवनेरी किल्ला हा सर्वश्रुत आहे पण ट्रेकर्सना किंवा भटक्यांना जुन्नरचे इतर ७ गडकोट एक वेगळा अनुभव देत आहेत. चढायला अवघड आणि अप्रतिम निसर्ग अशी जुन्नरच्या गडकोटांची ख्याती आहे. म्हणुनच एकदा तरी हे सातवाहनांचे आणि मराठ्यांचे किल्ले पहावेच..\nशिवजन्मभुमी म्हणुन जुन्नरची ख्याती आहे ती शिवनेरीमुळे. शिवरायांचे जन्मस्थान, आंबरखाना, शिवाई देवी, कडेलोट, लेण्यांचा किल्ला म्हणजे शिवनेरी. महाराष्ट्र शासनाने ह्या किल्ल्याला विकासनिधी उपलब्ध करुन दिल्यामुळे ह्या किल्ल्याचा कायापालट झाला आहे. किल्ल्यावरील बहुतांश गोष्टींची पुनर्बांधणी केल्यामुळे किल्ल्याला अप्रतिम स्वरुप तयार झाले आहे. परिणामी किल्ल्य���वर पर्यटकांची गर्दि होत आहे.\nह्या किल्ल्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..\nजुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर, शिवनेरी आणि नारायणगड. यांपैकी चावंडकिल्ला जुन्नर शहरापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि.मी च्या आसपास चावंड वसलेला आहे.\nह्या किल्ल्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..\nहा किल्ला म्हणजे चहूबाजूने उभा तुटलेला एक कडा आहे. जिथे शत्रूचा तोफखानाही चालत नाही. गडावर जाणारी वाट उभ्या कातळातून शिडीसारखी वर चढते. खोबण्याचा मार्ग व त्यावरील दीड फूट उंचीच्या २४० पायऱ्या चढण्यास कठीण आहेत. वायव्येस किल्ल्यापासून अलग झालेला निमुळता सुळका असून, इथे समोर भयंकर खोल दरी दिसते.पुणे जिल्हय़ातील जुन्नरपासून २७ किलोमीटरवर, प्राचीन नाणेघाटाच्या तोंडाशी आणि घाटघर गावाच्या हद्दीत.\nह्या किल्ल्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..\nनारायणगड जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिण जीएम आरटी, खोडद च्या समोर दिसणारा एक छोटासा टुमदार किल्ला. जुन्नर मधील पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव पासुन जवळच असलेला हा किल्ला, “नारायणगाव” हे गावाचे नाव याच किल्ल्याच्या नावावरून. नारायण पेशव्यांनी या किल्ल्याचा जीर्णोद्धार केला होता. किल्ल्याचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. एक छोटीशी चढण..सुरवातीला काही बांधीवपायऱ्या…पुढे नागमोडी चढती पाउलवाट …नंतर दगडात कोरलेल्या पायऱ्या.\nह्या किल्ल्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..\nसिंदोळा किल्ला माळशेज घाटाच्या माथ्यावर आहे.\nह्या किल्ल्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..\nजुन्नर – माणिकडोह – नानेघाट मार्गावर निमगीरी गावाच्या मागच्या बाजुला हा किल्ला आहे. गडमाथ्यावर ४ ते ५ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. थोडे चालून गेल्यावर उत्तर टोकाला काही गुहा आहेत. हि गुहा म्हणजे आतमध्ये एक खोली आहे.\nह्या किल्ल्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..\nहडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड. सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली असून या काळात गड मोठा प्रमाणावर राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर ���ा किल्ला बांधला गेला. १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या.\nह्या किल्ल्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..\n“कुंज” या संस्कृत शब्दाचा अर्थ हत्ती आहे. याचाच अपभ्रंश होऊन “कुजंरगड” असे पडले असावे. विहिर या पायथ्याच्या गावातून हा गड हत्ती सारखा प्रचंड भासतो.हा किल्ला कोंबड गड या नावानेही ओळखला जातो. पावसाळ्यात या भागात तूफान पाऊस पडतो. कधी कधी अनेक दिवस सूर्याचे दर्शन होत नाही. त्यामूळे पावसाळा ऎन भरात असतांना या भागातील किल्ल्यांवर जाणे टाळावे. पण जर केवळ पावसात मनसोक्त भिजत किल्ला पहायचा असल्यास कुंजरगडा सारखा किल्ला नाही. या भागात अनेक सुंदर धबधबे आहेत.\nह्या किल्ल्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..\nअधिक माहिती साठी येथे क्लिक करा..\nजुन्नरमधील व आजुबाजुच्या ताज्या घडामोडी, बातम्या, कार्यक्रम, सुचना, ज्ञानवर्धक लेख आणि बरंच काही आता तुम्हाला दररोज तुमच्या मोबाईल मध्ये मिळणार आहे. जुन्नर बातम्या नावाचेअँड्रॉइड अँप तुमच्या मोबाईल मधे इन्स्टॉल करुन ठेवा. हे ऍप मोफ़त तुमच्या मोबाईल मधे इन्स्टॉल करण्यासाठी येथे उपलब्ध आहे : https://play.google.com/store/apps/details\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.hindustantimes.com/assembly-election/maharashtra-election-2019/political-election-news/story-ministerial-berths-according-to-their-strength-in-the-assembly-on-the-formation-of-government-in-maharashtra-between-the-congress-shiv-sena-and-ncp-1824211.html", "date_download": "2020-09-29T08:50:33Z", "digest": "sha1:TTXHP64ZEKPIUZVETDDT2FM66CQCXRAM", "length": 26142, "nlines": 297, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "ministerial berths according to their strength in the assembly on the formation of government in Maharashtra between the Congress Shiv Sena and NCP, Political Election-News Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, ���ुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | ��९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nहोमविधानसभा निवडणूकमहाराष्ट्र निवडणूक २०१९रण राजकारणाचे २०१९\nअसा असेल सत्तास्थापनेसाठीचा गुलदस्त्यातील फॉर्म्युला\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nराज्यातील सत्तास्थापनेसाठी दिल्ली दरबारात बैठकांचे सत्र सुरु आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांच्या स्वतंत्रपणे बैठका गुरुवारी पार पडल्या. त्यानंतर दोन्ही आघाडीची संयुक्त बैठक होणार या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर दोन्ही पक्षांचे नेते मुंबईला परतणार आहेत. शुक्रवारी मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील अंतिम बैठक होण्याची अपेक्षा आहे. या बैठकीनंतर सत्तास्थापनेबाबतचे चित्र अधिकृतरित्या स्पष्ट होईल.\nशिवसेनेसोबत सत्ता स्थापनेला काँग्रेस कार्यकारिणीकडून हिरवा कंदील\nबुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत एकसूत्री कार्यक्रमावर एकमत झाले. त्यानंतर आज (गुरुवारी) पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ६ जनपथ वरील शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत जागा वाटपाच्या संदर्भात तडजोड न करता समसमान वाटा मिळवण्याबाबतची चर्चा झाली असावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यापेक्षा कमी जागा असल्या तरी आताच्या घडीला त्यांचे महत्त्व नाकारता येणार नाही.\n'शिवसेनेच्या नादाला लागून महाराष्ट्रातील काँग्रेसही संपेल'\nएएनआयच्या वृत्तानुसार, विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानुसार, मंत्रीपदाचा तिढा सोडवण्यात येणार आहे. या फॉर्म्युल्याने प्रत्येक आमदारामागे ४ प्रमाणे शिवसेना-राष्ट्रवादी यांना प्रत्येकी १५-१५ तर काँग्रेसच्या वाट्याला १२ मंत्रीपदे येण्याची शक्यता आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ तर काँग्रेसला ४४ जागांवर यश मिळाले होते. सध्याच्या घडीच राजकीय चित्र पाहता काँग्रेस समसमान जागेसाठी आग्रही असेल, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याचा अंतिम निर्णय काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकाँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या 'ब्ल्यूप्रिंट'वर आज होणार शिक्कामोर्तब\n'चोरी-चोरी चुपके चुपके स्थापन झालेले सरकार टिकणार नाही'\nविधानसभा निवडणूकः भाजपा-शिवसेना समान जागा लढणार\nशरद पवारांच्या दिल्लीतील 'त्या' वक्तव्यामागे दडलेल्या ५ शक्यता\nशिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, काँग्रेस नेत्याचे वक्तव्य\nअसा असेल सत्तास्थापनेसाठीचा गुलदस्त्यातील फॉर्म्युला\nराज्यपालांचे भाषण मराठीतून; सीमाभाग, मराठी केंद्र स्थापण्याचा उल्लेख\nमी येथे येईन असं कधीच म्हणालो नाही, तरीही मी आलो; CM ठाकरेंचा टोला\nदेवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड\nविश्वासदर्शक ठरावावेळी चार आमदारांची तटस्थ भूमिका\nछत्रपतींच्या, आई-वडिलांच्या नावानं शपथ घेणं गुन्हा नाहीः उद्धव ठाकरे\nतिन्ही पक्षांकडून संविधानाची पायमल्ली, फडणवीसांचा आरोप\nतर लोकसभाच बरखास्त करावी लागेल, नवाब मलिक यांचे भाजपला प्रत्युत्तर\nकाँग्रेसचे नाना पटोले महाविकास आघाडीचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार\nबहुमत चाचणीवर संजय राऊत म्हणतात, 170+++++\nराज्यपालांचे भाषण मराठीतून; सीमाभाग, मराठी केंद्र स्थापण्याचा उ��्लेख\nमी येथे येईन असं कधीच म्हणालो नाही, तरीही मी आलो; ठाकरेंचा फडणवीसांना टोला\nदेवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-extreme-cold-winter-north-india-imd-issues-red-alert-delhi-and-other-six-state-1826964.html", "date_download": "2020-09-29T08:26:53Z", "digest": "sha1:OGKTCO3NQS7VARJ7W7GO76WUYC7JORVE", "length": 24634, "nlines": 296, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "extreme cold winter north india imd issues red alert Delhi and Other Six State, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्ह��त हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nउत्तर भारतात धडकी भरवणारी थंडी दिल्लीसह सहा राज्यांत 'रेड अलर्ट'\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nउत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली असून राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील सहा राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.\nभाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवेला 'ब्रेक'\nदिल्लीतील थंडीने जवळपास मागील १२० वर्षांपासूनचा विक्रम मोडीत काढला. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अनेक भागात तापमानाचा पारा २ अंश सेल्सिअसपेक्ष�� खाली गेला आहे. गेल्या आठवड्याभरापासून दिल्लीतील तापमान १० अंश सेल्सियसच्या खाली आहे. जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशासह उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, उत्तराखंड, लडाख, हिमाचल प्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे.\nराजस्थानमधील पाच शहरांमध्ये पारा पाच अंश सेल्सियसच्या खाली घसरला आहे.\n'प्रियांका गांधींसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा'\nदिल्लीतील थंडीचा विमान आणि रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळत असून हावडा एक्सप्रेस, नवी दिल्ली पूर्वी एक्सप्रेससह २४ रेल्वे गाड्या पाच तास उशिराने धावत आहेत. स्कायमेटच्या अंदाजानुसार, ३१ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतातील डोंगराळ भागांमध्ये ३ जानेवारीला बर्फवृष्टी होण्याची शक्यता असून थंडी अधिक वाढण्याचे संकेत आहेत.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nदिल्ली गारठली; ११८ वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक\nमान्सुनचा परतीचा प्रवास पुढील आठवड्यापासून\n'वायू' चक्रीवादळाने मार्ग बदलला, पुन्हा गुजरातला धडकणार\nपुण्यात २ नोव्हेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा\nपालघर ४.८ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याने हादरले\nउत्तर भारतात धडकी भरवणारी थंडी दिल्लीसह सहा राज्यांत 'रेड अलर्ट'\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिने���े ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/tag/nitesh-rane-mud-attack", "date_download": "2020-09-29T08:21:59Z", "digest": "sha1:MWPCYDBAGLKMYWCURNF7MLPWAXVBTCDP", "length": 12109, "nlines": 181, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "nitesh rane Mud attack Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nराज साहेबांचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करु, संदीप देशपांडे यांचा इशारा\nSushant Singh Rajput | सुशांतवर विषप्रयोग झाला नाही, व्हिसेरा रिपोर्ट AIIMSकडून सीबीआयकडे सुपूर्द\nShut Up Ya Kunal | संजय राऊतांनी ‘शट अप’चे ओपनिंग केले तरच दुसरा सिझन; कुणाल कामराचे खुले निमंत्रण\nउपअभियंत्यांवर चिखलफेक प्रकरण : नितेश राणेंची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत\nसिंधुदुर्ग : नितेश राणेंच्या जामीनामुळे शेडेकर दबावाखाली, सरकारकडे बदलीची मागणी\nजामीन मंजूर झाल्यानंतर नितेश राणेंची कारागृहातून सुटका\nअपना टाइम आएगा, जेलबाहेर येताच नितेश राणे यांचा दीपक केसरकरांना इशारा\nउपअभियंत्यावर चिखलफेकप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांना काल ओरोस जिल्हा कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर नितेश राणेंसह सर्व 18 जण रात्री 11 च्या सुमारास सावंतवाडी कारागृहातून बाहेर आले.\nनितेश राणेंना तीन अटींवर जामीन मंजूर\nउपअभियंत्यावर चिखलफेक करणाऱ्या आमदार नितेश राणे यांना सशर्त जामीन मंजूर झाला आहे. ओरोस जिल्हा न्यायालयाने नितेश राणे आणि त्यांच्या 18 कार्यकर्त्यांना सशर्त जामीन मंजूर केला.\nसिंधुदुर्ग : चिखलफेक प्रकरण अंगलट, नितेश राणेंना 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी\n‘दादा, माझ्या मुलाला वाचवा’, वक्तव्यामुळे चंद्रकांत पाटील यांची गोची\nस्पेशल रिपोर्ट : दादा, माझ्या मुलाला वाचवा नारायण राणेंचा चंद्रकांत पाटलांना फोन\nचिखल तिथेही होता, इथेही आहे, तो गजाआड आहे, हा मनाआड : युवासेनेची पोस्टरबाजी\nरस्त्याच्या दूरवस्थेमुळे उपअभियंत्याला चिखलाची आंघोळ घातल्यामुळे आमदार नितेश राणे सध्या पोलीस कोठडीत आहेत. नितेश राणेंच्या कोठडीनिमित्त सोशल मीडियावर युवासेनेकडून विविध मेसेज शेअर करण्यात येत आहे.\nVIDEO : दादा माझ्या मुलाला वाचवा, नारायण राणेंची चंद्रकांत पाटलांना साद\nस्त्याच्या दुरावस्थेमुळे आमदार नितेश राणे यांनी उपअभियंते प्रशांत शेडेकर यांना धक���काबुक्की करत चिखलाची आंघोळ घातली होती. याप्रकरणी खासदार नारायण राणे यांनी मला फोन केला आणि दादा माझ्या मुलाला वाचवा” अशी साद घातल्याची माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.\nराज साहेबांचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करु, संदीप देशपांडे यांचा इशारा\nSushant Singh Rajput | सुशांतवर विषप्रयोग झाला नाही, व्हिसेरा रिपोर्ट AIIMSकडून सीबीआयकडे सुपूर्द\nShut Up Ya Kunal | संजय राऊतांनी ‘शट अप’चे ओपनिंग केले तरच दुसरा सिझन; कुणाल कामराचे खुले निमंत्रण\nमराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल, संभाजीराजेंना ओबीसी नेत्यांचा शब्द\nराज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार\nराज साहेबांचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करु, संदीप देशपांडे यांचा इशारा\nSushant Singh Rajput | सुशांतवर विषप्रयोग झाला नाही, व्हिसेरा रिपोर्ट AIIMSकडून सीबीआयकडे सुपूर्द\nShut Up Ya Kunal | संजय राऊतांनी ‘शट अप’चे ओपनिंग केले तरच दुसरा सिझन; कुणाल कामराचे खुले निमंत्रण\nमराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल, संभाजीराजेंना ओबीसी नेत्यांचा शब्द\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://eraqa.mkcl.org/?qa=4124/session-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%80-learner-session-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF-session-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80&show=4129", "date_download": "2020-09-29T07:01:39Z", "digest": "sha1:IQJZAOSQ4PX2FMGCPMFBFYTNSPVOOBUB", "length": 5723, "nlines": 70, "source_domain": "eraqa.mkcl.org", "title": "Per Day only 1 session was did.. पत्येक दिवशी learner चा फक्त 1 session पूर्ण होतोय... २ session होत नाही - ERA-QA", "raw_content": "\nMKCL च्या नियमावलीप्रमाणे ERA मधील २ session रोज पूर्ण होते. परंतु काही दिवसापासून learner चे फक्त १ च session पूर्ण होतोय. काही solution असेल तर सांगा.plz\nसध्या ERA (MS-CIT) मध्ये आपण नवीन बदल केलाय तो असा LAB HOUR मध्ये right side ला Grid मध्ये Part A आणि Part B lab Hour दिसतात ( काही session ला लगेच दिसत नाही खाली कोणत्याही लिंक ला klick करून मग पुन्हा LAB HOUR वर klick केल्यास दिसते ) आता या Grid मधील एका ग्रीड ला klick करून proceed वर klick करून पुढे गेले तर ते node green न झाल्यास पुन्हा त्या node वर klick करा ते green होते असे करत करत खात्री पूर्वक तपासात चला node green होतात का मग साखळी पद्धतीने येणारे session सोडवा होऊन जाईल .\n2)solar वर मार्क्स update होताहेत का ते वेळेवेळी track करा.\n3)चालू असलेले session पूर्ण save झाल्याची खात्री करा. नाहीतर दुसर्या दिवशी ते head node orange दिसेल आणि तुम्ही तेथे पुन्हा क्लिक कराल मग ते green होईल पण ते त्या दिवसासाठी session count होईल मग तुम्ही नंतर एकच session करू शकता आणि वरील परीस्तीती (in Question )निर्माण होईल.\nआपल्या प्रश्नाला योग्य उत्तर असे आहे की, आपण कोणताही सेशन सुरु करता त्यावेळेस सेशन मध्ये लॅब अवर ला क्लिक करुन नंतर केवळ आणि केवळ Next बटनाचा उपयोग लेफट स्क्रिन ला केवळ लॅब अवर घेण्यासाठी सिलेक्ट करा नंतर पुन्हा क्लिक करण्यासाची आवश्यकता नाही असे केले तर आपले संपुर्ण सेशन पुर्ण होईल. कोणतेही कंटेंट ऑरेंज राहणार नाही. आम्ही याच पध्दतीने रोज पुर्ण करत आहे.\nआपणांस दिलेले उत्तर अचुक असल्यास कृपया बेस्ट ॲन्सर सिलेक्ट करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://amnews.live/news/desh/warren-buffett-is-donating-usd-3-billion-in-berkshire-shares-to-5-foundations", "date_download": "2020-09-29T08:15:58Z", "digest": "sha1:DONIMCXNTE7RQ76L5KDIDD4D2O6B4VNT", "length": 9070, "nlines": 125, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | जगातील चौथ्या सर्वात श्रीमंत व्यक्ती बफेट यांनी दान केले ₹248 अरबचे शेयर", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nजगातील चौथ्या सर्वात श्रीमंत व्यक्ती बफेट यांनी दान केले ₹248 अरबचे शेयर\nबफेट यांनी 2006 पासून आतापर्यंत ₹2,346 अरबचे शेअर चॅरिटीजला दान केले आहेत.\nएएम न्यूज | जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरेन बफेट यांनी बर्कशायर हॅथवेचे ₹248 अरब मूल्याचे शेअर पाच चॅरिटी संस्थांना दान केले आहे. यामध्ये बफेट यांचे मित्र आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्सच्या फाउंडेशनचा समावेश आहे. तर बफेट यांनी 2006 पासून आतापर्यंत ₹2,346 अरबचे शेअर चॅरिटीजला दान केले आहेत.\nहे शेअर 5 संस्था- बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशन, सुसान थॉम्पसन बफे फाउंडेश��, शेरवुड फाउंडेशन, हॉवर्ड जी बफे फाउंडेशन आणि नोवो फाउंडेशनला दिले जातील. बफे यांची कंपनी वर्कशायरने सोमवारी ही माहिती दिली.\nएकाच विश्वचषक स्पर्धेमध्ये चार शतके ठोकणारा रोहित शर्मा दुसरा खेळाडू\nवसुलीसाठी बँकांना बाउन्सर नेमण्याचे अधिकार नाहीत – अनुराग ठाकुर\nCorona In India: देशात गेल्या 24 तासात 70 हजार जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 61 लाखांच्या पार\nCorona In India : देशात गेल्या 24 तासात 82 हजार जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 60 लाखांच्या पार\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन; वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nCorona In India : देशात गेल्या 24 तासात 88,600 कोरोनाबाधितांची भर; रुग्णसंख्येने ओलांडला 59 लाखांचा टप्पा\n'अगोदर आपल्या घरात दिवा त्यानंतर…' असे म्हणत ओवीसींची मोदींवर टीका\nCorona in India : देशातील गेल्या 24 तासात 85,362 कोरोनाबाधितांची भर, कोरोनाग्रस्तांचा आकडा 59 लाखांच्या पार\nकोरोना अपडेट | नागपूर गेल्या 24 तासात 994 जणांना कोरोनाची लागण, तर 38 जणांचा मृत्यू\nकोरोनाग्रस्त रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ द्या - आमदार भारत भालके\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आज पंढरपुर दौऱ्यावर\nराज्याचे 'उच्च आणि तंत्र शिक्षण' मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\n औरंगाबादेत कोरोनाचा वेग मंदावला, आज जिल्ह्यात 181 कोरोनाबाधितांची वाढ\nCorona In India: देशात गेल्या 24 तासात 70 हजार जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 61 लाखांच्या पार\n राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nCorona Update : सोलापूरात आज 437 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\n कोरोना रुग्णाची हॉस्पिटलमध्येच आत्महत्या, धारधार शस्त्राने कापला गळा\nजालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा - माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर\nकोरोना अपडेट | सोलापूरात गेल्या 24 तासात 483 जणांना कोरोनाची लागण, तर 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\n काँग्रेसच्या आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण\nराज्यात गेल्या 24 तासात 18 हजार कोरोनाबाधितांची भर, तर 380 जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/05/one-killed-in-bhardhaw-vehicle-collision/", "date_download": "2020-09-29T06:44:36Z", "digest": "sha1:5MEATNKO5PQPDQ7SYR3LJ5XQMPWIKJGI", "length": 7735, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nवंचित बहुजन आघाडी बिहारच्या निवडणुकीत उतरणार \nसाखर कारखान्यांच्या अडचणींवर उपाय करा \nबदनामी होईल असे वागू नका : झावरे\nHome/Ahmednagar News/भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू\nभरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू\nअहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेले सुरेश परशराम पाडेकर (वय ४५) हे सकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास दूध घालण्यासाठी\nजवळके येथे सायकलवरून जात असताना धोंडेवाडी समोरून येणाऱ्या व वावीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या हुंदाई क्रेटा (एमएच १७ बीएक्स ७२११) या कारने जोराची धडक दिल्याने सायकलस्वार जागीच ठार झाले.\nया घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया ��ालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/06/in-the-trap-of-lcb-with-the-issue-of-selling-village-kattas/", "date_download": "2020-09-29T09:03:01Z", "digest": "sha1:CK72XV4XDY73CF7YY2WVVUREXOYQVFUS", "length": 8813, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "गावठी कट्ट्या विकणारा मुद्देमालासह एलसीबीच्या जाळ्यात - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n ‘ह्या’ तालुक्यात एक दिवशी 73 कोरोना रुग्ण\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nHome/Ahmednagar North/गावठी कट्ट्या विकणारा मुद्देमालासह एलसीबीच्या जाळ्यात\nगावठी कट्ट्या विकणारा मुद्देमालासह एलसीबीच्या जाळ्यात\nअहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे गावठी कट्ट्या विकणारा मुद्देमालासह एलसीबीने ताब्यात घेतला. या कारवाईत ३० हजार किमतीचा कट्टा व ५ हजारांचा मोबाइल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.\nगोविंद रामनाथ पुणे (३२, म्हस्की रोड, गलांडेवस्ती, वैजापूर, जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.\nगुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना टाकळीभान बसस्थानकाजवळ एकजण गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत समजली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला कट्ट्यासह ताब्यात घेतले.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n ‘ह्या’ तालुक्यात एक दिवशी 73 कोरोना रुग्ण\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\n ‘ह्या’ तालुक्यात एक दिवशी 73 कोरोना रुग्ण\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/24/parner-pattern-of-online-education-b-eat-lankas-own-efforts-sharad-pawar-took-notice/", "date_download": "2020-09-29T07:45:49Z", "digest": "sha1:7QVEBNUBI3HWVXVAHTVC2UNNIADQLNL7", "length": 10846, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "ऑनलाइन शिक्षणाचा 'पारनेर पॅटर्न' ;आ. लंके यांच्या प्रयत्नांची खुद्द खा. शरद पवारांनी घेतली दखल - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nHome/Ahmednagar News/ऑनलाइन शिक्षणाचा ‘पारनेर पॅटर्न’ ;आ. लंके यांच्या प्रयत्नांची खुद्द खा. शरद पवारांनी घेतली दखल\nऑनलाइन शिक्षणाचा ‘पारनेर पॅटर्न’ ;आ. लंके यांच्या प्रयत्नांची खुद्द खा. शरद पवारांनी घेतली दखल\nअहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-कोरोनामुळे सध्या सर्वच क्षेत्रे बंद आहेत. याला शिक्षण विभागही अपवाद नाही.\nपरंतु यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा आदेश शासनाने काढला व विद्यार्थ्यांचे बंद असलेले शिक्षण सुरू करण्यासाठी या मार्गाने प्रयत्न सुरु झाले.\nपरंतु आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी व आमदार निलेश लंके प्रतिष्ठानने तयार केलेला ऑनलाइन शिक्षणाचा पारनेर पॅटर्न चांगलाच चर्चेत आला आहे.\nऑनलाइन शाळा या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अभ्यास केला किंवा नाही, हेही शिक्षकांना तपासता येणार आहे आणि बऱ्याच गोष्टी सुकर होणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील याची दखल घेतली आहे.\nपवार यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क करुन याचा फायदा राज्यातील विद्यार्थ्यांना करुन देण्याची अपेक्षा व्यक्त केली.\nडिजिटल स्कूल क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या संदीप गुंड यांनी आमदार निलेश लंके यांनी हाती घेतलेल्या उपक्रमात सहभाग नोंदविल्याने ऑनलाइन शाळेच्या पारनेर पॅटर्नकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.\nडिजिटल शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुंड यांना तिन वेळा राष्ट्रपतींकडून गौरविण्यात आले असून असा गौरव होणारे गुंड हे देशातील एकमेव प्राथमिक शिक्षक आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/08/rainfall-in-the-catchment-area-radish-bhandardara-nilwande-for-so-much-water-storage/", "date_download": "2020-09-29T07:24:08Z", "digest": "sha1:K6UV7X7ZPFGKT6UZTOMQYTSDOTM7OXQF", "length": 10127, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पाणलोट क्षेत्रात पाऊस; मुळा,भंडारदरा, निळवंडेत 'इतका' पाणीसाठा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nवंचित बहुजन आघाडी बिहारच्या निवडणुकीत उतरणार \nसाखर कारखान्यांच्या अडचणींवर उपाय करा \nHome/Ahmednagar News/पाणलोट क्षेत्रात पाऊस; मुळा,भंडारदरा, निळवंडेत ‘इतका’ पाणीसाठा\nपाणलोट क्षेत्रात पाऊस; मुळा,भंडारदरा, निळवंडेत ‘इतका’ पाणीसाठा\nअहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत.\nपाण्याची आवक सुरु असल्याने नगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणामध्ये पाण्याची आवक वाढत चालली आहे. भंडारदरा पाणलोटात पाऊस सुरू असल्याने धरणात नव्याने पाणी दाखल होत आहे.\nकाल सायंकाळी 6 वाजता भंडारदरा धरण 63 टक्के भरले होते.दोन दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे सातत्य टिकून आहे.\nघाटघर येथे सकाळी 170 मी.मी. तर रतनवाडी येथे 159 मी.मी., पांजरे 130 मी.मी., भंडारदरा 127 मी.मी पावसाची नोंद झाली. मुळा धरणातील जलसाठ्याने शुक्रवारी दुपारी 3 वाजता 50 टक्क्यांचा टप्पा ओलांडला.\nगेल्या वर्षी या काळात मुळा धरणात 81 टक्के जलसाठा होता. उत्त्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारे निळवंडे धरणातील पाणीसाठा शुक्रवारी सकाळी 6 वाजता 5352 दलघफु इतका झाला.\nधरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाकी येथे 70 मी.मी पावसाची नोंद झाली. वाकी येथील लघुपाटबंधारे तलावावरुन सकाळी 6 वाजता 1012 क्युसेक्सने पाणी नदीपात्रात झेपावले. भं\nडारदरा परिसरात वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. परीसरातील निसर्ग सौंदर्य बहरले असून घाटघर धुक्यात हरविले आहे. दरम्यान काल सायंकाळनंतर अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/03/pankajatai-will-take-a-big-decision-to-increase-the-rates-of-sugarcane-workers-mukadams-and-transporters/", "date_download": "2020-09-29T07:58:53Z", "digest": "sha1:5VZTER2EBOTQE2EY4TOLGGD5DUFCUEHR", "length": 13813, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "ऊसतोडणी कामगार, मुकादम व वाहतुक यांच्या दरवाढीसाठी पंकजाताई घेणार मोठा निर्णय - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉ�� 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nखड्यांमध्ये वृक्षरोपण करत केले अनोखे आंदोलन\nया तालुक्यात रंगली बिबट्यांची झुंज…\nHome/Ahmednagar News/ऊसतोडणी कामगार, मुकादम व वाहतुक यांच्या दरवाढीसाठी पंकजाताई घेणार मोठा निर्णय\nऊसतोडणी कामगार, मुकादम व वाहतुक यांच्या दरवाढीसाठी पंकजाताई घेणार मोठा निर्णय\nअहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- यावर्षीचा खरीप हंगाम चांगला साधला आहे. राज्यात सर्वदूर मुबलक प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या मजुरांची संख्या घटण्याची शक्यता आहे. करोनामुळे मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.\nया परिस्थितीत ऊसतोड मजूर संघटना संप करण्याच्या विचारात आहे.आगामी ऊसगाळप हंगामावर आतापासूनच संकटाचे ढग जमू लागले आहेत. यामुळे ऊस उत्पादक व साखर कारखानदारासाठी यंदाचा गाळप हंगाम कसोटीचा ठरणार आहे. आगामी गळीत हंगामापासून ऊसतोडणी कामगार,\nमुकादम व वाहतुकदारांच्या दरवाढीसाठी माजी मंत्री पंकजा मुंडे लवकरच संपाची घोषणा करणार असून त्यासाठी संघटनेच्या पदाधिकार्यांकडून राज्यभर मुकादम व ऊसतोडणी मजुरांच्या बैठका सुरू झाल्याची माहिती लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार, मुकादम व वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार केशव आंधळे यांनी दिली.\nपाथर्डी तालुक्यातील ऊसतोडणी कामगार प्रतिनिधी व मुकादम यांची संयुक्त बैठक पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार मोनिका राजळे होत्या. तर भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, उपाध्यक्ष संजय किर्तने, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे,\nऊसतोडणी कामगार संघटनेचे पाथर्डी तालुकाध्यक्ष पिराजी किर्तने, सचिव अशोक खरमाटे, वामन किर्तने, सुखदेव सानप, सुरेश वनवे, सर्जेराव डोईफोडे, तुकाराम तिडके, बाबासाहेब डोईफोडे, राजरत्न जायभाये, संतराम दराडे, महादेव किर्तने, शिवाजी बांगर, बाळासाहेब बटुळे, अजिनाथ कराड, माणिक बटुळे आदी यावेळी उपस्थित होते.\nमाहिती देताना आंधळे म्हणाले, राज्यात ऊसतोडणी कामगार क्षेत्रात 12 संघटना व सुमारे पंधरा लाख ऊसतोडणी मजूर कार्यरत आहेत. सर्वात मोठी व प्रभावशाली संघटना म्हणून पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार व मुकादम व वाहतूकदार संघ���ना म्हणून ओळखली जाते.\nपंकजाताई मुंडे यांनी ऊसतोडणी मजुरांना केंद्रस्थानी मानून नेहमीच न्याय दिला आहे. ऊसतोडणी मजूर मोठ्या संख्येने पंकजाताईंबरोबर असल्याने साखर संघ व कारखानदारांचे त्यांच्या भुमिकेकडे लक्ष आहे. साखर संघ व संघटनेदरम्यान दरवाढीच्या कराराची मुदत यावर्षी संपल्याने तोडणीसाठी प्रतिटन पाचशे रुपये व मुकादमाच्या कमिशनमध्ये दरवाढ या प्रमुख मुद्यांवर संप पुकारला जाणार आहे.\n2015 मध्ये संप करून पंकजाताई मुंडे यांनी 20 टक्के वाढ मिळवून दिली होती. संप करण्याच्या पूर्वी त्या ऊसतोडणी मजूर, मुकादम यांच्याशी चर्चा करून विश्वासात घेऊनच संपाची घोषणा करतात. त्यामुळेच ऊसतोडणी मजूर असणार्या तालुक्यात बैठका घेऊन अडचणी व दरवाढीबाबत चर्चा करून पंकजाताईंसमोर भूमिका मांडणार आहोत.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.khasmarathi.com/2019/09/book-review-ek-hota-karvhar-khasmarathi.html", "date_download": "2020-09-29T06:17:43Z", "digest": "sha1:SKRL7DVSEES3DIYA3POPKILO7X43STTZ", "length": 10869, "nlines": 144, "source_domain": "www.khasmarathi.com", "title": "Book Review: EK HOTA CARVER | एक होता कार्व्हर | books || खासमराठी", "raw_content": "\nनमस्कार मी आज आपल्याला मी वाचलेल्या एक होता कार्व्हर या पुस्तकाबद्दल सांगणार आहे...\nपुस्तक : एक होता कार्व्हर\nलेखिका : वीणा गवाणकर\nपृष्ठे संख्या : 184\nकिंमत : 200 रु\nप्रकाशन : राजहंस प्रकाशन\nजॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर श्रमलेल्या, काबाड कस्ट केलेल्या या थोर संशोधकाचं, चित्रकाराचं, कृषितज्ञांचं उभ्या हयातभर अखंड अविरत जीवनप्रवास सांगणारं हे पुस्तक..\nएक होता कार्व्हर | KHASMARATHI\nकेवळ अप्रतिम आणि अवर्णनीय या दोन शब्दात या पुस्तकाची प्रशंसा आपण करूच शकत नाही........\nएका विदेशी व्यक्तीबद्दल एवढी विस्तीर्ण आणि त्यांच्या मुळाशी जाऊन सत्य माहितीची पडताळणी करून ती पुस्तकी स्वरूपात समाजापुढे मांडताना लेखकांना किती कसरत घ्यावी लागली असेल हे पुस्तक वाचतांनाच समजतं..\nसमाजातील कोणत्याही स्तरातील कोणत्याही वयोगटातील वाचकाला हे पुस्तक वाचताना एक वेगळीच ऊर्जा आणि जगण्याची कला शिकवणारं हे पुस्तक..\nमेरी नावाच्या एका गुलाम निग्रो स्त्री च्या पोटी जन्मलेल्या काळ्या आणि कुरूप मुलांची ही कथा..\nतसं काळं आणि कुरूप जन्मनं निसर्गाचं देणं परंतु आपल्या बालपणातच आपल्या पासून आपले आई- वडील हिरावून घेणं हे कोणत्या कर्माचे फळ असतील\nजॉर्ज वॉशिंग्टन यांच्या बालपणापासून त्यांच्या मृत्यू पर्येंतचा त्यांचा जीवनप्रवास आणि त्या प्रवासात त्यांचे श्रम, त्यांची विचारसरणी, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन,त्यांनी वेळेला दिलेलं महत्त्व हे प्रत्येक वाचकांसाठी प्रेरणादायी आहे..\n★पुस्तकातून आपण काय शिकावं...... :-\n● व्यक्तीची परिस्थिती त्याच्या विकासाचा अडथळा नसून त्यांनी परिस्थिती विरुद्ध केलेली हालचाल थांबवली की तो संपतो..\n● प्रत्येक व्यक्ती हा अजन्म विद्यार्थीच असतो..\nजगात शिकण्या सारखं आणि शिकून घेण्यासारखं बरच काही आहे..\n● व्यक्तीच्या बाह्य अंगावर त्याच परीक्षण करणं हे नेहमीच चुकीचं असतं..\n●अंगात कौशल्य असणारा व्यक्ती आयुष्यात उपाशी कधी मरत नाही..\n● संधी मिळताच माणसानं प्रत्येक गोस्ट शिकून घ्यावी , त्याचा उर्वरित जीवनात त्याला फायदा होतोच..\n● चांगले राहणीमान, स्वज्वळ विचार आणि गोड वाणीत जग जिंकण्याची ताकत असते..\n●कोणतीही लालच तुमची प्रगती रो��ण्याचा सर्वात मोठा अडथळा आहे..\nअसा हा महामानव 5 जानेवारी 1943 ला काळ्या आईच्या स्वाधीन झाला .....\n1864 ते 1943 या 79 वर्ष्याच्या काळात आपलं पूर्ण आयुष्य इतरांसाठी खर्च करणारे कार्व्हर वाचताना मन हळवून जातं....\nनिग्रो समाजामुळे त्यांच्यावर झालेला अन्याय व समाज सुधारण्यासाठी त्यांनी केलेलं श्रम, शेती क्षेत्रात संशोधन व वेगवेगळे प्रयोग करून केलेली क्रांती सगळंच अवर्णनीय आहे..\nवीणाताई मुळे अश्या महामानवाच्या जवळ जाता आलं..\nताई आपले मनापासून आभार.... _/\\_\nलेखक :- श्री. कैलास रोडे.\nटीप :- अशाच छान छान पुस्तके चित्रपट, माहिती, मनोरंजन, शेती पासून तंत्रज्ञान , नोकरी पासून स्पर्धा परीक्षा या आणि आयुष्यातील अशा प्रत्येक गोष्टींच्या ज्ञानासाठी\nKhasMarathi सोबतच Famistan या दोन्ही ठिकाणी दररोज भेट देत चला\nसर्वोत्तम शैक्षणिक हिंदी ब्लॉग\nऑनलाइन विद्यालय ह्या ब्लॉग वर शैक्षणिक माहिती हिंदी मध्ये दिली जाते. आपणास ती नक्की आवडेल.\nआता खासमराठी सोबत करा आपल्या व्यवसाय / सेवेची जाहिरात...\nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन १\nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन २\nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ३\nस्पर्धा परीक्षा म्हणजे काय\nवेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा कोणत्या असतात \nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ४\nMPSC संपूर्ण मार्गदर्शन 7\nMPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा,\nमुख्य परीक्षा मुलाखत तयारी कशी कराल \nMPSC PRELIMS तयारी अशी करावी\nखासमराठी परिवारात आपले स्वागत\nखासमराठी चे अपडेट्स व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी जॉईन व्हा\nराष्ट्रवादीला विलीन करून शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा : रामदास आठवले || Marathi news\nबिडी उत्पादनासाठी महापुरुषांच्या नावाचा गैरवापर थांबवावा : रोहित पवार || Marathi news\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-blog/max-personality-g-srikanth-ticket-collector-to-district-collector/85899/", "date_download": "2020-09-29T07:28:23Z", "digest": "sha1:6RHQRL4NSDHC4OBR63T2OITNHAQ6KOBO", "length": 33909, "nlines": 184, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "जी श्रीकांत : तिकीट कलेक्टर ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर | Max Maharashtra", "raw_content": "\nMax Maharashtra - जन सामान्यांच्या प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडणार आपलं हक्काच न्युज़ पोर्टल | Max Maharashtra\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nजी श्रीकांत : तिकीट कलेक्टर ते डिस्ट्र���क्ट कलेक्टर\nजी श्रीकांत : तिकीट कलेक्टर ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर\nमहाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लातूर जिल्हाधिकारी पदाची सूत्रं हाती घेऊन नुकतीच ३ वर्षे झाली. दिवसरात्र कोरोनाशी लढत असलेल्या, या लढ्याचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या श्रीकांत यांना कामाच्या नादात ही गोष्ट लक्षातही आली नाही. पण लोकाभिमुख काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना लोकांचं भरभरून प्रेम मिळत असते. तसं काही सुहृदांनी ३ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केले आणि त्याची बातमी झाली. जाणून घेऊ या जी श्रीकांत यांचा “तिकीट कलेक्टर ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर” या पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास…\nजी श्रीकांत यांचा जन्म कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यातील जवलगेरा या अत्यंत दुर्गम आणि मागासलेल्या गावात झाला. घरी थोडी फार शेती आणि छोटं किराणा मालाचं दुकान होतं. लहानपणी त्यांना घरच्या शेतीतही काम करावं लागायचं. पण त्यांना शिक्षणाची आवड होती. त्यामुळे ते नियमितपणे शाळेत जात असत. तिकीट कलेक्टर दहावी झाल्यावर घरच्या परिस्थितीमुळे पुढच्या शिक्षणाचा प्रश्नच नव्हता. पण नोकरीची नितांत गरज होती. अशातच त्यांना भारतीय रेल्वेतर्फे चालवल्या जाणाऱ्या व्यवसाय अभ्यासक्रमाची माहिती मिळाली. यासाठी दहावी उत्तीर्ण एवढी पात्रता पुरेशी होती.\n१५ व्या वर्षीच त्यांची या अभ्यासक्रमासाठी निवड झाली. त्यांनी “वोकेशनल कोर्स ईन रेल्वे कमर्शियल” हे २ वर्षांचं प्रशिक्षण नांदेड रेल्वे विभागात घेतलं. सकाळी कॉलेज आणि दुपारी नोकरी असं स्वरूप असायचं. यशस्वी प्रशिक्षणानंतर सतराव्या वर्षी दिनांक ७ ऑक्टोबर २००२ रोजी त्यांची महाराष्ट्रातील नांदेड रेल्वे विभागातील पूर्णा येथे तिकीट कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. तेव्हापासूनच त्यांना महाराष्ट्राविषयी आत्मियता वाटू लागली.\n“अस्वस्थ भारत दर्शन” दूर पल्ल्याच्या प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये त्यांची तिकीट कलेक्टर म्हणून ड्युटी लागत असे. त्यामुळे त्यांना संपूर्ण भारत पाहता आला. एकीकडे तिकिटासाठी दहा रुपये नाहीत, म्हणून नाईलाजानं विना तिकीट प्रवास करणारे गरीब प्रवासी भेटत. तर कधी वातानुकूलित डब्यात ऐटीत विना तिकीट प्रवास करणारे श्रीमंत प्रवासी दंडापोटी हजाराची नोट अक्षरश: अंगावर फेकत. दूर शिक्षण गरीब-श्रीमंत प्रवाशांच्या रूपाने दिसणारी समाजातील विषमता श्रीकांत यांना अस्वस्थ करत होती. ही विषमता दूर करण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, असं त्यांना सारखं वाटू लागलं. काही करायचं म्हणजे पुढे शिक्षण घ्यायला हवं होतं. नोकरीची गरज असल्यामुळे नोकरी सोडणे ही शक्य नव्हते. म्हणून त्यांनी आंध्र प्रदेशातील उस्मानिया विद्यापीठाच्या दूर शिक्षण विभागाच्या बी कॉमच्या अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवलं. अशा प्रकारे तिकीट कलेक्टर म्हणून नोकरी करतच ते बीकॉम झाले. या पदवीनंतर त्यांनी एम कॉमचे एक वर्ष देखील पूर्ण केले.\nजी श्रीकांत यांची नोकरी सुरूच होती. शिक्षणही सुरूच होतं. पण मनाप्रमाणे त्यांना निश्चित दिशा सापडत नव्हती. ही दिशा त्यांना दाखवली ती त्यांच्या कमल या मित्रानं. त्यानं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेविषयी माहिती दिली. तो स्वतःही स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होता. त्याच्या मार्गदर्शनानुसार या परीक्षांची चांगली तयारी व्हावी, म्हणून श्रीकांत यांनी सहा महिने बिन पगारी रजा घेतली. थेट दिल्ली गाठली. परीक्षेची तयारी दिल्ली येथील स्पर्धा परीक्षाविषयक शिकवणी वर्गात नाव नोंदवून त्यांनी सहा महिने पूर्ण वेळ शिक्षण घेतलं. २००७ पासून त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. दर्जेदार साहित्य वाचत भूगोल विषयासाठी माजित हुसेन तर मानसशास्त्र विषयांसाठी मुकुंद पाटील यांचं पुस्तक अभ्यासलं.\nआपल्याला गरीब लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील, प्रवासात भेटणाऱ्या प्रवाशांमधील गरीब-श्रीमंत असा फरक मिटवायचा असेल, समाजातील गरीबी, अस्वच्छता, अज्ञान दूर करायचं असेल तर आपण आयएएस अधिकारी झालंच पाहिजे, असा त्यांनी निर्धार केला. आपण एखाद्या प्रश्नाचा भाग होण्यापेक्षा आपण उत्तराचा भाग बनले पाहिजे, असं त्यांना प्रकर्षानं वाटू लागले होतं. शेवटी अथक प्रयत्नांनी २००९ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात ते यशस्वी झाले. एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा ते आयएएस अधिकारी हा प्रवास ते आपल्या परिश्रमामुळे साध्य करू शकले.\nमसुरी येथे आयएएसचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर योगायोगानं त्यांची नेमणूक नांदेड येथे असिस्टंट कलेक्टर म्हणून झाली. नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासोबत त्यांनी काम केलं. त्यांच्याकडून खूप शिकत�� आलं, असं ते कृतज्ञपणे नमूद करतात. नंतर नांदेड वाघाळा महानगरपालिका आयुक्त म्हणून श्रीकांत यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी अडीच वर्ष तिथं काम केलं. त्याठिकाणी नांदेड सेफ सिटी, जे एन एन यु आर एम चे कार्यक्रम, बीएसयुपी अंतर्गत १५ हजार घरकुलांचे बांधकाम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान आदी महत्त्वपूर्ण कामे केली. त्यानंतर त्यांची नेमणूक सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली. तिथे त्यांनी जवळपास साडे नऊ महिने काम केले. स्वच्छ भारत अभियानामध्ये सातारा जिल्हा प्रथम आला. त्यात प्रारंभी त्यांचं मोलाचं योगदान राहिल्याचा त्यांना विशेष आनंद आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ग्रामीण पाणीपुरवठा योजना, अंगणवाड्यांची निर्मिती, डिजिटल शाळा, कुमठेकर ब्लॉकवर आधारित ज्ञानदायी रचना पॅटर्न त्यांनी सुरू केला.\nआज संपूर्ण महाराष्ट्रात तो पॅटर्न प्रसिद्ध झाला आहे. प्रारंभीची नेमणूक मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात झाल्याने आणि नंतरची नेमणूक पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाल्याने या दोन्ही भागातील तफावत त्यांच्या लक्षात आली.\nकुठल्याही आयएएस अधिकाराच्या जीवनात डिस्ट्रिक्ट कलेक्टर – जिल्हाधिकारी पद अत्यंत महत्वाचं समजल्या जातं. हे पद जितकं मानाचं, सन्मानाचं असतं, तितकंच ते जबाबदारीचं असतं. आपल्या लोकाभिमुख, अभिनव कल्पना, उपक्रम अधिकारी या पदावर राबवू शकतात. अशा या जिल्हाधिकारी पदावर त्यांनी २५ मे २०१५ रोजी अकोला येथे सूत्र हाती घेतली. दुसऱ्याच दिवशी अकोला जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसदारांना सरकारी मदत मिळण्यासाठीची यादी तयार करावयाची बैठक होती. या बैठकीत काही प्रकरणं मंजूर झाली. तर काही प्रकरणं नामंजूर झाली. नामंजूर प्रकरणात, घरचा कर्ता पुरुष गेल्याने आणि सरकारी मदत ही मिळणार नसल्याने अशा घरी काय परिस्थिती असेल या विचाराने ते अस्वस्थ झाले.\nतत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत त्यांनी काही आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यावेळेस आक्रोश करून कुटुंबियांनी सांगितले, “आम्हाला पैसे नकोत, पण आमचा माणूस हवा” यावरून या कुटुंबियांची विकल मन:स्थिती समजून येत होती. त्यामुळे केवळ आर्थिक मदत देऊन भागणार नाही, घरातील बाईने घराबाहेर कधी पाऊल टाकलेले नाही, अशा वेळेस त्यांना केवळ आर्थिक मदत न देता धीर दिला पाहिजे, दिलासा दिला पाहिजे, त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत व मार्गदर्शन केले पाहिजे, यासाठी ठोस व नियोजन पूर्ण प्रयत्नांची गरज आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी “मिशन दिलासा” हाती घेतलं.\nमिशन दिलासाची त्यांनी दशसूत्री आखली. ती या प्रमाणे:\nस्थलांतरित मजूर: “रिझर्व्ह आर्मी”\nकोविडकाळातील केदारनाथ : भाग २\n२) शेतकऱ्यांच्या आरोग्यविषयक अडचणी सोडविण्यासाठी आरोग्य शिबीर, राजीव गांधी जीवनदायी योजनेची प्रभावी अंमलबजावणी.\n३) संरक्षित जलसिंचन – मागेल त्याला विहीर व शेततळे योजना.\n४) वीज जोडणी – मागेल त्याला वीज जोडणी, सौर ऊर्जेसाठी प्रयत्न.\n५) सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन.\n७) प्रत्येक गावाकरिता अधिकारी-कर्मचारी दत्तक योजना.\n८) पशुसंवर्धन योजनांची प्रभावी अंमलबजावणी.\n९) आत्महत्या मुक्त गावांसाठी पुरस्कार\n१०) शेतकरी कुटुंबातील समस्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम.\nअसं हे सर्व समावेशक मिशन दिलासा आहे. प्रत्येक संवेदनशील गावासाठी नेमलेल्या अधिकारी /कर्मचाऱ्याने दर पंधरा दिवसांनी संबंधित कुटुंबियांची भेट घ्यायची, त्यांना दिलासा द्यायचा, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत करायची असं मिशन दिलासाचे स्वरूप आहे. स्वतः श्रीकांत यांनी अकोला तालुक्यातील डोंगरगाव दत्तक घेतले होतं.\nआपण वर्षाच्या प्रारंभी नवीन वर्षासाठी काही संकल्प करत असतो. त्यानुसार त्यांनी एक जानेवारी रोजी विविध गावांमध्ये विशेष ग्राम सभांचे आयोजन केलं. या गावांमध्ये किती ही संकटं आली, तरी खचून न जाता, आम्ही आत्महत्या करणार नाही अशी शपथ ग्रामस्थांनी घेतली. श्रीकांत स्वतः उगवा, मांडवा, डोंगरगाव येथील ग्राम सभांना उपस्थित राहिले. त्यांनी गावकऱ्यांना शपथ दिली. महाराष्ट्रात परराज्यातून लोक येतात आणि त्यांचा चरितार्थ चालवतात. असे असताना या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी ही बाब अत्यंत दुःखदायक आहे, असे सर्व गावकऱ्यांना त्यांनी समजावून सांगितले.\nआत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या निकषांवर मदत मिळण्यास ते पात्र असल्यास त्यांना शासनाची मदत मिळते. पण अपात्र कुटु���बियांना मदत मिळावी म्हणून या बाबतीत ज्या दानशूर व्यक्ती, संस्था मदत करू इच्छितात, त्यांची मदत अशा कुटुंबियांना दिली जाते. जेणेकरून या कुटुंबियांनाही काही प्रमाणात मदत मिळेल. तसेच अशा ही कुटुंबांचे समुपदेशन करण्यात येते. संवेदनशील गावांमध्ये संबंधित सरपंचांच्या अध्यक्षतेखाली “बळीराजा समिती” नेमण्यात आली. ही समिती संबंधित कुटुंबियांना शोधून परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रेरित करण्याचं काम करते. मुंबई उच्च न्यायालयाने “मिशन दिलासा” या उपक्रमाची दखल घेऊन प्रशंसा केली. असे जरी असले तरी जेव्हा शेतकरी आत्महत्या पूर्णपणे थांबतील, एकही आत्महत्या होणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल, तेव्हाच मिशन दिलासा यशस्वी झाले असे म्हणता येईल आणि तो खराखुरा पुरस्कार असेल, असे ते विनम्रपणे म्हणतात.\nस्वदेश उपक्रम जी श्रीकांत यांची अकोला जिल्हाधिकारी पदावरून बदली होऊन २९ एप्रिल २०१७ रोजी त्यांची नियुक्ती लातूर जिल्हाधिकारी म्हणून झाली. नियमित कामकाजासोबत त्यांनी लातूर जिल्ह्यात स्वदेश उपक्रम सुरू केला. या उपक्रमात, लातूर जिल्ह्यातील ज्या व्यक्ती वेगवेगळ्या देशांमध्ये स्थायिक झाल्या आहेत व ज्यांना आपल्या जिल्ह्यासाठी, गावासाठी काही करायची इच्छा आहे, अशांशी संवाद साधून त्यांचा विकास प्रक्रियेत कल्पकतेने उपयोग करून घेतला जात आहे. आमीर खान यांच्या लोकप्रिय “स्वदेश” या चित्रपटावरून त्यांना ही कल्पना सुचली.\nकोरोनाची चाहूल लागताच श्रीकांत यांनी तातडीने उपाय योजना हाती घेतल्या. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक यांच्या प्रभावी सहभागातून जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविताना जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी यांच्या समन्वयातून कार्यवाही सुरू केली. आज राज्यातील लातूर महापालिका ही एकमेव महापालिका आहे जिथे एक ही स्थानिक चा करोना बाधित रुग्ण नाही तसेच दिनांक 22 मार्च 2020 ते दिनांक 19 मे 2020 या 59 दिवसाच्या कालावधीत रोज सायंकाळी साडेसात ते आठ या कालावधीत जनतेशी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संवाद साधत असून फेसबुक लाईव्ह द्वारे संवाद साधणारे व सातत्याने संवाद साधणारे जिल्हाधिकारी जी श्रीकांत हे आपल्या राज्यातीलच नव्हे त�� देशभरातील एकमेव जिल्हाधिकारी असतील.\nदिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी प्रशासनाने काढलेले आदेश व त्याबाबत नागरिकांच्या आलेल्या प्रतिक्रिया सूचना प्रश्न यावर समाधान कारक उत्तरे जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात येत असतात त्यामुळे या फेसबुक लाइव्ह कार्यक्रमाची लातूर जिल्ह्यातील नागरिक रोज आतुरतेने वात पाहत असतात.\nयूपीएससीच्या उमेदवारांनी कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी. गरिबीचा बाऊ न करता जिद्दीने प्रयत्न करावेत. मोठी स्वप्न बघावित. स्वप्नपूर्तीसाठी जिवाचे रान करावे. आपल्या समोर काही उदाहरण नसेल तर आपण स्वतःचेच उदाहरण इतरांसाठी निर्माण करावे. टार्गेट ठेवून वाचन करावे. यशाचा निर्धार करून प्रयत्नावर लक्ष केंद्रित करावे. भरपूर वाचन व विश्लेषणात्मक क्षमता निर्माण करावी, असा सल्ला ते देतात. जी श्रीकांत जिल्हाधिकारी अकोला असताना अन्य शासकीय कामासाठी मी अकोला येथे गेलो असताना त्यांची आवर्जून भेट घेतली. या भेटीतच त्यांनी दिलखुलास मुलाखत ही दिली. भारतीय लोक प्रशासनात एक नवा आदर्श निर्माण करणाऱ्या जी श्रीकांत यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.\n(लेखक महाराष्ट्र सेवानिवृत्त माहिती संचालक आहेत)\nहुतु, तुत्सी आणि आपण\nस्थलांतरित मजूर: “रिझर्व्ह आर्मी”\nकोविडकाळातील केदारनाथ : भाग २\nआयजीच्या जीवावर बायजी उदार…\nकोरोनाच्या काळात आपलं ह्रदय निरोगी कसं ठेवाल\nFact Check: मौलाना आझाद अरबी होते का\nस्थलांतरित मजूर: “रिझर्व्ह आर्मी”\nकोविडकाळातील केदारनाथ : भाग २\n‘नवीन कृषी धोरण म्हणजे शेतकऱ्यांना फाशीची शिक्षा’ राहुल…\nराज्याचे मुख्य सचिव कोरोना पॉझिटिव्ह, मंत्री मंडळाची चिंता…\nरस्त्याच्या दूरवस्थेमुळे गर्भवती महिलेला खाटेवर बसवून…\nआरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, नेत्यांना गावबंदी\nधीरूभाई अंबानी हॉस्पिटल ताब्यात घेऊन कोव्हीड सेंटर बनवा,…\nकोरोना वॅक्सीनची गाडी कुठपर्यंत आलीय\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://konkanvruttant.com/whose-title-is-the-kalyan-city-chief-of-shiv-sena", "date_download": "2020-09-29T07:08:23Z", "digest": "sha1:COW24XYEAXWXCCUK7CRMGTLNVPJVMLGB", "length": 13713, "nlines": 184, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "शिवसेनेच्या कल��याण शहरप्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार ? - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nनैसर्गिक शेतीच्या प्रचारासाठी सरदार वल्लभभाई...\n... तर करोना संक्रमण झुगारून मराठा समाज रस्त्यावर...\nबल्याणीत प्रशासनाचे आदेश धुडकावून रात्री दहापर्यंत...\nकल्याण डोंबिवलीत नविन घर घेणाऱ्या ग्राहकांना...\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर...\nमनसेचे ओमकार माळी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nकल्याण: सफाई कामगारांचा सामाजिक संस्थांनी केला...\nकेडीएमसीच्या निवडणुकीत २ आकडा वाढविण्यासाठी राष्ट्रवादीची...\nठाण्याच्या केबीपी वरिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थ्यांना...\nटिटवाळ्यातील ऑनलाईन गणेश देखावा स्पर्धेचे विजेते...\nमराठा सेवा संघाचा पोवाडा\nतरुणांना रोजगार देणारे ‘महाजॉब्स’ काय आहे\nकोरोनावर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वरदान\nकुठे आहे खडकावर उगवलेल्या फुलांचा स्वर्ग\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nशिवसेनेच्या कल्याण शहरप्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार \nशिवसेनेच्या कल्याण शहरप्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार \nकल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ भोईर निवडणूक लढवत असल्याने लवकरच त्यांच्या जागी नवीन शहरप्रमुखाची निवड होण्याचे संकेत मिळत आहेत. या पदासाठी तीन आजीमाजी नगरसेवकांसह आणखी एक पदाधिकारी इच्छुक असून लवकरच त्यापैकी एकाची शहरप्रमुखपदी वर्णी लागण्याचे संकेत मिळत आहेत.\nकल्याण पश्चिम विधानसभा निवडणुकीची उमेदवारीसाठी शिवसेनेतून तब्बल ११ पदाधिकारी इच्छुक होते. भाजपच्या कोट्यातील हा मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे घेतल्याने येथून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु झाली होती. दरम्यान, यापूर्वी २००९ मध्ये युती असताना अंतर्गत गटबाजीमुळे तर आणि २०१४ मध्ये सेना-भाजपने स्वतंत्रपणे विधानसभा लढल्याने या मतदारसंघात प्राबल्य असूनही सेनेच्या उमेदवारांना दोन्ही वेळा पराभव पत्करावा लागला. यंदा कल्याणचे विद्यमान शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांना कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरविण्यात आले आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी आमदारकीच्या उर्वरित इच्छुकांना सेनेने भोईर यांना निवडून आणण्याची ताकीद दिली आहे. त्यासाठीच काही इच्छुकांना पक्षीय जबाबदारी सोपवून पक्षनेतृत्वाने कामाला जुंपले आहे. पूर्व-पश्चिमचे विधानसभा संघटक अरविंद मोरे यांना उपजिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली तर भोईर यांच्या जागी नवीन शहरप्रमुख नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nशहरप्रमुख पदासाठी प्रामुख्याने विद्यमान नगरसेवक सचिन बासरे आणि माजी नगरसेवक तथा रवी पाटील यांची नावे स्पर्धेत आहेत. त्यातही पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते दशरथ घाडीगावकर यांचेही नाव शहरप्रमुख पदासाठी घेतले जात असले तरी त्याला दुजोरा मिळू शकला नाही. विभागप्रमुख बाळा परब हेही शहरप्रमुख पदासाठी इच्छुक असून त्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे समजते. निवडणूक काळातच नव्या शहरप्रमुखपदाची घोषणा होण्याचे संकेत मिळत आहेत.\nमाझी उमेदवारी म्हणजे बंड नव्हे - धनंजय बोडारे\nअडीच महिने उलटूनही ‘ते’ झाड जरीमरी नाल्यात पडून...\nटिटवाळ्यातील ऑनलाईन गणेश देखावा स्पर्धेचे विजेते जाहीर...\nस्वच्छता हाच केंद्रबिंदू ठेवल्यास ठाणे शहराचा कायापालट...\nकडोंमपा: महिला व मुलींसाठी व्यावसायिक प्रशिक्षण योजनेचा...\nठाण्याचा हॅप्पी व्हॅली रोड होणार 'हिरवागार'\nकेडीएमसी स्थायी समितीमध्ये ८ नव्या सदस्यांची निवड\nकेडीएमटीचे ९१ कोटींचे अंदाजपत्रक सादर\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची...\nबेरोजगार तरुणांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड...\nराज्यपालांच्या आयओडी एमएसएमई समीट २०१९ चे उद्घाटन\nरस्त्याच्या कंत्राटदार-अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची...\nमातृछाया कॉलनीसाठी महापालिकेने पोहोच रस्ता दिला बांधून\nकल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेना, मनसे, वंचितचे उमेदवार...\nडोंबिवलीतील महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी...\nचिपळूण येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापणार\n१०० युनिट वीज ग्राहकांना मोफत देण्याबाबत ऊर्जा विभागाच्या...\nकल्याणमध्ये मतदानाला दुपारनंतर उत्साह \nगिरणी कामगारांनी मुंबई बाहेर जाऊ नये- उद्धव ठाकरे\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nतीन अपघात होऊनही शिवाजी चौकातील पदपथ विक्रेत्यांकडे, तर...\nहत्तींचा प्रश्न सोडविण्यासाठी हत्ती कॅम्प उभारण्याचा प्रस्ताव...\nपोलीस कर्मचाऱ्याला गृहसंकुलात बंदी; पोस्ट सोशल मिडीयावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/bsnl-offers-great-customers/", "date_download": "2020-09-29T06:53:03Z", "digest": "sha1:KAWEP3GVQ3ERWOR65QWK6ZFTTX25QXHE", "length": 6263, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘BSNL’ची ग्राहकांना शानदार ऑफर", "raw_content": "\n‘रिअल हिरो’ची संयुक्त राष्ट्र संघटनेकडून प्रशंसा\nउच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत कोरोनाच्या विळख्यात\nपायल घोषला रामदास आठवलेंचा पाठींबा; अनुराग कश्यपला अटक करा रिपाइंने दिला आंदोलनाचा इशारा\nनागपुरात कोरोनाचे थैमान, रुग्णांची संख्या पाऊण लाखांच्या घरात जाण्याची शक्यता\nमनोज कोतकर यांनी आपला पक्ष जाहीर करावा, अन्यथा कारवाई करू- अभय आगरकर\nनागपुरात का होतेय तुकाराम मुंढे आणि राधाकृष्णन बी. यांच्या कार्यशैलीची तुलना\n‘BSNL’ची ग्राहकांना शानदार ऑफर\nटीम महाराष्ट्र देशा : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या BSNL Sixer plan अर्थात 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल केले आहेत. 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा ऑफर अंतर्गत दररोज 3 जीबी डेटा ही ऑफर 31 डिसेंबरपर्यंत लागू असणार आहे. 31 डिसेंबरनंतर मात्र ग्राहकांना पुन्हा 2जीबी प्रतिदिन डेटा मिळेल. यानुसार, 134 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज तीन जीबी डेटाशिवाय ग्राहकांना मोफत व्हॉइस कॉलिंग (२५० मिनिट रोज लिमिट) आणि 100 एसएमएस दररोज मिळतील.\nआतापर्यंत या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळायचा. पण, आता कंपनीने त्यात वाढ केली असून अतिरिक्त डेटा ऑफर अंतर्गत दररोज 3 जीबी डेटा मिळणार आहे.\nयाच वर्षात कंपनीने 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये चौथ्यांदा बदल करण्यात आले आहेत. 2019 च्या सुरुवातीला 129 दिवसांचा हा प्लॅन कमी करून 122 दिवसांचा केला होता, तर त्यानंतर काही महिन्यांनी या प्लॅनची वैधता 134 दिवस केली होती. पुढे यानंतर काही दिवसांपूर्वी MTNL वर मोफत व्हाइस कॉलिंगची सुविधा देण्यात आली होती आणि आता चौथ्यांदा डेटामध्ये बदल करण्यात आला आहे.\n'याकारणा'मुळे अनुराग कश्यपने केली ट्वीटरकडे तक्रार https://t.co/lYTE3Fld7y via @Maha_Desha\nपरंडा पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी चुरस https://t.co/Hy9UlHEqdu via @Maha_Desha\n‘रिअल हिरो’ची संयुक्त राष्ट्र संघटनेकडून प्रशंसा\nउच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत कोरोनाच्या विळख्यात\nपायल घोषला रामदास आठवलेंचा पाठींबा; अनुराग कश्यपला अटक करा रिपाइंने दिला आंदोलनाचा इशारा\n‘रिअल हिरो’ची संयुक्त राष्ट्र संघटनेकडून प्रशंसा\nउच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत कोरोनाच्या विळख्यात\nपायल घोषला रामदास आठवलेंचा पाठींबा; अनुराग कश्यपला अटक करा रिपाइंने दिला आंदोलनाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://amnews.live/news/amnflash/congress-agitates-against-onion-prices-through-the-banner-of-such-criticism", "date_download": "2020-09-29T07:26:53Z", "digest": "sha1:6IATNLFFGBBUT2EQO32SIXOZK4RNF3YP", "length": 10148, "nlines": 133, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | कांद्याच्या दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; 'अशी' टीका बॅनरच्या माध्यमातून", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nकांद्याच्या दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; 'अशी' टीका बॅनरच्या माध्यमातून\nसंसद परिसरामध्ये काँग्रेसचे खासदार आंदोलन करत आहेत\n कांद्याच्या वाढत्या दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. संसद परिसरामध्ये काँग्रेसचे खासदार आंदोलन करत आहेत. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. तिहार तुरुंगातून सुटका झाल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार पी. चिदंबरम संसदेमध्ये दाखल झाले आहेत. ते देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.\nसरकारने कांद्याचे भाव कमी करावेत आणि गरिबांचा छळ करणं थांबवावं, अशी मागणी करणारे बॅनर लावून घोषणाबाजी केली आणि कांद्याच्या टोपली घेऊन काँग्रेसच्या खासदारांनी निषेध केला. ‘कैसा है यह मोदी राज, महंगा राशन, महंगा प्याज’, ‘महंगाई की प्याज पर मार, चूप क्यूं है मोदी सरकार’ अशी टीका बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आंदोलनाला पी चिदंबरमही हजर राहिले होते. आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगवास झाल्यानंतर चिदंबरम यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.\nनीरव मोदी अखेर 'परागंदा आर्थिक गुन्हेगार’ म्हणून घोषित\nरेपो दरात कपात नाही, आरबीआयचे आर्थिक पतधोरण जाहीर\nCorona In India: देशात गेल्या 24 तासात 70 हजार जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 61 लाखांच्या पार\n औरंगाबादेत कोरोनाचा वेग मंदावला, आज जिल्ह्यात 181 कोरोनाबाधितांची वाढ\nराज्याचे 'उच्च आणि तंत्र शिक्षण' मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आज पंढरपुर दौऱ्यावर\nCorona In India : देशात गेल्या 24 तासात 82 हजार जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 60 लाखांच्या पार\nCorona Aurangabad: औरंगाबादेत आज 214 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, तर 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आज पंढरपुर दौऱ्यावर\nराज्याचे 'उच्च आणि तंत्र शिक्षण' मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\n औरंगाबादेत कोरोनाचा वेग मंदावला, आज जिल्ह्यात 181 कोरोनाबाधितांची वाढ\nCorona In India: देशात गेल्या 24 तासात 70 हजार जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 61 लाखांच्या पार\n राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nCorona Update : सोलापूरात आज 437 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\n कोरोना रुग्णाची हॉस्पिटलमध्येच आत्महत्या, धारधार शस्त्राने कापला गळा\nजालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा - माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर\nकोरोना अपडेट | सोलापूरात गेल्या 24 तासात 483 जणांना कोरोनाची लागण, तर 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\n काँग्रेसच्या आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण\nराज्यात गेल्या 24 तासात 18 हजार कोरोनाबाधितांची भर, तर 380 जणांचा मृत्यू\nकोरोना अपडेट | कल्याण-डोंबिवलीत गेल्या 24 तासात 350 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nपरभणीतील पर्यावरणप्रेमी डॉ.रवींद्र माणिकराव केंद्रेकर याचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://live.beedreporter.net/news/beed-district/8406/", "date_download": "2020-09-29T06:46:03Z", "digest": "sha1:FT5QY6ZHMYOYFA3BLIINSEDAK34WULYT", "length": 6042, "nlines": 44, "source_domain": "live.beedreporter.net", "title": "समाजकल्याणच्या योजनेत भ्रष्टाचार सहायक आयुक्त मडावींची चौकशी करण्यासाठी समिती गठीत", "raw_content": "\nऊसतोड कामगारांनो आता स्वत: गोपीनाथ मुंडे व्हा-आ.विनायक मेटे कारखानदारांची बाजू घेणारा लवाद बंद करा\nऊसतोड कामगारांचा ट्रॅक्टर ‘सिटू’ ने अडवला\nमेटेंसोबत बैठकीनंतर जिल्हाधिकार्यांच्या सीओ गुट्टेंना सूचना\nधारूर घाटात ट्रक पलटला\nसमाजकल्याणच्या योजनेत भ्रष्टाचार सहायक आयुक्त मडावींची चौकशी करण्यासाठी समिती गठीत\nबीड (रिपोर्टर)- समाजकल्याण योजनेत भ्रष्टाचार करून नियमबाह्य कामे केल्या प्रकरणी सहायक आयुक्त सचिन मडावी यांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मडावी यांच्या चौकशीसा���ी समिती गठीत करण्यात आली. ७ ऑगस्ट रोजी मडावी यांची चौकशी होणार आहे.\nसमाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन मडावी यांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत योजनेत नियमबाह्य कामे करत अधिकार नसताना वर्ग ३ व ४ च्या कर्मचार्यांच्या नियमबाह्य बदल्या व प्रतिनियुक्त्या केल्या. स्वयंसहायक बचत गटास मिनी ट्रॅक्टर योजनेमध्ये बोगस प्रस्ताव दाखल केल्याचेही समोर आले आहे. दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेत स्वत: दर वाढवून कमिशन घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन किरकोळ दुरुस्ती प्रकरणी तक्रार केलेली असताना ४६ लाख रुपये वर्ग करण्यात आले. मडावीसह कार्यालयातील इतर कर्मचार्यांनी भ्रष्ट कामे केल्याने याबाबतची तक्रार बहुजन वंचित आघाडीचे प्रतिक ऊर्फ अजय सरवदे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग मुंबई मंत्रालय यांच्याकडे केली होती. याची दखल घेत वरिष्ठांनी मडावींसह इतर कर्मचार्यांवर भ्रष्ट कामे केल्याचा आरोप ठेवत त्या कामाची चौकशी करावी, यासाठी शपथपत्र सादर केले होते. सदरील शपथपत्राची अतिरिक्त आयुक्त, आयुक्तालय पुणे यांनी दखल घेत तात्काळ चौकशी समिती गठीत करण्याचे प्रादेशिक समाजकल्याण विभाग औरंगाबाद यांना आदेशीत केले. त्यानुसार प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण विभाग औरंगाबाद यांनी चौकशी समिती गठीत केली असून दि. ७ ऑगस्ट २०२० रोजी शपथपत्रामध्ये दाखल केलेल्या मुद्यानुसार चौकशी होणार आहे.\nअधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर\nआष्टीत कंडक्टरचे घर फोडले\nतलवाडा येथील खदाणीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह ; परिसरात खळबळ\nबेकायदेशीर प्रॅक्टिस; स्त्री भ्रूणहत्येतील आरोपी सुदाम मुंडेला पुन्हा अटक\nसायं दै. बीड रिपोर्टर,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.readkatha.com/pratima-singh-aahe-hya-cricketerchi-patni/", "date_download": "2020-09-29T08:09:04Z", "digest": "sha1:THOPXKWSG3J77OZBUW3GLNOLTGLKLF4Z", "length": 13698, "nlines": 149, "source_domain": "www.readkatha.com", "title": "ही सुंदर मुलगी ह्या प्रसिद्ध भारतीय क्रिकेट खेळाडूची पत्नी आहे » Readkatha", "raw_content": "\nHome\tकरमणूक\tही सुंदर मुलगी ह्या प्रसिद्ध भारतीय क्रिकेट खेळाडूची पत्नी आहे\nही सुंदर मुलगी ह्या प्रसिद्ध भारतीय क्रिकेट खेळाडूची पत्नी आहे\nआज आम्ही तुम्हाला अशा खेळाडूच्या पत्नी बद्दल सांगणार आहोत जी सध्या इंटरेटवर धुमाकूळ घालत आहे. आपल्या प्रत्येक फोटोमध्ये ती खूप सुंदर द��सत आहे. तुम्हा आम्हाला तर माहितीच आहे की भारतीय क्रिकेट मधील अनेक खेळाडूंची लग्ने झाली आहेत आणि काही खेळाडू ह्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये विवाह बंधनात अडकणार आहेत. तुम्ही वर जो फोटो पाहत आहात ती मुलगी भारतीय जलदगती गोलंदाज इशांत शर्मा ह्याची पत्नी आहे. तुमच्यापैकी खूप कमी लोकांना माहिती असेल हे, पण ज्यांना माहीत नसेल ही बातमी त्यांच्यासाठी आहे.\nईशांत शर्माने आपल्या गोलंदाजीने अनेक सामने भारताला जिंकवून दिले आहेत. सध्या एकदिवसीय सामन्यात जरी तो खेळत नसला तरीही कसोटी संघात त्याची जागा कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. अचूक आणि बाऊन्स गोलंदाजी साठी तो प्रसिद्ध आहे. ह्याच बरोबर आयपीएल मध्ये सुद्धा त्याची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. त्याच्या क्रिकेट प्रमाणे वयक्तिक आयुष्यात सुद्धा तो आपल्या पत्नी मुले चर्चेत आला आहे.\nइशांतने प्रतिमा सिंग शर्मा सोबत लग्न केलं आहे. प्रतिमा २९ वर्षाची आणि खूप सुंदर आहे. २०१६ मध्ये ह्या दोघांनी लग्न केलं होतं. प्रतीमाचा जन्म वाराणसी इथे राजपूत कुटुंबात झाला आहे. आणि महत्वाची एक गोष्ट अशी की तुम्हाला माहीत नसेल की प्रतिमा राष्ट्रीय बास्केटबॉल संघात सुद्धा खेळली आहे. तिच्या बहिणी सुद्धा राष्ट्रीय पातळीवर बास्केटबॉल सध्या खेळत आहेत. उत्तर प्रदेश मध्ये २००३ मध्ये तिने आपला पहिला सामना खेळला होता.\nआजपर्यंत तिने अनेक अवॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. ह्यात टॉप स्कोरर ऑफ द टुर्नामेंट (सिनियर नॅशनल बास्केटबॉल चॅम्पियनशिप चेन्नई २०११ ते २०१६), श्री प्रकाश ज्योती अवॉर्ड २००९-२०१०, सेंचुरी स्पोर्ट्स अवॉर्ड २०१०, स्पोर्ट्स वूमन ऑफ द इअर २००८-२००९, बेस्ट प्लेअर इन ऑल इंडिया युनिव्हर्सिटी ह्यांचा समावेश आहे. जरी तिची ओळख ईशांत शर्मा ह्याची पत्नी अशी आहे तरी सुद्धा तिने वयक्तिक आयुष्यात आपल्या हिमतीवर आपले आणि भारताचे नाव उंचावले आहे.\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आ��ि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्हाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nबॉलिवुडमधील सिनेमासाठी अमृताने केले स्वतःचे वजन कमी, वाचा कोणता आहे तो नवीन चित्रपट\nसिनेमांमधून कुठे गायब झाली अभिनेत्री असीन\nआज सुद्धा मराठी सिने सृष्टीला मोठा धक्का, दिग्गज...\nDream 11 ची बाजी, २२२ कोटींचा करार\nश्रद्धा कपूरचे शुभ मंगल, पहा कोण आहे तिचा...\nरात्रीस खेळ चाले २ निरोप घेणार, येणार ही...\nदिल बेचारा मध्ये संजना सांघीच्या आईचा हा अवतार...\nह्याच आठवड्यात अभिनेता नितीन करतोय ह्या मुलीसोबत लग्न\nहे ५ सिनेमे ऑनलाईन ह्या दिवशी प्रदर्शित होणार\n हसायलाच पाहिजे असे म्हणणाऱ्या साबळे बद्दल...\nआनंदाची बातमी : कंपनीमध्ये एक वर्ष काम केलं तरी मिळणार ग्रॅच्युइटी\nआज सुद्धा मराठी सिने सृष्टीला मोठा धक्का, दिग्गज अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआड\nह्या ब्रश ने होतील तुमचे दात पांढरे शुभ्र\nभक्तांना कधीच विसरत नाहीत बाबा, वाचा साई बाबांची खरी कथा » Readkatha on आज ह्या वाक्याचा खरा अर्थ कळला “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”\nती मी आणि ती » Readkatha on भयाण विकृती\nभयाण विकृती » Readkatha on गैरसमज\nभयाण विकृती » Readkatha on क्षणिक सुख\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nआनंदाची बातमी : कंपनीमध्ये एक वर्ष काम केलं तरी मिळणार ग्रॅच्युइटी\nआज सुद्धा मराठी सिने सृष्टीला मोठा धक्का, दिग्गज अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआड\nरसोडे मै कोन था मिम्स मागे हा मराठमोळा मुलगा\n६०+ वय असेल तर पुणेकर सावधान, गंभीर अहवाल आला समोर\nमाधुरी दीक्षित विकत आहे आपले घर, वाचा...\nवय झाले तरी अजूनही प्रेक्षक ह्यांच्या सिनेमाची...\nमिथिला पालकरचा वायरल इंटरनेट गर्ल ते अभिनेत्री...\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sthairya.com/2020/08/Planning-of-four-artificial-ponds-in-Satara.html", "date_download": "2020-09-29T06:47:08Z", "digest": "sha1:W5AFZQO2DZ65GELO3EUG2KGSA3LNWEOI", "length": 8516, "nlines": 66, "source_domain": "www.sthairya.com", "title": "सातार्यात चार कृत्रिम तळ्यांचे नियोजन", "raw_content": "\nसातार्यात चार कृत्रिम तळ्यांचे नियोजन\nबुधवार नाक्यावरील मुख्य विसर्जन तलावातून गाळं काढण्याचे काम सुरू\nस्थैर्य, सातारा दि. 18 : कोरोनाचे संकट सुरू असतानाच विघ्नहर्ता गणरायांचे आगमन होत आहे. त्यामुळे सातारा पालिकेनेही गणेशोत्सवासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही चार कृत्रीम तळी व जलतरण तलावात मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली जाणार असून, बुधवार नाक्यावरील मुख्य तळ्यातून पाणी व गाळ काढण्याचे काम सोमवारपासून हाती घेण्यात आले आहे.\nसातारा पालिकेकडे मूर्ती विसर्जनासाठी स्वत:ची व्यवस्था नाही. त्यामुुळे 2016 पासून पालिका कृत्रीम तळ्याचे खोदकाम करून त्यामध्ये मूर्ती विसर्जन करीत आहेत. बुधवार नाका परिसरात पालिकेची पाणी साठवण टाकी आहे. या टाकीशेजारी असलेली मोकळी जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. याच जागेवर पालिकेने गतवर्षी 50 मीटर लांब, 25 मीटर रुंद आणि 12 मीटर खोलीच्या तळ्याचे खोदकाम केले. या तळ्यात शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तळे बंदिस्त न केल्याने यंदा खोदकामाचा मोठा खर्च वाचणार आहे.\nबुधवार नाक्यावरील कृत्रीम तळ्यात साचलले पाणी व गाळ काढण्याचे काम सोमवारपासून सुरू झाले. तळे गाळमुक्त झाल्यानंतर त्यात प्लास्टिक लायनर टाकून पुन्हा पाणीसाठा केला जाणार आहे. या व्यतिरिक्त सदर बझार येथील दगडी शाळा, गोडोली व हुतात्मा स्मारक येथेही कृत्रीम तळ्याची निर्मिती केली जाणार आहे.\nयंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे उत्सवासाठी जिल्हाधिकार्यांकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रम, देखावे, प्रदर्शन, मिरवणूका आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच मंडळांवर गणेश मूर्तीच्या उंचीची मर्यादाही घालण्यात आली आहे. ज्या मंडळांना मूर्ती विसर्जनाची व्यवस्था नाही अशा मंडळांनी कृत्रीम तळ्यात मूर्ती विसर्जन करावे, असे आदेशही देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून कृत्रीम तळ्यांच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्��� ईमेलवर मिळवा.\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना मारहाण\nबारामतीच्या धर्तीवर फलटण बंद करा; व्यापार्यांची मागणी\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Named-Mhaswad-Kovid-Hospital-the-patient-did-not-get-treatment.html", "date_download": "2020-09-29T06:20:40Z", "digest": "sha1:NLMFNQUB3WTFFNFWRXXWSEODBI6K5UVQ", "length": 22813, "nlines": 77, "source_domain": "www.sthairya.com", "title": "म्हसवड कोव्हीड रुग्णालय नावाला, उपचार मिळेना रुग्णाला", "raw_content": "\nम्हसवड कोव्हीड रुग्णालय नावाला, उपचार मिळेना रुग्णाला\nम्हसवड शहरातील कोरोनाची भयानक वाटचाल\nस्थैर्य, म्हसवड दि.३१ (महेश कांबळे) : म्हसवड सह परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची गैरसोय टळावी याकरीता शहरात नव्याने सुरु करण्यात आलेल्या कोव्हीड सेंटर मध्ये उपचारार्थ दाखल केलेल्या रुग्णांना तपासण्यासाठी त्याठिकाणी कोणी डॉक्टरच उपलब्ध नाहीत डॉक्टर आले तर फिजीशिअन, टेक्निशिअन नाहीत कर्मचारी स्टाफ नाही अशी सर्व विचित्र व गोधळाची परिस्थिती आहे त्यामुळे याठिकाणी येणार्या रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण हे खुप वाढले असुन हे कोव्हीड सेंटर म्हणजे मृत्यु केंद्र बनल्याची भावना सर्वसामान्य जनतेची बनली आहे, त्यामुळेच सदरचे कोव्हीड सेंटर हे नावालाच उभारले असल्याची वस्तुस्थिती असुन याठिकाणी आलेल्या कोरोना रुग्णाला उपचार मिळत नसल्याचा आरोप म्हसवडकर जनतेतुन केला जात आहे.\nम्हसवड शहरात कोरोनाचा विस्फोट झाल्यानेच या शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ही १५० पार झाली असुन अद्यापही शहरात दररोज वाढणार्या कोरोना बाधितांचा आकडा हा वाढतच आहे, रोज वाढणार्या कोरोना रुग्णांमध्ये काही अस्वस्थ रुग्णांवर आय.सी.यु.मध्ये उपचार करण्याची गरज असते अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातच आता बेड शिल्लक नसल्याची वस्तुस्थिती आहे प्रत्येक खाजगी तथा सरकारी रुग्णालयात अशा रुग्णांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक ठिकाणी बेडसाठी वेटींग आहे. ही सर्व परिस्थिती पाहुन म्हसवडकर जनतेची सोय व्हावी म्हणुन शहरात कोव्हीड रुग्णालय सुरु करावे याकरीता शहरातील आम्ही म्हसवडकर च्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत पाच दिवसांपुर्वी आंदोलन करीत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर ठिय्या मांडत जोवर शहरात कोव्हीडचे रुग्णालय सुरु होत नाही तोवर जागेवरुन न उठण्याचा निर्धार केल्याने प्रशासनाने अधिग्रहण केलेले एक रुग्णालय ताब्यात घेत त्याठिकाणी कोव्हीड रुग्णालय सुरु केले. मात्र सदरचे हे रुग्णालय म्हणजे असुन अडचण अन नसुन खोळंबा याप्रमाणेच असल्याचे चित्र आहे. मुळातच सदरचे ते खाजगी रुग्णालय कोव्हीड सेंटर साठी देण्यास संबधीत डॉक्टरांचा विरोध होता, यात काही राजकिय हितसंबध व नातेसंबधही जोपासण्याचा प्रयत्न होता मात्र प्रशासनावर जनतेचा खुपच रेटा सुरु असल्याने प्रशासनानेही मग सदरचे ते रुग्णालय ताब्यात घेत त्याठिकाणी कोव्हीड सेंटर सुरु केले. शहरात आता कोव्हीडचे रुग्णालय सुरु झाल्याने आता म्हसवडसह परिसरातील कोरोना बाधितांना बाहेर कोठे बेड शोधावे लागणार नाहीत अशी भावना म्हसवडकर जनतेत निर्माण झाली असतानाच जनतेच्या या भावनांचा भ्रमनिरास लगेचच झाला. सदरचे कोव्हीड रुग्णालय हे नावालाच असल्याचा प्रत्यय आता प्रत्येक म्हसवडकर जनतेला येवु लागला आहे. सदरच्या या रुग्णालयात कोव्हीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारी कोणतीही यंत्रणा नसल्याचे याठिकाणी नियुक्ती केलेल्या डॉक्टरांचे म्हणणे असुन मी येथे येणार्या रुग्णांवर उपचार केले त्याची तपासणी केली तरी त्याला लागणारे औषधोपचार हा कोण करणार असा प्रश्न तेथील नियुक्त डॉक्टरांकडुन केला जात आहे. याठिकाणी कोणताही स्टाफ उपलब्ध नाही तर सदरच्या रुग्णालयात ऑक्सीजन ऑपरेटर नाही, नर्स नाही वा कोणी कर्मचारी नाहीत त्यामुळे सदर रुग्णालयाच्या केवळ चार भिंतीचेच प्रशास��ाने अधिग्रहण केले आहे काय असा प्रश्न सर्व म्हसवडकर जनतेला पडलेला आहे. ज्या दिवशी सदरचे रुग्णालय ताब्यात घेतले त्याच रात्री येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या दोन्ही रुग्णांचा उपचार न मिळाल्याने मृत्यु झाला तर दुसर्या दिवशीही त्याच ठिकाणी पुन्हा उपचार न मिळाल्याने २ रुग्ण दगावले त्यामुळे नागरीकांमध्ये खुपच घबराट निर्माण झाली असुन सदरचे रुग्णालय हे मृत्यु केंद्र आहे की काय असा प्रश्न सर्व म्हसवडकर जनतेला पडलेला आहे. ज्या दिवशी सदरचे रुग्णालय ताब्यात घेतले त्याच रात्री येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या दोन्ही रुग्णांचा उपचार न मिळाल्याने मृत्यु झाला तर दुसर्या दिवशीही त्याच ठिकाणी पुन्हा उपचार न मिळाल्याने २ रुग्ण दगावले त्यामुळे नागरीकांमध्ये खुपच घबराट निर्माण झाली असुन सदरचे रुग्णालय हे मृत्यु केंद्र आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.\nवास्तवीक पाहता प्रशासनाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार शहरातील ३ ते ४ खाजगी रुग्णालयाची पाहणी करुन ती रुग्णालये अधिग्रहण करणार असल्याच्या सुचना संबधीत रुग्णालयातील प्रमुखांना दिल्या होत्या. मात्र आपले रुग्णालय प्रशासनाने कोव्हीडसाठी ताब्यात घेवु नये यासाठी सर्वांनीच लॉबींग सुरु करत कोव्हीडसाठी रुग्णालय देण्यास असहमती दर्शवत याला प्रखर विरोध ही केला मात्र म्हसवडकर जनतेच्या रेट्यापुढे प्रशासन ही ढिले पडले व त्यांनी अधिग्रहण केलेले एक रुग्णालय ताब्यात घेतले. सदरचे ताब्यात घेतलेले रुग्णालय हे कोव्हीडसाठी कसे चुकीचे ठिकाण आहे हे सांगण्यासाठी आरोग्य विभागाची एक टिमच शहरात याबाबत टिमकी वाजवत आहे. तर सदरचे रुग्णालय प्रशासनाने ज्यादिवशी ताब्यात घेतले त्या दिवसांपासुन तेथील डॉक्टर, कर्मचारी यांनी तेथे सेवा बजावण्यासाठी नकार घंटा वाजवली असल्याने तेथील सर्व यंत्रणाच ठप्प झाली आहे.\nखरेतर शासनाच्या ज्या आरोग्यदायी योजना आहेत त्या योजना राबवण्यासाठी शहरातील अधिग्रहण केलेल्या रुग्णालयांनी शासनाकडे त्या योजना राबवण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचा करार केलेला आहे. सदरच्या शासकीय योजना राबवताना प्रत्येक रुग्णालयात या योजनेतील पात्र रुग्णांसाठी किमान ३५ बेड व १० आय.सी.यु.चे बेड असल्याचे दाखवावे लागते तेव्हाच या योजना राबवण्यासाठी शासकीय परवानगी मिळते. असे असताना शहरातील अधिग्रहण केलेली रुग्णालये आता शासनालाच देताना संबधीत रुग्णालयांच्या प्रमुखांकडुन नकार घंटा का वाजवण्यात येत आहे. वास्तवीक पाहता ज्या रुग्णालयात अशा प्रकारच्या शासकीय योजना चालतात त्या रुग्णालयांना शासनाकडुन आजवर लाखो रुपये देवु करण्यात आले आहेत असे असताना फक्त रुग्णालये योजना लाटण्यासाठीच आहेत का असा सवाल सर्वसामान्य नागरीकांच्या मनात निर्माण होत आहे. आज संपुर्ण म्हसवड शहर हे कोरोनाच्या विळख्यात सापडलेले असताना स्थानिक डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांनी एक पाऊल आपल्या शहरासाठी पुढे येणे अपेक्षीत असताना हीच मंडळी एकमेकांच्या रुग्णालयांकडे बोट करीत असल्याने कोरोना बाधितांना एकप्रकारे वार्यावर सोडत आहेत.\nस्थानिक खाजगी दवाखान्याकडुन होत आहे टाळाटाळ\nशहरात सध्या कोरोना बरोबर अनेक व्याधींनी ग्रासलेले रुग्ण आहेत अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाजगी दवाखान्यातुनही नकार दिला जात असल्याची वस्तुस्थिती आहे. कोरोना रुग्णांची हेळसांड तर होतच आहे मात्र या कोरोनाच्या संसर्गामुळे इतर आजाराचे सामान्य रुग्णही तपासण्याकरीता दवाखान्यातुन निरुत्साह दिसुन येत आहे.\nप्रशासनाने कठोर पाऊले उचलावीत\nसामान्य रुग्णांवर ज्या दवाखान्यात वा रुग्णालयात उपचार करण्यासाठी टाळटाळ केली जात आहे अशा दवाखान्यावर, रुग्णालयांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी तरच म्हसवडकर जनतेला उपचार मिळतील.\nकोरोना योध्द्यांप्रमाणेच कोरोना प्रसारक ही कार्यरत\nशहरात सध्या कोरोनाशी दोन हात करणारे अनेक योध्दे आहेत की जे स्वत: चा जिव धोक्यात घालुन काम करीत आहेत, या कोरोना योध्द्यांप्रमाणेच शहरात कोरोनाचे प्रसारकही कार्यरत असुन ते बाधितांच्या संपर्कात येवुनही कॉरंटाईन न राहता शहरात बिनदास्तपणे मोकाट फिरत आहेत त्यांच्याकडुनच कोरोनाचा प्रसार शहरात होत आहे.\nआम्ही म्हसवडकर ग्रुपला पुन्हा एकदा आंदोलन करावे लागणार\nशहरातील कोरोना बाधितांवर लवकरात लवकर उपचार व्हावेत याकरीता शहरातील आम्ही म्हसवडकर ग्रुपच्या सदस्यांनी शहरात काही दिवसांपुर्वी आंदोलन केल्यानेच शहरात कोव्हीडचे रुग्णालय सुरु झाले आहे, मात्र या रुग्णालयात रुग्णांची फक्त हेळसांड होत असल्याने शहरातील रुग्णसेवा सुरळीत होवुन त्यांच्यावर सर्वोतोपरी ता���्काळ ईलाज केला जावा याकरीता पुन्हा एकदा शहरातील आम्ही म्हसवडकर ग्रुपला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागणार असल्याचे जनतेतुन बोलले जात आहे.\nम्हसवड जनतेचा अंत पाहु नये\nशहरात कोरोनामुळे मृत पावणार्यांची यादी दिवसेंदिवस वाढत असताना सर्व यंत्रणा चिडीचुप राहुन फक्त बघ्याची भुमिका घेत आहेत. म्हसवडकर जनता सोशीक नक्कीच आहे मात्र ती षंड कदापी नाही एकदा का या जनतेने ठरवले की मग मात्र सर्वच यंत्रणेची पळापळ झाल्याशीवाय राहणार नाही त्यामुळे म्हसवडकर आक्रमक व हिंसक होण्यापुर्वी येथील आरोग्य यंत्रणा सुरळीत लागावी यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलणे अपेक्षीत आहे.\nपुढील ३ अठवडे महत्वाचे\nकोरोनाचा भर पुढील ३ अठवडे शहरात कायम राहणार असल्याने या काळात प्रत्येकाने काळजी घेवुन शासकीय नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे असुन शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक म्हसवडकर नागरीकाने स्वत: ची काळजी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना मारहाण\nबारामतीच्या धर्तीवर फलटण बंद करा; व्यापार्यांची मागणी\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://misalpav.com/node/46581", "date_download": "2020-09-29T07:13:10Z", "digest": "sha1:E3LHJNRTKD27ZZSROQ3ZTNQ7E7MIDUMN", "length": 11061, "nlines": 182, "source_domain": "misalpav.com", "title": "घरी काढलेले फोटो.. | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nदिवाळी अंक २०२० - आवाहन\nयंदाचा मिपा दिवाळी अंक असणार आहे 'प्रेम - शृंगार - रोमान्स विशेषांक'. प्रेमाची, शृंगाराची, रोमान्सची इतकी रूपं, इतक्या छटा, इतके रंग... तर या प्रेमावर तुमच्या लेखांची, अनुभवांंची, कथांची, कवितांची आम्ही वाट पाहतोय.\nलेखन देण्याची मुदत : १५ ऑक्टोबर, २०२०.\nदिवाळी अंक २०२० - आवाहन\nजयंत कुलकर्णी in मिपा कलादालन\nवाचन, लेखन आणि कंटाळा आला की फोटोग्राफी...\nमधेच ब्रेड बेक केले... फ्रेंच बॅगेट.. कोरोनाचा एक फायदा झाला आता ब्रेडचे काही आडणार नाही...:-)\nसाधारण हीच रंगसंगती असलेला दोनच दिवसांपूर्वीचा माझ्या बाल्कनीतील गुलाबांचा फोटो\n\"..मधेच ब्रेड बेक केले... फ्रेंच बॅगेट\"\nमास्तर मग पाककृती फोटू सकट टाका कि राव ...\nआता परत करणार आहे...\nआता परत करणार आहे... त्यावेळेस फोटो टाकेन\nवा.... बागेत कसे बनवले \nवा. फोटो आवडले. पार्श्वभूमी मुळातच काळी आहे की केली \nफ्रेंच बागेत अगदी सुरूवातीपासून, म्हणजे - फ्रॉम द स्क्रॅच का काय म्हणतात तसे - बनवले असणार. कसे बनवले त्यावरही लिहा.\nयस... अगदी सुरवातीपासून.. :-)\nयस... अगदी सुरवातीपासून.. :-) आता परत करेन तेव्हा फोटो टाकेन...\nकाळ्या पार्श्वभूमीसाठी मला एक\nकाळ्या पार्श्वभूमीसाठी मला एक अत्यंत मस्त उपाय सापडला. हा जवळ जवळ १०० % प्रकाश शोषून घेतो. माझ्याकडे एक जुना स्कॅनर पडला होता. त्याच्या झाकणावर एक काळे कोटींग असते. ते या कामासाठी मला फार उपयोगी पडले. कोणीही वापरून पाहू शकते... :-) फक्त त्यावरील काही चिकटलेले धुळीचे कण आहेत ते मात्र मला फोटोशॉपमधे काढावे लागले. अगोदर सुचले असते तर ते झाकण नीट ठेवले असते....\nअरे वा... हे माहीत नव्हते.\nयात मागे पिवळी ताडपत्री आहे पण ५० मीमी क्लोज अप घेतल्यामुळे छान पार्श्वभूमी मिळाली. काळ्या रंगाची कधी वापरली नाही. आता बघेन.\nवाह, खुप सुंदर किल्लेदार\nवाह, खुप सुंदर किल्लेदार साहेब \nकाळया पार्श्वभूमी मुळे एकदम सुंदर डेप्थ मिळाली आहे.\nसुंदर आले आहेत सगळेच फोटो...येथे फोटो कसे टाकायचे कोणी समजावेल का\nश्रीगणेश लेखमाला २०२० चे सर्व साहित्य येथून बघता येईल.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00775.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://amnews.live/news/amnflash/st-buses-closed-due-to-lockdown-starvation-time-on-drivers", "date_download": "2020-09-29T07:12:29Z", "digest": "sha1:HSNHQJJYYENQ62BQZUMNT5O2DAXWORCM", "length": 11822, "nlines": 131, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | बीड | लॉकडाऊनमुळे एसटी बसेस बंद, चालकावर हमालीची वेळ", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nबीड | लॉकडाऊनमुळे एसटी बसेस बंद, चालकावर हमालीची वेळ\nकुटुंबाचा उदर्निवाह करण्यासाठी गेवराई आगाराचा चालक बनला हमाल\nबीड | संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रात देखील कोरोनाचे संकट असल्याने राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यातच कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये म्हणून राज्याच्या तसेच जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची लोकवाहीनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी गेल्या कित्येक दिवसांपून रस्त्यावर उतरली नाही. काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाची धास्ती धरून बसलेल्या प्रवाशांनी प्रवासाकडे पाठ फिरवली. परिणामी कमी उत्पन्न मिळत असल्याने या बसेसही बंद कराव्या लागल्या आहे. यामुळे एसटी कामगारांसह त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना हाती येईल ते काम करावे लागत आहे.\nहेही वाचा... आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक, शारदाताई टोपे यांचे दीर्घ आजाराने निधन\nअशीच व्यथा बीडच्या बागपिंपळगाव येथील अनिल कोकरे यांची आहे. अनिल हे मागील काही वर्षांपासून बीड विभागाच्या गेवराई आगारामध्ये चालक म्हणून काम करतात. मात्र कोरोना विषाणूचा फैलाव अधिक होत असल्यामुळे संपूर्ण बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला. आणि हातातले काम बंद पडले. त्यात गेल्या चार महिन्यांपासून पगार नसल्याने कुटुंबाचा उदनिर्वाह करण्यासाठी अनिल कोकरे यांच्यावर चक्क जिनींग वर हमाली करण्याची वेळ आली आहे. दररोज हमाली करुन जे काही रोजंदारी तत्वावर त्यांना पैसे मिळतात त्या पैशांवर कोकरे आपले कुटुंबाचा गाडा चालवत आहे. आज कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बुडाले आहेत. अनेकांच्या हातचे काम गेल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आर्थिक चणचण भासू लागल्याने सरकारने आता खरंच एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष देण्याची गरज आहे.\nकोरोनाचा फटका राखी उद्योगालाही, मागणी घटल्याने राखीला उठाव नाही\nलातूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आलेख, आज तब्बल 188 नव्या रुग्णांची नोंद\nCorona In India: देशात गेल्या 24 तासात 70 हजार जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 61 लाखांच्या पार\n औरंगाबादेत कोरोनाचा वेग मंदावला, आज जिल्ह्यात 181 कोरोनाबाधितांची वाढ\nराज्याचे 'उच्च आणि तंत्र शिक्षण' मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आज पंढरपुर दौऱ्यावर\nCorona In India : देशात गेल्या 24 तासात 82 हजार जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 60 लाखांच्या पार\nCorona Aurangabad: औरंगाबादेत आज 214 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, तर 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आज पंढरपुर दौऱ्यावर\nराज्याचे 'उच्च आणि तंत्र शिक्षण' मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\n औरंगाबादेत कोरोनाचा वेग मंदावला, आज जिल्ह्यात 181 कोरोनाबाधितांची वाढ\nCorona In India: देशात गेल्या 24 तासात 70 हजार जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 61 लाखांच्या पार\n राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\nCorona Update : सोलापूरात आज 437 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\n कोरोना रुग्णाची हॉस्पिटलमध्येच आत्महत्या, धारधार शस्त्राने कापला गळा\nजालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा - माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर\nकोरोना अपडेट | सोलापूरात गेल्या 24 तासात 483 जणांना कोरोनाची लागण, तर 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\n काँग्रेसच्या आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण\nराज्यात गेल्या 24 तासात 18 हजार कोरोनाबाधितांची भर, तर 380 जणांचा मृत्यू\nकोरोना अपडेट | कल्याण-डोंबिवलीत गेल्या 24 तासात 350 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nपरभणीतील पर्यावरणप्रेमी डॉ.रवींद्र माणिकराव केंद्रेकर याचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00775.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/gallery/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-29T07:44:37Z", "digest": "sha1:6GSQXTXH6UKYO3SKTUEW24BPH4W5QEEW", "length": 4668, "nlines": 81, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "पोलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत डेमियन ईरझॅक यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nपोलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत डेमियन ईरझॅक यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nपोलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत डेमियन ईरझॅक यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.\n२७.०९.२०१९: पोलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत डेमियन ईरझॅक यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Sep 29, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00775.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtradesha.com/students-from-maharashtra-who-were-stranded-in-delhi-have-finally-reached-home/", "date_download": "2020-09-29T07:43:41Z", "digest": "sha1:EXDFAOG7GZQA4NQ6YQUBJ7E7S2Y7CDGW", "length": 6634, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दिल्लीत अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी अखेर पोहचले घरी", "raw_content": "\nराजकीय अस्तित्व संपलेल्या लोकांविषयी मी बोलत नाही- निलेश लंके\nनगरमधील राष्ट्रवादीची खेळी फडणवीसांच्या जिव्हारी; भाजपकडून कोतकरांना कारणे दाखवा नोटीस\n‘आम्ही बाबरी मशिद पाडली नाही, तर राम मंदिर जोडलं आहे’ ; उद्या बाबरी विध्वंस प्रकरणी येणार निकाल\nआपला पक्ष सांगण्यास कोतकर यांची टाळाटाळ; पदभार घेताना भाजप, शिवसेनेची अनुपस्थिती\nअहमदनगरमध्ये नवीन कोरोना बाधित रुग्णसंख्येत घट; काल १० मृत्यूसह ६०० नवे बाधित\nहसन मुश्रीफ यांची कोरोनावर यशस्वी मात; कार्यकर्त्यांनी केलेल्या जल्लोषात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा\nदिल्लीत अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी अखेर पोहचले घरी\nपुणे : महाराष्ट्रातील यूपीएससीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून सोडण्यात आलेली विशेष ट्रेन पुणे रेल्वे स्टेशन येथे आज पहाटे 3:10 वाजता पोहोचली. त्यामध्ये एकूण 325 विद्यार्थी पोहोचले, त्यापैकी पुणे जिल्ह्यातील 97 विद्यार्थी होते.\nसर्व विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी वैद्यकीय पथकामार्फत करण्यात आली. कोविड १९ संदर्भात संशयित आढळले नाहीत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या तळहाताच्या मागील बाजूस होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना त्यांच्या जिल्ह्यांमध्ये एसटी बस मार्फत पाठविण्यात आले.\n‘अशोकराव केंद्रावर टीका करण्यापूर्वी आधी आपण काय केले सांगा’\nपुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांना पीएमपीएमएल बसने पाठवण्यात आले.तसेच काही विद्यार्थी स्वतःच्या वाहनाने घरी गेले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी अमृत नाटेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी शासनाचे आभार मानले.\nधनगरांच्या पारंपारिक वेशात पडळकरांनी घेतली शपथ, बहुजनांचा आवाज बनण्याचा दिला शब्द\nराजकीय अस्तित्व संपलेल्या लोकांविषयी मी बोलत नाही- निलेश लंके\nनगरमधील राष्ट्रवादीची खेळी फडणवीसांच्या जिव्हारी; भाजपकडून कोतकरांना कारणे दाखवा नोटीस\n‘आम्ही बाबरी मशिद पाडली नाही, तर राम मंदिर जोडलं आहे’ ; उद्या बाबरी विध्वंस प्रकरणी येणार निकाल\nराजकीय अस्तित्व संपलेल्या लोकांविषयी मी बोलत नाही- निलेश लंके\nनगरमधील राष्ट्रवादीची खेळी फडणवीसांच्या जिव्हारी; भाजपकडून कोतकरांना कारणे दाखवा नोटीस\n‘आम्ही बाबरी मशिद पाडली नाही, तर राम मंदिर जोडलं आहे’ ; उद्या बाबरी विध्वंस प्रकरणी येणार निकाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/response-to-gover-rubella-vaccination/", "date_download": "2020-09-29T08:21:35Z", "digest": "sha1:LD5TCF44DBRR7IHXMGBKATQ74CFA276O", "length": 3007, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Response to gover-rubella vaccination Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad : मधुकर बच्चे यांच्या जनजागृतीमुळे गोवर-रुबेला लसीकरणास प्रतिसाद\nएमपीसी न्यूज - चिंचवडगावातील तालेरा हॉस्पिटल येथे रुबेला व गोवर लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. तालेरा हॉस्पिटलच्या वैदयकीय अधिकारी डॉ. गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली या लसीकरणाची सुरवात करण्यात आली होती. या लसीकरण शिबिरास महाराष्ट्र…\nChakan Crime : घरफोडी करून दुकानातून 16 एअर पिस्टल चोरीला\nGoogle Doodle : ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल यांचा गुगल डुडल माध्यमातून सन्मान\nWakad Crime : डॉक्टरांच्या तपासणीपूर्वी रुग्णाचा मृत्यू; नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड, कामगारांना मारहाण\nDehuroad Crime : डोक्यात फावड्याने मारून तरुणाचा खून; संशयित पत्नी पोलिसांच्या ताब्यात\nChinchwad News: गावठाणातील विकासकामे संथ गतीने; नागरिकांना नाहक मनस्ताप\nPimpri News : महावितरण शहरातील आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/blog/change-zone-4231", "date_download": "2020-09-29T07:22:55Z", "digest": "sha1:NK6T3LG3LTUIIY7T4GEEU3PODAALC4NL", "length": 13902, "nlines": 109, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "झोन बदला | Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020 e-paper\nमंगळवार, 4 ऑगस्ट 2020\nआपण जर वैज्ञानिकांचा इतिहास पाहिला तर त्यात तुम्हाला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवेल ती म्हणजे एकेक शोध म्हणजे चुकांच्या दुरुस्त्या. आतासुद्धा कोरोनावर लस यावी यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. याशिवाय एखादे औषध यावे म्हणूनही स्पर्धा सुरू आहे, पण एखादा शोध म्हणजे ‘पी हळद आणि हो गोरी’सारखे नाही\nमाणूस म्हटला की त्याच्याकडून बऱ्या वाईट गोष्टी घडणे स्वाभाविक. बरेचदा ह्यातूनच आपला स्वभाव बनत जातो, पण या स्वभावामध्ये चुका शोधण्याची सवय मात्र घातक ठरते. समाजात यातून वेगळे घटक दिसायला लागतात. त्यात चुका शोधणारे व टीका करत राहणारे, चुका माहिती असूनही गप्प राहणारे आणि चुका दुरुस्त करून त्या सुधारणारे. आपल्याला व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी शेवटच्या झोनमध्ये ग्रीन झोनमध्ये जायचे आहे. मानवी इतिहासात जे वेगवेगळे शोध लागू शकले त्यात पूर्वीच्या प्रयत्नात दुसऱ्याने टाकलेली भर तेवढीच महत्वाची ठरली. त्यात त्याल��� यश मिळाले. प्रयत्नात भर टाकली म्हणजे काय तर आधीच्या चुका त्यांनी दुरुस्त केल्या. नुसत्या चुका दाखवत वर त्यावर टीका टिप्पणी करत राहिले असते, तर पुढचे प्रयत्न थिटे राहिले असते.\nआपण जर वैज्ञानिकांचा इतिहास पाहिला तर त्यात तुम्हाला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवेल ती म्हणजे एकेक शोध म्हणजे चुकांच्या दुरुस्त्या. आतासुद्धा कोरोनावर लस यावी यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. याशिवाय एखादे औषध यावे म्हणूनही स्पर्धा सुरू आहे, पण एखादा शोध म्हणजे ‘पी हळद आणि हो गोरी’सारखे नाही. त्यामागे अथक परिश्रम तर लागतातच. शिवाय तुमच्या संयमाचीही त्यात परीक्षा दडलेली असते. पूर्वी धर्म, सत्ता याची भीती होती. त्यामुळे एखाद्याला निष्कर्षही जाहीर करताना हजारवेळा विचार करावा लागे. काहींना दुसऱ्या राष्ट्राचा आधार घ्यावा लागे. पूर्वी कुठलीही प्रगत साधने नसताना केवळ निरीक्षणावर निष्कर्ष काढले जात. अरिस्टोटल, गेलिलोव्ह, कोपर्निकस, न्यूटन आदी वैज्ञानिकांची मांदियाळी आठवा आणि त्यांनी लावलेले शोध पाहा. असो. व्यक्तिमत्व विकासात संयम आणि परिश्रम या दोघांची विलक्षण कसोटी असते. अनेकदा या गुणांवर आपल्याला यश मिळते खरे, पण ते पचविण्यासाठी लागणारे गुण नसल्याने त्या यशाला तेवढी किंमत राहत नाही. आपल्या पदाचा मिळालेल्या सुविधांचा तसेच पावरचा ज्यांना योग्य उपयोग करता आला तर सोने पे सुहागा. म. गांधीजींनी नियम तयार करण्यापूर्वी रांगेतल्या अखेरच्या माणसाचा विचार करायची सूचना केली होती, पण आज नेमके उलट होताना दिसते. पुढे पुढे करणारे आर्थिक लॉबीचा प्रभाव असणारे लोक आपल्याला हवे तसे नियम तयार करून घेतात. वाकवून पदरात हवे ते मिळवून घेण्यात यशस्वी होतात. त्यांना स्वार्थाशिवाय अन्य गोष्टी दिसत नाहीत. अधिकारीही याला बळी पडताना दिसतात. एकेकदा नव्हे तर बरेचदा एखादे संकट आपल्याला संधी देऊन जात असते. संकट असो की सुखद स्थिती. ही काही कायम नसते. न्यूटन या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाची प्रसिद्ध थिअरी मांडली, त्यापूर्वी ब्लॅक प्लेगची साथ होती. केम्ब्रिज विद्यापीठ बंद पडले होते, तेव्हा न्यूटन वुल्स्थरोपला राहायला गेले होते. इथे त्याने एक सफरचंद खाली पडताना पाहिले होते आणि ते पाहून त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले आणि त्यातून जगाला गुरुत्वाकर्षणाची थेअरी सापडली. आता���ुद्धा आपल्याकडे कित्येक घटना घडत असतात. कुठे रस्त्यावर पाणी येते, गटारे तुंबलेली आढळतात, माणसे बेजबाबदारपणे वागताना दिसतात. कोरोना महामारीत तर आपल्याला सर्वत्र चुकाच दिसू लागतात, पण यावर उपाय सुचवायला\nसहसा कुणी येत नाही. चुका शोधणे ह्यात चूक ती काय पण त्यावर मात कशी करायची हे जर कोणी दाखवून दिले, तर संपूर्ण मानवजातीचे कल्याण त्यातून साधता येईल. यासाठी घटनेच्या पलीकडे बघण्याची दृष्टी आपल्यात विकसित होणे क्रमप्राप्त असते. अर्थात ही दृष्टी सहजासहजी गवसत नाही. त्यासाठी परिश्रम, चिकाटी अभ्यास चिंतन या सर्वांची गरज असते. अलीकडे ऑनलाईन अभ्यास करणे भाग पडत आहे. त्यात अनेकांच्या अनेक समस्या, पण त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील असणारे फार थोडेच असतात. एखाद्या विद्यार्थ्याला गरिबीमुळे विशिष्ट फोन घेता येत नसेल, तर एखाद्या धनवान माणसाने त्याची गरज पुरी करायची उदाहरणे फार कमी आढळतात. बुक बॅंक प्रमाणे लॅपटॉप, मोबाईल बॅंक आपण सुरू करू शकतो का पण त्यावर मात कशी करायची हे जर कोणी दाखवून दिले, तर संपूर्ण मानवजातीचे कल्याण त्यातून साधता येईल. यासाठी घटनेच्या पलीकडे बघण्याची दृष्टी आपल्यात विकसित होणे क्रमप्राप्त असते. अर्थात ही दृष्टी सहजासहजी गवसत नाही. त्यासाठी परिश्रम, चिकाटी अभ्यास चिंतन या सर्वांची गरज असते. अलीकडे ऑनलाईन अभ्यास करणे भाग पडत आहे. त्यात अनेकांच्या अनेक समस्या, पण त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील असणारे फार थोडेच असतात. एखाद्या विद्यार्थ्याला गरिबीमुळे विशिष्ट फोन घेता येत नसेल, तर एखाद्या धनवान माणसाने त्याची गरज पुरी करायची उदाहरणे फार कमी आढळतात. बुक बॅंक प्रमाणे लॅपटॉप, मोबाईल बॅंक आपण सुरू करू शकतो का असे विचार येणे व त्यावर प्रत्यक्ष कारवाई होणे याला व्यक्तिमत्व विकासाचे उदाहरण म्हणू शकतो. आपणही ह्या दृष्टीने विचार करायचा प्रयत्न करूया. आपल्याकडून कल्याणकारी गोष्टी होऊ शकतील यात तुमचाही विकास साधला जाईल.\nदरवर्षी आम्ही सगळी मंगेशकर मंडळी एकत्र येतो आणि दीदींचा...\nराज्यात कोरोना बळींचा टप्पा ४०० पार\nपणजी: राज्याने आज कोरोनाच्या ४०० बळींची संख्या (४०१) पार केली. मागील चोवीस तासांत...\n‘गोमेकॉ’त दररोज कोरोनाचे ३० गंभीर रुग्ण: डॉ. शिवानंद बांदेकर\nपणजी: राज्यात कोरोनामुळे दररोज बळी जाण्याची चिंता सतावत आ���े. दररोज गोमेकॉतील...\nडोनाल्ड ट्रम्प यांचा ‘चीन राग’\nवॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवरची नाराजी...\nनरेंद्र मोदींची ‘मन की बात’……..\nदिल्ली: 'मन की बात'च्या 69 व्या भागात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...\nकोरोना corona औषध drug स्पर्धा day हळद विकास कसोटी test सोने सफरचंद apple मात mate कल्याण फोन लॅपटॉप मोबाईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/463679", "date_download": "2020-09-29T08:16:41Z", "digest": "sha1:ODQME7WIOEZY5WA2C7KINRVEPGYDMUX6", "length": 2160, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बैरूत\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बैरूत\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०६:४२, २९ डिसेंबर २००९ ची आवृत्ती\n१४ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१८:०९, १२ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: bo:བྷེ་རི་ཁྲི།)\n०६:४२, २९ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: sq:Beirut)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/06/Osmanabad-police-crime-news_8.html", "date_download": "2020-09-29T08:24:47Z", "digest": "sha1:SF3DVN6YAM6S6PX5RWWW6PTSASDCWTD3", "length": 7687, "nlines": 54, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "सासरच्या त्रासास कंटाळून सुनेची आत्महत्या, 2 गुन्हे दाखल - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / सासरच्या त्रासास कंटाळून सुनेची आत्महत्या, 2 गुन्हे दाखल\nसासरच्या त्रासास कंटाळून सुनेची आत्महत्या, 2 गुन्हे दाखल\nशिराढोण: वंदना गोपाळ शिंदे, वय 24 वर्षे, यांनी माहेरहुन पैसे आणावेत याकरीता 1)गोपाळ शहाजी शिंदे (पती) 2)शहाजी शिवाजी शिंदे (सासरा) 3)शोभा शहाजी शिंदे (सासु) सर्व रा. मंगरुळ, ता. कळंब यांनी सन- 2019 मध्ये लग्न झाल्यापासून वेळोवेळी शारिरीक- मानसिक त्रास दिला. त्यांच्या या त्रासास कंटाळून दि. 06.06.2020 रोजी 04.45 वा. पुर्वी सुन- वंदना शिंदे यांनी गळफास घेउन आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या सिताबाई रघुनाथ वाघमारे (मयताची आई) रा. माळकरंजा, ता. कळंब यांच्या प्रथम खबरेवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 07.06.2020 रोजी नोंदवला आहे.\nउस्मानाबाद(ग्रा.): 1)सागर भागवत डुकरे (पती) 2)भागवत सोपान डुकरे (सासरा) 3)सखुबाई भागवत डुकरे (सासु) सर्व रा. सकनेवाडी, ता. उ���्मानाबाद यांनी सुन- उमा सागर डुकरे वय 26 वर्षे, यांना दि. 15.05.2018 पासुन किरकोळ कारणावरुन वेळोवेळी शारिरीक- मानसिक त्रास दिला. त्यांच्या या त्रासास कंटाळून सुन- उमा सागर डुकरे यांनी दि. 06.06.2020 रोजी 12.00 वा. सु. मौजे सकनेवाडी येथील राहत्या घराच्या छताला (आडुला) गळफास घेउन आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मंगल लक्ष्मण शेवाळे (मयताची आई) रा. हिसोली, ता. लातुर यांनी आकस्मात मृत्यु क्र. 28/ 2020 सी.आ.पी.सी. कलम- 174 च्या चौकशीत दिलेल्या जबाबावरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 08.06.2020 रोजी नोंदवला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://kheliyad.com/search/label/Cricket/", "date_download": "2020-09-29T06:13:43Z", "digest": "sha1:QZES5JUBL4TCYUWNZ3MBPA43TDQQ6NRP", "length": 2132, "nlines": 57, "source_domain": "kheliyad.com", "title": "You searched for label/Cricket - kheliyad", "raw_content": "\nकोरोनाची दहशत, या तीन क्रिकेटपटूंचा खेळण्यास नकार\ncoronavirus-cricket-west-indies किंग्स्टन कोरोना विषाणूमुळे coronavirus | जगाला वेठीस धरलं आहे. या विषाणूच्या भीतीने जीवनशैलीच बदलली आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंनीही खेळणे थांबवले आहे. आता हेच पाहा ना, वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा ...\n एरवी कुणालाही पुरुष क्रिकेटपटूंची नावे विचारली तर धडाधड पाच-सात नावे तरी न अडखळता सांगितली ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00779.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-stay-away-from-indiscriminate-use-of-anti-malaria-drug-experts-on-covid-19-1832571.html", "date_download": "2020-09-29T08:24:27Z", "digest": "sha1:X4PIRJQAT7K5ONMQDHU2552WEEEHTLMR", "length": 24657, "nlines": 293, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Stay away from indiscriminate use of anti malaria drug Experts on Covid 19, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याची��ी ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nकोरोनाशी लढा : विनाकारण मलेरियारोधक औषध घेऊ नका, केंद्र सरकार\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nकोरोना विषाणूचे संक्रमण थोपविण्यासाठी उपयुक्त ठरते म्हणून काही जणांनी मलेरियारोधक हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन हे औषध स्वतःहून घ्यायला सुरुवात केली आहे. अनेकां��डून औषधांच्या दुकानात या औषधाची मागणी केली जात आहे. पण अशा पद्धतीने अकारण मलेरियारोधक औषध कोणीही घेऊ नये, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. कोणत्याही औषध विक्रेत्यानेही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय असे औषध देऊ नये, असेही सरकारने स्पष्ट केले.\nकोरोनाची दहशत, भारतासह जगातील एक तृतीयांश नागरिक घरात कैद\nकोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी केंद्र सरकारने हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन हे औषध तूर्त सुचविले आहे. पण ते केवळ अशा रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स, आरोग्यसेविका यांच्यासाठी आहे. त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांसाठी हे औषध सुचविण्यात आले आहे. सामान्यांनी हे औषध घ्यायची गरज नाही. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने या औषधाच्या निर्यातीवरही तूर्त बंदी घातली आहे. सरकारकडून हे औषध खरंच किती उपयुक्त आहे हे जाणून घेण्यासाठी समूहावर क्लिनिकल ट्रायल्सही घेतल्या जाणार आहेत.\nजाणून घ्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान काय राहणार सुरु आणि काय बंद\nइंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे साथरोगनिवारण विभागाचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले की, हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन हे औषध आम्ही काहीजणांना प्रयोग म्हणून देणार आहोत. तूर्त कोणीही ते औषध दुकानातून घेऊ नये. या औषधाचे परिणाम काय आहेत, याचे आम्ही संशोधन करू. छोट्या समूहावर हा प्रयोग केला जाईल. जेणेकरून त्याचे निकाल आम्हाला लगेचच समजतील. हे औषध सगळ्यांसाठी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n... या खासगी लॅबना कोरोना विषाणू शोध चाचणी करण्यास मंजुरी\nहायड्रॉक्सीक्लोरोक्वीन कोणाला देऊ नका, नियमावली जारी\nकोरोना तपासणी करायची आहे, मग या लॅब्जमध्ये जा...\nकोरोनाविरोधातील लढाईत भारताचे महत्त्वाचे पाऊल\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nकोरोनाशी लढा : विनाकारण मलेरियारोधक औ��ध घेऊ नका, केंद्र सरकार\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00779.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.marathatej.com/2020/08/blog-post_846.html", "date_download": "2020-09-29T08:03:57Z", "digest": "sha1:7MOCLGSNUPQJ72XBYPZWMERVX5KOXRBL", "length": 6179, "nlines": 93, "source_domain": "www.marathatej.com", "title": "गणेशोत्सव साजरा करताना शासनाच्या नियमाचे पालन करा- पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील", "raw_content": "\nHomeवैजापूरगणेशोत्सव साजरा करताना शासनाच्या नियमाचे पालन करा- पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील\nगणेशोत्सव साजरा करताना शासनाच्या नियमाचे पालन करा- पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील\nवैजापूर( प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) :\nयंदा कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांंचे पालन करून मंडळानी\nगणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन औरंगाबाद ग्रामिण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी वैजापूर येथील पंचायत समिती सभागृहात ता.१९ रोजी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले. बैठकीला प्रभारी उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, तहसीलदार निखिल धुळधर, नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी, पालिका मुख्याधिकारी भागवत बिघोत, उपनगराध्यक्ष साबेरखान, बाळासाहेब संचेती, राजुसिंग राजपूत, विशाल संचेती,संजय घुगे, विजय भोटकर\nयांच्यासह नगरसेवक, शांतता समिती सदस्य व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी केले. यावेळी उपस्थितीत मान्यवरांनी बैठकीला संबोधित करताना यंदाचा गणेशोत्सव शासनाने आखून दिलेल्या नियमांंत साजरा करण्याचे आवाहन केले. पोलीस अधीक्षक मोक्षद��� पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात बोलतांना सांगितले की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव सर्वांंनी कायद्याच्या व नियमांंच्या आधीन राहून साजरा करावा. याशिवाय\nआखून दिलेले नियम हे लोकहितासाठीच आहेत.\nरायगड पोलीस दलातील अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू , होम डीवायएसपी राजेंद्रकुमार परदेशी यांचे उपचारा दरम्यान निधन\nदौंडमध्ये चक्क ग्रामपंचायत सदस्य व कुटुंबीय करतायेत शासकीय जागेवर अतिक्रमण....BDO, सरपंच, ग्रामसेवक करताहेत पाठराखण...\nमहाड एम आय डी सी परिसरात अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://live.beedreporter.net/news/beed_district_/6368/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0.html", "date_download": "2020-09-29T07:02:33Z", "digest": "sha1:4UWXZYR7AKHO73UO3Y263D5BUF5AKGJC", "length": 9931, "nlines": 48, "source_domain": "live.beedreporter.net", "title": "भाजपात दोन गट?", "raw_content": "\nरिपोर्टर इफेक्ट -पिकाच्या नुकसानीची माहिती पिकविमा कंपनीला देण्यासाठी तालुकानिहाय विमा कंपनी प्रतिनिधींची नावे जाहीर\nऊसतोड कामगारांनो आता स्वत: गोपीनाथ मुंडे व्हा-आ.विनायक मेटे कारखानदारांची बाजू घेणारा लवाद बंद करा\nऊसतोड कामगारांचा ट्रॅक्टर ‘सिटू’ ने अडवला\nमेटेंसोबत बैठकीनंतर जिल्हाधिकार्यांच्या सीओ गुट्टेंना सूचना\nमजीद शेख | बीड\nलोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर राज्यातील भाजपा फॉममध्ये होता. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपाच्या गळाला लागले होते. भाजपातील भरती पाहता, भाजपाच्या नेत्यांना विशेष करुन देवेंद्र फडणवीस यांना उखळ्या फुटत होत्या. विकास पाहून इतर पक्षाचे नेते आमच्या पक्षात येत असल्याचे भाजपाचे नेते मोठ्या तोर्यात सांगत होते, जशीच सत्ता हातातून गेली, तसाच भाजपाच्या नेत्याचे चेहरे पडले आणि भाजपात उभी फुट पडली पक्षात दोन गट तयार झाले. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, बावनकुळे ही मंडळी नाराज असल्याने भाजपात अस्वस्थता निर्माण झाली. मेगा भरतीला ओहटी लागते की काय असाच प्रश्न निर्माण झाला.\nपाच वर्ष भाजपाचे मुख्यमंत्री म्हणुन देेवेंद्र फडणवीस होते, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पुन्हा एकदा चांगले यश मिळाले. लोकसभेचं यश पाहून राज्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही नेत्यांनी खच खाल्ली आपलं राजकारण संपलं असं म्हणुन हातपाय गाळून बसले आणि अनेकांनी भाजपा, शिव���ेनेचा रस्ता पकडला. भाजपातील भरती पाहता, देवेंद्र फडणवीस खुपच आनंदी होते, आता राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचं काहीच अस्तित्व राहिलं नाही, हे दोन्ही पक्ष फक्त नावालाच राहतील अशा तोर्यात फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यासह अन्य नेते बोलत होते. विधानसभेत भाजपाला सर्वात जास्त १०५ जागा मिळाल्या खरं मात्र शिवसेना भाजपाच्या सोबत गेली नसल्याने भाजपाचे सत्तेचे स्वप्न आधूरे राहिले. शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रीत येवून सत्ता संपादन केल्याने भाजपावर मोठी नामुष्की आली. सत्ता नसल्याने भाजपातील अंतर्गत वाद आता उफाळून येवू लागले. सत्ता असतांना ज्यांना-ज्यांना फडणवीस व त्यांच्या सहकार्याने जाणीव पुर्वक त्रास दिला, त्याचा आता स्फोट होवू लागला. एकनाथ खडसे हे पुर्वी पासूनच भाजपाच्या राज्यातील नेत्यावर नाराज होते, त्यातच पंकजा मुंडे या ही नाराज असल्याचे समोर आले, आपण नाराज नाही. पक्ष सोडणार नाही असं जाहीरपणे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले असले तरी पंकजा मुंडे ह्या नाराज आहेत हे नाकारुन चालणार नाही. भाजपातील नाराजांचा एक गट एकत्रीत आला आहे. या मध्ये एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडेे, बावनकुळे ही बडी मंडळी आहे. या बड्या मंडळीच्या पाठीमागे अंतर्गत किती आमदार आहे हे समोर आलेले नाही. एकनाथ खडसे यांनी तर त्यांची मुलगी रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांचा पराभव भाजपाच्याच लोकांनी केल्याचा गौप्यस्फोट केल्याने भाजपातील अंतर्गत वाद अधिकच चिघळत असल्याचे दिसून येवू लागले. भाजपातील काही आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होत आहे. जितका फास्ट भाजपा राज्यात पुढे आला होता. तितक्याच फास्ट भाजपातील अंतर्गत कुरबुरीला आणि फाटाफुटीला सुरुवात झाल्याचे दिसून येवू लागले. भाजपात सरळ-सरळ दोन गट पडल्याचे दिसून येवू लागले. भाजपातील नाराजी पक्षाचे केंद्रीय नेते थंड करण्यास यशस्वी होतील की भाजपाच्या भरतीला आहोटी लागेल हे दिसून येईल.\nपंकजा मुंडे ह्या भाजपा सोडणार, शिवसेनेत प्रवेश करणार अशी राज्याच्या राजकारणात चर्चा होताच भाजपात एकच पळापळ सुरु झाली. पंकजा मुंडे ह्या पक्ष सोडणार नसल्याची सारवा सारव प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच अशिष शेलार यांनी पक्षात कुणी ही फुटणार नाही, उलट आघाडीतच अस्वस्थता अ��ल्याचे सांगून आपल्या पक्षात सगळं काही आलबेल असल्याचा आव आणला आहे.\nआष्टीत कंडक्टरचे घर फोडले\nतलवाडा येथील खदाणीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह ; परिसरात खळबळ\nबेकायदेशीर प्रॅक्टिस; स्त्री भ्रूणहत्येतील आरोपी सुदाम मुंडेला पुन्हा अटक\nसायं दै. बीड रिपोर्टर,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/auto/honda-company-offer-1-lakh-rupees-discount-on-these-cars-144662.html", "date_download": "2020-09-29T08:30:00Z", "digest": "sha1:QEO5LL45WWZ6MVPZUTSIWP4UPAXB75LP", "length": 31900, "nlines": 235, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Honda कंपनीच्या 'या' दोन गाड्यांवर ग्राहकांना मिळणार तब्बल 1 लाख रुपयांची सूट | 🚘 LatestLY मराठी", "raw_content": "\nAssam, Kerala, Tamil Nadu आणि West Bengal मध्ये कोविड 19 चा धोका पाहता पोटनिवडणूका तूर्तास शक्य नाही : EC; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nमंगळवार, सप्टेंबर 29, 2020\n'प्रधानमंत्री बालिका अनुदान योजना' सरकार बीपीएल श्रेणीतील कुटुंबीयांना मुलींचा विवाह करण्यासाठी 50 हजारांची मदत करणार जाणून घ्या PIB Fact Check ने केलेला या खोट्या व्हायरल वृत्तावरील खुलासा\nViral Video: ताडाच्या झाडावर बसून कापत होता झाडाचा शेंडा, नेटीकरी म्हणाले हे तर 'रिव्हर्स बंजी जंपिंगपेक्षाही भीतीदायक'; पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ\nMaharashtra Unlock 5: खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनाही आता मुंबई लोकल प्रवासाचा मार्ग खुला\nAssam, Kerala, Tamil Nadu आणि West Bengal मध्ये कोविड 19 चा धोका पाहता पोटनिवडणूका तूर्तास शक्य नाही : EC; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nSai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी\nSurgical Strike: सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय पहा जगातील महत्त्वाची सर्जिकल स्ट्राईक्स कोणती\nHealth Tips: मासिक पाळी दरम्यान महिलांनी 'अशा' पद्धतीने करा Workout ज्यामुळे Period चा त्रास होईल कमी, Watch Video\nUday Samant Tests COVID-19 Positive: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोना विषाणूची लागण\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nAnushka Sharma On RCB Win: अनुष्का शर्मा हिने आपल्या गरोदरपणाचा उल्लेख करत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू च्या विजयावर दिली 'ही' प्रतिक्रिया, पाहा पोस्ट\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMaharashtra Unlock 5: खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनाही आता मुंबई लोकल प��रवासाचा मार्ग खुला\nRevised Schedule of CET 2020 Exams: हॉटेल मॅनेजमेंट, कंप्यूटर अॅप्लिकेशनच्या अभ्यासक्रमांच्या यंदाच्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी; mahacet.org वर पहा नव्या तारखा\nBMC: मुंबई महापालिका स्थायी, शिक्षण, सुधार, बेस्ट समिती सदस्यांची नावे जाहीर; अध्यक्ष पदासाठी 5 ऑक्टोबरला निवडणूक\nदोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार- भाजप नेते चंद्रकांत पाटील\nAssam, Kerala, Tamil Nadu आणि West Bengal मध्ये कोविड 19 चा धोका पाहता पोटनिवडणूका तूर्तास शक्य नाही : EC; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प्रणित एनडीएला धक्का\nSurgical Strike 2016: भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून नष्ट केले होते दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड; जाणून घ्या 'उरी'चा बदला घेण्यासाठी केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक'ची संपूर्ण कहाणी\nAustralia Quarantine Program Failures: ऑस्ट्रेलियामधील Victoria Hotel मधील क्वारंटाईन सेंटरचे मोठे अपयश; तब्बल 18,418 लोकांना कोरोना व्हायरसची लागण व 768 लोकांचा मृत्यू, जाणून घ्या कारण\nAzerbaijan, Armenia Clash: अर्मेनिया आणि अझरबैजान मध्ये Nagorny Karabakh क्षेत्रामुळे लढाई; 24 जण ठार, 100 पेक्षा अधिक जखमी, जाणून नक्की काय आहे वाद\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nCoronavirus Vaccine: कोरोनावरील लस येण्यापूर्वी जगभरातील मृतांचा आकडा 20 लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता-WHO\nPoco X3 स्मार्टफोनचा आज भारतात होणार पहिला सेल, दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर होणार विक्रीसाठी उपलब्ध\nSamsung Galaxy Tab A7 Launched: सॅमसंग ने भारतात लाँच केला ‘गॅलेक्सी टॅब ए7’; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स\nWhatsApp Chats होत आहे लीक; तुमच्याबाबतही घडू शकतो हा प्रकार, 'या' सोप्या उपायांनी ठेऊ शकता व्हॉट्सअॅपवरील संवाद सुरक्षित\nRealme 7 Pro चा आज Flipkart आणि Realme.com वर दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाईन सेल; इथे जाणून घ्या धमाकेदार ऑफर्स, किंमत, फीचर्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nIPL 2020 Points Table Updated: रॉयल चॅलेंजर्स बंगळरू संघाकडून पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्स टॉप 4 मधून बाहेर; पाहा इतर संघाची स्थिती\nVirat Kohli Trolled: मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात विराट कोहली याची निराशाजनक कामगिरी; सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल\nFive Sixes In An Over In IPL: केवळ राहुल तेवतिया हाच नव्हेतर 'या' खेळाडूनेही एका ओव्हरमध्ये ठोकले आहेत 5 षटकार\nRCB Vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय\nSai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी\nLata Mangeshkar Birthday Special: लता मंगेशकर यांच्या संगीताच्या प्रवासाचा अभ्यास; लेखक अजय देशपांडे यांनी आज प्रकाशित केले ‘लता श्रुती संवाद’ पुस्तकाचे मुखपृष्ठ\nHarami Trailer: इमरान हाशमी च्या हटके लूकमधील 'हरामी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, इंग्रजीचा शिक्षक बनलेला मुलांना देणार गुन्हेगारीचे धडे\nJacqueline Fernandez Dance In Blue Saree: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चा ‘गेंदा फूल’ गाण्यावरील डान्स सोशल मीडियावर हिट; पहा व्हिडिओ\nHealth Tips: मासिक पाळी दरम्यान महिलांनी 'अशा' पद्धतीने करा Workout ज्यामुळे Period चा त्रास होईल कमी, Watch Video\nराशीभविष्य 29 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSex Tips: सेक्स दरम्यान पुरुषांना महिलांकडून अपेक्षित असणा-या 'या' 5 गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष\nSex Transmits Coronavirus: सेक्स केल्याने कोरोना पसरतो का काय खबरदारी बाळगावी जाणुन घ्या\n'प्रधानमंत्री बालिका अनुदान योजना' सरकार बीपीएल श्रेणीतील कुटुंबीयांना मुलींचा विवाह करण्यासाठी 50 हजारांची मदत करणार जाणून घ्या PIB Fact Check ने केलेला या खोट्या व्हायरल वृत्तावरील खुलासा\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nRed Wine Floods: 50 हजार लीटर रेड वाइन पाण्याप्रमाणे वाहून गेली; व्हायरल व्हिडिओ पाहून नेटीझन्स झाले हैराण\nFact Check: विद्यार्थ्यांना National Scholarship Exam माध्यमातून 1 लाखाची शिष्यवृत्ती मिळणार PIB ने केला या व्हायरल खोट्या बातमी बद्दल खुलासा\nHappy Birthday PM Narendra Modi: ��ंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nवेंगुर्ल्यात तब्बल ९५ किलो च्या कासवाची मच्छिमारांकडून सुखरूप सुटका ; पाहा व्हिडिओ\nBhagat Singh Birth Anniversary : भगतसिंंह यांंची आज 113 वी जयंती निमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार\nDr. Harsh Vardhan: भारत अजूनही हर्ड इम्युनिटीपासून दूर; संरक्षणासाठी अधिकाधिक सुरक्षा बाळगणे गरजेचे\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nHonda कंपनीच्या 'या' दोन गाड्यांवर ग्राहकांना मिळणार तब्बल 1 लाख रुपयांची सूट\nHonda Cars इंडिया जून महिन्यात ग्राहकांना त्यांच्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांच्या काही खास गाड्यांच्या मॉडेल्सवर दमदार सूट देत आहेत. ग्राहकांना होंडा कंपनीची गाडी खरेदी केल्यास तब्बल 1 लाख रुपयांचा डिस्काउंट देत असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. यामध्ये Honda Amaze आणि Honda City यांचा समावेश आहे. खासकरुन Honda कंपनीच्या या गाड्यांवर ही ऑफर वेरियंट, ग्रेड आणि लोकेशन नुसार विविध असणार आहे. कंपनीची ही ऑफर येत्या 30 जून पर्यंत कायम राहणार आहे. (Renault ने बंद केली दमदार लूक असणारी SUV, कंपनीने वेबसाईट्सवरुन सुद्धा हटवली)\nकंपनी BS6 Amaze खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक शानदार संधी देत आहे. सबकॉम्पेक्ट सेडान 20 हजार रुपयांच्या अतिरिक्त एक्ससेंजसह 12 हजार रुपयांच्या चौथ्या आणि पाचव्या वर्षासाठी एक्सटेंड वॉरंटी सुद्धा देत आहे. जर ग्राहकांना जुनी गाडी द्यायची नसल्यास कंपनी 8 हजार रुपयांची 3 वर्षांसाठी होंडा केअर मेन्टेनेंस प्रोग्राम 50 टक्के कमी किंमतीत देणार आहे.(Maruti Suzuki Alto: मारुती सुझुकीच्या ऑल्टोचा नवीन विक्रम; सलग 16 वर्षे ठरली भारतामधील सर्वाधिक विकली जाणारी कार)\nहोंडा कंपनीने जून महिन्यात BS6 City सेडानवर आकर्षित ऑफर सुद्धा देण्यात येणार आहे. ही गाडी जुन्या जनरेशन मॉडेलचीच आहे पण कंपनी नव्या जनरेश मॉडेलसह विक्री करत आहे. इच्छुक ग्राहकांना 20 हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्सजेंच बेनिफिट्ससह 25 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंटचा सुद्धा लाभ घेता येणार आहे. तसेच ZT मॅन्युअलसह CVT (VX आणि ZX) वेरियंट्सच्या प्रत्येक मॉडेलवर 50 हजार रुपयांपर्यंत एक्ससेंजचा लाभ आणि कॅश डिस्काउंट सुद्धा दिला जाणार आहे. दुसऱ्या बाजूला VX मॅन्युअल वेरियंटवर कंपनीकडून 35 हजार रुपयांपर्यंत कार एक्सचेंज डिस्काउंटसह 37 हजार रुपायांचा कॅश लाभ सुद्धा ग्राहकांना मिळणार आहे.\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHonda कंपनीच्या प्रीमियम सेडानवर दिला जातोय 2.50 लाखांचा कॅश डिस्काउंट, जाणून घ्या खासियत\n24.7 kmpl मायलेज देणारी Honda कंपनीच्या 'या' कारवर दिली जातेय जबरदस्त डिस्काउंट, जाणून घ्या अधिक\nमुंबई: भरधाव होंडा सिटी कारच्या धडकेत 4 ठार, 4 जखमी; क्रॉफर्ड मार्केट येथील घटना\nHonda Hornet 2.0 भारतात लॉन्च, दमदार पॉवरसह मिळणार 'हे' खास फिचर्स\nHonda CB Hornet 200R: CB Hornet 200R भारतात 27 ऑगस्टला होणार लॉन्च, डुअल चॅनल ABS सह मिळणार पॉवरफुल इंजिन\nHonda Amaze ठरली सर्वाधिक विक्री करण्यात आलेली कार, सुरुवाती किंमत 6.17 लाख रुपये\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प्रणित एनडीएला धक्का\nदोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार- भाजप नेते चंद्रकांत पाटील\nMLA Residence Mumbai: आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याच्या फोन कॉलने खळबळ, इमारत मध्यरात्री केली रिकामी\nSurgical Strike 2016: भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून नष्ट केले होते दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड; जाणून घ्या ‘उरी’चा बदला घेण्यासाठी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ची संपूर्ण कहाणी\n'प्रधानमंत्री बालिका अनुदान योजना' सरकार बीपीएल श्रेणीतील कुटुंबीयांना मुलींचा विवाह करण्यासाठी 50 हजारांची मदत करणार जाणून घ्या PIB Fact Check ने केलेला या खोट्या व्हायरल वृत्तावरील खुलासा\nViral Video: ताडाच्या झाडावर बसून कापत होता झाडाचा शेंडा, नेटीकरी म्हणाले हे तर 'रिव्हर्स बंजी जंपिंगपेक्षाही भीतीदायक'; पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्ह��डिओ\nMaharashtra Unlock 5: खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनाही आता मुंबई लोकल प्रवासाचा मार्ग खुला\nAssam, Kerala, Tamil Nadu आणि West Bengal मध्ये कोविड 19 चा धोका पाहता पोटनिवडणूका तूर्तास शक्य नाही : EC; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nSai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी\nSurgical Strike: सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय पहा जगातील महत्त्वाची सर्जिकल स्ट्राईक्स कोणती\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nBenelli ची दमदार बाइक Imperiale 400 वर दिली जातेय खास ऑफर; 4999 रुपये देऊन घरी आणा, 'या' पद्धतीने करा बुक\nRapid Rail First Look: देशातील फर्स्ट रॅपिड ट्रेन 180KM प्रतितास वेगाने धावणार; पहिल्या लूकसह जाणून घ्या खासियत\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/india/news/coronavirus-union-minister-gajendra-singh-shekhawat-infected-with-covid-19-165534.html", "date_download": "2020-09-29T08:10:41Z", "digest": "sha1:SUK3ZYCKGZYXNH3MGU67Q4FZDM5IKG42", "length": 30878, "nlines": 235, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus: केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना कोरोना व्हायरस संसर्ग | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nभारताचा कोविड 19 Recovery Rate 83%; 24 तासांत 84,877 जणांना डिस्चार्ज ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nमंगळवार, सप्टेंबर 29, 2020\nSai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी\nभारताचा कोविड 19 Recovery Rate 83%; 24 तासांत 84,877 जणांना डिस्चार्ज ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nSurgical Strike: सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय पहा जगातील महत्त्वाची सर्जिकल स्ट्राईक्स कोणती\nHealth Tips: मासिक पाळी दरम्यान मह���लांनी 'अशा' पद्धतीने करा Workout ज्यामुळे Period चा त्रास होईल कमी, Watch Video\nUday Samant Tests COVID-19 Positive: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोना विषाणूची लागण\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nAnushka Sharma On RCB Win: अनुष्का शर्मा हिने आपल्या गरोदरपणाचा उल्लेख करत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू च्या विजयावर दिली 'ही' प्रतिक्रिया, पाहा पोस्ट\nRevised Schedule of CET 2020 Exams: हॉटेल मॅनेजमेंट, कंप्यूटर अॅप्लिकेशनच्या अभ्यासक्रमांच्या यंदाच्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी; mahacet.org वर पहा नव्या तारखा\nBMC: मुंबई महापालिका स्थायी, शिक्षण, सुधार, बेस्ट समिती सदस्यांची नावे जाहीर; अध्यक्ष पदासाठी 5 ऑक्टोबरला निवडणूक\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nUday Samant Tests COVID-19 Positive: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोना विषाणूची लागण\nBMC: मुंबई महापालिका स्थायी, शिक्षण, सुधार, बेस्ट समिती सदस्यांची नावे जाहीर; अध्यक्ष पदासाठी 5 ऑक्टोबरला निवडणूक\nदोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार- भाजप नेते चंद्रकांत पाटील\nMLA Residence Mumbai: आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याच्या फोन कॉलने खळबळ, इमारत मध्यरात्री केली रिकामी\nभारताचा कोविड 19 Recovery Rate 83%; 24 तासांत 84,877 जणांना डिस्चार्ज ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प्रणित एनडीएला धक्का\nSurgical Strike 2016: भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून नष्ट केले होते दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड; जाणून घ्या 'उरी'चा बदला घेण्यासाठी केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक'ची संपूर्ण कहाणी\nAustralia Quarantine Program Failures: ऑस्ट्रेलियामधील Victoria Hotel मधील क्वारंटाईन सेंटरचे मोठे अपयश; तब्बल 18,418 लोकांना कोरोना व्हायरसची लागण व 768 लोकांचा मृत्यू, जाणून घ्या कारण\nAzerbaijan, Armenia Clash: अर्मेनिया आणि अझरबैजान मध्ये Nagorny Karabakh क्षेत्रामुळे लढाई; 24 जण ठार, 100 पेक्षा अधिक जखमी, जाणून नक्की काय आहे वाद\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीन��े Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nCoronavirus Vaccine: कोरोनावरील लस येण्यापूर्वी जगभरातील मृतांचा आकडा 20 लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता-WHO\nPoco X3 स्मार्टफोनचा आज भारतात होणार पहिला सेल, दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर होणार विक्रीसाठी उपलब्ध\nSamsung Galaxy Tab A7 Launched: सॅमसंग ने भारतात लाँच केला ‘गॅलेक्सी टॅब ए7’; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स\nWhatsApp Chats होत आहे लीक; तुमच्याबाबतही घडू शकतो हा प्रकार, 'या' सोप्या उपायांनी ठेऊ शकता व्हॉट्सअॅपवरील संवाद सुरक्षित\nRealme 7 Pro चा आज Flipkart आणि Realme.com वर दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाईन सेल; इथे जाणून घ्या धमाकेदार ऑफर्स, किंमत, फीचर्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nIPL 2020 Points Table Updated: रॉयल चॅलेंजर्स बंगळरू संघाकडून पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्स टॉप 4 मधून बाहेर; पाहा इतर संघाची स्थिती\nVirat Kohli Trolled: मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात विराट कोहली याची निराशाजनक कामगिरी; सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल\nFive Sixes In An Over In IPL: केवळ राहुल तेवतिया हाच नव्हेतर 'या' खेळाडूनेही एका ओव्हरमध्ये ठोकले आहेत 5 षटकार\nRCB Vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय\nSai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी\nLata Mangeshkar Birthday Special: लता मंगेशकर यांच्या संगीताच्या प्रवासाचा अभ्यास; लेखक अजय देशपांडे यांनी आज प्रकाशित केले ‘लता श्रुती संवाद’ पुस्तकाचे मुखपृष्ठ\nHarami Trailer: इमरान हाशमी च्या हटके लूकमधील 'हरामी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, इंग्रजीचा शिक्षक बनलेला मुलांना देणार गुन्हेगारीचे धडे\nJacqueline Fernandez Dance In Blue Saree: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चा ‘गेंदा फूल’ गाण्यावरील डान्स सोशल मीडियावर हिट; पहा व्हिडिओ\nHealth Tips: मासिक पाळी दरम्यान महिलांनी 'अशा' पद्धतीने करा Workout ज्यामुळे Period चा त्रास होईल कमी, Watch Video\nराशीभविष्य 29 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSex Tips: सेक्स दरम्यान पुरुषांना महिलांकडून अपेक्षित असणा-या 'या' 5 गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष\nSex Transmits Coronavirus: सेक्स केल्याने कोरोना पसरतो का काय खबरदारी बाळगावी जाणुन घ्या\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nFact Check: विद्यार्थ्यांना National Scholarship Exam माध्यमातून 1 लाखाची शिष्यवृत्ती मिळणार PIB ने केला या व्हायरल खोट्या बातमी बद्दल खुलासा\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nXXX Pornstar Dani Daniels Sexy Picture: पॉर्नस्टार डॅनी डेनियल्स च्या 'या' सेक्सी फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग; पहा हॉट फोटोज\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nवेंगुर्ल्यात तब्बल ९५ किलो च्या कासवाची मच्छिमारांकडून सुखरूप सुटका ; पाहा व्हिडिओ\nBhagat Singh Birth Anniversary : भगतसिंंह यांंची आज 113 वी जयंती निमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार\nDr. Harsh Vardhan: भारत अजूनही हर्ड इम्युनिटीपासून दूर; संरक्षणासाठी अधिकाधिक सुरक्षा बाळगणे गरजेचे\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCoronavirus: केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना कोरोना व्हायरस संसर्ग\nबातम्या अण्णासाहेब चवरे| Aug 20, 2020 04:31 PM IST\nकेंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत (Gajendra Singh Shekhawat) यांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमन झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेखावत यांच्या जवळच्या वर्तुळातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात आयएएनएसने म्हटले आहे की, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शेखावत यांच्यावर गुरुग्राम येथील मोदांता रुग्णालयात उपचार केले जातील. शेकावत यांना गेल्या काही दिवसांपासून अत्यावस्त वाटत होते. त्यामुळे त्य��ंची कोरोना व्हायरस (COVID 19) चाचणी गुरुवारी करण्यात आली. ती पॉझिटीव्ह आली.\nडॉक्टरांच्या सल्ल्यानंतर गजेंद्र सिंह शेखावत यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. शेखावत यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची कोरोना व्हायरस चाचणी करण्यात येईल. जेणेकरुन कोणाला कोरोना व्हायरस संसर्ग झाला असल्यास त्याचा शोध घेण्यात येईल. केंद्रीय मंत्री शेखावत यांच्या कर्मचाऱ्यांचीही कोरोना व्हायरस चाचणी केली जाणार आहे. (हेही वाचा, भाजप नेते निलेश राणे यांना कोरोना विषाणूची लागण; तब्येत व्यवस्थित असून, क्वारंटाईन मध्ये असल्याची दिली माहिती)\nदरम्यान, या आधी इतरही काही केंद्रीय मंत्र्यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही कोरोना व्हायरच चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंत ते बरे झाले आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अर्जुन राम मेघवाल यांच्यावर उपचार सुरु आहेत.\nभारताचा कोविड 19 Recovery Rate 83%; 24 तासांत 84,877 जणांना डिस्चार्ज ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nSurgical Strike: सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय पहा जगातील महत्त्वाची सर्जिकल स्ट्राईक्स कोणती\nUday Samant Tests COVID-19 Positive: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोना विषाणूची लागण\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प्रणित एनडीएला धक्का\nSurgical Strike 2016: भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून नष्ट केले होते दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड; जाणून घ्या 'उरी'चा बदला घेण्यासाठी केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक'ची संपूर्ण कहाणी\nIPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव केला; 28 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू\nAgriculture Laws 2020: देशाच्या राजकारणात पुन्हा नवी राष्ट्रीय आघाडी कृषी कायदा देणार भाजप प���रणित एनडीएला धक्का\nदोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार- भाजप नेते चंद्रकांत पाटील\nMLA Residence Mumbai: आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याच्या फोन कॉलने खळबळ, इमारत मध्यरात्री केली रिकामी\nSurgical Strike 2016: भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून नष्ट केले होते दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड; जाणून घ्या ‘उरी’चा बदला घेण्यासाठी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ची संपूर्ण कहाणी\nSai Lokur Engaged: मराठी बिग बॉस 1 ची स्पर्धक सई लोकूर मिळाला तिचा योग्य जोडीदार, इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना ही गोड बातमी\nभारताचा कोविड 19 Recovery Rate 83%; 24 तासांत 84,877 जणांना डिस्चार्ज ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nSurgical Strike: सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय पहा जगातील महत्त्वाची सर्जिकल स्ट्राईक्स कोणती\nHealth Tips: मासिक पाळी दरम्यान महिलांनी 'अशा' पद्धतीने करा Workout ज्यामुळे Period चा त्रास होईल कमी, Watch Video\nUday Samant Tests COVID-19 Positive: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोना विषाणूची लागण\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nभारताचा कोविड 19 Recovery Rate 83%; 24 तासांत 84,877 जणांना डिस्चार्ज ; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nSurgical Strike: सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय पहा जगातील महत्त्वाची सर्जिकल स्ट्राईक्स कोणती\nPython Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु\nHathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2020-09-29T07:10:41Z", "digest": "sha1:IANH764TQVDHBMUW7OOHQGUGZYPKENP5", "length": 5603, "nlines": 81, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "कृषी विषयक राज्यपालांच्या समितीची बैठक संपन्न | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nकृषी विषयक राज्यपालांच्या समितीची बैठक संपन्न\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nकृषी विषयक राज्यपालांच्या समितीची बैठक संपन्न\nकृषी विषयक राज्यपालांच्या समितीची बैठक संपन्न\nशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृति आराखडा तयार करणार\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सुचनेनुसार गठीत करण्यात आलेल्या देशातील सहा राज्यपालांच्या कृषी विषयक समितीची बैठक गुरुकुल, कुरुक्षेत्र, हरयाणा येथे आज (दि २५) संपन्न झाली. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या राष्ट्रीय उददीष्ट पूर्तीसाठी कृति आराखडा तयार करण्यासाठी या समितीचे गठन करण्यात आले आहे.\nबैठकीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांसह आंध्रप्रदेशचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन, हरयाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन तसेच तेलंगणाच्या राज्यपाल तमिली साई सौदंरराजन उपस्थित होते.\nगुजरातचे राज्यपाल आचार्य देवदत्त हे समितीचे निमंत्रक आहेत.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Sep 29, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/politics/ncp-leader-ramraje-naik-nimbalkar-attacked-on-udayanraje-bhosle-ranjeetsinh-naik-nimbalkar-and-jaikumar-gore-72430.html", "date_download": "2020-09-29T08:12:44Z", "digest": "sha1:ZMEXXQEYOYTLEV6IYGPBZ573PDDU3EYA", "length": 16553, "nlines": 198, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "आता रामराजेंची जीभ घसरली, उदयनराजेंची पिसाळलेल्या कुत्र्याशी तुलना", "raw_content": "\nShut Up Ya Kunal | संजय राऊतांनी ‘शट अप’चे ओपनिंग केले तरच दुसरा सिझन; कुणाल कामराचे खुले निमंत्रण\nमराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल, संभाजीराजेंना ओबीसी नेत्यांचा शब्द\nराज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार\nआता रामराजेंची जीभ घसरली, उदयनराजेंची पिसाळलेल्या कुत्र्याशी तुलना\nआता रामराजेंची जीभ घसरली, उदयनराजेंची पिसाळलेल्या कुत्र्याशी तुलना\n\"राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मीटिंग बोलावली आहे. त्यात त्यांना सांगणार आहे, तुमच्या खासदाराला आवरा नाही तर आम्ही पक्षातून बाहेर पडायला मोकळे आहोत.\"\nसंतोष नलावडे, टीव्ही 9 मराठी, सातारा\nसातारा : साताऱ्यात पाणीप्रश्नावरुन राजकारण तापलं आहे. आधी माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी रामराजे नाईक-निंबाळकरांवर जहरी टीका केल्यानंतर, आता रामराजेंनी भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली आहे.\n“जिल्ह्यात जोपर्यंत तीन पिसाळलेली कुत्री आहेत, तोपर्यंत माझी भूमिका सुद्धा पिसाळलेलीच असेल.” असे म्हणत रामराजेंनी उदयनराजे, रणजितसिंह आणि जयकुमार गोरेंवर निशाणा साधला आहे.\n“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मीटिंग बोलावली आहे. त्यात त्यांना सांगणार आहे, तुमच्या खासदाराला आवरा नाही तर आम्ही पक्षातून बाहेर पडायला मोकळे आहोत.” अशी टीका राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनी केली आहे.\nसातारा जिल्ह्यात रामराजे नाईक-निंबाळकर विरुद्ध उदयनराजे भोसले हा वाद जुना आहे. तसेच, आता लोकसभा निवडणुकीत माढ्यातून विजयी झालेल्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनीही उडी घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजेंवर घणाघाती टीका केली होती.\nरणजितसिंहानी काय टीका केली होती\n“मी ओरिजनल नाईक-निंबाळकर आहे. माझा डीएनए तपासला तर या रणजितसिंहाच्या 96 पिढ्या नाईक-निंबाळकरच निघतील. परंतु तुमचं काय तुम्ही स्वत:ला नाईक-निंबाळकर म्हणवता, आणि मी नाईक-निंबाळकर नाही म्हणून सांगता तुम्ही स्वत:ला नाईक-निंबाळकर म्हणवता, आणि मी नाईक-निंबाळकर नाही म्हणून सांगता तुमच्या आईचं आणि वडिलाचं लग्न झालं असेल तुमच्या आईचं आणि वडिलाचं लग्न झालं असेल त्या लग्नाचा दाखला मला दिला तर त्याला एक हजाराचं बक्षिस देईन.” अशी खालच्या पातळीवरील टीका नवनिर्वाचित खासदार रणजिंतसिंह नाईक निंबाळाकरांनी केली होती.\nतसेच, “रामराजे ही बिनालग्नाची औलाद आहे, हा इतिहास आहे. रामराजेंच्या वडिलांना मालोजीराजेंनी घरात घेतलं नव्हतं. त्यामुळे मला वाईट बोलायचं नव्हतं, परंतु बोलावं लागलं” असा घणाघात माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला होता.\n“माझा डीए���ए तपासा, 96 पिढ्या नाईक निंबाळकरच निघतील, मात्र रामराजे बिनलग्नाची औलाद”\nरामराजे लाचार, ‘बारामती’पुढे स्वाभिमान गहाण ठेवलाय : रणजितसिंह\n\"मराठा आणि राजपुतांचं देशासाठी बलिदान, राजपुतांनाही सरसकट आरक्षण द्या\"\nसर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी\nशरद पवारांच्या उपस्थितीत कराडमध्ये कोरोना आढावा बैठक, उदयनराजेंनी उपस्थिती टाळली\nDevendra Fadnavis | \"ही राजकीय भेट नाही, सरकार पाडण्यात रस…\nराजभवनात गाठीभेटी सुरुच, भाजपचे आमदार-खासदार राज्यपालांच्या भेटीला\nस्वार्थासाठी महाराज दिल्लीच्या अधीन झाले नव्हते, पवारांचा उदयनराजेंना टोला\nकाँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त साताऱ्याची तयारी, युतीची मतदारसंघनिहाय विजयाची रणनिती\n रामराजे निंबाळकर भाजपच्या मार्गावर\nतुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही\nमुंबईकरांनो, अनधिकृत पार्किंग केल्यास 10 हजार रुपयांचा दंड\nनिलंबित IPS अधिकारी संजीव भट्ट यांना जन्मठेप\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष\nपुण्यात 'तेलगी 2.0', तब्बल 86 लाखांच्या बनवाट स्टॅम्पचा घबाड\nमुंबई इंडियन्सच्या खेळाडूवर दोन वर्षांची बंदी\nमुख्यमंत्रिपदावरुन भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांचा शिवसेनेला जहरी टोला\nआता 'एका युतीची दुसरी गोष्ट' सुरु : उद्धव ठाकरे\nShut Up Ya Kunal | संजय राऊतांनी ‘शट अप’चे ओपनिंग केले तरच दुसरा सिझन; कुणाल कामराचे खुले निमंत्रण\nमराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल, संभाजीराजेंना ओबीसी नेत्यांचा शब्द\nराज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार\nबाबरी विध्वंसप्रकरणी बुधवारी निकाल, सर्व 32 आरोपींना हजर राहण्याचे आदेश\nएसपी बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ जाहीर करा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे पंतप्रधानांना पत्र\nShut Up Ya Kunal | संजय राऊतांनी ‘शट अप’चे ओपनिंग केले तरच दुसरा सिझन; कुणाल कामराचे खुले निमंत्रण\nमराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल, संभाजीराजेंना ओबीसी नेत्यांचा शब्द\nराज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार\nबाबरी विध्वंसप्रकरणी बुधवारी निकाल, सर्व 32 आरोपींना हजर राहण्याचे आदेश\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभा���ी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.gayatrigadre.com/blog/backbenchergiri/", "date_download": "2020-09-29T08:46:11Z", "digest": "sha1:37QZEODNUGIKLZCKI2N2ADG4WCQDRBYM", "length": 11732, "nlines": 75, "source_domain": "www.gayatrigadre.com", "title": "बॅकबेंचरगिरी - Gayatri's blog", "raw_content": "\nसगळ्यात चांगली मैत्री ही बॅकबेंच वरच होते. कदाचित सगळेच या विचाराशी सहमत नसतील. माझ्या काही ‘चांगल्या’ मित्रांच्या मते, सगळ्यात चांगली मैत्री सिगारेट पितांना होते. पण मी कधी तो अनुभव (सिगारेट पिण्याचा आणि तेव्हा मैत्री होण्याचा, दोन्ही) घेतला नसल्यामुळे, माझ्या मते बॅकबेंच ही मैत्री साठी भन्नाट जागा आहे. माझ्या कमनशिबाने मला या सत्याचा शोध जरा उशिराच म्हणजे कॉलेज मध्ये गेल्यावर लागला.\nकॉलेजमध्ये माझी एक मैत्रीण आणि मी, मागच्या बेंचवर बसून अनेक उचापत्या केल्यात, पण त्यातली सगळ्यात आवडीची उचापती म्हणजे चेहरा निर्विकार ठेऊन अशी काही तरी कमेंट करणे जी ऐकून आमच्या पुढच्या बेंच वर बसणारे हसलेच पाहिजे. गोत्यात आल्यावर त्यांनी आमच्याकडे बोट दाखवलं तर आमचा निर्विकार चेहरा आमच्या निर्दोष पणाची साक्ष द्यायला पुरेसा असायचा.\nकॉलेज मधला वेळ हे उद्योग करायला पुरे पडत नसल्यामुळे (लेक्चर बंक करण्यामुळे) अजाणतेपणी ते उद्योग माझ्यासोबत क्लास ला पण आलेत. त्याच दरम्यान मॅथ्स साठी मी एका क्लास ला जायचे. या क्लास ची खासियत अशी की इथे बॅकबेंचरगिरी साठी कुजबुजण्याची गरज नसायची. उलट क्लास घेणाऱ्या M.D. मॅडम ते एन्जॉय करायच्या. त्यामुळे सगळे timepass कंमेंट्स मोठ्याने करता यायचे, आणि त्याला त्या वेळोवेळी दाद किव्वा प्रत्युत्तर द्यायच्या. कधी कधी क्लास नेहेमीपेक्षा जरा जास्तच शांत वाटला तर त्या स्वतःच आम्ही कंमेंट करू असे काहीतरी विषय काढायच्या किव्वा कंमेंट करायच्या. माझे काही मित्र मैत्रिणी या क्लास ला फक्त या timepass साठीच जायचे. इथेच मला माझी जिवाभावाची मैत्रीण भेटली. खरं तर आम्ही दोघी वेगळ्या कॉलेजच्या, त्यातून ती मला एक वर्ष सिनियर. पण आधीच्या वर्षी मॅथ्स राहिल्यामुळे तिने फक्त ऑक्टोबर मध्ये परत पेपर देण्यासाठी ४ महिने हा क्लास जॉईन केला होता. थोडक्यात काय, तर नॉर्मल सिचुएशन मध्ये आम्ही दोघी भेटण्याचे दूर दूर पर्यंत काहीही चान्स नव्हते. पण आम्ही फक्त भेटलोच नाही तर ४ महिन्यात एकमेकींचे सिक्रेट्स शेअर करणाऱ्या जिगरी मैत्रिणी झालो. आणि त्याचं कारण होतं या क्लास मध्ये पहिल्याच आठवड्यात एकमेकींच्या बाजूला बसून केलेली बॅकबेंचरगिरी\nकॉलेज संपवून जॉब चालू झाला तरी मला माझ्यासारखे अवलिया बॅकबेंचर्स भेटतच राहिले. माझ्या पहिल्या जॉब मध्ये असाच माझा एक मित्र होता. तो, मी आणि माझा प्रोजेक्ट मॅनेजर आम्ही तिघे एकाच क्युबिकल मध्ये बसायचो. माझ्या उजवीकडे माझा मॅनेजर आणि त्याच्या उजवीकडे (आणि माझ्या diagonally opposite) माझा हा मित्र. रोज कमीत कमी १०-१४ तास काम करवून घेणाऱ्या या कंपनी मध्ये त्या मित्रांसोबत केलेली बॅकबेंचरगिरी हा माझ्यासाठी एकमेव स्ट्रेस बस्टर होता. IP मेसेंजर हा आमच्या सारख्या गोरगरिबांसाठी बनवण्यात आलेला देवदूत होता. दिवसभर मला आणि टीम मधल्या बाकीच्या लोकांना छळण्याबद्दल आम्ही या मॅनेजर वर मनसोक्त तोंडसुख (किव्वा messenger सुख) घेत असू. बऱ्याचदा एकाच वेळेला पिकलेली आमच्या दोघांची खसखस ऐकून मॅनेजर अधून मधून आमच्याकडे संशयाने बघायचा पण कधी त्याच्या हाती ठोस पुरावा लागला नाही आणि पुराव्याअभावी आमची कायम निर्दोष मुक्तता झाली. दिवसभरच्या या उचापत्यांनी पोट न भरल्याने आम्ही लंच नंतर walk ला जाऊन आमची उरलेली भूक भागवत असू. यात जुनाट टेकनॉलॉजी वर काम करत असल्याने लंच टेबल वर सगळे चिडवतात म्हणून मॅनेजर कडे जाऊन (शब्दशः डोळ्यातून गंगा यमुना वाहून, टिशू पेपर ला नाक पुसून) रडणाऱ्या एका colleague पासून ते दर दोन दिवसांनी ATM ला जाणाऱ्या आमच्या कंपनीच्या VP पर्यंत आम्ही कोणालाही सोडलं नाही. ती कंपनी सोडली तेव्हा मी फक्त आणि फक्त त्या मित्राला मिस केलं.\nवेगवेळ्या रूपात, आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यावर असे अनेक बॅकबेंचर मित्र, मैत्रिणी मला भेटले. अगदी अलीकडचीच गोष्ट. कोरोना मुळे सगळं बंद झाल्यावर मी वेळ चांगला जाण्यासाठी एक ऑनलाईन क्लास जॉईन केला. या क्लास मध्ये मला अजून एक असाच मित्र भेटला. सुरुवात नक्की कशी झाली ते सांगता येणार नाही, पण क्लास च्या दरम्यान प्रायव्हेट चाट वर आमची timepass ची मेहफिल रंगतच गेली. शेवटी शेवटी तर क्लास मध्ये काय चाललंय याचा आम्हाला पत्ताच नसायचा, पूर्ण वेळ कंमेंट्स आणि timepass. त्यातून बरेच मजेशीर किस्से देखील झाले. एकदा माझ्याच प्रेसेंटेशन मध्ये त्याने माझ्यावर केलेली कंमेंट चुकून मलाच पाठवली तर एकदा mute वर हसता हसता अचानक ट्रेनर ने मला काहीतरी प्रश्न विचारला आणि माझ्या तोंडून शब्द बाहेर पडण्याऐवजी फक्त हसूच बाहेर पडले.\nथोडक्यात काय, तर बॅकबेंचरगिरी हा एक असा धर्म आहे की एकदा तो स्वीकारल्यावर त्यातून ‘घर वापसी’ नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/07/blog-post_13.html", "date_download": "2020-09-29T07:12:09Z", "digest": "sha1:KEFL4JOTTZPZMRWOIHZJ4JIGIQ6NM4CK", "length": 16268, "nlines": 130, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "परळीत बोगस सोयबीन बियाणे प्रकरणी या दोन कंपनीवर गुन्हा दाखल - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : परळीत बोगस सोयबीन बियाणे प्रकरणी या दोन कंपनीवर गुन्हा दाखल", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nपरळीत बोगस सोयबीन बियाणे प्रकरणी या दोन कंपनीवर गुन्हा दाखल\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणी ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड (औरंगाबाद) व वसंत अँग्रो अकोला या कंपनीविरोधात येथील तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nअनेक वर्षांनंतर यंदा मृग नक्षत्रामध्ये चांगला पाऊस पडल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनसह इतर पिकांची पेरणी केली; मात्र बाजारात बोगस बियाणे आल्याने पेरणी केलेले सोयाबीन उगवले नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्यानंतर शासनाने कृषी विभागाकडून पंचनामे केले; तसेच याची दखल उच्च न्यायालयाने घेतली व बोगस बियाणे कंपन्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.\nतालुक्यात हजारावर शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार पंचनामे करण्यात आले होते. पंचनाम्यात ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सोयाबीन बियाणे वाण जी ३३४४, जे ३५५३, जी ३०६ व जीएस ३५५, s१२०८ इतर बियाणांचा पेरा पेरणी झालेल्या ठिकाणी पाहिला असता हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे तालुका तक्रा��� निवारण समितीच्या पाहणीत स्पष्ट झाले.\nत्यामुळे तालुका कृषी अधिकारी श्री.सोनवणे यांनी येथील पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. दोन) व शुक्रवार दि.03 जुलै रोजी तक्रार दाखल केल्यानंतर कंपनी व व्यवस्थापक संदीप बावस्कर (गंगापूर, औरंगाबाद) व वसंत अँग्रोटेक अकोला व्यवस्थापक गजानन किशनराव काळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले र��ेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषय�� खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/08/blog-post_874.html", "date_download": "2020-09-29T07:02:15Z", "digest": "sha1:2KGGNDFIOQMD4EG4TNTR2SX4HJBRAFQS", "length": 15095, "nlines": 129, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "परळी शहरात पर्यावरणपुरक गणेशमुर्ती उपलब्ध - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : परळी शहरात पर्यावरणपुरक गणेशमुर्ती उपलब्ध", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nपरळी शहरात पर्यावरणपुरक गणेशमुर्ती उपलब्ध\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-\nयावर्षी गणेशोत्सवावर कोरोना संकट असल्याने विसर्जनाचा तसेच प्रदुषणाचा प्रश्न निर्माण झाला असून परळी शहरात लाल माती पासुन बनवलेल्या आकर्षक गणेशमुर्ती सौ.दीपा बंग व सौ. प्रिया सारडा यांनी उपलब्ध केल्या आहेत.\nपीओपी व कृत्रिम रंगापासून बनविलेल्या गणेश मूर्तींच्या विसर्जनामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदुर्षण होते. यामुर्ती पाण्यात पुर्णपणे विरघळत नसल्याने मुर्तीची विटंबनाही होते. यामुळे गणेशभ्नतांच्या श्रध्देस तडा जातो. मातीपासुन बनविलेल्या गणेशमूर्तीपासून पर्यावरणाला कसलाही धोका होत नाही. परळी शहरातील बाहेती ऑफिसेटच्या बाजूस सौ.दिपा बंग व सौ.प्रिया सारडा यांनी लाल मातीपासून बनविलेल्या 8, 10, 12 व 18 इंच साहिजच्या गणेशमुर्ती विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. ना नफा ना तोटा या तत्तवांवर विक्रीसाठी ठेवण्यात आल्या असून गणेशमूर्ती घेण्यासाठी मों.नं.9423143671, 9422964366, 9421424665 या क्रमांकांवर संपर्क साधवा असे आवाहन सौ.बंग व सौ.सारडा यांनी केले आहे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्य���ची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उ��ेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.aisiakshare.com/taxonomy/term/51", "date_download": "2020-09-29T06:42:30Z", "digest": "sha1:5JE7JZW6NPZFEPAY6F5E6F3RZYMFXQCM", "length": 16962, "nlines": 203, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " आरोग्य | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nव्हायरस, करोनाव्हायरस, आणि इतर काही – डॉ. योगेश शौचे\nव्हायरसविषयी संशोधन करणारे शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांच्याशी 'ऐसी अक्षरे'ने करोनाव्हायरसच्या निमित्ताने संवाद साधला. व्हाय��सविषयी, विशेषतः करोनाव्हायरस आणि सध्याच्या साथीविषयी विचारलेल्या प्रश्नांची डॉ. योगेश शौचे यांनी सोप्या शब्दांत, विद्वत्तापूर्ण आणि दिलखुलास उत्तरं दिली.\nRead more about व्हायरस, करोनाव्हायरस, आणि इतर काही – डॉ. योगेश शौचे\nइतिहास घडतोय, आपल्यासमोर... वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत. म्हणून आज घडणारा इतिहास, आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का हिस्टरी ऑफ द प्रेझेंट लिहुयात हिस्टरी ऑफ द प्रेझेंट लिहुयात इथेच, या धाग्यावर बखर वगैरे म्हणजे काय असतं हेच ना चला, जशी दिसेल तशी, कळेल तशी ,कुठल्याही विषयावर कोरोना साथीमुळे झालेल्या बदलांची नोंद करूयात आणि लिहुयात.\nकरोनाव्हायरस, लस आणि आपण सगळे - डॉ. राजीव ढेरे (भाग २)\nकोरोना हा केवळ जास्त धोकादायक फ्लू आहे का लशीकरण झाल्यानंतरही मास्क आणि सोशल डिस्टंसिंग पाळावं लागेल का लशीकरण झाल्यानंतरही मास्क आणि सोशल डिस्टंसिंग पाळावं लागेल का या आणि इतर तांत्रिक प्रश्नांची उत्तरं देत आहेत सीरम इन्स्टिट्यूटचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर डॉ. राजीव ढेरे.\nRead more about करोनाव्हायरस, लस आणि आपण सगळे - डॉ. राजीव ढेरे (भाग २)\nकरोना आणि धारावीची गोष्ट : राजू कोरडे\n\"माझा जन्मच धारावीतला. त्यामुळे धारावीची पहिल्यापासूनच तपशिलात माहिती होती. त्यामुळे, कोविडकाळात काम सुरू करणं, त्यासाठी इतरांची मदत घेणं, लोकांपर्यंत पोचणं सोपं गेलं. माझ्या परिसरातील लोकांसाठी मी ते कर्तव्य भावनेनेच केलं.\" सांगताहेत धारावीतील रहिवासी राजू कोरडे.\nRead more about करोना आणि धारावीची गोष्ट : राजू कोरडे\nकरोनाव्हायरस, लस आणि आपण सगळे - डॉ. राजीव ढेरे (भाग १)\nसीरम इन्स्टिट्यूट जगातली व्हॅक्सिन तयार करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनात ज्याची उत्सुकता मोठ्या प्रमाणावर आहे तो प्रश्न म्हणजे कोरोनाची लस सर्वसामान्य लोकांच्याकरता बाजारात कधी उपलब्ध होणार या आणि इतर तांत्रिक प्रश्नांची उत्तरं देत आहेत सीरम इन्स्टिट्यूटचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर डॉ. राजीव ढेरे.\nRead more about करोनाव्हायरस, लस आणि आपण सगळे - डॉ. राजीव ढेरे (भाग १)\nकरोना आणि धारावीची गोष्ट : कल्पना जगताप (आशा वर्कर)\n\"मी इथे धारावीतच राहते. गेली २५ वर्षं आशा वर्कर म्हणून काम करतेय. मार्चमध्येच कोरोनाच्या कामात आम्हाला रोज दोनशे-तीनश��� घरांना भेटी द्याव्या लागायच्या. तेव्हाच मला कोविडचा पहिला रुग्ण मिळाला.\"\nRead more about करोना आणि धारावीची गोष्ट : कल्पना जगताप (आशा वर्कर)\nकरोना आणि धारावीची गोष्ट - डॉ. अवनी वाळके\nधारावीत मार्चअखेरीलाच कोरोनाच्या धोक्याची घंटा वाजू लागल्यावर महापालिकेचा मास्टर प्लान तयार होऊ लागला. धारावीतला एक-एक माणूस तपासता यावा याकरता ‘स्क्रिनिंग टीम्स’ (तपास गट) बनवायचं ठरवलं. या स्क्रिनिंग टीममध्ये सहभागी आणि धारावीत प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टर अवनी वाळके यांचा अनुभव.\nRead more about करोना आणि धारावीची गोष्ट - डॉ. अवनी वाळके\nकरोना आणि धारावीची गोष्ट - डॉ कैलास गौड\nमुंबईतली धारावी. इथे एखादी घटना घडली की तिची दखल सगळं जग घेतं. कोरोनाची महामारी आटोक्यात आणल्याबद्दल आत्ता धारावीची चर्चा आहे. धारावीत गेली ३५ वर्षं वैद्यकीय व्यवसाय करणारे आणि आत्ता धारावीने आरोग्यासाठी दिलेल्या लढ्यातले एक भागीदार डॉ कैलास गौड सांगाताहेत धारावीची गोष्ट.\nRead more about करोना आणि धारावीची गोष्ट - डॉ कैलास गौड\nदवा, दुवा आणि देवा... - आशिष चांदोरकर\nरविवार दिनांक १९ जुलै रोजी करोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येऊन बरोबर एक महिना एक दिवस झाला. एका महिन्यानंतर आता मी पूर्णपणे ठणठणीत असून, महिनाभरानंतर प्रथमच बाहेरही पडलो. १९ जून ते १९ जुलै हा महिना बरंच काही शिकवून गेला. त्याविषयी थोडंसं...\nRead more about दवा, दुवा आणि देवा... - आशिष चांदोरकर\nकरोनाव्हायरस - टेस्टिंग करून घ्यावे का\nकरोनाव्हायरससाठी कोणकोणत्या टेस्ट्स उपलब्ध आहेत लक्षणे नसताना टेस्ट करून घ्यावी का लक्षणे नसताना टेस्ट करून घ्यावी का सांगताहेत डॉ. अनंत फडके\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about करोनाव्हायरस - टेस्टिंग करून घ्यावे का\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : चित्रकार काराव्हाज्जिओ (१५७१), बॉलपेन बनवणारा लाझलो बिरो (१८९९), भौतिकशास्त्रज्ञ एन्रिको फर्मी (१९०१), सिनेदिग्दर्शक मिकेलांजेलो अंतोनियोनी (१९१२), क्रिकेटपटू रामनाथ केणी (१९३०), सामाजिक कार्यकर्ता हमीद दलवाई (१९३२), अभिनेता, दिग्दर्शक महमूद (१९३२), विनोदवीर रसल पीटर्स (१९७०)\nमृत्यूदिवस : लेखक एमिल झोला (१९०२), ईसीजी शोधणारा नोबेलविजेता विलम आईन्थोवेन (१९२७), कवी डब्ल्यू. एच. ऑडन (१९७३)\n१८८५ : वीजेवर चालणा���ा पहिला व्यावसायिक ट्राममार्ग इंग्लंडमध्ये सुरू.\n१८९६ : लो. टिळकांनी दुष्काळ निवारणासंदर्भात केसरीमध्ये अग्रलेख लिहिला.\n१९५४ : 'सर्न' सुरू करण्यासाठी युरोपीय देशांमध्ये करारावर स्वाक्षऱ्या.\n१९७७ : पंधरा वर्ष अनिर्णित असणाऱ्या गंगा पाणीवाटप प्रश्नासंदर्भात भारत-बांग्लादेशात करार.\n१९८८ : चँलेंजर दुर्घटनेनंतर अडीच वर्षानी अमेरिकेने प्रथमच माणूस अंतराळात पाठवला.\n२००७ : कॉल्डर हॉल हे ठरवून मोडले गेलेले पहिले अणुउर्जाकेंद्र ठरले.\n२००८ : लेहमन ब्रदर्स आणि वॉशिंग्टन म्युच्युअल या कंपन्यांनी दिवाळे काढल्यावर डाउ जोन्स निर्देशांक एका दिवसात ७७७.६८ गुणांकाने कोसळला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%89/", "date_download": "2020-09-29T07:01:06Z", "digest": "sha1:BHT3BNEVGXTL2GWO52UV4IQDV7YH4CFE", "length": 12159, "nlines": 142, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "खिर्डी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भवितव्य धोक्यात | Janshakti Newspaper", "raw_content": "\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावड���ंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखिर्डी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भवितव्य धोक्यात\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nआरोग्य विभागाचे लक्ष देण्याची अपेक्षा : नवीन इमारतीची मागणी\nखिर्डी : निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या खिर्डी खुर्द प्राथमिक उपकेंद्राची इमारत अखेरची घटीका मोजत असून हे आरोग्य उपकेंद्र बांधून आज जवळपास 25-30 वर्षे पूर्ण झाले आहेत. लोडबेअरींगच्या कामामुळे इमारतीच्या भिंती तसेच छत आजघडीला जीर्ण झाले आहे. खिर्डी खुर्द गावाची लोकसंख्या जवळपास साडेचार ते पाच हजार असून सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना या जीर्ण इमारतीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. कालबाह्य इमारतीला पावसाळ्यात गळती लागते त्यामुळे पावसाळ्याआधीच येथे इमारत नवीन होणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या या उपकेंद्रात उपचार करून घेण्यासाठी येणार्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे .\nडिलिव्हरी वॉर्डाची दयनीय अवस्था\nया प्राथमिक उपकेंद्रात महिलांच्या प्रसुतीसाठी एकच वॉर्ड असून त्याची सुद्धा दयनीय अवस्था झाली आहे. या वॉर्डाची इमारत पूर्णपणे जीर्ण असून पावसाळ्यात बेडवर्ती प्लास्टिक झाकून ठेवले जातात तसेच यातील भिंतीमध्ये जागोजागी तडे पडलेले असुन ज्यामुळे महिलांच्या जिवाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आह .त्यामुळे गावात महिलांची हेळसांड थांबविण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा आहे.\nपावसाळ्याधी नवीन इमारत बांधण्याची मागणी\nइमारत लोडबेरिंग ची असल्यामुळे इमारतीला जवळपास 25-30 वर्ष पूर्ण झाले असून या इमारतीच्या भींतीला तडे तसेच ठिकठिकाणी फरश्याही उखडल्या आहेत. येथील डॉक्टर, आरोग्य सेवक, आशा वर्कर तसेच गावातील ज्या महिला येथे तपासणीसाठी येतात त्यांना सुद्धा ही इमारत कोसळण्याची भीती असल्याने आरोग्य विभागाने दखल घेण्याची अपेक्षा आहे.\nपावसाळ्याआधी नवीन इमारत द्यावी -डॉ.चंदन पाटील\nइमारत पूर्णपणे जीर्ण असून या उपकेंन्द्��ात कोणतेही लसीकरण किंवा इतर कार्यक्रम घेण्यास येथे जागा कमी पडत असल्याने फार अडचणी निर्माण होतात तसेच येथे लहान बाळाला लस, गर्भवती महिलांची चाचणी तसेच प्रसूती होते असल्याने या ठिकाणी नवीन इमारतीची अत्यंत गरज असून शासनाने पावसाळ्याआधी नवीन इमारत उपलबध करून द्यावी, असे डॉ.चंदन पाटील यांनी सांगितले.\nसा.बां.विभागाने दखल घ्यावी – साबीर बेग\nजीर्ण इमारतीमुळे येथील प्रसूतीसाठी जाणार्या महिलांना, लहान बालकांना तसेच डॉक्टर, आरोग्य सेवक, आशा वर्कर यांच्या जीवाला धोका असून शासनाने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर नवीन इमारत या ठिकाणी उभारावी, अशी मागणी खिर्डी युवा सेनेचे उपतालुका प्रमुख साबीर बेग यांनी केली आहे.\n१२ लाख कामगारांना दोन टप्प्यांत मिळणार प्रत्येकी पाच हजार रुपये\nमदतकार्याचे फोटो काढणार्यांना राज ठाकरेेंनी फटकारले\nअत्यावश्यकसह अन्य कर्मचाऱ्यांनाही लोकलची परवानगी द्या: कोर्टाचे निर्देश\nमदतकार्याचे फोटो काढणार्यांना राज ठाकरेेंनी फटकारले\n१२ तासांत १२१ नवे बाधित; राज्यातील आकडा २४५५वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/elections-news/narendra-modi-back-national-security-issue-in-lok-sabha-elections-1882879/", "date_download": "2020-09-29T08:26:19Z", "digest": "sha1:4BOOZQUIUNZSULDQNQQQC5S5ALY4VDFS", "length": 12842, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Narendra modi back National security issue in lok sabha elections | निवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा मांडण्याचे मोदी यांच्याकडून समर्थन | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nनिवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा मांडण्याचे मोदी यांच्याकडून समर्थन\nनिवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा मांडण्याचे मोदी यांच्याकडून समर्थन\nदेशाच्या संरक्षणासाठी खर्च होणारा पैसा गरिबांच्या उत्थानासाठी अधिक चांगल्या रीतीने खर्च केला जाऊ शकतो.\nदरभंगा (बिहार) : निवडणूक प्रचारात राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल विरोधी पक्ष करत असलेल्या टीकेचा समाचार घेताना, दहशतवादाचे उच्चाटन करणे गरिबी निर्मूलनासाठी आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले.\nदेशाच्या संरक्षणासाठी खर्च होणारा पैसा गरिबांच्या उत्थानासाठी अधिक चांगल्या रीतीने खर्च केला जाऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे पंतप्रधान म्हणाले.\nकाँग्रेसशासित राज्यांमध्ये शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्यात आल्याचा काँग्रेसचा दावा, तसेच सत्तेवर आल्यास देशभरात ही उपाययोजना करण्याचे आश्वासन मोदी यांनी खोडून काढले. कर्जमाफीमुळे कुणाही गरीब दलित किंवा आदिवासीचा फायदा झालेला नसून, केवळ विरोधी पक्षांच्या चेल्याचपाटय़ांनी याचा फायदा घेतलेला असल्याचे ते म्हणाले.\nअवघ्या २० ते ४० जागांवर किंवा कर्नाटकात तर केवळ आठ जागांवर निवडणूक लढवत असतानाही पंतप्रधानपदाची आकांक्षा बाळगणाऱ्या क्षेत्रीय सुभेदारांची पंतप्रधानांनी थट्टा उडवली. मोदी दहशतवादाबद्दल का बोलत असतात, असे ते (विरोधी पक्ष) विचारताच, हा काही मुद्दा नाही. राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवाद हे महत्त्वाचे मुद्दे आहेत हे मतदारांना कळते, पण हे स्वार्थी राजवंशी लोक ही साधी गोष्ट समजण्यास असमर्थ आहेत, असे दरभंगा शहरातील प्रचार सभेत मोदी यांनी सांगितले.\nश्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात साडेतीनशेहून अधिक लोक ठार झाल्याचा संदर्भ देऊन मोदी म्हणाले की, आपल्या शेजारी देशात दहशतवादाचे कारखाने सुरू आहेत, पण तरीही हा काही मुद्दा नाही असे म्हणण्याचे धाष्टर्य़ यांच्यात आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nटॅग लोकसभा निवडणूक २०१९\nModi 2.0: राष्ट्रपती भवनात आज रोगनजोश, बिर्यानी आणि टिक्का\nरामदास आठवलेंना पंतप्रधान कार्यालयातून फोन, केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याचे अधिकृत निमंत्रण\nमोदींच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अपमान \nदुसऱ्यांदा मंत्रिपदामुळे गडकरींकडून अपेक्षा वाढल्या\nशिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेत��� संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 निवडणुकीनंतर ‘नमो-नमो’ जयघोष बंद होईल – मायावती\n2 मोदी-शहा सत्तेवर आले, तर जबाबदार फक्त राहुलच\n3 किस्से आणि कुजबुज : उद्धव ठाकरेंचा सावधपणा की.\nलिव्ह-इनमध्ये बलात्काराचा आरोप; २० वर्षांनी सर्वोच्च न्यायालयानं केली मुक्तताX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/krida-news/inderjeet-singh-jinson-johnson-win-gold-in-asian-athletics-grand-prix-1116255/", "date_download": "2020-09-29T07:02:50Z", "digest": "sha1:PEM4QYOV6YZSXTMXL2DZ7DSWHW2GWWLR", "length": 14048, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आशियाई अॅथलेटिक्स ग्रां. प्रि. स्पर्धा : इंदरजित, जॉन्सनची सोनेरी कामगिरी | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nआशियाई अॅथलेटिक्स ग्रां. प्रि. स्पर्धा : इंदरजित, जॉन्सनची सोनेरी कामगिरी\nआशियाई अॅथलेटिक्स ग्रां. प्रि. स्पर्धा : इंदरजित, जॉन्सनची सोनेरी कामगिरी\nभारताच्या इंदरजितसिंग व जिन्सन जॉन्सन यांनी आशियाई अॅथलेटिक्स ग्रां.प्रि. स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली. या दोन सुवर्णपदकांबरोबरच भारताने एक रौप्य व पांच कांस्यपदकांचीही कमाई केली.\nभारताच्या इंदरजितसिंग व जिन्सन जॉन्सन यांनी आशियाई अॅथलेटिक्स ग्रां.प्रि. स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली. या दोन सुवर्णपदकांबरोबरच भारताने एक रौप्य व पांच कांस्यपदकांचीही कमाई केली.\nइंदरजित याने पुरुषांच्या गोळाफेकीत १९.८३ मीटपर्यंत अंतर पार केले. त्याला जरी वीस मीटरचा टप्पा ओलांडता आला नाही, तरी त्याने ती��� ग्रां. प्रि. स्पर्धाच्या मालिकेत झकास सुरुवात केली. त्याने याआधी चीनमध्ये झालेल्या आशियाई मैदानी स्पर्धेतही सोनेरी यश मिळविले होते.\nजॉन्सन याने भारतास आणखी एक सुवर्णपदक जिंकून देताना आठशे मीटर अंतराच्या शर्यतीचे विजेतेपद पटकाविले. त्याने हे अंतर एक मिनिट ४८.५२ सेकंदांत पार केले. महिलांमध्ये याच शर्यतीत भारताच्या एम.गोमती हिला कांस्यपदक मिळाले. तिला हे अंतर पार करण्यास दोन मिनिटे ७.४८ सेकंद वेळ लागला.\nपुरुषांच्या लांब उडीत अंकित शर्मा याला रौप्यपदक मिळाले. त्याने ७.७८ मीटपर्यंत उडी मारली. राजीव आरोकिया व एम.आर.पुवम्मा यांनी अनुक्रमे पुरुष व महिलांच्या गटात चारशे मीटर शर्यतीत कांस्यपदक मिळविले. आरोकियाने हे अंतर ४६.८६ सेकंदांत पूर्ण केले तर पुवम्मा हिला ही शर्यत पार करण्यास ५३.५१ सेकंद वेळ लागला.\nश्रावणी नंदा हिने शंभर मीटर अंतराच्या शर्यतीत ११.५८ सेकंद वेळ नोंदवित कांस्यपदक मिळविले. गायत्री गोविंदराज हिने १०० मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक पटकाविले. हे अंतर पार करण्यासाठी तिला १३.७२ सेकंद वेळ लागला. तिहेरी उडीत एन.व्ही.शीना हिला सातवे स्थान मिळाले तर थाळीफेकीत नवज्योत कौर हिला पाचवे स्थान मिळाले.\nपुरुषांच्या भालाफेकीत देविंदरसिंग याला सहावा क्रमांक मिळाला. भारताचाच खेळाडू राजिंदरसिंग याने याच क्रीडा प्रकारात तिसऱ्या प्रयत्नात ७०.५८ मीटपर्यंत भालाफेक केली मात्र या प्रयत्नात जखमी झाल्यामुळे राजिंदरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. २६ वर्षीय राजिंदरने फेब्रुवारीत केरळमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. राजिंदरच्या गुडघ्यांची\nक्ष-किरण चाचणी करण्यात येणार असून, त्यानंतर दुखापतीचे स्वरुप स्पष्ट होऊ शकेल,असे मुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी सांगितले. सुरुवातीला ही दुखापत मोठी नाही असे राजिंदरसिंगला वाटले. मात्र चालताना अडचण उद्भवल्याने त्याला रुग्णालयात दाखल केल्याचे नायर यांनी सांगितले. पुरुष व महिला या दोन्ही गटांत भारतीय संघास चार बाय चारशे मीटर शर्यत पूर्ण करता आली नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 BLOG : बांगलादेशविरुद्धचा पराभव गांभीर्याने घ्यायला हवा\n2 … तर मी कर्णधारपदाचा राजीनामा द्यायला तयार – धोनी\n3 शेर ए रहमान\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/curiosity-mouthwash-365564/", "date_download": "2020-09-29T08:58:43Z", "digest": "sha1:SSSXHYVFOMMKNKFN32CC274LCMUNTG7U", "length": 25202, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कुतूहल: ‘माउथवॉश’ | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nबराच वेळ तोंड बंद असेल, जसे प्रवासात किंवा सतत काहीतरी खाण्याची सवय असेल तर तोंडातील जिवाणूंची संख्या वाढते आणि तोंडाला दरुगधी येते.\nबराच वेळ तोंड बंद असेल, जसे प्रवासात किंवा सतत काहीतरी खाण्याची सवय असेल तर तोंडातील जिवाणूंची संख्या वाढते आणि तोंडाला दरुगधी येते. पाणी कमी पिणे, दातांच्या समस्या, हिरडय़ांचा जंतूसंसर्ग अशा अनेक कारणांमुळे तोंडाला दरुगधी येऊ शकते. अशा व्यक्तींबरोबर संवाद साधताना ही सम���्या जास्त भेडसावते. मौखिक आरोग्य चांगले राहण्यासाठी, मुख्यत: तोंडाची दरुगधी दूर करण्यासाठी माउथवॉशचा उपयोग केला जातो. टूथपेस्ट आणि माउथवॉशमध्ये असणारी रसायने वेगवेगळी असतात. काही रसायने दोन्ही उत्पादनांत आढळतात. माउथवॉश चूळ भरण्यासाठी वापरली जातात, ज्यामुळे तोंडातील जिवाणू नाहीसे होतात. तोंडातील जिवाणूंमुळे तोंडाला दरुगधी येते. श्वासाला उत्साहवर्धक ताजेपणा येण्यासाठी िमटसारखे फ्लेवर(स्वाद) माउथवॉशमध्ये वापरले जातात.\nमाउथवॉशमध्ये अल्कोहोल, क्लोरहेक्झाडाईन ग्लुकोनेट, थायमॉल, सिटाईलपायरीडिनियम क्लोराईड, हेक्झेटिडीन, ट्रायक्लोसन यांतील काही जिवाणूनाशक रसायने वापरलेली असतात. काही माउथवॉशमध्ये फ्लोराईड वापरलेले असते. जिवाणूरोधक रसायनांव्यतिरिक्त स्वाद आणि सुगंधासाठी युकॅलेप्टल, मेंथॉल, मिथाईल सॅलिसिलेट यांचा वापर केला जातो आणि माउथवॉशमधील गोडवा सोडिअम सॅकरीन या रसायनामुळे येतो. माउथवॉशमध्ये जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून प्रिझरव्हेटिव्हचा वापर केला जातो. सोडियम बेंझोएट हे रसायन प्रिझव्र्हेटिव्ह म्हणून वापरतात.\nतोंडाची स्वच्छता आणि हिरडय़ांच्या आरोग्यासाठी गुळणी करून स्वच्छता करणे ही पद्धत पूर्वीपासून प्रचलित आहे. हिरडय़ा फुटण्यावर, हिरडय़ा आकुंचन करण्यासाठी तुरटीच्या गुळण्या करीत असत. तुरटी म्हणजे पोटॅश अॅल्युमिनियम सल्फेट. माउथवॉशमधील रसायने जंतूनाशकाचे कार्य करतात, हिरडय़ांना सूज येणे, हिरडय़ांमध्ये वेदना होणे यासाठी उपाय म्हणून माउथवॉशचा वापर उपयोगी ठरतो. माउथवॉशने दातात अडकलेले अन्नपदार्थाचे कण काही प्रमाणात निघू शकतात, पण टूथपेस्टच्या साहाय्याने टूथब्रशने दातात अडकलेले अन्नपदार्थाचे कण चांगल्या प्रकारे निघतात.\nताज्या श्वासासाठी माउथवॉश वापरायला काहीच हरकत नाही. मौखिक आरोग्य चांगले राहिले तर दातांच्या समस्या उद्भवणार नाहीत. माउथवॉश वापरलात तरी टूथब्रश वापरून टूथपेस्टने दातांची चांगली स्वच्छता करणे आवश्यकच आहे.\nप्रबोधन पर्व: बांधवहो, विचारकलहाला तुम्ही इतके कशासाठीं भितां\nजननीच्या उदरांतून अवतरलेल्या सहोदरांत देखील जर भांडण किंवा मतभेद झाल्याशिवाय राहत नाहीं, तर ज्यांचा एकमेकांशी कोणत्याही प्रकारचा कुलसंबंध नाहीं, व ज्यांनीं राजसेवेचा सामान्य मार्ग सोडून देऊन आपापल्या मनास प्रशस्त त्या रीतीनें आपल्या हयातींत आपल्या हातून होईल तेवढें देशकार्य करण्याचा निश्चय केला आहे, त्यांचे विचार सर्वाशीं न जुळले व ज्याला त्याला प्रसंगविशेषीं आपापल्या विचारांचा पराकाष्ठेचा अभिमान उत्पन्न होऊन, एकदां उभयतांनीं आरंभिलेल्या सामान्य गोष्टींस आमरण चिकटून राहणें स्वतस किंवा इतरांस सुखास्पद व कल्याणप्रद होणारें नाहीं, अशी खात्री झाल्यामुळें ज्याच्या मनास जी दिशा अत्यंत आक्रमणीय वाटेल त्यानें ती धरणें, यांत नवल वाटण्यासारखें काय आहे, हें आम्हांस समजत नाहीं बांधवहो, विचारकलहाला तुम्ही इतके कशासाठीं भितां बांधवहो, विचारकलहाला तुम्ही इतके कशासाठीं भितां दुष्ट आचाराचें निर्मूलन, सदाचाराचा प्रसार, ज्ञानवृद्धि, सत्यसंशोधन व भूतदयेचा विचार इत्यादि मनुष्यांच्या सुखाची वृद्धि करणार्या गोष्टी विचारकलहाखेरीज होत नाहींत. आजपर्यंत या देशांत हा कलह माजावा तितका कधींच न माजल्यामुळें, व बहुधा आमचे लोक ‘गतकानुगतिक’ च असल्यामुळें हें भरतखंड इतकीं शतकें अनेक प्रकारच्या विपत्तींत खितपत पडलें आहे दुष्ट आचाराचें निर्मूलन, सदाचाराचा प्रसार, ज्ञानवृद्धि, सत्यसंशोधन व भूतदयेचा विचार इत्यादि मनुष्यांच्या सुखाची वृद्धि करणार्या गोष्टी विचारकलहाखेरीज होत नाहींत. आजपर्यंत या देशांत हा कलह माजावा तितका कधींच न माजल्यामुळें, व बहुधा आमचे लोक ‘गतकानुगतिक’ च असल्यामुळें हें भरतखंड इतकीं शतकें अनेक प्रकारच्या विपत्तींत खितपत पडलें आहे हा विचारकलह दुष्ट विकोपास जाऊं न देण्याविषयीं मात्र खबरदारी ठेविली पाहिजे.’’ अशा प्रकारे वाद-संवादाची महती सांगून आगरकर त्याची विषयकक्षा स्पष्ट करताना म्हणतात, ‘‘आतां किती झालें तरी कलह तो कलह हा विचारकलह दुष्ट विकोपास जाऊं न देण्याविषयीं मात्र खबरदारी ठेविली पाहिजे.’’ अशा प्रकारे वाद-संवादाची महती सांगून आगरकर त्याची विषयकक्षा स्पष्ट करताना म्हणतात, ‘‘आतां किती झालें तरी कलह तो कलह तो कशाही प्रकारचा आणि कितीही सौम्य असला तरी त्यांत अप्रिय असें कांहींच नाहीं, असें कोठून होणार\nपण जोंपर्यंत आंपण आपल्या विचाराच्या विजयासाठीं व प्रसारासाठीं भांडत आहों, असें प्रत्येकाच्या मनांत वागत राहील तोंपर्यंत न्यायसभेंत पक्षकाराचें भांडण भांडणार्या वकिलांच्या दिखाऊ वैराच्या फर पलीकडे अशा दोन व्यक्तींचें वैर जाईल असें आम्हांस वाटत नाहीं.’\nमनमोराचा पिसारा: ‘वाइल्ड’ कोटय़धीश\nऑस्कर वाइल्ड फक्त ४६ र्वष जगला. पण ज्या हिमतीनं, हिकमतीनं, धुंदीनं, विद्वत्तेनं जगला त्याबद्दल त्याचंच वचन उद्धृत करावं लागेल. ‘काही माणसं जगतात, बाकीचे फक्त अस्तित्वात राहतात.’\nऑस्कर वाइल्डचे ‘कोट’ म्हणजे अ थिंग ऑफ ब्यूटी इज जॉय फॉर एव्हर (-जॉन कीटस्) इतकी र्वष वाचतो, वाचताना कधी स्मित करतो, कधी खळखळून हसतो (अपवादात्मक), कधी न राहवून पुस्तक मिटून विचारमग्न होतो. मग दिवसभर दुसरं, तिसरं काही वाचतच नाही. वाइल्डची नाटकं वाचणं हा अनुभव विशेष वाटतो. कारण त्याची पात्रं बोलतात. त्या प्रत्येक वाक्यात मला तोच दिसतो. अतिशय सुंदर, भाषा, नेमकी शब्दरचना, पात्रांमधले तणाव आणि रेखीव व्यक्तिचित्र. संपूर्ण नाटक (लहानसं असलं तरी) खूप वेळ लागतो. कारण भाषेवर प्रेम करू की नाटय़ावर\nकोणीतरी लहानपणी त्याची ‘राजपुत्रा’ची गोष्ट वाचायला दिली होती. पुतळ्यात अडकलेलं त्याचं कारुण्य, पक्ष्यांशी होणारा संवाद, अंगावरच्या हिऱ्यांची केलेली वाटणी वाचून डोळे भिजून जायचे. इतकं कोमल, इतकं नेमकं आणि बोलकं मला वाइल्डच्या आयुष्याची गोष्ट सांगायची नाहीये. त्यानं शेकडो भाषणं करून इग्लंड-अमेरिकेतल्या विद्वज्जनांवर, रसिकांवर आणि सामान्य वाचकांवर अधिराज्य गाजवलं. दुर्दैवानं त्याच्यावर झालेल्या समलिंगी आकर्षणाच्या खटल्यामुळे आणि त्यासाठी भोगलेल्या शिक्षेमुळे त्याची आठवण काढली जाते. पण खराखुरा ऑस्कर वाइल्ड भेटतो तो त्याच्या हजरजबाबी, चुरचुरीत, खुसखुशीत (सु मला वाइल्डच्या आयुष्याची गोष्ट सांगायची नाहीये. त्यानं शेकडो भाषणं करून इग्लंड-अमेरिकेतल्या विद्वज्जनांवर, रसिकांवर आणि सामान्य वाचकांवर अधिराज्य गाजवलं. दुर्दैवानं त्याच्यावर झालेल्या समलिंगी आकर्षणाच्या खटल्यामुळे आणि त्यासाठी भोगलेल्या शिक्षेमुळे त्याची आठवण काढली जाते. पण खराखुरा ऑस्कर वाइल्ड भेटतो तो त्याच्या हजरजबाबी, चुरचुरीत, खुसखुशीत (सु\nजगातल्या सर्वाधिक ‘कोटेड’ लेखकांमध्ये वाइल्डचा नंबर दुसरा-तिसरा असावा.\nवाइल्डच्या वचनांची गम्मत अशीच की नेमक्या आणि मोजक्या शब्दांत असलेली वचनं फक्त ‘शाब्दिक कोटय़ा’ राहात नाहीत. शब्दांच्या करामती ऐकून फार तर करमणूक होते. लेखकाच्या हजरजबाबीपणाचं ��णि विनोदबुद्धीचं कौतुक वाटतं. त्या वचनामधील आशय त्या भाषकांच्या विचार नि आचार संस्कृतीमध्ये अडकून राहतो. शाब्दिक कोटय़ांमध्ये जीवनावर भाष्य करण्याची पुरेशी ताकद नसते. ऑस्कर वाइल्डची वचनं भाषा, संस्कृती, आचार-विचार आणि समजुतींना भेदून आपल्या जगण्यावर कधी भेदक तर कधी करुण भाष्य करतात.\n हवं ते न मिळणं आणि हवं ते मिळणं (हेदेखील.) हवं ते न मिळाल्यामुळे दु:ख होतं, पण हवं ते मिळाल्यावर आता पुढे काय या विचारानं माणूस बेजार होतो. दु:खी होतो. हा आशय कालातीत, प्रदेशातीत आहे. त्याच्या वचनांवर बोट दाखवून तो सिनिक होता (पराभूत मनोवृत्ती) असं कोणाला वाटल्यावर वाइल्ड म्हणतो, सिनिक व्यक्तीला प्रत्येक गोष्टीची किंमत (प्राइस) ठाऊक असते. पण तिचं मूल्य (व्हॅल्यू) मात्र ठाऊक नसतं.\nसदैव गोल्डमेडल, शिष्यवृत्ती आणि फर्स्ट क्लास मिळवणारा ऑस्कर शिक्षणाबद्दल म्हणतो- ‘शिक्षण देणं (एज्युकेशन) हा स्तुत्य उपक्रम आहे, पण हेही लक्षात राहायला हवं की खरं शिकण्याच्या लायकीचं असतं, ते कधीच शिकवता येत नाही.’ पालक-मुलांच्या संदर्भात तो म्हणतो, ‘मुलं आई-वडिलांवर प्रेम करू लागतात. पुढे त्यांच्या चुकांचा निवाडा करतात (जज् देम) पण त्यांना माफ मात्र अपवादाने करतात.’\n– अनुभव म्हणजे आपल्या चुकांना दिलेलं सभ्य नाव.\n– स्त्री-पुरुष यांच्यामध्ये मैत्री शक्य नाही. प्रेमाचे आवेग, भक्ती, बांधीलकी, शत्रुत्व असेल, पण मैत्री नसते.\n– माणूस स्वत:बद्दल खरं बोलत नाही, त्याला मुखवटा दिलात तर तो सत्य सांगेल\nआणि माझा सर्वात आवडता.\n‘सगळी सरसकट विधानं अर्धसत्य असतात, हे वचनदेखील त्याला अपवाद नाही\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकार्बन तंतू – १\nपाण्यावर चालणारा साचा (भाग ३)\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी ���ुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 कुतूहल – हर्बल टूथपेस्ट आणि वनौषधी\n2 कुतूहल: दंतमंजन किंवा मशेरी\n3 कुतूहल : सफरचंदातले पॉलिफिनॉल ऑक्सिडेज\nलिव्ह-इनमध्ये बलात्काराचा आरोप; २० वर्षांनी सर्वोच्च न्यायालयानं केली मुक्तताX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/rutu-barva-news/grapes-2-1224436/", "date_download": "2020-09-29T08:50:58Z", "digest": "sha1:4YOB6HAAH2PSNKSNZEET7CGYZWGIRKEI", "length": 12260, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "उन्हाळ्यात खावीत द्राक्षे | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nउन्हाळ्यात द्राक्षं मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.\nउन्हाळ्यात द्राक्षं मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. चांगल्या प्रकारचे अॅण्टीऑक्सिडण्ट्स, ‘क’ जीवनसत्व, कबरेदके, रेसव्हिट्रॉल नावाचे अत्यंत उपयुक्त द्रव्य यात असते. द्राक्षे हिरवी, काळी आणि लाल सुद्धा मिळतात. प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म असतात.\nउन्हाळ्यात जी त्वरित ऊर्जेची गरज असते ती याने भागते. शिवाय द्राक्षांमध्ये पाण्याचे प्रमाणही जास्त असते. म्हणजेच ऊर्जा व पाणी एकाच पदार्थामधून मिळते.\nउन्हाळ्यात त्वचेला जो काळपटपणा येतो किंवा खूप उन्हात फिरल्यामुळे त्वचा करपल्याप्रमाणे होते, त्या ठिकाणी द्राक्षांचा मगज लावला असता लवकर फरक पडतो. शिवाय आभ्यंतर घेऊन लवकर फरक पडतो. द्राक्षांच्या बियांचा अर्क अतिशय गुणकारी आहे. त्यात ‘इ’ जीवनसत्वाचे प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे त्वचा, केस व हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. त्वचेचा काळवंडलेपणा कमी होतो, सुरकुत्या कमी होतात. एकूणच वयानुसार त्वचेवर दिसणारी लक्षणे कमी होतात. केसांची मुळे घट्ट होतात. केस गळण्याचे प्रमाण ���मी होते.\nअर्धशिशीच्या त्रासासाठीसुद्धा द्राक्षरसाचा उपयोग होतो. विविध प्रकारची कर्करोगविरोधी तत्त्वे असल्याने अनेक प्रकारच्या कर्करोगापासून बचाव होतो. त्यातील ल्युटिन आणि झिअॅझ्ॉन्थिन तत्त्वांमुळे द्राक्षे डोळ्यांसाठी अतिशय उपयोगी पडतात.\nरेसव्हिट्रॉल या उपयुक्त द्रव्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. चांगल्या प्रकारचे कोलेस्टरॉल वाढण्यास मदत मिळते. द्राक्षांच्या बियांमध्ये रेसव्हिट्रॉल आढळते. एकूणच हृदयाच्या आरोग्यासाठी द्राक्ष अतिशय उपयुक्त असून पचनाच्या तक्रारीही दूर होतात.\nवरील सर्व फायदे द्राक्षाचा कोणता प्रकार आपण वापरतो यावर अवलंबून असतात.\n– डॉ. सारिका सातव, आहारतज्ञ\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘नोटाच मोजल्या नाहीत, मग ३ लाख कोटी मिळाल्याचा दावा पंतप्रधान कसा करतात’\nरस्त्यावर नमाज रोखू शकत नाही, तर जन्माष्टमीवर बंदी घालायचा अधिकार मला नाही- योगी आदित्यनाथ\n‘लोकांकिका’ची आज ठाण्यात पहिली घंटा\nसात वर्षात भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होणार – सुरेश प्रभू\nसमाजासाठी प्रेरणा ठरणाऱ्या ‘त्या’ बारा जणांचा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरव\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n3 उन्हाळ्यातील आहाराच्या वेळा व प्रमाण\nलिव्ह-इनमध्य��� बलात्काराचा आरोप; २० वर्षांनी सर्वोच्च न्यायालयानं केली मुक्तताX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/thane-news/amazing-birds-in-vasai-1791922/", "date_download": "2020-09-29T08:41:32Z", "digest": "sha1:UAAC242I3N6OEFVKKBZTFUOGS2HYRT4M", "length": 11548, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Amazing birds in vasai | वसईत स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nवसईत स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन\nवसईत स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन\nपक्षीगणनेत ६७ विविध प्रजातींची नोंद\nपक्षीगणनेत ६७ विविध प्रजातींची नोंद\nवसईत थंडीचे आगमन झाले नसले तरी हिवाळाच्या मोसमात स्थलांतर करून येणाऱ्या विविध पक्ष्यांनी मात्र वसईत दाखल होण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षक आणि अभ्यासकही निरीक्षणासाठी सज्ज झाले आहे. पक्षी मित्रांनी केलेल्या निरीक्षणात वसईत ६७ विविध प्रकारच्या स्थलांतरित पक्ष्यांची नोंद झालेली आहे. त्यात प्रवासी पक्षी, निवासी पक्षी आदींचा समावेश आहे.\nवसईच्या निसर्गरम्य वातावरणात अनेक पक्ष्यांचा संचार असतो. दरवर्षी हिवाळ्यात अनेक स्थलांतरित पक्षी वसईत येत असतात. त्यामुळे हा काळ पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणी ठरत असतो. वसईतील स्थलांतरित पक्ष्यांच्या अभ्यास करण्यासाठी नेस्ट या संस्थेने भुईगाव समुद्रकिनारी पक्षीगणना केली.\nहिवाळ्याची सुरुवात म्हणजे स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचा काळ. सामान्य जनतेमध्ये पर्यावरण जागृती आणि पक्ष्यांच्या अद्भुत दुनियेची ओळख व्हावी या हेतूने हे निरीक्षण केल्याचे पक्षीमित्र अमोल लोपीस यांनी सांगितले. तुतवार, कुररी, केगो यांच्या प्रजाती, रुडी टर्नस्टोन यांसारखे समुद्रकिनाऱ्यांवर आढळणाऱ्या पक्ष्यांच्या ६७ पक्षी प्रजातींच्या नोंदी घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.\nगल, चिलखे, तुताऱ्या, दगडी गप्पीदास, युरेशियन कल्र्यू, व्हिम्बरेल, ऑईस्टर केचर, उघड चोच करकोचा, रंगीत करकोचा, हुदहुद्या, तुताऱ्या, गरुड, ससाणे, घार , खंडय़ा, बगळे, राखी बगळे, लाजरी पाणकोंबडी, शराटी , शेकाटे, पाणकावळे, घार , शिक्रा, वटवटय़ा, दगड�� गप्पीदास, तुतारी, सुरय, महाभृंगराज, कोकीळ, मैना, चिमणी, भारद्वाज, हळद्या, दयाळ, तांबट.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 ‘केळवे बीच फेस्टिव्हल’मध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल\n2 मानीव अभिहस्तांतरणाचे भिजत घोंगडे\n3 रस्ता रुंदीकरणामुळे पाणीटंचाई\nलिव्ह-इनमध्ये बलात्काराचा आरोप; २० वर्षांनी सर्वोच्च न्यायालयानं केली मुक्तताX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmanthan.com/2020/07/blog-post_820.html", "date_download": "2020-09-29T07:30:29Z", "digest": "sha1:C33SRPCDYZAOIYS5SL6A3763KPEGPRSP", "length": 7942, "nlines": 48, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "माझ्याकडे संध्याकाळी आली नाही तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकील असे म्हणत महिलेचा केला विनयभंग ! - Lokmanthan.com", "raw_content": "\nHome / Unlabelled / माझ्याकडे संध्याकाळी आली नाही तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकील असे म्हणत महिलेचा केला विनयभंग \nमाझ्याकडे संध्याकाळी आली नाही तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकील असे म्हणत महिलेचा केला विनयभंग \nमाझ्याकडे संध्याकाळी आली नाही तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकील असे म्हणत महिलेचा केला विनयभंग\nपारनेर तालुक्यातील सुतार वाडी येथील एक��� 40 वर्षीय महिलेचा एकाने विनयभंग करून तिच्या पतीला शिवीगाळ करून घरासमोरील गाडीची दगड मारून काच फोडली तसेच तू संध्याकाळी आली नाही तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकील अशी धमकी दिली याबाबत महिलेने पारनेर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानुसार आरोपीस अटक करण्यात आली आहे.\nयाबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील सुतारवाडी या ठिकाणी दि 26 रोजी फिर्यादी महिला ही त्यांचे पळस नावाचे शेतात एकटीच शेळ्या चारीत असताना यातील आरोपी प्रकाश सुखदेव सांगळे राहणार सुतारवाडी ढवळपुरी तालुका पारनेर याने पाठीमागून येऊन महिलेचा उजवा हात धरुन तू मला आवडतेस तू जर माझ्याकडे संध्याकाळी आली नाही तर मी तुझ्या नवऱ्याला मारून टाकीन असे म्हणून महिलेस मिठी मारली त्यावेळी महिलेने मोठ्याने आरडा - ओरडा केल्याने आरोपी निघून गेला.घडलेल्या प्रकाराबाबत महिलेच्या पतीने आरोपी ला याबत विचारण्यास गेले असता आरोपी याने तू मला काय विचारतोस तुझ्या बायकोलाच विचार असे म्हणून महिलेच्या पतीस शिवीगाळ करून महिलेच्या घरासमोर लावलेल्या छोटा हत्ती गाडीची समोरील काचेवर दगड मारून काच फोडून गाडीचे काचेचे नुकसान करून तेथून निघून गेला आहे याबाबत महिलेने पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी करत आहेत.\nमाझ्याकडे संध्याकाळी आली नाही तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकील असे म्हणत महिलेचा केला विनयभंग \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण \nसुपा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण ----------------- तालुक्यात अल्पवयीन मुलींचे अपहरणा चे वाढते प्रमाण चिंताजनक पारनेर प्रतिनिधी - ...\nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह \nपारनेर तालुक्यातील 23 अहवाल पॉझिटिव्ह पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 23 व्यक...\nपारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय \nपारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यामध्...\nपारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथील रुई चोंडा येथे वाहून गेलेल्या पोलिसाचा शोध सुरु \nवाहून गेलेल्या पोलिसाचा पुन्हा शोध सुरु तहसीलदार तहसीलदार ज्योती देवरे नगर येथून शोध घेण्यासाठी आपत्कालीन वाहन मागवण्यात आले आहे -----------...\nपत्नीचा खून केल्याच्या आरोपातील पतीला हायकोर्टात जामीन मंजूर\nपत्नीचा खून केल्याच्या आरोपातील पतीला हायकोर्टात जामीन मंजूर अकोले/ प्रतिनिधी : अकोले तालुक्यातील चैतन्यपुर येथील आरोपी भगवान भाऊ हुलवळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maxmaharashtra.com/news-update/insurance-cover-for-mathadi-workers-and-security-guards-during-the-corona-period-ajit-pawar/93513/", "date_download": "2020-09-29T07:56:42Z", "digest": "sha1:BXEPRFRNNR6C7WKQKCUN4BHJ2DGQROAH", "length": 15903, "nlines": 156, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "...अखेर माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांना ‘कोरोना’ काळात ५० लाखांचे विमा संरक्षण | insurance cover for mathadi workers and security guards during the corona period ajit pawar", "raw_content": "\nMax Maharashtra - जन सामान्यांच्या प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडणार आपलं हक्काच न्युज़ पोर्टल | Max Maharashtra\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n…अखेर माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांना ‘कोरोना’ काळात ५० लाखांचे विमा संरक्षण\n…अखेर माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांना ‘कोरोना’ काळात ५० लाखांचे विमा संरक्षण\nBy टीम मॅक्स महाराष्ट्र On Jul 28, 2020\nकामगार विभागांतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत सुरक्षारक्षक व माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून करण्याचे व ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही ५० लाख रुपयांचे विमा संरक्षक कवच मंजूर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.\nयासंदर्भातील सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील नोंदणीकृत माथाडी कामगारांना आणि सुरक्षारक्षकांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच उपलब्ध होणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून रेल्वेतून प्रवास करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.\nअत्यावश्यक सेवेतील घटकांना ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्यावतीने ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. हे संरक्षण माथाडी कामगारांना व सुरक्षारक्षकांना देण्यात यावे, अशी मागणी कामगार संघटना, लोकप्रतिनिधींच्या वतीने करण्यात येत होती.\nत्यासंदर्भात कामगार विभागाने राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावावर आजच्या बैठकीत विचारविमर्श करण्यात आला व निर्णय घेण्यात आला. कामगार विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सुरक्षारक्षक मंडळातील नोंदणीकृत सुरक्षारक्षक आणि माथाडी मंडळातील नोंदणीकृत माथाडी कामगार या दोन अत्यावश्यक सेवा देणाऱ्या घटकांना वित्त विभागाच्या दि. २९ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट करुन सुधारित शासन निर्णय तातडीने निर्गमित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.\n‘महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९’ अंमलबजावणी करण्यासाठी अधिनियमामधील तरतुदीनुसार राज्यामध्ये ३६ माथाडी मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. या नोंदणीकृत माथाडी मंडळातील कामगारांना हा निर्णय लागू होणार आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रेल्वेच्या माथाडी कामगारांना हा निर्णय लागू नाही.\nकोरोनाच्या काळात आपलं ह्रदय निरोगी कसं ठेवाल\n‘नवीन कृषी धोरण म्हणजे शेतकऱ्यांना फाशीची शिक्षा’ राहुल…\nराज्याचे मुख्य सचिव कोरोना पॉझिटिव्ह, मंत्री मंडळाची चिंता…\nसरकारकडील आकडेवारीनुसार माथाडी मंडळांमधील नोंदीत कार्यरत माथाडी कामगारांची संख्या १ लाखांहून अधिक असून सद्य:स्थितीमध्ये शासकीय धान्य गोदाम, कृषी उत्पन्न बाजार समिती, घरगुती गॅस प्रकल्प अत्यावश्यक सेवेतील खाजगी कंपन्या आदी ठिकाणी २८ हजारांहून अधिक माथाडी कामगार कार्यरत आहेत.\nया पुरवठा साखळीत अत्यावश्यक व जीवनावश्यक माल उत्पादनाची चढ-उतार व वाहतूक करणारा माथाडी कामगार घटक महत्त्वाचा आहे. माथाडी कामगारांची सेवा कोविड संसर्गाचे हॉटस्पॉट भागातही असल्याने या निर्णयाचा मोठा लाभ माथाडी कामगारांना होणार आहे.\nराज्यात एकूण १५ सुरक्षारक्षक मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. या सुरक्षारक्षक मंडळामधील नोंदणीकृत सुरक्षा रक्षक हे विविध शासकीय, निमशासकीय, सिव्हिल हॉस्पिटल, शासकीय आस्थापना शासकीय मंडळे, महामंडळे, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, शासकीय कार्यालये आदी ठिकाणांसह इतर आस्थापनांमध्ये सुरक्षा रक्षकांची कामे करत आहेत.\nकेंद्र शासनाने दि. २३ मार्च २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार ‘सुरक्षा रक्षकांची सेवा’ ही अत्यावश्यक सेवा जाहीर करुन या सेवा लॉकडाऊनमध्ये सुरु ठेवलेल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षकांचा समावेश अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव कामगार विभागाकडून सादर करण्यात आला होता.\nसुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षारक्षक व माथाडी कामगार यांचा जरी कोरोनालढ्यात थेट समावेश होत नसला तरी सदर यंत्रणेस मदत, सहकार्य व त्यांचे संरक्षण करण्याचे काम सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार करत असल्यामुळे सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार यांना विमा कवच व सानुग्रह अनुदान लागू करण्याचा निर्णय सरकारच्यावतीने आज घेण्यात आला. त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि माथाडी कामगारांना ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ५० लाखांचे विमा संरक्षण कवच देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात यासंदर्भात आयोजित बैठकीला कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nटीम मॅक्स महाराष्ट्र 9861 posts 0 comments\nलक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांना घरीच क्वारंटाईन करणार: तुकाराम मुंढे\nऐकावं ते नवलच, शाळा बंद… पण शिक्षण सुरु\nकोरोनाच्या काळात आपलं ह्रदय निरोगी कसं ठेवाल\n‘नवीन कृषी धोरण म्हणजे शेतकऱ्यांना फाशीची शिक्षा’ राहुल गांधी यांचा संताप\nराज्याचे मुख्य सचिव कोरोना पॉझिटिव्ह, मंत्री मंडळाची चिंता वाढली\nआरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, नेत्यांना गावबंदी\nकोरोनाच्या काळात आपलं ह्रदय निरोगी कसं ठेवाल\nFact Check: मौलाना आझाद अरबी होते का\nस्थलांतरित मजूर: “रिझर्व्ह आर्मी”\nकोविडकाळातील केदारनाथ : भाग २\n‘नवीन कृषी धोरण म्हणजे शेतकऱ्यांना फाशीची शिक्षा’ राहुल…\nराज्याचे मुख्य सचिव कोरोना पॉझिटिव्ह, मंत्री मंडळाची चिंता…\nरस्त्याच्या दूरवस्थेमुळे गर्भवती महिलेला खाटेवर बसवून…\nआरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, नेत्यांना गावबंदी\nधीरूभाई अंबानी हॉस्पिटल ताब्यात घेऊन कोव्हीड सेंटर बनवा,…\nकोरोना वॅक्सीनची गाडी कुठपर्यंत आलीय\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराख��ी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://biographyinmarathi.com/kingfisher-bird-in-marathi/", "date_download": "2020-09-29T06:31:26Z", "digest": "sha1:JTA6M7CEGH45QDLDZ2WSOYKABW4XMGWJ", "length": 18441, "nlines": 102, "source_domain": "biographyinmarathi.com", "title": "Biography of Kingfisher Bird (किंगफिशर पक्षी) | Biography in Marathi", "raw_content": "\nBiography of Kingfisher Bird या आर्टिकल मध्ये आपण किंगफिशर या पक्षा बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत किंगफिशर पक्षी लाल चोच असलेला सामान्य पक्षी आहे जॉन नदी आणि तलावाच्या आसपास आढळतो.\nआजच्या आर्टिकल मध्ये आपण (Kingfisher bird information in Marathi) या पक्षाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. Kingfisher या पक्षाला मराठीमध्ये (खंड्या) या नावाने ओळखले जाते शास्त्रीय भाषेमध्ये त्याला (halcyon smymensis) या नावाने ओळखले जाते. इंग्लिश मध्ये याला व्हाईट थरोटेड किंगफिशर (white throated Kingfisher) या नावाने ओळखले जाते.\nKingfisher in Marathi Kingfisher bird हा पाण्याच्या उथळ भागांमध्ये राहणारा एक पक्षी आहे. हा पक्षी युरेशिया बसलेला आहे तो बहुतांश पैकी बल्गेरिया, तुर्कस्थान, पश्चिम आशिया, भारतीय उपखंड पासून फिलिपिन्स पर्यंत हा पक्षी आपल्याला आढळतो. (Kingfisher Bird in Marathi) किशोरच्या अत्यंत लहान आकारामुळे आणि आकर्षक रंगामुळे याचे वैशिष्ट्य खूप वेगळे आहे.\nKingfisher Bird Food किंगफिशर ह्या पक्षाला किडे लहान मासे आणि बेडूक खायला खूप आवडतात हे त्याचे मुख्य अन्न आहे. हा पक्षी पाण्यामध्ये सूर मारून किडे आणि छोट्या माशांची शिकार करतो.\nKingfisher Bird Name In Marathi मराठी भाषा ही पावलापावलावर बदलत राहते त्यामुळे ह्या पक्षाला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते पण त्यामध्ये प्रामुख्याने ह्या पक्ष्याला (खंड्या) या नावाने संबोधिले जाते. तर काही ठिकाणी याला बंड्या किंवा बंधू या नावानेही संबोधले जाते. पण महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे कार्याध्यक्ष डॉक्टर राजू कसंबे यांनी या पक्षाला (धीवर) असे नाव दिले आहे. Kingfisher Bird Name in Marathi खंड्या हे सर्वसामान्य नाव असून या पक्षाच्या विविध जाती पैकी किंगफिशर पांढऱ्या छातीच्या किंगफिशर पक्षी ला खंड्या या नावाने ओळखले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने लहान खंड्या, कवडा खंड्या, काळ्या खंड्या, तिबोटी खंड्या, घोंगी खंड्या, मलबारी खंड्या अशा नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रामध्ये या नावाने किंगफिशर या पक्षाला प्रामुख्याने ओळखले जाते. त्यांची इंग्रजी नावे अशी आहेत. Small blue, Indian Pied, Black Capped, Indian Threetoed, Brownheaded Storkbilled, Malabar Whitecollared.\nKingfisher Bird Australia ऑस्ट्रेलियामध्ये किंगफिशर या पक्षाला कोकाबुरस या नावाने ओळखले जाते डेकेलो या जातीमध्ये कोकाबुरस हे खूप मोठे पक्षी झाडावर राहणारे आहेत. यांच्या फक्त चार जाती आहेत आणि ते सर्व ऑस्ट्रेलिया आणि न्यू गनी मध्ये आढळतात. निळे कुंकू असलेला कोकाबुरस हा उत्तर ऑस्ट्रेलिया मध्ये राहतो त्याची चोच 38 ते 40 सेंटीमीटर लांब असते.\nKingfisher Bird Arizona मध्ये आढळणाऱ्या Kingfisher या Bird ला (बेल्ट किंगफिशर) या नावाने ओळखले जाते हा पक्षी दक्षिण-पूर्व Arizona च्या तलावांच्या आसपास आढळतो. Kingfisher Bird Arizona हा पक्षी ऍरिझोना मध्ये ट्रान्सजेंट आणि हिवाळ्यात मध्ये राहतो हे किंगफिशर ऑगस्टच्या मध्यापासून हे पक्षी Arizona मध्ये दिसायला सुरुवात होतात आणि एप्रिलच्या सुरुवातीस ते उत्तरेकडे प्रस्थान करतात.\nKingfisher Bird Africa आफ्रिकेमध्ये हे पक्षी नाईल नदीच्या बाजूने उत्तर Africa च्या Sahara पर्यंत येतात. हे नद्यांच्या भागात जंगलात आणि खारफुटी आणि दलदलीच्या भागामध्ये किंवा गवताळ प्रदेशामध्ये प्रामुख्याने आढळतात. Africa मध्ये याला आफ्रिकन बुट किंगफिशर म्हणजेच (Ispidina Iecontei) या नावाने संबोधले जाते.किंगफिशर हा Africa केतील सर्वात चमकदार रंगाचा पक्षी आहे त्यांचा आवाज प्रामुख्याने खूप कडक असतो.\nKingfisher Bird Alaska किंग फिशर ह्या पक्षाला Alaska मध्ये Belted Kingfisher या नावाने ओळखले जाते Belted Kingfisher Northern Alaska आणि Canada पर्यंत उत्तरेकडे प्रजनन करत राहतात हे पक्षी हिवाळ्यासाठी दक्षिणेकडे स्थलांतर करतात. Belted Kingfisher हा संपूर्ण हिवाळ्यामध्ये Mexico आणि Central America ते Northern Venezuela आणि Columbia पर्यंत आढळतो.\nKingfisher Bird Alabama किंगफिशर हा पक्षी Alabama चे वर्षभर रहवासी पक्षी आहे ते बोगद्यामध्ये घरटे करून किंवा चिखलामध्ये किंवा पाण्याच्या काठावर घर करून तेथे अंडी घालतात.\nKingfisher Bird Michigan मध्ये आढळणाऱ्या किंगफिशर या पक्षाला blue streak या नावाने ओळखले जाते blue streak हा मायावी पक्षी म्हणून ओळखला जातो. Michigan मध्ये प्रामुख्याने किंगफिशर या पक्षाची 3 प्रमुख प्रजाती आढळतात त्याच्यामध्ये true blue, belted Kingfisher, Blue angle असे किंगफिशर पक्षी प्रामुख्याने आढळतात.\nMichigan मध्ये आढळणारा किंगफिशर हा आठ ते दहा इंचाचा लहान छोटा पक्षी आहे. त्याच्या डोक्यावर मुकुटा सारखा तुरा असतो.\nKingfisher Bird as Pet किंगफिशर हा पक्षी एक वन्य पक्षी आहे तो माणसाळलेला पक्षी नाहीये हा पक्षी मैत्रीपूर्ण पक्षी नाही आहे. बऱ्याच ठिकाणी किंगफिशर या पक्षाला पाळीव पक्षी म्हणून ठेवणे बेकायदेशीर म्हणून मानले जाते.\nKingfisher Bird Price in India गुगलवर सर्च करून तुम्ही किंगफिशर या पक्षाची खरी किंमत पाहू शकता आम्हाला याच्याबद्दल काही कल्पना नाहीये त्यामुळे आम्हाला क्षमा करा.\nWhere is Kingfisher bird found in India भारतामध्ये निळा चोच असलेला किंगफिशर उत्तर-पूर्व हिमालयाच्या पायथ्याशी आढळतो. भारतामध्ये पूर्व घाट आणि पश्चिम घाट हे घनदाट जंगलामध्ये कॉमन किंगफिशर आढळतो कधीकधी हा शहरी भागांमध्ये सुद्धा वावर करताना दिसतो. मुख्यता महाराष्ट्रामध्ये हा लाल चोच असलेला किंगफिशर पक्षी सर्वसामान्यपणे आढळतो.\nHow many type of Kingfisher are there किंगफिशर या पक्षाचे जगामध्ये एकूण 120 प्रजाती आहेत. किंगफिशर हा पक्षी Australia, Asia आणि Africa सारख्या tropical area मध्ये प्रामुख्याने आढळतो.\nKingfisher Bird Image जर तुम्हाला आणखी किंगफिशर या पक्षाचे फोटो हवे असतील तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही Kingfisher Bird Image पाहू शकता.\nKingfisher Bird in Hindi Name किंगफिशर या पक्षाला हिंदी मध्ये (रामचेरिया) या नावाने संबोधिले जाते. तसेच किल्ला कोडील्ला या नावाने सुद्धा ओळखले जाते.\nKingfisher Bird Essay किंगफिशर या पक्षावर जर तुम्हाला essay लिहायचं असेल तर Biography in Marathi ह्या वेबसाईट वर तुम्ही Kingfisher या पक्षाबद्दल डिटेल मध्ये माहिती मिळू शकता. (Kingfisher essay in Marathi) तसेच अन्य पक्ष्यांबद्दल सुद्धा ह्या वेबसाईटवर तुम्हाला माहिती मिळू शकते.\nThe Kingfisher Bird Fact किंग फिशर ह्या पक्षाच्या जगामध्ये 90 प्रजाती आहेत. हे पक्षी नद्यांच्या किंवा तलावाच्या आज पास राहणारे पक्षी आहे.\nह्या पक्षाचे तोच लांब आणि पाय छोटे असतात हे कुठल्याही नदीच्या किनारी किंवा तलावाच्या आसपास झाडावर बसलेले असतात.\nकिंगफिशर हा पक्षी शिकारी पक्षी आहे हा पाण्यामध्ये माशांची शिकार करतो.\nकिंगफिशर छोट्या जातीमध्ये त्यांच्या अंगावर निळ्या रंगाचे पंख असतात. ह्या पक्षाचा खालचा भाग लाल रंगाचा असतो चोच काळी असते त्याचे गाल सफेद असतात आणि त्याचे पाय लाल रंगाचे असतात.\nकिंग फिशर हे पक्षी जानेवारी ते जून आणि मोठे किंगफिशर पक्षी मार्च ते जुलै या महिन्यांमध्ये नदीच्या किनारे घरटे बनवून प्रजनन करतात.\nदक्षिण आफ्रिकेमध्ये एक कॉमन किंगफिशर आढळतो त्याची चोच 6 इंच लांब असते.\nभारतामध्ये Pied Kingfisher हा पक्षी आढळला जातो हा भारतामध्ये मैदानी भागामध्ये सर्वात जास्त पाहिला जातो हा प���्षी नदी तलाव यासारख्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतो. हा शिकारी पक्षी असल्यामुळे हा नद्यांचा चोरांमध्ये किंवा जंगलामध्ये सर्वाधिक आढळतो.\nSmall blue king fisher हा पक्षी खूप वेगवान पक्षी असतो याचा खालचा भाग हिरवा चॉकलेटी असतो आणि याची चोच खूपच टोकदार असते. हा पाण्याच्या तीरावर एकटा राहतो किंगफिशर माझा वर्षभरामध्ये 5 किंवा 7 अंडे देते.\nBrown headed stroke bulled Kingfisher चॉकलेटी रंगाचे किंवा पिवळ्या कलरची असते कधीकधी हा निळा रंगाचा सुद्धा असतो त्याचा मोठा आकार आणि आकर्षक रंग आणि लांब लाल चोची मुळे हा लगेच ओळखता येतो.\nमोराची माहिती – Morachi Mahiti\nUrmila Nimbalkar बायोग्राफी मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/and-the-president-embraced-his-friend/", "date_download": "2020-09-29T08:18:22Z", "digest": "sha1:NBIQQZP5RK4ZZLTULJSSMQ4HZW2X5ZQP", "length": 8450, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "...आणि राष्ट्रपतींनी घेतली आपल्या मित्राची गळाभेट", "raw_content": "\n…आणि राष्ट्रपतींनी घेतली आपल्या मित्राची गळाभेट\nभुवनेश्वर : मैत्री ही जीवाभावाची असते हे सर्वांनाच माहिती आहे. त्यातही जर आपण बऱ्याच वर्षानंतर आपल्या मित्र-मैत्रीणीला भेटत असू तर आपण कोण आणि काय आहोत हे एका क्षणासाठी विसरून जातो. असेच काही घडले आपल्या देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत… राष्ट्रपतींनी आपल्या पदाचा विचार न करता प्रोटोकॉलला न जुमानता आपल्या मित्राची भेट घेतली आहे. सध्या त्यांच्या याच मैत्रीची सोशलमीडियावर चर्चा सुरू आहे.\nउत्कल विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या मैत्रीचे उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उपस्थित गर्दीत असलेल्या आपल्या मित्राला पाहिले. त्यानंतर प्रोटोकॉल बाजूला ठेवून मित्राला मंचावर बोलवले आणि गळाभेट घेतली. दरम्यान, 8 डिसेंबरला ओडिसामधील उत्कल विद्यापीठाच्या अमृत महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्या जवळच्या मित्राशी त्यांची भेट झाली.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद मृदू स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. अमृत महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लोकांच्या गर्दीतून आपल्या एका जुन्या मित्राला ओळखले. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त���यांच्याजवळ बसलेले केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या मित्राला मंचावर बोलवण्यास सांगितले. तसेच, मित्र मंचावर येताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्याची गळाभेट घेतली. हे पाहून उपस्थितांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला.\nदरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद याचे असे मित्र कोण आहेत, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर ते ओडिसाचे माजी राज्यसभा सदस्य आहेत. त्यांचे बीरभद्र सिंह असे नाव असून ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. बीरभद्र सिंह हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे 12 वर्षे जुने मित्र आहेत. बीरभद्र सिंह 2000 ते 2006 पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत काम केले होते. यावेळी बीरभद्र सिंह यांनी सांगितले की, जवळपास 12 वर्षानंतर आम्ही दोघे एकमेकांना भेटलो.\nWHOकडून १३३ देशांना मिळणार कमी किंमतीची करोना टेस्ट किट; मूल्य असेल केवळ इतकेच\nस्थलांतरित मजुरांचा मुद्दावरून मनोज बाजपेयीने केली खंत व्यक्त\nराजकीय चर्चा करणे गुन्हा आहे का राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना सवाल\nउदयनराजे आणि संभाजीराजेंच्या भूमिकेचा अर्थ एकच – शिवसेना\n‘दोन पक्षांचे बडे नेते भेटत असतील तर नक्कीच राजकीय….’\nWHOकडून १३३ देशांना मिळणार कमी किंमतीची करोना टेस्ट किट; मूल्य असेल केवळ इतकेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/02/blog-post_46.html", "date_download": "2020-09-29T09:05:14Z", "digest": "sha1:SW22SFBZIZYQDZLXB5U3YTGJWT6U7H5A", "length": 3085, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "भोग | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ९:४३ म.उ. 0 comment\nकाय चांगले काय वाईट\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.missionmpsc.com/current-affairs-14-december-2019/", "date_download": "2020-09-29T06:49:52Z", "digest": "sha1:EDCEZ2D7B22ADW2QSPNIZZAQ2QB3FTIV", "length": 17129, "nlines": 147, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "चालू घडामोडी : १४ डिसेंबर २०१९ | Mission MPSC", "raw_content": "\nचालू घडामोडी : १४ डिसेंबर २०१९\nमालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nमालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सहाव्या भारत-मालदीव संयुक्त आयोगाच्या बैठकीसाठी अब्दुल्ला शाहिद भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत.\nमालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पहिल्या वर्षात केलेल्या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवचे परराष्ट्र मंत्री शाहिद यांच्याकडे प्रशंसा केली. भारत आणि मालदीव यांच्यातील वाढत्या सहकार्याबद्दल आणि गेल्या वर्षभरातल्या द्विपक्षीय सहकार्याच्या सकारात्मक परिणामांबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले.\nदिल्लीत आर्थिक जनगणनेस प्रारंभ\nराजधानी दिल्लीत सातव्या आर्थिक जनगणनेला शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत “कॉमन सर्व्हिस सेंटर’ (सीएससी) या “एसपीव्ही’शी करार केला आहे.\nप्रथमच संपूर्ण जनगणना एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर एका ऍप्लिकेशनच्या सहाय्याने आयोजित केली जात आहे; जी अचूकता व डेटा सुरक्षितता सुनिश्चित करेल. दिल्ली हे 26वे राज्य आहे, जेथे सर्वेक्षण सुरू केले गेले आहे, तर 20 राज्यांमध्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशात प्रक्रिया सुरू आहे.\nशिरीन दळवींनी केला साहित्य अकादमी पुरस्कार परत\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक देशात फूट पाडणारे आणि भेदभाव करणारे आहे. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पक्षात लढणाऱ्या सहकाऱ्यांना साथ देण्यासाठी मी हा पुरस्कार परत करत आहे. असे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त शिरीन दळवी यांनी सांगितले.\nशिरीन दळवी या लखनऊ येथील प्रसिद्ध उर्दू दैनिक ‘अवधनामा’च्या मुंबई आवृत्तीच्या माजी संपादक आहेत. राज्य सरकारकडून त्यांना 2011 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. भाजप सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर केले यावर मी खूप दुःखी आहे. असेही त्या म्ह��ाल्या.\nहा देशाची राज्यघटना आणि धर्मनिरपेक्षतेवर हल्ला आहे. या अमानवीय विधेयकाचा निषेध करताना मी साहित्य अकादमी पुरस्कार 2011 परत देत असल्याची घोषणा त्यांनी केली.\nब्रिटनच्या पंतप्रधानपदी पुन्हा बोरिस जॉन्सन\nब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत हुजूर पक्षाने (Conservative Party) दणदणीत विजय मिळवला आहे. ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्त्वात हुजूर पक्षाने बहुमताचा ३२६ हा आकडाही पार केला. १९८० च्या दशकात मार्ग्रेट थॅचर यांच्या काळातील विजयानंतर हुजूर पक्षासाठी हा सर्वात मोठा विजय मानला जातो. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी ११ वाजता हाऊस ऑफ कॉमन्सच्या एकूण ६५० जागांपैकी ६४२ जागांचे निकाल जाहीर झाले होते. यापैकी बोरिस जॉन्सन यांच्या हुजूर पक्षाने ३५८ जागा मिळवल्या होत्या. तर मजूर पक्षाने यापैकी २०३ जागांवर विजय मिळवला.\n‘दिशा’ विधेयक मंजूर; बलात्काऱ्यांना २१ दिवसांच्या आत फाशी\nआंध्र प्रदेश विधानसभेचे शुक्रवारी ‘दिशा विधेयक’ पारित केलं. बलात्काराच्या गुन्ह्याची प्रकरणे २१ दिवसांच्या आत निकाली काढत दोषींना मृत्यूदंड देण्याची तरतूद या कायद्याद्वारे केली जाणार आहे. बलात्काऱ्यांना फाशी देणारं आंध्र प्रदेश हे देशातील पहिलं राज्य बनलं आहे.\nदिशा विधेयकाला आंध्र प्रदेश क्रिमिनल लॉ (सुधारणा) कायदा २०१९ म्हटले आहे. या विधेयकांतर्गत बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या अपराधाची सुनावणी जलद करत, २१ दिवसांच्या आत निकाल लावण्याची आणि मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेटने दिशा विधेयक मंजूर केलं होतं. सध्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार अशा प्रकरणांची सुनावणी चार महिने चालते.\nविधेयकात भारतीय दंड विधानाच्या ३५४ कलमात दुरुस्ती करण्यात आली असून ३५४ (ई) हे कलम बनवण्यात आलं आहे. सुधारणा कायद्यानुसार, अशा प्रकरणात जेथे साक्षीपुरावे उपलब्ध आहेत, तेथे तपास सात दिवसांत पूर्ण करून आणि पुढील १४ दिवसांत कोर्टात सुनावणी झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत शिक्षा दिली जावी असे म्हटले आहे.\nहाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीय वंशाचे १५ खासदार\nब्रिटनमध्ये आताच्या निवडणुकीनंतर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीय वंशाचे १५ खासदार प्रवेश करणा�� आहेत. सत्ताधारी हुजूर व विरोधी मजूर पक्षाकडून काही भारतीय वंशाचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यात अनेक खासदारांनी आपले मतदारसंघ राखण्यात यश मिळवले असून भारतीय वंशाचे एकूण १५ खासदार नव्या सभागृहात असणार हे उघड झाले आहे.\nपंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आताच्या निवडणुकीत नेत्रदीपक विजय संपादन केला असून आतापर्यंत सर्वात जास्त विविधता असलेले सभागृह अस्तित्वात येत आहे. त्यात वांशिक अल्पसंख्याक असलेले १० खासदार आहेत. आधीच्या संसदेतील सर्वच खासदार पुन्हा यशस्वी झाले आहेत.\nजगातील १०० प्रभावी महिलांत सीतारामन\nफोर्ब्स नियतकालिकाच्या शंभर शक्तिशाली- प्रभावी महिलांच्या यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश करण्यात आला आहे. या शंभर महिलांत जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल पहिल्या क्रमांकावर आहेत.\nयादीतील इतर भारतीय महिलांमध्ये एचसीएल कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक रोशनी नादर मल्होत्रा व बायोकॉनच्या संस्थापक किरण शॉ मजुमदार यांचा समावेश आहे.\nफोर्ब्सची २०१९ची यादी ‘दी वर्ल्डस् १०० मोस्ट पॉवरफुल विमेन’ या नावाने प्रसिद्ध झाली असून त्यात मर्केल (वय ६५) प्रथम क्रमांकावर आहेत. युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या प्रमुख ख्रिस्तिना लॅगार्ड या दुसऱ्या क्रमांकावर, तर अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना २९ व्या क्रमांकावर आहेत.\nसीतारामन ३४ व्या क्रमांकावर असून त्या भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत. यापूर्वी इंदिरा गांधी यांनी अगदी कमी काळ अर्थमंत्रीपद सांभाळले होते.\nमल्होत्रा या ५४ व्या क्रमांकावर असून त्या एचसीएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ही कंपनी ८.९ अब्ज डॉलर्सची आहे. मजुमदार शॉ या ६५ व्या क्रमांकावर असून त्या स्वयंश्रीमंत महिलांमध्ये आघाडीवर आहेत. बायोकॉन या कंपनीची स्थापना त्यांनी १९७८ मध्ये केली होती. त्यांनी संशोधन व पायाभूत व्यवस्थेत गुंतवणूक केली आहे.\nफोर्ब्सच्या या यादीत गेट्स फाउंडेशनच्या मेलिंडा गेटस, आयबीएमच्या गिनी रोमेटी, फेसबुकच्या शेरील सँडबर्ग, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अरडर्न, इव्हान्का ट्रम्प, गायक रिहान व बियॉन्स तसेच टेलर स्विफ्ट, टेनिस पटू सेरेना ��िल्यम्स, हवामान कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांचाही समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.missionmpsc.com/current-affairs-2-3-march-2018/", "date_download": "2020-09-29T06:38:17Z", "digest": "sha1:CBCMPE7AR3YXC35Y6P4SDDRWAJJTSQSQ", "length": 17424, "nlines": 147, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "MPSC Current Affairs 2 & 3 March 2018 | Mission MPSC", "raw_content": "\n1) भारतीय भाषा संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर कंबार\nभारतीय भाषांचे संवर्धन करणा-या साहित्य अकादमी या संस्थेच्या अध्यक्षपदी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक चंद्रशेखर कंबार यांची निवड झाली. पंचवीस वर्षांनंतर अकादमीच्या अध्यक्षपदी पुन्हा एक कन्नड साहित्यिक विराजमान झाला आहे. ओडिया लेखिका प्रतिभा राय आणि ‘कोसला’ कार महाराष्ट्रीयन साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा पराभव करीत त्यांनी अध्यक्षपदावर आपले नाव कोरले तर उपाध्यक्षपदी हिंदी कवी माधव कौशिक निवडून आले. या निवडणूकीत चंद्रशेखर कंबार यांनी 56 मतांनी आपले स्थान बळकट केले तर ओडिया लेखिका प्रतिभा राय यांना 29 मते आणि भालचंद्र नेमाडे यांना केवळ 4 च मते पडली. विनायक कृष्णा गोकाक (1983) आणि यू.आर अनंतमूर्ती (1993) यांच्यानंतर तिस-या कन्नड साहित्यिकाची अकादमीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.\n2) मुंबईतील एक हजार हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांना सोपविणाऱ्या आरपीएफच्या महिला उप निरीक्षक रेखा मिश्रा\nमुंबईतील एक हजार हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांना सोपविणाऱ्या आरपीएफच्या महिला उप निरीक्षक रेखा मिश्रा यांना केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. रेखा शर्मा मूळच्या उत्तरप्रदेशातील अलाहाबादच्या आहेत. त्या २०११ च्या बॅचच्या आरपीएफ उप निरीक्षक आहेत. प्रशिक्षणानंतर त्या २०१४ पासून नियमित सेवेत आहेत. डिसेंबर २०१४ मध्ये त्यांची नियुक्ती मुंबईत झाली. एक वर्ष त्या महिला सुरक्षा दलात होत्या. त्यानंतर २०१६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर त्यांना नियुक्त करण्यात आले. या ठिकाणी सेवा बजावत असताना त्यांनी आतायर्पंत ९५३ हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुखरुप पोहचविले आहे.\n3) व्हीएतनामचे राष्ट्रपती त्रान दाई क्वांग भारत दौऱ्यांवर\nव्हीएतनामचे राष्ट्रपती त्रान दाई क्वांग तीन दिवसांच्या भारत दौऱ्यांवर आहेत. ४ मार्चपर्यंत ���े भारतामध्ये असतील. आशिया-पॅसिफिक प्रदेशात चीनचा वाढता प्रभाव आणि चीनचे वाढते दबावाचे राजकारण लक्षात घेता या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. या दौऱ्यामध्ये त्रान दाई क्वांग भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करतील तसेच ते भारतातील उद्योजकांचीही भेट घेतील. क्वांग यांच्या १८ जणांच्या शिष्टमंडळामध्ये उद्योजक आणि कलाकारांचा समावेश आहे. तसेच त्यांच्या पक्षाचे काही नेते व मंत्रीही असतील. राष्ट्रपती क्वांग आपल्या भारतभेटीमध्ये बिहारमधील बोधगया या पवित्र तीर्थक्षेत्रालाही भेट देतील. चीनच्या वाढत्या कारवायांना ब्रुनेई, तैवान, मलेशिया, फिलिपाइन्स, व्हीएतनामनेही विरोध केला आहे. नरेंद्र मोदी यांनी व्हीएतनामला २०१६ साली भेट दिली होती. या भेटीच्यावेळेस दोन्ही देशांमध्ये माहिती-तंत्रज्ञान, अवकाशविज्ञान, दुहेरी करआकारणी अशा विविध विषयांवर १२ करार करण्यात आले होते. २०१७ साली या दोन्ही देशांच्या राजनयिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाली.\n4)रिझर्व्ह बँकेचे लोकपालामार्फत ६,९४५ कोटी रुपयांच्या ठेवींना संरक्षण\nबँकिंग क्षेत्रात घोटाळे बाहेर येत असताना आता बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमधील ठेवीदारांना रिझर्व्ह बँकेने लोकपालामार्फत संरक्षण देऊ केले आहे. यामुळे देशातील २.३७ कोटी ठेवीदार सुरक्षित झाले आहेत. एनपीए व कर्ज बुडव्यांचे घोटाळे यामुळे देशातील बँकिंग क्षेत्र हादरले आहे. सहकारी बँकांची स्थितीही फार चांगली नाही. यामुळेच गुंतवणूकदार झपाट्याने बिगर बँकिंग वित्त संस्थांकडे (एनबीएफसी) वळत असताना तेथेही भविष्यात फसवणुकीचे प्रकार होण्याची भीती होती. या एनबीएफसींना लोकपालाच्या कक्षेत आणण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. एनबीएफसीकडून ठेवीदारांची फसवणूक झाल्यास रिझर्व्ह बँक लोकपालाची नियुक्ती करेल. बँकेतील महाव्यवस्थापक दर्जाचा अधिकारी ‘लोकपाल’ या नात्याने पूर्ण तपास करेल. त्याची नियुक्ती कमाल तीन वर्षाची असेल. लोकपालाची नियुक्ती प्रारंभी केवळ मुंबई, दिल्ली, कोलकाता व चेन्नई या महानगरांत असेल. एनबीएफसीत घोटाळा झाल्यास कुठल्या लोकपाल कार्यालयात ते प्रकरण वर्ग करायचे हा निर्णय रिझर्व्ह बँकेकडून घेतला जाणार आहे. फसवणूक झालेली व्यक्ती स्वत: याबाबत रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करू शकेल. एनबीएफसींचे विविध १२ प्रकार असतात. यापैकी केवळ ठेवी स्वीकारणाºया संस्थांवर सुरुवातीला रिझर्व्ह बँकेची करडी नजर असेल. अशा संस्थांना लोकपालाच्या कक्षेत आणले आहे. पहिल्या टप्प्यातील यशानंतर ही कक्षा विस्तारली जाईल.\n5) करदात्यामध्ये महाराष्ट्र दुसरा\nजानेवारी 2018 या महिन्यात जीएसटीमधून 86, 318 कोटी रुपये सरकारकडे जमा झाले आहेत. डिसेंबर 2017 च्या तुलनेत ही आकडेवारी आधिक आहे. जानेवारीमध्ये 57.78 लाख जीएसटीआर 3 बी रिटर्न झाली. जी एकूण करदात्यांच्या 69 टक्के आहे. सरकारने जीएसटीच्या या आकड्यावरीसोबतच प्रत्येक राज्याच्या करदात्याचा डेटा जाहीर केला आहे. जीएसटी कर भरण्यामध्ये पंजाब, महाराष्ट्र आणि गुजरात सर्वात पुढे आहेत. 25 फेब्रुवारी 2018 पर्यंत 1.03 कोटी टॅक्सपेअर्सने जीएसटीची नोंदणी केली आहे. जवजवळ 17.65 लाख उद्योगपतींनी कंपोजिशन डिलर साठी रजिस्ट्रेशन केलं आहे. 25 फेब्रुवारी 2018 पर्यंत 16.42 लाख उद्योगपत्तींनी कंम्पोजिशन स्कीमची निवड केली आहे. केंद्र सरकारनं जीएसटीमधून जमा झालेल्या आकडेवारीसह प्रत्येक राज्याचा टॅक्सपेअर्सचा (करदाते) डेटा जाहीर केला आहे. करदात्यामध्ये महाराष्ट्र सर्वात अव्वल आहे. मात्र कर भऱणाऱ्यामध्ये पंजाबनं बाजी मारली आहे. जीएसटी कर भरणाऱ्यामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब आणि महाराष्ट्रामधून 70 टक्केंपेक्षा आधिक जीएसटी कर भरला जातो.\n6) त्रिपुरा,नागालँडमध्ये कमळ; मेघालयात काँग्रेस आघाडीवर\nईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालँड आणि मिझोरम या राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. त्रिपुरातील २५ वर्षापासूनची डाव्यांची सत्ता उलथवून भाजपने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. त्रिपुरात अवघे दीड टक्के मते मिळविलेल्या भाजपनं आता जोरदार मुसंडी मारत ४१ टक्के मते मिळविली आहेत. त्रिपुरात ‘चलो पलटए’ हा भाजपचा नारा होता. भाजप आघाडीने बहुमताचा आकडा पार करत ४० जागां तर २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या सीपीएमला अवघ्या १८ जागां मिळाल्या आहेत. त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारीला मतदान झाले होते, तर नागालँड व मेघालयात 27 फेब्रुवारीला मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. तिन्ही विधानसभांमध्ये प्रत्येकी 60 जागा आहेत. मात्र निवडणुकीत मतदान मात्र 59-59 जागांसाठी झाले.\nकाँग्रेस : २२ जागा\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.readkatha.com/%E0%A4%9A%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2020-09-29T07:50:15Z", "digest": "sha1:KOLDSJYOPRG6PQ33JAUVPNTCDPNDC3AE", "length": 11558, "nlines": 158, "source_domain": "www.readkatha.com", "title": "चॉकलेट खाण्याचे फायदे » Readkatha", "raw_content": "\nHome\tहेल्थ\tचॉकलेट खाण्याचे फायदे\nतुम्हाला वाटत असेल की चॉकलेट शरीरासाठी हानिकारक आहे. तसे मुळीच नाही हा त्याच्यामुळे चूल नाही भरली तर दात मात्र किडू शकतात. त्यासाठी चॉकलेट खाणे हे उत्तम आहे. जसे की एखाद्या वस्तूचे अतिसेवन ही घातकच असते. तसेच चॉकलेटचे ही आहे. त्यामुळे चॉकलेट खा पण कमी प्रमाणात खा. आता बघुया चॉकलेट खाण्याचे काय काय फायदे आहेत ते.\nचॉकलेट खाल्ल्याने तुम्ही मानसिक तणावापासून लांब राहता. यात असते घटक हे मानसिक तणावापासून लांब राहण्याचे कार्य करतात.\nजेव्हा तुम्हा कोणत्याही प्रकारचा त्रास होत असतो तेव्हा तुमचा स्वभाव बदलतो. त्यामुळे लगेच चॉकलेट खाल्यास तुमच्या स्वभावात बदल झालेला जाणवेल.\nचॉकलेटमध्ये प्लेवेनोल सारखे घटक आढळते या घटकामुळे तुम्ही एखाद्या मानसिक तणावापासून लांब राहता.\nतुम्हाला जर हृदय रोगा सारख्या आजाराने ग्रासले असेल तर चॉकलेट नक्की खा. चॉकलेट मुळे हृदय संबंधी आजार लांब राहतात. म्हणून आठवड्यातून दोन वेळा तरी थोड थोड करून हे चॉकलेट खा. त्यामुळे तुमचे बीपी कंट्रोल मध्ये राहील.\nचॉकलेट मध्ये असे काही घटक आहेत जे आपले रोजचे आजार म्हणजे सर्दी आणि कफ यांच्यावर ही औषधी आहे. आणि म्हणून न घाबरता चॉकलेट खा पण कमी खा.\nआंबेहळदचे हे उपयोग तुम्हाला माहीत नसतील. वाचा\nकोथिंबीर खाल्याने मिळतात अगणित फायदे बघा कोणते आहेत ते\nनमस्कार मी पाटीलजी, तुम्हा सर्वाना हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. सोशल मीडियाच्या ह्या अथांग पसरलेल्या समुद्रात पाटीलजी हे आपले छोटेसे कुटुंब. ज्यात तुम्ही मला नेहमीच साथ दिलीत म्हणून आज आपण इथवर पोहोचलो आहोत. माझे नाव महेंद्र गुरुनाथ पाटील आहे आणि मी छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे ह्या छोट्याश्या खेडेगावातील एक युवक. माझे वय २७ आहे आणि गेली आठ वर्ष मी फेसबुक वर पाटीलजी ह्या नावाने पेज चालवतो. आपल्या ह्या वेबसाइटवर तुम्��ाला मराठी क्षेत्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील घडामोडी, आरोग्यविषयक आर्टिकल आणि प्रेमाच्या मराठमोळ्या गोष्टी वाचायला मिळतील, आपले अनेक फेसबुक पेज आहेत जिथे आपण हे आर्टिकल पोस्ट करत असतो. आपल्या पाटीलजी नावाची खरी ओळख प्रेमकथा म्हणून आहे. जर तुम्हालाही मराठी कथा वाचायची आवड असेल तर तुम्ही योग्यठिकाणी आला आहात. Patiljee\nश्रावण महिन्यात फक्त शाकाहारी का खाल्ले जाते\nदुधी भोपळा खाण्याचे फायदे\nशेवग्याच्या पानांची भाजी खाण्याचे फायदे\nसोनचाफा फायदे आणि महत्त्व\nफाटलेल्या टाचांवर घरगुती उपाय\n[…] चॉकलेट खाण्याचे फायदे […]\nआनंदाची बातमी : कंपनीमध्ये एक वर्ष काम केलं तरी मिळणार ग्रॅच्युइटी\nआज सुद्धा मराठी सिने सृष्टीला मोठा धक्का, दिग्गज अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआड\nह्या ब्रश ने होतील तुमचे दात पांढरे शुभ्र\nभक्तांना कधीच विसरत नाहीत बाबा, वाचा साई बाबांची खरी कथा » Readkatha on आज ह्या वाक्याचा खरा अर्थ कळला “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”\nती मी आणि ती » Readkatha on भयाण विकृती\nभयाण विकृती » Readkatha on गैरसमज\nभयाण विकृती » Readkatha on क्षणिक सुख\nरोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या\nआनंदाची बातमी : कंपनीमध्ये एक वर्ष काम केलं तरी मिळणार ग्रॅच्युइटी\nआज सुद्धा मराठी सिने सृष्टीला मोठा धक्का, दिग्गज अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआड\nरसोडे मै कोन था मिम्स मागे हा मराठमोळा मुलगा\n६०+ वय असेल तर पुणेकर सावधान, गंभीर अहवाल आला समोर\nदुर्वा किती उपयोगी आहेत पाहा आपल्या साठी\nकोरफड या आरोग्यवर्धक झाडाचे एक तरी रोप...\nदुधी भोपळा खाण्याचे फायदे\nerror: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/two-brothers-who-were-members-of-simi-were-in-the-net-of-ats/", "date_download": "2020-09-29T07:46:03Z", "digest": "sha1:U3VVJFWU4ZMTT6QSJPKSEYMATQUHEXLU", "length": 5506, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिमीचे सदस्य असणारे दोन भाऊ एटीएसच्या जाळ्यात", "raw_content": "\nसिमीचे सदस्य असणारे दोन भाऊ एटीएसच्या जाळ्यात\nमुंबई : स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचे दोन सदस्य महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) जाळ्यात आले आहेत. इजाज अक्रम शेख आणि इलियास अक्रम शेख अशी त्या सिमी सदस्यांची नावे आहेत. ते एकमेकांचे भाऊ आहे��.\nंमुंबईत 2006 मध्ये रेल्वेत बॉम्बस्फोट झाले. त्या स्फोटांत 188 जण मृत्युमुखी पडले. त्या स्फोट प्रकरणात मुख्य आरोपी एहतेशाम सिद्दीकी याला याआधीच दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. सिद्दीकीचे साथीदार असल्याच्या संशयावरून इजाज आणि इलियास तपास आणि सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होते. इजाज याला गुरूवारी मध्यप्रदेशात अटक करण्यात आली.\nती कारवाई मध्यप्रदेश एटीएसने केली. त्याला महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात देण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीवरून महाराष्ट्र एटीएसने तातडीने हालचाली करून इलियास याला दिल्लीत पकडले. आता त्या दोन्ही भावांना पुढील तपासासाठी मुंबईत आणले जाईल. त्यानंतर 16 डिसेंबरला त्यांना मुंबईतील न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांच्या चौकशीतून सिमीच्या कारवायांबाबत महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.\nराजकीय चर्चा करणे गुन्हा आहे का राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना सवाल\nउदयनराजे आणि संभाजीराजेंच्या भूमिकेचा अर्थ एकच – शिवसेना\n‘दोन पक्षांचे बडे नेते भेटत असतील तर नक्कीच राजकीय….’\nई-कॉमर्स धोरण लवकरच जाहीर करावे\nउत्तरप्रदेश : सामूहिक बलात्कारातील पीडितेचा मृत्यू; चार जणांना अटक\nविद्यापीठाच्या परीक्षा ढकलल्या पुढे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/12/tikona-fort-in-maval-region.html", "date_download": "2020-09-29T07:08:04Z", "digest": "sha1:6JSOPLJWBNWNS3J655DMUSNIZDWOII5D", "length": 21829, "nlines": 56, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तिकोना | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nपवन मावळात शिवशाहीमध्ये लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या दुर्गचौकडींची मोठी दहशत होती.\nया चौकडीतीलच आपल्या विशिष्ट आकाराने सहज ओळखता येणारा असा तिकोना किल्ला पावसाळा सुरू झाल्यावर या साऱ्या मुलखालाच नवी झळाळी येते. मावळातल्या डोंगरवाटांवर पाय उमटवायला आणि सगळा पवन मावळ मनात साठवायला हाच उत्तम काळ\n बारा मावळांपैकी एक. लोणावळय़ाच्या दक्षिणेकडे सहय़ाद्रीत उगम पावणाऱ्या पवना नदीचे हे खोरे. या नदीवर १९७५ मध्ये पवना धरणाचा विस्तीर्ण जलाशय साकारला. अशा या पवन मावळात शिवशाहीमध्ये लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या दुर्गचौकडींची मोठी दहशत होती. या चौकडीतीलच आपल्या विशिष्ट आकाराने सहज ओळखता येणारा असा तिकोना किल्ला\nपुणे-मुंबई महामार्गावरील कामशेतपासून पंधरा किलोमीटरवर पवना धरण. या धरणालगतच्या पवनानगर, काळे कॉलनी भागापर्यंत तळेगाव, कामशेतहून एस.टी. बस येतात. इथून चार ते पाच किलोमीटरच्या चालीवर तिकोना गड आहे. दक्षिणेकडून पौड- कोळवण-काशिग मार्गेही गडापर्यंत एक रस्ता येतो. यासाठी पुण्याच्या स्वारगेटहून सुटणारी जवण, काशिगची बस सोयीची. याशिवाय कामशेत, तळेगावहूनही जवणच्या दिशेने देखील काही एसटी बस धावतात. यापैकी कुठलीही बस मिळाल्यास गडाच्या पायथ्याशी असलेल्या घेवंड गावी उतरत तिकोना जवळ करता येतो.\nसमुद्रसपाटीपासून ३४८० फूट (९९३ मीटर) उंचीवर असलेल्या या गडाचा माथा त्रिकोणी आकाराचा असल्याने याचे नाव तिकोना याला 'वितंडगड' असेही दुसरे नाव आहे, पण ते कानाला तितकेसे गोड वाटत नाही.\nकाळे कॉलनी मार्गे गडाकडे येऊ लागलो, की तिकोन्याचा हा त्रिकोणी आकारच प्रथम लक्ष वेधून घेतो. त्याचे ते आकाशाला खेटलेले कातळी रूप पाहून नवख्यांच्या मनात शंकेची पालही चुकचुकून जाते. पण शेतीवाडीतून, भाताच्या खाचरांतून निसर्गाशी नाते जोडत पायथ्याच्या तिकोना पेठेत येईपर्यंत गडाशी असलेले मैत्र घट्ट होते आणि मग हे आव्हानही सोपे वाटू लागते.\n बहुतेक गडांना इतिहासकाळापासून असणारी अशी ही गडाची बाजारपेठ आज मात्र इथे डोंगरउतारावरील चार घरांची वस्ती आहे. इथून गडाचा दगड ना दगड स्पष्ट दिसतो. या गडावर जाण्यासाठी काशिग, घेवंड आणि पायथ्याच्या तिकोना पेठ या तीन वस्त्यांमधून वाट आहे. यापैकी कुठल्याही वाटेने आलो तरी प्रथम गडाच्या माचीत दाखल होतो. तिकोना पेठेतून गडावर दोन वाटा चढतात. एक सरळ उभ्या चढणीची, तर दुसरी लांबची, गडाच्या डावीकडील खिंडीतून वर जाणारी सोपी. पहिल्या वाटेने वर आलो तर गडाच्या पहिल्या 'पालथा दरवाजा'तून माचीवर प्रवेश होतो. तर दुसऱ्या वाटेने आपण खिंडीजवळून माचीत दाखल होतो. काशिगकडून येणारी वाटही इथेच येऊन मिळते. याशिवाय घेवंड मार्गे येणारी वाट वेताळ दरवाजातून माचीत दाखल होते.\nमाचीवर दाखल होताच मारुतीची एक भलीमोठी मूर्ती आपली वाट अडवते. महाराष्ट्रातील बहुतेक गडांच्या परिसरात विशेषत: प्रवेशमार्गावर हनु��ानाच्या मूर्ती हमखास दिसतात. मारुती ही शक्तीची, शत्रूचा नाश करणारी देवता. तेव्हा अशा लढाईच्या मैदानी तिची स्थापना होणे हे अत्यंत स्वाभाविक\nपुढे आले, की उभ्या कडय़ातील एक प्राचीन लेणे खुणावते. तळजाई मंदिर म्हणून स्थानिक लोकांच्यात हे लेणे परिचयाचे आहे. पाच खोल्यांमध्ये विभागलेल्या या लेण्याच्या एका दालनात तळजाईची स्थापना केलेली आहे. यापुढील छतावर कमळाची सुरेख शिल्पाकृती कोरली आहे. या लेण्यासमोर एक तळेही खोदलेले आहे.\nपुण्याच्या डेक्कन कॉलजेच्या डॉ. शोभना गोखले, डॉ. एच. डी. सांकलिया आणि प्रभाकर कुलकर्णी यांनी या लेण्याचे संशोधन करताना त्याचा सातवाहनोत्तर असा काळ निश्चित केला. त्या वेळी त्यांना या परिसरात सातवाहनकालीन जात्याची एक तळीही मिळाली होती. म्हणजे हे खोदकामही प्राचीन असणार. पुढे यामध्ये कालपरत्वे काही बदलही झाले. या गडाच्या पुढय़ातच बेडसे लेणीचा डोंगर आहे. बेडसे लेणी खूपच प्राचीन. बहुधा यातूनच इथल्या या खोदकामाने प्रेरणा घेतलेली असावी.\nया लेण्याच्या समोर पूर्वी एक सतीशिळा होती. तिच्यावरचे शिल्पांकन फारच आगळे होते. दोन थरांत कोरलेल्या या शिल्पपटात वरच्या भागात एका पुरुषाच्या पायाखाली एक महिला दाखवली होती. तर खालच्या भागात हाती पुष्पमाला घेतलेल्या दोन महिला कोरल्या होत्या. पण याचा अर्थ लावण्यापूर्वीच ही सतीशिळा इथून गायब झाली. या अशा जागोजागीच्या शिल्पांची तातडीने नोंद करत त्यांना संरक्षण देण्याची गरज आहे.\nहे लेणे पाहात तिकोन्याच्या बालेकिल्ल्याकडे निघावे. वाटेवरच त्या काळी बांधकामासाठी वापरली जाणारी चुन्याची घाणी, काही घरांचे अवशेष दिसतात. बालेकिल्ल्याची ही वाट उभ्या चढणीची व अरुंद अशी आहे. कातळात खोदलेल्या एक ते दीड फूट उंचीच्या पन्नास पायऱ्या चढल्यावर बालेकिल्ल्याचा पहिला दरवाजा येतो. आत प्रवेश करताच उजव्या हातास पाण्याचे एक खोदीव टाके दिसते. याचे पाणी म्हणजे 'अमृताहुनी गोड' महाराष्ट्राएवढे गड अन्यत्र कुठेही नाहीत. पण या प्रत्येक गडावरच्या पाण्याची चव निराळी. शास्त्रीय भाषेत जरी सगळीकडचे पाणी 'एचटूओ' असले तरी गडकोटांवरच्या या अशा अमृतमय पाण्यासाठी काही खास संज्ञाच तयार करावी लागेल.\nबालेकिल्ल्याच्या पहिल्या दरवाजापासून ते दुसऱ्यापर्यंतची वाट अक्षरश: उभा कातळ फोडून तयार केली आहे. दहा ते पंधरा फूट उंची-खोलीच्या या नाळेतून ही दोन ते तीन फूट रुंदीची वाट वर चढते. अरुंद वाट, उंच पायऱ्या आणि भोवतीने अंगावर येणाऱ्या उभ्या कातळभिंती..हे खोदकाम मनावरील दडपण वाढवत जाते. हे करणाऱ्या, खोदणाऱ्या त्या गडपतीलाही हेच अपेक्षित त्या अरुंद वाटेवरून या बालेकिल्ल्यात एका वेळी एकच जण शिरावा, त्या उंच पायऱ्यांवरून चढतानाच त्याचा जीव मेटाकुटीला यावा आणि मग असा हा थकलेला शत्रू सहज हाती यावा. इतिहासातील किल्ल्यांचे लढाऊ सामथ्र्य हे त्याच्या अशा छोटय़ा छोटय़ा जागांमधून प्रगट होत असते.\nबालेकिल्ल्याचा दुसरा दरवाजा हा पहिल्यापेक्षा प्रशस्त, आखीवरेखीव. दरवाजासमोरच अर्धवर्तुळाकार बुरूज बांधून तो अधिक सुरक्षित केला आहे. या बुरुजाला आतील बाजूस बसण्यासाठी एक ओटाही बांधलेला आहे. या दरवाजाच्या आतही उजव्या हातास पाण्याच्या सलग चार खोदीव टाक्या आहेत. तर डावीकडे ढालकाठीचा बुरूज आहे. यानंतर दुरवस्थेतील तिसरा दरवाजा येतो. याला ओलांडतच आपण बालेकिल्ल्यात प्रवेश करतो.\nतिकोन्याचा बालेकिल्ला खूपच छोटा. ऐन माथ्यावरचे छोटेखानी त्र्यंबकेश्वराचे मंदिर, एक मोठा तलाव, दोन-चार खोदीव टाक्या, धान्याची कोठारे असे थोडेफार अवशेष व दगडविटांचे ढिगारे इथे दिसतात. पण गडांवर प्रेम करणाऱ्यांना यातही खूप काही इतिहास दिसू लागतो.\nतिकोना गड त्याच्या इतिहासाबद्दल फारसा बोलत नाही. या परिसरात फार मोठी लढाईदेखील झाली नाही. पण तरीही इतिहासात पवन मावळातील एक मुख्य चौकी म्हणून तिकोना गडाचे महत्त्व मोठे होते. या गडाच्या पोटातील लेण्यावरून त्याचे अस्तित्वही प्राचीन असावे. बहमनी काळापासून या गडाचे इतिहासातील उल्लेख मिळतात. छत्रपती शिवरायांनी त्यांच्या स्वराज्याच्या घोडदौडीत सुरुवातीला जे किल्ले घेतले त्यामध्ये तिकोनाही होता. या वेळीच राजांनी अन्य गडांबरोबर याचेही नाव बदलून 'वितंडगड' असे ठेवले. पुढे पुरंदरच्या तहात तिकोना मुघलांच्या ताब्यात गेला. पण काही दिवसांतच मराठय़ांनी तो पुन्हा मिळवलादेखील. यानंतर औरंगजेबाच्या दक्षिण स्वारीवेळीही मुघलांनी तिकोन्याभोवती पुन्हा पाश टाकले. तिकोना हाती येताच औरंगजेबाने त्याचे नाव ठेवले 'अमनगड' पण अमनगडाचा हा प्रवासही अल्पकाळचाच ठरला..मराठय़ांनी गड पुन्हा जिंकला. मराठय़ांची ही सत्ता पुढे १८१८ च्या इंग्रज-मराठे शेवटच्या लढाईपर्यंत अबाधित राहिली. या लढाईत कर्नल प्रॉथरने हा गड जिंकला, पण तो पुढे पुन्हा भोर संस्थानकडे सोपवल्याने एकप्रकारे तिकोन्यावरचा जरीपटका अबाधितच राहिला. या संस्थान काळातच असणारे तिकोन्याचे शेवटचे किल्लेदार शिंदे सरनाईक यांचा वाडा आजही गडाच्या दक्षिण पायथ्याशी काशिग गावात आहे.\nतिकोन्याचे हे दुर्गदर्शन आटोपले, की आपले लक्ष जाते ते आजूबाजूच्या डोंगरदऱ्यांवर. गडाच्या माथ्यावरून सारा पवन मावळ नजरेत भरतो. पवनेचा विशाल जलाशय तर नजर विस्फारतो. एकेकाळी या मावळावर दहशत गाजविणारे तुंग, लोहगड, विसापूर हे दुर्ग त्यांच्या माना वर काढतात. यातला पवनेच्या जलाशयात मधोमध विसावलेला तुंगचा उत्तुंग किल्ला तर एखाद्या पुराणपुरुषाप्रमाणे भासतो. तुंगमागचा खोटा तुंगी, घुसळखांबचा तो मनोऱ्यासारखा डोंगर, दूरवरचा कोरीगड, इकडे समोर बेडसे लेणी, भातराशीचा डोंगर असे सारे सहय़ाद्रीचे शिलेदार आपल्याला खुणावू लागतात. पावसाळा सुरू झाल्यावर तर या साऱ्या मुलखालाच एक नवी झळाळी येते. हिरवे डोंगर, ओल्या भातखाचरांनी सगळा पवन मावळ नटून जातो. या हिरवाईतून लाल कौलांच्या वाडय़ावस्त्या उठून दिसतात. मग निसर्गाच्या या रंगपंचमीत लाल-गढूळ रंग लेवून पवनेचे पात्रही धावू लागते. मावळातल्या डोंगरवाटांवर पाय उमटवायला आणि सगळा पवन मावळ मनात साठवायला हाच उत्तम काळ\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/05/Osmanabad-police-crime-news_65.html", "date_download": "2020-09-29T08:52:26Z", "digest": "sha1:6XLOQCEHDTATMWK37WSJLEDRKTDJL2EX", "length": 8587, "nlines": 58, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "दोन गुन्ह्यांतील दोन 'वाँटेड’ आरोपी अटकेत - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / दोन गुन्ह्यांतील दोन 'वाँटेड’ आरोपी अटकेत\nदोन गुन्ह्यांतील दोन 'वाँटेड’ आरोपी अटकेत\nAdmin May 30, 2020 उस्मानाबाद जिल्हा\nपो.ठा. आनंदनगर गु.र.क्र. 474/2018 या गुन्ह्यातील आरोपी- आतिश आकाश शिंदे रा. शिंगोली, ता. उस्मानाबाद हा 2 वर्षापासून पोलीसांना पाहिजे (Wanted) होता. तर, पो.ठा. ढोकी गु.र.क्र. 03/2020 या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी- ��ेतन दिगंबर कदम रा. तडवळा (क.), ता. उस्मानाबाद हा हवा होता. या दोन्ही आरोपींस स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 30.05.2020 रोजी ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी संबंधीत पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.\nही कारवाई पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोफौ- खोत, पोहेकॉ- काझी, पोना- शेळके, कावरे, पोकॉ- पांडुरंग सावंत, सर्जे, ठाकूर, लाव्हरेपाटील, महिला पोकॉ- सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.\nपोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): बालाजी मुळे रा. उस्मानाबाद हे दि. 29.05.2020 रोजी 18.30 वा. सु. उस्मानाबाद येथील आदित्य पेट्रोल पंप समोरील रस्त्याने वाहन क्र. एम.एच. 25 एएन 1800 ही चालवत जात होते. यावेळी पिक अप क्र. एम.एच. 25 पी 2098 च्या अज्ञात चालकाने पिक अप निष्काळजीपणे, हयगईने चालवून बालाजी मुळे यांच्या नमुद वाहनास धडक दिली. या अपघातात बालाजी मुळे हे जखमी झाल्याने त्यांना स.द. उस्मानाबाद येथे वैद्यकीय उपचारकामी दाखल केले आहे. अशा मजकुराच्या शिवाजी शाहुराव निंबाळकर रा. निंबाळकर गल्ली, उस्मानाबाद यांच्या फिर्यादीवरुन वरील पिक अप च्या अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दि. 29.05.2020 रोजी नोंदवला आहे.\nपोलीस ठाणे, वाशी: सखाराम पांडुरंग कोकणे रा. जानकापुर, ता. वाशी हे आपल्या घराच्या छपावर झोपलेले असतांना दि. 29.05.2020 रोजी मध्यरात्री त्यांच्या विजारीच्या खिशातील रोख रक्कम 27,000/- रु. अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या सखाराम कोकणे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 30.05.2020 रोजी नोंदवला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बस���्या...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.vikrantjoshi.com/2016/02/blog-post_22.html", "date_download": "2020-09-29T09:00:09Z", "digest": "sha1:5556OU7COV4Q4MII4UVWFGX7AGYS7B2G", "length": 21975, "nlines": 130, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: काय म्हणावे पंकजा यांना, कार्टी कि सुकन्या...?", "raw_content": "\nकाय म्हणावे पंकजा यांना, कार्टी कि सुकन्या...\nमहाराष्ट्रातील तमाम वंजारा समाजाचे दैवत म्हणजे भगवानबाबा आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे. विशेषत: गोपीनाथ मुंडे यांनी पाथर्डी, अहमदनगर\nचा भगवानगड समृद्ध केला, त्यातून दरवर्षी जो मेळावा मुंडे हयात असतांना त्यांच्या नेतृत्वाखाली भगवानगडावर भरविल्या जायचा, त्या मेळाव्यातील गर्दी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्याला देखील मागे टाकायची. गोपिनाथ्जी यांना मृत्यू ओढविल्यानंतर २०१५ च्या मेळाव्याचे नेतृत्व त्यांच्या कन्येने म्हणजे पंकजा यांनी केले, विशेष म्हणजे या मेळाव्याला अलोट, तुफान गर्दी वंजारा समाजाने केली होती, ज्या गर्दीने गोपीनाथजी यांनी भरविलेल्या सार्या मेळाव्यांचा उच्चांक मोडला पण पंकजा यांच्या नेतृत्वाखाली भरलेल्या या मेळाव्याला सर्व वाहिन्यांनी आणि वृत्तपत्रांनी प्रसिद्धी देणे टाळले, नेमके कोण सांगता येणार नाही पण पंकजा यांच्या एखाद्या राजकीय शत्रूने डाव साधला, हे मात्र १०० टक्के सत्य....\nमित्रहो, अत्यंत महत्वाचे म्हणजे भाजपाचा प्रचंड व्याप सांभाळता सांभाळता दिन रात पायपीट करून संपूर्ण राज्यातील वंजारा समाजाला एकत्र आणून त्यांना ताकद देण्याचे मोठे काम फक्त आणि फक्त गोपीनाथ मुंडे यांनी केले, उगाच वंजारी समाजाने त्यांना देवघरात आणून बसविलेले नव्हत��, नाही.... मला नेमके आठवते, पुतणे धनंजय यांनी सक्रिय राजकारणात येण्याची तयारी १९९५ पासूनच सुरु केली होती जेव्हा गोपिनाथ्जी या राज्याचे उपमुख्यमंत्री होते, गोपीनाथ यांचे बोट पकडूनच धनंजय राजकारणात आले, मोठे झाले, पुढे मात्र त्यांनी आणि पंडितराव मुंडे दोघांनीही गोपीनाथजी यांची साथ सोडली. सत्तेत वाट मिळाला नाही कि नेता मग तो कुठलाही असो, उतावीळ होतो, आणि तत्व किंवा प्रेम बाजूला ठेवून आपापसात चढाओढ निर्माण करतो, धनंजय आणि पंडितराव यांच्याबाबतीत नेमके तेच घडले....\nथोडक्यात, धनंजय यांना राज्याचे राजकारण अजिबात नवीन नव्हते जेव्हा त्यांनी गोपीनाथजी यांना सोडून शरद पवार यांचे बोट धरले, अर्थात धनंजय हे गोपीनाथ यांची त्यांच्या समाजातलि जागा केव्हाच म्हणजे गोपीनाथ यांच्या मृत्युनंतर लगेच घेऊ शकले असते पण त्यांची एकमेव मोठी चूक म्हणजे त्यांनी शरद पवार यांच्याशी सलगी केली, मी पंकजा यांच्यावर केवळ चार ओळी विरोधात टाकल्या टाकल्या तर मला अतिशय तिखट प्रतिक्रिया ऐकून घ्याव्या लागल्या, पवार यांनी तर गोपीनाथ यांना कधीही सुखाने राजकारण करू दिले नाही, सतत त्यांचा हरप्रकारे राजकीय छळ\nकेला, त्यांना दरवेळी अडचणीत आणले, अनेकदा संकटात टाकले, मग आपल्या देवाला त्रास दिलेल्या शरद पवार यांना वंजारा समाज कसे जवळ घेईन, त्यांच्या मनात आपल्याविषयी अत्यंत राग आहे, हे पवारांना चांगले ठाऊक होते, हा समाज आपल्यापासून दूर आहे, हे शल्य पवार यांना सतत अस्वस्थ करायचे, हा समाज कसा जवळ करता येईल, गोपीनाथ यांच्यापासून किमान काही प्रमाणावर कसा तोडता येईल, हा विचार त्यांच्या कायम डोक्यात होता, आणि पवार यांना आयती संधी चालून आली, गोपीनाथ यांचा राजकीय वारसदारच अगदी अलगद पवारांच्या जाळ्यात आला, त्यांची मोहीम फत्ते झाली पण अद्याप ती मोहीम यशस्वी झालेली नाही कारण पवार यांच्याविषयी वंजारा समाजाला मनापासून, मनातून राग आहे, त्यामुळे धनंजय यांचे नेतृत्व गोपीनाथ यांची हुबेहूब नक्कल करणारे असले तरी त्यांची बसण्याची जागा चुकलेली आहे, त्यांनी पवार यांचे नेतृत्व मान्य करून सध्यातरी आपले राजकीय नुकसान करून घेतलेले आहे. धनंजय यांनी राष्ट्रवादी व्यतिरिक्त अन्य कुठल्याही पक्षात प्रवेश केला असता तर केव्हाच धनंजय यांनी पंकजा यांना मागे टाकले असते, कारण तुलनेत धनंजय हे दुसरे गोपीनाथ आहेत आणि पंकजा सामान्य वंजारा समाजाकडे हवे तसे ध्यान द्यायला, या समाजाची पाहिजे तशी दखल आणि काळजी घ्यायला तयार नाही, जसे हुबेहूब बाळासाहेब असूनही राजकीय चुकांमुळे राज ठाकरे मागे पडले आणि सामान्य उद्धव पुढे निघून गेले ते तसे पंकजा यांचे झाल्यासफारसे आश्चर्य वाटणार नाही, त्यांचा राजकारणात ' राज ठाकरे ' होऊ शकतो, जर त्या गोपीनाथ यांच्याप्रमाणे वंजारा समाजाला आपल्या परमेश्वर वाटल्या नाहीत तर....\nवंजारा समाजातील, पुण्याजवळचा एक राजकीय जाणकार, राजकीय अभ्यासक, बुद्धिमान व्यावसायिक तरुण माझा मित्र आहे. गोपीनाथजी यांच्या मृत्युनंतर अत्यंत भावूक होऊन त्याने गोपिनाथ्जी यांचा राजकीय प्रवास असा संदर्भ पकडून एक दिनदर्शिका नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी काढली, उद्देश हाच, ती दिनदर्शिका वंजारा समाजाच्या घराघरात भिंतीवर लागेल आणि त्यानिमित्ते का होईना हा त्यांचा देव गोपीनाथ, त्याचे दर्शन दररोज सर्व समाजाला घडेल, मोठ्या कौतुकाने त्याने प्रत्यक्ष भेट घेऊन ती दिनदर्शिका पंकजा यांना भेट दिली, त्यांच्या हाती दिली, आश्चर्य म्हणजे पंकजा यांनी त्या १२ पानाच्या दिनदर्शिकेचे साधे एक पान देखील उलटून न बघता, आपल्या पिएकडे सोपविली, याच याच तरुणाने गोपीनाथजी यांचे जवळपास १००० पुतळे तयार केलेत, त्यातला एक पुतळा मुद्दाम पंकजा यांना भेट दिला पण दिनदर्शिकेप्रमाणे पुतळ्याचे देखील झाले. विशेष म्हणजे हा वंजारी तरुण एक विमान खरेदी करणार आहेत, ती बातमी त्यांनी जेव्हा फोनवर धनंजय यांना सांगितली, आधी धनंजय यांनी केंद्रे यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली, त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि वरून म्हणाले, काहीही मदत लागली तर हक्काने सांगा, मदत नक्की करता येईल. पंकजा यांचे हे असे वागणे सुरु राहिले तर मात्र त्यांना आयती मिळालेली लोकप्रियता घसरायला आता फारसा वेळ लागणार नाही....\nगोपीनाथजी आणि मी कसे एकमेकांशी जिवलग होतो, हे मी न सांगता तुम्ही राहुल महाजन, मुकुंद कुलकर्णी, सुनील दत्ता राणे, अतुल भातखळकर इत्यादींना विचारा, ते त्यावर अधिक छान माहिती देतील. त्या माझ्या मित्राच्या मुलीला मी तीन वेळा तिच्या कार्यालयात भेटायला गेलो, ताटकळत उभे राहून पंकजा यांच्या, दुकान्दारीत अधिक रस असणार्या स्टाफने, माझी भेट घालून दिली नाही किंवा पंकजा यांना मी फारस�� महत्वाचा वाटलो नसेल, विशेष म्हणजे तिन्ही वेळी मी माझे कार्ड त्यांच्या स्टाफला दिले, पण त्यांच्या कार्यालयातून आजतागायत मला बोलावणे आलेले नाही, गोपीनाथजी मात्र मी दूर कोपर्यात जरी उभा असलो तरी पटकन बोलावून घ्यायचे. धनंजय यांच्याशी देखील माझा फारसा परिचय नाही, त्यांना आजतागायत मी एकदाही भेटलेलो नाही, सांगण्याचा अर्थ असा कि धनंजय यांच्याशी मैत्री म्हणून पंकजा यांच्यावर टीका, असा प्रकार येथे नाही उलट आपल्या दिवंगत मित्राच्या कन्येचे राजकीय नुकसान होऊ नये असे मनापासून वाटले म्हणून शाब्दिक समाचार घेतला, ऐकणे अथवा न ऐकणे हे पूर्णत: पंकजा यांच्यावर अवलंबून आहे. पंकजा मला भेटल्या नाहीत म्हणून मी त्यांच्यावर टीका केली असेही अजिबात नाही, एवढ्या खालच्या पातळीवर मी कधीही एखाद्याचा बदला घेत नाही, माझी ती पद्धत नाही. बापाने भरपूर कमाई करून ठेवलेली आहे, तो मोह मंत्री म्हणून पंकजा यांनी टाळावा, सभोवताली दलाल नव्हेत तर मराठवाड्यातला सामान्य माणूस, मतदार संघातला कुठल्याही विचारांचा मतदार आणि वंजारा समाजातील बंधू तसेच भगिनी, निदान यापुढे तरी पंकजा यांच्या भोवताली दिसायला हवेत आणि मान वर करून न चालता, जमिनीवर चालणार्या सामान्य माणसाला सहकार्य करून पंकजा यांनी बापसे बेटी सवाई ठरावे....\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला ��ध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nआर्थिक आपत्तीत सापडलेल्या राज्याचे वित्तमंत्री\nकाय म्हणावे पंकजा यांना, कार्टी कि सुकन्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-rain-221113", "date_download": "2020-09-29T07:09:08Z", "digest": "sha1:3DTIJDSVBOFYVINKTHN3WPG2SVRSZKG2", "length": 12844, "nlines": 259, "source_domain": "www.esakal.com", "title": "वीज-वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने दाणादाण,वीज पडून एकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nवीज-वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने दाणादाण,वीज पडून एकाचा मृत्यू\nनाशिकः यंदाच्या मोसमात सुरवातीपासून हवामान विभागाच्या अंदाजाला समांतर प्रतिसाद देत आज कोसळलेल्या मुसळधार पावसाने शहर जिल्ह्यात दाणादाण उडवली. वीज कोसळून घोटीत एकाचा मृत्यु तर राशेगाव(ता.दिंडोरी) येथे शिवाजी इचाळे यांच्या शेतात वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला.काही ठिकाणी द्राक्षबागा भुईसपाट केल्या. धरणक्षेत्रातील पावसामुळे सायंकाळी धरणातून विसर्ग सुरु झाला. नवरात्रोत्सवासाठी यात्रोत्सव, रास गरबा आणि दुर्गापुजेच्या उत्साहासाठी घराबाहेर पडलेल्या भाविकांची मात्र चांगलीच दाणादाण उडवली.\nनाशिकः यंदाच्या मोसमात सुरवातीपासून हवामान विभागाच्या अंदाजाला समांतर प्रतिसाद देत आज कोसळलेल्या मुसळधार पावसाने शहर जिल्ह्यात दाणादाण उडवली. वीज कोसळून घोटीत एकाचा मृत्यु तर राशेगाव(ता.दिंडोरी) येथे शिवाजी इचाळे यांच्या शेतात वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला.काही ठिकाणी द्राक्षबागा भुईसपाट केल्या. धरणक्षेत्रातील पावसामुळे सायंकाळी धरणातून विसर्ग सुरु झाला. नवरात्रोत्सवासाठी यात्रोत्सव, रास गरबा आणि दुर्गापुजेच्या उत्साहासाठी घराबाहेर पडलेल्या भाविकांची मात्र चांगलीच दाणादाण उडवली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n जनावरांवरील गोचिडमुळे तुम्हाला जीवघेण्या तापाचा धोका\nवर्धा : कोरोना संस��्गाशी सर्वसामान्यांचा लढा सुरू असतानाच पुन्हा ‘क्रिमीन कोंगो होमोरेजिक फिव्हर’ हे नवे संकट माणसाभोवती घोंगावत आहे. त्यामुळे...\nअमरावती जिल्ह्यातील धानोरा म्हाली बनले \"स्मार्ट ग्राम\"; जिंकले १० लाखांचे बक्षीस\nचांदूररेल्वे (जि. अमरावती) ः पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अर्थात इको व्हिलेज ही योजना शासनाने बंद करीत नव्या स्वरूपात ‘स्मार्ट ग्राम’ ही योजना...\nवरुणराजा मेहेरनजर; कडेगाव तालुक्यात ओढे-नाले हाऊसफुल्ल\nवांगी : वांगी (ता. कडेगांव) परिसरांवर यंदा वरुणराजा चांगलाच मेहेरनजर असून वरचेवर बरसणाऱ्या पावसाने जमिनीतील पाणीपातळी चांगलीच सुधारली आहे. परिसरांतील...\nमहाबली हनुमानाला का घ्यावा लागला होता वानर रूपात जन्म ; आख्यायिका वाचून व्हाल थक्क\nनागपूर : भारतीय पौराणिक कथांच्या अनुसार ७ दिव्य आणि अमर पुरुषांपैकी एक हनुमान म्हणजेच महाबली मारुती आहेत हे आपण ऐकलंच असेल. हनुमानावर अनेकांची...\nचुकारे थकल्याने दूध उत्पादक संस्था अडचणीत; करणार ‘दूध बंद’ आंदोलन\nभंडारा : जिल्ह्यात दुधाच्या पूरक व्यवसायामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. मात्र, जिल्हा संघाने एक वर्षापूर्वीपासून चुकारे देण्याबाबत वेळकाढू...\nरस्त्यावरील खड्ड्यात का लावले बेशरमाचे झाड वर्ध्यात समता सैनिक दलाचे अभिनव आंदोलन\nवर्धा : सिंदी मेघे, बहुजननगर ते थूल-ले-आउट या विक्रमशीलानगराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खोल खड्डे पडले आहेत. गेल्या १० वर्षांपासून या मार्गाची अतिशय...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maxmaharashtra.com/news-update/recovery-rate-of-covid-19-patients-in-maharashtra-increased-to-68-33/94286/", "date_download": "2020-09-29T06:53:03Z", "digest": "sha1:XU5QEEUTITDAXYZFCQJVDQ6GAIRJWVZC", "length": 8331, "nlines": 152, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 68 टक्क्यांवर | recovery rate of covid-19 patients in maharashtra increased to 68. 33", "raw_content": "\nMax Maharashtra - जन सामान्यांच्या प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडणार आपलं हक्काच न��युज़ पोर्टल | Max Maharashtra\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\nराज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 68 टक्क्यांवर\nराज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 68 टक्क्यांवर\nराज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. प्रमाण (Recovery Rate) 68.33 टक्के एवढे झाले आहे. सोमवारी राज्यात 6 हजार 711 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 58 हजार 421 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.\nपण सोमवारी राज्यात 9 हजार 181 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात सध्या 1 लाख 47 हजार 735 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान मुंबई आणि ठाण्यात एक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. पण पुण्यात अजूनही एक्टिव्ह रुग्णांची संख्या 40 हजारांच्या वर आहे.\n‘नवीन कृषी धोरण म्हणजे शेतकऱ्यांना फाशीची शिक्षा’ राहुल…\nराज्याचे मुख्य सचिव कोरोना पॉझिटिव्ह, मंत्री मंडळाची चिंता…\nआरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, नेत्यांना गावबंदी\nमराठा आरक्षणाविरोधात भाजपचे राजकीय षडयंत्र : अशोक चव्हाण\n“जंग फिर भी बाकी हैं…”\nमुंबईत एका दिवसात 925 रुग्ण आढळले आहेत आणि 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ठाणे शहरात एका दिवसात 160 नवीन रुग्ण आढळले असून 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पुणे शहरात 779 नवीन रुग्ण आढळले आहेत.\nटीम मॅक्स महाराष्ट्र 9860 posts 0 comments\nमराठा आरक्षणाविरोधात भाजपचे राजकीय षडयंत्र : अशोक चव्हाण\nमुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये असा साजरा होणार स्वातंत्र्य दिन\n‘नवीन कृषी धोरण म्हणजे शेतकऱ्यांना फाशीची शिक्षा’ राहुल गांधी यांचा संताप\nराज्याचे मुख्य सचिव कोरोना पॉझिटिव्ह, मंत्री मंडळाची चिंता वाढली\nआरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, नेत्यांना गावबंदी\nधीरूभाई अंबानी हॉस्पिटल ताब्यात घेऊन कोव्हीड सेंटर बनवा, नागरिकांची मागणी….\nFact Check: मौलाना आझाद अरबी होते का\nस्थलांतरित मजूर: “रिझर्व्ह आर्मी”\nकोविडकाळातील केदारनाथ : भाग २\n‘नवीन कृषी धोरण म्हणजे शेतकऱ्यांना फाशीची शिक्षा’ राहुल…\nराज्याचे मुख्य सचिव कोरोना पॉझिटिव्ह, मंत्री मंडळाची चिंता…\nरस्त्याच्या दूरवस्थेमुळे गर्भवती महिलेला खाटेवर बसवून…\nआरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, नेत्यांना गावबंदी\nधीरूभाई अंबानी हॉस्पिटल ताब्यात घेऊन कोव्हीड सेंटर बनवा,…\nकोरोना वॅक्सीनची गाडी कुठपर्यंत आलीय\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mumbailive.com/mr/cricket/indian-cricket-team-batsman-rohit-sharma-is-on-top-in-many-records-of-t-20-38279", "date_download": "2020-09-29T08:18:34Z", "digest": "sha1:327ALQ6ERBCWDZGA6IWUZWMRESM4R2BU", "length": 10965, "nlines": 134, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "टी-२० सामन्यात रोहित शर्माच्या नावावर विक्रमांची नोंद | Mumbai", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nटी-२० सामन्यात रोहित शर्माच्या नावावर विक्रमांची नोंद\nटी-२० सामन्यात रोहित शर्माच्या नावावर विक्रमांची नोंद\nभारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा यानं अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.\nBy मुंबई लाइव्ह टीम क्रिकेट\nभारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघानं २२ धावांनी विजय मळवला. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. मात्र, या सामन्यादरम्यान भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा यानं अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. रोहित शर्मा हा सर्वाधिक षटकार लगावणारा आणि २४०० धावांचा आकडा पार करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.\nरोहित शर्माच्या नावावर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये सर्वाधिक शतकांची नोंद आहे. रोहितनं टी-२० मध्ये आतापर्यंत ४ शतके केली आहेत. रोहित नंतर वेस्ट इंडीज संघाचा ख्रिस गेल आणि न्यूझीलंडचा कॉलिन मुन्रो प्रत्येकी ३-३ शतकांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहेत.\nया सामन्यात रोहित शर्मानं ६७ धावा केल्या असून, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील २४०० धावांचा आकडाही पार केला आहे. रोहितच्या नावे २४२२ धावा आहेत. रोहित शर्मानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. विराट कोहली ११२ धावांनी रोहितच्या मागे आहे.\nटी-२० सामन्यांमध्ये षटकार आणि चौकार लगावण्यातही रोहित सर्वात पुढे आहे. त्यानं आतापर्यंत १०७ षटकार आणि २१५ चौकार लगावले आहेत. त्यामुळं रोहितच्या नावे एकूण ३२२ चौकार आहेत. रोहित शर्मा स्ट्राइक रेटमध्येही अव्वल आहे. रोहितचा १३६.९१ स्ट्राइक रेट आहे. तसंच, स्ट्राइक रेटमध्ये न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्कुलम (१३६.९१) दुसऱ्या स्थानी आहे.\nटी-२० सामन्यात भारतीय संघानं वेस्ट इंडीजचा पराभन करत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. भारतानं या विजयासह २ वेळा टी-२० विश्वविजेतेपद जिंकलेल्या विंडीजला सलग सामन्यात सर्वाधिक वेळा पराभूत करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. भारतानं विंडीजला सलग ५ सामन्यात विंडीजला पराभूत केलं आहे. याआधी पाकिस्ताननं विंडीजला सलग ५ सामन्यात पराभूत केलं होतं. भारत आणि विंडीज यांच्यात एकूण १३ टी २० सामने झाले आहेत. त्यापैकी ७ सामने भारतानं जिंकले असून, त्यातील ५ सामने भारतानं सलग जिंकले आहेत.\nकलम ३७० चा परिणाम शेअर बाजारावर, सेन्सेक्स, निफ्टी कोसळले\nबिग बॉसमध्ये दोन अभिजीत आमनेसामने\nIndian cricket teamIndiaWest indiesT-20Rohit Sharmaटी-२०रोहित शर्माविक्रमभारतीय क्रिकेट संघवेस्ट इंडिजसर्वाधिक षटकार२४०० धावा\nMumbai local: मुंबई लोकलबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश\nमुसळधार पावसामुळं 'त्या' नाट्यगृहाचे ५० लाखांचे नुकसान\nराज्यात लाॅकडाऊन दरम्यान २८ कोटी ५५ लाखांचा दंड वसूल\nकोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसाला तरच मिळू शकणार अनुदान\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nमुंबईत उपाशीपोटी झोपणाऱ्यांसाठी 'मुंबईकर्स मोहब्बतखाना'\nIPL 2020 : मुंबई इंडियन्सविरोधात अखेर सुपर ओव्हरमध्ये बंगळुरूनं मारली बाजी\nIPL 2020 : विराट कोहलीला १२ लाखांचा दंड\nमाजी आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू, समालोचक डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबईचे वानखेडे स्टेडियम लवकरच पर्यटनासाठी खुले होऊ शकते\nमुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्डचा अनोखा विक्रम\n'मुंबई'चा कर्णधार रोहित शर्माच्या नावे नव्या विक्रमाची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/05/Osmanabad-police-crime-news_31.html", "date_download": "2020-09-29T08:49:07Z", "digest": "sha1:CEBW7PEENDRZOJP4R2V5HIMQFLFEYXDL", "length": 12265, "nlines": 61, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "दोन गुन्ह्यांतील दोन पाहिजे (Wanted) आरोपी अटकेत - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / दोन गुन्ह्यांतील दोन पाहिजे (Wanted) आरोपी अटकेत\nदोन गुन्ह्यांतील दोन पाहिजे (Wanted) आरोपी अटकेत\nAdmin May 31, 2020 उस्मानाबाद जिल्हा\nस्थानिक गुन्हे शाखा ( LCB): पो.ठा. लोहारा गु.र.क्र. 127/2019 भा.दं.वि. कल���- 498(अ), 306, 323, 504, 34 या गुन्ह्यातील आरोपी- गुरुराज सिद्राम हविले रा. जेवळी, ता. लोहारा हा 1 वर्षापासून पोलीसांना पाहिजे (Wanted) होता. तर, पो.ठा. परंडा गु.र.क्र. 133/2020 भा.दं.वि. कलम- 307, 324, 34 या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी- लक्ष्मण भारत सातव रा. देवळाली, ता. परंडा हा हवा होता. या दोन्ही आरोपींस स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 31.05.2020 रोजी ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी संबंधीत पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.\nही कारवाई पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. आशिष खांडेकर, पोउपनि श्री. पांडुरंग माने, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, जगताप, थोरात पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, कावरे, गव्हाणे यांच्या पथकाने केली आहे.\nपोलीस ठाणे, उमरगा: बाबु राजु सोनकवडे, नविन दरवेश दोघे रा. उमरगा यांनी दि. 29.05.2020 रोजी 19.30 वा. सु. उमरगा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र- 65 वरील जगदंब धाबा येथे जेवणाच्या कारणावरुन धाबा चालक- कृष्णा प्रकाश कांबळे रा. उमरगा यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. मारहाण सोडवण्यास आलेल्या कृष्णा कांबळे यांचा भाऊ- शुभम यांनाही नमुद दोघांनी मारहाण करुन बतईने अंगावर वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या कृष्णा कांबळे यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 30.05.2020 रोजी नोंदवला आहे.\nपोलीस ठाणे, ढोकी: समीर सिकंदर सय्यद रा. दुधगाव, ता. उस्मानाबाद हे दि. 31.05.2020 रोजी 08.45 वा. मौजे दुधगाव येथील चौकात होते. यावेळी पुर्वीच्या भांडणाची कूरापत काढून गावातीलच- हसन पठाण, सोहेल शेख, साहील शेख, मुकरम पठाण हे सर्व समीर सय्यद यांच्या सोबत वाद घालत होते. भाऊ- समीर सय्यद याचे सोबत वाद घालत असल्याचे पाहून आलम सय्यद हे भांडण तक्रारी सोडवण्यास गेले असतां त्यांनाही नमुद व्यक्तींनी शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या आलम सय्यद यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 31.05.2020 रोजी नोंदवला आहे.\nपोलीस ठाणे, ढोकी: राजु रंगनाथ वाळजे रा. ढोकी, ता. उस्मानाबाद यांच्या ढोकी येथील ‘अक्षय मोटार गॅरेज’ या दुकानाच्या दरवाजाच्या खालचा पत्रा रमेश जनक लोमटे रा. नागुलगाव याने दि. 30.05.2020 रोजी 19.00 वा. सु. उचकटून आतील ड्रिल मोटार (किं.अं. 4,000/-रु.) ची चोरी केली. चोरी केलेली ड्रिल मोटार सिकंदर गफूर शेख उर्फ राजाभाऊ व जनाबाई दिनकर चव्हाण दोघे रा. ढोकी यांना पाचशे रु. दराने विकली. अशा प्रकारे रमेश लोमटे याने ड्रिल मोटार चोरली व ती चोरीची माहित असतांना देखील सिकंदर शेख व जनाबाई चव्हाण या दोघांनी विकत घेतली. अश मजकुराच्या राजु वाळजे यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 31.05.2020 नोंदवण्यात आला आहे.\nपोलीस ठाणे, येरमाळा: आप्पासाहेब दशरथ साठे रा. चोराखळी, ता. कळंब हे दि. 30.05.2020 रोजी 10.45 वा. सु. चोराखळी शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर मो.सा. क्र. एम.एच. 25 व्ही 6894 ही चालवत जात होते. दरम्यान सुनिल कुमार यादव रा. कसेरवा, ता. मच्छली शहर जि. जैनपुर राज्य- उत्तर प्रदेश याने ट्रक क्र. जी.जे. 01 एफटी 0828 हा निष्काळजीपणे, हयगईने चालवून आप्पासाहेब साठे चालतव असलेल्या मो.सा. ला पाठीमागुन धडक दिली. या अपघातात आप्पासाहेब साठे हे गंभीर जखमी झाले आहेत. अशा मजकुराच्या दशरथ श्रीपती साठे यांच्या फिर्यादीवरुन वरील नमुद ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दि. 30.05.2020 रोजी नोंदवला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/06/Osmanabad-corona-news-update_88.html", "date_download": "2020-09-29T07:14:14Z", "digest": "sha1:4TJV2LNNLMQ6MUK7QRD34J3IB2DN7MCC", "length": 7026, "nlines": 60, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "उस्मानाबाद जिल्ह्यात दोन नवे आणि दोन जुने रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / मुख्य बातमी / उस्मानाबाद जिल्ह्यात दोन नवे आणि दोन जुने रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद जिल्ह्यात दोन नवे आणि दोन जुने रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - जिल्ह्यतील चार जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यात सलगरा, ईडा, नाळी वडगाव, फनेपूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या आता १८३ झाली आहे.\nउस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ जणांचा स्वाब आज तपासणीसाठी लातूर येथे पाठवण्यात आला होता, पैकी चार पॉजिटीव्ह, दोन inconclusive आणि ३६ निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत.\nपॉजिटीव्ह रुग्णांमध्ये सलगरा ता. तुळजापूर, ईडा ता. भूम , नाळी वडगाव ता. भूम फनेपूर ता. लोहारा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे . सलगरा आणि फनेपूर येथील रुग्ण पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत तर ईडा आणि नाळी वडगाव रुग्ण मुंबई येथून गावी आलेले आहेत.\nतुळजापूर तालुक्यातील दोन रुग्ण पूर्वीच पॉजिटीव्ह आले असून सोलापूर येथे उपचार घेत होते, ते उस्मानाबादकडे वर्ग करण्यात आले आहेत.\nएकूण कोरोना बाधित रुग्ण -१८३\nबरे झालेले रुग्ण १३६\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर ह�� आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tkstoryteller.com/horror-experience-bhaykatha-t-k-storyteller/", "date_download": "2020-09-29T08:43:40Z", "digest": "sha1:CRAMCVNR25UDRT35WP5PVD3F5XMHEMXY", "length": 14037, "nlines": 71, "source_domain": "www.tkstoryteller.com", "title": "एक अविस्मरणीय अनुभव – Bhaykatha | T.K.Storyteller – TK Storyteller", "raw_content": "\nतुमच्या कथा / अनुभव पाठवा..\nतुमच्या कथा / अनुभव पाठवा..\nअनुभव – निलेश गावडे\nमी मुंबई ला राहायला आहे आणि माझे मूळ गाव कोल्हापूर आहे. गेल्या वर्षी महापुरात खूप नुकसान झाले. गणपती ला आम्ही सगळे गावी गेलो होतो. माझ्या घराचे पुरामुळे खूप नुकसान झाले होते. नीट झोपायला जागा सुद्धा नव्हती. म्हणून मी, माझा चुलत भाऊ पप्पू आणि प्रतीक असे तिघे जण रात्री झोपण्यासाठी जागा शोधत होतो. तेव्हा आम्हाला आठवले की आमच्या घरापासून काही अंतरावर एक बंगला आहे आणि तिथे फक्त आजी आजोबा राहतात. त्यांची मुलं बाहेरगावी असतात आणि म्हणून त्या बंगल्यात ते आजी आजोबा फक्त दोघेच. आम्ही विचार केला की आपण त्यांच्या घरी जाऊ झोपायला. त्या रात्री पावसाची रिप रिप चालूच होती. साधारण १० वाजता आम्ही त्यांच्याकडे गेलो तर ते दोघे बाहेरच बसले होते.\nआम्ही त्यांना विचारले की आज पासून काही दिवस आम्ही तुमच्याकडे झोपायला आलो तर चालेल का तसे ते म्हणाले “हो.. चालेल या ना”. त्या बंगल्यामध्ये वर ३ खोल्या होत्या. त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही त्या वरच्या खोल्यांमध्ये झोपू शकता. ते दोघे खाली असलेल्या खोलीत झोपायला निघून गेले. आम्ही हॉल मधून जिना चढत वर गेलो. त्या ३ खोल्यांपैकी एकाही खोली ला दरवाजा नव्हता. थोडे वेगळे च वाटले. आम्ही एका खोलीत गेलो. खिडकीतून बाहेर लक्ष गेले तर मागच्या बाजूला उसाचा मळा दृष्टीस पडला. मी तसा बराच भित्रा आहे म्हणून मी म्हणालो की मी मध्ये झोपीन. आम्ही अंथरूण केले. भिंती ला लागून प्रतीक, नंतर मी आणि नंतर पप्पू असे आम्ही तिघे झोपलो.\nबराच वेळ आम्ही मोबाईल घेऊन टाईमपास करत होतो. साधारण तासाभराने ते दोघे पेंगू लागले तसे त्यांनी मोबाईल ठेवून दिला आणि ते गाढ झोपून ही गेले. मला मात्र खूप अस्वस्थ वाटत होत. अनोळखी घर आणि त्यात बाहेर वेगाने घोंगावणाऱ्या वाऱ्याचा आवाज मनात एक वेगळीच भीती निर्माण करत होता. मी डोळे मिटून तसाच पडून राहिलो. साधारण अर्धा तास उलटला असेल. माझ्या पायावर एक हळुवार स्पर्श जाणवला आणि मी दचकून उठून बसलो. पण पाया शेजारी कोणीही नव्हते. कळले नाही भास होता की अजुन काही म्हणून मी दुर्लक्ष करून पुन्हा झोपलो. पण काही वेळा नंतर मला विचित्र भास होऊ लागला. असे वाटू लागले की माझ्या आणि प्रतीक च्या मध्ये अजुन कोणी तरी झोपले आहे.\nमला धडकी भरू लागली की हा सगळा प्रकार नक्की काय आहे. मी मन घट्ट करून हळु हळू माझी कुस बदलून आमच्या मध्ये कोण आहे हे पाहू लागलो. माझ्या अगदी तोंडासमोर एक म्हातारा माणूस डोळे बंद करून झोपला होता. डोक्यावर लाल रंगाचा फेटा होता आणि अंगात पांढऱ्या रंगाचा सदरा घातला होता. त्याला इतक्या जवळ पाहून माझी तर वाचाच बंद झाली. मी ओरडायचा प्रयत्न करत होतो पण माझ्या तोंडातून शब्द च फुटत नव्हता. मी पप्पू ला हात लाऊन उठवू लागलो पण तो काही उठायचे नाव घेत नव्हता. शेवटी मी पुन्हा त्याच्या दिशेने वळलो आणि पाहतो तर काय त्याच्या बाजूला एक बाई मान खाली घालून बसली होती.\nआता मात्र भीतीने मी डोळे बंद करून घेतले आणि शरीरातला उरला सूरला त्राण एकत्र करून अतिशय जोरात ओरडलो. माझ्या ओरडण्याने पप्पू धडपडत उठला आणि घाबरून काय झाले म्हणून विचारू लागला. मी डोळे उघडून त्या रूम मध्ये सगळी कडे नजर फिरवली पण मला काही वेळा पूर्वी जे दिसले तसे तिथे कोणीही नव्हते. मी त्याला सांगितले की आपण फक्त तिघे नाही आहोत या खोलीत. अजुन दोघं जण आहेत. पण तो धीर देत मला समजावू लागला की असे काही नाहीये. त्याने उठून खोलीत ला लाईट चालू केला. मी पुन्हा एकदा सगळी कडे पाहिले पण तिथे आमच्या तिंघांशिवाय कोणीही नव्हते. तो मला समजावून सांगू लागला की तुला स्वप्नं पडलं असेल जास्त व���चार नको करुस झोपून जा.\nपण मला माहित होत की हे स्वप्न नव्हत. कारण मला झोपच लागली नव्हती. मी पुन्हा डोळे बंद करून झोपायचा प्रयत्न करू लागलो पण काही केल्या झोपच लागत नव्हती. सतत कोणी तरी असल्याची चाहूल जाणवत होती. कोणी तरी असल्याचा भास होत होता. अगदी अस्वस्थ वाटत होत. मी पुन्हा पप्पू ला उठवले, त्याला समजावले आणि सांगितले की इथे झोपणे मला बरोबर वाटत नाही आपण जाऊ इथून. तसे त्याने ठीक आहे म्हंटले आणि आम्ही दोघांनी साधारण ३ वाजता प्रतीक उठवले. तो खूप गाढ झोपेत होता. मला होणाऱ्या भासाबद्दल मी त्याला सांगितले तसे तो ही जरा घाबरला. आता त्या खोलीच्या बाहेर जायची कोणाचीही हिम्मत होत नव्हती. पण कशीबशी हिम्मत करून आम्ही एकमेकांचा हात धरून बाहेर पडलो आणि खाली आलो.\nआम्ही दबक्या पावलांनी त्या बंगल्याच्या बाहेर आलो आणि तिथून धावतच थेट आमचं घर गाठलं. घरी सगळे सांगितले तेव्हा कळले की त्या आजीची आई ६ महिन्यापूर्वी जिन्यावरून पडून गेली. बहुतेक तीच आमच्या शेजारी येऊन बसली होती. पण मग तो म्हातारा माणूस कोण होता हे मात्र कळले नाही. पण या प्रसंगानंतर मी कधी त्या बंगल्याच्या जवळून ही फिरकलो नाही.\nहि कथा युट्युब वर ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा – https://www.youtube.com/watch\nहाकामारी – एक भयानक अनुभव – मराठी भयकथा\nएक जीवघेणा प्रवास – भयकथा – TK Storyteller\nबांधाकडचा रस्ता – भयकथा\nया वेबसाईट वर पोस्ट केल्या जाणाऱ्या कथा, अनुभवांच्या वास्तविकतेचा दावा वेबसाईट करत नाही. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा वेबसाईट चा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.\nचिंचेच्या पारंब्या – मराठी भयकथा September 20, 2020\nटेकडीवरचा फेरा – भयकथा September 1, 2020\nअज्ञात – एक अविस्मरणीय अनुभव | मराठी भयकथा | TK Storyteller August 27, 2020\nतुमच्या कथा / अनुभव पाठवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://thanevarta.in/2019/12/13/%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%88-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2020-09-29T06:26:59Z", "digest": "sha1:PU3ILGHLOC3VZU2JV7GLH2RILHWLX6RX", "length": 6174, "nlines": 87, "source_domain": "thanevarta.in", "title": "पनवेल-वसई रेल्वे मार्गावर उपनगरीय रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठ�� खासदार श्रीकांत शिंदे यांचा आग्रह - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे १ ह... 28th September 2020\nसातनंतर उघड्या आस्थापनांवर म�... 28th September 2020\nमाजिवडा-मानपाडामध्ये सर्वाधि... 28th September 2020\nसावत्र भाऊ हरवल्याचं दाखवून त�... 28th September 2020\nठाण्यात आज ३३० नवे रूग्ण 28th September 2020\nपनवेल-वसई रेल्वे मार्गावर उपनगरीय रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांचा आग्रह\nपनवेल-वसई रेल्वे मार्गावर उपनगरीय रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांचा आग्रह\nपनवेल-वसई रेल्वे मार्गावर मेमु रेल्वेची संख्या वाढवावी आणि या मार्गावर उपनगरीय रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. लोकसभेमध्ये शून्य प्रहर काळात शिंदे यांनी ही मागणी केली. पनवेल-वसई मार्ग हा यापूर्वीच उपनगरीय रेल्वे मार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे. परंतु डोंबिवली आणि दिवा स्थानकादरम्यान असणा-या अप्पर कोपर रेल्वे स्थानकावरून रोज २५ हजार प्रवासी प्रवास करत असताना केवळ ४ गाड्या सोडल्या जातात. यामुळे सकाळी येथील नागरिकांना कामकाजाच्या ठिकाणी दोन तास आधी पोहचावे लागते. सध्या प्रवाशांना या गाड्या तोकड्या पडत असल्यामुळं गर्दीमध्ये रेल्वे पकडताना नागरिकांच्या जीवाला हानी पोहचू शकते. तोकड्या रेल्वे गाड्यांच्या संख्येमुळं होणारा त्रास आणि दैनंदिन प्रवासी संख्या वाढत असल्यामुळं या रेल्वे स्थानकावर पडणारा ताण लक्षात घेता पनवेल-वसई मार्गावर धावणा-या रेल्वे गाड्यांची संख्या वाढवावी तसंच पनवेल-वसई मार्गावर मेमु ऐवजी उपनगरीय सेवा लवकरात लवकर सुरू करावी अशी आग्रही मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत शून्य प्रहर काळात केली.\nजिल्हा परिषदेकडील हस्तांतरण रद्द करण्याबाबत राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेतर्फे निदर्शनं\nऐरोली-कळवा उन्नत रेल्वे प्रकल्पाचं काम तात्काळ मार्गी लावण्याची खासदार राजन विचारे यांची लोकसभेत मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.missionmpsc.com/current-affairs-19-march-2018/", "date_download": "2020-09-29T07:56:01Z", "digest": "sha1:55KNIGBKAISCJYAJPGPQKLPML655K23D", "length": 13311, "nlines": 130, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "MPSC Daily Current Affairs 19 March 2018 | Mission MPSC", "raw_content": "\n1) चौथ्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले व्लादिमीर पुतिन\nरशियाच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत व्लादिमीर पुतिन पुन्हा निवडून आले आहेत. ते चौथ्यांदा देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले असून त्यांना तब्बल 76 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत.\nपुतिन सर्वप्रथम 2000 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. यानंतर 2004 मध्ये पुन्हा निवडून आले आणि 2008 पर्यंत देशाचे राष्ट्राध्यक्ष राहिले. त्यावेळी दोनदाच राष्ट्राध्यक्ष पदावर राहण्याची मर्यादा होती. त्यामुळे, त्यांनी पंतप्रधान पदाची निवडणूक लढवली. 2008 ते 2012 पर्यंत पंतप्रधान राहिल्यानंतर त्यांनी आपल्या बहुमताचा वापर करून राज्यघटनेत बदल केला. तसेच दोनदा राष्ट्राध्यक्ष होण्याची अट संपुष्टात आणतानाच राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ 4 वरून 6 वर्षे केला. 2012 मध्ये ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आणि पुढची 6 वर्षे रशियातील सर्वात शक्तीशाली नेते म्हणून समोर आले. आता राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत 76 टक्के मते मिळवून त्यांनी रशियाच्या राजकारणात आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे. सोव्हिएत संघाचे तानाशहा म्हणूनही ओळखल्या जाणारे जोसेफ स्टॅलिन यांनी 1922 ते 1952 असे 30 वर्षांपर्यंत सत्ता गाजवली. त्यांच्यानंतर पुतिन सर्वात जास्त काळ सत्तेवर राहणारे नेते बनले आहेत.\n2) बालीचा डे ऑफ सायलेन्स\nइंडोनेशियाची राजधानी बाली येथे रविवारी न्येपी सण साजरा झाला. तो दिवस तेथे डे ऑफ सायलेन्स म्हणून साजरा होतो. डे ऑफ सायलेन्स म्हणजे शांततेचा दिवस. या २४ तासांत पूर्ण बालीत सामसूम असते. टीव्ही, इंटरनेट बंद असते. लोक घरांतील दिवेही विझवतात, मौन व्रत ठेवतात आणि घरातच बसून राहतात. रेल्वेस्थानके, विमानतळ ठप्प होतात. रस्त्यांवर सामसूम असते. मौन राहून लोक आपले मन, मेंदू आणि आत्मा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. न्येपी हा बालीच्या हिंदू समुदायाचा प्रमुख सण आहे. ही परंपरा १ हजार वर्षांहून जुनी आहे. प्रत्येक वर्षी हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त तो साजरा केला जातो. या वर्षी न्येपीची वेळ १७ मार्चच्या सकाळी ६ ते १८ मार्चची सकाळ अशी होती. गेल्या वर्षी न्येपीनिमित्त टीव्ही ऑपरेटर्सनी वेगवेगळे कार्यक्रम प्रसारित केले होते. त्याचा विरोध झाल्याने या वर्षी सर्व टीव्ही ऑपरेटर्सनी २४ तास शटडाऊन ठेवले. न्येपीनिमित्त बाली�� जेवढी शांतता असते, त्याआधी एक दिवस ‘ओगो-ओगो’ हा तेवढाच उत्साहजनक सण साजरा होतो. यंदाही ओगो-ओगो साजरा करण्यासाठी बालीच्या वेगवेगळ्या बीचवर २५ हजारपेक्षा जास्त लोक जमा झाले. अनेक खेळ आयोजित झाले. फायर स्पोर्ट््सही (आगीचे खेळ) झाले, पण १७ मार्चच्या सकाळी ६ वाजेआधीचे ते थांबले. न्येपीच्या व्यवस्थेची जबाबदारी ‘पेसेलांग’ ही बालीची हिंदू सेना घेते. पेसेलांगच्या सदस्यांनी २४ तास विमानतळ, स्थानके, थिएटर, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि रस्त्यांवर पहारा दिला.\n3) भारताचा वृद्धीदर ७.३ टक्के होणार, ‘फिच’चा अहवाल\nयेत्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असून, त्यानंतर २०१९-२०मध्ये ती ७.५ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज जागतिक मानक संस्था ‘फिच’ने व्यक्त केला आहे. फिचने आपल्या ‘जागतिक आर्थिक दृष्टिक्षेप’ या अहवालात ही माहिती दिली आहे. येत्या आर्थिक वर्षात ती ६.५ टक्क्यांनी वाढेल, असे फिचने म्हटले आहे. केंद्राच्या केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने ६.६ टक्के वृद्धीदर गृहीत धरला आहे. त्यापेक्षा फिचचा अंदाज कमी आहे. सन २०१६-१७मध्ये वृद्धीदर ७.१ टक्के होता. वृद्धीवर परिणाम करणाऱ्या एका धोरणाशी संबंधित घटकाचा परिणाम आता ओसरला आहे. त्यामुळे वृद्धीदरात वाढ होण्याची शक्यता आहे, असे फिचने म्हटले आहे. अमेरिका, युरोझोन आणि चीनमुळे जागतिक वृद्धीही चांगली राहील, असे फिचने नमूद केले आहे. सन २०१९पर्यंत सलग तीन वर्षे जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर ३ टक्के राहील. २०००च्या मध्यानंतर ही कामगिरी करणे जागतिक अर्थव्यवस्थेला शक्य झाले नव्हते, असे फिचने म्हटले आहे.\n4) निष्क्रिय बँक खात्यांमध्ये रु११,३०० कोटी पडून\nरिझर्व्ह बँकेतर्फे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशातील ६४ बँकांच्या तीन कोटींहून अधिक खात्यांमध्ये ११,३०२ कोटी रुपयांहून अधिक रक्कम विनावापर पडून असल्याचे समोर आले आहे. विनावापर पडून असलेल्या रकमेमध्ये सर्वाधिक रक्कम स्टेट बँकेची (१,२६२ कोटी रुपये) असून, त्या पाठोपाठ पंजाब नॅशनल बँक (१,२५० कोटी रुपये) यांचा अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक लागतो. या शिवाय उर्वरित बँकांमध्ये ७,०४० कोटी रुपये पडून आहेत. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार अॅक्सिस, डीसीबी, एचडीएफसी, आयसीआयसीआय, इंडसइंड, कोटक महिंद्र आणि येस बँक ��ा खासगी क्षेत्रातील बँकांकडे मिळून ८२४ कोटी रुपये विनावापर पडून आहेत. खासगी बँकांपैकी सर्वाधिक विनावापर रक्कम आयसीआयसीआय बँकेकडे (४७६ कोटी रुपये) असून, त्यापाठोपाठ १५१ कोटी रुपये कोटक महिंद्र बँकेत पडून आहेत. देशात कार्यरत २५ विदेशी बँकांकडे विनावापर पडून असलेली रक्कम ३३२ कोटी रुपये आहे.\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.missionmpsc.com/current-affairs-30-december-2019/", "date_download": "2020-09-29T07:45:03Z", "digest": "sha1:AMMPOVR3XSVYYAUVPV2WBUDRNWAK23QD", "length": 7565, "nlines": 131, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "चालू घडामोडी : ३० डिसेंबर २०१९ | Mission MPSC", "raw_content": "\nचालू घडामोडी : ३० डिसेंबर २०१९\nध्वनीपेक्षा 20 पट जास्त वेगाचे क्षेपणास्त्र रशियाने बनवले\nनीपेक्षा 27 पट जास्त वेगाने झेपावणारे क्षेपणास्त्र रशियाने तयार केले आहे. या श्रेणीतले पहिले क्षेपणास्त्र “अवनगार्द’ रशियन सैन्यात दाखल झाल्याची माहिती अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना काल दिली. आंतरखंडीय बॅलिस्टिक तसेच “हायपरसोनिक’ श्रेणीतील क्षेपणास्त्र बनवणारा रशिया हा पहिलाच देश असल्याचे या क्षेत्रातील तज्ञांनी म्हटले आहे.\nकमाल 2 हजार अशं सेल्सियस तापमानातही टिकून राहणारे हे क्षेपणास्त्र 2 मेगा टन वजनाची अण्वस्त्र वाहून नेऊ शकते. “अवनगार्द’ या क्षेपणास्त्राचा वेग आणि ताकद अद्याप अभेद्य आहे\nया क्षेपणास्त्राची तपासणी अमेरिकेच्या निरीक्षकांनीही केली आहे. नवीन “स्टार्ट’ करारानुसार अमेरिकेच्या निरीक्षकांना हे क्षेपणास्त्र दाखवण्यात आले असल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे. हा करार 2021 पर्यंत रशियाला बांधील आहे\nमहानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान\nचित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी महानायक अमिताभ बच्चन यांना भारतीय सिनेजगतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अमिताभ बच्चन यांना गौरविण्यात आलं.\nचित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा महानायक अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला होता. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती. पण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला प्रकृती बरी ���सल्यानं ते उपस्थित राहू शकले नाही.\nजागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतपद भारताच्या हम्पीनं पटकावलं\nरशियातील मॉस्को येथे झालेल्या महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपदावर भारताच्या कोनेरू हम्पीनं नाव कोरलं. हम्पीनं चीनच्या लेई टिंगजीचा टाय ब्रेकरमध्ये पराभव केला. महिला गटातील विजेतेपद हम्पीनं मिळवलं, तर पुरूष गटातील विजेतेपद नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसह यांनं पटकावलं आहे.\nपहिला फेरीमध्येच हम्पीचा पराभव झाला, त्यानंतर दुसऱ्या फेरीत मुंसडी मारत पुनरागमन केलं. त्यानंतर झालेल्या १२व्या फेरीपर्यंत हम्पीनं नऊ गुण मिळवत ती टिंगजीसह बरोबरीत राहिली. हम्पी आणि टिंगजीचे गुण समान झाल्यामुळे विजेतेपदाचा निर्णय आर्मेगेडोन गेम पद्धतीने करण्यात आला. अखेरच्या निर्णायक गेमसह हम्पीनं विजेतेपद पटकावले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.missionmpsc.com/current-affairs-4-august-2016/", "date_download": "2020-09-29T06:57:38Z", "digest": "sha1:MH67RS3ZAUMODS7HXBQHWZRQQTIU6MRW", "length": 17054, "nlines": 137, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "Current Affairs in Marathi - 4 August 2016 | Mission MPSC", "raw_content": "\nचालू घडामोडी – ४ ऑगस्ट २०१६\nविनाहेल्मेट गाडी चालवल्यास आता ५०० रुपये दंड, दिवाकर रावतेंचा नवा आदेश\n# काही दिवसांपूर्वी ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ असा आदेश काढणारे राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आता दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालण्यास प्रवृत्त करण्यासाठी नवा आदेश काढला असून, त्यामध्ये दंडाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापुढे विनाहेल्मेट गाडी चालवल्यास ५०० रुपये दंड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गाडीवर फॅन्सी नंबरप्लेट लावल्यास १००० रुपये दंड आकारण्यात येईल. दिवाकर रावते यांनी गुरुवारी विधानसभेत केलेल्या निवेदनात याबद्दल माहिती दिली.\nसौरव गांगुलीच्या सर्वोत्तम क्रिकेट संघात केवळ दोन भारतीयांचा समावेश\n# माजी क्रिकेटपटूंनी आपल्या आवडीच्या ११ खेळाडूंची निवड करून सर्वोत्तम क्रिकेट संघ जाहीर करण्याच्या ट्रेंडला फॉलो करीत आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने देखील आपल्या ‘ऑल टाईम बेस्ट-XI’ म्हणजेच सर्वोत्तम संघाची निवड केली आहे. गांगुलीने आपल्या ११ जणांच्या संघात भारताच्या दोन माजी फलंदाजांना स्थान दिले आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग याची गांगुलीने आपल्या संघाचा कर्णधार म्हणून निव�� केली आहे. भारतीय क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या आपल्या माजी सहकाऱयांना गांगुलीने आपल्या सर्वोत्तम संघात समाविष्ट केले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडन आणि इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कूक याची निवड गांगुलीने आपल्या संघाचे सलामीवीर म्हणून केली आहे. भारताचा माजी सलामवीर विरेंद्र सेहवागला गांगुलीने आपल्या संघात स्थान दिले नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले केले. त्यावर गांगुलीने स्पष्टीकरण देखील दिले. तो म्हणाला की, सेहवागची सलामीवीर म्हणून निवड करण्यासाठी मी उत्सुक होतो. पण अॅलिस्टर कूकने आपल्या उमेदीच्या काळात दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे मी सलामी जोडीसाठी डावखुऱया फलंदाजाची निवड करण्याचे ठरविले.\nGST Bill : ‘जीएसटी’चा मार्ग मोकळा\n# गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेले आणि देशाच्या अप्रत्यक्ष कररचनेवर दूरगामी परिणाम करणाऱ्या वस्तू आणि सेवा विधेयकाला (जीएसटी) बुधवारी अखेर राज्यसभेत विनासायास मंजुरी मिळाली. आतापर्यंत टोकाचा विरोध करून अडथळे आणणाऱ्या काँग्रेसने काही अटी घालत पाठिंबा दिल्याने मंजुरीचा मार्ग प्रशस्त झाला. त्यामुळे अण्णा द्रमुकच्या सभात्यागाला फारसे महत्त्व उरले नाही. जीएसटीला मिळालेला हिरवा कंदील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता असली तरी त्याच्या अंमलबजावणीमध्ये बोचरे काटे कायमच असतील. विशेषत: राज्यांच्या वेगवेगळ्या हितसंबंधांना सांभाळून करांचे दर सहमतीने ठरविताना सरकारच्या नाकीनऊ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nदेशात 40 कोटी कुशल मनुष्यबळ निर्मितीचे लक्ष्य\n# लंडन: भारतातील कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘स्किल इंडिया‘ उपक्रमाअंतर्गत येत्या काही वर्षात 40 कोटी कुशल मनुष्यबळाची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त नवतेज सिंग सरना यांनी दिली आहे. “सत्तर वर्षापुर्वी भारताच्या अस्तित्वाविषयी अनेकांनी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. परंतु सर्वसमावेशकता, साधेपणा आणि सत्य या तीन गोष्टींच्या आधारावर भारताने गेल्या सत्तर वर्षात स्वतःला सिद्ध केले आहे.आम्ही सर्व प्रकारच्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी आर्थिक विकासाची दिशा स्पष्ट केली असून, त्या मार्गाने प्रयत्न सुरु आहेत.\nआठ टक्के विकास दर शक्य\n# आर्थिक सुधारणांची प्रक्रिया कायम राहिली नाही तर भारतात दिसलेली आर्थिक उभारी अल्पजीवी ठरेल, असे भाकीत वर्तवितानाच, पतविषयक आणि वित्तीय धोरणांच्या पूरकतेद्वारे देशाला आठ टक्के विकास दर गाठता येऊ शकेल, असा विश्वास ‘एस अँड पी’ या जागतिक पतमानांकन संस्थेने बुधवारी व्यक्त केला. रोडावलेली खासगी गुंतवणूक, फुगलेल्या बुडीत कर्जामुळे डळमळलेला बँकांचा ताळेबंद या थंड बस्त्यात पडलेल्या मुद्दय़ांना भारताला आता निकाली काढावेच लागेल, असे स्पष्ट करताना या पतमानांकन संस्थेने देशातील पायाभूत सेवा क्षेत्रावर अधिक भर देण्याची गरज व्यक्त केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीचे वातावरण असताना आणि अनेक विकसनशील देशांमध्ये बिकट अर्थस्थिती असताना भारताने चीनला मागे टाकून जगातील एक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून मान मिळविल्याचा गौरवही पतसंस्थेने केला आहे. मात्र हे सारे भारतासाठी तात्पुरते ठरण्याची भीती व्यक्त करत आर्थिक सुधारणांना वेग देण्याची आवश्यकता अमेरिकास्थित ‘एस अँड पी’ने तिच्या ताज्या अहवालात मांडली आहे.\nसेवा क्षेत्राची तिमाही उच्चांकी कामगिरी\n# देशातील सेवा क्षेत्राने जुलैमध्ये गत तीन महिन्यांच्या तुलनेत सरस कामगिरी साधली आहे. मागणी कमी असली तरी सेवा क्षेत्रातील उद्योगांमध्ये व्यावसायिक हालचाली वाढल्या असल्याचे निरीक्षण यानिमित्ताने नोंदविले गेले आहे. निक्केई इंडिया सेवा व्यवसाय निर्देशांक (मार्किट) जुलैमध्ये ५१.९ टक्क्यांवर गेला आहे. आधीच्या, जूनमध्ये तो ५०.३ टक्के होता. निर्देशांकाचा ५० टक्क्यांखालील स्तर हा क्षेत्राचा प्रवास सुमार गृहीत धरला जातो. जुलैच्या समाधानकारक सेवा क्षेत्राच्या कामगिरीने चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीची सुरुवात सकारात्मक झाल्याचे मानायला हरकत नाही, असे मार्किटचे अर्थतज्ज्ञ पॉलयान्ना डे लिमा यांनी म्हटले आहे. सेवा क्षेत्राची मागणी वाढल्याचे हा निर्देशांक वर्तवितो, असेही ते म्हणाले. अर्थव्यवस्थेवरील महागाई व रोजगाराबाबतची स्थिती अद्यापही चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले.\n‘एनपीएस’मध्ये ७५ टक्क्यांपर्यंत समभाग गुंतवणुकीला मुभा\n# निवृत्तिवेतन निधीची नियंत्रक असलेल्या ‘पीएफआरडीए’ने आगामी महिनाभरात गुंतवणूकदारांना ७५ टक्क्यांपर्���ंत निधी समभागसंलग्न पर्यायात गुंतविण्याची मुभा देणाऱ्या दोन नवीन योजना आणण्याचा मानस स्पष्ट केला आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणालीत (एनपीएस) गुंतवणूकदारांना त्यांच्या मासिक योगदानांतून सध्या कमाल ५० टक्क्यांपर्यंत निधी समभागांत गुंतविता येतो. तथापि, ही मुभा ७५ टक्क्यांपर्यंत वाढविणाऱ्या आणि आक्रमक (अॅग्रेसिव्ह) व संवर्धन (कन्झव्र्हेशन) असे दोन पर्याय खुले असलेली योजना आणली जाईल, असे पीएफआरडीएचे अध्यक्ष हेमंत कॉन्ट्रॅक्टर यांनी सांगितले. आक्रमक पर्यायात गुंतवणूकदारांच्या योगदानातील ७५ टक्के निधी समभागांमध्ये गुंतविला जाईल, ज्याचे प्रमाण गुंतवणूकदारांचे वय जसे वाढत जाईल तसे उत्तरोत्तर कमी होईल. त्या उलट संवर्धन पर्याय निवडणाऱ्यांचा २५ टक्के निधी समभागांत गुंतविला जाईल आणि त्याचे प्रमाणही वयपरत्वे घटत जाईल, असे कॉन्ट्रॅक्टर यांनी स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sthairya.com/2020/08/Change-the-position-of-the-feet-and-the-slippers-and-heal-the-heel-pain.html", "date_download": "2020-09-29T06:33:19Z", "digest": "sha1:J5VMMP4KL4GSKBGCCS2DFLVEQXAUDEH5", "length": 14683, "nlines": 107, "source_domain": "www.sthairya.com", "title": "पावलांची ठेवण आणि चप्पल मधील बदल करा आणि टाच दुखीला राम राम करा", "raw_content": "\nपावलांची ठेवण आणि चप्पल मधील बदल करा आणि टाच दुखीला राम राम करा\nस्थैर्य, फलटण : हा एक जड टिशू आहे जो पायाच्या तळाशी म्हणजे पायाच्या तळव्याशी उपस्थित असतो. फॅसिया हा बाणाच्या दोरी सारखा दिसतो कारण तो टाचेच्या हाडांना पायांच्या बोटाशी जोडतो. प्लांटर फॅसाया वर येणाऱ्या सुजेला “प्लांटर फॅसायटीस” असे म्हणतात. ह्यामुळे जोरदार अक्षमता येऊ शकते.\n•\tलीगामेंटवर सूज आल्याने.\n•\tपायाच्या तळव्यामध्ये वेदना.\n•\tलालसरपणा, व टाचेच्या क्षेत्रात सुजेसोबत येऊ शकते.\n•\tवेदना तीव्र किंवा सुस्त असू शकतात.\n•\tसामान्यतः सकाळी पायांवर उभव राहिल्यानंतर वेदना जाणवतात.\nअशा वेदनांमध्ये आणखीनही बिघाड होऊ शकतो जेव्हा पायाचा वापर शारीरिक क्रियेसाठी जसे की चालणे, धावणे, किंवा पायऱ्या चढणे यांसाठी केला जातो.\n•\tखेळामध्ये व्यस्त असताना टाचेच्या हाडांवर तान आल्याने.\n•\tवजन जास्त असणे.\n•\tजास्त वेळासाठी उभा राहिल्याने.\n•\tदीर्घ काळासाठी हिल्स घातल्याने.\n•\tपायांच्या कमान वर थोडासा आधार असलेले फुटवेअर घातल्याने.\n•\tजास्त प्रमाणात धावल्यानेउडी मारताना होणारीदुखापात.\n•\tहिल स्पर (हाडांची वाढ)\n•\tथायरॉईड सारख्या आजारांनी हा रोग संभवतो.\nडॉक्टर प्रथम त्या वेदनांची सुरुवात, तीव्रता, आणि अलीकडील काही क्रिया केली असेल आणि काही तक्रारी असतील तर त्यांची देखील दाखल घेतात.\nनिदानाची पुष्टी करण्यासाठी कुठल्याही अंतर्निहाय स्थितीचे कारण ओळखण्यासाठी इमेजिंग चाचणी जसे की एक्स रे केले जाऊ शकतो.\nप्लांटर फॅसायटीस वर फिजियोथेरेपी चा उपचार:-\n•\tपिंडरीचा स्नायू आणि तळव्याचा मिळून उपचार करावा लागतो.\n•\tशॉकवेव्ज थेरेपी च्या सहाय्याने म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी अएर च्या सहायाने त्रास कमी करता येतो.\n•\tइलेक्ट्रिक मोड्यालीटी नावाच्या अत्याधुनिक मशीन वेदना कमी करण्याची मशीन असे म्हंटले तरी चालेल चा वापर करून वेदना कमी करता येतात.\n•\tआईस थेरेपी ही सुरुवातीच्या काळात एक महत्वपूर्ण कामगिरी बजावते जेणे करून वेदना कमी करता येतात.\n•\tशरीराला तान देणारा शास्त्रीय व्यायाम खूप महत्वाचा आहे.\n•\tपायाच्या वेदनांमध्ये चपलांन मधील बदल हा देखील खूप चं ठरू शकतो.\n•\tनाईट स्प्लिट हा एक उपाय आहे ज्याने वेदना कमी करता येतात.\n•\tकाही काळानंतर डॉक्टर शास्त्रीय व्यायामाने कसे ठीक होता येईल हे सांगतात.\nपावलांची ठेवण किंवा चप्पल मधील बदल करणे महत्वपूर्ण उपाय-\nअनेक लोकांना गैरसमज असतो की चप्पल मधील बदल करून टाच दुखी, गुढगे दुखी टाळता येत नाही. खरं तर लहान पणापासून जर योग्य अशी चप्पल आपण वापरली तर आयुष्यभरासाठी आपण आपल्या गुडघ्यांना आणि टाचेला वेदना मुक्त करू शकतो. तेव्हा आपण या बद्दल अधिक माहिती पुढे पाहूयात.\nउंच टाच असणारी चप्पल घालणे-\nआजकाल आपली स्वतःची उंची जास्त दिसावी म्हणून तसेच फॅशन म्हणून उंच टाच असणारी चप्पल घालणे लोक पसंत करतात. पण अशा उंच टाच असणाऱ्या चप्पल अथवा शूज घालणे टाच दुखी आणि मणक्यांच्या आजारांना निमंत्रण देऊ शकतात. तेव्हा वेळीच यांना आवर घातली तर तुमची भविष्यात होणाऱ्या या वेदनेपासून स्वतःचे रक्षण करू शकता. तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेऊन चप्पल मध्ये बदल केला असता याचा फायदा होऊ शकतो.\nमुलांना चांगली सवय- लहान मुलांना लहानपणा पासून योग्य अशी चप्पल वापरण्यास दिली तर मुलांना मणक्याचे आणि गुडघ्यांचे त्रास होण्याचे प्रमाण खूप कमी होते.\nआम्ही डॉ. अकोलकर यांच्या अथर्व फिजियोथेरेपी क्लिनिक मध्���े तुम्हाला आमच्या कडील कौशल्याचा आणि मशिनरीज चा वापर करून शस्त्रक्रिया मुक्त अशी उपचार पद्धती देऊन पुढील काही काळामध्ये तुम्हाला ह्या असहाय्य वेदनान पासून मुक्त करतो.\n•\tडॉ. रोहन अकोलकर हे स्पोर्ट फिजियोथेरेपी मध्ये पीएच.डी. असणारे बारामतीमधील सर्वोत्तम डॉक्टर आहेत.\n•\tजागतिक स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या FIFA WORLD CUP 2018 रशिया मध्ये सहभाग घेणारे ते एकमेव भारतीय फिजियोथेरेपीस्ट तज्ञ डॉक्टर आहेत.\n•\tडॉक्टरांना असणारा प्रचंड अनुभव त्याचबरोबर त्यांचे उच्च शिक्षण.\n•\tअथर्व फिजियोथेरेपी क्लिनिक मध्ये असणाऱ्या अत्याधुनिक उपकरणे आणि शास्त्रीय व्यायामाचा वापर करून उपचार केले जातात.\n•\tजर्मनी टेक्नोलॉजीच्या मशीन्स उदा. शोकवेव थेरपी उपचार पद्धती, योग्य परिणामकारक असे उच्च प्रतीचे लेझर उपकरणे ह्या आणि अश्या अनेक अश्या उपकरणांचा उपयोग करून मणक्यांच्या, पाठीच्या अनेक स्नायू आणि मांसपेशी यांचे दुखणे कायमचे बरे करू शकतो.\n1.\tडी. एस. ग्रुप., पहिला मजला, आर्यमान हॉटेल च्या पाठीमागे, लक्ष्मीनगर, फलटण.-ओपीडी वेळ सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 पर्यंत.\n2.\tसाई बालरुग्णालय, तळ मजला, रिंग रोड (S.T. Stand च्या पाठीमागे) बारामती, ओपीडी वेळ दुपारी 1:00 ते सायंकाळी 5:00 पर्यंत.\n3.\tसंघवी क्लासिक अ. फ्ल्याट नं. 1 सम्यक लाईफस्टाईल पाठीमागे, भिगवण रोड, बारामती- ओपीडी वेळ सायंकाळी 5:30 ते रात्री 8:30 पर्यंत.\nTags फलटण बारामती राज्य सातारा\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना मारहाण\nबारामतीच्या धर्तीवर फलटण बंद करा; व्यापार्यांची मागणी\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/politician/", "date_download": "2020-09-29T07:08:09Z", "digest": "sha1:CWHZYOKW3HOVPZG7QDMZFZ2K44VZSJ5B", "length": 2780, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Politician Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात; अंगरक्षक,…\nएमपीसी न्यूज - लोणावळ्याजवळ राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात झाला. द्रुतगती मार्गावर रविवारी सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास औंढे पुलाजवळ हा अपघात झाला. सुदैवाने कोणीतीही…\nChinchwad News: गावठाणातील विकासकामे संथ गतीने; नागरिकांना नाहक मनस्ताप\nPimpri News : महावितरण शहरातील आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\nPune News : डीएसकेंच्या 6 वर्षीय नातवाचा बंगल्यासाठी न्यायालयात अर्ज\nIPL 2020 : सुपरओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची मुंबईवर मात\nPune Crime : खून करून मृतदेह भरुन ठेवला पोत्यात…\nPune Metro News : भुयारी मेट्रो मार्गातील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://nandinidesai.blogspot.com/2016/05/", "date_download": "2020-09-29T07:01:45Z", "digest": "sha1:PMADFLP6XH5QBYQZCGSLX4EFFXK3VHA7", "length": 104729, "nlines": 297, "source_domain": "nandinidesai.blogspot.com", "title": "नंदिनी: May 2016", "raw_content": "\nरहे ना रहे हम (भाग १०)\nअखेर सेकंड इयर पार पडलं. मला फारश्या अपेक्षा नव्हत्याच पण तरी पेपर बर्यापैकी चांगले गेले होते. केदारची युनिव्हर्सिटी एक्झाम असल्याने त्यानं पण बराच अभ्यास केला होता. क्वचित कधीतरी फोन करायचा अथवा मला भेटायला बोलवायचा. पण त्याच्या परीक्षेच्या काळात आम्ही फारसे भेटलो बोललोच नाही.\nअझरभाई गल्फमधून परत आला होता. त्याचं कॉंट्राक्ट संपलं होतं आणि परत रीन्यु करण्याऐवजी तो सरळ भारतात परत आला होता. इथेच एखादी साधी नोकरी करायची त्याची इच्छा होती. तो आल्यामुळे नूरीभाभीला माहेरामधून या घरात यावं लागलं होतं. आफताब परत पुण्य़ाला गेला. त्याचं आणि नूरीचं भांडणं नक्की कशामुळे झालं हे मला माहित नव्हतं. त्यानं सांगितलं नाही. मी विचारलं नाही. अझरभाई माझ्याशी जेवढ्यास तेवढंच बोलायचा. नूरीभाभी आधीसारखीच आमच्यापासून लांब असायची.\nकेदारचं थर्ड इयर संपल्याने तो आता पूर्ण वेळ रिकामाच होता. पुढं शिकायचं नाही हे नक्की होतं. त्याच्या बाबाच्या सांगण्यावरून तो संध्याकाळी पूर्ण वेळ दुकानातच असायचा. सकाळी अगदीच वेळ जाण्यासाठी म्हणून कसलातरी हार्डवेअरचा कोर्स करत होता. आधी तोच कॉलेजात असायचा तेव्हा आम्ही दिवसाभरात कधीही एकमेकांना भेटू शकत होतो. आता मात्र अगदी अपॉइंटमेंट वगैरे ठरवावी लागायची. अगदी बर्याचदा तो कॉलेज सुरू होण्याआधीच मला येऊन भेटायचा. “काऊ, तुला सकाळीच भेटलं की दिवस फार मजेत जातो” या मखलाशीसकट.\nमला इथे जर लिहायचंच झालं तर मी केदारला किती वाटेल तितकी दूषणं देऊ शकते. पण देणार नाही. आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती तुम्हाला काही ना काहीतरी शिकवते. मग केदार तर तीन वर्षं माझ्या आयुष्याचा अविभाज्य हिस्सा होता.\nमघाशी मी म्ह्टलं की आमच्या प्रेमकथेची ही दोन-तीन वर्षं माझ्या मेंदूमध्ये तीन चार सेकंदात झर्रकन जातात. जात नाहीत खरंतर मी घालवते. कारण जिथे जिथे त्याच्या आठवणी येतात तिथे तिथे मी पॉझचं बटण दाबल्यासारखी अडकून राहते...\nकेदारनं मला प्रेम करायला शिकवलं. प्रेमामध्ये बेभान व्हायला शिकवलं. त्याचबरोबर माझ्या स्वत:च्या व्यक्तीमत्त्वाची जाणीव त्यानं मला करून दिली. तो भेटण्याआधी मी चारचौघी टीनेजर असतात तसली होती. माझ्या व्यक्तीमत्त्वाला काही वेगळेच कंगोरे नव्हतेच म्हटलं तरी चालेल. मला कसलीच ठाम मतं नव्हती. केदारनं मला केवळ हे कंगोरे दिले नाहीत तर स्वत:च मत बनवायला शिकवलं.\nप्रेम म्हणजे केवळ लफडं नाही, सेक्स नाही तर त्याहीपलिकडे जाऊन कसलातरी गूढ पण गुंतागुंतीच्या धाग्यांचा होणारा मोहक घोळ आहे हे त्याच्यामुळे मला जाणवलं. कितीतरी बाबतीत केदार “टिप्पिकल” होता. त्याची मतं पारंपारिक होती. पण वेळ आल्यास ती पारंपारिक मतं बाजूला ठेवण्याचीदेखील त्याची तयारी होती. काही गोष्टींमध्ये त्याचं आणि माझं बिल्कुल पटायचं नाही. मी खरंच खूप हट्टी होते, आजही आहे, पण वेळ आली तर तो माघार घ्यायचा. आमच्या लग्नानंतर त्याला घरात खूप प्रॉब्लेम झाले असते हे सांगायला कुण्या भविष्याची गरज नव्हती. रोजच्या बोलण्यातूनही ते आम्ही दोघांना जाणवायचं. पण हे प्रॉब्लेम आपण निस्तरून घेऊ असा त्याला प्रचंड विश्वास होता.\nमी एकुलती एक. आईच्या पदराखाली अगदीच लाडाकोडांत व��ढलेली. त्याउलट तो वीस पंचवीसजणांच्या कुटुंबात वाढलेला. सर्वांत मोठा नातू म्हणून आज्जीआजोबांचा लाडका. गंमत म्हणजे केदारची पणजी अजून होती. वयाची नव्वदी आली तरी त्या अतिशय तरतरीत होत्या. त्यांच्या घरामध्ये सर्व निर्णय त्यांच्याच कलानुसार व्हायचे. माझ्या घरात बाबा मी आणि आई असे तिघेच. घरामध्ये भाजी कुठली करायची इथपासून दिवाळीला दुकानाला रंग कुठले द्यायचे इथवर सर्व निर्णय माझ्या मतानुसार. मनाविरूद्ध वागणं म्हणजे काय ते मला माहितच नाही.\nआज आठवलं तरी गंमत वाटते. पण केदारला भेटेपर्यंत मी एकदाही कधी रस्त्यावर पाणीपुरी खाल्ली नव्हती. त्याच्या दुकानामध्ये पाणीपुरी संध्याकाळी मिळायची. पण तिथं खाणं शक्य नव्हतं. केदारला अख्ख्या गावात कुठे पाणीपुरी मिळते आणि कशी मिळते याचे सर्व डीटेल्स माहित होते., आम्ही एकदा असंच सहज हायवेवर एका छोट्याशा पाणीपुरीवाल्याकडे पाणीपुरी खाल्ली. आजारी पडेन म्हणून आई मला कधी बाहेर खाऊ द्यायचीच नाही. हवी असेल तेव्हा घरी बनवायची. शाळेत असताना बाहेर वडापाव वगैरे खात होते. पण पाणीपुरी म्हणजे बिग नो नो. केदारमुळे मी पाणीपुरी खायला शिकले.\nवसीम प्रभातच्या ग्रूपमुळे मी खरंच किती बिघडले होते ते मला आज जाणवत होते. केदारला अर्थत हे सर्व मी कधीच सांगितलं होतं. असं वागू नये म्हणून केदारनं मला लेक्चरपण दिलं होतं. मी सिगरेट ओढते हेही त्याला सांगितलं. त्यानं मला त्याची शपथ घातली. हे शपथ घालणं प्रकरण मला आजवर समजलेलं नाही. केवळ एखाद्यी व्यक्ती अमुक वागली तर मी मरेन. म्हणून तू असं वागू नकोस. या अटीला काही अर्थ तरी आहे का पण मी त्याची शपथ घेतली. नंतर त्यानं घेतलेल्या सगळ्याच शपथा मोडल्या तरी मी माझी शपथ मोडली नाही.\nआजही मी माझ्या आजूबाजूला जेव्हा खुज्या मेंदूचे अनेक नवरे बघते तेव्हा मला केदार किती प्रगल्भ होता हे सतत आठवत राहतं. एकदा मी असंच चिडून त्याला बाबाविषयी काहीतरी सांगत होते. बाबानं बाई ठेवली आहे वगैरे मी त्याला सांगितलं होतंच.\n“माझ्या आईनं ना असल्या नवर्याला सोडून द्यायला हवं होतं” मी चिडून म्हटलं.\n“हे बघ, काही झालं तरी तो त्यांचा संसार आहे. नवरा-बायकोच्या नात्यामध्ये तिसर्या व्यक्तीने कधीच बोलू नये. अगदी मुलांनीपण नाही” इतकंच बोलून त्यानं विषय संपवला. हाच नियम सगळीकडे लागू पडला तर या समाजासमोरचे किती प्रॉब्लेम कमी होतील. नवरा बायकोच कशाला, दोन व्यक्ती ज्या एकमेकांच्या प्रेमामध्ये आहेत त्यांच्या नात्यामध्ये इतर कुणी पडूच नयेत... त्यांच्या नात्यांची चिंता त्यांची त्यांनी वहावी. ज्याची लफडी त्यानेच निस्तरावीत.\nकेदारमुळे मला भटकायची आवड लागली. तो दर वीकेंडला कुठेतरी ट्रेकला जायचा. त्यांचा ट्रेकवाल्यांचा वेगळाच ग्रूप होता. दोन-तीनदा मी त्यांच्यासोबत गेले पण तो ग्रूप मला फारसा काही कंफर्टेबल वाटेना. मी आणि केदार एकमेकांशी बोललोच काय अगदी बघितलं तरी ते चारपाच जणं अगदी फिल्मी स्टाईलने “काय चाल्लंय बघतांव हा” वगैरे चिडवायचे. वैताग यायचा. आम्ही दोघं कपल आहोत म्हणजे काय दिवसाचे चौवीस तास रोम्यांटिक चान्स मारायच्या मूडमध्ये असतो की काय...\nमला हे आवडत नाहीये हे केदारला मी स्पष्ट सांगितलं. मग नंतर आम्ही दोघंच कुठं फिरायला गेलो तरच... त्या ग्रूपसोबत कधीच नाही. पण तरी केदारने माझ्यासारख्या घरकोंबड्याला घराबाहेर काढलं. रविवारचा दिवस हा विधात्यानं आपल्याला सकाळपासून अखंड टीव्ही पाह्यला दिलाय अशी माझी प्रामाणिक समजूत होती. त्यात बारावीनंतर घरात केबल आल्याने ठराविकच प्रोग्राम पहायचे अशी काही अटपण नव्हती. त्यात जुने पिक्चर पण मस्त लागायचे. तरी केदारमुळे मी अख्खा रविवार कुठल्या तरी गडाच्या पायथ्यावरून कड्याकडे चालत घालवलेत. आमच्या दोघांच्याही सॅक तोच घ्यायचा, मी मस्त फिरायचे.\nसुरूवातीला सेक्स खूप हवाहवासा वाटायचा, त्यावेळी अल्मोस्ट रोजच आम्ही दोघं कारमधून लॉंग ड्राइव्हला जात होतो. सेक्सचं नावीन्य होतं, एक्साईटमेंट होती. पण हळूहळू ती कमी झाली. म्हणजे असं अगदी ठरवून नाही... पण कमी झालीच. केदार अगदी सुरूवातीला मला खूप लिंगपिसाट वगैरे वाटला होता. सलग दोन चार वेळेला करूया म्हणायचा. पण मग त्यालाही ते फारसं काही वाटेनासं झालं. मला वाटतं कुठल्याही कमिटेड रिलेशनमधली ही स्टेज फार मस्त आणि भन्नाट असते. तुम्ही एकमेकांना शारिरीकरीत्या जाणता, भावनिकरीत्या एकमेकांवर अवलंबून आहात आणि भविष्यामध्ये तुम्हाला एकत्र रहायचं आहे. खळाळता ओढा जसा येऊन नदीमध्ये शांत होतं. तसं काहीसं या स्टेजला होतं. अगदी सुरूवातीला केदारनं माझ्या बॊटामधली अंगठी नीट करण्यासाठी जरी हात धरला तरी अंगामध्ये काहीतरी सळसळायचं, पण आता ते स्पर्शाचं नावीन्य राहिलं नाही. प���ाटेच्यावेळी निवांतपणे डोळे उघडावेत आणि आपल्या अंगाभोवती त्याचा हात वेढलेला असावा, याचंही नंतर अप्रूप वाटेनासं होतं. पण तरीही नातं शिळं बनत नाही. ते वाहत राह्तं. नवनवीन वळणं घेत राहतं.\nमला आयुष्यात मोठेभाऊ बहिण कोणच नाही. दोन्ही चुलत भाऊ साधारण माझ्या वयाचे. आतेभाऊ तर खूपच लहान. केदार मात्र मला मोठ्या भावासारखा होता. हे वाक्य कितीही ट्विस्टेड वाटलं तरी तसंच होतं. म्हणजे तो मला आवडत होता. सेक्शुअल रिलेशनशिप होतंच. लाईफ पार्टनर म्हणून तर तोच हवा होता. पण तरीही तो मला दादासारखा वाटायचा. असं नक्की का ते मला सांगता येणार नाही. मोठा भाऊ कधी अस्तित्त्वात नसल्याने माझ्या मनामध्ये त्याची अशी इमेज का झाली माहित नाही. तसं तो माझी फार काळजी घ्यायचा वगैरे अशांतला भाग नाही. उलट मी जास्तीत जास्त स्वावलंबी झालं पाहिजे असं त्याचं म्हणणं. “अगं, माझ्या घरात स्वयंपाकाला बाई आहे. मीही बनवेन. पण तुझं तुला काहीतरी करता यायला नको का हलवायाच्या बायकोला अगदीच अडाणी राहून कसं चालेल हलवायाच्या बायकोला अगदीच अडाणी राहून कसं चालेल” तो मला चिडवायचा. त्याची कटकट ऐकून मी आईकडून चहा, मॅगी आणि खिचडी या राष्ट्रीय डिशेस शिकून घेतल्या. त्याच्या घरामध्ये माझा विषय वारंवार येत होता त्यावरून तरी मी घरात सर्वांना पसंत होते असं त्याच्या बोलण्यावरून मला वाटलं होतं. माझ्या वाढदिवसाला तर त्याच्या आईनं मला चक्क फोन करून हॅपी बर्थडे पण म्हटलं होतं.\nमाझ्यामुळे केदारच्या आयुष्यावर इतकाच प्रचंड फरक पडला असेल का माहित नाही. मी त्याला कधी विचारलंच नाही. पण त्याच्या डोळ्यांमध्ये माझ्याविषयी काळजी सतत दिसायची. म्हणजे “आजारी पडलेल्याची काळजी” किंवा “वाया गेलेल्या मुलाची काळजी” अशी नाही. तर “कसं होणार आहे या पोरीचं” छाप काळजी. अगदी पहिल्या दिवसापासून सायीसारखी ही काळजी त्याच्या डोळ्यांमध्ये तरळताना मी पाहिली आहे. पुढे कित्येक वर्षांनी त्या फनफेअरमध्ये त्यानं मला पाहिलं तेव्हाही हीच काळजी त्याच्या डोळ्यांमध्ये लगेच अवतरली. पुढच्याच मिनिटाला ती हळूहळू निवळलीदेखील, कदाचित आता माझी काळजी करायचं काहीच कारण उरलं नसेल. तो एक रूपया माझ्यावर कधीचा उधार राहिलाय\nमी फारसं केदारबद्दल कधीच बोलत नाही. जितकं मी अरिफबद्दल बोलेन, निधीबद्दल बोलेन, अझरबद्दल बोलेन. आफताबचं नाव तर स��त ओठांवर असतंच... पण केदारचं क्वचित. भळभळणारी जखम आहे ती. कधीही उघडली तरी तेवढ्याच आणि तितक्याच वेदना होतात. अश्या जखमा कधीच भरत नाहीत. भराव्यात अशी अपेक्षादेखील नसते.\nकेदारने मला या जखमा दिल्या. आयुष्यभराची संचित म्हणून. केदार माझं पहिलं प्रेम होता. त्याला विसरणं आयुष्यातून घालवून देणं कधीही मला जमलं नाही. आजही रिकाम्या वेळेमध्ये मी कधीतरी विचार करते. काळाचं चक्र मागं फिरवावं. त्या रात्री. दीड वाजता मला फोन करणारा केदार. त्याचा रडका आवाज ऐकून गडबडलेली मी.\n“एकच वर्ष काय... स्वप्नील.. अख्खं आयुष्य घेऊन टाक. पण सोडव मला या द्विधेमधून ... तूच सांग मी काय करू\nआणि मी त्याला सांगतेय.. “आपण लग्न करू केदार. तुझे घरचे लोक म्हणतात तसंच करू” मग तो हसतो. मी पण हसते. आम्ही दोघंही हसतो. तो फोन ठेवतो. दुसर्या दिवशी आमच्या लग्नाचे बेत ठरतात.\nपण असं घडणं शक्य नाही. कारण असं घडलंच नाही.\nत्या रात्री मी फोनवर त्याला येऊ नकोस असं सांगितलं. मग तो आलाच नाही. त्यारात्रीपण. दुसर्या दिवशीपण. तिसर्या दिवशीदेखील. चौथ्या दिवशी मला त्याच्या लग्नाची आमंत्रणपत्रिका निधीने आणून दाखवली.\nमाझ्या आणि केदारच्या प्रेमकहाणीचा हा अंत. छोटीशी प्रेमकहाणी. पण त्याचा अंत मात्र आतपर्यंत जाऊन चिरफाळणारा.\nमाझं थर्ड इयर खरंतर अजून चालू व्हायचं होतं. एप्रिलचा महिना चालू होता. एके दिवशी आईनं मला टीव्ही बघत असताना पाठीत धपाटा घातला.\n त्रास देतेस” मी पाठ चोळत म्हटलं.\n“आळशाराम, उठ. सकाळी उठल्यापासून तिथंच बसून आहेस. घर आवरायला मला मदत कर. बाबाला मी फोन केलाय तो दुपारी घरी येतोच आहे”\n लाज तरी वाटते का गं” आई अशी भडकली की तिला भडकवायला मला अजून मजा येते. “मीनावहिनींचा फोन आला होता. उद्या सकाळी घरी येतायत. तुला बघायला”\nमाझ्या हातातला रिमोट खाली पडता पडता राहिला. मला बघायला आईला केदार प्रकरण माहित होतंच तरीही ही काय भानगड होती.. माझा चेहरा बघून आई चक्क हसली. “केदारची आई. कळ्ळं आईला केदार प्रकरण माहित होतंच तरीही ही काय भानगड होती.. माझा चेहरा बघून आई चक्क हसली. “केदारची आई. कळ्ळं त्यांचा फोन आला होता. उद्या ते सर्वजण येतायत. बोलणी ठरवायला.”\nचांगला एच बी ओ वर अलादिन लागला होता ते बंद करून मला आईसोबत घर आवरणे या कार्यक्रमात सहभागी व्हायला लागलं याबद्दल नाही म्हटलं तरी मला थोडं हसू आलंच की.\n उद्या छान साडी नेस. ब्लाऊज ठीक आहेत ना ते बघ. इस्त्री करून घे. जमत नसेल तर बाबाला सांग.” आमचा बाबा कपड्याला इस्त्री करणार म्हणजे काय विचारायचंच नाही. धोबीघाटवाल्यांना पछाड मारेल. आईच्या एकामागोमाग सूचना चालू झाल्या. खरतर याबद्दल केदार मला काहीच बोलला नव्हता. संध्याकाळी आमच्या घरात पुरेसा हलकल्लोळ उडालेला बघून अझरभाई डोकावून गेला. तेव्हा बाबा कोळिष्टकं काढायला स्टुलावर उभा होता. आई चायनाची क्रोकरी धुवत होती आणि मी टीव्हीवर प्यार किया तो डरना क्या बघत होते. सलमानचा पिक्चर मी चुकवेन तरी का\n“उद्या सकाळी दहा वाजता येतात. तेव्हा तूही ये. नूरीला पण घेऊन ये.” आईनं त्याला सांगितलं.\n“अरे, ते किमान दहाजणं येतील असा अंदाज आहे. आमच्याकडे तिघंच ते बरं दिसत नाही. मुलीकडचे थॊडेतरी पाहुणे नकोत का” आई बहुतेक उद्या बोलणी झाल्याझाल्या लगेच लग्न करायचंय अशा तयारीमध्ये होती. मघाशी तिनं कपाटामधली चांदीची ताटवाटी आणि कुंकवाचे करंडे काढून ठेवलेले पाहिले.\nपण तसं काही झालं नाही. सकाळी आम्ही अगदी सुसज्ज होऊन केदार आणि फॅमिलीची वाट पाहत होतो. मी आईची एक मोरपंखी साडी नेसले होते. अझरभाईने सकाळी मोगर्याची भरपूर फुलं आणली होती. आईने त्याचा गजरा पण घातला होता. एकदम तमिळ हीरॉइन झाल्यासारखं वाटावं म्हणून आईनं सापडतील तितके दागिने मला घातले होते. सांगितल्यासारखा अझरभाई आला. नूरी काही आली नाही.\nआईचा दहाजणांचा अंदाज साफ खोटा ठरला. मोजून चार जणं आले होते. केदार. केदारची आई. केदारचे बाबा. केदारची धाकटी काकी. या काकीला काही मूलबाळ नव्हतं म्हणून तिनं केदारला अथवा केदारच्या मुलाला दत्तक घ्यायचं ठरवलं होतं म्हणे\nआल्याआल्या या बसा. वगैरे गप्पा झाल्या. हळूहळू बाबा आणि केदारचे बाबा बाजारपेठ या त्यांच्या आवडत्या विषयावर बोलायला लागले. अझरभाई आणि केदार काहीबाही बोलत बसले. आईनं चहा पोहे वगैरे काय काय आणून दिलं. केदारची आई माझ्याशी थोडंफार बोलत होती. एकंदरीत बाकीचं सर्व बोलतोय, पण “आपल्या पोरांचं लफडं आहे म्हणून त्यांचं लग्न लावूया” हा विषय कसा काढावा हे कुणालाच समजत नव्हतं. केदारची काकी मात्र जरा फुरंगटून बसली होती. का ते मलाही माहित नव्हतं.\nअखेर, केदारच्या आईनेच विषय काढला. “केदारनं सांगितलेल्या जन्मतारखेवरून आणि वेळेवरून हिची पण पत्रिका काढून घेतली. आमचे गुरूजी म्हणाले की सत्तावीस गुण जमतायत. तर काही हरकत नाही”\n“बरं केलंत. मी तिची पत्रिकाच बनवली नाहीये. लहानपणी आजारी म्हणून सासूबाई म्हणाल्या की पाहूच नकोस. तेव्हा राहून गेलंच” इथून पुढे सर्वांना व्यवस्थित ट्रॅक मिळाला.\n हा एकुलता एक. चुलत्यांत पण सर्वात मोठा हाच. मोठी बहिण आहे त्याला, पण तिचं तीन वर्षांपूर्वी लग्न झालं. कॅनडाला असते.”\n“अच्छा. स्वप्निलला इतक्या लांब कुठे द्यायची म्हटलं की माझा जीव कासावीस होतो. इथं गावातच राहिली तर बरी”\n“हो. मुली फार लांब गेल्या की सारखं जाणंयेणं पण होत नाही. सणवार नाही की दिवाळसण नाही. आता कावेरीचं बाळंतपण आहे. तर मलाच तिकडे जायला लागणार बघा कालच फोन आला होता. ती डिसेंबरमध्ये ड्यु आहे”\n थंडी मरणाची म्हणे तिकडे”\n“काय करणार. म्हणून म्हटलं तुम्हाला भेटावं आणि ही बोलणी तरी ठरवून घ्यावीत. म्हणजे इकडे सर्व निस्तरून मी तिकडे जायला मोकळी. जूनमध्ये मुहूर्त आहेत चांगले. एखादा ठरवू या का\nइतकावेळ बाबा हे बोलणं केवळ ऐकत होता. पण आता मात्र तो बोलला. “अहो, तिचं एक वर्ष आहे”\n“असू देत की” केदारचे बाबा म्हणाले. “लग्नानंतर करेल. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही”\n“हे फारच लवकर होतंय हो” आई पण म्हणाली. खरंतर आमचा अंदाज होता की माझं फायनल इयर झाल्यानंतर लग्नाचा विषय सुरू होइल. केदार पण तसंच म्हणाला होता.\n“हे बघा, आमच्या काहीच अपेक्षा नाहीत. देणंघेणं सर्व तुमच्या मर्जीवर. काहीच दिलं नाहीत तरी चालेल. घरादाराबद्दल आमचा काही प्रश्न नाही. मुलं एकमेकांना पसंद करतायत. आपण काय केवळ अक्षता टाकायच्या आहेत. अहो, साध्यातलं साधं लग्न लावून द्या. आमचं काही म्हणणं नाही.” केदारचे बाबा म्हणाले. “मस्त हॉल बूक करू आणि सर्व ऑर्डर देऊन टाकू. आमचा परांजपे बेस्ट माणूस आहे याबाबतीत. आठ दिवसांत लग्न लावून देतोय. आपल्याकडे अजून दोन महिने हातात आहेत”\nआई बाबा एकदम गप्पच झाले. इतक्या लवकर लग्न\n“हे बघा, खोटं सांगत नाही. आमच्या आजेसासूबाई आजून आहेत. पण फार थकल्यात. पणतवाचं लग्न बघण्याचं पुण्य़ मिळेल. त्यांची तितकीच हौस. शिवाय लग्न झालं म्हणून काही कॉलेज बंद करणार नाही. डिग्री होऊ देत. नंतरही शिकायचं तर शिकूदेत. छोटासा बिझनेस वगैरे करायचा असला तरी आम्हाला चालेल. आमच्या घरात तुमच्या लेकीला काही कमी पडू देणार नाही याची खात्री बाळगा.”\n“ महत्त्वाचं म्हणजे तिसरं लवकर येऊ द्या, तेवढंच आमच्या बाई खापरपणतू बघतील” केदारच्या काकी म्हणाल्या. सगळेजण हसले.\n“आम्हाला थोडा वेळ द्या. मी माझ्या मोठ्या भावाशी आणि आईशी बोलतो. त्यांना वाटलं तर एकदा बोलावून घेतो. इतक्या घाईगडबडीमध्ये ठरवूया नको. तिचं शिक्षणाचं एकच वर्ष शिल्लक आहे. ते पूर्ण होऊ दे.”\n“नको.” परत केदारच्याच काकीने ठामपणे सांगितलं “जितक्या लवकर होतंय तितक्या लवकर होऊ देत. तरणीताठी पोर आहे. तुम्हाला जराही काळजी वाटत नाही का उद्या काय म्हणता काय होऊन बसलं तर कोण निस्तरणार उद्या काय म्हणता काय होऊन बसलं तर कोण निस्तरणार आमचा एक पोरगा संस्कारी आहे म्हणून इतक्या व्यवस्थितपणे घरी सर्वांना त्यानं सांगितलंन. पण विस्तवाची परीक्षा कोण घेणार आमचा एक पोरगा संस्कारी आहे म्हणून इतक्या व्यवस्थितपणे घरी सर्वांना त्यानं सांगितलंन. पण विस्तवाची परीक्षा कोण घेणार ते काही नाही. उगाच फट म्हणता काही झालं म्हणजे गावात मान खाली जायची. आमचं जाऊ द्या हो. तुमची तर मुलगी आहे.” त्यांच्या या थाडथाड बोलण्यावर आईबाबाच काय पण केदारचे आईबाबा पण चकित झाले.\n“वहिनी, अहो असं काय. मुलं गुणी आहेत” केदारचे बाबा म्हणाले. गुणीतर आहेतच शिवाय या जगात कंडोमसारख्या वस्तू आहेत हे त्यांना माहित आहे. म्हणून तर गेल्या दीड वर्षांत फट काय सट म्हणता काही झालं नाही मी केदारकडे पाहिलं तर त्यानं गालातच हसून मला “शांत रहा” असं डोळ्यांनीच सांगितलं.\nपण सुरूवातीचा गप्पांचा मूड आता पूर्ण बिघडला होता. केदारच्या काकीचं म्हणणं लवकरात लवकर लग्न करून द्या. चारपाच वेळा तेच तेच बोलणं झाल्यावर शेवटी त्या केदारच्या आईला एकदम उसळून म्हणाल्या. “जाऊबाई, पाहिलंत. ही यांची पद्धत. मुलीचं लग्न करायला नको. मुलगी गाव बोंबलत फिरते ते चालतं. शेवटी खाण तशी माती. बापच असला”\nमाझा बाबा काही म्हणायच्या आधी आई म्हणाली. “आम्ही लग्नाला नाही म्हटलेलं नाही. केदार आम्हालाही पसंद आहे. आमच्या मुलीमध्ये तर खोट काढण्यासारखं काही नाही. फिरतेय ती तुमच्याच मुलासोबत.”\n त्याच्याआधी उधळलेले गुण विसरलात की काय” आता केदारच्या या काकींनी एकदम नळावरच्या भांडणाचाच आवेश घेतला. “त्या मुसलमान पोरासोबत....”\n” अझरभाई इतक्या वेळात पहिल्यांदा बोलला. “काही वाट्टेल ते आरोप लावू नका”\n“हे बघा, तुम्ही या देशात नसता त्यामुळे तुम्हाला माहित नसेल. ���ण मी या मुलीची चौकशी केली तेव्हा मला सर्व खरं समजलंय. कोण तो हेकना वसीम की काय....” ओह ती फालतू गोष्ट इथपर्यंत पोचली. मी अकरावीनंतर त्या वसीमला भेटलेसुद्धा नव्हते. रस्त्यात दोनतीनदा पाहिलं होतं.\n“ते काही खरं नाहीय” मी बोलायचा प्रयत्न केला. पण माझं बोलणं यायच्याआधीच बाबा उठला पण त्यालाही बोलू न देण्याची संधी न देता काकीच पुढे म्हणाल्या. “ते सर्व प्रकरण आम्हाला माहित आहे. तरी केवळ केदारच्या हट्टासाठी आम्ही या लग्नाला तयार झालो तर तुम्ही चक्क नाहीच म्हणताय.” काकीबाई सतत “तुम्ही लग्नाला नाही म्हणताय” हेच एक वाक्य तीन तीनदा म्हणत होत्या. “एवडी घोडी मुलगी झाली तरी... अहो, गाव उंडारतेय. कुणाहीसोबत फिरतेय”\n” अखेर केदारचे बाबा म्हणाले. “माझा केदारवर विश्वास आहे. त्याची पसंद उत्त्तमच आहे. अम्हाला तुमची मुलगी पसंद आहे. यतिन, लग्न लव्कर करूया, जुलैमध्ये चातुर्मास चालू होइल आणि तो संपायच्या आधीच केदारची आई कॅनडाला जाईल. ती परत येईपर्यंत म्हणाजे पुढचा मार्च उजाडेल.”\n“अहो, मग आता ठरवून ठेवू आणि पुढच्या वर्षी करू. आम्हालाही ते सर्व सोयीस्कर पडेल. साखरपुडा करून ठेवू.” बाबा म्हणाला. शेवटी अजून थोडावेळ चर्चा करून “पुढच्या आठवड्यांत परत भेटूया. तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरात मोठ्यांशी काय ते बोलून ठेवा” असा मार्ग निघाला. एकंदरीत सुखासुखी काहीच चालू नव्हतं हे साफ दिसत होतं. केदारच्या आईबाबांचा प्रश्न नव्हता. पण काकीबाई सॉलिड वट दाखवत होत्या.\nसंध्याकाळी मला केदारचा भेटायला ये म्हणून फोन आला. मी मनापासून चिडले होते. गेल्या गेल्या लगेच त्याला विचारलं. “ती काकी मला काय वाट्टेल ते बोलत असताना तू काय गप्प बसलास. यु नो वेरी वेल की मी फर्स्ट टाईम तुझ्यासोबत केलंय..मग तरी\n“शांत काऊ शांत. काकी घोळ घालणार आहे याचा अंदाज मला आधीपासून होताच. मी तिथे जर हे सांगितलं असतं की आपण ऑलरेडी सुहागरात साजरी केली आहे, तर त्याचा अर्थ पुन्हा एकदा तू वाईट आहे असाच झाला असता. समजतंय का तुला म्हणून मी गप्प राहिलो. काकीला तर हातात कारण दिलं असतं की ही मुलगी कशी उठवळ आहे वगैरे बोलायला”\n“मला नाही माहित. पण घरात हंगामा चालू आहे. काकीने तुझ्याबद्दल नक्की कुठून माहिती काढली माहित नाही, किती खरी ते माहित नाही. पण गेल्यावर्षीच्या गॅदरिंगला अख्खं कॉलेजभर तू कुण्या मुलासोबत हातात हात ���ेऊन फिरत होतीस इथपासून हा कोण वसीम आहे तिथवर इतिहास खणलाय... आजोबांना तर ती काहीही सांगून बहकवतेय”\n“आमच्या इस्टेटीच्या वाटण्या होतायत. माझ्या बाबांना मी आणी ताई. दोन नंबरच्या काकांना दोन्ही मुली. महेशकाकाला तर काही झालंच नाही. मग आजोबांनी ठरवलंय की आता वाटण्या करून तिन्ही मुलांना हिस्से द्यायचे. घराचे हिस्से आधीच झालेत. दुकान माझ्याकडे येतंय. पण त्या बदल्यात बाबा दोन्ही काकांना काही पैसे देतील. काकीची मोठ्या भावाची मुलगी माझ्याबरोबरीची आहे. तिच्या मनात आमचं लग्न लावून द्यायचं आहे. आताच नाही, फार आधीपासून. म्हणजे आमच्या इस्टेटीमध्ये तिच्या माहेरकडच्यांना वाटा मिळेल. मला दत्तक घेणार, म्हणजे महेशकाकाचा वाटापण मलाच मिळेल – म्हणून त्या पैशासाठी आईबाबा हे लग्न लावून देतील असा तिचा अंदाज. पण मी आईला तुझ्याबद्दल खूप आधी सांगितलं होतं. प्लीज. लग्नाला लवकर हो म्हण. एकदा लग्न झालं की मी वेगळंच घर घेणार आहे. पण आता तू विनाकारण उशीर केलास तर घरात प्रॉब्लेम होइल. आजोबांच्या निर्णयावर सर्व अवलंबून आहे. त्यांनी नाही म्हटलं तर..”\n“तू मला सोडून देशील...”\n असा कसा सोडून देईन. पळून जाऊ. रजिस्टर लग्न करू. काहीही करू. पण गोष्टी तितक्या चिघळवायच्याच कशाला तू हो म्हण. महिन्याभरात लग्न करू. घरी तुझ्या आईवडलांना ही परिस्थिती सांग. काकी माझं लग्न मोडायला बसली आहे. तिच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा.”\nपण काकीच्या बोलण्याकडे आम्हाला दुर्लक्ष करावं लागलंच नाही. त्या काकीने हे लग्न मोडूनच मग दम घेतला.\nरहे ना रहे हम (भाग ११)\nरहे ना रहे हम (भाग ९)\nअझरभाई लग्नानंतर पंधराच दिवसांत परत गेला. बाजूच्या घराला आलेली जाग परत सुस्तावली. नूरीभाभीसोबत तर मी फार बोलले पण नाही. आफताबकडून जेमतेम माहिती समजली ती इतकीच, की नूरी फार गरीब घरामधली होती. दहावीपर्यंत शिकलेली होती. आफताबच्या एका मामांनी पुढाकार घेऊन हे लग्न जरी लावलं असलं तरी आफताबला मनातून ते फारसं आवडलं नव्हतं. अझरभाईला तर कुणी हो की नाही हे पण विचारलं नव्हतं, परस्पर निर्णय घेऊन टाकला होता.\nपण अझरभाई तरी खुश होता. तश्या त्याच्या कधीच आयुष्याकडून फारशा अपेक्षा नसतात. आहे त्यात समाधान मानणारी लोक असतात, त्यापैकी अझरभाई.\nतो परत गेल्यावर नूरीभाभी पण माहेरीच रहायला गेली. हे घर परत बंदच राहिलं. आफताबची इंटर्नशि�� चालू होती. तो आता पुढच्या परीक्षेच्या तयारीला लागला होता. अझरभाई हे एक कॉंट्राक्ट संपवून कायमचाच भारतात यायचं म्हणत होता. देश सोडून त्याला पाच वर्ष झाली होती.\n“पाच वर्षात चार वेळा परत आलो दर वेळी मयतीची बातमी घेऊन. अब्बा, अरिफ, अम्मी... आता बास झालं. पैसा कमवायचा कुणासाठी... आफताबची चिंता नाही. तो आता स्वत:च्या पायावर उभा राहिला” यावेळी निघताना अझरभाई बाबाला सांगत होता. माझ्याशी मात्र तो फारसा बोलला नाही. दोन तीन गाण्यांच्या सीडी तेवढ्या दिल्या. नूरीभाभीला एक दिवस आईनं सहज घरी बोलावलं तर तिनं “घरमें भौ काम है. कलको आती” असा निरोप दिला. ती मराठी फारशी बोलायची नाही, उर्दू मीडीयमची होती ना.\nनंतरही कधी ती आमच्या घरी आली नाही, आईनं एकदोनदा घरात केलेलं काही स्पेशल तिला पाठवून दिलं तेव्हा तिनं “हमकू ऐसा कुच भाता नही” असं सांगून आमच्या ताटवाट्या रिकाम्याच परत पाठवल्या. तिला फारशी ओळख वाढवायची नसणार. आईनं पण नंतर नाद सोडला. अझर आणि आफताब मात्र आमच्या घरी आधीसारखे येतजात होतेच. आफताब क्वचित इकडे यायचा. अधूनमधून फोन करायचा, काही मेल्स असतील तर फॉरवर्ड करायचा. पण तेवढ्यापुरतं. सेकंड इयरला आल्यापासून निधीसोबतही माझं फारसं बोलणं व्हायचं नाही.\nमाझ्या आणि केदारच्या लव्हस्टोरीला वर्ष झालं होतं. कॉलेजमध्ये सर्वांना समजलंच होतं. त्याची मला काहीच फ़िकीर नव्हती.\nएके दिवशी मी नेहमीसारखे प्रॅक्टिकल संपवून त्याला भेटायला गेले तर तो धड बोलेचना. तिरसटासारखीच उत्तरं द्यायला लागला. शेवटी “काय झालं ते स्पष्ट सांग”\n“तू काल दुकानांत आली होतीस\n हो, आमच्या दुकानात आईला सोडायला गेले होते. बाबाला वेळ नव्हता म्हणून.. पण तुमच्या दुकानात काही..”\n“पण दोन्ही दुकानं जवळ्जवळ आहेत ते तुला माहित आहे ना\n स्वप्नील, काल तू बिनाबाहीचा ड्रेस घालून गेलीस. माझ्या बाबांनी काकांनी सर्वांनी पाहिलं. काल घरात हाच विषय चालू होता... आमच्या घरामध्ये मुली...”\nकेदार जे काय म्हणतोय ते समजायला मला दोन क्षण लागले. मी याच्याबरोबर गोव्याला फिरायला गेले की शॉर्ट्स घातले तरी त्याला आवडायचे मग आता स्लीवलेस ड्रेसवरून का तडकतोय\n“मी काल कॉलेजमध्ये पण तोच ड्रेस घातला होता. तेव्हा तू काही बोलला नाहीस..”\n“हे बघ, कॉलेजची गोष्ट वेगळी. पण माझ्या घरातल्यांसमोर..”\n“केदार, मी तुझ्या घरतल्यांसमोर गेले न���्हते. मी माझ्या बापाच्या दुकानात गेले होते. तो ड्रेस तू घेऊन दिलेला नाहीस.”\n“स्वप्नील, आता तू लहान राहिली नाहीस. एकटीच आहे, लाडात वाढलीस हे मला कबूल आहे पण आता मोठी झालीस. आपलं लग्न झाल्यावर तुला आमच्या घरामध्ये ऍडजस्ट व्हायचं आहे. मी सोबत असेनच, पण तुलाही काही जबाबदारी घ्यावी लागेल. हे असं..अजून आपलं लग्न झालेलं नाही.... तोपर्यंत तू काय घालावं आणि काय नाही हे काही मी तुला सांगू शकणार नाही..”\n या वाक्याची डोक्यात तिडीकच गेली. “व्हॉट डू यु मीन केदार हं लग्नानंतर मी काय घालावं हे तू सांगणार आहेस का माझा पर्सनल ड्रेस स्टायलिस्ट आहेस का माझा पर्सनल ड्रेस स्टायलिस्ट आहेस का\n“तू भलतीकडे जाऊ नकोस. हे बघ, मी सांगतो ते ऐक. लहान नाहीस. हे असं छोटे कपडे घालून भटकणं, वडलांना एकेरी हाक मारणं, बसल्याजागी चहाचा कप घेणं, त्या मुसलमान पोरासोबत हाहाहीही करत बसणं आता चालणार नाही. मी काय सतराव्या शतकात जन्मलेलो नाहीये. अगदीच तुला नव्वारी नेसून कुणी घरात बस म्हणत नाहीये. चोवीस तास स्वयंपाकाला बाई आहे आमच्याकडे, तुला किचनमध्येच काम कर म्हणत नाही. आम्ही पण फॉरवर्ड लोक आहोत. तुला लग्नानंतर जॉब करायचीही परवानगी असेल.. पण स्वातंत्र्य कधीही अमर्यादित नसतं. स्वातंत्र्याला जबाबदारीची जाणीव ठेवावी लागते..”\nतो पुढे बोलत राहिला, मला ऐकायचीही जरूर भासली नाही. मी तोंड फिरवून बसले.\n” त्याच्या लक्षात आल्यावर तो म्हणाला. “जरा प्लीज मलाही समजून घे की, घरामध्ये सगळे आपसूक तयार आहेत. लव्ह मॅरेज असूनही... थोडं ऍडजस्ट कर”\n“हे बघ, स्वप्नील, मला माहित आहे. पण आपण ज्या समाजात राहतो त्यानुसार रहायला नको का तू आणि मी दोघंच कुठंही फिरायला जाऊ तेव्हा तू हवं तसं वाग ना. इव्हन गावातही तू जीन्स घाल, स्लीवलेस घाल.... माझी ताई ड्रेस घालतेच की. फक्त जुन्या मताची माणसं आहेत ना तू आणि मी दोघंच कुठंही फिरायला जाऊ तेव्हा तू हवं तसं वाग ना. इव्हन गावातही तू जीन्स घाल, स्लीवलेस घाल.... माझी ताई ड्रेस घालतेच की. फक्त जुन्या मताची माणसं आहेत ना त्यांच्यासमोर अगदीच मुद्दाम नको गं. बाकीचं काही मी म्हटलंय का..” मघासचा डिक्टेटर टोन आता गायब झाला होता. चक्क माझी विनवणी करत होता. “आय लव्ह यु, स्वप्नील. प्लीज त्यांच्यासमोर अगदीच मुद्दाम नको गं. बाकीचं काही मी म्हटलंय का..” मघासचा डिक्टेटर टोन आता गायब झाला होता. चक्��� माझी विनवणी करत होता. “आय लव्ह यु, स्वप्नील. प्लीज” त्यानं मला मिठीत घेत म्हटलं. “आपण दोघंच असताना तू हवे तसे कपडे घाल, मी काही म्हणणार नाही”\n“पण आपण दोघंच असस्ताना मी कपडे घालायची काही गरज आहे का” मी त्याला चिडवत म्हटलं. मला विषय फार वाढवायचा नव्हता. तसंही मी कुठं कायम कमी कपडे घालून फिरायचे. खरंतर स्लीव्हलेस वगैरे घालायचे म्हटलं की थोडं त्रासाचंच. आधी वॅक्सिंग करा वगैरे. रोज रोज कोण घालणार आहे तसे ड्रेस. पण असो.\nहे असे एकदोन भांडणाचे चुटपुट प्रसंग सोडले तर आमचं खरंच ठिकठाक चाललं होतं. केदार बीएससी केवळ डिग्रीसाठी करत होता. त्यांचं दुकान तीन पिढ्यांपासून चालत आलेलं. गावामधलं सर्वात मोठं मिठाईचं दुकान. अगदी चुलत भावंडांच्या वाटण्या जरी झाल्या तरी केदारला बरंच काही मिळालं असतं शिवाय मध्ये एकदा बाबा गमतीत म्हणाला तसंच, आमची दोन दुकानं नंतर कुणी बघितली असती...\nपरत एकदा कॉलेजमध्ये डेजचे वारे चालू झाले होते. यावेळी केदार मुख्य ऑर्गनायझिंग कमीटीच्या फ़ूड भागाचा प्रमुख होता. म्हणजेच, कॉलेजच्या गॅदरिंगचे सर्व स्नॅक्स त्याच्या दुकानामधून येणार होते. लाखोंचं बिल एका दिवसात. मी केदारला होइल तितकी मदत करत होते. त्याच्याच भाषेत सांगायचं तर धंदा चालवायला शिकत होते. अर्थात मला तळलेल्या तेलाच्या धुरानं फार खोकला येत असल्यानं मी वडेसमोसे बनवत असताना अजिबात तिकडे फिरकत नव्हते, पण पॅकेट्स बांधणे, ती ट्रान्स्पोर्ट करणे, मोजून उतरवणे वगैरे कामे चालू होती. यावर्षी निधी मार डाला वर डान्स करणार होती.. ती लहानपणापासून कत्थक शिकली होती. त्यासाठी तिला माझा ग्रीन ड्रेस हवा होता. मागच्या वर्षी आईने तिच्या एका साडीचा ड्रेस माझ्यासाठी शिवून घेतला होता. मला अजिबात आवडला नव्हता, आफताब तर त्याला डिस्को लाईट्स म्हणायचा, पण निधीला तो ड्रेस हवा होता.. यावेळी निधी आफताब लव्हस्टोरी नीट ट्रॅकवर होती. आफताब तिचा डान्स बघायला खास पुण्यावरून येणार होता म्हणे ग्रेट\nयावर्षी साडी डेला मी नऊवारी नेसले होते. नऊवारीचा तो बोंगा संभाळताना टूव्हीलर मरोत कार चालवता येणार नाही याची मला खात्री होती. त्या झाशीच्या राणी वगैरे बायका नव्वारी नेसून लढाया वगैरे कश्या करायच्या ते एका परमेश्वरालाच माहिती. ऍक्च्युअली लढाया वगैरे फार दूरची गोष्ट, हे सगळं नेसून (अथवा सोडवून) बाथ���ूमला कसं जायचं आणि नंतर परत कसं सावरायचं हा प्रश्न मला पडला होता. नव्वरी नेसवायला गौतमीच्या हॉस्टेलमधली एक मुलगी घरी आली होती. ती कुठल्यातरी ब्युटी पार्लरमध्ये काम करायची. वेणी आणि मेकप भान्गड तिनेच केली.\n“बाबाला फोन करून तुला कॉलेजमधून सोडायला सांगू का” आईनं अखेर माझी वेंधळलेली हालत पाहून विचारलं.\n“नको. माझा एक मित्र येणार आहे.” मी तरी आदल्याच दिवशी कार घेऊन यायला केदारला सांगून ठेवलं होतं. आजच ड्रेसचं फिटिंग कसं आहे ते बघायला निधी घरी आली होती. ती माझ्या रूममध्ये ड्रेस घालून बघत होती. आई किचनमध्ये चहा करत होती. केदार यायची वेळ झालीच होती. हॉलमध्ये गौतमीची मैत्रीण माझा गजरा नीट करत होती. “ताई, नव्वारीला पिनप करू या” तिनं माझा दोनतीनदा पडलेला पदर पाहून विचारलं. “सुईदोरा घे आणि शिवून टाक”.\nआत्ताच्या आत्ता सरळ सुटसुटीत एखादा ड्रेस घालावा असं वाटायला लागलं होतं. कुठून ही नव्वारीची अवदसा सुचली कुट्नास ठाऊक रोज ही असली साडी नेसावं लागणार्य़ा मागच्या शतकामधल्या बायांबद्दल मला दयाच वाटायला लागली. ती मुलगी पिना आणायला परत माझ्या खोलीमध्ये गेली. गेट उघडल्याचा आवाज आला, मला वाटलं केदार आला.\n“उघड रे,” मी आवाज दिला. नाकामधली नथ कितीवेळा दाबून बसवली तरी खाली घसरतच होती. सर्दी नसताना शेंबूड आल्यासारखं वाटत होतं.\n काकी” मला बघताच आफताब जोरात ओरडला. त्याचा आवाज ऐकून आई आतमधून बाहेर अलमोस्ट धावत आली.\n“काकी, तुमच्या घरात ही कोण आज्जीबाई आली आहे” त्यानं माझ्या चेहर्यावरची नजर जराही न हलवत विचारलं. अरे देवा, नव्वारीचा बोंगा नसता ना, आत्ता या क्षणाला जाऊन त्याला दोन फटके हाणले असते. तोपर्यंत ती नथ परत खाली आली. आई आमच्या नेहमीच्या गप्पा ऐकून हसत सरळ आत गेली. “कशाला आलास” त्यानं माझ्या चेहर्यावरची नजर जराही न हलवत विचारलं. अरे देवा, नव्वारीचा बोंगा नसता ना, आत्ता या क्षणाला जाऊन त्याला दोन फटके हाणले असते. तोपर्यंत ती नथ परत खाली आली. आई आमच्या नेहमीच्या गप्पा ऐकून हसत सरळ आत गेली. “कशाला आलास” मी नथ घट्ट करेपर्यंत तो इडियट स्टुपिड पदर परत खाली. बाजारात नव्वारी इतक्या सुळसुळीतच का मिळतात\nआफताब आता मस्तपैकी हसत होता. “इतना फ़िल्मी सीन तो करन जोहर के पिक्चर मे भी नही होगा”\n” मी परत तोच प्रश्न विचारला.\n“तेरा आंचल है ढला तेरी जुल्फे है खुली... मैं भला होश मे कैसे रहू... तू मेरे सामने है...” आफताब चक्क गाणं म्हणायला लागला. एक मिनिट तेरी जुल्फे है खुली... मैं भला होश मे कैसे रहू... तू मेरे सामने है...” आफताब चक्क गाणं म्हणायला लागला. एक मिनिट कायतरी जबरदस्त गडबड होती. आफताब पुण्यावरून कधी आलेला मला माहित नाही. नेहमीसारखा गडग्यावरून उडी न मारता गेटने घरात आलाय. मला बघून चक्क हसतोय आणि... शक्यच नाही... आफताब रफीचं गाणं गातोय. म्हणत नाही तर चक्क गातोय.\nहा आफताबचा डुप्लिकेट असणार. मी परत त्याला दोन चार फटके हाणले. “आय आय मारू नकोस गं रात्रभर बसमध्ये बसून हालत खराब आहे. जोक्स अपार्ट, खरंच मस्त दिसते आहेस. केदारभावजींचं आज काही खरं नाही. फुल्टू कलेजे का खिमा बन जायेंगा”\n“रेकॉर्ड अडकली का तुझी कशाला आलास तुझं गॅदरिंग बघायला. केदार अन तू काहीतरी समोसा डान्स करणार म्हणे. बाय द वे, माझा आयटम तुझ्या बेडरूममध्ये कपडे का बदलतोय आता माझ्या रूममधून पाहिलं. आधी वाटलं तूच आहेस. पण तू इतकी काळी कशी काय झाली ते समजेना आता माझ्या रूममधून पाहिलं. आधी वाटलं तूच आहेस. पण तू इतकी काळी कशी काय झाली ते समजेना कन्फ़्युज झालो ना मी”\n“तिकडे तर निधी आहे..” आणि मग काही तरी अचानक डोक्यात प्रकाश पडला.\n“आफताब, तुझ्या रूममधून माझी खोली दिसते” आणि कपडे बदलत असताना दिसण्याइतकी” आणि कपडे बदलत असताना दिसण्याइतकी खरंतर चाचींकडे मी इतक्या वेळा जात होते, पण आफताबच्या रूममध्ये फारशी कधी गेले नव्हते. गेले तरी त्याच्या रूमच्या खिडकीतून कशाला बघेन... एरवी तर जाडेमोठे पडदे लावले होते त्याच्या खिडक्यांना. आता तो अचानक बोलून गेला...\n निधीला सांग मी बाहेर वाट बघतोय तिची” तो गपगुमान सटकायला बघत होता.\n“आफताब, कम बॅक. आय विल किल यु”\n आधी ढेंगा तरी टाकता येतायत का ते बघ” तो मला चिडवत दार पुढे करून बाहेर गेला. गौतमीची मैत्रीण पिना घेऊन आली होती. “एक मिन थांब. हा आफताब ना खालमुंड्या आहे. फटके देऊन काम होणार नाही” मी पुढे जाऊन दार उघडताना ओरडले. “आफताब, परत ये. जास्त शाणपणा करू नकोस”\nदारात लाल गुलाबांचा बूके घेऊन छान सूट घालून टाय लावलेला केदार उभा होता.\nमी, आफताब, केदार आणि निधी एकदमच केदारच्या कारमधून कॉलेजकडे यायला निघालो.\n“याला परवानगी मिळेल कशी हा कॉलेजचा स्टुडंट नाही” मी निधीला विचारलं. निधी ऑर्गनायझिंग कमीटीमध्ये होती. “एखादा वेंडर्स पास बनवून दे��� की” निधी लगेच म्हणाली.\n“फ़ूड कमीटीचे एक्स्ट्रा पासेस आहेत. मी देईन.” केदार म्हणाला. आमचं हे बोलणं चालू असताना आफताब मात्र डोळ्यांवर गॉगल चढवून कसलंतरी गाणं गुणगुणत खिडकीबाहेर बघत निवांत बसला होता. (आपसे भी खुबसूरत आपके अंदाज है. नंतर त्यानंच मला सांगितलं.) “तसंही कुणी विचारणार नाही. कॉलेजमधला स्टुडंट वाटतोच की”\n“आवाज छान आहे हां तुमचा” केदार त्याला म्हणाला. “उद्याच्या प्रोग्राममध्ये एखादं गाणं म्हणा की”\n“तू म्हटलंत तरी चालेल. सध्या नोकरी करत असलो तरी पण” आफताब म्हणाला. “मी इथं सर्वात लहान आहे..”\n” निधी अचानक उद्गारली.\n“ऑफ कोर्स. केदार तर एक वर्षं सीनीअर आहे. तू फेब, स्वप्नील जुलैमधली आणि मी ऑक्टोबरमधला. म्हणजे मी सर्वात लहान नाही\nकेदार हसला. “बरोबर आहे. ते काय तू एकदम जॉब वगैरे करतोस ना..त्यामुळे थोडं”\n“इंटर्नशिप आहे रे. साडेतीन वर्षांची. नंतर परत एक्झाम. मग ती पास झाल्यावर खरा जॉब चालू.”\n“काही का असेना. वी आर रीअली प्राऊड ऑफ यु. निधी कायम तुझ्याबद्दल सांगते. तुझं डेडीकेशन, तुझा स्टडी आणि असंच.. ते राहू देत. उद्या गाणं म्हणशील ना” केदारनं तोच मुद्दा पकडून ठेवला. त्याचं बरोबर होतं. उद्याच्या गाण्याच्या प्रोग्रामला चोवीस मुली म्हणणार होत्या मुलगे फक्त तीन. त्यातले दोन शास्त्रीय संगीतवाले. हलकीफुलकं काहीच म्हणणार नाहीत. बॉय्ज सिंगर अजून एखाद दोन वाढले असते तर जरा बरं पडलं असतं. पोरी फार पिळवटून वगैरे गातात. पोरांची गाणी जरा जास्त रोमॅंटिक.\n“सॉरी, उद्या लेट ईव्हनिंगला प्रोग्राम आहे ना मी बाहेर जाणार आहे. भाभीला आणायचंय”\n“तू उद्या प्रोग्रामला येणार नाहीस” निधीनं विचारलं. मी विचारलं नाही, रादर, मी जास्त काहीच बोलले नाही कारण ती शेंबडासारखी नथ खाली यायची भिती वाटत होती. पदराला पिनप केला तसा या नथीला पण एक पिन मारायला हवा होता. (केवळ एका दिवसासाठी नाक टोचून घेणं हे परवडलं नसतं)\n“येईन. पण लवकर जाईन. भाभीला माहेरावरून आणायचंय. परवा भाई येईल....त्याच्याआधीच तिला घेऊन\n” मी न राहवून बोललेच. आफताबने हे चालवलंय काय. मला काही म्हणजे काही धड सांगत नाहीये. जादूचा पण येणार असल्याचा काहीच इमेल आला नाही.\n“येस्स्स मॅडम. तुमचा जादू येतोय”\n“हे जादू काय आहे\n“माझा मोठा भाऊ. त्याला ही महामाया जादू म्हणते. का ते विचारायचं नाही. दोघं सेम टाईपचे नमुने आहेत.” आम्ही बोलत असतानाच कॉलेजजवळ पोचलो. “काऊ, मी कार पार्क करून येतो. तू कॅंटीनजवळ थांब. मी तिथंच येतो” केदार मला सहज म्हणाला.\nआम्ही कारमधून बाहेर पडल्या पडल्या अपेक्षित प्रश्न आला. “काऊ सीरीयसली, व्हॉट्स दॅट\nनिधी ताबडतोब काहीतरी अर्जंट काम आहे म्हणून तिच्या रजिस्ट्रेशन डेस्ककडे गेली होती. त्यामुळे आता मी आणि आफताब कॅंटीनच्या दिशेने चालू लागलो. म्हणजे आफताब चालायला लागला. मी तो अख्खा नव्वारीचा बोंगा सांभाळत सरपटत चालल्यासारखी.\nकाऊ हे केदारने मला दिलेलं लाडाचं नाव. असंच कधीतरी त्यानं नावांचं एक पुस्तक आणलं होतं. बसमध्ये कुणीतरी सेल्समन विकत होता म्हणे. म्हटलं एवढ्या लवकर बाळांची नावं ठरवायची तर म्हणाला. वेडीच आहेस. तुझं नाव\n लग्नानंतर मुलीचं नाव बदलायची पद्धत आहे ना. पण मला ही पद्धत बिल्कुल आवडत नाही. मी त्याला स्पष्ट सांगितलं की मी माझं नाव बदलणार नाही. एक तर इतकं युनिक नाव तेही आईनं इतक्या लाडानं दिलेलं. मी माझं नाव अजिबात बदलणार नाही.\n“अगं, पद्धत म्हणून बदलायचं. आई तुला स्वप्निलच म्हणेन. मी पण... लग्नानंतर विधीमध्ये नाव बदलतात. आयत्यावेळी काहीतरी नाव सुचवतील आणि मग ते आपल्या दोघांनाही आवडणार नाही. म्हणून आधीच तुझ्या पसंतीनं नाव शोधून ठेवू. काव्या कसं आहे\n का वाया घालवताय मला मला एकही कविता येत नाही उलट लोकं कविता म्हणायला लागले की मला झोप येते.\n” त्यानं पुढे विचारलं. याबया, ही कसली किमया\n” ते लहान बाळाच्या कानात मुदी घालतात तसलं काहीतरी वाटतंय.\n” तो पुस्तकामधली नावं वाचत होता. क्रिया आणि कृती ही काय मुलींची नावं आहेत का उद्या मुलाचं नाव अनुमान ठेवाल. नातवंडाचं निरीक्षण.\n” हे नाव असतं तरी का\nपुस्तकामध्ये छापलं होतं. आईच्यान काऊबाई. असं नाव. मुलीचं. मी ते वाचून खूप वेळ हसत बसले. केदार गमतीत म्हणाला. “ठरलं तर मग काऊबाई. असं नाव. मुलीचं. मी ते वाचून खूप वेळ हसत बसले. केदार गमतीत म्हणाला. “ठरलं तर मग तुझं नाव आपण काऊच ठेवू”\nतेव्हापासून तो क्वचित कधीतरी मला काऊ म्हणायचा. असा चारचौघांत कधीच नाही, पण दोघंच असताना तर नक्कीच. आता हे सर्व आफताबला सांगायचं म्हणजे वेगळीच आफत “स्वप्नील इतर कुठल्याही नावात मी तुला इमॅजिन पण करू शकत नाही” तो म्हणाला.\n“जादू येणार असल्याचं सांगितलं नाहीस” मी विषय बदलत म्हटलं. अख्खं कॉलेज रंगीबेरंगी नटून आलं होतं. कॅं��ीनच्या कोपर्यात कुणीतरी टेबल टाकून फुलं विकत होतं. शंभर रूपयावरचा बूके घेतला तर तेच नेऊन त्या ठराविक व्यक्तीला देणार अशी ऑफर. आफताबनं त्या मुलाकडून भलामोठा बूके घेतला. त्यावर स्टाईलमध्ये निधीचं नाव लिहून दिलं.\n“मज्जा आहे निधीची” मी टोमणा मारला. खरंतर दिवसाभरात मला असला एखादा बूके केदारकडून नक्की मिळाला अस्ताच. तरी आफताबला चिडवायची संधी का सोडा त्यानं खिशामधून एक प्लास्टिकची पिशवी काढली. “हा तुझ्यासाठी”\n” मी पिशवी उघडून पाहिलं. आतमध्ये टप्पोर्या मोगर्याचा छान गजरा. हा सूर्य आज नक्की पाताळातूनच वर उगवला असणार. “आपल्या झाडावर खूप फुलं आली होती. पहाटे आलो तेव्हा सगळीच काढली. तुझ्या या हेअरस्टाईलवर छान दिसेल म्हणून मघाशी निधी तयार होइपर्यंत काकींकडून गजरा करून घेतला. इतके दिवस घर बंद आहे तर मला वाटलं की सगळी झाडं सुकली असतील.”\n आई दर दोन दिवसांनी कविताला पाणी घालायला सांगते ना.” हे मोगर्याचं झाड चाचींनी आणलं होतं. याचा वास इतका भारी होता हे झाड होतं आमच्या शेजार्यांच्या अंगणात पण त्याचा वास मात्र आमच्या घरभर दरवळायचा. “थॅंक्स. हे खरंच मस्त सरप्राईझ आहे. उद्या जादूपण येईल. नूरीभाभी पण येतेय ना हे झाड होतं आमच्या शेजार्यांच्या अंगणात पण त्याचा वास मात्र आमच्या घरभर दरवळायचा. “थॅंक्स. हे खरंच मस्त सरप्राईझ आहे. उद्या जादूपण येईल. नूरीभाभी पण येतेय ना किती दिवस राहणार आहेस किती दिवस राहणार आहेस\n“मी दोन चार दिवस आहे. भाई आता कायमचा येतोय”\n“तू काय मला सरप्राईझवर सरप्राईझ देणार आहेस का” त्याने तो गजरा माझ्या हेअर स्टाईलवर (खरंतर तो अंबाडाच होता पण गौतमीच्या मैत्रीणीने एकदम स्टायलिश घातला होता) लावून दिला.\n“बास्स. आज इतकीच सरप्राइझेस. च्यायला, हे गजरा लावताना कसं अगदी फिफ्टीजमधल्या कादंबरीसारखं वाटतंय. चलो. तुला काही मदत हवी आहे का मी आता दिवसभर फ्रीच आहे” तो म्हणाला.\nमाझा नाव्वारी वावराचा तो अख्खा दिवस सुसह्य करण्याचं श्रेय आफताबला जातं. मला नेमून दिलेली बहुतेक कामं त्यानंच केली. दिवसभर आम्ही कॉलेजमध्ये मस्ती करत होतो. कधीकधी आज विचार करताना वाटतं, बारावीनंतर आफताब कॉलेजला गेलाच नाही. सरळ इंटर्नशिपच्या नावाखाली नोकरीला लागला. कॉलेजची ही दोन वर्षं माझ्यासाठी निवांत होती. त्याचं तसं कधी झालंच नाही. काहीही न करण्याचा आ���सपणा आणि निवांतपणा त्याला परवडलाच नसता. पण ते गॅदरिंगचे दिवस मात्र त्यानं माझ्याबरोबर खूप एंजॉय केले. त्या संध्याकाळी कार्यक्रम संपल्यावर आम्ही डिनरला चौघंजण हॉटेलमध्ये गेलो. तिथं निधीने त्याला अंताक्षरीसाठी क्लूज शोधून द्यायला सांगितलं होतं. “स्वप्निलकडे जाऊन शोधेन. तिच्या पीसीमध्ये बरीच गाणी आहेत.” तो सहजपणे म्हणाला.\n“म्हणजे तू स्वप्निलच्या घरी रात्री जाणार आहेस का” निधी त्याला म्हणाली.\n“माझं आणि तिचं घर यात असं कितीसं अंतर आहे” त्यानं विचारलं. यावर निधी खूप चरफडली हे माझ्याही लक्षात आलं. एक्स्ट्रा गोष्ट इथं सांगायला हवी. मी आणि केदार झालंच तर अजून कुणी ए्कदोन जोडपी सोडल्यास इतर कुणाचीही “लफडी” सार्वजनिकरीत्या सर्वांना माहित नव्हती. निधी तर चुकूनही आफताबचा उल्लेख करायची नाही. आज गॅदरिंगला आला तरी तो माझा मित्र म्हणून आला होता. तिचा बॉयफ्रेंड म्हणून नाही.. निधी कॉलेजमध्ये असताना त्याच्याशी बोलणं दूरच पण ओळख दाखवत नव्हती. तिच्या मते, जर इतरांना खास करून कॉलेज प्रोफेसर्सना याबद्दल समजलं तर तिच्याविषयी त्यांचं मत खराब होइल. मला हे तितकंसं काही पटत नव्हतं. तरी आफताब ज्युनिअर कॉलेजचा जुना स्टुडंट आणि तोदेखील अतिशय हुशार वगैरे असल्याने प्रोफेसरांचा आधीपासून लाडका होता. माझा मित्र म्हणून त्याची ओळख करून दिल्यामुळे मला काहीच फरक पडत नव्हता. केदारला मी काही बाबतीत कित्ती वाट्टेल त्या शिव्या घालेन, पण याबाबतीत कधीच नाही. त्याला माझी आणि आफताबची मैत्री माहित होती. आम्ही दोघं एकत्र अभ्यास करत होतो, एकत्र बाजारात जात होतो हे त्याला माहिती होतं. मला कधी कंटाळा आला तर मी तासभरसुद्धा आफताबबरोबर फोनवर बोलायचे पण केदारनं त्यावर कधी संशय घेतला नाही अथवा मला काही म्हटलं नाही. आफताब निधी अफेअर तर त्याला माहित होतंच शिवाय मी असलं वागणार नाही याची त्याला पूर्ण खात्री होती.\nत्या दिवशी अंताक्षरीसाठी आम्ही कितीतरी गाणी शोधली. जुन्या गाण्यांची त्याला इतकीच माहिती आहे हे बघून मला गंमत वाटली. प्रत्येक राऊंडसाठी बारा क्लूज हवे होते आम्ही सेफर साईड म्हणून पंधरा शोधून ठेवले. आफताबनं त्याच्या मोठ्या अक्षरामध्ये सर्व क्लूज लिहून काढले. हे करताना तो नेहमीसारखा शांत नव्हता, सतत काहीतरी बोलत होता, हसत होता.\n“आफताब. खूप बदललास.” मी शेवटी त्याला म्हटलंच.\n“माहित नाही. आधीसारखा अजिबात राहिला नाहीस. आधी कसा एकदम शांत होतास. आता...”\n“यु नो व्हॉट. मी आधीपण शांत नव्हतोच. पण परिस्थिती उधळ्याची नव्हती. आताही नाही. पण किमान आता दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत अझरभाईंचे पैसे आलेत का यांची चिंता करावी लागत नाही, स्वत:पुरता का होइना कमावतो.. आता चिंता नाही गं”\n“आज खरंच चाची असायला हव्या होत्या...”\n“अम्मी हवी होती. अरिफ हवा होता अझरभाई आमच्यासाठी अक्षरश: राबलाय. आता मी कमवतोय पण ते केवळ स्वत:इतकंच. अल्लाकडे कधी दुआ मागितली तर मी एकच मागतो. इतका पैसा दे की, मी अझरला सांगेन. आता कष्ट करू नकोस. खूप राबलास. निवांतपणे घरी बस आणि काय हवं ते कर. तो लाईफमधल्या प्रत्येक गोष्टीचा त्याग करत गेला. स्वत:ची स्वप्नं, ऍंबिशन्स सगळं बाजूला ठेवलं... घर चालवायचं म्हणून. हे लग्न करायचं त्याच्या मनात नव्हतं. त्याला दिसायला साधी पण शिकलेली बायको हवी होती. पण मामुनीने ही शादी ठरवली. त्याला नाही बोलता आलं नाही...”\n“छान आहे की नूरी...”\n“छान आहे. पण संसार करायला नुसतं छान असून चालत नाही. काहीतरी कनेक्शन असावं लागतंच”\n“तुझ्या आणि निधीमध्ये आहे तसं कनेक्शन\n“मी निधीबरोबर संसार करेन याची मला काही खात्री वाटत नाही” क्लूसाठी फाडलेले चिटोरी अगदी नीट फोल्ड करून एन्व्हलपमध्ये ठेवत तो म्हणाला.\n तुमचं तर गेली कित्येक वर्षं..”\n आज तिला माझ्यासोबत अफेअर आहे हे सांगायाची लाज वाटते. टीचरसमोर माझ्याविषयी मत खराब होइल... का तर मी मुसलमान आहे. आणि एका मुस्लिम पोराबरोबर..” ही गोष्ट त्याला सकाळपासून खटकत असणार हे माझ्या आत्ता लक्षात आलं.\n“कमॉन, याचा काही संबंध आहे का तुला तिचा स्वभाव माहिती आहे. तिनं मला कित्येक महिने सांगितलं नव्हतं. मग इतर कुणाला...”\n आता त्यावर चर्चा नको. जे काही पुढे होइल ते होइलच. सबकुछ आखिर उसकी मर्जी पे डीपेंड\n“रात्र खूप झाली. तू आज जेवायला आमच्याचकडे थांब आणि उद्या ब्रेकफास्टला पण. नूरीभाभी येईपर्यंत..”\n“हो, आता भाई कायमचा येणार म्हटल्यावर ती इथंच राहील... घर परत आधीसारखं होईल ना\nपण ते घर आधीसारखं कधी झालंच नाही.\nदुसर्या दिवशी आफताब गावाला जाऊन नूरीभाभीला घेऊन आला.. तिसर्या दिवशी सकाळी त्यांच्या घरामधून आफताब आणि नूरीचे जोरजोरात भांडल्याचे आवाज यायला लागले. मी नूरीचा तर आवाज कधी ऐकलाच नव्हता पण आफताबचा इतक��या जोरात चढलेला आवाज की गेल्या पाच सहा वर्षांत पहिल्यांदा ऐकला.\nरहे ना रहे हम (भाग १०)\nरहे ना रहे हम (१)\nरहे ना रहे हम (भाग २२)\nशब्द ३ - जॉइण्ट वेंचर\nरहे ना रहे हम (भाग २८)\nरहे ना रहे हम (भाग २६)\nरहे ना रहे हम (भाग २९)\nरहे ना रहे हम (भाग २५)\nरहे ना रहे हम (भाग २४)\nब्लॉगचे अपडेट्स मिळवण्यासाठी Follow क्लिक करा\nरहे ना रहे हम (भाग १०)\nरहे ना रहे हम (भाग ९)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/mumbai/clear-way-filming-artists-above-65-years-age-a661/", "date_download": "2020-09-29T08:42:31Z", "digest": "sha1:YCHKM4HI7OJ7T237KLVSESVP2IWJUT54", "length": 31314, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "६५ वर्षांवरील कलाकारांचा चित्रीकरणाचा मार्ग मोकळा - Marathi News | Clear the way for filming of artists above 65 years of age | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\n\"मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू\", संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला इशारा\nसर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार लोकल सेवा; आदित्य ठाकरेंकडून महत्त्वाचे संकेत\nनॅशनल पार्क मॉर्निंग वॉकसाठी खुले होणार\n\"हॉटेल सुरू करण्याचे संकेत दिले, लोकांनी आकाशात उडत कामावर यायचं का\nमान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप\nसुशांतची हत्या की आत्महत्या, हे गूढ उलगडणार एम्सने सीबीआयकडे सोपविला अहवाल\nसुशांतची हत्या की आत्महत्या, व्हिसेरा रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा\n'तर मी त्यांचे फोडेन थोबाड..', घाटी म्हणणाऱ्यांना उषा नाडकर्णीने सुनावले खडेबोल\nजोहरा सेहगल यांच्या कार्याला गुगलचा ‘सलाम’, बनवलं खास डूडल\nसारा अली खान आणि श्रद्धा कपूरच्या चौकशी दरम्यान NCB कडून झाली होती मोठी चूक, मग टीमने उचलले हे पाऊल\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nएक ऑक्टोबरपासून बदलणार आरोग्य विमा पॉलिसी; जाणून घ्या, काय होणार फायदा\nदेशात महिलांसह पुरूषांच्या BMI मध्ये मोठा बदल; वजनात ५ किलोंनी वाढ, सर्वेक्षणातून खुलासा\nकोरोना रुग्णांच्या 'या' २ उपचार पद्धतींबाबत आरोग्यमंत्रालयानं दिली धोक्याची सूचना\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\n\"मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू\", संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला इशारा\nशेतकरी ज्याची पूजा करतो, विरोधकांनी त्यालाच आग लावली; ट्रॅक्टर जाळल्यावरून मोदींचा हल्ला\nआयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा इशान तिसरा फलंदाज, यापूर्वी या दिग्गजांवर ओढवली होती नामुष्की\nमुख्यमंत्रांनी संकेत दिले की उपहार गृह सुरू करणार, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं\nहाथसर - १५ दिवसांपूर्वी सामूहिक बलात्कार केलेल्या पीडित मुलीचा मृत्यू\n\"हॉटेल सुरू करण्याचे संकेत दिले, लोकांनी आकाशात उडत कामावर यायचं का\nमुंबई - अभिनेत्री पायल घोष लैंगिक शोषणप्रकरणी न्याय मागण्यासाठी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी दाखल\nकल्याण - मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू, संदीप देशपांडे यांचा ठाकरे सरकारला इशारा\nएक ऑक्टोबरपासून बदलणार आरोग्य विमा पॉलिसी; जाणून घ्या, काय होणार फायदा\nअकोला: कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ४३ नवे पॉझिटिव्ह\nमान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 96,318 लोकांना गमवावा लागला जीव\nऑक्टोबरमध्ये सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार: आदित्य ठाकरे\nदिशा पटानीच्या या ‘रेड लिपस्टिक’ सेल्फीवर टायगरही फिदा, सोशल मीडियावर क्षणात झाला व्हायरल\nअजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप\n\"मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू\", संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला इशारा\nशेतकरी ज्याची पूजा करतो, विरोधकांनी त्यालाच आग लावली; ट्रॅक्टर जाळल्यावरून मोदींचा हल्ला\nआयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा इशान तिसरा फलंदाज, यापूर्वी या दिग्गजांवर ओढवली होती नामुष्की\nमुख्यमंत्रांनी संकेत दिले की उपहार गृह सुरू करणार, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं\nहाथसर - १५ दिवसांपूर्वी सामूहिक बलात्कार केलेल्या पीडित मुलीचा मृत्यू\n\"हॉटेल सुरू करण्याचे संकेत दिले, लोकांनी आकाशात उडत कामावर यायचं का\nमुंबई - अभिनेत्री पायल घोष लैंगिक शोषणप्रकरणी न्याय मागण्यासाठी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी दाखल\nकल्याण - मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू, संदीप देशपा���डे यांचा ठाकरे सरकारला इशारा\nएक ऑक्टोबरपासून बदलणार आरोग्य विमा पॉलिसी; जाणून घ्या, काय होणार फायदा\nअकोला: कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ४३ नवे पॉझिटिव्ह\nमान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 96,318 लोकांना गमवावा लागला जीव\nऑक्टोबरमध्ये सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार: आदित्य ठाकरे\nदिशा पटानीच्या या ‘रेड लिपस्टिक’ सेल्फीवर टायगरही फिदा, सोशल मीडियावर क्षणात झाला व्हायरल\nअजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप\nAll post in लाइव न्यूज़\n६५ वर्षांवरील कलाकारांचा चित्रीकरणाचा मार्ग मोकळा\nराज्य सरकारच्या दोन्ही अधिसूचना उच्च न्यायालयाने केल्या रद्द\n६५ वर्षांवरील कलाकारांचा चित्रीकरणाचा मार्ग मोकळा\nमुंबई : टी.व्ही. आणि फिल्ममधील ६५ वर्षीय व त्याहून अधिक वयाच्या कलाकारांना मनाई करणारी राज्य सरकारची दोन परिपत्रक उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केली. त्यामुळे ज्येष्ठ कलाकरांचा मालिका व चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्या. एस. जे. काथावाला व न्या. रियाझ छागला यांनी राज्य सरकारच्या दोन अधिसूचना रद्द करताना म्हटले की, राज्य सरकारची या अधिसूचना भेदभाव करणाऱ्या असून ६५ वर्षांहून अधिक असलेल्या कलाकारांच्या व्यवसाय करण्याच्या व सन्मानाने उदरनिर्वाह करण्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या आहेत.\nराज्य सरकारच्या ३० मे आणि २३ जूनच्या अधिसूचनांना ७० वर्षीय प्रमोद पांडे व इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन (आयएमपीपीए) ने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या अधिसूचनांननुसार, राज्य सरकार मालिका व चित्रपटाच्या चित्रीकरणास परवानगी देत असले तरी ६५ वर्षांहून अधिक वयाच्या कलाकारांनी सेट किंवा स्टुडिओमध्ये जाऊ नये. ६५ वर्षांहून अधिक वयाच्या गटाला कोरोनाचा संसर्ग होण्याची अधिक भीती असल्याने त्यांच्या आरोग्य चांगले राहावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे राज्य सरकारतर्फे ऍड. पूर्णिमा कंथारिया यांनी न्यायालयाला सांगितले. तर याचिककर्त्यांच्या वकिलांनी वयाची ही मर्यादा केवळ कलाकारांवरच लादण्यात आल्याची माहिती न्यायालयाला दिली. केवळ कलाकारांसाठीच ही अट का घालण्यात आली आहे, याचे स्पष्टीकरण देण्यास सरकार अपयशी ठरली आहे, असा युक्तिवाद 'न्यायालयीन मित्र' शरण जगतिआनी यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने जगतिआनी यांचा युक्तिवाद मान्य करत म्हटले की, सारासार विचार न करता अधिसूचनेद्वारे मर्यादा घालण्यात आली आहे. फिल्म, मालिका आणि अन्य क्षेत्रातील ६५ वर्षांहून अधिक व्यक्तींमध्ये असा भेदभाव का करण्यात आला, हे न समजण्यासारखे आहे, असे न्यायालयाने म्हटले.\nया कलाकारांना काम करण्यापासून रोखणे म्हणजे त्यांच्या सन्मानाने उदरनिर्वाह करणे आणि व्यवसाय करणे, या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करण्यासारखे आहे. आरोग्याचा विचार करता फिल्म इंडस्ट्री सुरू न करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला असता तर बाब वेगळी होती. मात्र, फिल्म इंडस्ट्री सुरू करण्यास परवानगी देऊन ६५ वर्षांहून अधिक वयाच्या कलाकरांना काम करू न देणे तसेच अन्य क्षेत्रातील ६५ वर्षांच्या वयाच्या व्यक्तींना काम करण्यास परवानगी देणे आणि केवळ कलाकारांनाच बंदी घालणे, हे आकारणी आहे, असे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने राज्य सरकारची मे आणि जूनमधील अधिसूचना रद्द केल्या. मात्र, कामाला जाताना सर्व खबरदारीचे उपाय करणे, बंधनकारक आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nbollywoodMumbai High Courtबॉलिवूडमुंबई हायकोर्ट\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nआपल्या देशात चरस, गांजा, भांग ओढणे याला गुन्हा मानत नाहीत : Javed Akhtar | FIR On Javed Akhtar\nसोना महापात्राने कंगनाला झापलं, म्हणाली - 'ती दुसऱ्यांसाठी कधीच उभी राहिली नाही'\n'हरामखोर' कुणाला म्हटलं होतं संजय राऊत यांनी सांगावं, मुंबई हायकोर्टाचे आदेश\n'डॉन' ते 'गली बॉय' रणबीर कपूरने नाकारलेले ८ ब्लॉकबस्टर सिनेमे, आज राहिला असता हिरो नंबर १....\nसर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार लोकल सेवा; आदित्य ठाकरेंकडून महत्त्वाचे संकेत\nनॅशनल पार्क मॉर्निंग वॉकसाठी खुले होणार\nमान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप\nएमएमआरडीएचे अंदाजपत्रक : मेट्रो-४ वर यंदा होणार सर्वाधिक खर्च\nशिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली कैफियत, निधी मिळत नाही\nराज्यात अचानक ‘काहीतरी’ घडेल\nभूतकाळात जे झा���ं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nPhotos: इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे अभिनेत्री पायल घोष, पहा तिचे व्हायरल फोटो\nIPL 2020 : आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा इशान तिसरा फलंदाज, यापूर्वी या दिग्गजांवर ओढवली होती नामुष्की\nएक ऑक्टोबरपासून बदलणार आरोग्य विमा पॉलिसी; जाणून घ्या, काय होणार फायदा\nजोहरा सेहगल यांच्या कार्याला गुगलचा ‘सलाम’, बनवलं खास डूडल\nकोरोना रुग्णांच्या 'या' २ उपचार पद्धतींबाबत आरोग्यमंत्रालयानं दिली धोक्याची सूचना\nकरोडोंची मालकीण आहे रणबीर कपूरची बहीण रिध्दीमा, काही वर्षांपूर्वी तिच्यावरही लागला होता चोरीचा आरोप\n अखेर मंगळ ग्रहावर पाणी सापडलं, जमिनीखाली दडली आहेत तीन सरोवर\nEsha Gupta Photos: ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो\nIPL 2020 : सामना भलेही RCBनं जिंकला, पण मनात कायमचं घर केलं ते या फोटोनं\nअभिनेत्री अमृता खानविलकरच्या दिलखेच अदांवर चाहते झाले फिदा, फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर\nसामूहिक बलात्कार पीडित मुलीची उपचारादरम्यान मृत्यूची झुंज संपली\nPhotos: इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे अभिनेत्री पायल घोष, पहा तिचे व्हायरल फोटो\n\"मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू\", संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला इशारा\nसर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार लोकल सेवा; आदित्य ठाकरेंकडून महत्त्वाचे संकेत\nआतापर्यंत ३२ हजारांहून अधिक रूग्ण बरे होऊन घरी\nसामूहिक बलात्कार पीडित मुलीची उपचारादरम्यान मृत्यूची झुंज संपली\nशेतकरी ज्याची पूजा करतो, विरोधकांनी त्यालाच आग लावली; ट्रॅक्टर जाळल्यावरून मोदींचा हल्ला\n\"मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू\", संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला इशारा\nसर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार लोकल सेवा; आदित्य ठाकरेंकडून महत्त्वाचे संकेत\n\"हॉटेल सुरू करण्याचे संकेत दिले, लोकांनी आकाशात उडत कामावर यायचं का\nमान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://biographyinmarathi.com/hemal-ingle/", "date_download": "2020-09-29T08:08:13Z", "digest": "sha1:X7KGQ2MV7VZNXLPZFJBVEQ2MF7K5QBBU", "length": 12260, "nlines": 118, "source_domain": "biographyinmarathi.com", "title": "Hemal Ingle - हेमल इंगळे | Biography in Marathi", "raw_content": "\nआणखी वाचा : रुचिरा जाधव (माया)\nआणखी वाचा : रसिका सुनील (शनाया)\nहेमल इंगळे यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती\nआजच्या आर्टिकल मध्ये आपण Hemal ingle यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. हेमल इंगळे ह्या एक अभिनेत्री आहेत ज्या प्रामुख्याने मराठी चित्रपटांमध्ये काम करतात. आज आपण त्यांच्या Biography विषयी माहिती जाणून घेणार आहोत.\nचला तर जाणून घेऊया हेमल इंगळे यांच्या विषयी थोडीशी माहिती या गोष्टीची सुरुवात होते 2 मार्च 1995 मध्ये जेव्हा हेमल इंगळे यांचा जन्म मराठी कुटुंबात कोल्हापूर महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. Hemal Ingle age 2020 मध्ये त्यांचे वय 25 वर्ष आहे.\nHemal Ingle age father name त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्र इंगळे आहे Hemal Ingle sister त्यांच्या बहिणीचे नाव सिद्धी इंगळे असे आहे, आणि त्यांच्या brothers name अनिरुद्ध इंगळे असे आहे.\nHemal Ingle school त्यांनी आपल्या शाळेचे शिक्षण Holy Cross Convent High School Kolhapur मधून पूर्ण केलेले आहे. त्यानंतर कॉलेजचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुण्यामधील Fergusson College मधून त्यांनी पदवी मिळवलेली आहे.\nहेमल इंगळे यांनी आपल्या करिअरची सुरुवात Telugu industry मधून केली. Telugu industry मध्ये त्यांचा पहिला चित्रपट ‘Hushaaru‘ हा होता त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचे ठरवले. मराठीमध्ये त्यांचा पहिला चित्रपट ‘Ashi Hi Aashiqui‘ हा होता.\nचला तर जाणून घेऊया हेमंत इंगळे यांच्या Personal Life विषयी थोडीशी माहिती\nआणखी वाचा : रुचिरा जाधव (माया)\nहेमंत इंगळे यांचा जन्म 2 मार्च 1995 मध्ये झालेला आहे सध्या त्यांचे वय 2020 रोजी 25 वर्षे आहे त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्र इंगळे आईचे नाव धनश्री देवेंद्र इंगळे आणि भावाचे नाव अनिरुद्ध इंगळे आणि बहिणीचे नाव सिद्धी इंगळे असे आहे असा त्यांचा परिवार आहे.\nहेमल इंगळे यांचा जन्म कोल्हापूर महाराष्ट्र मध्ये झालेला आहे त्यांचे राहण्याचे शहर कोल्हापूर महाराष्ट्र आहे सध्या त्या मुंबई महाराष्ट्र मध्ये राहतात त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण Holy Cross Convent High School Kolhapur मधून पूर्ण केलेले आहे आणि त्यांनी कॉलेजचे शिक्षण Fergusson College Pune मधून पूर्ण केलेले आहे. त्यांनी Degree in Economics मधून घेतलेली आहे.\nहेमल इंगळेयांनी आपल्या करिअरची सुरुवात चित्रपटांमधून केली त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले मराठीमध्ये त्यांची पहिली फिल्म ‘Ashi Hi Aashiqui‘ ही होती. जर त्यांच्या खानपान विषयी विचारले तर त्या non-vegetarian आहेत. जर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर म्हणजेच त्यांच्या विवाहाविषयी बोलायचे झाले तर त्या अविवाहित आहेत म्हणजेच single आहेत. त्यांची hobbies & interest dancing, reading, watching movies and travelling असे आहे. त्यांचा धर्म हिंदू आहे आणि त्या भारतीय आहेत.\nजर तुम्हाला हेमल इंगळे यांना Instagram, Facebook, Twitter यासारख्या social media account वर फॉलो करायचे असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना फॉलो करू शकता तुम्हाला सांगायला आम्हाला आनंद वाटेल की हेमल इंगळे यांचा एक यूट्यूब चैनल सुद्धा आहेत जर तुम्हाला त्यांचा YouTube Channel ला Subscribe करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर तुम्ही क्लिक करून शकता.\nआणखी वाचा : रसिका सुनील (शनाया)\nहेमल इंगळे तेलगु आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री आहे.\nत्यांनी पहिला मराठी चित्रपट Abhinay Berde यांच्या सोबत केलेला आहे.\nहेमल इंगळे यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती\nहेमल इंगळे स्वयंपाक करतात का\nहेमल इंगळे स्मोकिंग करतात का\nहेमल इंगळे दारू पितात का\nहेमल इंगळे जीमला जातात का\nहेमल इंगळे यांचा कोणी बॉयफ्रेंड आहे का आहे अभिनय बेर्डे यांच्याशी त्यांचे डेटिंग चालू होते पण ही अफवा आहे.\nहेमल इंगळे यांचा पती आहे का नाही त्यांचा अजून विवाह झालेला नाही.\nहेमंत इंगळे यांचा शूज नंबर\nहेमल इंगळे यांची उंची\nहेमल इंगळे यांच्या वडिलांचे नाव\nहेमल इंगळे यांच्या आईचे नाव\nहेमल इंगळे यांचा जन्मदिवस\nहेमल इंगळे यांचे सध्याचे वय 2020 मध्ये 25 वर्ष\nहेमल इंगळे यांचे राहण्याचे शहर\nहेमल इंगळे यांची मातृभाषा\nUrmila Nimbalkar बायोग्राफी मराठी\nगोकुळाष्टमी ची माहिती – Gokulashtami Chi Mahiti\nUrmila Nimbalkar बायोग्राफी मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00792.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.junnartourism.com/nature/dam/manikdoh-dam/", "date_download": "2020-09-29T06:32:05Z", "digest": "sha1:4C42R6Z24ZPYBTWRHIOK62B6L6JRLXU2", "length": 6319, "nlines": 150, "source_domain": "www.junnartourism.com", "title": "माणिकडोह धरण – Junnar Tourism", "raw_content": "\nनोंद : ह्या संकेतस्थळावरील माहिती सतत अद्ययावत होत आहे.\nश्री क्षेत्र आणे उत्सव\nश्री क्षेत्र आणे उत्सव\nस्थळ : माणिकडोह धरण ता.जुन्नर जि.पुणे\nऊंची : ५०.३८ मी\nलांबी : ९३० मी\nबांधण्याचा प्रकार :दगडी बांधकाम\nप्रकार : S – आकार\nलांबी : ७० मी.\nसर्वोच्च विसर्ग : १४३९ घनमीटर / सेकंद\nसंख्या व आकार : ५, ( १२ X ५ मी)\nक्षेत्रफळ : १८.६५ वर्ग कि.मी.\nक्षमता : ३०७.९१ दशलक्ष घनमीटर\nवापरण्यायोग्य क्षमता : २८८.१० दशलक्ष घनमीटर\nओलिताखालील क्षेत्र : २२२३.१७ हेक्टर\nओलिताखालील गावे : ३ पूर्ण व १२ थोड्याप्रमाणात\nडावा कालवा लांबी : २३.५० कि.मी.\nक्षमता : १.३१ घनमीटर / सेकंद\nओलिताखालील क्षेत्र : ४३५६ हेक्टर\nओलिताखालील शेतजमीन : ३४८५ हेक्टर\nवीज उत्पादन जलप्रपाताची उंची : ३८ मी\nजास्तीतजास्त विसर्ग : २२.९३ क्यूमेक्स\nनिर्मीती क्षमता : ६ मेगा वॅट\nविद्युत जनित्र : १\nमाहिती आभार : श्री. रमेश खरमाळे\nमाणिकडोह धरण बद्दलची आणखी माहिती वाचा\nजुन्नरमधील व आजुबाजुच्या ताज्या घडामोडी, बातम्या, कार्यक्रम, सुचना, ज्ञानवर्धक लेख आणि बरंच काही आता तुम्हाला दररोज तुमच्या मोबाईल मध्ये मिळणार आहे. जुन्नर बातम्या नावाचेअँड्रॉइड अँप तुमच्या मोबाईल मधे इन्स्टॉल करुन ठेवा. हे ऍप मोफ़त तुमच्या मोबाईल मधे इन्स्टॉल करण्यासाठी येथे उपलब्ध आहे : https://play.google.com/store/apps/details\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://marathivishwakosh.org/3904/", "date_download": "2020-09-29T08:47:23Z", "digest": "sha1:FHFJDLSONMFMBJO3NZJLEST5IOMHGE3X", "length": 16232, "nlines": 200, "source_domain": "marathivishwakosh.org", "title": "भुंगा (Carpenter bee) – मराठी विश्वकोश", "raw_content": "\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\nPost Category:कुमार विश्वकोश / प्राणी\nकीटक वर्गाच्या हायमेनॉप्टेरा (कलापंखी) गणाच्या झायलोकोपिडी (काष्ठनिवासी) कुलात भुंग्यांचा समावेश होतो. त्यांना भ्रमर व सुतारी भुंगा असेही म्हणतात. ते जगात सर्वत्र आढळत असून त्यांच्या सु. ५०० जाती आहेत. भारतात त्यांच्या १८ जाती आढळतात. त्यांपैकी एका जातीचे शास्त्रीय नाव झायलोकोपा फेनिस्ट्रेटा आहे. पल्लेदार उड्डाण आणि पंखांचा भीतिदायक आवाज ही भुंग्यांची वैशिष्ट्ये आहेत.\nभुंग्यांचा रंग चमकदार काळा असून शरीराची लांबी सु. २० मिमी. असते. डोके, वक्ष व उदर असे त्याच्या शरीराचे तीन भाग पडतात. शरीर दणकट असून त्याची ठेवण इतर कीटकांच्या तुलनेत मोठी असते. शरीरावर बारीक खळगे व डोक्यावर शृंगिका असतात. नराच्या शृंगिका १३ खंडांच्या, तर मादीच्या १२ खंडांच्या असतात. सर्व शरीरावर लव असते. नराच्या शरीरावर पिवळी लव असते. मादीमध्ये वक्षावरील लव पिवळी असते व इतर अवयवांवरील लव काळी असते. मुखांगात सोंड (जीभ) व जबडे असतात. नराला जबड्याच्या टोकावर दोन दात असतात, तर मादीला दोन दात व वरच्या कडेवरही दोन दात असतात. जबड्यांनी भुंगे लाकूड पोखरतात. वक्षावर पंखांच्या दोन जोड्या व पायांच्या तीन जोड्या असतात. पायाच्या चवथ्या खंडावर टोकाला नराला एक काटा, तर मादीला दोन काटे असतात. पंखांच्या दोन्ही जोड्या रुंद, पातळ व पारदर्शक असतात. पंखांचे रंग वेगवेगळे असून ते झगमगणारे असतात. मादीला नांगी असून ती डंख मारते. मादी सहसा उपद्रव देत नाही. मात्र तिला हातात पकडले किंवा त्रास दिला तरच ती डंख मारते. त्यामुळे माणसाच्या शरीराची आग होते व गांधी उठतात. नर भुंगा डंख मारत नाही.\nभुंगे एकेकटे राहत असून ते सतत पंखांचा भुणभुण आवाज करतात. त्यांची घरटी जवळजवळ असतात. काही जातींमध्ये मादी आणि तिच्यापासून जन्मलेल्या माद्या समूहाने राहतात. अशा ठिकाणी श्रमाची विभागणी झालेली असते. एखादी मादी अन्न शोधण्यासाठी बाहेर पडते, तेव्हा दुसरी मादी घराचे रक्षण करते.\nभुंगे त्यांच्या जिभेने परागकण व मकरंद गोळा करतात आणि फुलांच्या परागणास मदत करतात. कमळ, बाहवा, तुळस, रानतुळस व रुई या वनस्पतींच्या फुलांवर भुंगे जास्त आढळतात. ते जुन्या लाकडी इमारतीमधील तुळया, बांबू, कपाट, टेबल व खुर्च्या यांसारख्या वस्तूंमध्ये लाकडात बोगदा खोदल्याप्रमाणे घरटी तयार करतात. ही घरटी सु. ३० सेंमी. किंवा त्यापेक्षा लांब असतात. प्रत्येक घरट्याला एकच प्रवेशद्वार असून आत अनेक कप्पे असतात. प्रवेशद्वार वर्तुळाकार असून त्याचा व्यास १६ मिमी. असतो. घरट्याच्या कप्प्यांमध्ये मकरंदमिश्रित परागकणांचा साठा असतो आणि प्रत्येक कप्प्यात एक अंडे असते. भुंग्यांमध्ये पूर्ण रूपांतरण दिसून येते. अंडे, अळी, कोश आणि प्रौढ भुंगा असे त्यांच्या वाढीचे चार टप्पे असतात.\nमादीला आकर्षित करण्याच्या भुंग्यांच्या दोन पद्धती दिसतात. काही नर भुंगे हवेत उडताना मादीच्या शोधात भटकतात, तिच्याभोवती घिरट्या घालतात आणि तिला वश करतात. काही भुंग्यांच्या शरीरात विशेष ग्रंथी असतात. हे भुंगे जेव्हा हवेत उडतात तेव्हा त्या ग्रंथीपासून कामगंध (फेरोमोन) स्रवला जातो. कामगंधामुळे एका जातीतील मादीला आपल्याच जातीच्या नराचे अस्तित्व समजते आणि ती नराकडे आकर्षित होते.\nTags: जीवसृष्टी आणि पर्यावरण, जीवसृष्टी आणि पर्यावरण भाग - ३\nक्रेब्ज चक्र (Krebs cycle)\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nसमन्वयक, संपादन समिती, कुमार विश्वकोश जीवसृष्टी आणि पर्यावरण; एम्. एस्सी., पीएच्. डी...\nभारतीय धर्म – तत्त्वज्ञान\nयंत्र – स्वयंचल अभियांत्रिकी\nवैज्ञानिक चरित्रे – संस्था\nसामरिकशास्त्र – राष्ट्रीय सुरक्षा\nमानवी उत्क्रांती (Human Evolution)\nभारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)\nमानवाची उत्क्रांती (Evolution of Man)\nमानवी मेंदू (Human Brain)\nमहाराष्ट्र शासनOpens in a new tab\nनागरिकांची सनदOpens in a new tab\nमाहितीचा अधिकारOpens in a new tab\nविश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१२ ८०३\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, भारत\n© मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%95/", "date_download": "2020-09-29T07:54:49Z", "digest": "sha1:NFY4PRRU76PIISH65OESPMKEE7M4TAPY", "length": 9662, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम | Janshakti Newspaper", "raw_content": "\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्���ूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nभगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम\nभगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम\n कोरोना महामारीमुळे 4 ते 6 एप्रिल तीन दिवसीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तरी घर बसल्या सर्वानी एकच वेळी जन्मकल्याणक साजरा करण्यात यावे, यासाठी 6 एप्रिल रोजी श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नवकार महामंत्र जाप आणि महावीर भगवानची प्रतिमा सजावट जिल्हास्तरीय घर बसल्या प्रतियोगिता घेण्यात आली.याला जिल्हातून उत्तम प्रतिसाद मिळाला. यातील 51लोकांना पारितोषिक देण्यात येईल. तसेच या निमित्त कोरोना महामारीमुळे लॉकडाउन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर रेडक्रॉस सोसाइटीने आम्हाला सेवा देणारे महानगरपालिकातर्फे सेवा देणारे जलगांव शहरातील साफसफाई कर्मचारी तसेच घंटागाड़ी चालवणारे सर्व कर्मचारी याना संस्थेतर्फे 1100 मास्क वाटप करण्यात आले.\nही संकल्पना प्रसन्न रेदासनी व त्यांची रेडक्रॉस सोसाइटीची टीम मिळून संस्थेमार्फत हे कार्य करण्यात आले. यशस्वीतेसाठी अध्यक्ष दर्शन टाटिया, सचिव रितेश छोरियां, कोषाध्यक्ष पियुष संघवी,आनंद चाँदीवाल, मनोज लोढा, प्रविण पगारिया, सचिन राका, रिकेश गांधी, प्रितेश चोरडिया, प्रविण छाजेड़,पारस कुचेरिया, अल्पेश कोठारी, सुशील छाजेड़, पूर्वेश शाह यांनी परिश्रम घेतले.\nशेंदुर्णीत पथसंचालन : लॉकडाऊन झुगारल्यास कारवाई\nसतपंथ चॅरीटेबल ट्रस्टतर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीला 51 हजाराची देणगी\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nसतपंथ चॅरीटेबल ट्रस्टतर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीला 51 हजाराची देणगी\nजिल्हा केमिस्ट असोसिएशन व आयएमएकडून महापौरांकडे रुमाल, हॅण्ड ग्लोज सुपूर्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.ganeshatkaleblog.com/2018/05/blog-post.html", "date_download": "2020-09-29T08:43:30Z", "digest": "sha1:IJXE5OYB4NFNFADQRGFRFLDJTCOUIDBI", "length": 22333, "nlines": 112, "source_domain": "www.ganeshatkaleblog.com", "title": "Ganesh Atkale's Blog: आजची शिक्षणपद्धती आणि आपण", "raw_content": "\nआजची शिक्षणपद्धती आणि आपण\nनुकत्याच सर्व शाळा-कोलेजेंच्या परीक्षा पार पडल्या. प्रवेश परीक्षेची धांदल उडालेली आहे, विद्यार्थी अडमिशनची चौकशी करायला लागलेत. शिक्षणपद्धतीच नव्हे, तर त्याबरोबर समाजव्यवस्थाही तितकीच चांगली पाहिजे. नाही तर, एखाद्या विचारधारेत आपण स्वतःला एकदा वाहतं केलं कि आपण त्याच प्रवाहाने विचार करत जातो. कधी विरुद्ध बाजूही बरोबर असते हे मान्य करायला आपण तयार होत नाही आणि अशा ओघात आपण काही चुकीचे तर करत नाही न असा प्रश्न मनाला पडत नाही. मग अशा प्रवाहातून बाहेर पडणायचं तर लांबच राहून जातं आणि आपण आणखी दलदलीत अडकत जातो. एकदा टीव्हीवर नाना पाटेकरांनी ही चिंता व्यक्त केली होती. प्रसंग होता २६/११ चित्रपटाच्या रिलीजचा. निमत्त होतं अजमल कसाबची भूमिका. प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याबद्दलची चिंता असतेच कि ते योग्य मार्गाने जावेत. आज इतक्या वर्षानंतरही आपल्या देशातील शिक्षण पद्धती सुधारलेय की ढासळतेय तेच कळायला काही मार्ग उरला नाही. शिक्षणाबरोबरच तयार झालेल्या विद्यार्थ्यांचा योग्य पद्धतीने उपयोग करून घेणेही देशासाठी तितकेच महत्वाचे असते. विद्यार्थ्याचे शिक्षण फक्त शाळा-महाविद्यालयांत होत नसून भोवतालच्या व्यवस्थेतुनही होत असते. एकंदरीत मुलांचा कच्चा माल शाळा-महाविद्यालये तयार करत असतात. परंतु, ती शिकतात आणि घडतात खरं तर समाजव्यवस्थेतून, अनुभवातून. पण आपली चूक ही होते कि शिक्षणाच्या तोंडओळखीलाच आपण संपूर्ण शिक्षण समजतो. त्यातूनच परिक्षेच्या यशापयशावर आपण त्यांची बुद्धीमत्ता मोजतो, खरी फसगत होत आली आहे ती येथेच.\nआम्ही कोणत्याही क्षेत्रात जागतीक पातळीवर दखल घेतले जाईल असे ज्ञान निर्��ाण करू न शकण्याचे कारण म्हणजे आम्ही मुळात शिक्षणपद्धतीच्या माध्यमातुनच आमूलाग्र बदल घडवणाऱ्या मनुष्यबळाच्या क्षमता मारून टाकत आलो आहोत. आपली शिक्षणव्यवस्था विध्यार्थ्याची अभिरुची ओळखते का परीक्षेला पडणारी टक्केवारी म्हणजेच अस्सल गुणवत्ता नाही, हे समजावण्याचा प्रयत्न अनेक चित्रपटांनी केला आहे. अर्थात आपण विद्यर्थ्यांचे कुतुहल मारतो हे त्यातूनच स्पष्ट होते. आपण त्यांच्या प्रश्नांना वेडगळ समजतो. पण अशाच वेडगळ लोकांनी क्रांत्या घडवल्यात. शिक्षकांची शिकवण्याची पद्धत कशी असते परीक्षेला पडणारी टक्केवारी म्हणजेच अस्सल गुणवत्ता नाही, हे समजावण्याचा प्रयत्न अनेक चित्रपटांनी केला आहे. अर्थात आपण विद्यर्थ्यांचे कुतुहल मारतो हे त्यातूनच स्पष्ट होते. आपण त्यांच्या प्रश्नांना वेडगळ समजतो. पण अशाच वेडगळ लोकांनी क्रांत्या घडवल्यात. शिक्षकांची शिकवण्याची पद्धत कशी असते विद्यार्थ्याची समजून घेण्याची क्षमता किती असते विद्यार्थ्याची समजून घेण्याची क्षमता किती असते त्याची अभिरुची कोणत्या विषयात असते त्याची अभिरुची कोणत्या विषयात असते रोजगाराआधी या प्रश्नांची उत्तरे शोधूयात. शिक्षक केवळ दिलेला विषय शिकवत असतो. केवळ जे पुस्तकात आहे तेच रेटायचे आणि आपल्या महाविद्यालयाचे, बरोबरच आपल्या क्लासचे नाव कसे प्रसिद्धीस येईल याचा प्रयत्न करायचा, हेच आजवर आपण पाहिले आहे. अनेक चित्रपटांनी किंवा पुस्तकांनी शिक्षक आणि पालकांनाच ओरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. मुख्यतः विद्यार्थ्याची शिक्षणाबद्दलची आणि परीक्षाबद्दलची भीती मारली पाहिजे. तो शंका विचारायला घाबरला नाही पाहिजे. शिक्षकांनी त्यांचा आत्मविश्वासही वाढवला पाहिजे. खरे तर विद्यार्थ्याचा जास्तीत जास्त वेळ प्रात्येक्षिकात म्हणजेच प्रॅक्टिकल करण्यात कसा जाईल, त्यातूनच ते विद्यार्थ्याची आवड कशी ओळखतील आणि आवडीच्या विषयात विद्यार्थ्याची जिज्ञासा या पातळीपर्यंत कशी वाढवता येईल जेणे करून ते विद्यार्थी रुची असलेल्या क्षेत्रात काही नाविन्यपूर्ण बदल घडवून आणतील. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन कसे भेटेल, प्रथमतः हे जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यांनी शिक्षक बनावे. काही शिक्षक यावर जोर देतात हेही खरे आहे. आता इथे आणखी एक प्रश्न पुढे येतो कि बहुसंख्य विद्यार्थ्यांचा स��प्या विषयाकडे जास्त कल असतो, अर्थात तिथे स्पर्धाही तशी जास्तच असणार, त्यामुळेच स्पर्धेत टिकणेही कठीण असणार. त्यासाठी आवडीने त्या-त्या क्षेत्रात काहीतरी नाविन्यपूर्ण संशोधन होवून बदल घडवून आणला तर रोजगारचा प्रशही सुटतो. आज जितके संशोधन झाले आहे, त्यात भारतीय संशोधक किती आहेत रोजगाराआधी या प्रश्नांची उत्तरे शोधूयात. शिक्षक केवळ दिलेला विषय शिकवत असतो. केवळ जे पुस्तकात आहे तेच रेटायचे आणि आपल्या महाविद्यालयाचे, बरोबरच आपल्या क्लासचे नाव कसे प्रसिद्धीस येईल याचा प्रयत्न करायचा, हेच आजवर आपण पाहिले आहे. अनेक चित्रपटांनी किंवा पुस्तकांनी शिक्षक आणि पालकांनाच ओरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. मुख्यतः विद्यार्थ्याची शिक्षणाबद्दलची आणि परीक्षाबद्दलची भीती मारली पाहिजे. तो शंका विचारायला घाबरला नाही पाहिजे. शिक्षकांनी त्यांचा आत्मविश्वासही वाढवला पाहिजे. खरे तर विद्यार्थ्याचा जास्तीत जास्त वेळ प्रात्येक्षिकात म्हणजेच प्रॅक्टिकल करण्यात कसा जाईल, त्यातूनच ते विद्यार्थ्याची आवड कशी ओळखतील आणि आवडीच्या विषयात विद्यार्थ्याची जिज्ञासा या पातळीपर्यंत कशी वाढवता येईल जेणे करून ते विद्यार्थी रुची असलेल्या क्षेत्रात काही नाविन्यपूर्ण बदल घडवून आणतील. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन कसे भेटेल, प्रथमतः हे जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यांनी शिक्षक बनावे. काही शिक्षक यावर जोर देतात हेही खरे आहे. आता इथे आणखी एक प्रश्न पुढे येतो कि बहुसंख्य विद्यार्थ्यांचा सोप्या विषयाकडे जास्त कल असतो, अर्थात तिथे स्पर्धाही तशी जास्तच असणार, त्यामुळेच स्पर्धेत टिकणेही कठीण असणार. त्यासाठी आवडीने त्या-त्या क्षेत्रात काहीतरी नाविन्यपूर्ण संशोधन होवून बदल घडवून आणला तर रोजगारचा प्रशही सुटतो. आज जितके संशोधन झाले आहे, त्यात भारतीय संशोधक किती आहेत अगदीच बोटावर मोजण्याइतके हीच क्रांती अमेरिकेत पाहिली, तर ती विलक्षण आहे. अमेरिकेची शिक्षण पद्धती नोकऱ्या तयार करते, तर भारताची शिक्षण पद्धती नोकरदार तयार करते. आम्हाला जर विज्ञानवादी बनायचे असेल तर दुसरी-तिसरीलाच छान छान गोष्टी विषयाच्या अभ्यासक्रमातून भक्त-प्रल्हाद आणि नारायणाच्या दैववादी कथा बालपणातच आमच्या मनावर बिंबवल्या जातात, तिथे शिक्षक तर काय करू शकणार. मग देशतर विज्ञानवादी बनणा�� कसा\nवर्तमानात मनुष्याच्या गरजा वाढल्या त्यामुळे संशोधन झाले, त्यामुळे शिक्षणाची क्षेत्रेही वाढली. नवीन तंत्रज्ञान आले. अनेक पर्याय उपलब्ध झाले. हल्ली इंटरनेट हे ज्ञानाचे भांडार आहे. आता विद्यार्थी विनाशिक्षकही शिकू शकतो. हा बदल आजच्या शिक्षणव्यवस्थेसाठी मोलाचा आहे. काही दिवसांनी दहावीनंतर शिक्षकाची गरज काय, हाही प्रश्न उद्भवेल अर्थात शिक्षकाची गरज उरेल ती केवळ मार्गदर्शनासाठी. सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणेच विद्यार्थी भरकटला जाऊ न देण्यासाठी. कारण आपल्यासाठी हेच खरे कोडे आहे. आपल्यापुढे भावी पिढी विज्ञाननिष्ठ होत जागतिक ज्ञानात भर घालू शकेल इतकी सक्षम करणे, बेरोजगारीचा विस्फोट पाहता आपल्याला ताज्या दमाचे नवे लघु ते महाकाय उद्योग उभे करण्याची क्षमता व प्रेरणा असलेले उद्योजक, व्यावसायिकही निर्माण करणे, यासाठी लागणाऱ्या नवनवीन कल्पनांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, शोधक वृत्तीचे विद्यार्थी तयार करणे, हेही शिक्षक आणि शिक्षणव्यवस्थेसमोरील आव्हाने आहेत. शाळा-कॉलेजे केवळ मुलांचा कच्चा माल तयार करण्याचे कारखाने न होता सु-शिक्षित आणि आधुनिक ज्ञानार्थी मुलांचे भांडार बनले पाहिजे. शाळेत व त्यानंतर महाविद्यालयात जाणे असा जणु नियमच लादल्याने बहुदा सगळेच विद्यार्थी जास्त वेळ महाविद्यालयामध्ये घालवतात आणि घोकामपट्टीच्या अभ्यासक्रमाच्या भोव-यात अडकावले जात असतात. त्यांना ९०% हजेरीची सक्तीही असते. यात शोधक वृत्तीचे विद्यार्थी तयार होणं कठीणच असते. कायम जोर हा प्रात्येक्षिकावरच दिला पाहिजे. एखाद्या गायकाला, संगीतकाराला, नृत्याकाला त्याचे यशाचे कारण विचारले असता, तो लहानपणापासून त्याची कला शिकत असल्याचे उत्तर देतो. त्या कलेत त्याला तेव्हापासूनच रुची असते, आता इथे विरोधाभास हा आहे कि ज्यांना डॉक्टर बनायचे असते त्यांना सक्तीने इतिहासही शिकवला जातो आणि त्याला शिकावाही लागतो, त्यासाठी वेळ तर जातो आणि त्याचा तणाव तो वेगळाच अर्थात शिक्षकाची गरज उरेल ती केवळ मार्गदर्शनासाठी. सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणेच विद्यार्थी भरकटला जाऊ न देण्यासाठी. कारण आपल्यासाठी हेच खरे कोडे आहे. आपल्यापुढे भावी पिढी विज्ञाननिष्ठ होत जागतिक ज्ञानात भर घालू शकेल इतकी सक्षम करणे, बेरोजगारीचा विस्फोट पाहता आपल्याला ताज्या दमा���े नवे लघु ते महाकाय उद्योग उभे करण्याची क्षमता व प्रेरणा असलेले उद्योजक, व्यावसायिकही निर्माण करणे, यासाठी लागणाऱ्या नवनवीन कल्पनांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, शोधक वृत्तीचे विद्यार्थी तयार करणे, हेही शिक्षक आणि शिक्षणव्यवस्थेसमोरील आव्हाने आहेत. शाळा-कॉलेजे केवळ मुलांचा कच्चा माल तयार करण्याचे कारखाने न होता सु-शिक्षित आणि आधुनिक ज्ञानार्थी मुलांचे भांडार बनले पाहिजे. शाळेत व त्यानंतर महाविद्यालयात जाणे असा जणु नियमच लादल्याने बहुदा सगळेच विद्यार्थी जास्त वेळ महाविद्यालयामध्ये घालवतात आणि घोकामपट्टीच्या अभ्यासक्रमाच्या भोव-यात अडकावले जात असतात. त्यांना ९०% हजेरीची सक्तीही असते. यात शोधक वृत्तीचे विद्यार्थी तयार होणं कठीणच असते. कायम जोर हा प्रात्येक्षिकावरच दिला पाहिजे. एखाद्या गायकाला, संगीतकाराला, नृत्याकाला त्याचे यशाचे कारण विचारले असता, तो लहानपणापासून त्याची कला शिकत असल्याचे उत्तर देतो. त्या कलेत त्याला तेव्हापासूनच रुची असते, आता इथे विरोधाभास हा आहे कि ज्यांना डॉक्टर बनायचे असते त्यांना सक्तीने इतिहासही शिकवला जातो आणि त्याला शिकावाही लागतो, त्यासाठी वेळ तर जातो आणि त्याचा तणाव तो वेगळाच हीच आमची शोकांतिका आहे, अशासाठी बदल घडून यायले हवेत आणि या अशा शिक्षणव्यवस्थेत होणाऱ्या छोट्या छोट्या बदलातूनच उद्याचा भारत घडतानाचे चित्र दिसेल.\nशिक्षण सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी शाहू, फुले, आंबेडकर, भाऊराव पाटील, महर्षी कर्वे यांनी संघर्ष केला खरा, परंतु तीच शिक्षणपद्धती आपल्याला व्यवस्थित बांधता येवू शकत नसेल दोष तो कुणाला द्यायचा सरकारे येतात - सरकारे जातात पण सुरवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार अभ्यासक्रम निवडण्याचा पर्याय मात्र खुला होत नाही. त्यामुळे बरेच शिक्षण वाया जात असते. हल्ली अनेक सरकारी उपक्रमही चालू झाले आहेत. स्किल इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा अनेक मोहिमा सध्या सरकार राबवत आहे. परंतु त्या ग्रामीण विद्यार्थ्यापर्यंत अजून तरी पूर्णतः पोहचलेल्या दिसत नाहीत. यातून पुढे येणारे फायदे ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे, जसे स्किल डेवलपमेंट पॉलिसी, स्किल लोन योजना, स्किल डेवलपमेंट प्रोग्राम. आज महासत्ता होण्याचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी धडप���णाऱ्या भारताची ही वाटचाल मुख्यत्वे शैक्षणिक क्षेत्रातील भक्कम पायांवरच आधारित आहे.\nडिजिटल इंडिया आणि भारतीयांसमोरील आव्हाने\nआजची शिक्षणपद्धती आणि आपण\nसाहित्याचा महामेरू: अण्णाभाऊ साठे\nआजवर भरपूर कादंबऱ्या वाचल्या. पण इतर पाठ्यपुस्तके, माहिती पुस्तके, आत्मचरित्रे याबरोबर आपण कादंबऱ्याही का वाचव्या\nहोस्टेलवर नुस्ता धिंगाणा असायचा. मेसमधून जेवण करून आलो कि रात्रभर आम्ही गप्पा मारत, कुणाचीतरी मजा घेत हसत-खिदळत बसायचो. आमचा ग्रुप...\nबळीराजास मारणारा वामन विष्णूचा अवतार कसा असा प्रश्न प्रथम महात्मा फुले यांना पडला होता.वैदिक धर्मात लिहिलेली कुठलीही प...\nमागच्या महिन्यात गुगलला २० वर्षे पूर्ण झाली. या एक-दीड दशकात वाचणे, लिहिणे, पाहणे, ऐकणे या क्रियापदांसारखे अजून एक क्रियापद आपल्याला ऐकाय...\nप्रत्येक वडिलांना वाटते, आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घ्यावे आणि इतरांना आदर्श वाटावे, असे स्वतःचे वेगळे आपले अस्तित्व निर्माण कर...\nदहशतवादामुळे जगासमोर आज जी चिंता आहे ती स्वाभाविक आहे. धर्म, राष्ट्र, संस्कृती, समाज या आपल्या समूह वर्गाला तरणाऱ्या गोष्टी अस...\nआजची शिक्षणपद्धती आणि आपण\nनुकत्याच सर्व शाळा-कोलेजेंच्या परीक्षा पार पडल्या. प्रवेश परीक्षेची धांदल उडालेली आहे, विद्यार्थी अडमिशनची चौकशी करायला लागलेत. शिक्षणपद्ध...\nआज महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या मूर्तीची झीज होत आहे, मूर्तीत पडलेल्या भेगात M-seal भरल्याची धक्कादायक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathivishwakosh.org/3815/", "date_download": "2020-09-29T06:43:24Z", "digest": "sha1:DLA7EUJVMOB67TRUVV3O7NUXUBHZOCDE", "length": 16592, "nlines": 200, "source_domain": "marathivishwakosh.org", "title": "बिबळ्या (Leopard) – मराठी विश्वकोश", "raw_content": "\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\nPost Category:कुमार विश्वकोश / प्राणी\nएक हिंस्र वन्य सस्तन प्राणी. बिबळ्याचा समावेश स्तनी वर्गातील कार्निव्होरा (मांसाहारी) गणाच्या फेलिडी (मार्जार) कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव पँथेरा पार्डस आहे. फेलिडी कुलातील सिंह आणि वाघ यांच्या खालोखाल आकारमानाने बिबळ्याचा क्रमांक लागतो. या कुलात बिबळ्यांची संख्या सर्वाधिक आहे. आफ्रिका खंडात सह���रा येथे आणि आशिया खंडात टर्कीपासून कोरिया व जावापर्यंत बिबळ्या आढळतो. तो मूळचा सायबीरियातील असून आज मितीला आशिया खंडात त्याच्या ११ जाती आहेत. भारतात त्याच्या तीन जाती सर्वत्र दिसून येतात. घनदाट वनात, गवताळ प्रदेशात, वाळवंटी प्रदेशात, डोंगराळ भागात तसेच मनुष्य वस्तीजवळही तो आढळतो. हिमाचल प्रदेशात समुद्रसपाटीपासून २,५००–३,००० मी. उंचीवरही त्यांचा वावर आढळतो. कोचीनजवळ लहान आकाराचा काळा बिबळ्या आढळतो. हजारीबाग (झारखंड) येथे पांढरे (अल्बिनो) बिबळे आढळत होते. महाराष्ट्रात तो बिबट्या या नावानेही ओळखला जातो.\nबिबळ्या दिसायला रुबाबदार असून तो अत्यंत सावध आणि चतुर असतो. आकारमानातील फरक सोडला तर तो मांजरासारखाच दिसतो. आखूड पाय, लांब शरीर आणि मोठी कवटी ही त्याची शरीरवैशिष्ट्ये आहेत. त्याच्या शरीराची लांबी २५०–३०० सेंमी., खांद्याजवळ उंची सु. ८० सेंमी. आणि वजन सु. ६८ किग्रॅ. इतके असते. डोके साधारणत: गोलाकार असून नाक चपटे असते. शेपटी सडपातळ आणि लांब असते. नखे लांब, प्रतिकर्षी आणि तीक्ष्ण असतात. पुढच्या पायांना चार नखे, तर मागच्या पायांना पाच नखे असतात. त्याचे दात अणकुचीदार असून सिंहाच्या दातांपेक्षा मजबूत असतात. दृष्टी तीक्ष्ण असते. त्वचा पिवळी असून त्यावर काळे ठिपके असतात. पोट आणि पाय यांचा आतील भाग पांढरट असून त्यांवरील ठिपके संख्येने कमी, आकाराने लहान आणि विखुरलेले असतात. इतर ठिपक्यांचे पुंजके फुलांच्या पाकळ्यांसारखे असून मध्यभागी ठिपके फिकट असतात. त्यामुळे बिबळ्याचे ठिपके पोकळ वाटतात. मादी आकाराने नरापेक्षा लहान असते.\nबिबळ्या एकेकटा वावरतो. तो निशाचर असून अतिशय चपळ, हिंस्र आणि धोकेबाज असतो. तो ताशी सु. ५८ किमी. वेगाने पळू शकतो. तो पोहू शकतो आणि झाडावर चढू शकतो. दिवसातील काही वेळ तो झाडावरच घालवितो. हरिणे, शेळ्या, मेंढ्या, वासरे, कुत्रे, डुकरे, कोंबड्या इत्यादींचा त्याच्या भक्ष्यात समावेश होतो. वेळप्रसंगी तो मनुष्यावरही हल्ला करतो. वाघ-सिंहांपेक्षा नरभक्षक बिबळ्या अधिक धोकादायक असतो. आपली शिकार इतर मांसाहारी जनावरांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी तो मारलेले भक्ष्य तोंडात धरून झाडांवर चढतो.\nसर्व ऋतूंमध्ये बिबळ्यांचे प्रजनन होते. नर व मादी समागमापुरते एकत्र येतात. गर्भावधी सु. ९० दिवसांचा असतो. मादीला एका वेळी २–४ पिले होतात. पिले स���्षम होईपर्यंत मादीसोबत राहतात. बिबळ्याचा आयु:काल १५–२५ वर्षे असतो.\nबिबळ्या आणि चित्ता यांच्यामध्ये बरेच साम्य असल्याने पुष्कळ वेळा त्यांना ओळखण्यात गल्लत होते. परंतु त्या दोघांमध्ये काही ठळक फरकही आहेत. (पहा : कु. वि. भाग – २ चित्ता). बिबळ्या आकर्षक दिसतो. कातडीसाठी मोठ्या प्रमाणावर त्याची शिकार झाल्यामुळे तसेच त्याच्या अधिवासात माणसाने अतिक्रमण केल्यामुळे काही भागांत बिबळ्यांची संख्या कमी झाली आहे. बिबळ्याची कातडी, नखे, दात इ. वस्तू जवळ बाळगणे, त्यांची विक्री करणे आणि बिबळ्याची शिकार करणे या गोष्टींना कायद्याने बंदी आहे.\nTags: जीवसृष्टी आणि पर्यावरण, जीवसृष्टी आणि पर्यावरण भाग - ३\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nएम्. एस्सी., (प्राणिविज्ञान), सेवानिवृत्त विभाग प्रमुख, यशवंत चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर.\nभारतीय धर्म – तत्त्वज्ञान\nयंत्र – स्वयंचल अभियांत्रिकी\nवैज्ञानिक चरित्रे – संस्था\nसामरिकशास्त्र – राष्ट्रीय सुरक्षा\nमानवी उत्क्रांती (Human Evolution)\nभारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)\nमानवाची उत्क्रांती (Evolution of Man)\nमानवी मेंदू (Human Brain)\nमहाराष्ट्र शासनOpens in a new tab\nनागरिकांची सनदOpens in a new tab\nमाहितीचा अधिकारOpens in a new tab\nविश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१२ ८०३\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, भारत\n© मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00794.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://rajbhavan-maharashtra.gov.in/video/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-29T06:29:19Z", "digest": "sha1:WX5OQWC5MXJYFNC7AKJ7JCZ3KA5B3MP3", "length": 3776, "nlines": 75, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "१६.११.२०१९: मुंबई पोलीसाव्दारे आयोजित स्वरतरंग २०१९ हा सास्कृतिक कार्यक्रम. | राजभवन महाराष्ट्र | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकायदे, अधिसूचना, इतर विभागांचे शासन निर्णय\nअधिकारी आदेश / परिपत्रके\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\n१६.११.२०१९: मुंबई पोलीसाव्दारे आयोजित स्वरतरंग २०१९ हा सास्कृतिक कार्यक्रम.\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\n१६.११.२०१९: मुंबई पोलीसाव्दारे आयोजित स्वरतरंग २०१९ हा सास्कृतिक कार्यक्रम.\nContent Owned by राजभवन महाराष्ट्र\nविकसित आणि होस्ट केलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार\nशेवटचे अद्यावत: Sep 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/each-artist-has-challenge-himself-be-perfect-pandit-jasraj-4847", "date_download": "2020-09-29T07:19:21Z", "digest": "sha1:5FWJA27SIZLDZDS4D642QVEWBI3WA5ST", "length": 25474, "nlines": 121, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "‘गायकाला ‘रियाजा’ची भूक लागणे महत्त्वाचे’ | Gomantak", "raw_content": "\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020 e-paper\n‘गायकाला ‘रियाजा’ची भूक लागणे महत्त्वाचे’\n‘गायकाला ‘रियाजा’ची भूक लागणे महत्त्वाचे’\nसोमवार, 24 ऑगस्ट 2020\nसंगीतश्रेष्ठ पं. जसराज यांचे नुकतेच देहावसान झाले. त्यांच्या अविस्मरणीय आठवणी प्रत्येकाच्या हृदयात आहेत. या आठवणी संगीताच्या माध्यमातून प्रत्येकाला नेहमीच जगण्याची प्रेरणा देत राहतील. प्रसिद्ध लेखिका अमिता सलत्री यांनी १४ जानेवारी १९९९ रोजी पं. जसराज यांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत आठवणींच्या स्वरुपात खास वाचकांसाठी...\nश्रोत्यांसमोर गाणं सादर करताना ‘जनताही जनार्दन है’ असं समजून, प्रत्यक्ष परमेश्वरासमोरच आपण गात आहोत अशी भावना प्रत्येक गायकाने मनात ठेवून त्याप्रमाणे गावं. ‘हर एक रागमे भी भगवान होता है, उसे अच्छी तरह गाया नही तो भगवानका अपमान होता है’ - संगीतश्रेष्ठ पं. जसराजजींची अशी ही संगीतधारणा.\nसंगीतमार्तंड पं. जसराज हे उत्तर भारतीय शास्त्रीय गायनातील एक उच्च कोटीचे गायक आहेत. साडेतीन सप्तकेपर्यंत सहज फिरणाऱ्या स्वच्छ, बुलंद, सुरेल आणि भावगंभीर आवाजामुळे पं. जसराज यांच्या मैफलीत रसिक गुंग होऊन जातात. पद्मभूषण, संगीतमार्तंड, स्वामी हरिदास संगीतरत्न, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, शिरोमणी अल्लाउद्दीन पुरस्कार, जॉईंट इंटरनॅशनल पुरस्कार असे देशविदेशांतून अनेक किताब व पुरस्कार मिळालेले आहेत.\nपं. जसराज यांचा जन्म संगीत कलाकारांची थोर प���ंपरा असलेल्या कुटुंबात झाला. आपले पिताश्री कै. पं. मोतीरामजी या आपल्या मोठ्या भावाकडून त्यांना मेवाती घराण्याची सखोल आणि दीर्घकालीन तालीम मिळालेली आहे. तसेच मोती घराण्याचेच एक श्रेष्ठी आणि सनदचे महाराणा श्री. जयवंतसिंगजी या त्यांच्या अध्यात्मिक गुरूकडूनही त्यांना मार्गदर्शन लाभलेले आहे.\nजयकृष्णमूर्ती, रुक्मिणीदेवी, एम. एस. शुभलक्ष्मी, शामागुडी श्रीनिवास अय्यर वगैरे संगीतश्रेष्ठींनी पं. जसराजींच्या गायनकलेचं नेहमीच कौतुक केले आहे. ‘अपने गानेसे प्रत्यक्ष भगवानकी प्रचिती करनेवाला यह गायक है’ असं ते सारे पं. जसराजजींबद्दल नेहमीच बोलायचे. या सर्वांच्या सहवासातील कित्येक किस्से पं. जसराजजींनी मला सांगितले.\nआज सारे जग शांतीच्या शोधात आहे. संगीत हे एकमेव माध्यम असं आहे जे आपल्याला खरीखुरी मनःशांती मिळवून देऊ शकते आणि त्यातल्या त्यात भारतीय संगीत हे मानवाला अंतर्मुख करणारे आहे. ‘ववह समाधीकी तरफ जानेवाला है, समाधीका मतलब शांती हमारे संगीतसे और जादा शांती कोई भी म्युझिक नही दे सकता’, पंडितजी भारतीय संगीताची महती सांगत होते. ‘पॉप-रॉक’कडे झुकणारे भारतीय कलाकार शेवटी भारतीय संगीताकडे वळतीलच यात शंका नाही. ज्यांना देवाने स्वर समजण्याचे मन आणि कान दिले नाहीत. केवळ तेच पॉप-रॉक संगीत ऐकतील, हेही तेवढंच खरं.\nआपल्या देशात शांतता नांदवण्यासाठी आपल्यासारखे ‘संगीतश्रेष्ठ’ काही प्रयत्न करू शकतील का, या माझ्या प्रश्नावर ते म्हणाले, की केवळ स्वार्थी राजकारण्यांमुळे आमच्या देशात अशांती माजली आहे. खरंं तर प्रत्येक राजकारणी हा सुशिक्षित आणि सुसंस्कारित हवा. विधानसभा, लोकसभा यासारख्या जागा अगदी मंदिरासारख्या आहेत. अशा पवित्र ठिकाणी जर हे गुंड राजकारणी वावरायला लागले तर आपल्या देशाचे भविष्य ते काय असेल अशावेळी आमच्यासारखे संगीत तपस्वी कशा प्रकारे बरे प्रयत्न करतील शांती नांदवण्यासाठी अशावेळी आमच्यासारखे संगीत तपस्वी कशा प्रकारे बरे प्रयत्न करतील शांती नांदवण्यासाठी आता एक मात्र करता येईल की संगीतकारांनी विशेषतः तुमच्यासारख्या पत्रकारांनी राजकारणात उतरायला हवं. म्हणजे काही तरी बदल होईल. ‘पद्मश्री, पद्मभूषण या पदव्या देताना आम्हा कलाकारांची जणू झडतीच घेतली जाते. तुम्हाला कधी पोलिसांनी पकडलं होतं का, तुम्ही कधी तुरु���गात वगैरे गेला नाहीत ना आता एक मात्र करता येईल की संगीतकारांनी विशेषतः तुमच्यासारख्या पत्रकारांनी राजकारणात उतरायला हवं. म्हणजे काही तरी बदल होईल. ‘पद्मश्री, पद्मभूषण या पदव्या देताना आम्हा कलाकारांची जणू झडतीच घेतली जाते. तुम्हाला कधी पोलिसांनी पकडलं होतं का, तुम्ही कधी तुरुंगात वगैरे गेला नाहीत ना वगैरे विक्षिप्त प्रश्न आम्हाला त्यावेळी विचारले जातात. मग या राजकारण्यांचाच ‘बायोडाटा’ का नाही तपासला जात वगैरे विक्षिप्त प्रश्न आम्हाला त्यावेळी विचारले जातात. मग या राजकारण्यांचाच ‘बायोडाटा’ का नाही तपासला जात त्यांना मुख्यमंत्री, प्रधानमंत्री करताना त्यांनी केलेल्या अनैतिक बाबींचा विचार करायला नको का त्यांना मुख्यमंत्री, प्रधानमंत्री करताना त्यांनी केलेल्या अनैतिक बाबींचा विचार करायला नको का सारं विधानच बदलणं गरजेचे आहे आता. पंडितजी राजकारण्यांबद्दल अगदी चिडून बोलत होते. मतदाराने मत देताना त्या त्या उमेदवाराचा वैयक्तिक बायोडेटा पडताळून पहाणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असं ते पुढे म्हणाले.\nकित्येक संगीत कलाकार असे आहेत की त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांची अगदी कंगाल स्थिती होते. अशा कलाकारांची सरकारने पर्व करायची गरज आहे नाही का या विषयावर बोलताना ते म्हणाले की सरकारला कुठल्याही कलाकाराचे काहीच पडलेले नाही. अशावेळी जनतेचेच कर्तव्य आहे की अशा कंगाल स्थितीतल्या कलाकारांची सेवा करणे, मानवतेच्या दृष्टिने या कलाकारांकडे बघितले पाहिजे. कारण संगीत ही कला सर्वच कलाकारांना श्रीमंत बनवत नाही. पैसा मिळवणं हे साध्य या कलेमागे नसतेच जणू. कलाकारांना पेंशन मिळणं तसं गरजेचे आहे. खरंतर आपल्या देशात प्रत्येक शाळेत ‘संगीत’ ही कला सर्वच कलाकारांना श्रीमंत बनवत नाही. पैसा मिळणं तसंं गरजेचे आहे. खरंतर आपल्या देशात प्रत्येक शाळेत ‘संगीत’ हा विषय सक्तीता केला गेला तर या कलाकारांना रोजगार मिळू शकेल. महाराष्ट्रामध्ये तसा प्रयत्न सुरू केला आहे. इतरत्रही ते व्हायला हवं. आमच्यासारख्या कित्येक ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकारांनी संगीताच्या क्षेत्रात भारत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या बदल्यात तरी भारत सरकारने संगीत हा विषय प्रत्येक शाळेत सक्तीचा करायला हवा. म्हणजे आमच्या कष्टांचे चीज होईल आणि भारत देशात कलाकारांच्या खाणी निर्माण होतील.\nउत्तम गायकीचं रहस्य काय या प्रश्नावर बोलताना पंडितजी पटकन म्हणाले की ‘each artist has to challenge himself to be perfect’ दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलाकाराचा स्वभाव हा त्याच्या गाण्यातून उतरत असतो. तेव्हा कलाकाराने सर्वप्रथम विनम्र आणि विनयशील असावे. मृदू-मुलायमता त्यांच्या स्वभावात असावी. ‘आहे ब्रह्माहंषी’ - मीच म्हणजे सारं काही, ही त्याची भावना असता कामा नये. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक कलाकार हा केवळ देवच घडवत असतो. तेव्हा कलाकाराने आपल्या कलेमार्फत त्याचे आभार मानले पाहिजेत. ही धन्यता त्याने मृदू गायकीतून देवाशी प्रगट करायला हवी. ‘चिल्ला के नही या प्रश्नावर बोलताना पंडितजी पटकन म्हणाले की ‘each artist has to challenge himself to be perfect’ दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलाकाराचा स्वभाव हा त्याच्या गाण्यातून उतरत असतो. तेव्हा कलाकाराने सर्वप्रथम विनम्र आणि विनयशील असावे. मृदू-मुलायमता त्यांच्या स्वभावात असावी. ‘आहे ब्रह्माहंषी’ - मीच म्हणजे सारं काही, ही त्याची भावना असता कामा नये. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक कलाकार हा केवळ देवच घडवत असतो. तेव्हा कलाकाराने आपल्या कलेमार्फत त्याचे आभार मानले पाहिजेत. ही धन्यता त्याने मृदू गायकीतून देवाशी प्रगट करायला हवी. ‘चिल्ला के नही’ आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की संगीत हा एक व्यवसाय बनवू नये. ती एक तपश्चर्याच समजावी. पैशाची ‘आस’ न ठेवता तुम्ही जेव्हा या तपश्चर्येत बुडाल तेव्हाच तुम्ही नामांकित व्हाल - ते पुढे म्हणाले.\nआजचे कलाकार हे ‘इन्स्टंट’ प्रकार मानतात. तुरंत ते नं. १ व्हायला बघतात. अशा उतावीळ कलाकारांना आपला काही डोस - असं मी म्हणताच पंडितजी म्हणाले, पहिल्या वर्गात शिकणाऱ्याने जर लगेचच एम.ए.ची डिग्री मिळविण्याची अपेक्षा केली तर ते केवढे हास्यास्पद ठरेल बरं - असं मी म्हणताच पंडितजी म्हणाले, पहिल्या वर्गात शिकणाऱ्याने जर लगेचच एम.ए.ची डिग्री मिळविण्याची अपेक्षा केली तर ते केवढे हास्यास्पद ठरेल बरं भारतीय संगीताबाबतीत तर श्रेष्ठांकडून असं म्हटलं गेलं आहे की चार जन्म संगीताची आराधना केल्यानंतर पाचव्य जन्मात काय तो कोणीही परिपूर्ण असा संगीतश्रेष्ठ बनू शकतो. अशी ती महान आणि खोल संगीत परंपरा आहे. तेव्हा अगदी पहिल्याच जन्मात मी ‘मोठा’ संगीतकार झालो अशी घमेंडी कुणीही बाळगू ��ये. आता जे जे संगीतमार्तंड झाले आहेत त्यांनी नक्कीच समजावं की हा आपला पाचवा जन्म आहे.\n‘रियाज’बद्दल बोलताना पंडितजी म्हणाले की, कमीतकमी ८ ते १० तास रियाज हा व्हायलाच हवा. प्रत्येक कलाकाराला केवळ अन्नाची भूक लागून चालत नाही. त्याला रिजाजची भूक सतत लागणं महत्त्वाचं आहे. गंडाबंधन करताना गूळ आणि चणे खायला देतात. त्याचा सखोल अर्थ मी जेव्हा पंडितजींना विचारला तेव्हा ते आधी हसले. म्हणाले, चांगला प्रश्न आहे. याचा अर्थ असा, की हे चणे लोखंडी चणे समजून खा. तुझ्या हातात लोखंडी चणे खायची प्रचंड शक्ती येऊ दे. म्हणजेच रियाजमध्ये एवढी शक्ती यावी की ‘तुम किसी लोहे को भी पिघला सकोगे \nसंगीत या एकाच क्षेत्रातून ‘सर्वधर्मसमभाव’ ही भावना खोलवर रुजली जात असते. ‘इस क्षेत्र में जात-पात, धर्म कुछ नही, जिसमें हम रियाज करते है, वोही हमारा घराना है जसे आमचे शिष्य हे सगळ्या धर्माचे असतात तसे आमचे चाहतेही सर्वधर्मीय असतात. त्यामुळे संगीत हे एकच क्षेत्र सर्व मनांना, हृदयांना जोडणारे आहे. ‘एकात्मता’ साधणारे आहे, पण सरकारने सुरू केलेली धर्मनिरपेक्षता मात्र अर्थहीनच आहे. कारण त्यांनी अल्पसंख्याकांना खूपच डोक्यावर चढविले आहे. याची मला अत्यंत चीड येते. मी असं म्हणतो म्हणून तुम्ही जरूर लिहा हं. - थोड्याशा नाराजीनेच पंडितजी बोलत होते.\nभारतात कित्येक ठिकाणी पंडितजींचे गुरुकुल म्हणजे संगीताश्रम आहेत. शिवाय कॅनडा येथे गेली १० वर्षे पं. जसराज स्कूल आॅफ म्युझिक फाऊंडेशन ही संस्था चालवतात. न्यू जर्सी येथे त्यांची जसराज म्युझिक अकादमी चालते. वर्षातून दीड-दोन महिने तेथे राहून शिष्यांना संगीताचे धडे देतात. अशा प्रकारचे गुरुकुल गोव्यातही सुरू करायला माझी तयारी आहे, असं ते ठामपणे म्हणाले.\nआपल्यासारख्या कलाकारांना लोक देवासमान मानतात. असं मी जसराजजींना नम्रपणे म्हटल्यावर ते प्रसन्नपणे हसले. ‘कलाकारांंको माननेकी परंपरा कबसे चलती है, मालुम है मला त्यांनी पुराणातली एक कथा ऐकवली. नारदमुनींनी एकदा भगवान विष्णूला विचारलं, ‘भगवान, आप रहते कहॉं है मला त्यांनी पुराणातली एक कथा ऐकवली. नारदमुनींनी एकदा भगवान विष्णूला विचारलं, ‘भगवान, आप रहते कहॉं है - धरातलमें, स्वर्गलोकमें या भूलोकमें - धरातलमें, स्वर्गलोकमें या भूलोकमें कहॉं’ तर भगवान विष्णू म्हणाले, ‘नाहं वसामि वैकुंठे, योगीनामची हृदय न च (मी वैकुंठात, स्वर्गात, भूतलावर किंवा योगीच्या हृदयात रहात नसतो.)\n‘मद्भक्ता यत्र गायन्ति, तंत्र तिष्ठा मी नारदा \n(माझे भक्त जेथे माझं गुणगान करतात तेथेच मी रहातो रे नारदा) गाना-बजाना यह एक भगवानकी देन है, और भगवान जिसपे खुश होता है, उसकोही वह गायक या संगीतकार बनाता है, आणि त्या कलाकारामध्येच जणू देवाचं वास्तव्य असतं. म्हणून जनतेला कलाकार हा देवासारखा वाटतो आणि कलाकारांना जनता ही जनार्दन वाटते. तर असं हे कलाकार आणि श्रोता यांनी एकमेकांत देवत्व जर पाहिलं तरच ही संगीत कला चिरंतर राहील. यात अतिशयोक्ती नाही...\nसत्संग: गुरूः साक्षात् परब्रह्म\n‘... पुन्हां ऐशा आग्रहासी करशील का सांग मशी करशील का सांग मशी निज फजिती करून घ्यावया निज फजिती करून घ्यावया\nआशालता ताईंचा स्मृती गंध\nकाही वर्षांपूर्वी पणजी सम्राट क्लबने आशालता वाबगावकर यांच्या प्रकट मुलाखतीचा एक खास...\nबिहार निवडणूक ‘आरजेडी’च्या फलकांवरून लालूंचे अस्तित्व पुसले\nपाटणा: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी संयुक्त...\nव्यक्तिमत्व विकासासाठी आपल्याला ठरवून काही गोष्टी कराव्या लागतील. सकारात्मक विचार...\nजेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन\nसातारा: मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं आज पहाटे कोरोनाच्या...\nहृदय खत fertiliser वन forest गाय cow भारत स्त्री गायक महाराष्ट्र maharashtra पुरस्कार awards कला रॉ राजकारण politics राजकारणी लोकसभा पद्मभूषण विषय topics रोजगार employment artist व्यवसाय profession संगीतकार कॅनडा वर्षा varsha\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/posco-law-should-not-allow-criminals-to-petition-for-mercy-president/", "date_download": "2020-09-29T08:01:21Z", "digest": "sha1:TLIVQFDMSZ3PJBRVPDB22APUQTRLPU27", "length": 7861, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पॉस्को कायद्यांतर्गत दोषींना दया याचिका करण्याची परवानगी देऊ नयेः राष्ट्रपती", "raw_content": "\nपॉस्को कायद्यांतर्गत दोषींना दया याचिका करण्याची परवानगी देऊ नयेः राष्ट्रपती\nनवी दिल्ली: अल्पवयीन मुलांना लैंगिक शोषणापासून वाचवण्यासाठी कठोर पॉस्को कायद्यांतर्गत कोणालाही दोषी आढळल्यास त्याला दया याचिका दाखल करण्याची परवानगी दिली जाऊ नये. असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले. राजस्थानच्या सिरोही येथे एका कार्यक्रमात राष्ट्रपती कोविंद बोलत होते. “महिलांची सुरक्षा ही एक गंभीर समस्या आहे. पॉस्को कायद्यांतर्गत बलात्काराच्या दोषींना दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असू नये. संसदेला दया याचिकांचा आढावा घ्यायला हवा.”\nयापूर्वी, लोकसभेत आज खासदारांनी तेलंगना चकमकीवरील चर्चेदरम्यान अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला. खासदारांनी संथ न्याय प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिल्लीच्या खासदार मीनाक्षी लेखी म्हणाल्या, की जे काही घडले ते कायद्यानुसार झाले. पोलिसांना शस्त्रे सजावटीसाठी नसतात.\nमीनाक्षी लेखी म्हणाल्या, ‘… तुम्ही गुन्हा कराल आणि हातकड्यांसह पळून जाण्याचा प्रयत्न कराल. तर पोलिसांकडे शस्त्रे सजवून ठेवण्यासाठी नाहीत. निर्भया प्रकरणात दिल्ली सरकारने निर्णय घेण्यासाठी फाइल बंद ठेवली. एन्काउंटरनंतर जे काही चौकशी प्रक्रिया होईल. त्याचे पालन केल्या जाईल.\nसंसदेत बलात्काराच्या घटनांवरील चर्चेदरम्यान कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी उन्नाव येथे बलात्कार पीडितेला जिवंत जाळल्याच्या घटनेबद्दल संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, उन्नावमध्ये पीडितेला 95% जाळण्यात आले, या देशात काय चालले आहे एकीकडे रामचे मंदिर बांधले जात आहे आणि दुसरीकडे सीता मैया यांना पेटवले जात आहे. असे करण्याचे धाडस गुन्हेगार कसे करतात एकीकडे रामचे मंदिर बांधले जात आहे आणि दुसरीकडे सीता मैया यांना पेटवले जात आहे. असे करण्याचे धाडस गुन्हेगार कसे करतात अधीर रंजन चौधरी यांच्या या वक्तव्यानंतर कॉंग्रेसच्या खासदारांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आणि उठून बाहेर गेले.\nहैदराबाद बलात्कार प्रकरणातील चार आरोपींचा आज सकाळी एन्काऊंटर करण्यात आला. चारही जणांवर महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून त्याला ठार मारून जाळल्याचा आरोप होता. पोलिसांचे म्हणणे आहे की हे सर्व आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते आणि यावेळी पोलिसांच्या गोळीबारात सर्व आरोपी ठार झाले आहेत.\nस्थलांतरित मजुरांचा मुद्दावरून मनोज बाजपेयीने केली खंत व्यक्त\nराजकीय चर्चा करणे गुन्हा आहे का राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना सवाल\nउदयनराजे आणि संभाजीराजेंच्या भूमिकेचा अर्थ एकच – शिवसेना\n‘दोन पक्षांचे बडे नेते भेटत असतील तर नक्कीच राजकीय….’\nई-कॉमर्स धोरण लवकरच जाहीर करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/mumbai/sushant-singh-rajput-case-bmc-clarification-vinay-tiwari-quarantine-a597/", "date_download": "2020-09-29T07:56:42Z", "digest": "sha1:G2KUTXGE63IIXO3C3YQSYLO77UL6554T", "length": 32594, "nlines": 417, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sushant Singh Rajput Case: ...म्हणून बिहारच्या IPS अधिकाऱ्यांना केलं क्वारंटाईन, BMCने सांगितलं नेमकं कारण - Marathi News | sushant singh rajput case bmc clarification on vinay tiwari quarantine | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\n\"हॉटेल सुरू करण्याचे संकेत दिले, लोकांनी आकाशात उडत कामावर यायचं का\nमान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप\nअजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप\nउच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन\nएमएमआरडीएचे अंदाजपत्रक : मेट्रो-४ वर यंदा होणार सर्वाधिक खर्च\nसुशांतची हत्या की आत्महत्या, हे गूढ उलगडणार एम्सने सीबीआयकडे सोपविला अहवाल\nसुशांतची हत्या की आत्महत्या, व्हिसेरा रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा\n'तर मी त्यांचे फोडेन थोबाड..', घाटी म्हणणाऱ्यांना उषा नाडकर्णीने सुनावले खडेबोल\nजोहरा सेहगल यांच्या कार्याला गुगलचा ‘सलाम’, बनवलं खास डूडल\nसारा अली खान आणि श्रद्धा कपूरच्या चौकशी दरम्यान NCB कडून झाली होती मोठी चूक, मग टीमने उचलले हे पाऊल\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nएक ऑक्टोबरपासून बदलणार आरोग्य विमा पॉलिसी; जाणून घ्या, काय होणार फायदा\nदेशात महिलांसह पुरूषांच्या BMI मध्ये मोठा बदल; वजनात ५ किलोंनी वाढ, सर्वेक्षणातून खुलासा\nकोरोना रुग्णांच्या 'या' २ उपचार पद्धतींबाबत आरोग्यमंत्रालयानं दिली धोक्याची सूचना\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nएक ऑक्टोबरपासून बदलणार आरोग्य विमा पॉलिसी; जाणून घ्या, काय होणार फायदा\nअकोला: कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ४३ नवे पॉझिटिव्ह\nमान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 96,318 लोकांना गमवावा लागला जीव\nऑक्टोबरमध्ये सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार: आदित्य ठाकरे\nदिशा पटानीच्या या ‘रेड लिपस्टिक’ सेल्फीवर टायगरही फिदा, सोशल मीडियावर क्षणात झाला व्हायरल\n��जून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप\nसोलापूर : महिला बचत गटाचे कर्ज माफीसाठी पंढरपुरात मनसेचा विराट मोर्चा; हजारो महिलांचा सहभाग\nराज्यातील सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, ऑक्टोबरमधील तारखांमध्ये पुन्हा बदल केल्या परिपत्रक जारी.\n...म्हणून इशान किशनला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी पाठवलं नाही, रोहितनं सांगितलं नेमकं कारण\n'Harami' Trailer: इम्रान हाश्मीच्या खतरनाक लूकने सर्वच थक्क, बघा 'हरामी' सिनेमाचा ट्रेलर\nराज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७०,५८९ नवे रुग्ण; ७७६ जणांचा मृत्यू.\nपुणे - तरुणाचा खून करुन पोत्यात बांधून टाकला, नवले ब्रीजजवळील घटना\nFarmers Protest : कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार; 'या' दिवशी देशव्यापी रेलरोकोची हाक\nएक ऑक्टोबरपासून बदलणार आरोग्य विमा पॉलिसी; जाणून घ्या, काय होणार फायदा\nअकोला: कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ४३ नवे पॉझिटिव्ह\nमान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 96,318 लोकांना गमवावा लागला जीव\nऑक्टोबरमध्ये सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार: आदित्य ठाकरे\nदिशा पटानीच्या या ‘रेड लिपस्टिक’ सेल्फीवर टायगरही फिदा, सोशल मीडियावर क्षणात झाला व्हायरल\nअजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप\nसोलापूर : महिला बचत गटाचे कर्ज माफीसाठी पंढरपुरात मनसेचा विराट मोर्चा; हजारो महिलांचा सहभाग\nराज्यातील सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, ऑक्टोबरमधील तारखांमध्ये पुन्हा बदल केल्या परिपत्रक जारी.\n...म्हणून इशान किशनला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी पाठवलं नाही, रोहितनं सांगितलं नेमकं कारण\n'Harami' Trailer: इम्रान हाश्मीच्या खतरनाक लूकने सर्वच थक्क, बघा 'हरामी' सिनेमाचा ट्रेलर\nराज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७०,५८९ नवे रुग्ण; ७७६ जणांचा मृत्यू.\nपुणे - तरुणाचा खून करुन पोत्यात बांधून टाकला, नवले ब्रीजजवळील घटना\nFarmers Protest : कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार; 'या' दिवशी देशव्यापी रेलरोकोची हाक\nAll post in लाइव न्यूज़\nSushant Singh Rajput Case: ...म्हणून बिहारच्या IPS अधिकाऱ्यांना केलं क्वारंटाईन, BMCने सांगितलं नेमकं कारण\nSushant Singh Rajput Case: बिहारच्या IPS अधिकाऱ्यांना क्वारंटाईन का केलं यामागचं नेमकं कारण आता पालिकेने सांगितलं आहे. BMC ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.\nSushant Singh Rajput Case: ...म्हणून बिहारच्या IPS अधिकाऱ्यांना केलं क्वारंटाईन, BMCने सांगितलं नेमकं कारण\nमुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी तपासासाठी मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला BMC ने केलं क्वारंटाईन केल्याची घटना समोर आली आहे. अधिकाऱ्यांना क्वारंटाईन केल्यानंतर अनेकांनी पालिका आणि पोलिसांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. मात्र बिहारच्या IPS अधिकाऱ्यांना क्वारंटाईन का केलं यामागचं नेमकं कारण आता पालिकेने सांगितलं आहे. BMC ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.\nसुशांतच्या आत्महत्ये प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी आयपीएस अधिकारी आणि बिहार शहर पूर्वचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र मुंबई महानगरपालिकेने त्यांना क्वारंटाईन केलं आहे. बिहार पोलिसांनी तिवारी यांना जबरदस्तीने क्वारंटाईन केल्याचा आरोप केला आहे. मात्र यावर आता मुंबई महापालिकेने विनय तिवारी यांचे क्वारंटाईन योग्यच असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच राज्य सरकारच्या नियमावलींचा हवाला देखील दिला आहे.\nगृह अलगीकरणात ठेवल्याच्या बातम्यांबाबत वस्तुस्थिती. pic.twitter.com/F0BrSzVj3R\nबिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी हे बिहारमधून आले होते. मुंबईच्या गोरेगाव पूर्वमधील राज्य राखीव पोलीस दलाच्या विश्रामगृहात ते थांबले होते. त्याची माहिती पालिकेच्या पी/दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी विश्रामगृहावर जाऊन त्यांना क्वॉरंटाईन केले. तिवारी हे देशांतर्गत प्रवासी असल्याने राज्य शासनाच्या नियमावलीनुसार त्यांना होम क्वॉरंटाईन करणे आवश्यक होते. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली असल्याचं पालिकेने म्हटलं आहे.\nमहापालिकेच्या पथकाने बिहार येथून आलेल्या या अधिकाऱ्यांना देशांतर्गत प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी लागू असलेली होम क्वॉरंटाईनची प्रक्रिया सांगण्यात आली. त्यांना राज्य शासनाचे दिनांक 25 मे 2020 रोजीचे आदेश क्रमांक डिएमयू/2020/सीआर 92/डिएसएम 1 अन्वये दे���ांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्याची नियमावली दाखवण्यात आली आणि त्यानुसार त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसेच राज्य शासनाच्या नियमावलीनुसार, क्वारंटाईनमध्ये सूट मिळण्यासाठी महानगरपालिकेच्या सक्षम प्राधिकाऱ्याकडे नियमावलीनुसार अर्ज केल्यास सूट मिळेल अशी माहितीही देण्यात आली आहे.\nRaksha Bandhan 2020: रोहित पवारांचं अनोखं रक्षाबंधन, कोरोना वॉरिअर्स बहिणींची घेतली खास भेट\nSushant Singh Rajput Case: 'पालिका आणि पोलिसांना वेड लागलं वाटतं'; संजय निरुपम यांचा हल्लाबोल\n टेस्ट केल्यानंतर 'या' शहरात गायब झाले 2290 कोरोना पॉझिटिव्ह, परिसरात खळबळ\nVideo - ...अन् पाकिस्तानी न्यूज चॅनलवर अचानक फडकला भारताचा झेंडा\nSushant Singh Rajput Case: मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला BMCने जबरदस्तीने केलं क्वारंटाईन, बिहार पोलिसांचा आरोप\n राज्यात 9,509 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 4 लाखांवर\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nSushant Singh RajputMumbaiBiharPoliceSushant Singhसुशांत सिंग रजपूतमुंबईबिहारपोलिससुशांत सिंग\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n... अन्यथा पोलीस कर्मचाऱ्यांना 'तो' निर्णय मान्य करावाच लागेल : पुणे पोलीस आयुक्त\nपुणे पोलीस दलात बदल्यांवरून 'नाराजीनाट्य'; आयुक्तांकडे दाद मागण्यासाठी कर्मचाऱ्यांची रांग\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nपुणेकरांनो, सर्व्हेच्या नावाखाली घरी येणाऱ्यांचे ओळखपत्र विचारा : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता\nमान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप\nएमएमआरडीएचे अंदाजपत्रक : मेट्रो-४ वर यंदा होणार सर्वाधिक खर्च\nशिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली कैफियत, निधी मिळत नाही\nराज्यात अचानक ‘काहीतरी’ घडेल\nअनलॉक-५ : मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे सुरू होण्याची शक्यता\nऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उघडणार राज्यातील रेस्टॉरंट-बार\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nएक ऑक्टोबरपासून बदलणार आरोग्य विमा पॉलिसी; जाणून घ्या, काय होणार फायदा\nजोहरा सेहगल यांच्या कार्याला गुगलचा ‘सलाम’, बनवलं खास डूडल\nकोरोना रुग्णांच्या 'या' २ उपचार पद्धतींबाबत आरोग्यमंत्रालयानं दिली धोक्याची सूचना\nकरोडोंची मालकीण आहे रणबीर कपूरची बहीण रिध्दीमा, काही वर्षांपूर्वी तिच्यावरही लागला होता चोरीचा आरोप\n अखेर मंगळ ग्रहावर पाणी सापडलं, जमिनीखाली दडली आहेत तीन सरोवर\nEsha Gupta Photos: ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो\nIPL 2020 : सामना भलेही RCBनं जिंकला, पण मनात कायमचं घर केलं ते या फोटोनं\nअभिनेत्री अमृता खानविलकरच्या दिलखेच अदांवर चाहते झाले फिदा, फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर\nसंस्कृती बालगुडेच्या स्टायलिश लूकची चाहत्यांना भुरळ\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nकुंभारीच्या माळरानावर तयार होते दररोज ५०० लिटर विषारी ताडी\nदेशात महिलांसह पुरूषांच्या BMI मध्ये मोठा बदल; वजनात ५ किलोंनी वाढ, सर्वेक्षणातून खुलासा\nअकोला: कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ४३ नवे पॉझिटिव्ह\nतळोद्यात ‘रेड कॉटन बग’चा प्रादुर्भाव\nतळोदा तालुक्यात पंचनामे सुरू\nमान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप\nराफेल आल्यानं एक कमी दूर, तर दुसरी तयार; हवाई दलासमोर मोठं संकट\nपुण्यातील‘सोनावणे प्रसुतीगृहा’ची अभिमानास्पद कामगिरी कोरोनाग्रस्त मातांची १०९ अर्भके कोरोनामुक्त\nअजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप\nउच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन\nFarmers Protest : कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार; 'या' दिवशी देशव्यापी रेलरोकोची हाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/politics/fir-filed-against-shivsena-mp-omprakash-rajenimbalkar-due-to-farmer-suicide-osmanabad-112395.html", "date_download": "2020-09-29T07:23:04Z", "digest": "sha1:VEKAQXQFWWRAIH4L22ZDHXQ464YTMIXN", "length": 15949, "nlines": 193, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "शेतकरी आत्महत्येप्रकरणी शिवसेना खासदार ओम ���ाजेनिंबाळकरांवर गुन्हा दाखल", "raw_content": "\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nशेतकरी आत्महत्येप्रकरणी शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकरांवर गुन्हा दाखल\nशेतकरी आत्महत्येप्रकरणी शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकरांवर गुन्हा दाखल\nशिवसेनेचे विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांच्यासह अन्य 5 जणांवर फसवणुकीचा आणि शेतकऱ्याला आत्महत्येस (Farmer Suicide) प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसंतोष जाधव, टीव्ही 9 मराठी, उस्मानाबाद\nउस्मानाबाद : शिवसेनेचे विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांच्यासह अन्य 5 जणांवर फसवणुकीचा आणि शेतकऱ्याला आत्महत्येस (Farmer Suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.\nउस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तड़वळे या गावातील दिलीप ढवळे या शेतकऱ्याची फसवणूक झाल्याने 12 एप्रिल 2019 रोजी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कारखाना सुरु करण्यासाठी 2010 रोजी कर्ज घेतले होते. मात्र कर्ज परत फेडू न शकल्यामुळे बँकेने त्यांची जमीन लिलावासाठी काढली. त्यामुळे तणावाखाली येऊन त्यांनी आत्महत्या केली.\nत्यानंतर त्यांचा पुतण्या राज ढवळे यांनी पोलिसांत गुन्हा नोंद करण्याची तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी तब्बल 5 महिने तपास केल्यानंतर ओम राजेनिंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.\nआत्महत्या केल्यावर ढवळे यांच्या खिशात दोन वेगवेगळ्या चिठ्ठ्या सापडल्या. त्यातील एका चिठ्ठीत त्यांनी आत्महत्येस ओम राजे निंबाळकर आणि वसंत दादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक जबाबदार असल्याचा उल्लेख केला होता. तर दुसऱ्या चिठ्ठीत 13 शेतकऱ्यांनी तेरणा कारखान्याबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र भेट झाली नाही, असं त्यात म्हटलं होते. त्यासोबतच शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार ओम राजे यांना मतदान न करण्याचे आवाहन केले होते.\nदरम्यान, शेतकरी ढवळे यांच्या आत्महत्येचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत चांगलाच गाजला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वत: त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली होती, तर उद्धव ठाकरे यांनी जाहीर भाषणात शेतकऱ्याला न्याय देण्याचे आश्वासन दिले होते.\nमार्केट कमिटीचा सेझ बुडेल याची चिंता काँग्रेसला पडलीय काय\n\"तुमच्या निर्णयांमुळे शेतकऱ्याच्या गळ्यातील सुती उपरण्याची जागा सुती दोरी घेतेय\",…\nशिवसेना येत नसल्यास राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं, आठवलेंचं आमंत्रण\nसुशांत सिंह प्रकरणी जे छाती बडवून घेत होते, ते आता…\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची…\nEknath Khadse | एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते, भाजपकडून अन्याय :…\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा\nआम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही, सरकार कोसळेल तेव्हा बघू…\nCorona : राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांना कोरोनाची लागण\nLive Update : भाजप नेते किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात\nनागपुरात दीड महिन्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा ग्राफ घसरला\nGoogle Birthday Doodle : गुगलचा 22 वा जन्मदिवस, जन्मदिनानिमित्त खास…\nUma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये…\nMumbai Local train : पश्चिम रेल्वेचा महिलांसाठी मोठा निर्णय\nघरातच IPL ची ऑनलाईन बेटिंग, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, नवी…\nदीपिका, सारा, श्रद्धाची NCB कडून चौकशी, 'हे' प्रश्न विचारले जाण्याची…\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल ���ंकटात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tkstoryteller.com/doppelganger-strange-stories-marathi/", "date_download": "2020-09-29T08:30:04Z", "digest": "sha1:4GI2V27GIMUTJ3SH5AQWYLTFOUX4OUQG", "length": 17186, "nlines": 67, "source_domain": "www.tkstoryteller.com", "title": "Doppelganger | Strange Stories – अद्भुत गोष्टी – TK Storyteller", "raw_content": "\nतुमच्या कथा / अनुभव पाठवा..\nतुमच्या कथा / अनुभव पाठवा..\nमागच्या आठवड्यात 3 दिवस सलग सुट्टी आल्यामुळे सगळी भावंड मिळून वाड्याला ताई च्या जुन्या घरी राहायला गेलो होतो. कमी वस्ती असलेलं गाव त्यामुळे शांत वातावरण. तसे आम्ही नेहमी वेळ काढून इथे यायचो तेवढाच नेहमीच्या धावपळीच्या दिनक्रमातून आराम.\nआम्ही संध्याकाळी पोहोचलो. सगळे उत्साहित होते पण माझा भाऊ रोहित मात्र आल्यापासून अस्वस्थ होता. आम्ही सगळ्यांनी त्यांला विचारण्याचा प्रयत्न केला पण काही नाही असे बोलून त्याने विषय टाळला. त्याचे असे वागणे सगळ्यांनाच खटकले कारण नेहमी उत्साही असलेला माझा भाऊ आज मात्र अगदी शांत होता. त्याला ऑफिस च्या गेट वरून पिक अप करताना ही हा बदल मला जाणवला होता पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं.\nफ्रेश झाल्यावर आमच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. पण माझा भाऊ मात्र अजून त्याच मनस्थितीत होता. कोण जाणे काय बिनसले होते त्याचे. मी पुन्हा एकदा विचारण्याचा प्रयत्न केला पण या वेळी फक्त मान हलवून कसलीच इच्छा नसल्याचा इशारा त्याने केला.\nरात्र होत आली होती. कमी वस्ती असल्यामुळे वाहनांची वर्दळ अजिबात नव्हती. ताई जेवण करत होती. आम्ही बाहेर वऱ्यांड्यात गप्पा मारत बसलो होतो. काही वेळा नंतर ताई ने आत बोलावले. आमची जेवणे उरकली. माझा भाऊ आमच्यात असून नसल्यासारखा वागत होता. जेवत असताना काही मागण्या व्यतिरिक्त तो कोणाशी काहीच बोलला नाही. रात्री फेरफटका मारायला म्हणून आम्ही सगळे बाहेर पडलो. भावाची अजिबात इच्छा नव्हती म्हणून तो तिथेच घरासमोर झाडा खाली असलेल्या पाळण्यावर बसून राहिला. आम्ही बाहेर फिरत असताना विषय निघाला की याला नक्की काय झालंय. साहजिकच प्रश्न मला विचारला गेला होता पण कारण मला ही माहीत नव्हतं त्यामुळे मला काही च सांगता आले नाही. साधारण अर्ध्या तासा नंतर आम्ही पुन्हा घराकडे वळलो. भाऊ तसाच बसून होता कसला तरी विचार करत. आता मात्र काळजी वाटणे साहजिक होते. मी जाऊन विचारले “काय झालंय.. कोणी काही बोलले का.. कोणी काही बोलले का..” त्याने फक्त नकारार्थी मान हलवली. मी पुढे म्हंटले “चल.. आता कसलाही विचार करू नकोस, खूप रात्र झाली आहे झोपायला चल.. आपण उद्या तुझा मूड चांगला झाल्यावर बोलू”..\n“तू जा झोपायला मी येतो नंतर” भाऊ म्हणाला. आता मात्र वैतागून मी काहीही न बोलता झोपायला गेलो. साधारण पहाटे पाउणे चार ला ताई ला कसल्या तरी आवाजाने जाग आली म्हणून तिने सहज उठून खिडकी बाहेर डोकावले.. आणि ती दचकली.. भाऊ पाळण्यावर अगदी तसाच बसून होता. पूर्ण रात्रभर.. तिने सर्वाना उठवले. आम्ही त्याच्या जवळ जाऊन पुन्हा विचारपूस केली. पण तो अजूनही काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता.. आम्ही त्याला कसे बसे घरात नेले.\nमी ठरवले होते की उजाडायला लागले की याला घेऊन घर गाठायचे. घरी गेल्यावर कदाचित तो काय झाले ते सांगेल. कार घेऊन मी निघालो. घाई गडबडीत पाण्याची बाटली घ्यायला विसरलो होतो. म्हणून काही अंतरावर असलेल्या एका धाब्याजवळ गाडी थांबवली आणि पाणी घ्यायला उतरलो.\nअवघ्या 5 मिनिटांनी मी पुन्हा गाडी जवळ आलो आणि बघतो तर काय.. भाऊ गाडीत नव्हता.. पटकन फोन लावून पहिला पण तो ही not reachable येत होता. आजूबाजूला विचारपूस केली पण मी वर्णन केलेल्या व्यक्तीला कोणीच पाहिले नव्हते. मग भाऊ नक्की गेला कुठे. ताई ला फोन ट्राय केला पण तो ही लागत नव्हता. तब्बल 4 तास मी वेड्यासारखा त्याला शोधत होतो. तो परिसर मी पूर्ण पिंजून काढला..\nशेवटी हताश होऊन मी घरी जायचे ठरवले. घरी फोन करून कळवू असे वाटले पण आई वडिल घाबरतील म्हणून मी घरी जाऊनच काय ते सांगायचे ठरवले. काही तासांच्या प्रवासा नंतर मी घरी आलो. घरी कोणीच नव्हते.. आई बहुतेक बाहेर गेली असावी म्हणून मी फोन लावून पहिला पण 7-8 वेळा फोन करून सुद्धा तिने काही उचलला नाही.\nमी चिडून आत खोलीत आलो आणि बिछान्यावर पाठ टेकवली. काही क्षणासाठी डोळे मिटले आणि झालेल्या धावपळीमुळे झोप कधी लागली कळलेच नाही. जाग आली तेव्हा दुपारचे 2 वाजत आले होते. आई भावाशी काही तरी बोलत होती. मी तडक उठलो आणि भावाला जाब विचारायला बाहेर आलो. काही बोलण्याआधी भाऊच म्हणाला “काय.. कशी झाली ट्रिप.. या वेळेस किती मजा केली..\nआता मात्र माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी चिडून म्हणालो “तुला काही कळतेय तू कसा वागलास काल.. एकतर पूर्ण दिवस भर कोणाशी बोलला नाहीस.. रात्रभर तिथे बाहेर बसून राहिलास आणि आता तुला ही मस्करी सुचतेय.. मला किती त्रास दिलास.. आजही सकाळी येताना तू अर्ध्या रस्त्यात गाडीतून उतरून निघून आलास.. तुला काहीच कसे वाटत नाही भाऊ.... एकतर पूर्ण दिवस भर कोणाशी बोलला नाहीस.. रात्रभर तिथे बाहेर बसून राहिलास आणि आता तुला ही मस्करी सुचतेय.. मला किती त्रास दिलास.. आजही सकाळी येताना तू अर्ध्या रस्त्यात गाडीतून उतरून निघून आलास.. तुला काहीच कसे वाटत नाही भाऊ..\nभाऊ थोडा विचारात पडला आणि म्हणाला “कशा बद्दल बोलतोय तू.. मी कालच म्हणालो होतो की ऑफिस च्या कामामुळे यावेळी मला वाड्याला यायला जमणार नाही त्यामुळे तुम्ही जा.. आणि आता तू हे काय निरर्थक बडबडतोय मी कालच म्हणालो होतो की ऑफिस च्या कामामुळे यावेळी मला वाड्याला यायला जमणार नाही त्यामुळे तुम्ही जा.. आणि आता तू हे काय निरर्थक बडबडतोय\nमी म्हणालो “भाऊ आता हे अति होतय.. मला आधीच खूप त्रास दिलाय तू आणि तुझ्यामुळे बाकी सगळ्यांना खूप मनस्ताप झालाय”.. भाऊ माझे बोलणे तोडत म्हणाला “अरे काय फालतू च नाटक लावलंय मी काल ऑफिस च्या कामा निमित्त एका साईट व्हीसीट साठी गेलो होतो मी वाड्याला तिथे कसा येईन… आईला विचार हवे तर..\nमी आई कडे पाहिले आणि ती म्हणाली “बघतोस काय खरं बोलतोय तो.. तुला काय झालंय आणि कधी आलास सकाळी.. झोप नीट झाली नाहीये का\nआता मात्र माझा राग गेला होता आणि मी पूर्ण कोड्यात पडलो होतो. कालचा दिवस, भावाचे वागणे, आज येताना जे झाले ते.. हे सगळे काय चालू आहे.. हे स्वप्न तर नव्हते.. आणि मी या गोष्टीचा एकटा साक्षीदार नव्हतो.. त्याच वेळी ताई चा फोन आला कदाचित तुम्ही पोहोचलात का हे विचारायला.. मी फोन सरळ भावाच्या हातात दिला.. भावाने बोलायला सुरुवात केली आणि त्याची वाचाच बंद झाली..\nकाल भाऊ इथे घरीच होता आणि वाड्याला आलाच नव्हता.. मग आमच्या बरोबर असणारी ती व्यक्ती कोण होती.. अगदी हुबेहूब माझ्या सख्या भावसारखी दिसणारी.. तो माझा भाऊ नव्हता हे मात्र मला कळून चुकले कारण अर्ध्या रस्त्यातून अचानक निघून जाणे असे माझा भाऊ करणार नाही.. ताई आणि बाकीची भावंडे दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आली होती.. घडलेल्या प्रकाराबद्दल खूप वेळ चर्चा झाली पण निष्कर्ष काहीच निघाला नाही.. सहज म्हणून मी आज इंटरनेटवर सर्च करून पाहिले आणि मला doppelganger (डॉपलगँगर) या प्रकारा बद्दल कळले. डॉपलगँगर म्हणजे आपल्यासारखाच दिसणारा दुसरा व्यक्ती जो आता जिवंत नाही. हे ऐकून थोडे विचत्र वाटले पण याबद्दल अजून माहिती घेतल्यावर आणि व्हिडीओ पाहिल्यावर हा प्रकार अस्तित्वात आहे हे पटले.. त्यातले एक उदाहरण द्यायचे झाले तर Emilie Sagge. तुम्ही Emilie Sagge doppelganger म्हणून सर्च करू शकता.. कदाचित माझ्या भावा बद्दल ही हेच आणि असेच घडले असावे..\n10 Strange Places in India | भारतातल्या १० चित्रविचित्र रहस्यमयी जागा\nसुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गूढ | अद्भुत गोष्टी – Strange Things\nया वेबसाईट वर पोस्ट केल्या जाणाऱ्या कथा, अनुभवांच्या वास्तविकतेचा दावा वेबसाईट करत नाही. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा वेबसाईट चा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.\nचिंचेच्या पारंब्या – मराठी भयकथा September 20, 2020\nटेकडीवरचा फेरा – भयकथा September 1, 2020\nअज्ञात – एक अविस्मरणीय अनुभव | मराठी भयकथा | TK Storyteller August 27, 2020\nतुमच्या कथा / अनुभव पाठवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/famdon-p37116768", "date_download": "2020-09-29T08:59:41Z", "digest": "sha1:UE5PEKCIACUKHPFQKKPIFT655ACQPJWP", "length": 18509, "nlines": 321, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Famdon in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Famdon upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n115 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n115 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nसदस्य इस दवा को ₹29.93 में ख़रीदे\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n115 ल��गों ने इसको हाल ही में खरीदा\nसदस्यता आपके बैग में जोड़ दी गयी है\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपली अपलोड केलेली सूचना\nFamdon खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें पेट में अल्सर (छाले) गर्ड (जीईआरडी) बदहजमी (अपच) एसिडिटी (पेट में जलन) सीने में जलन\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Famdon घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Famdonचा वापर सुरक्षित आहे काय\nFamdon गर्भावस्थेत घेण्यास सुरक्षित आहे.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Famdonचा वापर सुरक्षित आहे काय\nFamdon स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित आहे.\nFamdonचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nFamdon चा मूत्रपिंडावर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना मूत्रपिंड वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nFamdonचा यकृतावरील परिणाम काय आहे\nFamdon हे यकृत साठी क्वचितच हानिकारक आहे.\nFamdonचा हृदयावरील परिणाम काय आहे\nFamdon हृदय साठी पूर्णपणे सुरक्षित आहे.\nFamdon खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Famdon घेऊ नये -\nFamdon हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Famdon सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nहोय, Famdon घेतल्यानंतर तुम्ही आरामात मशिनरी वापरू शकता किंवा वाहन चालवू शकता, कारण यामुळे तुम्हाला पेंग येत नाही.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Famdon घ्या.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nFamdon मानसिक विकारांना बरे करण्यास किंवा त्यांच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.\nआहार आणि Famdon दरम्यान अभिक्रिया\nअन्नपदार्थासोबत Famdon घेणे सुरक्षित असते.\nअल्कोहोल आणि Famdon दरम्यान अभिक्रिया\nFamdon आणि अल्कोहोल ��कत्र घेतल्याने तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Famdon घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्यांची मदत करा\nतुम्ही Famdon याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Famdon च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Famdon चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Famdon चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tkstoryteller.com/vayangani-marathi-horror-story/", "date_download": "2020-09-29T08:25:57Z", "digest": "sha1:PQJQRXNXNQL5I3BSYXVQSEXAAY6CIHJO", "length": 16127, "nlines": 71, "source_domain": "www.tkstoryteller.com", "title": "वायंगणी – एक अविस्मरणीय अनुभव – Marathi Bhaykatha – TK Storyteller", "raw_content": "\nतुमच्या कथा / अनुभव पाठवा..\nतुमच्या कथा / अनुभव पाठवा..\nवायंगणी – एक अविस्मरणीय अनुभव – Marathi Bhaykatha\nवायंगणी – एक अविस्मरणीय अनुभव – Marathi Bhaykatha\nअनुभव – संदेश वेळणेकर\nत्या रात्री मी डेस्क वर पुस्तक वाचत बसलो होतो. थोड्या वेळाने आईची हाक ऐकू आली. गावाकडच्या मित्राचा फोन आला होता आनंदाची बातमी द्यायला. त्याचे लग्न ठरले होते. मी लवकरच येतो भेटायला सांगून फोन ठेवला आणि जायच्या तयारी ला लागलो.\nदुसऱ्याच दिवशी संध्याकाळी आईचा निरोप घेऊन गावी मित्राच्या लग्नासाठी निघालो. घरातून काही अंतर चाललो असेन आणि माझ्या समोरून एक काळी कुट्ट मांजर आडवी गेली. आता मला या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही म्हणून मी दुर्लक्ष करून झपाझप पावले टाकत पुढे निघालो. पण तितक्यात अचानक पाऊस सुरू झाला आणि नेमकी छत्री घरीच राहिली हे लक्षात आलं. मी धावतच एस टी स्थानका जवळ पोहीचलो पण तोपर्यन्त संपूर्ण भिजून गेलो होतो. त्यातच सतत मित्रांचे फोन येत होते कुठे पोहीचलास विचारायला त्यामुळे थोडी चीड चीड होत होती.\nबस आली आणि मी चढून अगदी मागच्या मोठ्या सीट वर जाऊन बसलो. बाजूलाच 70-80 वर्षाच्या आजीबाई बसल्या होत्या. पेहराव साधारण माझ्या आजी सारखाच होता.. कपाळावर मोठं कुंकू, सडपातळ बांधा आणि हिरवी साडी. आवाज एकदम कणखर होता. तिने मला विचारले “पोरा कुठे चाललास” मी म्हणालो “मित्राच्या लग्न साठी निघालो आहे वायंगणी ला”.. त्यानंतर आमच्यात बोलणे सुरु झाले आणि बोलता रात्र कधी झाली आणि डोळा कधी लागला कळलेच नाही.\nरात्री साधारण 1.30 ला कंडक्टर चा आवाज कानावर पडला ‘चला वायंगणी आलं’ आणि मी खडबडून जागा झालो. मी बॅग घेऊन जायला निघालो तर त्या आजीने हाक दिली आणि म्हणाली ‘बाळा या वेळेला इथे उतरू नकोस’. मी थोडया गोंधळात पडलो. मी आजी कडे बघून स्मित हास्य केलं आणि जायला पुढे फिरलो तसे कंडक्टर ही म्हणाला “त्या बरोबर म्हणतायेत साहेब या वेळी इथे उतरणे बरे नाही” मी प्रश्नार्थक नजरेने कंडक्टर कडे पाहिले आणि बस मधून खाली उतरलो. कंडक्टर ने दरवाजा लावला आणि खिडकीतून डोके बाहेर काढत म्हणाला “साहेब जपून जा.. रस्त्यात कोणी भेटले तर थांबू नका”..\nआता मात्र मी जरा स्थिरावलो आणि तो असे का बोलला असेल या विचारात पडलो. पण बस च्या आवाजाने मी पुन्हा भानावर आलो. मी रस्त्याच्या कडेने चालायला सुरुवात केली. मागे वळून पाहिले तर त्या काळ्या कुट्ट अंधारात बस दिसेनाशी झाली होती. मी चहूकडे नजर फिरवली. त्या निर्जन रस्त्यावर मी एकटाच चालत होतो. काही अंतर चालल्यावर मला गावाकडे जाताना लागणारी थोडी वस्ती दिसली. तिथून गाव तसे बऱ्यापैकी लांब होते.\nचालत असताना मला कंडक्टर ने सांगितलेले वाक्य आठवले आणि पुढे नजर गेली. पुढच्या वळणावर एक वृद्ध माणूस आणि साधारण 22-23 वर्षाची सुंदर तरुणी उभी असलेली दिसली. तो म्हातारा जर विचित्रच दिसत होता. आश्चर्य म्हणजे त्याच्या हातात एक जुना कंदील होता आणि त्याने घोंगडी अंगावर घेतली होती. मी मनात केले की काय माणूस आहे, मोबाईल च्या जमान���यात कंदील घेऊन फिरतोय. माझे लक्ष त्या तरुणीकडे गेले आणि काही क्षणासाठी मी पूर्ण भारावून गेलो. चेहऱ्यावर गोड हास्य, सुंदर डोळे, नजर हटणार नाही असे सौंदर्य.\nपण पुढच्याच क्षणी मी भानावर आलो. हे दोघे इतक्या रात्री इथे काय करत असावेत. मी त्यांच्या समोरून जायला निघालो तेवढ्यात ते दोघेही थोडे पुढे आले आणि मी किंचितसा दचकलो. त्या वृद्ध माणसाने अतिशय मृदू स्वरात विचारले “कुठे निघालात साहेब”. मी जरा दबक्या आवाजात म्हणालो “कुठे नाही इथेच मित्राकडे लग्नाला वायंगणी ला”.. तो वृध्द पुढे म्हणाला “चला मग सोबतच जाऊया आम्हाला ही तिथेच जायचे आहे”. ती तरुणी मला एक टक पाहत होती. अगदी निरखून..\nमला आता विचित्र वाटू लागले होते. कारण ओळख वैगरे नसताना हे दोघे माझ्याबरोबर चालत होते. माझ्या मनात असंख्य प्रश्न येऊ लागले.. हे नक्की आहेत तरी कोण इतक्या रात्री इथे कसे इतक्या रात्री इथे कसे आणि माझ्या बरोबरच मला जायचे त्याच ठिकाणी कसे येत आहेत आणि माझ्या बरोबरच मला जायचे त्याच ठिकाणी कसे येत आहेत . त्या दोघांची ती नजर असे भासवत होती की ते माझीच वाट पाहत इथे थांबले आहेत. मी त्यांना विचारायचा प्रयत्न केला की तुम्ही कुठून आलात आणि कुठे निघालात पण त्यांनी मात्र इथल्या इथल्या गोष्टी सांगून टाळाटाळ केली.\nसाधारण 20 मिनिट चालल्यावर माझ्या मित्राचे घर दृष्टीस पडू लागले तसा मी त्यांना म्हणालो ‘चला, माझा प्रवास संपला, माझ्या मित्राचे घर आले.. निघतो मी या दिशेने’. तसे ते जड आवाजात म्हणाले “बरं.. पण आमचा प्रवास कधी संपणार कोण जाणे”.. त्यांनी स्मित हास्य केलं आणि त्या पायवाटेने जाऊ लागलो. मला सहज वाटले म्हणून मी मागे वळून पाहिले आणि काळजाचा ठोकाच चुकला.. मागे फक्त ओसाड रस्ता होता आणि ते दोघेही नाहीसे झाले होते..\nमी चालण्याचा वेग वाढवला आणि कसे बसे मित्राचे घर गाठले. मित्राच्या घरी पोहीचल्यावर त्याला घडलेला प्रकार सांगितला पण साधारण 10 मिनिट तो गप्प च होता. त्याच्या चेहऱ्यावर चे हावभाव पाहून वाटत होते की नक्कीच काही तरी लपवायचा प्रयत्न करतोय हा. मी न राहवून म्हणालो “आता सांगशील का मला” त्याने खोलीची कडी लावून घेतली आणि माझ्या जवळ बसत म्हणाला ‘हे बघ मी सांगतोय ते कितपत खरं आहे हे मला माहित नाही पण ते दोघे त्या रस्त्याला खूप जणांना दिसले आहेत’. अस म्हणतात की ते बाप-लेक याच भागात ए�� छोटंसं गेस्ट हाऊस पहायचे. सगळं सुरळीत चालू होतं. पण एके दिवशी एक शहरातला माणूस तिथे राहायला आला. ती मुलगी त्याच्या प्रेमात पडली. आणि काही महिन्यात बाळंतीण राहिली. शहरातील कामे आटपून मी लगेच येतो आणि लग्न करतो असे वचन दिले. पण तो काही पुन्हा या गावात परतला नाही. त्यांनी काही महिने त्या माणसाची वाट पाहिली पण नंतर लोक बोलायला लागली. त्यांच्या जाचाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केली. असे म्हणतात की ते दोघे त्या माणसाच्या शोधात आजही त्या बस स्थानकाजवळ प्रवस्याना दिसतात, त्यांची विचारपूस करतात.\nमी हे सगळे ऐकून मात्र सुन्न झालो. मला विश्वास बसत नव्हता. पण पुढच्या काही दिवसात मला कित्येक जण येवून भेटले ज्यांना अगदी असाच अनुभव आला होता.\nमाणूस नकळत पणे का होईना अशी काही कृत्ये करतो की ज्याची किंमत समोरच्याला आयुष्यभर च काय तर त्या नंतरही भोगावी लागते.\nशेवटची रात्र – मराठी भयकथा\nया वेबसाईट वर पोस्ट केल्या जाणाऱ्या कथा, अनुभवांच्या वास्तविकतेचा दावा वेबसाईट करत नाही. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा वेबसाईट चा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.\nचिंचेच्या पारंब्या – मराठी भयकथा September 20, 2020\nटेकडीवरचा फेरा – भयकथा September 1, 2020\nअज्ञात – एक अविस्मरणीय अनुभव | मराठी भयकथा | TK Storyteller August 27, 2020\nतुमच्या कथा / अनुभव पाठवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathivishwakosh.org/20901/", "date_download": "2020-09-29T06:59:38Z", "digest": "sha1:6SGSPMAMEEUDDYGGMQ7IQHSXUZXRAS7J", "length": 8953, "nlines": 189, "source_domain": "marathivishwakosh.org", "title": "नारळ (Coconut) : पहा माड – मराठी विश्वकोश", "raw_content": "\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\nनारळ (Coconut) : पहा माड\nPost Category:कुमार विश्वकोश / वनस्पती\nनारळ (Coconut) : पहा माड.\nTags: जीवसृष्टी आणि पर्यावरण, जीवसृष्टी आणि पर्यावरण भाग - १\nभारतीय धर्म – तत्त्वज्ञान\nयंत्र – स्वयंचल अभियांत्रिकी\nवैज्ञानिक चरित्रे – संस्था\nसामरिकशास्त्र – राष्ट्रीय सुरक्षा\nमानवी उत्क्रांती (Human Evolution)\nभारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे (The Seismic Zones in India)\nमानवा��ी उत्क्रांती (Evolution of Man)\nमानवी मेंदू (Human Brain)\nमहाराष्ट्र शासनOpens in a new tab\nनागरिकांची सनदOpens in a new tab\nमाहितीचा अधिकारOpens in a new tab\nविश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करा..\nमराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र ४१२ ८०३\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, भारत\n© मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nपूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक\nमराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे\nमराठी विश्वकोश परिभाषा कोश\nविश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना\nराज्य मराठी विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2020-09-29T07:29:12Z", "digest": "sha1:R25MQXCCGZRUGGGDW4LEXDLWRA3G7CQZ", "length": 6935, "nlines": 221, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n+ {{मृत दुवा}} ...संपादनासाठी शोधसंहिता वापरली.\n→हे पण पहा: रिकामे पान साचा, replaced: पाहा → पहा\nr2.7.2) (सांगकाम्याने काढले: diq:Gurciki\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: kk:Грузин тілі\nसांगकाम्याने वाढविले: pa:ਜਾਰਜੀਆਈ ਭਾਸ਼ਾ\nसांगकाम्याने वाढविले: lez:Къартвел чӀал\nसांगकाम्याने वाढविले: ilo:Pagsasao a Georgiano\nr2.7.3) (सांगकाम्याने बदलले: mzn:گرجی\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: mn:Гүрж хэл\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: kv:Грузин кыв\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: bn:জর্জীয় ভাষা\nसांगकाम्याने वाढविले: pms:Lenga georgian-a\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: xmf:ქორთულ ნინა\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: mhr:Грузин йылме\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: nn:Georgisk\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: udm:Грузин кыл\nसांगकाम्याने वाढविले: vi:Tiếng Gruzia\nनवीन पान: {{माहितीचौकट भाषा |नाव = जॉर्जियन |स्थानिक नाव = ქართული |भाषिक_देश = [[...\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sthairya.com/2020/08/Governor-s-visit-to-Shivneri-fort-Walked-and-inspected-the-fort.html", "date_download": "2020-09-29T06:16:00Z", "digest": "sha1:5DPWFI3KA33BSXQWRQMLNDS4RHG33SP2", "length": 4985, "nlines": 61, "source_domain": "www.sthairya.com", "title": "राज्यपालांची किल्ले शिवनेरीला भेट; पायी फिरून केली गडाची पाहणी", "raw_content": "\nराज्यपालांची किल्ले शिवनेरीला भेट; पायी फिरून केली गडाची पाहणी\nस्थैर्य, मुंबई, दि. १७ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट देऊन राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. राज्यपालांनी संपूर्ण गडाची पायी फिरून पाहणी केली. गडावरील शिवाई देवतेचे दर्शन घेतले तसेच शिवजन्मस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळण्याला वंदन केले.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना मारहाण\nबारामतीच्या धर्तीवर फलटण बंद करा; व्यापार्यांची मागणी\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401632671.79/wet/CC-MAIN-20200929060555-20200929090555-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-2076", "date_download": "2020-09-29T09:48:44Z", "digest": "sha1:GKLPBL2WHDQTN2YU3F76VX3B3PCBI4V4", "length": 13015, "nlines": 115, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nनाओमीचे ग्रॅंड स्लॅम यश\nनाओमीचे ग्रॅंड स्लॅम यश\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nन्यूयॉर्कमधील फ्लशिंग मीडोज येथे यजमान देशाची सेरेना विल्यम्स अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीचा किताब जिंकण्यासाठी सज्ज झाली होती. गतवर्षी आई बनल्यानंतरची तिची ही पहिलीच ग्रॅंड स्लॅम ‘फायनल’ होती. ३६ वर्षीय सेरेना जिंकली असती, तर तिने मार्गारेट कोर्टच्या २४ ग्रॅंड ���्लॅम विजेतेपदाच्या सर्वकालीन विक्रमांशी बरोबरी साधली असती, मात्र जपानच्या नाओमी ओसाका हिने तसं होऊ दिलं नाही. नाओमी सेरेनापेक्षा वयानं जवळपास निम्म्याने. अंतिम लढतीच्या वेळेत दोघींतील वयाचा फरक १६ वर्षे २० दिवसांचा होता. नाओमी आहे वीस वर्षांची. येत्या १६ ऑक्टोबरला एकविसावा वाढदिवस साजरा करेल. अंतिम सामन्यात प्रमुख पंचांना भर कोर्टवर अर्वाच्य भाषेत सुनावणारी सेरेना तोल गमावून बसली. ती कमालीची भडकली होती. तिच्या बेताल वागण्यामुळे अंतिम सामना गाजला, परंतु नाओमीच्या कामगिरीचे महत्त्व काहीएक कमी झाले नाही. या प्रतिभावान नवोदित खेळाडूने झुंजार खेळ केला. सेरेनाच्या कामगिरीतील माहात्म्याचा अजिबात दबाव न घेता ती खेळली. अंतिम सामन्याच्या वेळेस झालेल्या सेरेना व मुख्य पंच कार्लोस रामोस यांच्यातील भर कोर्टवरील वादात नाओमीने एकाग्रता ढळू दिली नाही. ती शांत राहिली, दुसरीकडे सेरेना बेदरकार वागली. प्रेक्षागृहात बसलेल्या प्रशिक्षक पॅट्रिक मुराटोग्लू यांच्याशी खाणाखुणाद्वारे संवाद साधत असल्याचा ठपका ठेवून मुख्य पंच रामोस यांनी आक्षेप घेतला, सेरेनाला ताकीद दिली आणि नंतर गुणही कमी केला. या साऱ्यांत सेरेनाचा पारा चढला, तिने सहनशीलता गमावली. खिलाडूवृत्ती बाजूला सारत तिने मुख्य पंचांना सुनावले, अपशब्द वापरले, आपली माफी मागण्यास सांगितले. सारा झोत या वादाकडे गेला, मात्र जापनीज नाओमीने साधलेली कामगिरी विलक्षण ठरली. ग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकणारी ती जपानची पहिलीच टेनिसपटू ठरली. तिच्यासाठी ‘आदर्श’ असलेल्या सेरेनावर ६-२, ६-४ असा सोपा विजय प्राप्त केला. अंतिम लढत जिंकल्यानंतर सेरेनाकडून अभिनंदन स्वीकारताना नाओमीच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंची वाट मोकळी झाली होती.\nअंतिम लढतीत नाओमीचा खेळ भारी ठरला. सेरेनाला टेनिस कोर्टवर रोखणे सोपे नव्हे. हा पराक्रम नाओमीने निश्चयी खेळाच्या बळावर केला. अंतिम लढतीत तिने सहा बिनतोड सर्व्हिस केल्या, दुसरीकडे सेरेनाने तीन वेळाच अशी किमया साधली. सेरेनाचा खेळ ढेपाळला होता, तर नाओमी त्वेषाने खेळत होती. तिच्यासाठी ही स्वप्नवत अंतिम लढत होती. तिने ‘डब्ल्यूटीए सर्किट’वरील दुसराच किताब जिंकला. यावर्षी ती इंडियन वेल्स स्पर्धेतही विजेती ठरली होती. अमेरिकन ओपनपूर्वी नाओमी महिला एकेरी मानां���नात १९व्या क्रमांकावर होती. पहिल्या ग्रॅंड स्लॅम विजेतेपदानंतर ती ‘टॉप १०’मध्ये आली आहे. तिला सातवा क्रमांक मिळाला आहे. उजव्या हाताने खेळणारी नाओमीने टेनिस तज्ज्ञांना प्रभावित केले आहे. ती अव्वल स्थान पटकावेल का याचे भाकीत लगेच करणे धोक्याचे असेल, कारण नाओमीला अजून मोठी मजल मारायची आहे. अमेरिकन ओपनपूर्वी ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत फारतर चौथ्या फेरीपर्यंत नाओमी गेली होती. तिच्या व्यावसायिक टेनिसमधील यशस्वी मालिकेची नुकतीच सुरवात आहे.\nनाओमी ओसाका ही कृष्णवर्णीय. जपानी मुलीचा हा रंग पाहून खूप जणांच्या भुवया उंचावतात. आपल्या वर्णाचा नाओमीला अभिमान आहे. तिचे वडील आफ्रिकन वंशाचे, हैतीचे. लिओनार्ड ‘सॅन’फ्रॅंकोईस जपानमधील तामाकी ओसाकाच्या प्रेमात पडले. तामाकीच्या घरच्यांचा विरोध अव्हेरून लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांना मारी व नाओमी या दोन मुली. दोघीही टेनिसपटू. यापूर्वी दुहेरीत त्या एकत्रित खेळलेल्या आहेत. मुलींना वडिलांऐवजी आईचे आडनाव दिलं गेले. नाओमीचे वास्तव्य फ्लोरिडात असते. तीन वर्षांची असताना ती पालकांसमवेत अमेरिकेत आली होती. तिच्याकडे जपान व अमेरिकेचे दुहेरी नागरिकत्व आहे, मात्र क्रीडा मैदानावर ती आपल्या आईच्या देशाचे प्रतिनिधित्व करते.\nनाओमी ओसाकाची ग्रॅंड स्लॅम कामगिरी\nविजेती ः अमेरिकन ओपन २०१८\nचौथी फेरी ः ऑस्ट्रेलियन ओपन २०१८\nतिसरी फेरी ः फ्रेंच ओपन (२०१६, २०१८), विंबल्डन (२०१७, २०१८)\nसेरेना विल्यम्स अमेरिकन ओपन टेनिस\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://kheliyad.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95/", "date_download": "2020-09-29T10:40:50Z", "digest": "sha1:YNCKOYFQ3THJ2ISIHI4U5SL7PLLH4AEK", "length": 22861, "nlines": 127, "source_domain": "kheliyad.com", "title": "स्विमिंगला ‘सनस्ट्रोक’! - kheliyad", "raw_content": "\nब्रेस्टस्ट्रोक, बॅकस्ट्रोकचे कौशल्य असलेल्या स्विमिंगला सध्या दुष्काळाचा ‘सनस्ट्रोक’ बसला आहे. राज्यावर दुष्काळाचे सावट गहिरे होत असून, त्याचा मोठा फटका पाण्यावरच्या खेळांना बसला आहे. महाराष्ट्रातील सर्वच तरण तलाव बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे ३२ वर्षांत प्रथमच शहरातील तरण तलाव बंद करण्यात आले आहेत. मात्र, स्विमिंग टँक बंद करण्याच्या निर्णयावर जलतरणपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. जेथे पर्यायी व्यवस्था आहे ते स्विमिंग टँक सुरू करायला हवे, अशी अपेक्षा खेळाडूंनी व्यक्त केली आहे.\n‘किमान सावरकर तलाव सुरू करा\nनाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावासह नाशिकरोड, पंचवटी, सिडको आणि सातपूर येथे महापालिकेचे जलतरण तलाव आहेत. याशिवाय निवेक व भोसला मिलिटरी स्कूलचा प्रत्येकी एक अशा दोन तरण तलावांसह एकूण सात तरण तलाव शहरात आहेत. महापालिकेने २१ मार्चपासूनच शहरातील सर्वच तरण तलाव बंद केल्याने सराव पूर्णपणे थांबला आहे. महापालिकेव्यतिरिक्त दोन तरण तलाव सुरू आहेत. कारण त्यांच्याकडे पर्यायी व्यवस्था आहे. मात्र, ते स्पर्धात्मक सरावासाठी पूरक नाहीत. महापालिकेच्या तरण तलावांपैकी सावरकर तरण तलावाकडेही पर्यायी व्यवस्था असल्याने किमान हा तरण तलाव सुरू करावा, अशी मागणी पुढे येत आहे. महापालिकेने त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.\nविहीर कधी दुरुस्त होणार\nसावरकर तरण तलाव शहरातील एकमेव सक्षम तलाव आहे, ज्याला महापालिकेच्या पाण्याची गरज पडणार नाही. या तलावाच्या डायव्हिंग पुलाजवळ विहीर असून, तिला पाणी भरपूर आहे. मात्र, गाळ साचल्याने ही विहीर वापराविना पडून आहे. या विहिरीचा गाळ काढून तलावासाठी ही विहीर उपयोगात आणावी यासाठी गेल्या चार- पाच वर्षांपासून नागरिक, जलतरणपटू, प्रशिक्षक आदींनी महापालिकेला प्रस्ताव दिला होता. मात्र, अद्याप त्यावर महापालिकेने कोणताही निर्णय न घेतल्याने विहीर वापराविना पडून आहे. तलावाकडे बोअरिंगही असल्याने महापालिकेच्या पाण्याची गरज पडत नाही, असा दावा जलतरणपटूंनी केला आहे.\nसेलिबल पाल्सी आजार असतानाही हंसराज पाटील याने अपंगांच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. सध्या ते नायब तहसीलदार आहेत.\nनाशिकचा प्रसाद खैरनार याने ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ या आजारावर मात करीत सहा राष्ट्रीय स्पर्धांत ९ पदके मिळविली. विशेष म्हणजे त्याच्या आजारावर जलतरण हाच एकमेव रामबाण उपचार ठरला.\nतरण तलावाचे पाणी फिल्टर होताना किमान पाच ते सात हजार लिटर पाणी वाया जाते. तसं तर घराघरांत किती तरी पाणी वाया जातं. ते तलावातील पाण्यापेक्षा कित्ये�� लिटरने अधिक असते. त्याचे काय\nस्विमिंग टँक बंद करणे सोपे आहे. मात्र, जॉगिंग ट्रॅकवर पाणी मारण्याच्या सूचना दिल्या जातात. तेव्हा पाणी वाया जात नाही काय\nटंचाईचं वास्तव तलावांना मान्य आहे. मात्र, तलावच का बंद ठेवले शहरातील सर्व्हिस स्टेशन बंद का केले जात नाहीत\nतत्कालीन नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांच्या प्रयत्नाने १४ एप्रिल १९८४ रोजी महापालिकेचा पहिला जलतरण तलाव पोहण्यासाठी खुला.\nबाळ सम्राट धारणकर सहा महिन्यांचा असतानाच पोहण्यास शिकला. १९९० मध्ये भारतातील सर्वांत लहान वयाचा जलतरणपटूचा मान मिळविणारा पहिला खेळाडू. त्याचा हा विक्रम तीन वर्षांपूर्वी रोनित खानापुरे याने मोडला. वयाच्या पाचव्या महिन्यात त्याने स्विमिंग केले.\nसतत ३१ तास पाण्यावर तरंगण्याचा जागतिक विक्रम नाशिकच्या सुषमा जोशी या महिला जलतरणपटूच्या नावावर.\n१९८५-८६ मध्ये पुरुष गटात सतत ५५ तास पाण्यावर तरंगण्याचा विक्रम घनश्याम कुंवर या नाशिकच्या जलतरणपटूच्या नावावर\nसंकरॉक ते गेट वे ऑफ इंडिया हे ५ किलोमीटरचे सागरी अंतर तीन वेळा जिंकणारा नाशिकचा जुनेद खान महाराष्ट्राचा पहिला जलतरणपटू ठरला. त्याने मुंबईचे अर्जुन पुरस्कारप्राप्त अविनाश सारंग यांचा २५ वर्षे अबाधित राहिलेला विक्रम मोडीत काढला.\nडायव्हिंग प्रकारातील आंतरराष्ट्रीय खेळाडू ः\nविराज पाटील, भाऊसाहेब दिवे, आदित्य इनामदार, स्वराज पाटील\nजलतरणातील आंतरराष्ट्रीय खेळाडू ः\nकौशल कारखानीस, कुणाल कुंडाजे, जुनेद खान, आरीफ आदमजी, सोनाली भावसार, संदीप राजेबहाद्दर\nजलतरणपटूंनी दिले असे पर्याय\nपाणीबचत करण्यासाठी शॉवरचा वापर पूर्णपणे थांबवता येईल.\nज्या तलावांकडे बोअरिंगची सोय आहे, तेथे शॉवरसाठी बोअरिंगचे पाणी वापरता येईल\nखेळाडू व नागरिकांसाठी सकाळ व सायंकाळ अशा केवळ दोन बॅच सुरू ठेवता येतील.\nज्या जलतरण तलावांकडे पर्यायी व्यवस्था आहे, असेच तलाव सुरू करावेत.\nतलावातील पाणी वारंवार बदलण्याची गरज नाही.\nक्लोरिनची मात्रा वाढल्यास धोका\nस्विमिंग पूलमध्ये क्लोरिनचा उपयोग पाणी स्वच्छ करण्यासाठी केला जातो. मात्र, स्विमिंग हृदयासाठी जसे चांगले असते तसे क्लोरिनची मात्रा वाढल्यास हृदयाला धोकाही निर्माण होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. नेत्र व त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, डोळे कोरडे पडणे, जळजळ होणे, सन बर्न, कान दुखणे आदी समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पाणी शुद्ध करण्यासाठी वारंवार क्लोरिनचा उपयोग करावा लागत असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे.\nका सुरू हवे स्विमिंग टँक\nउन्हाळ्यातील सुट्यांमध्ये विविध स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर होते. दरवर्षी एप्रिल- मे महिन्यापासून राज्य व राष्ट्रीय स्पर्धा जाहीर होतात. महिनाभरात सबज्युनिअर, ज्युनिअर, तसेच जुलै-ऑगस्टमध्ये शालेय जलतरण स्पर्धा असतात. त्यामुळे सरावासाठी किमान दोन महिने खेळाडूंना पुरेसे असतात. मात्र, हेच दोन महिने स्विमिंग टँक बंद असल्याने खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.\nज्येष्ठ नागरिकांसह अनेकांना शारीरिक व्याधींवर स्विमिंगचा सर्वोत्तम उपाय डॉक्टरांकडून सुचवला जातो. कमी कालावधीत चांगले परिणाम स्विमिंगमुळे होत असल्याने रुग्णांना स्विमिंग टँक सुरू होणे आवश्यक असल्याचे वाटते. नियमित स्विमिंगमुळे हृदयरोगाचा धोका टळतो. फिटनेससाठी हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार मानला जातो.\nउन्हाळ्यातील सुट्यांमध्ये स्विमिंग शिकण्याकडे मुलांचा कल वाढतो. याच काळात नवोदितांना स्विमिंग शिकण्याची संधी असते. त्यासाठी स्वतंत्र बॅचेस सुरू केले जातात. पावसाळ्यात, हिवाळ्यात स्विमिंग प्रशिक्षणाकडे फारसे कोणी वळत नाहीत. त्यामुळे नवोदितांचे मोठे नुकसान होणार आहे.\nनियमित स्विमिंगने प्रतिकारक्षमता, लवचिकता वाढते\nस्विमिंगने थकवा आल्यानंतरही प्रसन्नता जाणवते\nहात आणि पायाच्या मांसपेशी मजबूत होतात\nकमी वेळात जास्त कॅलरी घटविण्यासाठी स्विमिंग सर्वोत्तम\nजिमपेक्षा स्विमिंगमध्ये १५ पट अधिक मेहनत असते\nत्वचा स्वच्छ व नितळ राहते, तसेच मेहनतीची क्षमता वाढते\nसांधेदुखी व हाडांच्या समस्येवर मात करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी स्विमिंग करणे उत्तम\nनियमित स्विमिंगमुळे हृदयरोग होत नाही\nरक्ताभिसरण प्रक्रियेसाठी स्विमिंग सर्वोत्तम उपाय मानला जातो.\n०७ तरण तलाव नाशिकमध्ये\n३२ वर्षांत प्रथमच स्विमिंग टँक बंद\n२१ मार्चपासून स्विमिंग टँक बंद करण्याचा निर्णय\nदुष्काळाचे सावट हे जलतरणावर आलेले तत्कालिक संकट आहे. कालांतराने तरण तलाव पुन्हा सुरू होतील, अशी आशा काही नागरिकांनी व्यक्त केली. यापूर्वी जुलै २०१४ मध्ये महापालिकेचे पाच जलतरण तलाव खासगी संस्थांना देण्याचा घाट महापाल��केने घातला होता. मात्र, त्याला नागरिकांनी तीव्र विरोध केल्याने हा प्रस्ताव बारगळला. जलतरण तलावांचा खर्च परवडत नसल्याने ते खासगी संस्थांना चालविण्यास द्यावे असा क्रीडा मसुद्यात उल्लेख होता.\nदुष्काळाचे सावट महाराष्ट्रावरच नव्हे, तर संपूर्ण देशावर गडद होत आहे. असे असले तरी महाराष्ट्रात पाणीकपातीला मार्चपासूनच सुरुवात झाल्याने त्याचा फटका जलतरण तलावांना बसला आहे. अन्य राज्यांमध्येही पाणीकपातीचा निर्णय घेतला असला तरी स्विमिंग टँक सुरू आहेत. राज्यालगतच्या गुजरात, मध्य प्रदेश, तसेच केरळ आदी राज्यांमध्ये जलतरण तलाव बंद करण्यात आलेले नाहीत. तेथे नियमित सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळते यांनी दिली.\n२२ मार्च २०१६ ः लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी अडीच हजार लिटर पाण्याची नासाडी; टीकेची झोड उठल्यानंतर सामने रद्द\n३ एप्रिल ः पुण्यातील स्विमिंग टँकचे पाणी तीन वर्षे बदलले जात नाही, असा स्विमिंग टँक चालकांचा अजब खुलासा; या पाण्याने पुणेकरांचे आरोग्यास धोकादायक असल्याची पुण्याच्या महापौरांची भीती\n७ एप्रिल ः आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलविण्याची कोर्टाची सूचना\n९ एप्रिल ः आयपीएलसाठी राज्य सरकार पाणी देणार नाही. भले सामने दुसऱ्या राज्यात हलवले तरी चालतील, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\nसरसकट सर्वच तरण तलाव बंद करण्यापेक्षा खेळाडूंसाठी किमान एक सायंकाळची बॅच सुरू ठेवायला हवी; अन्यथा स्पर्धात्मक पातळीवर नाशिकचे खेळाडू मागे पडतील. डॉक्टरांनी सुचवल्यानुसार जे स्विमिंगला येतात त्यांच्यासाठी सकाळची बॅच सुरू करण्यासाठी महापालिकेने विचार करायला हवा.\n– अविनाश खैरनार, क्रीडा संघटक\nजिथे पर्यायी व्यवस्था होऊ शकते, तिथे स्विमिंग टँक सुरू करायला हवे. जिथे पर्यायी व्यवस्था नाही ते स्विमिंग टँक बंद करायला आमची हरकत नाही. डॉक्टरही रुग्णांना पाण्यातल्या एक्सरसाइज सुचवतात. अशा रुग्णांसाठी स्विमिंग उपयोग ठरत असताना सर्वच तरण तलाव बंद करणे योग्य नाही. पर्यायी व्यवस्था असलेले तरण तलाव सुरूच ठेवायला हवे.\n– राजेंद्र निंबाळते, अध्यक्ष, महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/videos/politics/dhananjay-munde-welcomes-lord-bhagwad/", "date_download": "2020-09-29T11:41:51Z", "digest": "sha1:R3LEQGBGHSFDG2BUDFMSTOLQAWZMALEC", "length": 21392, "nlines": 315, "source_domain": "www.lokmat.com", "title": "धनंजय मुंडेंचे भगवानगडावर जोरदार स्वागत - Marathi News | Dhananjay Munde welcomes Lord Bhagwad | Latest politics News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nजैवविविधतेची माहिती नकाशातून मिळणार\nVideo: देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत भेटीवर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाले...\n\"एम्सच्या अहवालामुळे भाजपाचं तोंड काळं झालंय, कटकारस्थानांचा झाला पर्दाफाश\"\n\"मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू\", संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला इशारा\nसर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार लोकल सेवा; आदित्य ठाकरेंकडून महत्त्वाचे संकेत\nमुंबईत हे काय ‘गुंडाराज’ सुरु आहे कंगनाने पुन्हा केले ठाकरे सरकारला लक्ष्य\n'या लढाईत तू एकटी नाहीस', कंगना राणौतनंतर पायल घोषला मिळाले शर्लिन चोप्राचे समर्थन\n'तर मी त्यांचे फोडेन थोबाड..', घाटी म्हणणाऱ्यांना उषा नाडकर्णीने सुनावले खडेबोल\n सुशांतचा ‘तो’ व्हिडीओ पाहून युजरवर भडकली अंकिता लोखंडे\nकधी वेटर तर कधी लॉटरी विकायची अभिनेत्री नोरा फतेही, 'Bigg Boss' मध्ये एंट्री करताच बदलले नशीब\n रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणारे पदार्थ\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\n रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणारे पदार्थ\nWorld Heart Day :.... म्हणून आज जागतिक हृदय दिन साजरा केला जातो; जाणून घ्या हृदय विकारांची लक्षणं\nकोरोना संकट काळात आणखी एका विषाणूचा धोका; आयसीएमआरकडून सतर्कतेचा इशारा\nWorld Heart Day : कोरोनाकाळात हृदयाच्या आजारांना दूर ठेवण्यासाठी 'या' ५ टिप्स ठरतील प्रभावी\n अवघ्या 36 सेकंदात 11 वर्षीय मुलाने केले तब्बल 20 लाख लंपास, असा मारला थेट बँकेतच डल्ला\nरिया, शोविक चक्रवर्ती लावण्यात आलेले आरोप चुकीचे; फक्त सुशांत ड्रग्ज घ्यायचा; वकील सतीश मानेशिंदेंचा युक्तिवाद\nकल्याण - सविनय कायदेभंग आंदोलन प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांना रेल्वे पोलिसांकडून जामीन मंजूर\nकंगना राणौतच्या कार्यालयावरील पालिकेच्या कारवाई प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी ५ ऑक्टोबरपर्यंत स्थगित\nगेल्या सहा वर्षांत लष्कराला मिळाला तब्बल ९६० कोटींचा निकृष्ट दर्जाचा दारुगोळा\nनवी दिल्ली - शेतकर्या��च्या आवाजाने हिंदुस्थान स्वतंत्र झाला आणि आज पुन्हा एकदा हिंदुस्थान शेतकऱ्याच्या आवाजाने स्वतंत्र होईल - राहुल गांधी\nIPL 2020 : देशासाठी सुमारे ५०० सामने खेळलोय, कुणाशीही बोलू शकतो; ‘दादा’चे जोरदार प्रत्युत्तर\nमुंबई - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी अभिनेत्री पायल घोषसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेऊन निवेदन दिले\nदेशातील कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा ५१ लाखांच्या पुढे; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती\n\"शेतकऱ्यांच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा एकदा स्वतंत्र होईल\", राहुल गांधींची शेतकऱ्यांशी 'दिल की बात'\nठाणे - कर्मचारी, कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी जिल्हाभर पळला 'राष्ट्रीय विरोध दिवस'\nIPL 2020 : RCBच्या डग आऊटमध्ये दिसली 'मिस्ट्री गर्ल'; विराट अन् टीमसह केला विजयाचा जल्लोष\nदेहविक्रय करणाऱ्या महिलांना कोणत्याही ओळखपत्रांशिवाय रेशन द्या; सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्य सरकारांना आदेश\nसिडकोकडून घर लाभार्थ्यांना दिलासा; घराचे पैसे भरण्याची मुदत डिसेंबरमध्ये वाढवली\nसर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा विचार करा; मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना\n अवघ्या 36 सेकंदात 11 वर्षीय मुलाने केले तब्बल 20 लाख लंपास, असा मारला थेट बँकेतच डल्ला\nरिया, शोविक चक्रवर्ती लावण्यात आलेले आरोप चुकीचे; फक्त सुशांत ड्रग्ज घ्यायचा; वकील सतीश मानेशिंदेंचा युक्तिवाद\nकल्याण - सविनय कायदेभंग आंदोलन प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांना रेल्वे पोलिसांकडून जामीन मंजूर\nकंगना राणौतच्या कार्यालयावरील पालिकेच्या कारवाई प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी ५ ऑक्टोबरपर्यंत स्थगित\nगेल्या सहा वर्षांत लष्कराला मिळाला तब्बल ९६० कोटींचा निकृष्ट दर्जाचा दारुगोळा\nनवी दिल्ली - शेतकर्यांच्या आवाजाने हिंदुस्थान स्वतंत्र झाला आणि आज पुन्हा एकदा हिंदुस्थान शेतकऱ्याच्या आवाजाने स्वतंत्र होईल - राहुल गांधी\nIPL 2020 : देशासाठी सुमारे ५०० सामने खेळलोय, कुणाशीही बोलू शकतो; ‘दादा’चे जोरदार प्रत्युत्तर\nमुंबई - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी अभिनेत्री पायल घोषसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेऊन निवेदन दिले\nदेशातील कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा ५१ लाखांच्या पुढे; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती\n\"शेतकऱ्���ांच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा एकदा स्वतंत्र होईल\", राहुल गांधींची शेतकऱ्यांशी 'दिल की बात'\nठाणे - कर्मचारी, कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी जिल्हाभर पळला 'राष्ट्रीय विरोध दिवस'\nIPL 2020 : RCBच्या डग आऊटमध्ये दिसली 'मिस्ट्री गर्ल'; विराट अन् टीमसह केला विजयाचा जल्लोष\nदेहविक्रय करणाऱ्या महिलांना कोणत्याही ओळखपत्रांशिवाय रेशन द्या; सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्य सरकारांना आदेश\nसिडकोकडून घर लाभार्थ्यांना दिलासा; घराचे पैसे भरण्याची मुदत डिसेंबरमध्ये वाढवली\nसर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा विचार करा; मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना\nAll post in लाइव न्यूज़\nधनंजय मुंडेंचे भगवानगडावर जोरदार स्वागत\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nआपल्या देशात चरस, गांजा, भांग ओढणे याला गुन्हा मानत नाहीत : Javed Akhtar | FIR On Javed Akhtar\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nदुबईत खेळाडू कॅच का सोडत आहेत \nधोनी 7व्या क्रमांकाला का आला \nIPL 2020 जाडेपणामुळे खेळाडू होत आहेत ट्रोल\nIPLसाठी खेळाडूंचा हा आहे खास फिटनेस फंडा\n रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणारे पदार्थ\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nCracking Your Knuckles | तुम्हाला बोटे मोडायची सवय आहे का पडू शकते महागात | Lokmat Oxygen\n‘रोल…कॅमेरा…ऍक्शन’ साठी ‘चंद्रमुखी’ होणार सज्ज, प्रसाद ओक करणार दिग्दर्शन\n अवघ्या 36 सेकंदात 11 वर्षीय मुलाने केले तब्बल 20 लाख लंपास, असा मारला थेट बँकेतच डल्ला\n\"५ कोटींच्या बंगल्यात राहणाऱ्या माणसापेक्षा शेतकरी जास्त सुखी\"; अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा उपक्रम\nमहात्मा गांधीजींचे ऐकले तरच खादीला चांगले दिवस\nIPL 2020 : एका गर्भवतीसाठी हा खूपच...; RCBच्या सुपर ओव्हरमधील विजयानंतरची अनुष्काची पोस्ट व्हायरल\n\"शेतकऱ्यांच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा एकदा स्वतंत्र होईल\", राहुल गांधींची शेतकऱ्यांशी 'दिल की बात'\nगेल्या सहा वर्षांत लष्कराला मिळाला तब्बल ९६० कोटींचा निकृष्ट दर्जाचा दारुगोळा\n\"५ कोटींच्या बंगल्यात राहणाऱ्या माणसापेक्षा शेतकरी जास्त सुखी\"; अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा उपक्रम\n अवघ्या 36 सेकंदात 11 वर्षीय मुलाने केले तब्बल 20 लाख लंपास, असा मारला थेट बँकेतच डल्ला\nVideo: देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत भेटीवर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाले...\n35 रुपयांपर्यंत वाढणार रेल्वे तिकीट सरकार लवकरच करणार शिक्कामोर्तब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sthairya.com/2020/08/Morcha-at-District-Collector-s-Office-tomorrow-for-justice-of-milk-producing-farmers.html", "date_download": "2020-09-29T11:55:14Z", "digest": "sha1:H5Q5XWMWSGFC7OR6LFJSFDI3IS5KJQE5", "length": 6892, "nlines": 64, "source_domain": "www.sthairya.com", "title": "दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा", "raw_content": "\nदूध उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nखा.राजू शेट्टी यांचे सह स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर\nस्थैर्य, सातारा, दि. २२ : दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जनावरासह धडक मोर्चाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजन करण्यात आले असून शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी या मोर्चाचे नेतृत्व करणार असल्याचे शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.\nखा. राजु शेट्टी याचे नेतृत्वाखाली उद्या १२.वा बाॅम्बे रेस्टॉरंट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय सातारा अशा मार्गाने हा मोर्चा जनावरांसह निघणार असून या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ही करण्यात आले आहे.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष राजु शेळके यांनी सर्व पदाधिकारी शेतकरी बांधवानी येताना मास्क लावून येण्याचे सर्वाना आवाहन केलं आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना येताना आपली जनावरे, बैलगाडी, टॅक्टर ज्यांना जे शक्य आहे ते घेऊन मोर्चास यायचे असून सर्व डेअरी चालक, मालक दूध संकलन करणारे आणि जे या व्यवसा यावर उपजिवीका करतात त्या ग्रामीण, शहरी व शहरात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावांनी व इतरांनी एक दिवस शेतकऱ्यांसाठी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना मारहाण\nबारामतीच्या धर्तीवर फलटण बंद करा; व्यापार्यांची मागणी\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराज���ंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabharti.in/megabharti-mpsc-paper-96/", "date_download": "2020-09-29T11:20:11Z", "digest": "sha1:ICB23SFULRG2NZPAIL3LKEADVE4VDPKO", "length": 16730, "nlines": 438, "source_domain": "mahabharti.in", "title": "MegaBharti & MPSC Paper 96 - महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ९६", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ९६\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ९६\nविविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\nमहात्मा फुलेंच्या ‘तृतीय रत्न ‘ह्या नाटकाचा विषय कोणता होता\nमायोपिया हा कशाचा आजार आहे\n१९९४ चा रेमन मॅगसेसे पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला\nविंबल्टन स्पर्धा कशाशी संबंधित आहे\nखालीलपैकी कोणता देश संयुक्त राष्ट्रांचा १८५ वा सदस्य झाला\nकोणाची भारतरत्न ही दिलेली पदवी नंतर भारत सरकारने परत घेतली\nजे. आर. डी. टाटा\nअलिप्त राष्ट्र १९८६ ची परिषद कोठे घेण्यात आली होती\nजागतिक व्यापार संघटना कधी अस्तित्वात आली\nपंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते\nनोबेल पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जातो\nएका वर्गातील १५ विद्यार्थ्यांच्या मार्कांची सरासरी ९४ आहे. जर त्यातील १४ विद्यार्थ्यांची सरासरी ९५ आहे, तर १५ व्या विद्यार्थ्यास एकूण किती मार्क मिळाले असतील\n‘भारत कृषक समाजा ‘ ची स्थापना कोणी केली\nमहर्षी वि. रा. शिंदे\nएका विशेष मुलाचा कायम समावेश करायचा असेल आणि दोन विशेष मुलांना नेहम��च वगळायचे असेल\nजर a+b ही c+d पेक्षा लहान आहे आणि d+e ही a+b पेक्षा लहान आहे. तर e संदर्भातील सत्य पर्याय निवडा\nभारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार केव्हा करण्यात आला\nएका मुलाच्या पिशवीत काही चेंडू होते, तो म्हणाला,”माझ्याकडे सहा सोडून सर्व लाल चेंडू आहेत, सहा सोडून सर्व निळे चेंडू आहेत व आठ सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत” जर त्याच्याकडे केवळ तीन रंगाचे चेंडू असतील तर त्यांच्याजवळ एकूण चेंडू किती\n‘स्वतंत्र मजूर पक्ष ‘ ह्यांनी स्थापन कोणी केली होता\n६० किमी प्रवासानंतर एका बसला अपघात झाला त्यामुळे पुढील प्रवास तिने मूळ वेगाच्या २/३ वेगाने पूर्ण केला. त्यावेळी निश्चित ठिकाणी पोचण्यास ४० मिनिट उशीर झाला, जर अपघात अजून ३० किमी पुढे झाला असता तर फक्त २० मिनिट उशीर झाला असता. तर त्या बसचा मूळ वेग किती\nकिती प्रकारात ४ पुस्तके ABCD एकावर एक ठेवता येतील जेणेकरून A व B एकमेकांच्या सान्निध्यात राहणार नाहीत\nअक्षय व अहमद यांच्या वयांच्या बेरजेची चारपट ९२ येते. अहमद व अमृता यांच्या वयांच्या बेरजेची तिप्पट ४२ येते. अमृताच्या वयाची पाचपट अक्षयच्या वयाची दुप्पट इतकी आहे. तर अहमद चे आजचे वय किती\nअशोकचे वय उषाच्या वयापेक्षा दुप्पट आहे, तर उषाचे वय जयंताच्या निम्मे आहे, या तिघांपैकी दोन जुळे आहेत तर ते कोण\nएक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेला आहे, तर त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल\nएका हौदात अशा पद्धतीने पाणी सोडले जाते की, प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते. साठ मिनिटांनी हौद पूर्ण भरला तर कितव्या मिनिटाला तो अर्धाच भरला गेलेला असेल\nएका संख्येचे ३० % दुसऱ्या संख्येतून वजा केल्यास येणारे उत्तर दुसऱ्या संख्येच्या ४/५ पट येते. तर त्या दोन संख्यांचे प्रमाण किती\nसंथ पाण्यातील एका बोटीचा वेग १५ km/hr आहे. ती बोट ६ तास ४५ मिनिटात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ४५ किमी अंतर जाऊन परत प्रवाहाच्या दिशेने मूळ जागी येते तर प्रवाहाचा वेग किती\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nउत्तरे बरं आहे नाही आहे\nई-मेल व�� जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\n352+ जागा – उस्मानाबाद ऑनलाइन रोजगार मेळावा 2020\nनववीपासून ते अभियंत्यापर्यंत सर्वांना मिळणार नोकऱ्या \nगोवा विद्यापीठ येथे विविध रिक्त पदांच्या भरतीकरिता नवीन जाहिरात\nZP वर्धा भरती प्रतीक्षा यादी जाहीर\nपोलिस संशोधन व विकास ब्यूरो अंतर्गत 259 पदांची भरती\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद भरती गुणवत्ता यादी डाउनलोड\nभारतीय फार्माकोपिया आयोग अंतर्गत 139 पदांची भरती\nNHM नाशिक मूळ कागदपत्रे पडताळणी व समुपदेशन प्रक्रिया (सुधारित) यादी\nNHM मुंबई सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक भरती पात्र/ अपात्रता यादी\nUPSC NDA/ NA – II परीक्षा 2019 उत्तरतालिका डाउनलोड\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/long-live-amit-shah/", "date_download": "2020-09-29T11:31:41Z", "digest": "sha1:QBUJW65AHI7S7JJDVPUA7ICEIUNCAXXY", "length": 2907, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Long Live Amit Shah Archives - MPCNEWS", "raw_content": "\nNew Delhi: अमित शहा म्हणतात, ‘त्या’ अफवांमुळे आपल्या आयुष्याची दोरी अधिक बळकट झाली\nएमपीसी न्यूज - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्याबाबत शहा यांनी आज स्वतः ट्वीट करून खुलासा केला. मी पूर्णपणे निरोगी आहे, मला कोणताही आजार झालेला नाही,…\nPune News : पुण्यातील कर बुडव्या लोकांना दिलासा का देताय \nHinjawadi crime news : एजंटने कार शोरूमला घातला दहा लाखांचा गंडा\nTalegaon News : शहीद भगतसिंग यांचे चरित्र युवकांसाठी प्रेरणादायी-आमदार सुनिल शेळके\nChikali News : ‘माझा प्रभाग माझी जबाबदारी’तून नागरिकांचे प्रश्न सोडविणार – यश साने\nChakan crime News : बाजार समितीतील गाळ्यामधून 41 कांद्याच्या गोण्या चोरीला\nPune News : घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला 24 तासांत अटक, 3.15 लाखांचा मुद्देमाल जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/07/osmanabad-police-crime-news.html", "date_download": "2020-09-29T11:59:03Z", "digest": "sha1:TYOBAOU43HHFQ5VMBE3HUDYA6XXYUMYA", "length": 7395, "nlines": 55, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "क्वारंटाईन कक्ष सोडला, डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / क्वारंटाईन कक्ष सोडला, डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल\nक्वारंटाईन कक्ष सोडला, डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल\nAdmin July 05, 2020 उस्मानाबाद ज��ल्हा\nपोलीस ठाणे, परंडा: कोविड रुग्णाच्या संपर्कात आल्याने 1)डॉ. विशाल जगदेवराव सपकाळ 2)राजेश गायकवाड, दोघे रा. भुम यांना कोविड केअर सेंटर, आंबेडकर वस्तीगृह, गोलेगाव येथे क्वारंटाईन करण्यात येउन त्यांच्या घशातील लाळेचा नमुना (स्वॅब) कोविड परिक्षणास पाठवण्यात आला होता. तो परिक्षण अहवाल प्राप्त होई पर्यंत त्यांनी क्वारंटाईन गृहात राहणे बंधनकारक आहे. याची त्यांना सरकारी वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी यांनी आदेशीत केले होते. तरीही त्या दोघांनी दि. 04.07.2020 रोजी मध्यरात्री विनापरवाना क्वारंटाईन गृह सोडून निघुन गेले. यावरुन ग्रामीण रुग्णालय, भुम येथील डॉ. संदीप जोगदंड यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन त्या दोघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269, 34 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 अन्वये गुन्हा दि. 05.07.2020 रोजी नोंदवला आहे.\n“मोटार वाहन कायदा उल्लंघन: 360 कारवाया- 77,400 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.”\nउस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व शहर वाहतुक शाखा यांनी दि. 04/07/2020 रोजी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द 360 कारवाया करुन 77,400 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसूल केले आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=40&bkid=133", "date_download": "2020-09-29T11:47:13Z", "digest": "sha1:QYVFFRZ6PHL75J4QCF22PFSVK4DJRJUC", "length": 2082, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : गर्भवतीची योगसाधना\nName of Author : डॉ. चारुलता रोजेकर देशमुख\nस्त्री कुठलीही असो, \"मातृत्व\" ही तिच्या जीवनातली आनंददायी बाब पण हे मातृत्व स्विकारताना तिच्यात अनेक शारीरिक, मानसिक, भावनिक बदल होत असतात. ह्या स्थितीत गर्भवतीच्या आहार विहाराचा नकळत संस्कार गर्भावर होत असतो. योग ही मनःशांती देणारी कामधेनू आहे. आणि म्हणूनच ह्या काळात मानसिक शांती, भावनिक विश्रांती आणि शारीरिक क्षमता प्राप्त होण्यासाठी गर्भवतीने \"योगसाधना\" करणं गरजेचं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/savitribai-phule/", "date_download": "2020-09-29T10:43:54Z", "digest": "sha1:QSVV67B3HWAHTBW4MT6YM3JQBNYZYLFN", "length": 3369, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "savitribai phule Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nपवारांपुढे दिल्लीलाही झुकावे लागते – संजय राऊत\nअखेर महापौरांचा जाहीर माफीनामा\n‘व्हायरल व्हिडिओ’वरून भाजप-राष्ट्रवादीत जुंपली\nसावित्रीबाई फुले स्मारकातील मध्यवर्ती ग्रंथालयासाठी\n‘सत्यशोधक’ वर्षाअखेरीला प्रेक्षकांच्या भेटीला\nसिझेरियम ऑपरेशमध्ये महिलेचा मृत्यू प्रकरणात दोन डॉक्टरांना दहा वर्षे तुरूंगवास\nनोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचारी लेखणी बंद आंदोलन करणार\nज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला\nएम्सच्या रिपोर्टमुळे भाजपाचे राजकारण करण्याचे षडयंत्र उघड\nमराठा समाजा नंतर आता धनगर समाजाची कोल्हापूरात गोलमेज परिषद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF/16", "date_download": "2020-09-29T10:52:58Z", "digest": "sha1:6GUL6CUI3I2LGLAUM44PMOOVLUIIO5BT", "length": 5699, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबांगलादेशचा प्रशिक्षक म्हणतो, दिल्लीत कुणी दगावणार नाही हे नशीब\nसचिनने युवा खेळाडूंना धडे द्यावेत; गांगुलींची इच्छा\nडे-नाइट कसोटीला मोदींसह दिग्गज उपस्थित राहणार\nकरीना कपूर करणार टी-२० वर्ल्डकप चषकांचं अनावरण\nकरीना कपूर करणार टी-२० वर्ल्डकप चषकांचं अनावरण\n'वर्ल्डकप दौऱ्यात सिलेक्टर्स अनुष्काला चहा देत होते'\nडे-नाइट टेस्ट: 'बीसीसीआय'ने मागविले सहा डझन गुलाबी चेंडू\nकुणाल कोठावदे महाराष्ट्र संघात\nटीम इंडियाची गुलाबी सुरुवात; २२ नोव्हेंबरपासून डे-नाईट कसोटी\nकोलकात्यातून होणार टीम इंडियाची गुलाबी सुरुवात\nगांगुलींशी चर्चेस कोहली उत्सुक\nरोहित शर्मानं केलं ते याआधी दोघांनाच जमलं\nश्रीसंतचे माझ्यावरील आरोप मूर्खपणाचे: कार्तिक\nजुना ब्लेझर घालून सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्षपदाच्या खुर्चीत\nधोनीसारखे चॅम्पियन्स लवकर मैदान सोडत नाहीत: गांगुली\nसौरव गांगुलीने स्वीकारला 'बीसीसीआय'च्या अध्यक्षपदाचा पदभार\nकसोटीसाठी फक्त पाच स्टेडियम असावीत : विराट कोहली\nगांगुली आज बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारणार\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathisrushti.com/articles/swabhav-malika-2/", "date_download": "2020-09-29T10:55:15Z", "digest": "sha1:AXT464QJ6XDMG36TLF7MKLMAYT7OGWMM", "length": 7619, "nlines": 154, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "स्वभाव मालिका – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 29, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ११\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 28, 2020 ] शुद्धतेत वसे ईश्वर\tकविता - गझल\n[ September 28, 2020 ] निरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 28, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम – १०\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeकविता - गझलस्वभाव मालिका\nJanuary 25, 2020 डॉ. भगवान नागापूरकर कविता - गझल\nरक्तातुनी गुण-दोष उतरतो, वंश परंपरेने\nव्यक्तीतील स्वभाव धर्म, जाणता येतो रक्ताने…१,\nमनांतील विचार मालिका, कृत्य करण्या लाविती\nसभोवतालच्या परिस्थिती रूपे, रक्ताला जागविती…२,\nकर्म फळाच्या लहरींना, रक्त शोषून घेई,\nह्याच गुणमिश्रीत रक्तामधूनी, बिजे उत्पन्न होई….३,\nबिजांचे मग रोपण होवूनी, नव जीवन येते\nस्वभाव गुणांची मालिका, अशीच पुढे जाते…४\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t1914 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्याच प्रमाणात आढळते ...\nडॉ. भगवान नागापूरकर यांचे लेखन\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nबघून सूर्यपूजा पावन झालो\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/relationships-news-marathi/", "date_download": "2020-09-29T10:53:33Z", "digest": "sha1:THJOOI7ZLX5LZWE55UHIR4T3JN2G4WLP", "length": 11847, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Relationship News in Marathi, Relationship Tips, रिलेशनशिप टिप्स मराठी बातम्या - Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २९, २०२०\nरिलेशनशिप ब्रेकअपनंतर मुली करतात ‘या’ गोष्टी; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य\n‘ब्रेकअप’ झाल्यानंतर (after break up )मुलगा असो अथवा मुलगी दोघांनाही अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळ्यासारखे वाटते. एकमेकांपासून दूर राहणे, एकमेकांना विसरणे अवघड होऊन जाते. त्यातून बाहेर पडण्यासाठी मुलींना अधिक वेळ लागतो. जाणून घ्या ब्रेकअपनंतर मुली नेमके काय करतात (what girls do). ब्रेकअप झाल्यानंतर बॉयफ्रेंडचे इतर कोणाशी अफेअर तर नाही ना हे जाणून घेण्यास मुली अधिक उत्सुक\nProstitution Businessवेश्या व्यवसाय करणे गुन्हा नाही: उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण\nMarathi Matrimony७६% मराठी तरूण / तरूणी स्वत:हून लग्नाचा निर्णय घेतात: मराठी मॅट्रिमोनी संशोधन अहवाल\nरिलेशनशिप सेक्स करताना पार्टनर तृप्त होत नाही\nSafe Pregnancy Sexगर्भारपणात लैंगिक संबंधातील नियमांबाबत गैरसमज असल्यास…\nरिलेशनशिप मधुचंद्राच्या रात्री ‘या’ चुकांना टाळा\nसंपादकीयकृषी विधेयकाला विरोध, अकाली दलाचा एनडीएला ‘रामराम’\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nBody Mass Indexभारतीयांच्या आयडियल वजनात पडली इतक्या किलोंची भर, उंचीतही वाढ\nहेल्थभारतीयांचं आयुष्यमान वाढले, रजिस्ट्रार जनरल कार्यालयाच्या डाटातून खुलासा\nविशेष लेखफडणवीस-राऊत भेटीमुळे शिवसेनेत अस्वस्थता, शरद पवारांनी घेतली दखल\nसंपादकीयआता कृष्ण जन्मभूमीचा वाद, भाजपा अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे त्रस्त\nअधिक बातम्या रिलेशनशीप वर\nरिलेशनशिपसोशल मीडियाने आली नात्यात दरी\nरिलेशनशिप लग्नानंतर असे जपा नाते\nरिलेशनशिप तुमचे मित्र विश्वासघाती तर नाहीत ना \nरिलेशनशिप कामसूत्रानुसार ‘अशा’ पुरुषांकडे स्त्रिया होतात अधिक आकर्षित\nरिलेशनशिप म्हणून प्रेयसीसोबतच्या भांडणात मुलं नेहमीच हरतात\nरिलेशनशिप‘या’ कारणांमुळे वयाने मोठ्या मुलींकडे मुलं होतात आकर्षित\nरिलेशनशिप खरं प्रेम करणाऱ्या मुलांची ‘ही’ आहेत लक्षणं\nरिलेशनशिप लव्ह मॅरेज करताय मग आधी ‘या’ ५ गोष्टी जाणून घ्या\nरिलेशनशिपतुमचे एखाद्यावर प्रेम आहे की क्रश असे ओळखा\nरक्षाबंधन विशेष भावांनो रक्षाबंधनाच्या निमित्याने बहिणीला द्या ‘ही’ पाच वचने\nरिलेशनशिप ‘अशा’ प्रकारच्या मुलांवर मुली करतात भरभरून प्रेम\nरिलेशनशीपपठ्ठ्याने जिंकला रु.१६५ कोटींचा जॅकपॉट, मैत्रीचीही ठेवली जाण\nरिलेशनशिप रिसर्च सांगतो सुंदर बायकोचे पती असतात जास्त आनंदी\nरिलेशनशिप महिला पतीकडून करतात ‘या’ गोष्टींची अपेक्षा\nअधिक मास कमला एकादशीनिमित्त पंढरपूरच्या मंदिरात फुलांची रास, एक टन फुलांनी सजले विठ्ठल रुक्मिणी मंदिर...\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nगॅलरीकिआ, एमजी आणि ह्युंदाई...भारतात येणार आहेत ४ जबरदस्त कार\nमंगळवार, सप्टेंबर २९, २०२०\nमुंबई महाराष्ट्रातील मध्यावधी निवडणूकींबाबत संजय राऊतांनी केलं चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचं खंडन\nमुंबई राग व्यक्त करणं चांगलं पण त्यात विकृती नको - राऊतांचे कंगनाला प्रत्युत्तर\nहेल्थ आज जागतिक हृदय दिन, हार्ट फेल��युअरला निमंत्रण देणारी ७ धोकादायक कारणे\nविदेश भारत - चीन दरम्यान तणावपूर्ण स्थिती असताना एमजी मोटर्सचा मोठा निर्णय\nदेश उद्धव ठाकरेेंना तिने म्हटले जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री, मुंबईत गुंडाराज असल्याचीही टीका\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sutrasanchalan.com/2017/08/blog-post.html", "date_download": "2020-09-29T10:17:46Z", "digest": "sha1:HEQIILAPI2SBJIPOZ7YDNXVVIUNBQMY4", "length": 42912, "nlines": 359, "source_domain": "www.sutrasanchalan.com", "title": "परिपाठ सूत्रसंचालन - सूत्रसंचालन आणि भाषण", "raw_content": "\nआशिष देशपांडे सर_ सूत्रसंचालन\nDownload our \"सूत्रसंचालन आणि भाषण\" App डाउनलोड करे .\n🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *\"कलाकंद\"* घरीच बनवा फक्त 3 वस्तू पासून \nहमारा \"सूत्रसंचालन आणि भाषण\" यह\nHome / आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन / चारोळी / परिपाठ सूत्रसंचालन / परिपाठ सूत्रसंचालन\non August 06, 2017 in आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन, चारोळी, परिपाठ सूत्रसंचालन\nअशा या सुंदर समयी,\nसादर करत आहोत आम्ही परिपाठ\"\nमाणुसकी खूप कमी होत चाललीय. ती फक्त जपायला शिका. इतिहास सांगतो काल सुख होत.\nविज्ञान सांगते उद्या सुख असेल.\nपण माणुसकी सांगते, जर मनात चांगल्या विचारांची साठवण असेल तर दररोज सुख असते.\nआणि म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे.......\nआपल्या शिक्षकांची आणि आपल्या पालकांची आपल्याकडून खूप मोठी स्वप्ने असतात. आणि ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आजच्या आधुनिक युगातील घटना आपल्याला माहित पाहिजे म्हणून आजचे बातमी पत्र घेऊन येत आहे....\nआयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस हा नवी उमेद घेऊन येत असतो.आणि या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्व आपल्याला माहित असणे गरजेचे असते. म्हणून आजच्या दिवसाचे विशेष महत्व सांगण्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन येत आहे........\nसर्व काही मनासारखं होत नाही,पण मनासारखं झालेलं विसरू नका. आणि अशा या जीवनात वेळोवेळी कठीण प्रसंग हे येणारच पण कठीण प्रसंगी आपल्याला योग्य बोध घेऊन यशाचे शिखर गाठायचे आहे. म्हणून बोध देणारी बोधकथा घेऊन येत आहे......\n५) *सामान्य ज्ञान प्रश्न* :-\nआपल्याला खूप काही प्रश्न पडत असतात. काही सामाजिक,आर्थिक ,वैज्ञानिक,\nशैक्षणिक वगैरे. आम्हालाही काही प्रश्न पडलेले आहेत. बघू तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे येतात का म्हणून आजचे प्रश्न घेऊन येत आहे...\nआपलं आयुष्य हे कोड्याप्रमाणेच असतं. थोडं कठीण,थोडं सोप तर थोडं मजेदार... आजचे कोडे हे आयुष्यासारखेच आहे. थोडे कठीण, थोडं सोप तर थोडं मजेदार म्हणून आजचे कोडे घेऊन येत आहे ......\nआपल्याला इतर विषयाबरोबरच इंग्रजी विषयही सोपा वाटावा. म्हणून इंग्रजी विषयाचा पाया भक्कम होण्यासाठी आपल्याला इंग्रजी शब्दाबरोबर आपल्याला छोटे छोटे संवाद सादर करता आले पाहिजेत. म्हणून आजचा इंग्रजी संवाद घेऊन येत आहे...\nशेवटी जाता जाता एवढंच म्हणेन\n\"जीवन आहे खरी कसोटी\nमागे वळून पाहू नका.\nवाट कुणाची पाहू नका..\n*_... परिपाठाचे सुत्रसंचलन -2 ...*_\nफुल फुलत आहे, कळी उमलत आहे .\nअशा या आनंदाच्या वातावरणात आमच्या परिपाठाला सुरवात होत आहे .\nसागराला साथ असते पाण्याची\nबागेला शोभा असते फुलांची\nआमच्या परिपाठाला साथ असते काही विद्यार्थ्याची ,\nमाझे नाव ..................... मी या परिपाठाचे सुत्रसंचलन करत आहे.\nसु म्हणजे सुंदर विचार असाच एक नवीन सुविचार सांगत आहे .................\nआपल्याला वार , दिनांक , शके यांची माहिती असणे अवश्यक असते , म्हणुन आजचे पंचांग सांगत आहे ...................\nआपल्याला देशातील घडामोडिंची माहिती घेणे आवश्यक असते म्हणुन वार्तापत्र सांगत आहे ......................\nआपल्याला ज्यातून बोध होतो अशी एक बोधपर कथा सांगत आहे ......................\nउन्हात चालण्यासाठी सावलीची गरज असते ,\nअंधारात चालण्यासाठी उजेड हवा असतो. तसेच ज्ञानरूपी जीवन जगण्यासाठी ज्ञानाची गरज असते , म्हणून सामान्य ज्ञान घेत आहे ...................\nप्रत्येक माहिती नवीन मुलगा सांगेन व त्याने त्याचे सांगितलेले काम केले की सुत्रसंचलन करणारा विद्यार्थी त्याचे नाव घेऊन धन्यवाद करीन.\nवरील प्रमाणे आम्ही आमच्या शाळेचा परिपाठ घेतो.\nइ.२ री चे लहान विद्यार्थी सुद्धा आता सुत्रसंचलन पाठ करुन पारिपाठ घेण्याचा प्रयत्न करत आहे.\nLabels: आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन, चारोळी, परिपाठ सूत्रसंचालन\nखुप सुंदर, मला यामुळे योग्य दिशा मिळाली.\nसर सूत्रसंचालन पाहिजे 🆕\nइंग्रजी परिपाठ सूञसंचालन पाठवा\nहमारा \"शिक्षक डायरी मित्र\" हे\nकरे . महाराष्ट्र टिचर के लिए उपयोगी .\n�� श्री आशिष देशपांडे सर के सूत्रसंचालन व भाषण\n�� श्री. आशिष देशपांडे सर _ सूत्रसंचालन व भाषणांची PDF संग्रह Ashish Deshpande_ Sutrasanchalan aani Bhashan\nथोर महा पुरष जानकारी / भाषण .\n🍁 12 मार्च यशवंतराव चव्हाण जयंती मराठी माहिती सूत्रसंचालन\n🌿 12 जानेवारी राजमाता जिजाऊ माँ यांची जयंती आणि सूत्रसंचालन\n🌿 स्वामी विवेकानंद भाषण ,निबंध ,सूत्रसंचालन .\n🌿 26 नोव्हेंबर 'संविधान दिन' माहिती.\n🍁 संत गाडगे बाबा महाराज याच्या जयंतीनिमित्त भाषण व सूत्रसंचालन -\n🍁 12 जानेवारी राजमाता जिजाऊ माँ यांची जयंती आणि सूत्रसंचालन\n🍁 स्वामी विवेकानंद भाषण ,निबंध ,सूत्रसंचालन .\n🍁 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे सूत्रसंचालन व भाषण\n🍁 15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज जयंती ,भाषण व सूत्रसंचालन\n9 ऑगस्ट 1942 ''ऑगस्ट क्रांती दिन''\n7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती\nपंडित जवाहरलाल नेहरू 14 नोव्हेंबर बाल दिवस .\n १५ जानेवारी मकरसंक्रांत जानकारी मराठी हिंदी इंग्रजी \n २३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती हिंदी मराठी इंग्रजी जानकारी \n26 January English, Marathi and Hindi Speech . २६ जानेवारी सूत्रसंचालन व ,इंग्रजी ,मराठी व हिंदी भाषण .\n8 मार्च महिला दिन के लिए मराठी ,इंग्रजी सूत्रसंचालन PDF - Ashish Deshpade Sir\nAnchoring Speech for Marathi Bhasha Divas.मराठी भाषा दिन मराठी हिंदी जानकारी सूत्रसंचालन,\n10 th nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan. निरोप समारंभा के लिए सूत्रसंचालन भाषण व काही चारोळ्या व कविता\n\"सूत्रसंचालन और भाषण\" यह Android Application डाउनलोड करे .\nमहात्मा फुले-एक संक्षिप्त परिचय\nदादाभाई नौरोजी मराठी माहिती ,सूत्रसंचालन, भाषण\nवर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन ,भाषण व मराठी माहिती डाऊनलोड करा\n23 जुलै - लोकमान्य टिळक जयंती मराठी माहिती भाषण\n15 अगस्त स्वतंत्रता दिवस भाषण हिंदी में\nShayari for Anchoring in Hindi ,marathi,English ,मंच संचालन शायरी ,शेरोशायरी ,चोरोळी संग्रह सूत्रसंचालन करण्यासठी\nविविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डाऊनलोड करा\nCultural program,charoli shayari.सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारोळी शायरी .\nडॉ बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी सूत्रसंचालन\n 1 जनवरी 2019 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nVijayadashami / Dasra विजयादशमी / दसरा हिंदी मराठी इंग्रजी जानकारी\n23 जुलै 2018 आषाढी एकादशीचे माहिती\nसावित्रीबाई फुले यांची एक फार छान कविता\nअहिल्याबाई होळकर मराठी माहिती\nशिक्षक दिन भाषणे Sutrsanchalan.\nमहारानी अहिल्याबाई होलकर हिंदी माहिती\nVatapurnima / vatsavitri वटपौर्णिमा / वटसावित्री हिंदी मराठी जानकारी\nVijayadashami / Dasra विजयादशमी / दसरा हिंदी मराठी इंग्रजी जानकारी\n 1 जनवरी 2019 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nCultural program,charoli shayari.सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारोळी शायरी .\n23 जुलै 2018 आषाढी एकादशी\n2 Sep कृष्ण जन्माष्टमी मराठी माहिती\nविविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डाऊनलोड करा\nशिक्षक दिवस पर हिंदी भाषण,निबंध\nशिक्षक दिवस पर भाषण Teachers Day Speech & Essay in Hindi हमारे जीवन में एक शिक्षक कितना महत्त्वपूर्ण होता है इस बात को एलेक्ज...\nशिक्षक दिवस शायरी,वचन whatsapp message कविता ,चारोळी .\nशिक्षक दिवस पर अनमोल वचन शायरी ★★ शिक्षक दिन चारोळी pdf ★★ ‘ गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुदेदेव महेश्वरः. गुरुः सात्विक परब्रह्म त...\nशिक्षक दिन निबंध, भाषण (Essay, Speech on Teachers Day in Marathi) आपल्या भारतात ५ सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. आपल्य...\nरक्षाबंधनाचे इतिहास,महत्व आणि माहिती.\nरक्षाबंधनाचे इतिहास,महत्व आणि माहिती:- रक्षाबंधन मराठी हिंदी इंग्रजी माहिती भाषण निबंध 🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *\"कलाकंद\"...\n22 सप्टेंबर कर्मवीर भाऊराव पाटील मराठी माहिती निबंध सूत्रसंचालन\nकर्मवीर भाऊराव पाटील मराठी माहिती निबंध सूत्रसंचालन. कर्मवीर भाऊराव पाटील ऊर्फ अण्णा यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल...\nमुहर्रम शायरी (Muharram Shayari) कर्बला की शहादत इस्लाम बना गई खून तो बहा था लेकिन हौसलों की उड़ान दिखा गई.. ============...\nमराठवाडा मुक्ति संग्राम दिन मराठी माहिती भाषण सूत्रसंचालन निबंध\nमराठवाडा मुक्ति संग्राम दिन मराठी माहिती भाषण सूत्रसंचालन निबंध ‘‘निधडी छाती नि:स्पृह बाणा लववी ना मान अशा आमच्या मराठवाड्याचा आम्...\nहमारे पोस्ट मेल पर मिलने के लिये क्लिक करे\nहमारा Facebook पेज लाईक करे\nआशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन (46)\nसांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी (3)\n11 जुलै लोकसंख्या दिन सूत्रसंचालन (2)\n14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर सूत्रसंचालन. (2)\n21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस सूत्रसंचालन (2)\n23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . (2)\n28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन (2)\n31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" (2)\n8 मार्च महिला दिन मराठी माहिती (2)\nमराठी भाषा दिन (2)\nविज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण (2)\nशाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. (2)\n1 एप्रिल फुल चा इतिहास (1)\n14 नोव्हेंबर बाल दिवस . (1)\n14 मे छत्रपति संभाजीराजांची जयंती \n15 ऑगस्ट भाषण (1)\n15 ऑगस्ट सूत्रसंचालन (1)\n15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन (1)\n26 जानेवारी सूत्रसंचालन (1)\n7 नोव्हेंब�� \" विद्यार्ही दिवस माहिती\n9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती (1)\nआज भारताचा संविधान दिन (1)\nआनंद मेळावा सूत्रसंचालन (1)\nइंग्रजी सूत्रसंचालन नमुना (1)\nऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन (1)\nदादाभाई नौरोजी सूत्रसंचालन (1)\nनिरोप समारंभ चारोळी (1)\nपर्यावरण दिन चारोळी (1)\nफ्रेशर पार्टी चारोळी (1)\nमराठी भाषा दिवस माहिती (1)\nमौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ (1)\nयशवंतराव चव्हाण जयंती (1)\nवर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन (1)\nविवाह सोहळा सूत्रसंचालन (1)\nविवाह सोहळ्या साठी चारोळी सूत्रसंचालन (1)\nशिक्षक डायरी official App डाऊनलोड करा \nशिक्षक दिन सूत्रसंचालन (1)\nशिवजयंती सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी (1)\nशिवाजी महाराज जयंती (1)\nसंगीत संध्या सूत्रसंचालन (1)\nसंत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन (1)\nस्वागत समारंभ चारोळी (1)\nस्वातंत्रवीर सावरकर भाषण व निबंध (1)\nआपल्यासाठी खास सूत्रसंचालन आणि भाषण संग्रह एकत्रीत करून देत आहोत \n14 नोव्हेंबर बाल दिवस . (1) 15 ऑगस्ट सूत्रसंचालन (1) 26 जानेवारी सूत्रसंचालन (1) 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन (2) 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती (1) 8 March Mahila din Marathi Mahiti (2) 8 मार्च महिला दिन मराठी माहिती (2) Ashish Deshpade Sir Sutarsanchalan (2) Bhashan (1) Marathi Bhasha din (1) Marathi bhasha divas massage sms (1) Marathi Mahiti (1) Motivational शायरी (1) Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan (1) Science Day Eassy Anchoring speech (1) Shiv Jayanti Bhashan (1) Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . (1) shubhechya sandesh (1) sutrsanchalan. (1) आज भारताचा संविधान दिन (1) आनंद मेळावा सूत्रसंचालन (1) आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन (46) इंग्रजी सूत्रसंचालन नमुना (1) ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन (1) कविता (2) गँदरिंग सूत्रसंचालन (4) चारोळी (23) निरोप समारंभ चारोळी (1) परिपाठ सूत्रसंचालन (2) पर्यावरण दिन चारोळी (1) फ्रेशर पार्टी चारोळी (1) भाषण (4) मराठी भाषा दिन (2) मराठी भाषा दिवस माहिती (1) मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ (1) विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण (2) विवाह सोहळा सूत्रसंचालन (1) शिक्षक दिन सूत्रसंचालन (1) शिवजयंती सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी (1) शिवाजी महाराज जयंती (1) संगीत संध्या सूत्रसंचालन (1) संत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन (1) सांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी (3) सूत्रसंचालन नमुना (3) स्वागत समारंभ चारोळी (1)\n१५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन - ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती – Dr. APJ Abdul Kalam Information In Marathi\n22 सप्टेंबर कर्मवीर भाऊराव पाटील मराठी माहिती निबंध सूत्रसंचालन\nकर्मवीर भाऊराव पाटील मराठी माहिती निबंध सूत्रसंचालन. कर्मवीर भाऊराव पाटील ऊर्फ अण्णा यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल...\nमुहर्रम शायरी (Muharram Shayari) कर्बला की शहादत इस्लाम बना गई खून तो बहा था लेकिन हौसलों की उड़ान दिखा गई.. ============...\nमहात्मा गांधी के नारे Mahatma Gandhi slogan –\nMahatma Gandhi slogan – महात्मा गांधी के नारे कानों का दुरुपयोग मन को दूषित और अशांत करता है किसी की मेहरबानी माँगाना, अपनी आजादी...\nश्री. लाल बहादूर शास्त्री मराठी माहिती भाषण सूत्रसंचालन\nश्री. लाल बहादूर शास्त्री मराठी माहिती भाषण सूत्रसंचालन श्री. लाल बहादूर शास्त्री श्री. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोब...\nसूत्रसंचालन एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही ........... गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही .........\nलाल बहादूर शास्त्री हिंदी जानकारी माहिती भाषण सूत्रसंचालन\nलाल बहादूर शास्त्री हिंदी जानकारी माहिती भाषण सूत्रसंचालन लाल बहादुर शास्त्री का जन्म 2 अक्टूबर, 1904 को मुगलसराय, उत्तर प्रदेश मे...\nमहात्मा गांधी मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन (Speech, Essay on Mahatma Gandhi in Marathi)\nमहात्मा गांधी- निबंध, भाषण (Speech, Essay on Mahatma Gandhi in Marathi) महात्मा गांधी- निबंध, भाषण ⧭ वाचन प्रेरणा दिन शायरी / ...\nआमच्या पोस्ट ई मेल द्वारे मिळवा \n1 एप्रिल फुल 1 एप्रिल फुल चा इतिहास १ डिसेंबर जागतिक एड्स दिन माहिती 11 जुलै लोकसंख्या दिन सूत्रसंचालन 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती मराठी माहिती 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर सूत्रसंचालन. 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू जयंती मराठी माहिती 14 नोव्हेंबर बाल दिवस . 14 मे छत्रपति संभाजीराजांची जयंती 15 ऑगस्ट भाषण 15 ऑगस्ट सूत्रसंचालन 15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन 19 नोव्हेंबर इंदिरा गांधी जयंती मराठी माहिती 21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस सूत्रसंचालन 23 जुलै -आषाढी एकादशीचे 23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . 26 जानेवारी सूत्रसंचालन 27 जुलै गुरुपौर्णिमा मराठी माहिती सूत्रसंचालन 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन 31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती 15 ऑगस्ट भाषण 15 ऑगस्ट सूत्रसंचालन 15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन 19 नोव्हेंबर इंदिरा गांधी जयंती मराठी माहिती 21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस सूत्रसंचालन 23 जुलै -आषाढी एकादशीचे 23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . 26 जानेवारी सूत्रस���चालन 27 जुलै गुरुपौर्णिमा मराठी माहिती सूत्रसंचालन 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन 31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती 8 March Mahila din Marathi Mahiti 8 मार्च महिला दिन मराठी माहिती 9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती 9 ऑगस्ट क्रांती दिन 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन APJ Abdul kalam marathi mahiti Ashish Deshpade Sir Sutarsanchalan Bhashan Dr. A.P.J. Abdul Kalam Speech Happy New Year Whatsapp massage. MAHATMA GANDHI SPEECH Marathi Bhasha din Marathi bhasha divas massage sms Marathi Mahiti Motivational शायरी nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan. Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan Science Day Eassy Anchoring speech Shiv Jayanti Bhashan Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . shubhechya sandesh SMS Speech on Lal Bahadur Shastri' sutrsanchalan. whatsapp संदेश Yashwantrao Chavan marathi mahit अण्णाभाऊ साठे भाषण आज भारताचा संविधान दिन आनंद मेळावा सूत्रसंचालन आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन इंग्रजी सूत्रसंचालन नमुना ईद ए मिलादुन्नबी मराठी हिंदी माहिती ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती एप्रिल फुल इतिहास . ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन कविता गणित तज्ञ श्रीनावासन रामानुजन माहिती गँदरिंग सूत्रसंचालन गांधी जयंती कविता ग्यादरिंग शेलापागोटे घोषणा चारोळी जागतिक अपंग दिन माहिती डॉ एपीजे अब्दुल कलाम हिदी डॉ ऐ. पी. जे. अब्दुल कलाम मराठी भाषण डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मोटीव्हेशनल विचार तुळशी विवाह इतिहास मंगलाष्टके 8 March Mahila din Marathi Mahiti 8 मार्च महिला दिन मराठी माहिती 9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती 9 ऑगस्ट क्रांती दिन 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन APJ Abdul kalam marathi mahiti Ashish Deshpade Sir Sutarsanchalan Bhashan Dr. A.P.J. Abdul Kalam Speech Happy New Year Whatsapp massage. MAHATMA GANDHI SPEECH Marathi Bhasha din Marathi bhasha divas massage sms Marathi Mahiti Motivational शायरी nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan. Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan Science Day Eassy Anchoring speech Shiv Jayanti Bhashan Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . shubhechya sandesh SMS Speech on Lal Bahadur Shastri' sutrsanchalan. whatsapp संदेश Yashwantrao Chavan marathi mahit अण्णाभाऊ साठे भाषण आज भारताचा संविधान दिन आनंद मेळावा सूत्रसंचालन आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन इंग्रजी सूत्रसंचालन नमुना ईद ए मिलादुन्नबी मराठी हिंदी माहिती ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती एप्रिल फुल इतिहास . ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन कविता गणित तज्ञ श्रीनावासन रामानुजन माहिती गँदरिंग सूत्रसंचालन गांधी जयंती कविता ग्यादरिंग शेलापागोटे घोषणा चारोळी जागतिक अपंग दिन माहिती डॉ एपीजे अब्दुल कलाम हिदी डॉ ऐ. पी. जे. अब्दुल कलाम मराठी भाषण डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मोटीव्हेशनल विचार तुळशी विवाह इतिहास मंगलाष्टके दत्त जयंती माहिती . दादाभाई नौरोजी सूत्रसंचालन दिव���ळी सणांची मराठी माहिती निरोप समारंभ चारोळी परिपाठ सूत्रसंचालन पर्यावरण दिन चारोळी प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी चारोळी प्रेमाच्या चारोळ्या . फिश पॉड फ्रेशर पार्टी चारोळी भाषण भाषणं भाषण मराठी माहिती मकर संक्रात मराठी माहिती मराठी भाषा दिन मराठी भाषा दिवस माहिती महात्मा गांधी के नारे महात्मा गांधी पर हिंदी भाषण महात्मा गांधी मराठी भाषण महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती महापरिनिर्वाण दिन मराठी माहिती मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ यशवंतराव चव्हाण जयंती रांगोळी लाल बहादूर शास्त्री हिंदी जानकारी लोकमान्य टिळक मराठी माहिती लोकसंख्या दिन घोषवाक्ये दत्त जयंती माहिती . दादाभाई नौरोजी सूत्रसंचालन दिवाळी सणांची मराठी माहिती निरोप समारंभ चारोळी परिपाठ सूत्रसंचालन पर्यावरण दिन चारोळी प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी चारोळी प्रेमाच्या चारोळ्या . फिश पॉड फ्रेशर पार्टी चारोळी भाषण भाषणं भाषण मराठी माहिती मकर संक्रात मराठी माहिती मराठी भाषा दिन मराठी भाषा दिवस माहिती महात्मा गांधी के नारे महात्मा गांधी पर हिंदी भाषण महात्मा गांधी मराठी भाषण महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती महापरिनिर्वाण दिन मराठी माहिती मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ यशवंतराव चव्हाण जयंती रांगोळी लाल बहादूर शास्त्री हिंदी जानकारी लोकमान्य टिळक मराठी माहिती लोकसंख्या दिन घोषवाक्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल मराठी माहिती वटपौर्णिमा कविता वर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन शायरी / चारोळी/कविता वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषणा विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण विवाह सोहळा विवाह सोहळा सूत्रसंचालन विवाह सोहळ्या साठी चारोळी सूत्रसंचालन व्हाट्सअप्प मॅसेज शाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. शिक्षक डायरी official App डाऊनलोड करा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल मराठी माहिती वटपौर्णिमा कविता वर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन शायरी / चारोळी/कविता वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषणा विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण विवाह सोहळा विवाह सोहळा सूत्रसंचालन विवाह सोहळ्या साठी चारोळी सूत्रसंचालन व्हाट्सअप्प मॅसेज शाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. शिक्षक डायरी official App डाऊनलोड करा शिक्षक दिन सूत्रसंचालन शिवजयंत��� सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा पत्र शेले पागोटे श्रावण महिना निबंध श्री. लाल बहादूर शास्त्री मराठी माहिती संगीत संध्या सूत्रसंचालन संत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन संत गाडगेबाबा माहिती . संदेश हिंदी sms सावित्रीबाई फुले मराठी हिंदी इंग्रजी भाषण सूत्रसंचालन निबंध . सावित्रीबाई फुले सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी सूत्रसंचालन सूत्रसंचालन नमुना स्वागत समारंभ चारोळी स्वातंत्रवीर सावरकर भाषण व निबंध हिंदी होळी मराठी निबंध होळी शायरी होळी सण मराठी माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/job-vacancies-in-isro-for-10th-pass-candidates/articleshow/74118557.cms", "date_download": "2020-09-29T12:03:10Z", "digest": "sha1:AXM2SI2AEQF5MAEC5OBVQOEJCN6WFUCN", "length": 11032, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदहावी उत्तीर्णांसाठी इस्रोत भरती; प्रवेश परीक्षाही नाही\nइस्रो स्पेस अॅप्लिकेशन सेंटरमध्ये अनेक पदांवर भरती सुरू होत आहे. ट्रेड अपरेंटिस पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांची संख्या अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. मात्र अर्ज भरण्याची अखेरची मुदत २१ फेब्रुवारी आहे.\nइस्रो स्पेस अॅप्लिकेशन सेंटरमध्ये अनेक पदांवर भरती सुरू होत आहे. ट्रेड अपरेंटिस पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांची संख्या अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. मात्र अर्ज भरण्याची अखेरची मुदत २१ फेब्रुवारी आहे.\nपदासंदर्भातली माहिती अशी आहे -\nपद - ट्रेड अपरेंटिंस\nग्रेड पे - ७,००० ते ७,६६८\nवयोमर्यादा - कमाल वय ३५ वर्षे\nअर्ज भरण्याची मुदत - ५ फेब्रुवारी २०२० ते २१ फेब्रुवारी २०२०\nभरती प्रक्रीया - गुणवत्ता आणि मुलाखतीच्या आधारे भरती.\nशैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण आणि कोणत्याही ट्रेडमधून एनटीसीसह एनसीव्हीटीतून आयटीआय करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.\nही पदे गुजरातमधील अहमदाबाद येथील आहेत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा होणार नाही आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर��टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nपुणे विद्यापीठ पदवी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर...\nMHT-CET चे सुधारित वेळापत्रक जाहीर...\nविद्यापीठाच्या ATKT परीक्षेला तांत्रिक अडचणीचा फटका...\nपुणे विद्यापीठ परीक्षा: हॉलतिकीट उपलब्ध; मॉक टेस्टही हो...\nसीबीएसईच्या अध्यक्षांचं मुलांना भावूक पत्र... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत वॅनिटी व्हॅनमध्येच घ्यायचा ड्रग्ज, अभिनेत्रींनी दिली माहिती\nकरोनाचा काळ सुरूय, गर्दी नको राष्ट्रवादीचे गटनेत्यांची सारवासारव\nनाशिकमध्ये ग्रेप पार्क रिसॉर्ट पर्यटकांच्या सेवेत\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nकरिअर न्यूजउच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुन्हा पुढे ढकलल्या\nआजचं भविष्यचंद्र कुंभ राशीत, शनी मार्गी : 'या' ७ राशींना लाभ; आजचे राशीभविष्य\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nरत्नागिरीकोकण किनारा वादळांना भीडणार; 'अशी' आहे केंद्राची योजना\nअर्थवृत्तडिझेल आणखी स्वस्त ; सलग पाचव्या दिवशी दर कपात\nपुणेकरोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणून घ्या 'ही' खास माहिती\nपुणे'... त्या कुटुंबांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवा'\nमुंबईआठवलेंचा पवारांना न मागता सल्ला; राष्ट्रवादीने 'असा' केला प्रतिहल्ला\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तु���्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/woman-in-burqa-sets-imam-afire-1740758/", "date_download": "2020-09-29T11:27:33Z", "digest": "sha1:RILJHD5EWE7Y36VXA624IEQEP5SYPPUM", "length": 11653, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Woman in burqa sets imam afire | मशिदीजवळ बुरखाधारी महिलेने इमामाला पेटवले | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nमशिदीजवळ बुरखाधारी महिलेने इमामाला पेटवले\nमशिदीजवळ बुरखाधारी महिलेने इमामाला पेटवले\nएका बुरखाधारी मुस्लिम महिलेने इमामाला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आगीत होरपळल्यामुळे इमामाचा मृत्यू झाला आहे. सय्यद फझरुद्दीन (६०) असे मृत इमामाचे नाव आहे.\nएका बुरखाधारी मुस्लिम महिलेने इमामाला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चेन्नईच्या त्रिप्लीकेन भागात सोमवारी रात्री हा प्रकार घडला. पोलिसांना अद्यापपर्यंत आरोपी महिलेला अटक करता आलेली नाही. आगीत होरपळल्यामुळे इमामाचा मृत्यू झाला आहे. सय्यद फझरुद्दीन (६०) असे मृत इमामाचे नाव आहे. त्रिप्लीकेन भागात मशिदीसमोरच फझरुद्दीन यांचे कार्यालय आहे.\nआरोपी बुरखाधारी महिला रात्री आठच्या सुमारास सय्यद फझरुद्दीन यांच्या कार्यालयात गेली. तिने तिच्याजवळ असणारे केमिकल त्यांच्या अंगावर फेकले व त्यांना पेटवून दिले. त्यानतंर या महिलेने लगेच तिथून पळ काढला. स्थानिक नागरिक इमाम फझरुद्दीन यांना लगेचच जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. तिथे दोन तासांनी त्यांचा मृत्यू झाला.\nआरोपी महिलेने पळ काढल्यानंतर मणी यांनी पाठलाग करुन तिला पकडण्याचा प्रयत्न केला. ६१ वर्षीय मणी यांचे याच परिसरात दुकान असून इमाम फझरुद्दीन त्यांचे जवळचे मित्र होते. मणी यांनीच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. ही अत्यंत सुनियोजित पद्धतीने करण्यात आलेली हत्या आहे. महिला पायी पळाली असली तरी तिच्यासाठी जवळपास कुठेतरी गाडी थांबलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे पोलिसांनी सांगितले. डॉक्टरांना इमाम फझरुद्दीन यांच्या शरीरामध्ये पेट्रोल किंवा केरोसीनचे घटक सापडले नाहीत. सापडलेले नमुने फॉर��न्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 वरवरा राव यांच्या कन्येच्या कुंकवाची पोलिसांना काळजी\n2 लोकशाहीत मतभिन्नता स्वाभाविक, ती दडपली तर स्फोट होईल : सर्वोच्च न्यायालय\n3 नॅशनल कॉन्फरन्सबरोबर भाजपचा घरोबा\n...त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख होतं -जयंत पाटीलX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/rivamer-p37091111", "date_download": "2020-09-29T11:08:49Z", "digest": "sha1:CMPR5XAYG3RM4MUKK27ZP3GR2RW5WOQC", "length": 18471, "nlines": 302, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Rivamer in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Rivamer upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nसामग्री / साल्ट: Rivastigmine\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n153 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Rivastigmine\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n153 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nRivamer के प्रकार चुनें\nसदस्य इस दवा को ₹113.72 में ख़रीदे\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n153 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nसदस्यता आपके बैग में जोड़ दी गयी है\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपली अपलोड केलेली सूचना\nRivamer खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें अल्जाइमर रोग डिमेंशिया (मनोभ्रंश) पार्किंसन रोग\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Rivamer घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Rivamerचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भवती महिला कोणत्याही दुष्परिणामांची काळजी न करता Rivamer घेऊ शकतात.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Rivamerचा वापर सुरक्षित आहे काय\nRivamer चे स्तनपान देणाऱ्या महिलेवरील दुष्परिणाम अत्यंत सौम्य आहेत.\nRivamerचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nRivamer च्या दुष्परिणामांचा मूत्रपिंड वर क्वचितच परिणाम होतो.\nRivamerचा यकृतावरील परिणाम काय आहे\nRivamer च्या दुष्परिणामांचा यकृत वर क्वचितच परिणाम होतो.\nRivamerचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय साठी Rivamer चे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.\nRivamer खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Rivamer घेऊ नये -\nRivamer हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Rivamer सवय लावणारे नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nRivamer घेतल्यानंतर तुम्हाला पेंगुळलेले किंवा थकल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे वाहन चालविणे टाळणे सर्वोत्तम ठरते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Rivamer केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nहोय, अनेक प्रकरणांमध्ये, Rivamer घेतल्याने मानसिक विकारांवर मदत मिळू शकते.\nआहार आणि Rivamer दरम्यान अभिक्रिया\nआहाराबरोबर Rivamer घेतल्याने कोणतीही समस्या येत नाही.\nअल्कोहोल आण�� Rivamer दरम्यान अभिक्रिया\nRivamer घेताना अल्कोहोल घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा, कारण याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतील.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Rivamer घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्यांची मदत करा\nतुम्ही Rivamer याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Rivamer च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Rivamer चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Rivamer चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/08/Mumbai-BJP-Atul-Bhatkhalkar.html", "date_download": "2020-09-29T10:24:18Z", "digest": "sha1:JPGD7R6M2OPTEMBU2WXMUIUORGQO7UQZ", "length": 9480, "nlines": 58, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "'मी आजही संयम ठेऊन आहे' या शब्दाचा अर्थ काय ? - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / महाराष्ट्र / 'मी आजही संयम ठेऊन आहे' या शब्दाचा अर्थ काय \n'मी आजही संयम ठेऊन आहे' या शब्दाचा अर्थ काय \nआमदार अतुल भातखळकर यांचा सवाल\nमुंबई - राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरील प्रसिद्धीपत्रकावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी 'मी आजही संयम ठेऊन आहे' या विधानाचा अर्थ काय असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला आहे.\nराज्य मंत्रीमंडळातील सदस्याने 'मी आजही संयम ठेऊन आहे' अशा प्रकारचे उद्गार काढणे म्हणज�� ते धमकी देत आहेत का असा अर्थ लोकांनी घ्यायचा का असा अर्थ लोकांनी घ्यायचा का असाही प्रश्न आमदार भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच संयम सुटला तर काय करणार आहात हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळण्याची आवश्यकता आहे, कारण राज्यमंत्रीमंडळातील आपल्याच एका सहकार्या वर सामान्य नागरिकाला मारहाण केल्याचे आरोप झाले होते, तशा पद्धतीचे काही करणे अपेक्षित आहे काय असाही प्रश्न आमदार भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच संयम सुटला तर काय करणार आहात हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळण्याची आवश्यकता आहे, कारण राज्यमंत्रीमंडळातील आपल्याच एका सहकार्या वर सामान्य नागरिकाला मारहाण केल्याचे आरोप झाले होते, तशा पद्धतीचे काही करणे अपेक्षित आहे काय त्यामुळे असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला तर याला जबाबदार कोण त्यामुळे असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला तर याला जबाबदार कोण असे आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे.\nमुंबई पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत असे पत्रकात म्हटले आहे, परंतु 50 दिवसांनंतर साधा एफआयआर दाखल केलेला नाही, त्या प्रकरणाचा पोलिस सखोल तपास कसा करत आहेत याचेही कायदेशीर ज्ञान महाराष्ट्राच्या जनतेला मान. मंत्री महोदयांनी देण्याची आवश्यकता आहे.\nआदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री आहेत, परंतु या प्रकरणात पोलिस सखोल तपास करत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. कुठल्याही फौजदारी प्रकरणाचा तपास गृह विभागाच्या अंतर्गत येतो असे असताना या प्रकरणाचा पोलिस सखोल तपास करत आहेत हे त्यांना कसे कळले\nगेल्या काही दिवसात ते मुंबईच्या पोलिस आयुक्तांना भेटले अशीही चर्चा आहे. या चर्चेच्या दरम्यान त्यांनी ही सखोल तपासाची माहिती आपणहून घेतली का पोलिस आयुक्तांनी त्यांना दिली याचाही त्यांनी खुलासा करावा. कारण कुठल्याही फौजदारी प्रकरणाची माहिती आरोपपत्र दाखल होईपर्यन्त तपास अधिकारी कोणालाही देऊ शकत नाहीत असे असताना पोलिस सखोल तपास करत आहेत हे ज्ञान श्री. आदित्य ठाकरे यांना कुठून प्राप्त झाले हे जनतेस कळणे आवश्यक आहे. याचा त्यांनी तातडीने खुलासा न केल्यास या संदर्भात योग्य ती कायदेशीर पावलं आपण उचलू असेही आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउ���्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/videos/onion-export-onion-rates-decreases-by-600-rupees", "date_download": "2020-09-29T10:51:22Z", "digest": "sha1:JIQP2JPLS2XN7NRYXZVJOBDKY4FW44KG", "length": 8017, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Onion Export | कांदा दरात 600 रुपयांची घसरण, निर्यातबंदी रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी", "raw_content": "\nसाताऱ्यात प्रत्येक शहीद जवानामागे एक झाड, सयाजी शिंदेंची संकल्पना\nकुंती, तुझ्या चेहऱ्यावर हास्याचा धबधबा वाहत राहो, रोहित पवारांकडून शुभेच्छा\nतू माझ्या मुलीसारखी, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल, राज्यपालांचे पायल घोषला आश्वासन\nOnion Export | कांदा दरात 600 रुपयांची घसरण, निर्यातबंदी रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी\nOnion Export | कांदा दरात 600 रुपयांची घसरण, निर्यातबंदी रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी\nसाताऱ्यात प्रत्येक शहीद जवानामागे एक झाड, सयाजी शिंदेंची संकल्पना\nकुंती, तुझ्या चेहऱ्यावर हास्याचा धबधबा वाहत राहो, रोहित पवारांकडून शुभेच्छा\nतू माझ्या मुलीसारखी, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल, राज्यपालांचे पायल घोषला आश्वासन\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nWorld Heart Day 2020 | ‘या’ पाच गोष्टी ठेवतील तुमच्या हृदयाला निरोगी\nसाताऱ्यात प्रत्येक शहीद जवानामागे एक झाड, सयाजी शिंदेंची संकल्पना\nकुंती, तुझ्या चेहऱ्यावर हास्याचा धबधबा वाहत राहो, रोहित पवारांकडून शुभेच्छा\nतू माझ्या मुलीसारखी, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल, राज्यपालांचे पायल घोषला आश्वासन\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/we-have-29-proofs-birthplace-sai-baba-claim-patharikars/", "date_download": "2020-09-29T11:22:50Z", "digest": "sha1:BZBS7FKQDW6TCCO7C3PA4KQBN35HFJB6", "length": 36626, "nlines": 426, "source_domain": "www.lokmat.com", "title": "साईबाबांच्या जन्मस्थानाचे आमच्याकडे २९ पुरावे, पाथरीकरांचा दावा - Marathi News | We have 29 proofs of the birthplace of Sai Baba, claim of Patharikar's | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ सप्टेंबर २०२०\nपुणे, उल्हासनगरमधील ८४ टक्के बांधकाम मजूर राहिले वेतनाविना\nडिसेंबरपासून कोकण रेल्वे धावणार विजेवर\nपंतप्रधानांनी गौरविलेल्या फुटबॉलपटूच्या झोपडीवर पडणार महापालिकेचा हातोडा\nऔषध, ऑक्सिजन वितरणाचे योग्य नियोजन करा\nडॉक्टरांना पुन्हा झालेला कोरोना संसर्ग तीव्र\nअजय देवगणबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या याबद्दल\nड्रग्जप्रकरणी शिल्पा शिंदेचे मोठे विधान; म्हणाली, सगळीकडे हेच पण...\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nअभिनेत्री निवेदिता सराफ कोरोना पॉझिटीव्ह, स्वत:ला केलं क्वॉरंटाईन\nदुबईवरुन लवकरच परतणार संजय दत्त आणि मान्यता दत्त, समोर आले 'हे' कारण\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nवाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत\nव्हिसाशिवाय जगातील 'या' 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय, केंद्र सरकारने दिली माहिती\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nराज्यात गेल्या २४ तासांत २१ हजार २९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४७९ जणांचा मृत्यू; १९ हजार ४७६ जणांना डिस्चार्ज\nगडचिरोली : औषधोपचाराच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी लिपिकाने घेतली एक हजाराची लाच, एसीबीकडून अटक\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nजम्मू-काश्मीर: भाजप नेत्यांच्या हत्यांचं सत्र सुरूच; बडगाममध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या\nMI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा प्रहार, पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन; दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम\nकृषी विधेयकं, हमीभाव, एपीएमसीवरून काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करतोय- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी\nलोकसभा संस्थगित करण्याचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आठवडभर आधीच कामकाज थांबवण्याचा निर्णय\nमुंबई- मुसळधार पावसात अखेर 20 तासांनी लोकल सेवा सुरू\nदीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ वर; सध्या २ लाख ७३ हजार ४७७ जणांवर उपचार सुरू\nMI vs KKR Latest News : Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल\nराज्यात गेल्या २४ तासांत २१ हजार २९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४७९ जणांचा मृत्यू; १९ हजार ४७६ जणांना डिस्चार्ज\nगडचिरोली : औषधोपचाराच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी लिपिकाने घेतली एक हजाराची लाच, एसीबीकडून अटक\nAll post in लाइव न्यूज़\nसाईबाबांच्या जन्मस्थानाचे आमच्याकडे २९ पुरावे, पाथरीकरांचा दावा\nश्री साईबाबा यांच्या जन्मस्थानावरून वाद निर्माण झाला आहे. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच असल्याचे जवळपास २९ पुरावे सद्यस्थितीमध्ये उपलब्ध आहेत.\nसाईबाबांच्या जन्मस्थानाचे आमच्याकडे २९ पुरावे, पाथरीकरांचा दावा\n- विठ्ठल भिसे/ मोहन बोराडे\nपाथरी/सेलू (परभणी)- श्री साईबाबा यांचा पाथरी येथील भुसारी कुटुंबात जन्म झाल्यानंतर त्यांचे अध्यात्मिक शिक्षण त्यांचे गुरु गोपाळराव देशमुख ऊर्फ केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या सेलूजवळील उंबरखेड येथील मालकीच्या किल्ल्यात झाला, असा स्पष्ट उल्लेख दासगणू महाराज यांनी १९३६ मध्ये केलेल्या अनुभव कथनात नमूद असल्याचा दावा पाथरीकरांनी केला आहे.\nश्री साईबाबा यांच्या जन्मस्थानावरून वाद निर्माण झाला आहे. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच असल्याचे जवळपास २९ पुरावे सद्यस्थितीमध्ये उपलब्ध आहेत. श्री साईबाबा यांच्या सहवासात आलेले नांदेड येथील श्री संत दासगणू महाराज ऊर्फ गणपत दत्तात्रय सहस्त्रबुद्धे यांनी १९३६ मध्ये आपले अनुभव कथन केले. सेलू येथील श्री साईभक्त घनश्याम सांगतानी यांनी त्यांच्या ‘विभूती’ या पुस्तकात तशी माहिती नोंदविली आहे. त्या माहितीनुसार श्री साईबाबा हे त्यांचे गुरु गोपाळराव देशमुख ऊर्फ केशवराज बाबासाहेब महाराज ऊर्फ व्यंकूजी यांना सेलू येथे भेटले व त्यानंतर त्यांनी केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या सेलूपासून ३० कि.मी.अंतरावर असलेल्या व सध्या जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील उंबरखेड येथील मालकी हक्काच्या किल्ल्यात अध्यात्मिक शिक्षण घेतले. प्रवेशद्वारावर श्री व्यंकटेश प्रसन्न असे लिहिले आहे. किल्ल्यातील तोफेवरही साईबाबा उल्लेख करीत असलेला ‘व्यंकूजी’ हा शब्द कोरलेला आहे.\n‘१९०३ मध्ये ‘श्री संत अमृत’ हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. साईबाबांनी या प्रयत्नास आशीर्वाद दिले. या ग्रंथातील काही भाग त्यांना वाचून दाखविण्यात आला किंवा नाही, या संबंधी माहिती देण्यासाठी बाबांना विचारले त्यावेळी त्यांनी जे काही सांगितले, ते मी टिपून ठेवले. सेलूविषयी त्यांनी जे काही सांगितले, त्याविषयी सेलू गावी जावून मी चौकशी केली. प्रत्येक भाग बाबांच्या हाती देताच, ठीक आहे, असे ते म्हणाले. बाबांना लिहिता वाचता किंवा सही करता येत होती की नाही, हे माहीत नाही’, असे दासगणू महाराज यांच्या अनुभव कथनात नमूद करण्यात आले आहे.\nसाईबाबांचा जन्म पाथरी येथील भुसारी कुटुंबात झाला. याबाबत येथील श्री साईबाबा संस्थानकडे त्यांची वंशावळ उपलब्ध आहे. त्या आधारे परशुराम भुसारी हे साईबाबांचे वडील होते. त्यांना पाच मुले होती. त्यात सर्वात मोठा मुलगा रघुपती, त्यानंतर दादा, त्यानंतर हरिभाऊ अर्थातच श्री साईबाबा, त्यानंतर अंबादास व सर्वात लहान बलवंत अशी पाच मुले होती. पाच भावंडांमधील ज्येष्ठ रघुपती यांना महारुद्र व परशुराम अशी दोन मुले होती. महारुद्र यांचा मुलगा रघुनाथ आणि रघुनाथ यांना दिवाकर आणि शशिकांत ही दोन मुले व एक मुलगी होती. दिवाकर हे हैदराबादला तर शशिकांत हे निजामाबादला स्थायिक झाले. मुलगी नागपूर येथे स्थायिक झाल्याचे त्यांचे वंशज तथा सध्याचे पाथरी येथील श्री साई संस्थानचे विश्वस्त संजय भुसारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.\nबिडकीन (औरंगाबाद) : येथून जवळच असलेल��या श्रीक्षेत्र धूपखेडा हे गाव साईबाबा यांची खरी प्रगटभूमी असल्याचा दावा येथील श्री साईबाबा मंदिर साई विश्वस्त मंडळाने केला आहे. ही ऐतिहासिक भूमी विकासापासून दूर असून शासनासह प्रशासनाने दखल घेऊन विकास करावा, अशी मागणी श्री साईबाबा मंदिर साई विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग तात्या वाघचौरे व मंडळाने केली आहे. धूपखेडाच्या विकासाबाबत रोहयो व फलोत्पादनमंत्री संदीपान पाटील\nभुमरे यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात आला आहे.\nराज्याबाहेरील साईभक्तांची पाथरीत वाढली वर्दळ\nपाथरी (जि. परभणी) : आठ दिवसांपासून देशभरातील मीडियामध्ये पाथरी शहराची चर्चा असून रविवारी सकाळपासूनच राज्यासह राज्याबाहेरील भाविकांची पाथरीत दर्शनासाठी गर्दी वाढली आहे. पाथरी येथील साई भक्त तसेच स्थानिक नागरिकांनी रविवारी सकाळी ६ वाजेपासून साईमंदिरामध्ये भजनाचे कार्यक्रम सुरू केले आहेत. आंध्र प्रदेशातून अनेक भाविक पाथरीत दाखल झाले आहेत. श्री साई संस्थान समितीच्या वतीने मंगळावरी दुपारी १२ वाजता साई मंदिरामध्ये महाआरतीचे आयोजन केले आहे.\nसाई जन्मभूमीच्या वादावर शिर्डी येथील साईभक्त आणि कृती समितीची बैठक सोमवारी होणार असली, तरी पाथरी येथील कृती समितीला अद्याप बैठकीचे निमंत्रण मिळाले नसल्याची माहिती कृती समितीकडून देण्यात आली.\nपरभणीत साई जागर आंदोलन\nपरभणी : साई जन्मभूमीसाठी परभणी येथील श्री साई भक्त\nसेवा मंडळाच्या वतीने रविवारी परभणी\nयेथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साई जागर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात\nखा़ बंडू जाधव, आ़ डॉ़ राहुल पाटील, आ़ सुरेश वरपूडकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर आदींसह श्री साई भक्त मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nशिर्डीत मज्जीदमधील सामुदायिक नमाज पठण बंद\nCoronavirus : देवदर्शनात आता कोरोनाची बाधा, अनेक मंदिरे बंद\nCorona Virus: देवाक काळजी रे कोरोनामुळे राज्यात देऊळ बंद; भाविकांनी 'या' मंदिरात जाऊ नये\nशिर्डीचे साई मंदिर बंद; आजपासून अनिश्चत काळासाठी बंद; ७९ वषार्नंतर साईसंस्थानच्या इतिहासातील दुसरी घटना\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा मंदिर दर्शनासाठी आज सायंक���ळपासून बंद होण्याची शक्यता\nशिर्डी परिक्रमा महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल\nपुणे, उल्हासनगरमधील ८४ टक्के बांधकाम मजूर राहिले वेतनाविना\n...आता 'काँग्रेस का हात दलालों के साथ' असेच म्हणावे लागेल : भाजपाचे जोरदार टीकास्त्र\nमराठा समाजाचा उद्रेक क्षमविण्यासाठीचा राज्य सरकारचा 'हा' केविलवाणा प्रयत्न : प्रवीण दरेकर\nठाकरे सरकारला 'इगो' महत्वाचा; कोरोना संकट व उपाययोजनांचं काही देणे घेणे नाही : प्रवीण दरेकर\nमराठा समाजास ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण नको, काँग्रेस नेत्याची आक्रमक भूमिका\nसरकारकडून मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे फोन टॅप होताहेत; समन्वयकांचा गंभीर आरोप\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nड्रग प्रकरणी नाव असेल तर कंगणाचीही चौकशी व्हावी | BJP Leader Pravin Darekar on Kagana Ranaut Drugs\nदुबईत खेळाडू कॅच का सोडत आहेत \nबॉलीवूडच्या Drugs कनेक्शनचा Sushant Singh Rajputशी सबंध \nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nहिना खानने शेअर केले लेटेस्ट फोटोशूट, पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसली स्टनिंग, पहा फोटो\n या महिलेनं रचला इतिहास; राफेलच्या पहिल्या फायटर पायटल होण्याचा मिळवला मान\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nबॉलिवूडची बोल्ड बाला ईशा गुप्ता साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nबिग बॉस 14 : रिअल लाईफमध्ये खूपच स्टायलिश आहे 'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्री नैना सिंग\nIndia China FaceOff: लडाखमध्ये ड्युटी लागताच चिनी सैनिकांना रडू कोसळलं; फोटो व्हायरल\nFact Check: केंद्र सरकारची वैभव लक्ष्मी योजना, व्यवसायासाठी महिलांना देणार ४ लाखांचे कर्ज\nड्रॅगनला विरोध; नेपाळच्या जमिनीवर चीनचा 'कब्जा', रस्त्यावर उतरले लोक\nIPL 2020 : गौतम गंभीरची MS Dhoniवर टीका; ते तीन Six म्हणजे वैयक्तिक धावा, याला नेतृत्व म्हणत नाही\nGold Rates: सोन्याच्या दरात हजाराची घसरण; दोन दिवसांत 1600 रुपयांनी घसरले\nआजारी, दिव्यांग कर्मचारी पोहोचले स्ट्रेचरवर\n८५ हजार ४८४ पैकी ७५ हजार ५०९ चाचण्या निगेटिव्ह\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन\nMI vs KKR Latest News : रोहित शर्माची फटकेबाजी, मुंबई इंडियन्सनं उघडले विजयाचे खाते\nCoronaVirus News: मुख्यमंत्र्यांनी दिलेलं 'ते' उदाहरण पंतप्रधानांना आवडलं; बैठकीच्या शेवटी मोदींकडून खास उल्लेख\nCoronaVirus News: पंतप्रधान मोदींनी सांगितली 'मायक्रो लॉकडाऊन'ची कल्पना; मुख्यमंत्री लागू करणार\nपंतप्रधान मोदींची संसदेत एन्ट्री, सदस्यांनी दिल्या 'भारत माता की जय' आणि 'जय श्री राम'च्या घोषणा\nरिलायन्स जिओच्या 'या' मोठ्या निर्णयाने झाली एअरटेल, Viच्या शेअर्सची घसरगुंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/23/had-shivchhatrapati-been-insulted-he-would-have-resigned-on-the-spot-udayan-raje-bhosale/", "date_download": "2020-09-29T11:56:07Z", "digest": "sha1:47TQPM7WMFTHXBCF42AMECK7U7BYTGLP", "length": 6433, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "शिवछत्रपतींचा अपमान झाला असता तर, जागीच राजीनामा दिला असता: उदयनराजे भोसले - Majha Paper", "raw_content": "\nशिवछत्रपतींचा अपमान झाला असता तर, जागीच राजीनामा दिला असता: उदयनराजे भोसले\nदेश, मुख्य / By माझा पेपर / उदयनराजे भोसले, भाजप खासदार, राज्यसभा खासदार / July 23, 2020 July 23, 2020\nनवी दिल्ली : खासदार उदयनराजे यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ची घोषणा दिल्याने समज दिल्याचे काल समोर आले होते. या पार्श्वभूमीवर राज्यभरात अनेक संघटना आणि नेत्यांकडून नायडू यांचा निषेध नोंदवला जात आहे. यावर आता उदयनराजे भोसलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचे केले नाही, त्यांनी काही चुकीचे केले असते, तर मीच माफीची मागणी केली असती, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.\nउदयनराजे भोसले म्हणाले, जे राज्यघटनेत नाही त्यावर फक्त सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. राजकारण करणाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झाले आहे. शिवछत्रपतींचा अपमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, जागीच राजीनामा दिला असता. बाळासाहेब ठाकरे आदरणीय होते, पण शिवाजी महाराज मोठे की बाळासाहेब हा माझा प्रश्न आहे. शिवसेना भवनावर बाळासाहेबांचा फोटो वर आहे, यावर आक्षेप का घेतला नाही, असा प्रश्नही यावेळी उदयनराजे भोसलेंनी उपस्थित केला.\nबाळासाहेब मोठे वाटत असतील तर शिवसेनेने ठाकरे सेना असे नाव ठेवावे, असेही उदयनराजे भोसलेंनी सांगितले. संजय राऊतांना काहीही उत्तर देणार नाही. संजय राऊत आमच्याकडे दाखले मागतात आणि आता ते आम्हाला विचारत आहेत, असे उदयनराजे म्हणाले. शरद पवार तिथेच बसले होते, आपण त्यांना विचारा, जे घडले नाही, ते भासवण्याचा प्रयत्न करू नका, ही हात जोडून कळकळीची विनंती करतो, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mumbailive.com/mr/marathi-film/teaser-released-of-marathi-film-khichik-starring-prathamesh-parab-38282", "date_download": "2020-09-29T10:44:10Z", "digest": "sha1:FAPAHYCQICRME64TDD5ECFEM2L3JLG7D", "length": 9797, "nlines": 129, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "प्रथमेशच्या 'खिचिक'चा टीजर पाहिला का? | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nप्रथमेशच्या 'खिचिक'चा टीजर पाहिला का\nप्रथमेशच्या 'खिचिक'चा टीजर पाहिला का\nमागील महिन्याभरापासून प्रथमेश परबचा 'टकाटक' हा मराठी चित्रपट तिकीटबारीवर धमाल करत आहे. अशातच प्रथमेशच्या 'खिचीक' या आगामी चित्रपटाचा टीजरही प्रदर्शित झाला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम मराठी चित्रपट\nमागील महिन्याभरापासून प्रथमेश परबचा 'टकाटक' हा मराठी चित्रपट तिकीटबारीवर धमाल करत आहे. अशातच प्रथमेशच्या 'खिचीक' या आगामी चित्रपटाचा टीजरही प्रदर्शित झाला आहे.\nजून अखेरीस रिलीज झालेला आणि प्रथमेशची मुख्य भूमिका असलेल्या 'टकाटक' या अॅडल्ट सिनेमानं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. या सिनेमानं बॅाक्स आॅफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणं घेतल्यानंतर आता प्रथमेशच्या आगामी चित्रपटाचा टीजर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. शीर्षकापासूनच वेगळेपण असलेल्या 'खिचिक' या चित्रपटात हळव्या नात्याची गोष्ट पहायला मिळणार आहे. चित्रपटाचा टीजर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून, रंजक कथा चित्रपटातून उलगलणार असल्याचं या टीजरमधून जाणवत आहे.\nप्रीतम एस. के. पाटील यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. 'खिचीक'च्या टीजरमध्ये प्रथमेशचा एक नवीनच लुक पहायला मिळतो. आजवर दगडू म्हणून ओळखला जाणारा प्रथमेश आता 'टकाटक'मध्ये ठोक्याच्या रूपात लोकप्रिय झाला आहे. 'खिचिक'मधील प्रथमेशचा लुक त्याच्या आजवरच्या चित्रपटांपेक्षा अगदी हटके आहे. या चित्रपटात लांब केस आणि फ्रेंच कट दाढीतील प्रथमेश प्रेक्षकांना भेटणार आहे. या चित्रपटाच्या टीजरमध्ये पाठमोरी जाणारी मुलगी, तिच्या हातातून पडणारा कागदाचा बोळा आणि त्यानंतर 'मी चाललो तिच्याकडे, सय वाजवली गिटार आता' हा संवाद येतो.\nत्यामुळं 'खिचीक'च्या टीजरमधून ही भावस्पर्शी कथा असेल असं म्हणता येईल. कांतानंद प्रॉडक्शन्सच्या सचिन अनिल धकाते यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर पराग जांभुळे, अमितकुमार बिडाला चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सचिन दुबाले पाटील हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.\nMovie Review: लैंगिक धडे देत बोलायलाही शिकवणारा 'शफाखाना\nतुमच्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरला आहेत 'यांचे' आवाज\nशिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यासाठी सकारात्मक- उदय सामंत\n“गरीबांना उपचार नाकारणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांवर कारवाई करा”\nवांद्रे स्थानकातील 'तो' पूल प्रवाशांसाठी खुला\nमालाडमधील ‘या’ विकासकामांना मिळणार गती\nबनावट आयडीचा वापरकरून प्रवास करणाऱ्यांविरोधात मध्य रेल्वे करणार कारवाई\nUnlock 5: कर्मचाऱ्यांनी उडत कामाला जायचं का वाहतूक व्यवस्थेवर मनसेचा सवाल\n...म्हणून दीपिका, श्रद्धा आणि साराच्या जाहिराती थांबवण्याचा निर्णय\nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबईत उभारणार जागतिक दर्जाचं मंगेशकर संगीत महाविद्यालय\nटीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कोरोना पॉझिटिव्ह\nबलमवा बंबई गईल हमार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/magic-market-of-fdi-21630/", "date_download": "2020-09-29T11:34:56Z", "digest": "sha1:X7E5EB6CN6U3RWRZX4TMPAVVZ2ZTFT53", "length": 13117, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "एफडीआयचा ‘माया’बाजार | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nभाजपने अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या किराणा व्यापारातील थेट विदेशी गुंतवणुकीच्या मुद्दय़ावर लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही मनमोहन सिंग सरकारचा विजय निश्चित झाला आहे. राज्यसभेत कसेही करून बहुमत सिद्ध करण्याच्या\nभाजपने अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या किराणा व्यापारातील थेट विदेशी गुंतवणुकीच्या मुद्दय़ावर लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही मनमोहन सिंग सरकारचा विजय निश्चित झाला आहे. राज्यसभेत कसेही करून बहुमत सिद्ध करण्याच्या खटपटीत असलेल्या अल्पमतातील सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षाच्या वतीने मायावती यांनी आज सभागृहातच जाहीर केला आणि पाठोपाठ मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पक्षाने मतदानात भाग न घेण्याची घोषणा केल्यामुळे सरकारची कोंडी करण्याचे भाजपचे डावपेच मोडीत निघाले. त्यामुळे उद्या, शुक्रवारी विदेशी किराण्याच्या मुद्दय़ावर संसदेचे शिक्कामोर्तब होण्याची केवळ औपचारिकताच उरली आहे.\nएफडीआयविरोधातील मतविभाजनाचा प्रस्ताव लोकसभेत आरामात जिंकणाऱ्या केंद्र सरकारसमोर राज्यसभेतही विजय मिळवण्याचे खडतर आव्हान होते. अशा वातावरणातच गुरुवारी या मुद्दय़ावर चर्चेला सुरुवात झाली. मात्र, मायावती पुन्हा एकदा सरकारच्या मदतीला धावल्या व त्यांनी एफडीआयऐवजी भाजपलाच लक्ष्य केले. लोकसभेत बसपने सीबीआयच्या भीतीमुळे बहिर्गमन केल्याच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेत मायावतींनी भाजपवर यथेच्छ तोंडसुख घेतले. त्यांनी भाजपची तुलना द्राक्षे आंबट म्हणणाऱ्या कोल्ह्याशी (लोमडी) केल्यामुळे सभागृहात एकच गदारोळ माजला. विदेशी किराण्याचा निर्णय राबवायचा की नाही, याचे यूपीए सरकारने प्रत्येक राज्याला स्वातंत्र्य दिले असून याच मुद्दय़ावर आपला पक्ष सरकारच्या बाजूने मतदान करणार असल्याचे मायावती यांनी स्पष्ट केले. केंद्रात सत्तेत असताना भाजपनेच आपल्याविरोधात सीबीआयचा दुरुपयोग केला, असा आरोपही मायावती यांनी केला. दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल यांनी एफडीआयच्या धोरणावर फेरविचार करण्याचे सरकारला आवाहन केले. पण शुक्रवारी होणाऱ्या मतदानादरम्यान आपला पक्ष सभात्याग करेल, असे समाजवादी पक्षाचे गटनेते रामगोपाल यादव यांनी जाहीर केले.\nलोकस���्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनरेंद्र मोदींना माझा पाठिंबा, पण अमित शहांना विरोध: ममता बॅनर्जी\n’कलाकारांच्या राजकारणात येण्यामुळेच तामिळनाडू भ्रष्ट राज्यांच्या यादीत\nज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेस का सोडली राहुल गांधींनी सांगितलं ‘हे’ खरं कारण\nबक्कळ पैशांवर भाजपचे फुटकळ राजकारण : शिवसेना\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 अब्जावधींची करचुकवेगिरी करणारे मोकळेच\n2 जैतापूर प्रकल्पग्रस्तांच्या भरपाईचा निर्णय राज्य व एनपीसीएलवर\n3 नरहरी अमीन भाजपवासी\n...त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख होतं -जयंत पाटीलX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/hollywood-news-marathi/", "date_download": "2020-09-29T10:00:50Z", "digest": "sha1:DPD7HO4C5IA6L3S7RKZ75CHJ52TJVU3S", "length": 11885, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Hollywood News, Gossips, Photos and Videos in Hindi, हॉलीवुड समाचार, हॉलीवुड खबरें - Navabharat (नवभारत)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २९, २०२०\nहॉलिवूडजोकरच्या दुसऱ्या भागासाठी फिनिक्सला इतक्या कोटींची ऑफर\nहॉलिवूडमधील काही सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये ‘जोकर’चे(joker) नाव घेतले जाते. वॉकिंग फिनिक्स याने या चित्रपटात साकारलेली जोकरची भूमिका खूप लोकप्रिय आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग(joker second part) लवकरच येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी वॉकिंग फिनिक्सला ३६७ कोटी रुपये देण्यात आले आहेत. खरेतर वॉकिंग फिनिक्स एकाच चित्रपटाच्या सीरिजमध्ये परत काम करत नाही. मात्र जोकरसाठी\nचित्रीकरण थांबले‘द बॅटमॅन’ मधील अभिनेत्याला कोरोनाची लागण\nनिधन‘ब्लॅक पँथर’फेम हॉलिवूड सुपरस्टार चॅडविक बोसमन यांचं निधन\n‘फिल्स गुड’ ची नवी संकल्पनाजॅकलीन अमांडा सेर्नीसोबत करणार व्हिडिओ पॉडकास्ट शो\nअमेरिका निवडणूकट्रम्प आणि बिडेनला टक्कर देण्यासाठी पॅरिस हिल्टन उतरणार मैदानात\nकॉर्डेरो निधननिक कॉर्डेरोचा कोरोनामुळे मृत्यू\nसंपादकीयकृषी विधेयकाला विरोध, अकाली दलाचा एनडीएला ‘रामराम’\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nBody Mass Indexभारतीयांच्या आयडियल वजनात पडली इतक्या किलोंची भर, उंचीतही वाढ\nहेल्थभारतीयांचं आयुष्यमान वाढले, रजिस्ट्रार जनरल कार्यालयाच्या डाटातून खुलासा\nविशेष लेखफडणवीस-राऊत भेटीमुळे शिवसेनेत अस्वस्थता, शरद पवारांनी घेतली दखल\nसंपादकीयआता कृष्ण जन्मभूमीचा वाद, भाजपा अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे त्रस्त\nअधिक बातम्या हॉलीवूड वर\nसंगीत पुरस्कारसिद्धार्थ खोसला यांना एएससीएपी पुरस्कार\nनिधनअमेरिकन अभिनेता कार्ल रिनर यांचे निधन\nहॉलीवूडचार्ल्स रॅन्डॉल्फ करणार कोरोनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन\nफिल्म फेस्टीवलमेलबर्न फिल्म फेस्टीवल आता ऑक्टोबरमध्ये होणार\nचित्रपट प्रदर्शन तारीख‘वंडर वूमन १९८४’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख ढकलली पुढे\nहॉलीवूडऑस्करनंतर बाफ्टा पुरस्कार सोहळ्याच्या नव्या तारखेची घोषणा\nजगप्रसिद्ध प्रभासप्रभास झालाय आता एक ग्लोबल स्टार\nअवतार शूटींग‘अवतार’ च्या सिक्वेलच्या शूटींगसाठी दिग्दर्शक आणि निर्माता पोहोचले न्यूझीलंडमध्ये\nनिधनसुप्रसिद्ध ड्रमर जिमी कॉब यांचे निधन\nव्हेनिस फेस्टीवल‘व्हेनिस फिल्म फेस्टीवल २०२०’ ठरल्याप्रमाणेच होणार\nमनोरंजनलॉकडाऊननंतर जुलै महिन्यात ‘टेनेट’ चित्रपट होणार प्रदर्शित\nनवा प्रयोगटॉम क्रूझ अंतराळात करणार चित्रपटाचे शूटींग \nमनोरंजनद बॅटमॅनचा फर्स्ट लूक आणि बॅटसूटमध्ये दिसला रॉबर्ट पॅटीन्सन\nअधिक मास कम��ा एकादशीनिमित्त पंढरपूरच्या मंदिरात फुलांची रास, एक टन फुलांनी सजले विठ्ठल रुक्मिणी मंदिर...\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nगॅलरीकिआ, एमजी आणि ह्युंदाई...भारतात येणार आहेत ४ जबरदस्त कार\nमंगळवार, सप्टेंबर २९, २०२०\nविज्ञान-तंत्रज्ञान Amazon.in वरील ‘नवरात्री शॉपिंग स्टोअर’ घ्या खरेदीचा आनंद\nमनोरंजन रिया आणि शौविक ड्रग्सच्या सक्रिय गटाचे सदस्य, जामीन अर्जावर सुनावणी सुरु\nमुंबई पुणे स्मार्ट सिटीच्या कामासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या खास सूचना\nविदेश भारत - चीन दरम्यान तणावपूर्ण स्थिती असताना एमजी मोटर्सचा मोठा निर्णय\nदिल्ली राहूल गांधींनी साधला शेतकऱ्यांशी संवाद, म्हणाले शेतकऱ्यांच्या आवाजामुळे देशाला पुन्हा स्वातंत्र्य...\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/topics/assembly-elections-2019/17", "date_download": "2020-09-29T10:20:33Z", "digest": "sha1:YO2ZXZO4TD7FVUZPN7YMCZ25CM7ADNFA", "length": 5472, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआदित्य ठाकरेंबद्दल काय म्हणाले छगन भुजबळ\nआदित्य ठाकरेंबद्दल काय म्हणाले छगन भुजबळ\nआदित्य ठाकरेंनी घेतले बाळासाहेबांचे आशीर्वाद\nआदित्य ठाकरेंनी घेतले बाळासाहेबांचे आशीर्वाद\nपुण्यात भाजप उमेदवाराविरोधात शिवसेनेची बंडखोरी\nपुण्यात भाजप उमेदवाराविरोधात शिवसेनेची बंडखोरी\nLive: आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज अर्ज भरणार\nभाजपची १४ जणांची दुसरी यादी जाहीर\nइच्छुकांनी परजल्या बंडाच्या तलवारी\nइच्छुकांनी परजल्या बंडाच्या तलवारी\nकाँग्रेसची आणखी २० उमेदवारांची यादी जाहीर\nसाडेसात कोटींचे घबाड जप्त\nमनसेचा वरळीत उमेदवार नाही\nLive: एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत आणण्याच्या हालचाली; सूत्रांची माहिती\nभाजपच मोठा भाऊ; मुख्यमंत्र्यांनी टाळले उत्तर\nपुण्��ात वाहनांची कसून तपासणी\nभाजपचा गणेश नाईक, विजय नाहटांना दे धक्का\nभाजपचा गणेश नाईक, विजय नाहटांना दे धक्का\nशिक्षक निवडणूक कामात; गांधी जयंतीचा फज्जा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.comprolive.com/2017/08/automatic-water-level-controller.html", "date_download": "2020-09-29T10:23:15Z", "digest": "sha1:GCM6CIXTBGWEMVEP5KRJUX6MKTMLJM2Z", "length": 15690, "nlines": 87, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: Automatic water level controller", "raw_content": "\nशनिवार, 5 अगस्त 2017\nWalnut Innovations चे नवीन वाटर लेवल कंट्रोलर\nजर तुमच्या घरात नळाचे पाणी टाकी मध्ये साठवून मोटारीने वरील टाकीत सोडत असाल तर ही मशीन तुमचे काम सोपे करू शकेल\nमोटारीने पाणी भरताना ज्या समस्या येतात त्यामध्ये ओवर फ्लो ही एक प्रमुख समस्या आहे. मोटार सुरु केल्यानंतर वरील टाकी मध्ये पाणी कुठल्या लेवलला गेले आहे हे लक्षात न आल्यामुळे बऱ्याचदा पाणी भरून वाहू लागल्यावर आपल्या लक्षात येते.\nदुसरी अडचण म्हणजे वरील टाकीतले पाणी संपले हे आपल्याला संपल्यावरच लक्षात येते.\nएक ऑटोमेटिक वाटर लेवल कंट्रोलर या बाबीपासून आपली सुटका करू शकतो\nWalnut Innovations ही कंपनी इंडस्ट्रियल व होम ऑटोमेशन आणि सिक्युरिटी चे प्रॉडक्ट्स बनवते. त्यांचे वाटर लेवल कंट्रोलर walnutinnovations.com या साईट वर आणि amazon.in सारख्या साईट्स वरून विकत घेता येवू शकतात.\nया कंपनीने एक नवीन वाटर लेवल कंट्रोलर बनवले आहे जे आपण येथे पाहू. हा कंट्रोलर लवकरच लॉंच होणार आहे.\nहा मेक इन इंडियाच्या प्रेरणेने बनवलेला इंडियन प्रॉडक्ट आहे. या प्रॉडक्ट चे तीन वर्जन\nStandard - हे मॉडेल सिंगल फेज मोनोब्लोक आणि ओपन वेल टाइप पम्प सेट साठी उपयुक्त आहे. घरामध्ये अशा प्रकारचे मोटर / पम्प वापरले जातात\nVSP - हे मॉडेल सिंगल फेज व्हरटीकल सबमर्सिबल पम्प सेट (स्टार्टर सह) साठी उपयुक्त आहे\nThree Phase - हे मॉडेल 3 फेजच्या पम्प सेट साठी उपयुक्त आहे.\nमी स्टँण्डर्ड मॉडेल इंस्टाल केलेले आहे. या कंट्रोलर सोबत 6 वाटर लेवल सेंसर मिळतात. खालच्या टाकी साठी तीन आणि वरच्या टाकी साठी तीन.\nया कंट्रोलर मध्ये कनेक्शन साठी जे पॉइंट्स आहेत, त्यांच्यावर लिहिलेली नावे वरील टाकी साठी (O) overhead tank आणि खालील टाकी साठी (U) underground tank\nइथे तुम्हाला OH, OL, C , C, UH, UL ही नावे दिसून येतात\nOH - (Overhead High) वरील टाकी मध्ये सगळ्यात वर लावलेल्या सेन्सर ला हे नाव दिलेले आहे\nOL - (Overhead Low) वरील टाकी मध्ये मध्यभागी लावलेल्या सेन्सर ला हे नाव दिलेले आहे\nC - (Common) वरील टाकी मध्ये सगळ्यात खाली तळाला लावलेल्या सेन्सर ला हे नाव दिलेले आहे\nUH - (Underground High) खालील टाकी मध्ये सगळ्यात वर लावलेल्या सेन्सर ला हे नाव दिलेले आहे\nUL - (Underground Low) खालील टाकी मध्ये मध्यभागी लावलेल्या सेन्सर ला हे नाव दिलेले आहे\nC - (Common) खालील टाकी मध्ये सगळ्यात खाली तळाला लावलेल्या सेन्सर ला हे नाव दिलेले आहे\nहे सेन्सर्स टाकीत सोडण्यापूर्वी तुम्हाला टाकीची खोली मोजावी लागेल.\nवरील टाकीत पाण्याची पातळी जेव्हा OL सेन्सरच्या खाली जाईल तेव्हा मोटर चालू होईल. आणि पाण्याची पातळी OH सेन्सर ला स्पर्श करे पर्यंत मोटार चालू राहील, त्यानंतर मोटर बंद होईल\nम्हणजे प्रत्येक वेळी मोटर सुरु झाल्यानंतर OL पासून OH पर्यंत पाणी वरच्या टाकीत चढवले जाते. तुमच्या गरजेनुसार तुम्ही या सेन्सर्स मधील अंतर हवे तेव्हा कमी किंवा अधिक करू शकता\nC या सेंसर ला कॉमन सेंसर म्हणतात, आणि हा सेन्सर टाकीच्या तळापर्यंत पोचला पाहिजे\nमोटर सुरु होण्यापूर्वी खालील टाकीत पुरेसे पाणी आहे कि नाही हे तपासले जाते. यासाठी UH या सेन्सर चा वापर होतो. त्यामुळे खालील टाकीमध्ये सर्वात वरील सेन्सर तुम्हाला नळाचे पाणी येऊन गेल्यानंतर जी पातळी नेहमी मिळते त्याच्या खाली असावी, म्हणजे मोटर आपोआप सुरु होऊ शकेल. साधारणपणे खालील टाकीच्या अर्ध्या खोलीवर हा सेन्सर बसवावा.\nUL हा सेन्सर मोटरच्या फूट वाल्व्हच्या 2 इंच वर बसवावा, या सेन्सर च्या खाली पाणी पोचल्यास मोटर बंद होते, आणि ड्राय रन म्हणजे पाणी नसताना मोटर चालू असणे टाळता येते.\nखालील टाकीत पण C या सेंसर ला कॉमन सेंसर म्हणतात, आणि हा सेन्सर टाकीच्या तळापर्यंत पोचला पाहिजे\nएकदा सेन्सरची कामे लक्षात आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक सेन्सरला किती लांबीची वायर लागेल ते ठरवता येईल\nसेन्सर ला जोडण्यासाठी 2.5mmचे सिंगल कोर वायर वापरता येते. तुम्हाला प्रत्येक टाकीमध्ये प्रत्येकी तीन वायरी वेगवेगळ्या लांबीचे कापावे लागतील. सेन्सर टाकीत सोडल्यावर वायरी टाकीच्या बाहेर असाव्या, आणि त्यांना तेथे एखाद्या पाईप किंवा इतर कशाचा आधार देऊन बांधावे म्हणजे सेन्सर आपल्या जागेपासून ��रकणार नाहीत.\nहरेक सेंसर के उपरी हिस्से में एक वायर के लिए छेद और स्क्रू होते हैं, जहाँ पर आप वायर के सिरे की फिक्स कर सकते हैं\nप्रत्येक सेन्सरला वरील बाजूला एक होल आणि दोन स्क्रू असतात, तेथे तुम्ही वायरीचे टोक जोडू शकता\nवरील टाकीत सेन्सर्स बसवताना पाईप मधून टाकीत पडणारे पाणी सेन्सर वर पडणार नाही अशा ठिकाणी सेन्सर बसवावे, नसता सेन्सर वर सतत पाणी पडत राहिल्यास चुकीचे सिग्नल कंट्रोलरला जावू शकते\nटाकीत सेन्सर्स बसवताना जोडलेल्या वायरीच्या दुसऱ्या टोकावर OH,OL,C आणि UH,UL,C असे लिहून टेप चिटकवावा म्हणजे पुढे केबल ला वायरी जोडताना कुठली वायर कोणत्या सेन्सर ला जोडलेली आहे हे समजण्यास अडचण होणार नाही\nसेन्सर्स के वायरों से लेकर कंट्रोलर तक हमें 0.75mm 3 कोर केबल की जरूरत पड़ेगी.\n3 कोर केबल में लाल, हरा और काले रंग के वायर होते हैं. इन्हें हम इस प्रकार से कनेक्ट कर सकते हैं\nसेन्सरच्या वायरीपासून कंट्रोलर पर्यंत आपल्याला 0.75mm 3 कोर केबल वापरता येईल\nलाल वायर - OH आणि UH\nहरी वायर - OL आणि UL\nकाळी वायर - C\n3 कोर ची केबल वरील आणि खालील टाकीपासून कंट्रोलर पर्यंत आणा\nकंट्रोलरच्या मागील पॅनल वर चार होल आहेत. त्याचे मार्किंग करून भिंतीवर चार होल पाडून, 1.5 इंच स्क्रू वापरून कंट्रोलर भिंतीवर बसवावा\nकंट्रोलर बसवल्यास दोन्ही टाक्यापासून येणारे 3 कोर केबल जोडून घ्यावे. कनेक्शनसाठी कंट्रोलर वर OH, OL, C , C, UH, UL असे पॉइंट्स दिलेले आहेत\nहे दोन्ही केबल जोडल्यानंतर इनपुट आणि आउटपुट चे वायर जोडावे. त्यापूर्वी mcb किंवा मेन स्वीच बंद करावा.\nवायरिंग पूर्ण झाल्यानंतर स्वीच ऑन केल्यानंतर वरील टाकीत पाण्याची पातळी कमी असेल आणि खालील टाकीत पुरेसे पाणी असेल तर मोटर चालू होईल.\nवरील टाकीत पाण्याची पातळी OH पर्यंत पोचल्यावर मोटर बंद होईल.\nजर तुम्हाला खालील टाकीत सेन्सर न बसवता फक्त वरच्या टाकीतच सेन्सर बसवायचे असतील तर दोन वायरी चे तुकडे UH पासून UL आणि UL पासून C ला जोडावे.\nमोटर चालू असताना काही कारणाने तुम्हाला ती बंद करायची असेल किंवा मोटर बंद असताना तुम्हाला ती चालू करायची असेल तर कंट्रोलर वर असलेले काळे बटन दाबावे.\nतर अशा रीतीने वापरण्यास सोपा पण बहुपयोगी असा हा ऑटोमेटिक वाटर लेवल कंट्रोलर आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करेंTwitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मु��पृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nहेल्लो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला स्क्रॅच 3 सोफ्टवेअर मध्ये गेम कसा बनवावा याची माहिती देणार आहे. ही माहिती मी माझ्या युट्युब चॅनल वर सांगि...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/bank-of-maharashtra-net-profit-rises-by-76-107649/", "date_download": "2020-09-29T11:40:17Z", "digest": "sha1:LAAX2JDUYFSXT3KVBYJO6ABH4GXK47SD", "length": 12287, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बँक ऑफ महाराष्ट्रच्या नफ्यात ७६% वाढ | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nबँक ऑफ महाराष्ट्रच्या नफ्यात ७६% वाढ\nबँक ऑफ महाराष्ट्रच्या नफ्यात ७६% वाढ\nआर्थिक वर्ष २०१२-१३ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या निव्वळ नफ्यात ७६ टक्क्य़ांची वाढ झाली आहे, तर बँकेच्या निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (एनपीए) ०.५२ टक्क्य़ांपर्यंत खाली आले\nआर्थिक वर्ष २०१२-१३ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या निव्वळ नफ्यात ७६ टक्क्य़ांची वाढ झाली आहे, तर बँकेच्या निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (एनपीए) ०.५२ टक्क्य़ांपर्यंत खाली आले आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. बँकेचे कार्यकारी संचालक सी. व्हीआर. राजेंद्रन या वेळी उपस्थित होते.\nनरेंद्र सिंग म्हणाले, ‘‘गेल्या आर्थिक वर्षांत बँकेने ७५९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. २०११-१२ या आर्थिक वर्षांत बँकेचा नफा ४३० कोटी रुपये होता. पुढील वर्षांत (मार्च २०१४ पर्यंत) २ लाख ३० हजार कोटींची उलाढाल पूर्ण करण्याचे बँकेचे लक्ष्य आहे.मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ निर्मूलन निधीस बँकेतर्फे २५१ लाख रुपये देण्यात आले आहेत.\n‘स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी’चे आयोजक म्हणून बँकेला एक लाख कोटी रुपयांच्या कर्जासाठी मान्यता मिळाली आहे. यातील ५० हजार कोटींचे कर्ज शेतीसाठी देण्यात येणार आहे. शेती कर्जातही जळगावमध्ये केळी, नाशिकमध्ये कांदा अशा विशिष्ट पिकांसाठीच्या कर्जाला ��्राधान्य देण्यात येत आहे. सध्या बँकेतर्फे सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) चार शाखा चालवल्या जात असून त्यापैकी एक शाखा पुण्यात आहे. येत्या काळात बँक राज्यात नवीन आठ एमएसएमइ शाखा सुरू करणार आहे. बँकेच्या नवीन शाखा उघडताना ग्रामीण व निमशहरी भागांना प्राधान्य देण्यात येत आहे. पुणे, मुंबई, नंदुरबार, वर्धा आणि अमरावतीत बँकेतर्फे ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ (डीबीटी) योजना राबविण्यात येत आहे.’’\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमहाराष्ट्र बँकेतील २५ लाखांची रोकड लंपास\nकिमान शिलकीचा दंडक नियमबाह्य़\nपती-पत्नीने बँक ऑफ महाराष्ट्रला ७० लाख रुपयांना फसवले\nहिंसाचारामुळे काश्मीरची अर्थव्यवस्था खिळखिळी; कर्जदारांच्या प्रमाणात आतापर्यंतची सर्वात मोठी घट\nबँक ऑफ महाराष्ट्रला ‘स्कॉच’ पुरस्कार\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 रिझव्र्ह बँक : दरकपातीचा सुखद दिलासा की पुन्हा निराशा\n2 प्राज इंडस्ट्रीजचे प्रमोद चौधरी यंदाच्या ‘मॅक्सेल’ जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी\n3 ‘एलबीटी’विरोधात व्यापाऱ्यांना माथाडी संघटनेचे पाठबळ\n...त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख होतं -जयंत पाटीलX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/summons-to-chief-secretory-about-mumbai-dabbawala-problem-267977.html", "date_download": "2020-09-29T09:39:33Z", "digest": "sha1:JJII3WQXFX7RJMJZBFASCEO4X4A7CDYT", "length": 18969, "nlines": 200, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Summons To Chief Secretory", "raw_content": "\nकृषी विधेयकविरोधी आंदोलनात राहुल गांधी यांची उडी, ट्रॅक्टर चालवून नोंदवणार निषेध\nRestaurant | रेस्टॉरंट ऑक्टोबरपासून पुन्हा उघडण्याची चिन्हं, मुख्यमंत्र्यांकडून गाईडलाईन्सची ‘रेसिपी’\nKangana Ranaut | आक्षेपार्ह शब्दांची चर्चा, कंगनाने ट्विट तर संजय राऊतांनी मुलाखत सादर करावी, उच्च न्यायालयाचा आदेश\nMumbai Dabbawala | डबेवाल्यांच्या प्रश्नी मानवाधिकार आयोगाचे मुख्य सचिवांना समन्स\nMumbai Dabbawala | डबेवाल्यांच्या प्रश्नी मानवाधिकार आयोगाचे मुख्य सचिवांना समन्स\nडबेवाल्यांच्या प्रश्नावर भारतीय विकास संस्थेच्या वतीने राज्य मानवाधिकार आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आली होती.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : डबेवाल्यांच्या प्रश्नावर मुख्य सचिव संजय कुमार यांना नोटीस पाठवण्यात आली आहे (Summons To Chief Secretory). 5 हजार डबेवाल्यांचा रोजगार बुडाल्या प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात 5 हजार डबेवाल्यांचं नुकसान झालं. त्यांचा रोजगार बुडाला त्यामुळे मुख्य सचिवांना ही नोटीस पाठवून या मुद्यावर त्यांचं म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे (Summons To Chief Secretory).\nडबेवाल्यांच्या प्रश्नावर भारतीय विकास संस्थेच्या वतीने राज्य मानवाधिकार आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेत राज्याच्या मुख्य सचिवांना समन्स बजावण्यात आला आहे. त्यांना 17 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.\nमुंबईत 5 हजारपेक्षा जास्त डबेवाले सेवा देतात. मात्र लॉकडाऊननंतर कार्यालये आणि लोकल सेवा बंद झाली आहे. गेल्या 5 महिन्यांपासून सध्या डबेवाल्यांचा संपूर्ण रोजगार बुडाला आहे. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांसाठी सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी, रेल्वे आणि बसचा प्रवास मोफत करावा, अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन द्यावे, आरोग्य आणि विमा सेवा पुरवावी, तसेच डबेवाल्यांची मुले आणि महिला यांना स्वयंरोजगार करता यावा यासाठी आर्थिक साहाय्य द्यावे, मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध करुन द्यावे, आदी मागण्या घेऊन भारतीय विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे आणि वकिलीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी आशिष राय यांनी ही याचिका दा���ल केली आहे (Summons To Chief Secretory).\nलोकल सुरु करा अन्यथा आर्थिक अनुदान द्या, डबेवाल्यांची मागणी\nयापूर्वी, मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मुंबईतील लोकलसेवा लवकरात लवकर सुरु करा, अन्यथा डबेवाल्यांना दर महिना किमान 3 हजार रुपये अनुदान द्या, अशी मागणी केली होती.\nराज्यात कोरोना या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता डबेवाल्यांनी 19 मार्चपासून डबे पोहोचवण्याचा व्यवसाय बंद केला होता. त्यानंतर लॉकडाऊन झाल्याने गेल्या जवळपास साडेपाच महिन्यांपासून डबेवाल्यांना रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे डबेवाल्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. मुंबईत काही शासकीय, निमशासकीय, तसेच कार्पोरेट कार्यालयं चालू झाली आहेत. या कार्यालयात चाकरमानी अंशत: का होईना रुजू होऊ लागले आहेत. त्यामुळे अनेक चाकरमानी डबेवाल्याला फोन करुन डबे पोहोचण्याबाबत विचारणा करत आहेत.\nपण जोपर्यंत लोकलसेवा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत डबेवाला कामावर रुजू होऊ शकत नाही. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मुंबईतील लोकल सेवा लवकरात लकर सुरु करा किंवा डबेवाल्यांची सेवा अत्यावश्यक समजत त्यांना लोकलने प्रवास करण्याची मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनने केली.\nलोकल सुरु करा अन्यथा महिन्याला 3 हजारांचे अनुदान द्या, डबेवाल्यांची मागणीhttps://t.co/CPXTrBr3Fr #Mumbai #mumbailocal #Mumbaidabbawala\nराज्य सरकारने मागणी केल्यास तातडीने लोकल ट्रेन सुरु करु, रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण\nRestaurant | रेस्टॉरंट ऑक्टोबरपासून पुन्हा उघडण्याची चिन्हं, मुख्यमंत्र्यांकडून गाईडलाईन्सची 'रेसिपी'\nराज्यातील सर्व पालिका अॅक्शन मोडमध्ये, मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कडक…\nCorona : राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांना कोरोनाची लागण\nकिरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात, मुंबईच्या महापौरांविरोधात ठिय्या आंदोलनामुळे कारवाई\nबँकांच्या आडमुठेपणाचा फटका, वर्ध्यातील 377 मयत शेतकऱ्यांचे वारसदार कर्जमाफीपासून वंचितच\nआयसीसीच्या मुख्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा, आयपीएल स्पर्धेवर परिणाम \nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nUma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये…\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, एपीएमसी मार्केटमध्ये नियमांची पायमल्ली, मार्केटमध्ये…\nसेवाग्राम आश्रम पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद, लॉकडाऊनमध्ये 40 लाखांचा फटका\nदादा भुसे स्वतःला शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणतात, मग शेतकऱ्यांना तात्काळ…\nBalya Binekar Murder | कुख्यात गुंड बाल्या बिनेकरचे मारेकरी 24…\nWorld Tourism Day | दिवेआगर समुद्रकिनारी MTDC ची स्वच्छता मोहीम\nRakul Preet Singh Live | होय, ड्रग्ज माझ्या घरात होते,…\nToll Rate | मुंबईकरांवर आता टोलचा बोजा, टोल दरात 5…\nकृषी विधेयकविरोधी आंदोलनात राहुल गांधी यांची उडी, ट्रॅक्टर चालवून नोंदवणार निषेध\nRestaurant | रेस्टॉरंट ऑक्टोबरपासून पुन्हा उघडण्याची चिन्हं, मुख्यमंत्र्यांकडून गाईडलाईन्सची ‘रेसिपी’\nKangana Ranaut | आक्षेपार्ह शब्दांची चर्चा, कंगनाने ट्विट तर संजय राऊतांनी मुलाखत सादर करावी, उच्च न्यायालयाचा आदेश\nसुशांत सिंह प्रकरणी जे छाती बडवून घेत होते, ते आता कुठे गेले\nIPL 2020 | ….म्हणून आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना संधी नाही, शाहिद आफ्रिदीची खदखद\nकृषी विधेयकविरोधी आंदोलनात राहुल गांधी यांची उडी, ट्रॅक्टर चालवून नोंदवणार निषेध\nRestaurant | रेस्टॉरंट ऑक्टोबरपासून पुन्हा उघडण्याची चिन्हं, मुख्यमंत्र्यांकडून गाईडलाईन्सची ‘रेसिपी’\nKangana Ranaut | आक्षेपार्ह शब्दांची चर्चा, कंगनाने ट्विट तर संजय राऊतांनी मुलाखत सादर करावी, उच्च न्यायालयाचा आदेश\nसुशांत सिंह प्रकरणी जे छाती बडवून घेत होते, ते आता कुठे गेले\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://cloudunblock.co/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0Kimayagar0ff42284701030ffbooks", "date_download": "2020-09-29T09:39:54Z", "digest": "sha1:MIIXG54E7E72EYL3X5C274SHI2HMBWER", "length": 14189, "nlines": 111, "source_domain": "cloudunblock.co", "title": "PDF/EPUB अच्युत गोडबोले [Achyut Godbole] Õ PDF/EPUB किमयागार Kimayagar Epub ¸ Õ cloudunblock.co", "raw_content": "\n✈ [PDF / Epub] ✅ किमयागार Kimayagar By अच्युत गोडबोले [Achyut Godbole] ✸ – Cloudunblock.co सुरुवातीलाच एक प्रांजल कबुलीजबाब या रोमांचकारी ग्रंथराजावर अभिप्राय देण्सुरुवातीलाच एक प्रांजल कबुलीजबाब या रोमांचकारी ग्रंथराजावर अभिप्राय देण्याचं अच्युतला मी कबूल केलं पण ही एका बेसावध क्षणी माझ्याकडून घडलेली चूक होतीपदार्थविज्ञान भूगर्भशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र वगैरेंना ज्यांनी आद्य शास्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला ती माणसं त्यांचे विषय व विशेष यांचा तपशीलवार वृत्तांत या पुस्तकात आहे एकाच व्यक्तीनं लिहिलेली अशी कलाकृती मराठीमध्ये फार क्वचितच असेल वेगवेगळया विषयांतले किमान चार नावाजलेले लेखक जे लिहू शकतील ते सर्व अच्युतनं सहजपणे एकहाती लिहिलं आहेएखाद्या गुजगो\n्टी आपण वाचाव्यात तसं हे पुस्तक आहे अवैज्ञानिकांसाठी विज्ञान कसं लिहावं याचा वस्तुपाठ अच्युतच्या निर्मितीमध्ये आहे मी त्याचं अभिनंदन करतोपद्मविभूषण वसंत गोवारीकरविश्व व जीवसृष्टीची उत्पत्ती यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा ठाव घेणारे विज्ञान म्हणजे मानवी संस्कृतीचा दीप्तिमान वारसा आहेही सर्वस्पर्शी क्रांती घडवून आणणारे वैज्ञानिक मात्र अनेकांना अपरिचितच असतात उदाहरणार्थ मोबाइलसारख्या जादुई उपकरणामागचे विज्ञान निश्चित करणाऱ्या 'मॅक्स्वेल'ची ओळख किती जणांना असेलविज्ञानातील अशा विस्मयकारी संकल्पनांचा त्याविज्ञानातील अशा विस्मयकारी संकल्पनांचा त्या\n्टी आपण वाचाव्यात तसं हे पुस्तक आहे अवैज्ञानिकांसाठी विज्ञान कसं लिहावं याचा वस्तुपाठ अच्युतच्या निर्मितीमध्ये आहे मी त्याचं अभिनंदन करतोपद्मविभूषण वसंत गोवारीकरविश्व व जीवसृष्टीची उत्पत्ती यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा ठाव घेणारे विज्ञान म्हणजे मानवी संस्कृतीचा दीप्तिमान वारसा आहेही सर्वस्पर्शी क्रांती घडवून आणणारे वैज्ञानिक मात्र अनेकांना अपरिचितच असतात उदाहरणार्थ मोबाइलसारख्या जादुई उपकरणामागचे विज्ञान निश्चित करणाऱ्या 'मॅक्स्वेल'ची ओळख किती जणांना असेलविज्ञानातील अशा विस्मयकारी संकल्पनांचा त्याविज्ञानातील अशा विस्मयकारी संकल्पनांचा त्या\nअच्युत गोडबोले [Achyut Godbole]\nPDFEPUB अच्युत गोडबोले Achyut Godbole Õ PDFEPUB किमयागार Kimayagar Epub ¸ Õ cloudunblockco १ शालान्त परीक्षेत राज्यात १६ वा विद्यापीठात पहिला क्रमांक२ गणितात आयआयटीपर्यंतच्या जवळपास सर्व परीक्षांत सर्वोच्च गुण आणि पारितोषिकं३ आयआयटी मुंबईचे केमिकल इंजिनिअर४ सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात भारत इंग्लंड आणि अमेरिकेत ३२ वर्षं जगन्मान्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांत अनुभव५ सॉफ्टवेअरच्या कामानिमित्त १५० हून जास्त वेळा जगप्रवास६ पटणी सिंटेल एल अँड टी इन्फोटेक अपार दिशा वगैरे अनेक मोठ्या कंपन्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/topics/mumbai/news", "date_download": "2020-09-29T12:00:30Z", "digest": "sha1:UMCKVQF7KQXYH4V76UOXSW6EMSB4C5ON", "length": 6755, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMumbai High Court: कंगनाचे मुंबई-महाराष्ट्राबद्दलचे विधान; हायकोर्टाने नोंदवले 'हे' सर्वात मोठे निरीक्षण\nMumbai Local Updates: मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुंबई हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश\nAaditya Thackeray: मुंबई लोकल ट्रेन कधी सुरू होणार; आदित्य ठाकरेंनी सांगितले\nमुंबईहून औरंगाबादेत ड्रग तस्करी, नगरसेवकाचा स्टिकर असलेल्या कारमध्ये एमडी, चरस\nमुंबईहून औरंगाबादेत ड्रग तस्करी, नगरसेवकाचा स्टिकर असलेल्या कारमध्ये एमडी, चरस\n'वैद्यकीय चाचण्यांचे दर असमानच'\nSachin Sawant: 'मुंबई पोलिसांचा अपमान करणाऱ्यांना हे सणसणीत उत्तर'\nदामोदर नाट्यगृहाचे ५० लाखांचे नुकसान\nKangana Case: कंगनाच्या बंगल्यावरील कारवाई; हायकोर्टाने नोंदवले 'हे' महत्त्वाचे निरीक्षण\n नवीन रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली\nRajan Khatu: मुंबईतील सुप्रसिद्ध मूर्तीकार राजन खातू यांचे निधन\nठाणे: पार्टीत दारू पाजल्यानंतर नगरसेवकाच्या मुलाला संपवले, सावत्र भावाला बेड्या\nठाणे: पार्टीत दारू पाजल्यानंतर नगरसेवकाच्या मुलाला संपवले, सावत्र भावाला बेड्या\nIPL 2020 हिटमॅन रोहित शर्माला आज मोठा विक्रम करण्याची संधी\n'मुंबईतले दोन टक्के लोक कळत-नकळत इतरांना मारण्याचं काम करताहेत'\nIPL मध्ये आज महामुकाबला; रोहित विरुद्ध विराट, कोणाचे पारडे जड\nगँगस्टरला मुंबईहून यूपीला घेऊन जात असताना कार उलटली, आरोपीचा मृत्यू\nमहिला प्रवाशांची घुसमट थांब��ा\nगँगस्टरला मुंबईहून यूपीला घेऊन जात असताना कार उलटली, आरोपीचा मृत्यू\nकरोनामुळे २० वर्षांच्या विकासाला खीळ\nब्राह्मणविरोधी पोस्टवरून गुजरातमध्ये वकिलाची हत्या, मुंबईतून आरोपीला अटक\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8_%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2020-09-29T12:07:52Z", "digest": "sha1:MZ7ML2CH63WUQDL5S65OX5CXYB7DK55A", "length": 3441, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:पारस म्हांब्रे - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.\nजर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०१५ रोजी ०६:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/09/Osmanbad-police-crime-news.html", "date_download": "2020-09-29T10:49:05Z", "digest": "sha1:JOXOLQEAO4OIPJPO6UHC26U7M5J4OSIW", "length": 9123, "nlines": 56, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल\nउस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल\nतुळजापूर: आपल्या पत्नीस शिवीगाळ केल्याचा जाब विकास बाबुराव निंबाळकर, रा. अपसिंगा, ता. तुळजापूर यांनी दि. 02.09.2020 रोजी 15.00 वा. सु. अपसिंगा येथे गावकरी- राजकुमार प्रकाश कदम व मुकूंद प्रकाश कदम यांना विचारला. त्यावर चिडुन जाउन त्या दोघांनी विकास निंबाळकर यांना शिवीगाळ करुन कुऱ्हाडीच्या तुंब्याने डोक्यात वार करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या विकास निंबाळकर यां��ी दि. 04.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.\nकळंब: साखरबाई दगडू काळे, रा. शिवाजीनगर, कळंब यांना दि. 03.09.2020 रोजी 23.30 वा. सु. कळंब येथे गावकरी- शहाजी वाघमारे, शिवाजी वाघमारे यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या साखरबाई काळे यांनी दि. 04.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 सह ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.\nढोकी: मिरा बिरु डोलारे, रा. ढोकी, ता. उस्मानाबाद यांसह त्यांचे पती- बिरु डोलारे व सवत- संगीता यांना दि. 04.09.2020 रोजी 18.30 वा. सु. त्यांच्या राहत्या घरासमोर गावकरी- प्रविण डांगे, सचिन डांगे, गोरोबा डांगे, ललीता डांगे यासर्वांनी सांडपाणी रस्त्यावर सोडल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या मिरा डोलारे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.\nनळदुर्ग: प्रविण सुनिल चव्हाण, रा. वडाचा तांडा, ता. तुळजापूर हे दि. 04.09.2020 रोजी 19.00 वा. सु. आपल्या राहत्या घराजवळ होते. यावेळी गावकरी- तानाजी सुभाष राठोड यांनी मागील भांडणाच्या कारणावरुन प्रविण यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, सत्तुरने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या प्रविण चव्हाण यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्य��� ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/agriculture/forget-kashmir-see-the-apple-farming-in-shirur-pune-268165.html", "date_download": "2020-09-29T10:15:48Z", "digest": "sha1:VK7SVW5FSX456EXDK54UCGL5PADZMLZC", "length": 17647, "nlines": 199, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड | Forget Kashmir See the Apple Farming in Shirur Pune", "raw_content": "\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\nशिरुर तालुक्यातील मुखई येथील अभिजीत प्रल्हाद धुमाळ या युवा शेतकऱ्याने सफरचंदाची यशस्वी लागवड करुन दाखवली\nरणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड\nपिंपरी चिंचवड : सफरचंद म्हटलं की पटकन कोणाच्याही डोळ्यासमोर उभं राहतं ते काश्मीर. मात्र हे विसरायला लावणारी सफरचंदाची लागवड पुणे जिल्ह्यात होत आहे. शिरुर तालुक्यातील मुखई येथील अभिजीत प्रल्हाद धुमाळ या युवा शेतकऱ्याने सफरचंदाची यशस्वी लागवड करुन दाखवली. दोन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या हर्मन-99 या जातीच्या सफरचंदाला सध्या तिसऱ्याच वर्षी चांगली फळे लागली आहेत. (Forget Kashmir See the Apple Farming in Shirur Pune)\nसीताफळाइतकेच कोडगे पिक पुण्यातील प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवडसफरचंदाचे असून पुणे जिल्ह्यातील वातावरण सफरचंदासाठी काश्मीरलाही विसरायला ला���णारे ठरले आहे. पर्यायाने सफरचंदासाठी काश्मीरचाही विसर पाडायला लावण्याचे काम आता जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर पुणे जिल्ह्यातील शेतकरी करु शकतात.\nशिक्रापूर जवळील मुखई गावचे अभिजीत प्रल्हाद धुमाळ आणि अतुल प्रल्हाद धुमाळ हे दोन बंधू प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. अभिजीत हे स्वत: वेगवेगळे कृषी प्रयोग करत असतात. ऊसाच्या सर्व वाणांची बियाणे बनवण्याबाबत त्यांची कीर्ती राज्यभर आहे.\nदोन वर्षांपूर्वी अभिजीत यांनी सफरचंद लागवडीचा विचार केला आणि कामही सुरु केले. हिमाचल प्रदेश, काश्मीर आदी भागातील शेतकऱ्यांचे फोन नंबर मिळवून त्यांनी संपर्क सुरु केला आणि इंटरनेटवरुनही बरीचशी माहिती संकलित केली.\nतब्बल सहा महिन्यांच्या अभ्यासानंतर त्यांनी हर्मन-99 हा सफरचंदाचा वाण निवडला. अगदी सीताफळासारख्याच पद्धतीने त्याची लागवड केली. 12 फूट लांब आणि 12 फूट रुंद अंतरात पाऊण एकरात साधारण 200 झाडांची लागवड केली. कुठलीच वेगळी खते नाहीत, की वेगळी मशागत नाही. उलट जादा पाण्याने झाडे दगावण्याचे प्रमाण राहिल्याने सर्व काही अगदी सीताफळासारखे त्यांना अनुभवयाला आले. धुमाळ भावंडांच्या अनुभवाचा फायदा घेत, अन्य शेतकरीही सफरचंदाची लागवड करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.\nकाश्मीरमधील सफरचंदाची नाशिकमध्ये लागवड, डाळींबासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी सफरचंदाची बागhttps://t.co/rwmzurlUos #Nashik\nथायलंडमध्ये विकसित चाऱ्याची नेवाशात लागवड, सोमेश्वररावांना लॉकडाऊनमध्ये चार लाखांचा नफा\nझेंडूला प्रतिकिलो विक्रमी 150-200 रुपयांचा दर, साताऱ्यातील शेतकऱ्याचं माळरानावर 3 महिन्यात 5 लाखांचं उत्पन्न\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल…\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी,…\nपुण्यातील कोव्हिड सेंटरमधील धक्कादायक प्रकार, 27 दिवसांपासून मुलगी बेपत्ता, आईचं…\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nइंदूमिलमधील पायाभरणी सोहळा अचानक रद्द, पुण्याहून वाशीपर्यंत पोहोचलेल्या अजितदादांचा यू…\nपुण्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, अजित पवारांकडून श्रद्धांजली\nएल्गार प्रकरणातील बनावट कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावीत : अॅड.…\nआठ एकर शेतीत कलिंगड, खरबुजाची लागवड, लॉकडाऊनमुळे लाखोंचा तोटा, जून…\n'तुझ्यात जीव रंगता'ना 'का रे दुरावा' सुयश टिळक-अक्षया देवधरच्या ब्रेकअपची…\nRestaurant | रेस्टॉरंट ऑक्टोबरपासून पुन्हा उघडण्याची चिन्हं, मुख्यमंत्र्यांकडून गाईडलाईन्सची 'रेसिपी'\nMIM सोबत युतीने महाराष्ट्रात सुरुवात, आता देशात नवे राजकीय समीकरण,…\nविश्वास नांगरे पाटील यांची शरद पवारांसोबत बैठक, भेटीचं कारण गुलदस्त्यात\nउदयनराजेंच्या बहिणीच्या आग्रहानंतर संभाजीराजे भेटीला, नाशकात मनिषाराजेंची सदिच्छा भेट\nBalya Binekar | नागपुरात गँगस्टर बाल्या बिनेकरच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी, छतांवरही…\nस्पर्म डोनरपासून जुळं, 5 वर्षांनी नवऱ्याने सोडलं, मग डोनरही मुलांना…\nशेतकर्यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अ��िकाऱ्याची वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/videos/akola-cylinder-explosion-three-house-damage", "date_download": "2020-09-29T11:20:59Z", "digest": "sha1:DTNUJXVSEP7XIR3T5EDMKV5UWB2IYZVQ", "length": 8410, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Akola Cylinder Explosion | अकोलाच्या हिंगणीत सिलेंडरचा स्फोट, स्फोटामुळे तीन घरांचे नूकसान", "raw_content": "\nअनिलभैयांनी कधी जातीचे राजकारण केले नाही, आता आपण जातीने लक्ष घाला, अहमदनगरच्या शिवसैनिकाचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nमला, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना नोटीस, आम्ही उत्तर देऊ : सुप्रिया सुळे\nSharad Pawar | सुशांत प्रकरणात CBI ने काय दिवे लावले, शरद पवारांचा सवाल\nAkola Cylinder Explosion | अकोलाच्या हिंगणीत सिलेंडरचा स्फोट, स्फोटामुळे तीन घरांचे नूकसान\nAkola Cylinder Explosion | अकोलाच्या हिंगणीत सिलेंडरचा स्फोट, स्फोटामुळे तीन घरांचे नूकसान\nअनिलभैयांनी कधी जातीचे राजकारण केले नाही, आता आपण जातीने लक्ष घाला, अहमदनगरच्या शिवसैनिकाचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nमला, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना नोटीस, आम्ही उत्तर देऊ : सुप्रिया सुळे\nSharad Pawar | सुशांत प्रकरणात CBI ने काय दिवे लावले, शरद पवारांचा सवाल\nदसऱ्यापूर्वी सर्वांसाठी लोकलचा विचार, कार्यालये शिफ्टमध्ये सुरु करण्याचे प्रयत्न : आदित्य ठाकरे\nसाताऱ्यात प्रत्येक शहीद जवानामागे एक झाड, सयाजी शिंदेंची संकल्पना\nअनिलभैयांनी कधी जातीचे राजकारण केले नाही, आता आपण जातीने लक्ष घाला, अहमदनगरच्या शिवसैनिकाचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nमला, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना नोटीस, आम्ही उत्तर देऊ : सुप्रिया सुळे\nSharad Pawar | सुशांत प्रकरणात CBI ने काय दिवे लावले, शरद पवारांचा सवाल\nदसऱ्यापूर्वी सर्वांसाठी लोकलचा विचार, कार्यालये शिफ्टमध्ये सुरु करण्याचे प्रयत्न : आदित्य ठाकरे\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, प���लिका आयुक्तांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "http://www.kolaj.in/published_article.php?v=VR-Shinde-diaries-describe-110-years-old-plague-and-influenza-epidemicXQ9244556", "date_download": "2020-09-29T11:41:34Z", "digest": "sha1:ZIP7Q3VLVCHWL3TZ6QFCMJQVK5UPYU3P", "length": 68771, "nlines": 196, "source_domain": "www.kolaj.in", "title": "महर्षी शिंदेंच्या डायऱ्या सांगतात, ११० वर्षांपूर्वीच्या प्लेगचा कहर| Kolaj", "raw_content": "\nमहर्षी शिंदेंच्या डायऱ्या सांगतात, ११० वर्षांपूर्वीच्या प्लेगचा कहर\nवाचन वेळ : १८ मिनिटं\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदेंच्या उल्लेखाशिवाय देशातल्या प्रबोधनाचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. त्यांनी लिहिलेल्या आठवणींमधून त्यांचा काळही आजच्या पिढ्यांसाठी जिवंत ठेवलाय. आज कोरोनाने देश हादरलाय. तशीच परिस्थिती १८८९चा प्लेग आणि १९१८मधला इन्फ्लुएंझा यांच्या साथीने केली होती. मुंबई-पुणे हवालदिल होतं. ते शंभर वर्षांपूर्वीचे अनुभव आजही प्रत्ययकारी ठरतात.\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची समाजसुधारक विचारवंत म्हणून महाराष्ट्राला ओळख आहे. महर्षी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाच्या कार्यापासून अनेक सामाजिक चळवळींमधे कृतिशील सहभाग घेतला. ब्राम्हसमाजाचे प्रसारक आणि प्रचारक म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय. समाजशास्त्रज्ञ, तौलनिक भाषाशास्त्राचे अभ्यासक, इतिहासकार, श्रेष्ठ दर्जाचे ललित लेखक अशा विविध भूमिका त्यांच्या आयुष्यात पाहायला मिळतात.\nमहर्षी शिंदे यांनी त्यांच्या विद्यार्थीदशेत तसंच पुढच्या आयुष्यात आलेले प्लेग आणि इन्फ्लुएंझा साथीचं अनुभवकथन त्यांच्या ललित स्वरुपाच्या वाङमयात नोंदवून ठेवलेलं आहे. आज कोरोनामुळे देशभर झालेल्या परिस्थितीत हे वर्णन अधिक प्रत्ययकारी ठरतं. एकतर महर्षी शिंदे यांचं ललित वाङमय हे सामाजिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या फार मोलाचं आहे. महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या अस्पृश्यतेच्या इतिहासाबरोबरच त्यांच्या परिणत आणि प्रगल्भ अशा जाणिवांचा आविष्कार महर्षींच्या आत्मपर लेखनातून झालेला आहे. यामधे त्यांचं रोजनिशी लेखन फार महत्त्वाचं आहे.\nहेही वाचा : वि. रा. शिंदेः ते रोज एकदा अस्पृश्यांबरोबर जेवत\n११० वर्षांपूर्वीच्या डायऱ्यांतल्या साथरोगांची हकीगत\nआपल्या आयुष्याच्या विविध टप्प्यांवर महर्षी शिंदे यांनी या डायऱ्या लिहिल्यात. तरुण विद्यार्थीदशेतल्या पुणे येथील १८९८-९९ या काळातल्या रो���निशी तसंच मॅंचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड येथील १९०१-०३ या काळातल्या रोजनिशी, १९२८ सालातली बंगालमधील ब्राम्हसमाज शतसांवत्सरिक सफर आणि चौथी १९३०ची शहरातील येरवड्याच्या तुरुंगातली रोजनिशी असं रोजनिशी लेखन महर्षी शिंदे यांनी केलेलं आहे. याशिवाय त्यांच्या काही अप्रकाशित रोजनिशी अद्याप प्रकाशित व्हायच्या आहेत.\nयाबरोबरच आत्मपर लेखनाचा आविष्कार म्हणून त्यांचं 'माझ्या आठवणी व अनुभव' हे आत्मचरित्र आणि सुबोध पत्रिकेमधे लिहिलेली प्रवासवर्णनंदेखील फार महत्त्वाची ठरतात. महर्षी शिंदे यांच्या अंतरंगाचा विलोभनीय आविष्कार या आत्मपर लेखनातून झालेला आहे. त्यांच्या एकंदर आयुष्यातील जीवन प्रवासाबद्दलचं वैशिष्ट्यपूर्ण निवेदन त्यांच्या या लेखनात आहे. स्वाभाविकपणेच शिंदे यांच्या आयुष्यातील सभोवतालच्या जीवनाची समाजचित्रं आणि अनुभवकथनांनी त्याला वेगळं परिमाण लाभलंय.\nत्यामुळे १८९८ आणि ९९ मधल्या पुण्यातल्या प्लेगच्या साथीचे अनुभव या लेखनात आहेत. तसंच १९१८मधल्या महाराष्ट्रातल्या इन्फ्लुएंझा या साथीच्या आजाराचं निवेदनदेखील या लेखनात आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर या गावातले तसंच परदेशी प्रवासातल्या आगबोटीवरचे अनुभव यामधे आहेत. या आत्मपर नोंदी केवळ कोरड्या माहितीपर स्वरुपाच्या नाहीत तर त्याला शिंदे यांच्या संपन्न व्यक्तिमत्वाचा खोलवरचा स्पर्श झालेला आहे.\n१८९७ ते १९०० या काळातल्या प्लेगच्या थैमानाचं कथन मराठीतल्या इतरही काही साहित्यकृतीत पाहायला मिळतं. अहिताग्नी शंकर रामचंद्र राजवाडे यांच्या 'आत्मवृत्त' या आत्मचरित्रात पुण्यातल्या प्लेगच्या साथीचं अतिशय प्रभावी असं चित्रण आहे. तसंच पांडुरंग चिमणाजी पाटील यांच्या 'माझ्या आठवणी' या आत्मचरित्रातही १९०० सालातल्या काही आठवणी आहेत.\nकॉलेजकाळातले प्लेग साथीचे अनुभव\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे आजच्या कर्नाटकातल्या जमखंडीचे. त्यांचं बालपण आणि शालेय जीवन जमखंडीला गेलं. पुढे कॉलेजसाठी ते १९९५च्या सुमारास पुण्यामधे आले. त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधे प्रवेश घेतला. या काळात ते विविध ठिकाणी खोली भाड्याने करून राहत असत. दोन-तीन वर्षानी त्यांच्या विधवा बहीण जनाक्का यांनाही ते शालेय शिक्षणासाठी म्हणून आपल्या सोबत पुण्यात घेऊन आले. ही भावंडं काही वर्षं एकत्र राहिली, तर काही वर्षं जनाक्का बोर्डिंगमधे राहिल्या.\nमहर्षी आणि जनाक्का या भावंडात अतिशय प्रेमाचं आणि जिव्हाळ्याचं हृद्य नातं होतं. जनाक्का महर्षींच्या समाजकार्यात आयुष्याच्या अखेरपर्यंत सहभागी झाल्या. महर्षीं शिंदेंनी जानक्कांना पंडिता रमाबाईंच्या शाळेत तसंच महर्षी कर्वे यांच्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्यांना मिळाला नाही. अखेरीस हुजूरपागा शाळेत जानाक्कांचं शिक्षण झालं.\nविठ्ठल रामजी यांच्या या विद्यार्थी काळातल्या प्लेगच्या आठवणी त्यांच्या रोजनिशीत आहेत. त्यांच्या कॉलेज काळातील या समाजवृत्तांत स्वरुपाच्या नोंदी महत्त्वपूर्ण ठरतात. तसंच त्यांच्या या काळातल्या मनोवस्थेचं आणि विचारदृष्टीचं दर्शनदेखील या लेखनात आहे. तसंच तरुण विद्यार्थीदशेतल्या या साथीच्या आजाराचं वातावरण, मित्रमेळा, अनुभव यामधे आहेत.\nपुण्याच्या महाविद्यालयीन काळात महर्षी शिंदे यांना खूप जिवाभावाचे मित्र लाभले. या साथीसंबंधीची पहिली नोंद ७ एप्रिल १८९८ची आहे. महर्षींचे अतिशय जिवाभावाचे मित्र कोल्हापूरचे गोविंदराव सासणे आणि इतर मित्रांना कॉलेजच्या सेल्बी साहेबांनी `क्वारंटायीनस्तव` दहा दिवसांसाठी कोल्हापूरला जाण्याची मुभा दिल्याची नोंद आहे. हे सर्व विद्यार्थी दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला जाणार होते. म्हणून ते पुण्यात दिवसभर काही सामान खरेदी करण्यासाठी फिरले. त्यांच्या सोबत महर्षीही होते. दुसऱ्या दिवशी ही मंडळी स्टेशनवरून कोल्हापूरला निघाली.\nत्यानंतर महर्षींचे सहाध्यायी मित्र कानिटकर आणि हुल्याळ हे दोघे आजारी पडल्याचाआणि त्यांच्या शुश्रुषेचा वृत्तांत आहे. पुढे केशव शंकर कानिटकर(१८७६-१९५४) हे फर्ग्युसन कॉलेजमधून शास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. तर माधव नारायण हुल्याळ (१८७३-१९५८) हे डिस्ट्रीक्ट डेप्युटी कलेक्टर तसंच भोर आणि जमखंडीया संस्थानांचे दिवाण होते.\nनातलग अंत्ययात्रेला आलेच नाहीत\nत्या काळातल्या प्लेगच्या साथीची धास्ती कॉलेजमधल्या सर्व तरुणांच्या मनावर होती. हे मित्र एकमेकांची काळजी घ्यायचे. महर्षी रात्री दोन तीनदा उठून हुल्याळचा घाम पुसत डोक्यावर गार पाण्याची पट्टी ठेवत. पांघरूण घालून त्यांना निजवत. स्वतःखोलीतून बाहेर येऊन पडवीत झोपत. त्यावेळी महर्षींनी स्वतःच्या काळजीचा उल्लेख केला आहे की, 'खोलीत मित्राबरोबर झोपणं म्हणजे फाजील माया आणि वेडेपणा ठरेल'.\nतसंच या काळातील प्लेगच्या साथीविषयी ही मित्रमंडळी एकमेकांमधे थट्टा मस्करी करत. विठ्ठल रामजींना या काळात राहण्याच्या अनेक अडचणी आल्या. जनाक्कांना घर मालकिणीचा जाच सहन करवा लागला. त्याची महर्षींना नेहमी चिंता असे. त्यामुळे त्यांना वारंवार बिऱ्हाड बदलावं लागलं. दोघं मिळून स्वयंपाक करून जेवत असत. प्लेगमुळे २६ एप्रिलचा शिवजयंती उत्सव पुण्यात नीट साजरा न झाल्याची नोंद आहे. यावेळी त्यांनी सरकारला उद्देशून टीकादेखील केली आहे. दुष्काळ, प्लेग आणि सरकारच्या मूर्खपणाचे प्रताप यामुळे हे घडल्याचं महर्षींना वाटत होतं.\nमहर्षींनी २ मेच्या नोंदीत एक दुःखदायक आठवण सांगितली आहे. त्यांच्या कॉलेजमधला टिकेकर नावाचा विद्यार्थी आदल्या रात्री पहाटे ३ वाजता मरण पावला. क्वार्टर्समधे त्याचं प्रेत पाहून महर्षींना फार वाईट वाटलं. त्याचे आई बाप म्हातारे असून त्यांचा हा एकुलता एक मुलगा होता. सकाळी ओंकारेश्वराला अंत्यविधीसाठी नेण्यात आलं. कॉलेजची मुलं त्या वेळेस त्यांच्या समवेत होती. अगदी मोती बुलासादेखील त्यांच्याबरोबर होते. मात्र त्याचे नातलग कोणीच नव्हते, त्यामुळे अंत्यविधी झाला नाही, अशी नोंद शिंदे यांनी केली आहे.\nहेही वाचा : शाहू महाराजांच्या एन्फ्ल्युएन्झा मंडळानं स्पॅनिश फ्लूला रोखून दाखवलं\nफर्ग्युसन कॉलेजमधले ६ विद्यार्थी बळी\n३०मेच्या नोंदीमधे पुण्यातील वसंत व्याख्यान मालेवर प्लेगच्या साथीचा परिणाम झाल्यामुळे 'मालेची फार दैना दिसत आहे' अशी नोंद आहे. या व्याख्यानाला नामवंत मंडळी मिळाली नसल्यामुळे झालेल्या परिस्थितीविषयी मिश्किल नोंद त्यांनी केलीय. ती अशी, 'दुष्काळ व प्लेग यामुळे फुले का महाग व्हावीत हे कळत नाही. पण 'वरजाती' पुष्पे मिळाली नाहीत. म्हणून कण्हेरीची व बाभळीचीही फुले मालाकरांनी ओवण्याचा सपाटा चालविला आहे. यावरून एक नुसती लांबलचक माळ तयार झाली की काम आटपले असे यांना वाटत असे दिसते.'\nप्लेगच्या साथीमुळे बहीण जनाक्काला काही दिवस पुणे सोडून जमखंडीला जावं लागलं. त्यामुळे शाळा बुडाल्यामुळे जनाक्काची आठ महिन्यांची स्कॉलरशिप बुडाली, याची खंतही शिंदे व्यक्त करतात. त्यानंतर पुण्याला परतल्यानंतर जनाक्काला बोर्डिंगमधे घेतलं नाही. महर्षीं��ा स्वतःच्या परीक्षेचीही चिंता होती. खोल्या बदलाव्या लागत होत्या आणि आजूबाजूला प्लेगच्या अनेक केस त्यांना पाहायला मिळत होत्या.\n९ जूनच्या नोंदीत अशीच दीर्घ नोंद आहे. त्यांच्या कॉलेजमधे धारवाडचा कुकनूर आणि जमखंडीचा पोटे अशा आडनावांचे दोन विद्यार्थी आजारी पडले. त्यांना नायडू दवाखान्यात दाखल करण्यात आलं. त्यात कुकनूर मरण पावला. ही बातमी ऐकून शिंदे यांच्या मनाला फार वाईट वाटलं. एका वर्षात कॉलेजच्या रेसिडेंट विद्यार्थ्यांमधला हा सहावा मृत्यू असून हे कॉलेजचं दुर्दैव आहे, असं त्यांना वाटलं. त्याबद्दलची हळहळ ते व्यक्त करतात.\nफर्ग्युसनवाल्यांस सहाध्यायांच्या अंत्ययात्रांची चटक\nविद्यार्थ्यांच्या मरणाची विविध कारणं लोक देत राहतात. मात्र त्यांच्या मरणाकडे कुणाचं लक्ष नसल्याचं शिंदे नोंदवतात. यात प्राध्यापकांचा निष्काळजीपणा देखील त्यांना कारणीभूत वाटतो. `रेसिडेंटमधील ही मुलं एकत्र खेळत,जेवल्याबरोबर पुलावर गप्पा मारीत बसत. व्हराड्यांत निजणे,सापडली वेळ की अनवाणी शेंडी उडवीत टेनिस ग्राउंडवर हुंदडणे अगर क्रिकेटचे सामान सापडले की खराब करणे इ. गोष्टींकडे नजर पुरविण्यास प्रोफेसरांस वेळ होत नसेल काय', असा प्रश्न शिंदे उपस्थित करतात. तुलनेने गावातला एकही निवासी विद्यार्थी मरण न पावल्याकडे शिंदे लक्ष वेधतात.\nत्यानंतर त्यांनी एक वैशिष्ट्यपूर्ण असं उपरोधिक निरीक्षण नोंदवलं आहे. ते असं, 'काही असो, फर्ग्युसनवाल्यास आपल्या सहाध्यायांचा अंत्यविधी पाहण्याची जणू चटक लागली आहे'. कुकनूरचं प्रेत दवाखान्यात दुसर्यािच एका खोलीत ठेवण्यात आलं होतं. जवळ कोणीच नव्हतं. महर्षी शिंदे सुमारे तासभर एकटेच प्रेताशेजारी बसले होते. तासाभराने क्वार्टर्समधली मंडळी आली. दहन होऊन घरी यायला रात्रीचे साडेबारा वाजले.\nमहर्षींनी लिहिलंय, 'त्या निर्जीव सोबत्याशी माझा एकांतवास फारच उदासवाणा झाला. तो मरून चार तास झाले होते तरी त्याचे आंग किंचित गरम लागत होते. मी त्याला दोनदा शिवलो व प्लेग डाक्टरने त्याची तपासणी केल्यावर जेव्हा आपले हात स्वच्छ प्रकारच्या साबणाने धुतलेले मी पाहिले, तेव्हा मात्र माझ्या कृतीचा पश्चाताप झाला.'\nकोल्हापूरमधे शिरण्याआधी शिरोळला क्वारंटाइन\nयानंतर पुढच्या नोंदी जवळपास नऊ महिन्यांनंतरच्या नोंदी आहेत. महर्षी शिंदे साथी���ुळे या काळात आपल्या गावाकडे परतलेले दिसतात. या सुट्टीच्या काळामधे महर्षी, गोविंदराव सासणे आणि जनाक्का यांनी एकत्रित पन्हाळा दर्शन करण्याचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे ३१ मार्च १८९९ला महर्षी जमखंडीहून कुडचीला आले. त्यावेळी त्यांना कळलं की गोविंदराव हे शिरोळ इथे क्वारंटाइनमधे आहेत.\nपन्हाळा, विशाळगड, जोतिबा आणि पावनगड अशी सफर करावी, असं या वर्ग मित्रांनी ठरवलं होतं. शिरोळचं रेल्वे तिकीट न मिळल्यामुळे महर्षींनी मिरजेत क्वारंटाइनमधे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता गोविंदराव यांचा निरोप आल्यानंतर महर्षी मिरजवरून अंकलीमार्गे पायवाटेने शिरोळ क्वारंटाइनमधे पोहोचले. एका मोठ्या बंगल्यात क्वारंटाइनची सोय केलेली होती.\nत्याकाळातही कोल्हापूर परिसरात प्लेगची साथ होती. जवळपास १८ खेड्यांत ही साथ पसरली होती. संस्थानामार्फत २ जानेवारी १९००ला प्लेग जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. कोल्हापुरातले नागरिक गावाबाहेरच्या रानात,झोपड्यात राहत होते.बाहेरून येणाऱ्यांसाठी क्वारंटाइनची सोय करण्यात आली होती, अशी माहिती राजर्षी शाहूगौरव ग्रंथात आहे.\nहे कोरोना स्पेशलही वाचा :\nलस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का\nकोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा\nहात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर\nसाथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं\nआपल्याला घरात थांबायचं इतकं टेन्शन का आलंय\nकोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो\nकोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं\nडॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच\nएकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण\nकर्तृत्ववान केळवकर बहिणींचा सहवास\nशिरोळ क्वारंटाइनमधे ही सर्व मंडळी जनाक्काची वाट पाहत होती. यावेळी कोल्हापूरच्या केळवकर कुटुंबातल्या कृष्णाबाई, यमुनाबाई आणि अहल्या या तिन्ही मुली तिथे होत्या. केळवकर कुटुंबाशी महर्षींचा जवळचा स्नेह होता. यातील कृष्णाबाई या फर्ग्युसन कॉलेजच्या पहिल्या विद्यार्थिनी. शिंदेही त्याच काळात फर्ग्युसनला होते. पुढे त्या वैद्यकीय शिक्षण घेऊन संस्थानातल्या पहिल्या महिला डॉक्टर बनल्या.\nराजर्षी शाहू स्मारक ग्रंथात अरुणा ढेरे इतर दोन बहिणींविषयी सांगतात, 'यमुनाबाई या पुढे शिक्षिका झाल्या. त���यांचा नंतर पंजाबातील एक नेते लाला हरकिशनलाल यांच्याशी विवाह झाला. तर अहल्या यांचेही शिक्षण झालेले होते. त्यांचा विवाह हैद्राबाद येथील प्रसिद्ध डॉक्टर मलाप्पाजीनागेश यांच्याशी झाला'. केळवकर कुटुंब हे ब्राम्ह समाजी होतं. हे मूळचे वसईचे. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना आपल्या संस्थानात आणलं होतं. या कुटुंबाविषयी शिंदे यांच्या मनात आदर होता. त्यांच्या घरी शिंदे यांनी अनेकदा ब्राम्ह समाजाच्या कौटुंबिक उपासना केल्या होत्या.\nकृष्णाबाई यांनी पुण्याला जनाक्कांच्या बोर्डिंगमधल्या मदरला शिरोळहून पत्र पाठवलं. त्यामुळे जनाक्कांना ८ एप्रिलला शिरोळला पोहोचता आलं. शिरोळच्या क्वारंटाइनमधे संस्थानातले धनवडे नावाचे परोपकारी सेवाभावी वृत्तीचे डॉक्टर भेटल्याचा उल्लेख शिंदे यांनी केला आहे. या मंडळींनी शिरोळला एकूण पंधरा दिवस क्वारंटाइन म्हणून घालवले.\nशिकलेले असून भजनं कसं गातात\nशिरोळहून ही सर्व मंडळी ११एप्रिलला कोल्हापूर जवळच्या उदगावला आली. गावाजवळच्या पुलाजवळ पोलीस नाईक मल्हारी साळुंखे राहत. ते सासणे यांचे नातेवाईक होते. ही मंडळी त्यांच्या झोपडीत क्वारंटाइन म्हणून राहायला आली. त्यांची झोपडी मोठी आणि तीन खोल्यांची होती. नदीकाठावरच्या दोन्ही बाजूंना दोन जंगी पूल, एकांतवास, रम्य देखावा, स्वच्छ हवा आणि पाणी यामुळे सर्वांना आनंद वाटला. हे सगळे या झोपडीत क्वारंटाइन म्हणून मुक्कामास राहिले.\nविठ्ठल रामजी आणि गोविंदराव रोज संध्याकाळी नदीकाठाजवळच्या पुलाजवळ गप्पा मारत बसत. नदीकाठच्या निसर्गरम्य परिसरात फिरायला जात. या फिरण्यात त्यांना आनंद वाटे. या काळातील त्यांच्या मनातील सूक्ष्म भावतरंगांचं निवेदन या नोंदींमधे आहे. तिथे रोज रात्री निजण्यापूर्वी नाईक आणि महर्षी वारकरी भजन करत. साळुंके यांच्या झोपडीत टाळ आणि चिपळ्या होत्या. महर्षी शिकलेले असूनही ते भजन करतात याचं लोकांना कौतुक वाटत असे. क्वारंटाइननिमित्त पुलावर अनेक वारकऱ्यांच्या गाठीभेटी घडत.\nउदगावच्या बाळोबा नावाच्या एका वृद्ध वारकऱ्यांची कथादेखील त्यांनी सांगितली आहे. हा भोळाभाबडा वारकरी पंढरपूरची पंधरवडा वारी चुकवत नसे. एकदा त्यांच्या पायाला नारू झाला होता आणि नदीला पूर होता. तरीही ते 'विठ्ठल विठ्ठल` असं ओरडत पंढरपूरला गेल्याची आठवण शिंदे सांगतात. यावेळी शिंदे यांनी एक स्वरचित भजन म्हटलं. ही भजनं मनाला गोड लागतात आणि वृत्ती सात्विक होऊन लय होतो. ऐहिक ताप निवतात, असं शिंदे यांना वाटत असे.\nकोल्हापुरात राजपुत्रांच्या जन्माचा उत्सव\nजनाक्कांचे क्वारंटाइनचे दहा दिवस भरल्यानंतर ही सगळी मंडळी १८ एप्रिलला कोल्हापुरात पोहोचली. यावेळी त्यांना कोल्हापुरात अतिशय आनंद उत्सवाचे असं वातावरण दिसलं. छत्रपती शाहू महाराजांच्या दुसऱ्या पुत्र जन्मोत्सवानिमित्त घरोघर गुढ्या उभा होत्या. पेठेतून निशाणं, तोरणं फडकत होती. हत्ती, घोडे, उंटस्वार, पायदळ इतक्या सरंजमांनी भर रस्त्यातून प्रत्येक घरी हत्तीवरून साखर वाटली जात होती.\nमहर्षी कोल्हापुरात केळवकर कुटुंबात मुक्कामी असावेत. या कुटुंबात एक प्रकारची आकर्षक अशी शक्ती आहे, असं त्यांना वाटे. बुद्धी, सौंदर्य, विनय, विनोद, आदर अशा मोहक गुणांचे विलास या घरी सहज नजरेला पडल्यामुळे त्या कुटुंबात त्यांना जादू वाटे. या काळात महर्षींच्या मनात एक अंतःस्थ खळबळ चालू होती. मनातल्या या भावसंवेदनांच्या त्यांनी फार सूचक नोंदी केल्या आहेत.\n२३ एप्रिलला ही सर्व मंडळी बैलगाडीतून पन्हाळ्याला निघाली. २३ ते २९ एप्रिल या काळात त्यांनी हा सर्व परिसर पहिला. या प्रवासाचं महर्षींनी केलेलं वर्णन हा प्रवासवर्णनाचा उत्तम नमुना आहे. पन्हाळा, विशालगड, मसाई पठार, पांडवदरी, पावनगड आणि वाडी रत्नागिरी म्हणजे जोतिबा अशीही त्यांची स्थळयात्रा दर्शनाची विहंगम सफर त्यांनी अतिशय ललित भाषेत कथन केली आहे.\nहेही वाचा : प्लेगची साथ रोखण्यासाठी गांधीजींनी झोपडपट्टीत उभारलेल्या जुगाड हॉस्पिटलची गोष्ट\nमन सुखावणारी पन्हाळ्याची भेट\nपन्हाळ्यावरील पेठा म्हणजे वाड्या, साधुबोवांचा दर्गा, लहानसं तळं, हॉस्पितळ, पोस्ट ऑफिस, संभाजी महाराज देऊळ, लायब्ररी, सरकारी कचेरी ही ठिकाणं बघितल्याचं ते सांगतात. 'पन्नगालय' या शब्दाचा अपभ्रंश होऊन पन्हाळा हे नाव पडल्याचे ते आवर्जून नोंदवतात. तटावरच्या ऐतिहासिक खुणा, तोफा, शिलालेख, तीन दरवाजे,चार दरवाजे, पन्हाळा किल्ल्याचा इतिहास, दंतकथा, निसर्गस्थळे, आजूबाजूचा परिसर,वनश्रीयांची खूप चांगली निरीक्षणं या लेखनात आहेत.\nतीन दरवाजवळच्या बागेत त्यांना वेलदोडे, मिरी, महाळुंगाची लागवड केलेली दिसली. तबक उद्यानात झुपकेदार तांबड्या पिवळ्या फुलांचं रोजबेरच�� झाड दिसलं. 'त्या पानाचा रंग हिरवा अस्मानी असून पाने फार मऊ व कोमल असतात. त्याची फळे अद्याप पिकली नव्हती. रंग पिवळसर तांबूस होता. ती आंबट मधुर असतात. करवंदाएवढि होती. खुरबुड होती,' असं या झाडफुलाचं वर्णन केलं आहे.\nअवतीभवती त्यांना अतिशय स्वच्छ गोड पाणी आढळलं. नाना प्रकारच्या वेलींनी तटाला चोहीकडून कवटाळलं आहे, असं नोंदवून तिथून सभोवार दिसणाऱ्या रम्य मनोहारी देखाव्याचं वर्णन महर्षींनी केलंय. त्यांना तटावरून खाली त्यांना दहा पंधरा लांडग्यांचा कळपही दिसला.\nत्याच बरोबर त्यांनी पावनगड पाहिल्याचं निवेदनही आहे. पावनगड शब्दाची उत्पत्ती, परिसर, कबरी, पीर देऊळ, उंचावरून दिसणारा जोतिबा आणि कोल्हापूरचा राजवाडा यांच्या नोंदी त्यांच्या रोजनिशीत आहेत. तिथल्या एका प्रसंगाचे वर्णन शिंदे यांनी काव्यात्म भाषेत केलं आहे. ते असं,\n'पूर्वेकडच्या कोपऱ्यावर बुरुजाच्या अगदी टोकातून एक पिंपळाचे झाड हवेत वाढले होते. त्या झाडाच्या एका फांदीवर मी खाली पाय सोडून देखावा पाहत बसलो. गोविंदरावांनी बरोबर काही कापशीची बोण्डे घेतली होती. हारडीकरांनी त्याचे पतंग करून वाऱ्यावर सोडले, ते वाऱ्याच्या झुळकीसरशी उंच वर जात आणखी खाली येत. असे उंच झोके खात ते जोतिबाच्या डोंगरावर पडले असावेत. सडकांवरून खडी पसरवली होती. त्यामुळे मला अति प्रियकर उषःकालच्या फिकट आबाशायी रंगाची काळ्या फत्तरातून व हिरव्या झाडीतून सडकांची हृद्ययंगम वळणे पाहून वारंवार माझे हृदय द्रवत असे व अंतरंगातील अतिगूढ विषयाकडे हट्टाने ओढ घेत असे. माझ्या हातातील गाठीच्या काठीची गावंडायची झाडे मी येथे पहिली. रात्री चांदण्यातून घरी आलो.'\nनिराशेच्या वातावरणात मनात मात्र ऊर्जा\nत्यानंतर मसाई पठार, तिथल्या गुहा, झाडी डोंगर यांची वर्णनं आहेत. विशाळ गडावरचा सोनचाफा, सुवर्णपुष्प, नेवाळी, फुलझाडं करवंदं, बोरं, आंबे, जांभळं अशा विपुल निसर्ग संपत्तीची वर्णनं या नोंदीत आहेत. वाडी रत्नागिरीचा परिसर, जोतिबाच्या दंतकथा, मंदिराची ठेवण, जोतिबा आणि यमाईच्या विवाहाची मिथककथा याचं कथन या नोंदीत आहे.\nत्यादिवशी चैत्री पौर्णिमेची जोतिबाची यात्रा होती. सकाळी आठ वाजता दशम्या घेऊन ही मंडळी बाहेर पडली. अलीकडे क्वारंटाइनमुळे यात्रा भरत नसल्याचा उल्लेख आहे. मात्र या यात्रेचं वर्णन त्यांनी केलंय. उमेदीचे लोक वी�� सासणकाठ्या नाचवत होते. पुढे कुणब्याचं वाद्य, लहान कर्कश वाजंत्री आणि डफडं वाजत होतं. डफडेवाला आणि काठीवाला हे समोरासमोर आपल्या ओबडधोबड तालावर बेहोष नाचत होते. देवाला गुलाल, खोबरं, खारका यांची मोठी आवड असल्याचं दिसतं. मुख्य देव जोतिबाचं तोंड दक्षिणेकडे म्हणजे कोल्हापूरकडे आहे.\nबाहेर रोगांच्या साथीची एक निराशा आणि उदासीनता असतानाही एका सकारात्मक ऊर्जादायी मनाचा प्रवास महर्षींच्या या नोंदीमधे आहे. सभोवतालच्या बहरलेल्या निसर्गातून त्यांना जगण्याचा अतीव आनंद मिळत असल्याचा प्रत्यय आहे. या निसर्गदर्शनाने त्यांच्या दुःखाचा लय होत असे. या साऱ्या उत्फुल्ल निसर्ग देखाव्याचा महर्षींच्या मनावर खोलवरचा परिणाम झाला. त्यांच्या या अंतरंगाचा आणि जीवनदृष्टीचा प्रेरक कंद एका नोंदीत त्यांनी असा नोंदवला आहे.\nतो असा,' गर्द कोवळ्या पालवीची झाडी सोनचाफा, सुवर्णपुष्प, नेवाळी ही फुलझाडी घमघमीत फुलल्यामुळे सर्व वातावरण सूक्ष्मपणे परिमळले होते. अनेक लहानमोठ्या पाखरास स्वतः निसर्गाने गायनकलेत निष्णात करून सोडले आहे.` या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी फार चांगले निवेदन केले आहे. ज्यातून त्यांच्या मनाची अध्यात्मिक ठेवण आणि तत्त्वदर्शनाचा ओढा व्यक्त झाला आहे.\nते लिहितात, ' इतक्या सुंदर गोष्टीनी बाह्य जग खुलले असता अंतर्जगात आमच्या पूर्वजांनी येथे गाजवलेल्या पराक्रमाची आठवण होऊ लागली की पहाणारा सबाह्य आंतर आनंदमय होऊन आपल्या स्वतःला विसरून जातो. रसिक असून तो नास्तिक असेल तर त्याच्या मनाची मजल इतकीच होते. पण आस्तिक असेल तर ह्या सुंदर अंतर्बाह्य विश्वाच्या सच्चिदानंद परमात्म्याच्या ठायी लीन होतो.’ कॉलेजमधे शिकणाऱ्या महर्षी शिंदे यांची जाणीव किती प्रगल्भ आणि परिणत अवस्थेची होती याचा प्रत्यय या लेखनशैलीत आहे.\nसगळी आगबोटच क्वारंटाइन होती\nमहर्षी शिंदे हे १९०१ ते ३ या काळामधे मॅंचेस्टर कॉलेज ऑक्सफर्ड इथे तौलनिक धर्मशास्त्राचं शिक्षण घेत होते. त्यावेळी त्यांनी मुंबईहून लंडनला आगबोटीतून प्रवास करतानाचे अनुभव सांगितले आहेत. १९०१च्या सप्टेंबर महिन्यामधे पर्शिया नावाच्या बोटीने महर्षी इंग्लडकडे निघाले. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर कुटुंबातल्या आप्तांकडे पाहत वियोग भावनेने त्यांनी निरोप घेतला. त्यांच्या बोटीने मुंबईचा समुद्रक���नारा सोडला. त्यावेळी त्यांच्या मनात भावनांची कालवाकालव झाली, त्या व्याकुळ क्षणांचं प्रभावी निवेदन त्यात आहे.\nपुढे बोटीवरचे सहकारी, तिथलं वातावरण, समुद्रावरचं हवामान आणि तिथल्या जीवन व्यवहाराविषयीच्या नोंदी त्यांनी लिहिल्या आहेत. २२ सप्टेंबरला चारेक दिवसांनी महर्षींना भल्या पहाटे एडनजवळची टेकडी नजरेला पडली. आगबोट बंदराजवळ आली. परंतु शिंदे सांगतात की ती किनाऱ्यावरच्या जमिनीला नेऊन भिडली नाही. प्लेग आणि क्वारंटाइनमुळे ती बंदरापासून थोड्या अंतरावर उभी केली.\nबोटीवर क्वारंटाइनचा निदर्शक काळा झेंडा आणि मेलचा तांबडा झेंडा हे दोन्ही फडकवण्यात आले. त्याकाळी या बोटी बंदरात थांबल्यावर त्या परिसरातल्या व्यापाऱ्यांची वस्तू विक्रीसाठी लगबग उडायची. मात्र ही बोट किनाऱ्यापासून थोडी अंतरावर असल्यामुळे व्यापाऱ्यांना येता येत नव्हतं. हे विक्रेते अरब होते.\nक्वारंटाइनमुळे विक्रेत्यांना बोटीवर येण्यास बंदी होती. तसंच बोटीतल्या प्रवाशांना खाली उतरण्यासही परवानगी नव्हती. त्यामुळे हे विक्रेते खालूनच जिन्नस दाखवून ओरडून किंमत सांगत. 'टू शिलिंग फोर', ' व्हेरीफाईन', 'लेडी' अशा तुटक इंग्रजी भाषेत ते साहेब लोकांशी व्यवहार करत. आपल्या जवळच्या जिनसांनी, भाषेने आणि अंगविक्षेपाने ते ग्राहकांचं चित्त वेधून घेत, असं त्यांनी लिहून ठेवलंय.\nहेही वाचा : पाचवीला पुजलेल्या प्लेग लॉकडाऊनमुळेच जगाला शेक्सपिअर मिळाला\nइन्फ्लुएंझाच्या साथीत माणसं जळत होती\nमहर्षी शिंदे यांच्या रोजनिशीतील प्लेगच्या साथीच्या अनुभव कथनबरोबरच त्यांच्या आत्मचरित्रात १९१८च्या महाराष्ट्रातल्या इन्फ्लुएंझा या साथीच्या आजाराचं वर्णन आहे. मुंबई आणि पुणे या शहरात या साथीने हाहाकार माजविला होता. महर्षी तेव्हा पुण्यामधे होते. या साथीच्या अस्वस्थ भीतीदायक काळाचं वर्णन महर्षींनी असं केलंय, 'साथ कसली दावाग्नीच तो. वणव्यात गवत जळावे त्याप्रमाणे माणसे जळू लागली.'\nया काळात महर्षी पुणे महानगरपालिकेकडून इन्फ्लुएंझाच्या मिक्शर औषधाच्या बाटल्या भरून आणून पुण्यातल्या लष्कर भागातल्या गरीबांच्या घरोघरी पोहोचवत. महर्षींच्या घरची सर्व मंडळीही या काळात आजारी होती. तरीही ही मंडळीही वेगवेगळ्या ठिकाणी औषधं वाटण्याचं काम करत होती. या दरम्यान महर्षींचे धाकटे बंधू एकनाथराव ���ुंबईला होते. एकनाथरावांच्या पत्नी मथुराबाई गरोदर होत्या आणि आजारीही होत्या. महर्षींना एक पेच पडला की आपण मुंबईला जावं की पुण्यातच रहावं.\nलहान भावाच्या काळजीपोटी महर्षी मुंबईला गेले. गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मथुराबाई बाळंत झाल्या. पण त्यांचं मूल मरण पावलं. रात्री बारा वाजता महर्षी आणि बंधू एकनाथरावांनी हॉस्पिटलमधून लहान बाळाचं प्रेत आणलं. तेव्हा तिथे हॉस्पिटलजवळ प्रेतवाहकांची गर्दी उसळलेली त्यांना दिसली. तिथे त्यांना शिरकावही करता येईना. त्यांनी कसेबसे ते मृत मूल मिळवलं.\nअंत्यविधीसाठी खड्डा मिळेना आणि सरपणही\nस्मशानभूमीत त्यावेळी एक पेच निर्माण झाला. ट्रस्टींमधे वाद निर्माण झाल्यामुळे मृत बाळाला पुरण्यासाठी त्यांना खड्डा मिळेना. तक्रारीनंतर त्यांना खड्डा मिळाला. त्या लहान मुलाचा अंत्यविधी करून महर्षी रात्री उशिरा घरी आले. तर रुक्मिणी हॉस्पिटलमधून त्यांना निरोप आला की मथुराबाईंचं निधन झालंय. दुसऱ्या दिवशी त्यांचं प्रेत आणून सोनापुरात त्यांचा अंत्यविधी केला. तिथेही अंत्यविधीसाठी त्यांना सरपण मिळेना. त्यावेळी त्यांचे एक मित्र लक्ष्मीदासतेरसी यांनी लाकडाचे ओंडके आणि सरपण पुरवलं.\nमहर्षी शिंदे यांच्या भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळीच्या वतीने या काळात मदतीचं कार्य सुरू होतं. संस्थेच्या वतीने `रोग निवारक प्रयत्न एक निकडीची विनंती' या नावाने एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलंहोतं. सरकारी मदतीबरोबर काही खासगी प्रयत्नांचीही महर्षींना गरज वाटत होती.\nपुणे लष्करात बकाल वस्त्या असल्यामुळे शिस्त नसल्याचं ते नोंदवतात. तिथे निराश्रित मंडळींच्या विविध शाळांमधे औषधे व दूध देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. संस्थेचे जनरल सेक्रेटरी म्हणून मोठ्या तळमळीने त्यांनी हे निवेदन काढलेलं होतं. महर्षी शिंदेंनी १९१८च्या साथीमधल्या दुःखद आठवणी लिहिल्या आहेत. या काळात त्यांचं मन आणि शरीर थकलं होतं. पुण्यात त्यांनी स्थापन केलेल्या अहल्याश्रमाचा वादही निर्माण झालेला होता.\nत्यामुळे महर्षी शिंदे यांच्या आत्मपर लेखनातील या साथीच्या आजारांबद्दलच्या या नोंदी वैशिष्ट्यपूर्ण ठराव्यात अशाच आहेत. महर्षींना प्लेग आणि इन्फ्लुएन्झा काळातल्या साथीचे अनुभव आले, तसेच्या तसे त्यांनी कथन केले आहेत. साथीच्या काळातली समाज स्थित���, वातावरण तसंच स्वतःच्या मानसिकतेचं वर्णन केलंय. शिवाय या काळात त्यांनी केलेल्या प्रवासाची विलोभनीय काव्यात्म आणि चिंतनशील शैलीतली वर्णनंही आहेत. त्यातून त्यांच्या अंतरंगाचा आणि मनोविश्वाचा आविष्कारदेखील झालाय. आज कोरोनाच्या काळात या सगळ्या लेखनाचं दस्तऐवज म्हणूनही मोल वाढलंय.\nकामगारांसाठी बनवलेली जीन्स, स्टाईल स्टेटमेंट झाली\nचक्रीवादळाचं नाव कसं ठरवतात बंगाल, ओडिशाला अम्फानचा धोका\nमध्यम वर्गाला आर्थिक पॅकेज नाही, तर थाळी वाजवण्याचा टास्क पाहिजे\nकर्ज खिरापतीनं २००८ मधे जगाला आर्थिक संकटात ढकललं, त्याची गोष्ट\nइतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट\nदीपिका सांगतेय, लॉकडाऊनमधे मानसिक आरोग्य सांभाळण्याच्या १५ टिप्स\n५६ वर्षांपूर्वी कोरोना कुटुंबाचा मूळ वायरसपुरुष शोधणाऱ्या जून अल्मेडाची गोष्ट\nयोद्धा मठाधिपती रामदास महाराज कैकाडी\nयोद्धा मठाधिपती रामदास महाराज कैकाडी\nद सोशल डायलेमा: सोशल मीडियाने आपल्याला विकायला काढलंय\nद सोशल डायलेमा: सोशल मीडियाने आपल्याला विकायला काढलंय\nतालिबानशी शांतता चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत\nतालिबानशी शांतता चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत\nबदल होऊ शकतो, हे दाखवून देणारी श्रमजीवी संघटना\nबदल होऊ शकतो, हे दाखवून देणारी श्रमजीवी संघटना\nयोद्धा मठाधिपती रामदास महाराज कैकाडी\nयोद्धा मठाधिपती रामदास महाराज कैकाडी\nद सोशल डायलेमा: सोशल मीडियाने आपल्याला विकायला काढलंय\nद सोशल डायलेमा: सोशल मीडियाने आपल्याला विकायला काढलंय\nतालिबानशी शांतता चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत\nतालिबानशी शांतता चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत\nबदल होऊ शकतो, हे दाखवून देणारी श्रमजीवी संघटना\nबदल होऊ शकतो, हे दाखवून देणारी श्रमजीवी संघटना\nथोरांचे अज्ञात पैलूः आधुनिक महाराष्ट्रेतिहासाचा नवा अन्वयार्थ\nथोरांचे अज्ञात पैलूः आधुनिक महाराष्ट्रेतिहासाचा नवा अन्वयार्थ\nसंमेलनाला जाताय, मग वि.भि. कोलतेंच्या बंडखोर वारशाविषयी हे वाचा\nसंमेलनाला जाताय, मग वि.भि. कोलतेंच्या बंडखोर वारशाविषयी हे वाचा\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/business/real-estate-news/government-may-increase-home-loan-subsidy-in-upcoming-budget/articleshow/73321884.cms", "date_download": "2020-09-29T11:11:36Z", "digest": "sha1:2TXJJQUPZMZ5CNJZVTGQHRDSRGRUK3W5", "length": 14701, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Home Loan subsidy: गृहकर्ज व्याजावरील सवलती वाढणार\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nगृहकर्ज व्याजावरील सवलती वाढणार\n१ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकार सर्वसामान्यांना बरेच काही देण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा केंद्र सरकारतर्फे घर खरेदीदारांना करांमध्ये अधिक सवलत दिली जाण्याची शक्यता आहे. या शिवाय गृहकर्जाच्या व्याजावरील प्राप्तिकराची सवलतही वाढविण्याचा केंद्र सरकारचा विचार सुरू आहे.\nनवी दिल्ली : १ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकार सर्वसामान्यांना बरेच काही देण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा केंद्र सरकारतर्फे घर खरेदीदारांना करांमध्ये अधिक सवलत दिली जाण्याची शक्यता आहे. या शिवाय गृहकर्जाच्या व्याजावरील प्राप्तिकराची सवलतही वाढविण्याचा केंद्र सरकारचा विचार सुरू आहे. गृहकर्जावरील व्याजदरावर सवलत देण्याच्या निर्णयावर एकमत झाल्यास प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम २४’ अंतर्गत व्याजावर सध्या मिळणारी दोन लाख रुपयांची सवलत तीन ते चार लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. या शिवाय बांधकामादरम्यान देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजातूनही सवलत देण्याचा विचार करण्यात येत आहे.\nया डेडलाईन पाळा आणि मनस्ताप टाळा \nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृहकर्जाच्या मुद्दलावरीलही सवलतीची मर्यादा वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून गृहकर्जाच्या मुद्दलावरही वेगळी सवलत देण्याच्या पर्यायावर चर्चा सुरू आहे. प्राप्तिकराच्या ‘कलम ८० सी’नुसार गृहकर्जाच्या मुद्दलावरही सवलत मिळू शकते. केंद्रीय अर्थमंत्रालयाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सरकारवर कोणत्याही पद्धतीने बोजा पडणार नाही, अशा पद्धतीने गृहकर्जावर सवलत देण्याचा विचार चालू आहे. या शिवाय सामान्य ग्राहकांच्या हाती अधिकाधिक रक्कम शिल्लक पडावी, याचाही विचार सुरू आहे. या शिवाय अनेक प्रकारच्या प्रस्तावांवर खल सुरू असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.\nअर्थार्जनानंतर करा आर्थिक नियोजन\nउद्योग आणि अर्थविश्लेषकांनी दिलेल्या विविध प्रस्तावांमध्ये गृहकर्जावरील व्याजावर प्राप्तिकरात सवलत देण्यावर अधिकाधिक भर देण्यात आला आहे. त्यांच्या मते त्यामुळे अधिकाधिक मंडळी गृह कर्ज घेण्यासाठी पुढाकार घेतील. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील खरेदीमध्ये वाढ होईल. अधिकाधिक घरांची विक्री झाल्यास बाजारातील रोखतेच्या प्रमाणात वाढ होईल.\nकेंद्र सरकारने २०२४ पर्यंत सर्वांना घर देण्याचे आश्वासन दिले असून, ते आश्वासन पूर्ण करण्यासाठीही गृहकर्जावरील व्याजावर प्राप्तिकरात सवलत देण्यात आल्याचाही दावा केला जाऊ शकतो. दरम्यान, केंद्र सरकारतर्फे हे उद्दिष्ट वेळेच्या आतच पूर्ण करण्याचा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nव्हिला लिव्हिंग – जसे असायला हवे तसे...\nस्ट्रक्चरल ऑडिट; वाटाघाटीने सोडवा प्रश्न...\nईटी वेल्थ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nप्राप्तिकराची सवलत गृहकर्जाच्या मुद्दलावरील सवलत अर्थसंकल्प Home Loan subsidy budget\nकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nकच्च्या तेलातील घसरण केंद्र सरकारच्या पथ्यावर\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nविदेश वृत्तमतदानापूर्वी अमेरिका क्षेपणास्त्र हल्ला करणार; चीनची धाकधूक वाढली\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nआयपीएलMI vs RCB: विराटविरुद्ध कुठे चुकली मुंबई इंडियन्स, जाणून घ्या\nविदेश वृत्तलडाखच्या मुद्यावर भारताच्या 'या' निर्णयावर चीनचा वर्षभराने आक्षेप\nमुंबई'मुंबईत गुंडाराज'; ठाकरे सरकार विरोधात कंगनाची टिव-टिव सुरूच\nन्यूजविद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन\nसिनेन्यूजपाकिस्तान सरकारमुळे नाही तुटणार कपूर घराण्याची वडिलोपार्जित हवेली\nसोलापूरमराठा आरक्षणावरून शरद पवारांचा दोन्ही राजेंना सणसणीत टोला\nगुन्हेगारीमुंबईहून औरंगाबादेत ड्रग तस्करी, नगरसेवकाचा स्टिकर असलेल्या कारमध्ये चरस\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगआई व बाळ दोघांसाठी धोकादायक असतात प्रेग्नेंसीमध्ये मिळणारे ‘हे’ संकेत\nबातम्यानवरात्र, दसरा, कोजागिरी पौर्णिमा; पाहा, ऑक्टोबरमधील सण-उत्सव\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/discount-offer-on-dasara-festival-1153217/", "date_download": "2020-09-29T10:28:57Z", "digest": "sha1:7JTAJHRKYKOAOUJTRUSNOPB6NTQEBCZP", "length": 15677, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दसऱ्यानिमित्त सवलतींचा वर्षांव | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nदसऱ्याच्या पूर्वसंध्येला नागरिकांची पूजा साहित्य खरेदीसाठी एकच झुंबड उडाली.\nप्रमुख बाजारपेठांमध्ये पिवळ्या व केशरी रंगातील झेंडुची पखरण झाली.\nविजयादशमीनिमित्त नाशिकच्या बाजारपेठेला वेगळीच झळाळी प्राप्त झाली असून ‘रिअल इस्टेट’पासून ते सुवर्ण पेढय़ांपर्यंत, इलेक्ट्रॉनिक्स व घरगुती व��्तू, वाहन अशा विविध व्यावसायिकांनी सवलतींचा लाल गालिचा अंथरल्याचे पहावयास मिळत आहे. सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसात बरेच चढ-उतार झाले असले तरी या मुहूर्तावर भाव काहीसे खाली आल्याने जळगाव व नाशिक या प्रमुख शहरांसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील सराफी बाजारपेठांना ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. विजयादशमीला सोने घेण्यासाठी दुकानदारांकडे आगाऊ नोंदणी करून ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे वाहन बाजार ही तेजीत असून इच्छुकांना गाडय़ा घेण्यासाठी दिवाळीपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.\nदसऱ्याच्या पूर्वसंध्येला नागरिकांची पूजा साहित्य खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. प्रमुख बाजारपेठांमध्ये पिवळ्या व केशरी रंगातील झेंडुची पखरण झाली. सकाळपासून प्रचंड मागणी असल्याने १५०-२०० रुपये प्रती किलो असे त्याचे असणारे भाव सायंकाळी मात्र उतरण्यास सुरूवात झाली. झेंडु बरोबरच शेवंतीची पांढरी तसेच केशरी फुले २०० च्या घरात तर अस्टर फुलाने ३०० रुपये प्रती किलोचा उच्चांक गाठला.\nवाहन दुकानांमध्ये ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणात आगावू नोंदणी केली. व्यावसायिकांनी वेगवेगळ्या योजना उपलब्ध करून देत ग्राहकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यात कर्ज सुविधा, दसऱ्यानिमित्त खास सवलत, गिफ्ट व्हाऊचर्स, सोडत आदींचा समावेश आहे.\nयंदा दसरा-दिवाळीवर दुष्काळाचे सावट असल्याने ग्रामीण भागातून ट्रॅक्टरसह अन्य चार चाकी वाहनांना अपेक्षित प्रतिसाद नसतांना शहरात मात्र वाहन बाजारात जुन्या-नव्या वाहनांची खरेदी-विक्री तेजीत आहे. त्यातही चारचाकी वाहन खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असल्याने काही विशिष्ट कंपन्यांच्या नवीन गाडय़ा खरेदी करण्यासाठी ग्राहकांना काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. घरकूल खरेदीसाठी बांधकाम व्यावसायिकांनी चौरस फुटाच्या दरात सवलत, गृहोपयोगी साहित्याची मोफत उपलब्धता आदी योजना मांडल्या आहेत. शहरी भागात असे चित्र असले तरी ग्रामीण भागात मात्र दुष्काळाचे सावट अधोरेखीत होत आहे.\nविजयादशमीला सुवर्ण खरेदीला विशेष महत्व आहे. बाजारपेठेतील उत्साहात सर्व व्यावसायिक एका बाजूला आणि सराफी व्यावसायिक दुसऱ्या बाजूला असे चित्र असते. दोन ते तीन वर्षांपासून सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार झाले असताना दसऱ्याच्या दिवश�� तो कसा राहणार, याविषयी ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे. मागील काही महिन्यांचा आढावा घेतल्यास यंदा ग्राहकांना नेहमीच्या तुलनेत काहिशा कमी भावात सोने-चांदी खरेदीचा मुहूर्त साधता येणार आहे. देशातील सुवर्णनगरी म्हणून परिचित असणाऱ्या जळगावसह नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील सराफ बाजारात या मुहूर्तावर खरेदीचा उत्साह पहावयास मिळतो. गेल्या काही महिन्यात सोन्याचे भाव २६ ते ३० हजार या दरम्यान राहिले. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला २४ कॅरेट सोन्यासाठी प्रती तोळा २७३५० रुपये २२ कॅरेटला २७०५० रुपये असा दर आहे. सराफी पेढय़ांनी ग्राहकांसाठी दुचाकी-चार चाकी वाहन, स्मार्ट फोन यासह घटनावळीवर सवलत असे पर्याय दिले आहेत. या शिवाय वनग्रॅम सोन्याचे दागिन्यांनाही ग्राहकांची पसंती लाभते. दिवाळीपर्यंत हा उत्साह कायम राहील, अशी अपेक्षा दंडे ज्वेलर्सकडून व्यक्त करण्यात आली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 सीबीएससी टेटे स्पर्धेत नाशिकच्या दोघांना कांस्य\n2 जुन्या नाशिकमध्ये डॉ. आंबेडकरांचा पुतळा बसविण्याची मागणी\n3 सिन्नरच्या दोघा लाचखोर आ��ोग्यसेवकांना अटक\n...त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख होतं -जयंत पाटीलX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/mhada-to-build-affordable-houses-at-mumbai-thane-announce-housing-minister-jitendra-awhad-267824.html", "date_download": "2020-09-29T10:53:29Z", "digest": "sha1:RDVOFF4LYRWI26JZN27WUMWGRH2F7VEN", "length": 18986, "nlines": 204, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "म्हाडा मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार | Mhada to build affordable houses", "raw_content": "\nयवतमाळमध्ये 89 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भीती\nराज्यात कोव्हिडबाबत 2 लाख 70 हजार गुन्हे, तर 28 कोटी 51 लाख रुपयांचा दंड : अनिल देशमुख\nनागपुरात ‘इराणी’ चेन स्नॅचर्सच्या मुसक्या आवळल्या, चोरीसाठी वापराचये ‘ही’ स्पेशल टेक्निक\nम्हाडा मुंबईकरांना गिफ्ट देण्याच्या तयारीत, मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार\nम्हाडा मुंबईकरांना गिफ्ट देण्याच्या तयारीत, मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार\nमुंबई-ठाण्यात परवडणाऱ्या दरातील घरं उभारणार असल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली (Mhada to build affordable houses said Jitendra Awhad)\nसुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : मायानगरी मुंबईत आपल्या स्वत:चं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करणार असल्याचं, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. म्हाडातर्फे मुंबई-ठाण्यात परवडणाऱ्या दरातील घरं उभारणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. म्हाडा मुंबईतील मोकळ्या जागा खरेदी करुन त्याजागी परवडणाऱ्या दरात घरं उभारणार असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ( Mhada to build affordable houses said Jitendra Awhad)\nजनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक मंत्री आपल्या पक्षाच्या कार्यालयात जनता दरबार घेतात. जितेंद्र आव्हाडांनी आज मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात जनता दरबार घेतला. यावेळी ते बोलत होते.\nआदरणीय पवार साहेबांच्या सूचनेनुसार, दर सोमवारी दुपारी 2 ते 4 या वेळेत मी मायबाप जनतेला भेटण्यासाठी,पक्षाच्या बेलार्ड इस्टेट,फोर्ट येथील कार्यालयात थेट उपलब्ध असतो.आजचा दुसरा सोमवार आहे.\nसर्वसामान्य जनतेचे प्रश्न थेट सोडवता येतात,यासारखे दुसरं समाधान नाही. pic.twitter.com/Bwj3qYcHMw\nजितेंद्र आव्हाड काय म्हणाले\nपूर्व उपनगरातील टागोर आणि कन्नमवार नगर या भागात मोठ्या वसाहती उभ्या करण्याचा मानस गृहनिर्माण मंत्र्यांचा आहे. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच मुंबई उपनगरात रिकामे असलेले भूखंड ताब्यात घेणार आहे.\nमुंबईत जे रिक्त भूखंड आहेत, त्याबाबतचे वाद न्यायप्रविष्ठ आहेत. अशा वाद असलेल्या जमिनी ताब्यात घेऊन परवडणारी घरं बांधता येतील, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घर/सदनिका उपलब्ध करुन देता येतील. म्हाडाने 30 ते 40 वर्षापूर्वी कन्नमवार नगरसारख्या भागात म्हाडाच्या गांधीनगर, मोतीलाल नगर यासारख्या 56 वसाहती उभ्या केल्या असल्याचं आव्हाड म्हणाले.\nमराठी मातीचा अपमान झाला\nयावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेत्री कंगना रनौतबाबतच्या प्रश्नावरही भाष्य केलं. उद्धव ठाकरे हे 12 कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहेत. अशा मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणं हे माझ्यासारख्या मराठी मातीवर प्रेम करणाऱ्याला आवडणार नाही, असं आव्हाड म्हणाले. टोकाचे मतभेद असू शकतात. रिप्बलिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. यामुळे मराठी मातीचा अपमान झाल्याचं आव्हाड म्हणाले.\nअभिनेत्री कंगणा रनौत आणि अर्णब गोस्वामीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर या दोघांचा निषेध करण्यात आल्याचं आव्हाडांनी सांगितलं.\n“मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपती कोणत्याही पक्षाचे असो, त्यांचा एकेरी उल्लेख चुकीचा आहे” असं आव्हाड म्हणाले. वडीलधाऱ्यांना आपण नेहमी आदरपूर्वक बोलतो. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. उत्तर प्रदेशमध्ये आप शिवाय बोलत नाही. वडीलधाऱ्यांचं सन्मान करणं ही भारतीय संस्कृती आहे, असं आव्हाडांनी नमूद केलं.\n“वचन द्या, एकही घर विकायचं नाही”, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते म्हाडाच्या घरांची सोडत\nSRA योजनेतील फ्लॅटचे नियम गृहनिर्माण मंत्रालय शिथील करणार\nआमच्याशिवाय कुणालाच सरकार चालवता येणार नाही हा भाजपचा भ्रम संपला…\nपुलवामापेक्षा जास्त नागरिक तुम्ही भिवंडीत मारले, कंगनाचा ठाकरेंवर पुन्हा हल्ला\n'शिवसेनेनं करुन दाखवलं', 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली…\n... तर तुरुंगात जायलाही तयार आहे, संजय राऊतांचा इशारा\nअनेक खटले पाहिले, मला मुंबई ���णि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी…\nकंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही :…\n'अनेक लग्न करुनही तो संतुष्ट झाला नाही', कंगनाच्या आरोपांना अनुरागच्या…\n'भरपाई तर सोडाच, पण निरर्थक याचिका करणाऱ्या कंगनाला दंड करा',…\n\"मराठा आणि राजपुतांचं देशासाठी बलिदान, राजपुतांनाही सरसकट आरक्षण द्या\"\nEXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट,…\nएकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही\nभाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप\nGupteshwar Pandey | गुप्तेश्वर पांडेंचा चकवा, भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत,…\nDhangar reservation Live : ..तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या…\nMI vs KKR | IPL 2020 : रोहितचा धमाका, मुंबईचा…\nएकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी\nयवतमाळमध्ये 89 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भीती\nराज्यात कोव्हिडबाबत 2 लाख 70 हजार गुन्हे, तर 28 कोटी 51 लाख रुपयांचा दंड : अनिल देशमुख\nनागपुरात ‘इराणी’ चेन स्नॅचर्सच्या मुसक्या आवळल्या, चोरीसाठी वापराचये ‘ही’ स्पेशल टेक्निक\nकोरोनाचा फटका, ‘बालिका वधू’चा दिग्दर्शक विकतोय भाजीपाला\nराहुल तेवतियाचे 5 षटकार, सिक्सर किंगही चक्रावला, युवराज सिंह म्हणतो, ना भाई ना\nयवतमाळमध्ये 89 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भीती\nराज्यात कोव्हिडबाबत 2 लाख 70 हजार गुन्हे, तर 28 कोटी 51 लाख रुपयांचा दंड : अनिल देशमुख\nनागपुरात ‘इराणी’ चेन स्नॅचर्सच्या मुसक्या आवळल्या, चोरीसाठी वापराचये ‘ही’ स्पेशल टेक्निक\nकोरोनाचा फटका, ‘बालिका वधू’चा दिग्दर्शक विकतोय भाजीपाला\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखव��ं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://health.marathivarsa.com/larynx-and-throat-care-in-marathi/", "date_download": "2020-09-29T10:55:39Z", "digest": "sha1:XYSLQLQ2NCCY4IY42GWH5WAYF4OPIUHJ", "length": 10406, "nlines": 99, "source_domain": "health.marathivarsa.com", "title": "स्वरयंत्रणा आणि घसा - | Larynx and Throat Care In Marathi", "raw_content": "\nमस्त खा, स्वस्थ राहा\n१. अगदी सर्दीपासून ते भयानक कॅन्सरपर्यंत अनेक विकार स्वरयंत्रणा व घसा येथे होऊ शकतात.\n२. कोणत्याही प्रकारचे तंबाखूचे सेवन, प्रदूषण, काही प्रकारची औषधे, पित्ताचे विकार इत्यादी गोष्टींमुळे स्वरयंत्रणा व घसा यांचे अनेक प्रकारचे विकार, बिघाड व रोग होऊ शकतात.\n३. आवाज बसणे, कोरडा खोकला येणे, गिळण्यास अडचण जाणवणे, घटसर्प होणे अशा तक्रारी 4 ते 5 आठवडे किंवा जास्त काळ त्रास देत असतील, तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.\n४. आपल्या श्वासनलिकेच्या वरच्या भागावर अन्ननलिकेच्या पुढे स्वरयंत्रणा असते. या यंत्रणेमुळे आपण बोलू शकतो, गाऊ शकतो वा विविध ध्वनी निर्माण करू शकतो. याशिवाय, चावून झाल्यावर अन्न गिळताना ते अजिबात श्वासनलिकेत जाऊ नये याची खबरदारी घेण्याचे कार्य ही यंत्रणा करते. नाही तर लगेचच ठसका लागू शकतो व तो भयानक स्वरूप धारण करू शकतो.\n५. अन्नाला श्वासनलिकेत जाताना ‘no entry’चे कार्य एपिग्लॉटिस नावाच्या पडदेवजा अवयवाचे असते. ही यंत्रणा आयुष्यभर आपले कार्य करीत असते; तसेच मूल जन्मण्याच्या वेळेला पूर्णपणे आपले कार्य चालू करते. तसे नाही झाले तर मातेचे दूध सर्वप्रथम पितानाच ठसका लागला असता अथवा श्वास गुदमरला असता.\n६. जर कदाचित अन्नाचा मोठा घास अडकला तर श्वासनलिका बंद होऊ शकते. असे काही सेकंद जरी झाले तरी अशा व्यक्तीचा प्राणवायूचा पुरवठा बंद होऊ शकतो, भानदेखील हरपून बेशुद्धावस्था येऊ शकते; आणि प्राण गमावण्याचीदेखील वेळ येऊ शकते. अशा व्यक्तीला उभ्या स्थितीत मागून पोटावर दाब देऊन हा मार्ग मोकळा करणे आवश्यक असते.\n७. मदत करणाऱ्या व्यक्तीने श्वास अडकलेल्या व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहावे. लहान मुलांना किंवा बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीची शरीराची स्थिती आडवी ठेवावी.\n– घ्यावयाची दक्षता व लक्षणे जाणणे :\n८. आपल्या श्वासनलिकेत अन्नाचा घास अथवा कण जाणे हे टाळणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच इतर प्रवाही पदार्थ घशातून उलटे फिरून नाकात न जाण��� हेही आवश्यक आहे. हे कार्य आपली पडजीभ किंवा युव्हिला करते.\n९. कोणत्याही कारणाने आपल्या पडजीभेचे कार्य नीट न झाल्यास पाणी पिताना ठसका लागण्याऐवजी ते नाकातून बाहेर येऊ शकते.\n१०. स्वरयंत्रणेतील रचनात्मक बदलांमुळे “मुलांचा आवाज फुटतो’ म्हणजे त्यात “पुरुषी’पणा जाणवू लागतो, आवाजामध्ये दमदारपणा येतो. हा बदल पुरुषत्वास जबाबदार असणाऱ्या टेस्टेस्टेरॉन या संप्रेरकामुळे घडवून आणला जातो.\n११. इतर ध्वनींप्रमाणे आपल्या वैखरी वाचेचा उगम आपल्या स्वरयंत्रणेतून होतो. मोठ्याने स्पष्ट उच्चार करीत भाषेचा वापर करणे ही क्रिया स्वरयंत्रणा, जीभ, ओठ, दात, गाल यांच्या एकत्रित कार्याने साधलेली असते.\n१२. स्वरयंत्रणा व घसा यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी अतितेलकट – तिखट खाणे टाळावे, धूम्रपान किंवा कोणत्याही प्रकारचे तंबाखूचे सेवन करू नये, घसा ताणून बोलू नये, पित्ताचा त्रास होत असल्यास आयुर्वेदिक उपचारपद्धती घ्यावी, घट्ट शर्ट किंवा नेक टाय वापरू नये. प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी प्राणायाम, जलनेती नेहमी करावी. अतिशीतल वा गरम पदार्थ खाऊ नयेत. स्वरयंत्रणा व घसा यांनादेखील (जागेपणी) विश्रांतीची गरज असते.\n← घसादुखी – टॉन्सिलसूज (Tonsils)\nतेलकट चेहऱ्यासाठी उपाय →\nप्राणायाम करताना घ्यायची काळजी\nप्राणायामचे प्रकार- 6) प्लाविनी\nप्राणायामचे प्रकार- 5) भ्रामरी\nप्राणायामचे प्रकार- 4) भस्त्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://health.marathivarsa.com/tips-for-strong-teeth-in-marathi/", "date_download": "2020-09-29T09:40:06Z", "digest": "sha1:HKP2VQBHVNLBZU5Y6CF4YMF3G2YEISHZ", "length": 9976, "nlines": 99, "source_domain": "health.marathivarsa.com", "title": "दातांना मजबूत बनविण्यासाठी उपाय | Tips For Strong Teeth In Marathi", "raw_content": "\nमस्त खा, स्वस्थ राहा\nदातांना मजबूत बनविण्यासाठी उपाय\n१. दात हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा, पण काहीसा दुर्लक्षित अवयव. दातांशिवाय आयुष्य जगणे फार कठीण आहे. दात कमकुवत किंवा दुखत असल्यास आहार घेणे अवघड होऊन बसते. यामुळे दातांची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच योग्य गोष्टींचे सेवन दातांच्या मजबुतीसाठी गरजेचे आहे.\n२. कच्चा कांदा : जर तुम्ही तोंडाचा वास येईल म्हणून कच्चा कांदा खाण्याचे टाळत असाल तर हा चुकीचा समज आहे. कारण दातांसाठी कच्चा कांदा फार लाभदायक आहे. कच्च्या कांद्यामुळे दातांना नुकसान पोहोचवणारे किटाणू नष्ट होतात.\n३. संत्र्याचे ज्यूस : दररोज एक ग्लास संत्र्याचे ज्यूस पिल्यास शरीराला व्हिटॅमिन ‘सी’ आणि कॅल्शिअम मिळते. यामुळे हाडं आणि दात मजबूत होतात तसेच बॉडी एनर्जी संतुलित राहते.\n४. ओवा : दररोज जेवण झाल्यानंतर थोडासा ओवा खाणे दातांसाठी लाभदायक आहे.\n५. चीज : चीज आणि पनीर दातांसाठी खूप फायदेशीर आहे. चीज आणि पनीरमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते, जे दातांच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहे. तुमचे दात किडले असतील तर दररोज चीज किंवा पनीरचा एक छोटासा तुकडा खावा. दातांची कीड दूर होऊ लागेल.\n६. कोको : कोको दातांसाठी खूप पोषक मानले जाते. यामधील उपस्थित असलेल्या तत्वांमुळे हिरड्या सुजणे आणि दाड किडण्याचा धोका राहत नाही. तुमचा संपूर्ण दिवस स्ट्रेसमध्ये जात असेल तर संध्याकाळी चॉकलेटचा एक तुकडा खाल्यास रिलॅक्स वाटेल आणि दातांच्या आजारातून मुक्ती मिळेल.\n७. किवी : किवी फळ व्हिटॅमिन ‘सी’चे एक उत्तम स्रोत आहे. शरीरात संतुलित मात्रामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ असेल तर कोलेजन (त्वचेत असलेले एक प्रकारचे प्रोटिन)चा स्तर कायम राहतो. ज्यामुळे दात आणि हिरड्या मजबूत राहतात.\n८. नाशपती : नाशपती एक रेशेदार फळ असून हे दातांची स्वच्छता तसेच त्यांना शुभ्र आणि मजबूत करण्याचे काम करते.\n९. सफरचंद : हिरड्या आणि दात मजबूत करण्यासाठी दररोज एक सफरचंद खाणे चांगले आहे. सफरचंद खाल्याने दातांची स्वच्छता होते. तोंडातील लाळेमध्ये वृद्धी होते ज्यामुळे दातांमध्ये कीड निर्माण करणाऱ्या बॅक्टेरिया नष्ट होतात.\n१०. तीळ : तीळ चावून खाणे दातांसाठी लाभदायक आहे. तिळामधील असणा-या कॅल्शिअममुळे दात मजबूत होतात तसेच दातांमध्ये जमा झालेले प्लाक, कॅल्क्युलस, अन्नकण या सर्वांपासून मुक्तता मिळते.\n११. दुध : दररोज एक ग्लास दुध पिल्याने दातांना खूप लाभ होतो. दात मजबूत आणि पांढरे होतात. दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते.\n१२. शुगर फ्री चिंगम : शुगर फ्री चिंगम चावून खाणे दातांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. शुगर फ्री चिंगम खाल्याने हिरड्या साफ होतात आणि दातांचा व्यायाम होतो.\n१३. पाणी प्या – दररोज कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे. भरपूर प्रमाणात पाणी पिल्याने फक्त शरीरातील विषारी तत्व बाहेर पडत नाहीत तर दात किडण्याची समस्या निर्माण दूर होते.\n← दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी\nब्रश करताना चुका टाळा →\nप्राणा��ाम करताना घ्यायची काळजी\nप्राणायामचे प्रकार- 6) प्लाविनी\nप्राणायामचे प्रकार- 5) भ्रामरी\nप्राणायामचे प्रकार- 4) भस्त्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://kheliyad.com/jos-buttler-cricketer/", "date_download": "2020-09-29T10:24:32Z", "digest": "sha1:5NRL7P4HZIZYCUHECJ4YM4PE5FLCYYYL", "length": 29583, "nlines": 163, "source_domain": "kheliyad.com", "title": "Jos Buttler cricketer | ‘जोस’चा जोश! - kheliyad", "raw_content": "\nJos Buttler cricketer | जोस बटलरची फिनिक्स भरारी...\nकितीही तणाव असला तरी आतून येणारा जो उत्स्फूर्त जोश आहे तो गमावता कामा नये. जोस बटलरनेही Jos Buttler cricketer | तेच केलं. यशाने हुलकावणी दिली तरी त्याने आतला जोश कायम ठेवला आणि डळमळीत कारकिर्दीला उभारी दिली.\nकरोनाला हरवणं एक वेळ सोपं आहे, पण आत्मविश्वास गमावला, की त्यातून सावरणं अतिशय कठीण. जोस बटलरच्याही Jos Buttler cricketer | आयुष्यातही असाच प्रसंग आला. त्याची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करता येणार नाही…\nकरोना महामारीच्या संकटकाळात ठप्प पडलेलं क्रिकेट जरा कुठं लयीत आलं असेल तर ते इंग्लंडमध्ये. जुलै २०२० मध्ये वेस्ट इंडीजने इंग्लंड दौरा करण्याचं धाडस दाखवलं आणि इंग्लंडमध्ये पहिल्यांदा क्रिकेटचं मैदान गजबजलं… असं असलं तरी इंग्लंडचा यष्टिरक्षक, फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) याच्यासमोर मात्र वेगळंच संकट उभं ठाकलं. लय गमावल्याने त्याची कारकीर्दच पणाला लागली…\nयुरोपात करोनाने थैमान घातले होते. इंग्लंडही या महामारीत संकटात सापडला. तरीही इंग्लंडने कसोटी क्रिकेटला मंजुरी दिली हे विशेष.. अनेक खेळाडूंचं भवितव्य या खेळावर अवलंबून आहे. त्यापैकीच एक जोस बटलर Jos Buttler cricketer |. या गुणवान खेळाडूची संघातील निवड किती चुकीची आहे, या चर्चेला उधाण आलं, ते विंडीज मालिकेपासून.\nविंडीज मालिकेपूर्वीही तो दोन डझन सामने खेळला, पण एकाही सामन्यात त्याला अर्धशतकही झळकावता आले नाही. तो बॅडपॅच असेलही, पण करोनावर्षातल्या पहिल्या कसोटी सामन्यातही हा बॅडपॅच सुरूच राहिला.\nजोसवर टीका झाली असली तरी त्याच्या मागे उभी राहिली असेल तर ती त्याची पत्नी लुइस वेबर (Louise Webber). नैराश्याच्या क्षणी तिनेच त्याला धीर दिला.\nवेस्ट इंडीजचा कसोटी मालिकेत बटलरला स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी होती. मात्र, पहिल्याच कसोटी सामन्यात एका मोक्याच्या क्षणी बटलरकडून जर्मन ब्लॅकवूडचा झेल सुटला.\nबटलरची ही चूक इंग्लंडला चांगलीच भोवली. ब्लॅकवूडने या जीवदानाचा फायदा उचलत ९५ धावांची खेळी साकारली. याच खेळीच्या जोरावर विंडीजने इंग्लंडविरुद्ध चार गडी राखून दणदणीत विजय मिळवला. ही एक चूक बटलरच्या कामगिरीवर शंका घेण्यास पुरेशी ठरली.\nविंडीज मालिकेतील अपयशानंतर पाकिस्तान मालिकेतही बटलरने पुन्हा चुका केल्या. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याच्याकडून दोन झेल सुटले, तर एक स्टम्पिंगची संधीही दवडली.\nपाकिस्तानचा शान मसूद 45 धावांवर खेळत होता, तेव्हा यष्ट्यांमागे झेल टिपण्याची महत्त्वाची संधी बटलरने गमावली. याची इंग्लंडला मोठी किंमत चुकवावी लागली. कारण याच मसूदने नंतर 156 धावांची दीडशतकी खेळी साकारली.\nइथं बटलरवर दुहेरी तणाव होता. एकीकडे त्याच्या एका चुकीने इंग्लंडवर पुन्हा पराभवाचे ढग जमा झाले, तर दुसरीकडे त्याचे वडील जॉनी यांचीही तब्येत खालावली होती. त्यांना त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते.\nविंडीजविरुद्धच्या पहिल्याच इंग्लंडचा पराभव झाल्यानंतर बटलरवर चर्चा होणार नाही तरच नवल. इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज डॅरेन गॉघने (Darren Gough) बटलरच्या भवितव्यावर बोट ठेवले. बटलरला जर लयीत यायचं असेल तर त्याला पुढच्या दोन सामन्यांत कामगिरी उंचवावी लागेल, अन्यथा त्याची गच्छंती निश्चित.\nडॅरेन गॉघची ही प्रतिक्रिया बटलरला पुढच्या धोक्याचे संकेत देणारी होती. कारण ज्या वेळी माजी क्रिकेटपटू प्रतिक्रिया नोंदवतात, तेव्हा त्याचा अंशतः परिणाम निवड समितीच्या निर्णयातून डोकावतोच.\nबटलर फक्त यष्टिरक्षक नाही, तर उत्तम फलंदाजही आहे. त्याच्या या अपयशाला भूतकाळही कारणीभूत होता. कारण यापूर्वीच्या १२ डावांत तो अर्धशतकही झळकावू शकलेला नाही. अशा परिस्थितीत बटलरला वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जर्मन ब्लॅकवूडचा झेलही टिपता आला नाही.\nही चूक इंग्लंडला चांगलीच महागात पडली. त्यामुळे क्रिकेटविश्वात बटलरच्या भवितव्यावरच चर्चा झडू लागल्या. अशा वेळी बटलरच्या मनात काय चालले असेल, याची कल्पना न केलेली बरी.. इंग्लंडमधील माजी क्रिकेटपटूंनी त्याला काही सल्लेही दिले. ऐकावे जनाचे की करावे मनाचे अशा द्विधा मन:स्थितीत बटलर सापडला.\nइंग्लंडसाठी ५८ कसोटी सामन्यांत २२९ गडी टिपणारे डॅरेन गॉघ (Darren Gough) म्हणाले, ‘‘बटलरसमोर आता पुढचे दोन सामनेच आहेत. तिथे प्रभाव पाडू शकला नाही तर त्याची कारकीर्द धोक्यात असेल.’’\nअर्थात, गॉघ यांनी बटलरचे कौतुकही केले. ते म्हणाले, ‘‘तो प्रतिभावान खेळाडू आहे. नवी पिढी त्याच्याकडून प्रेरणा घेते. त्याच्याकडे फलंदाजीतले नवनवे अस्र आहेत. कसोटी सामना असेल तर झटपट बाद होऊन चालत नाही. नेमकं हेच सूत्र बटलर विसरला आहे.’’\nबटलर या सर्व प्रकारामुळे अस्वस्थ झाला. बटलरची मनोवस्था कशी असेल, याचा विचार बटलरशिवाय कोणीही जाणू शकणार नाही. बटलरवर एक प्रकारचा दबाव नक्कीच आला असेल. मला दबाव जाणवतोय, असं तो म्हणालाही.\nबटलरने २५ जुलै २०२० रोजी सांगितले, की गेल्या काही कसोटी सामन्यांत धावा जमवण्यात अपयशी ठरल्यानंतर संघातील स्थान दोलायमान झाले आहे. त्याचा तणाव मला जाणवतोय…\nहा तणाव जाणवणारच होता. कारण बटलरची ढासळती कामगिरी हेच त्याचं प्रमुख कारण होतं. गेल्या सात कसोटी सामन्यांत त्याला एकही अर्धशतक झळकावता येऊ शकलेलं नाही. वयही फार नाही.\nअवघ्या २९ वर्षीय बटलरने वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यात सुरुवातीला ६७ धावांची अर्धशतकी खेळी साकारली होती. ही खेळी महत्त्वपूर्ण होती. या खेळीमुळेच इंग्लंड चार बाद १२२ धावसंख्येवरून दोनशेपल्याड गेला होता.\nत्या वेळी बटलर आणि ओली पोप यांनी १४० धावांची शतकी भागीदारी रचली. या भागीदारीमुळे इंग्लंडचा संघ २५० चा आकडा पार करण्यात यशस्वी ठरला.\nअर्थात, या कामगिरीमुळे बटलर लगेच ‘पावन’ होणार नाही. सातत्यपूर्ण कामगिरी हेच संघातील अढळ स्थान मिळविण्याचा निकष असतो.\nतरीही बटलरला उभारी मिळण्यासाठी ही खेळी महत्त्वाची होती. जेथे संघाला गरज होती, तेथे बटलर धावून आला. विंडीजविरुद्ध बटलरला दमदार पुनरागमनासाठी यशाचे दार नाही म्हंटले तरी थोडेसे किलकिले झाले होते.\nसंघातील स्थानाबाबत तू खरंच अस्वस्थ होता का, असा प्रश्न विचारल्यानंतर बटलर म्हणाला, ‘‘होय, नक्कीच. मला वाटतं, खेळपट्टीवर टिकून राहिल्याने आत्मविश्वास वाढतो. मी नेमकी यातच कमी पडत होतो.’’\nबटलरने ‘स्काय स्पोर्ट्स’ला सांगितले, ‘‘मला प्रचंड तणाव जाणवत होता. मी खूप वर्षांपासून खेळत आहे. त्यामुळे मला हे माहीत आहे, की तुम्ही केव्हा तणावात असता. हा तणाव दूर सारण्यासाठी तुम्ही कसे सामोरे जाता, यावर सगळं अवलंबून आहे’’\nविंडीजविरुद्ध बटलरसाठी दरवाजे किलकिले झाले, पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ते बंद होताहेत की काय, असा प्र���ंग आला. विंडीजविरुद्धच्या सामन्यात यष्ट्यांमागे त्याने झेल सोडल्याने इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला, तसाच प्रसंग पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही आला. इथंही त्याने दोन झेल सोडले. यष्टिचीत करण्याचीही एक नामी संधीही गमावली.\nसंघातील स्थान डळमळीत असेल तर खेळाडूची अवस्था दोलायमान होते. हा तणाव खेळावरही जाणवतो. त्यामुळे इंग्लंडमधील माजी यष्टिरक्षकांना वाटतं, की इंग्लंड संघाने बटलरवरील हा तणाव दूर करायला हवा.\nआता पाकिस्तानविरुद्ध चुका केल्यानंतर इंग्लंड पुन्हा पराभवाच्या छायेत आला. केवळ बटलरमुळेच संघाला पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागणार होते.\nमाजी यष्टिरक्षक मॅट प्रायरने सांगितले, ‘‘बटलरची कामगिरी ढासळतेय. अशा वेळी संघाने त्याला धीर द्यायला हवा. त्याची मदत करायला हवी.’’\nप्रायर असेही म्हणाला, ‘‘मी जोसला जवळून पाहिलं आहे. आता तो अशा स्थितीत आहे, जेथे त्याच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेकदा तो हातांकडे पाहतो, ग्लव्हजला पाहतो. जर यष्ट्यांमागे तुम्ही पुन्हा लयीमध्ये येण्यासाठी संघर्ष करता, तेव्हा ती भयंकर अवस्था असते. कारण तुम्हाला माहीत असतं, की चेंडू तुमच्याच जवळ येणार आहे. अशा वेळी सात तास एकाग्रता राखणे आवश्यक आहे.’’\nमाजी यष्टिरक्षक फलंदाज अॅलेक स्टीवर्टलाही बटलरची अवस्था जाणवतेय. तो म्हणतो, ‘‘इतर दहा खेळाडूंना समजायला हवं, की जोसची वेळ चांगली नाही. अशा वेळी त्याला तणावापासून वाचवायला हवं.’’\nपाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात दोन झेल सोडणं, स्टम्पिंगचीही स्थिती दवडणं हे बटलरसाठी भयंकर तणावपूर्ण होतं. मात्र, याच सामन्यात त्याला चुकीची भरपाई करण्याची एक संधी चालून आली. यष्ट्यांमागे तो अपयशी ठरलाच होता, पण फलंदाजीत त्याला ही कसूर भरून काढायची एक संधी आली.\nनिर्णायक सामन्यात बटलर लयीत\nपाकिस्तानविरुद्ध इंग्लंडची फलंदाजी डळमळीत झाली होती. एक क्षण असा होता, की 117 धावांवर इंग्लंडने पाच गडी गमावले होते. कसोटी सामन्यात खेळपट्टीवर टिकून खेळणे आवश्यक असताना इंग्लंडने खंदे पाच फलंदाज गमावले होते.\nखेळपट्टीवर जोस बटलर Jos Buttler cricketer | आणि ख्रिस वोक्स होता. बटलरने ही संधी गमावली नाही. इथे तो त्वेषाने लढला आणि वोक्ससोबत 139 धावांची महत्त्वपूर्ण शतकी भागीदारी रचली.\nबटलरने 75 धावांची पाऊणशतकी खेळी साकारल��. ही खेळी साकारली तेव्हा बटलरवर दुहेरी तणाव होता. एक तर कामगिरी खालावत होती, तर दुसरीकडे वडील जॉनी यांचीही तब्येत खालावली होती. त्यांना त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते.\nबटलरने या दुहेरी तणावावर मात केली आणि पाकिस्तानविरुद्ध धीरोदात्त खेळी साकारत इंग्लंडला नाट्यमय विजय मिळवून दिला. या विजयानंतर बटलरने सांगितलं, की माझे वडील रुग्णालयात होते, माझी कामगिरीही खालावत असल्याने मला भयंकर तणाव जाणवत होता.\nहे ऐकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने त्याच्या लढाऊ वृत्तीचं कौतुक केलं आणि आपल्या डोक्यावरची कॅप उतरवत ती बटलरच्या डोक्यावर ठेवली.\nअशा या कठीण प्रसंगात बटलरने ज्या पद्धतीने खेळ केला त्याचं संघातील सर्वांनाच कौतुक होतं. रूट म्हणाला, ‘‘एक माणूस म्हणून बटलरच्या आयुष्यात आलेले हे प्रसंग बरेच काही सांगून जातात. तो ज्या पद्धतीने खेळला ती एक असाधारण कामगिरी आहे. बाह्य तणाव असताना अशी कामगिरी करणे खरोखर अविश्वसनीय आहे. त्याच्या या कामगिरीने मी खूप आनंदी आहे.’’\nफलंदाजीतील खराब कामगिरीचा सामना करणाऱ्या बटलरसाठी ही खेळी महत्त्वपूर्ण ठरली. टीकाकार तर त्याला संघाबाहेर ठेवण्याच्या गप्पा झोडत होते. पाकिस्तानविरुद्ध वर्चस्व मिळविणाऱ्या तीन संधी त्याने गमावल्या होत्या. मात्र, याच बटलरने स्वतःला सावरत संघाला विजयही मिळवून दिला.\nबटलरने ही कामगिरी केली नसती, तर कदाचित पाकिस्तानविरुद्धचा तो त्याचा अखेरचा कसोटी सामना असता. बटलरला हे कुठे तरी जाणवत होतं. कारण यापूर्वीच्या 13 डावांत त्याला फक्त एकदाच अर्धशतकी खेळी साकारता आली होती.\n‘… तर तो अखेरचा सामना असता\nअशा स्थितीत पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात यष्ट्यांमागे दोन झेल सोडणे वेदना देणारे होते. हे कमी की काय स्टम्पिंगचीही संधी गमावल्याने त्याला वाटलं, आता सगळं काही संपलं.\n‘‘अनेकदा तुम्ही एकटे असता तेव्हा मनात भयंकर विचार येत असतात. आता एवढ्या चुका केल्यानंतर आता धावा करता आल्या नाही तर हा कारकिर्दीतला अखेरचा कसोटी सामना ठरेल.’’\n– जोस बटलर, यष्टिरक्षक, इंग्लंड\nधावा केल्या असल्या तरी ते पुरेसं नाही, हेही बटलर जाणून आहे. कारण तो केवळ फलंदाज नाही, तर यष्टिरक्षकही आहे. यष्टिरक्षण हीदेखील त्याची महत्त्वाची जबाबदारी आहे, याची त्याला जाणीव आहे. नेमकी हीच जबाबदारी त्याला पार पाडता आली नाही.\nअर्थात, क्रिकेटमध्ये निकालाला महत्त्व आहे. आता तणाव खरं तर पाकिस्तानवर आला होता. कारण बटलर आणि वोक्स यांच्या शतकी भागीदारीमुळे त्यांनी हातचा सामना गमावला होता. पाकिस्तानचा प्रशिक्षक मिस्बाह-उल-हक तर प्रचंड निराश झाला.\n‘‘आम्ही खूप निराश झालो आहे. इंग्लंडचे पाच खंदे फलंदाज झटपट बाद करूनही इंग्लंडला विजय मिळविण्याची संधी मिळाली. बटलर आणि वोक्स यांनी आमची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली. या दोघांनी आमचे मनसुबे उधळून लावले.’’\n– मिसबाह-उल-हक, प्रशिक्षक, पाकिस्तान क्रिकेट संघ\nजेव्हा कधी असे तणावाचे प्रसंग आले तर खेळाडूने खचू नये. बटलरनेही Jos Buttler cricketer | हेच केलं. उमेद कायम ठेवली. करोनोत्तर काळात याच उमेदीने क्रीडाविश्व उभारी घेईल अशी आशा करायला हरकत नाही.\nMumtaz Khan struggle | संघर्षकन्या मुमताज खान\nमेरी कोमविषयी हे वाचलंय का\nअंगावर शहारे आणणारी अरुणिमाची कहाणी\nजगातील सर्वोच्च सात शिखरं सर करणारी एकमेव दिव्यांग महिला.\nन ऐकलेल्या कॅप्टन कूलची कहाणी…\nsascoc csa meeting | दक्षिण आफ्रिका क्रिकेटला आशा पुन्हा परतण्याची…\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचं महेंद्रसिंह धोनीला हृदयस्पर्शी पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://onlinebatami.com/2020/01/10/%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3", "date_download": "2020-09-29T11:23:54Z", "digest": "sha1:2P5N7AKIDVVFIN2SVQ7TAFAG7F7EQAVX", "length": 12423, "nlines": 196, "source_domain": "onlinebatami.com", "title": "पनवेल महापालिका पोटनिवडणुक भाजपने जिंकली – ऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल", "raw_content": "\nऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल\nऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल\nपनवेल महापालिका पोटनिवडणुक भाजपने जिंकली\nपनवेल महापालिका पोटनिवडणुक भाजपने जिंकली\nरुचिता लोंढे यांचा 3844 मतांनी विजय\nपनवेल /प्रतिनिधी: – पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग 19 मधील पोटनिवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. रुचिता मुग्धा गुरुनाथ लोंढे यांनी तब्बल 3844 मतांनी शिवसेनेच्या स्वप्नील कुरघोडे यांचा पराभव केला. या निवडणुकीत महा विकास आघाडीला अपयश आले.\nमुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनानंतर प्रभाग 19 मधील जागा रिक्त झाली होती. याठिकाणी त्यांच्या कन्या रुचिता यांना भाजपने निवडणूक रिंगणात उतरवले. तर शिवसेनेच्या स्वप्ना लक्ष्मण कुरघोडे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली होती. दोन्ही बाजूकडून प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला. आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांचे होम ग्राउंड होते. त्यामुळे ठाकूर बंधूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्याचबरोबर महाविकास आघाडीनेही याठिकाणी जोर लावला होता. गुरुवारी यासाठी मतदान झाले. परंतु मतदारांमध्ये कमालीचा निरुत्साह जाणवत होता. शुक्रवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली. लोंढे यांनी प्रत्येक फेरीत आघाडी घेतली. त्यांना सहा हजारांपेक्षा जास्त मते मिळाली. तर स्वप्नील कुरघोडे यांना 2387 इतकी मते मिळाली. गुरुवारी यासाठी फक्त 31 टक्के मतदान झाले होते. म्हणजे 8700 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या प्रभागात एकूण 28 हजारांपेक्षा जास्त मतदान आहे. 1 78 जणांनी नोटाला मतदान केले. दरम्यान या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करीत एकमेकांचे तोंड गोड करण्यात आले. या निकालाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपली ताकद पुन्हा दाखवून दिली आहे.\nकावेरीच्या अधिकारी पदाच्या स्वप्नाला आमदार निलेश लंके यांचे पाठबळ\nशिवसेनेचे उपनेते अनिल भैय्या राठोड यांचे निधन\nप्रा. राम शिंदे यांना पितृशोक\nकोरोनाने आणखी एका नवी मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू\n2019 22 विकासाचा वादा अजितदादा\n2019 12 नवी मुंबई विमानतळाच्या बाजुला स्वस्तात घर\n2019 11 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 06 कलरफुल सवलत\n2019 01 महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\n2019 28 कळंबोली ते शिर्डी साई पालखी सोहळा\n2019 02 नाईक महोत्सव 2019\n2019 20 पनवेलमध्ये स्वागत\n2019 13 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 10 फायन्स&रिअल इस्टेट\n2019 10 हार्दिक शुभेच्छा\n2019 10 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 07 विनम्र अभिवादन\n2019 31 चलो पारनेर\n2019 29 पोपटी संमेलन\n2019 23 विनम्र अभिवादन\n2019 04 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 02 आर.के.पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nवऱ्हाडी मंडळींचे सॅनी टायझर मास्कच्या माध्यमातून ‘आदरातिथ्य’\nकोरोनाने आणखी एका नवी मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nरेल्वेच्या भुयारी मार्गावरील हाईटगेज तुटला\nपाडळी रांजणगावकरांचे ऑनलाइन हेलपाटे वाचणार\nप्रियकराबरोबरील आर्थिक हितसंबंधांने केला महिलेचा घात\nअहमदनगरमधील के के रेंज विस्तारीकरणाचे भूसंपादन होणार नाही\nपोलीस शिपाई संवर्���ातील रिक्त पदे १०० टक्के भरणार\nखांदा वसाहतीत भारतीय जनता पक्षाची स्वच्छता मोहीम\nकावेरीच्या अधिकारी पदाच्या स्वप्नाला आमदार निलेश लंके यांचे पाठबळ\nसरपंच ठकाराम लंके यांनी मानले निघोजकरांचे आभार\nअल्पवयीन मुलास जबरीने लुटीचा गुन्हा उघडकीस\nपनवेल उपजिल्हा रुग्णालयातील कक्ष सेवकाचा कोरोनाने मृत्यू\nपाडळी रांजणगाव येथील विकासकामांचे लोकार्पण\nज्येष्ठ शिवसैनिक अंकुश कडव यांचे निधन\nआमदार निलेश लंके यांच्यामुळे पारनेरचे भविष्य उज्वल\nवऱ्हाडी मंडळींचे सॅनी टायझर मास्कच्या माध्यमातून ‘आदरातिथ्य’\nदेशात लॉकडाऊन 30 जून पर्यंत वाढला\nपर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाछ\nखुटारी रा .जि. प शाळा सलग दुसऱ्यांदा ठरली स्कॉलर\nवऱ्हाडी मंडळींचे सॅनी टायझर मास्कच्या माध्यमातून ‘आदरातिथ्य’\nकोरोनाने आणखी एका नवी मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nरेल्वेच्या भुयारी मार्गावरील हाईटगेज तुटला\nपाडळी रांजणगावकरांचे ऑनलाइन हेलपाटे वाचणार\nप्रियकराबरोबरील आर्थिक हितसंबंधांने केला महिलेचा घात\n2019 26 खुटारी रा .जि. प शाळा सलग दुसऱ्यांदा ठरली स्कॉलर\n2019 24 महेश बालदींची ताकत.. पक्षात अन.. जनतेतही\n2019 24 शेकापचा आवाज विधानसभेच्या बाहेर\n2019 21 खासदारांनी केले आमदारकीसाठी मतदान\n2019 20 पनवेल करांना चोवीस तास पाणी देईल\nCopyright © 2020 ऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल . All rights reserved.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://onlinebatami.com/2020/08/04/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A", "date_download": "2020-09-29T10:04:13Z", "digest": "sha1:MCHUWQKKWOUPHJ4HFB3TWQSLET6R54XN", "length": 15618, "nlines": 196, "source_domain": "onlinebatami.com", "title": "नवी मुंबई पोलीस बांधवांच्या हातात सुरक्षाबंधन – ऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल", "raw_content": "\nऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल\nऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल\nनवी मुंबई पोलीस बांधवांच्या हातात सुरक्षाबंधन\nनवी मुंबई पोलीस बांधवांच्या हातात सुरक्षाबंधन\nखांदा वसाहत आणि कामोठे पोलिसांना बांधल्या राख्या\nनगरसेविका सिताताई पाटील व सामाजिक कार्यकर्त्या निलम आंधळे यांचे अनोखे रक्षाबंधन\nपनवेल /प्रतिनिधी:- कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणारी खाकीवर्दी गेल्या साडेचार महिन्यांपासून कोरोना नियंत्रणासाठी कर्तव्यावर आहेत . पनवे��� परिसरात स्वतःचा जीव धोक्यात घालून खडा पहारा देणाऱ्या नवी मुंबई पोलिसांनी कोरोना विरोधात मोठे काम केले. आजही ते कर्तव्य बजावताना सामाजिक बांधिलकी जपत आहेत. या कोविड योद्ध्यांना खांदा वसाहत नगरसेविका सिताताई सदानंद पाटील आणि कामोठेत सामाजिक कार्यकर्त्या निलम आंधळे यांनी राख्या बांधल्या. या दोघींनी सोमवारी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केला.\nकायदा आणि सुव्यवस्था राखणे गुन्हेगारीचा बिमोड करण्याबरोबरच सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे काम पोलीस यंत्रणा करते.24 तास 365 दिवस पोलीस ठाण्याचा दरवाजा उघडा असतो. नियम आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई पोलीस करतात. त्यांच्यामुळे अंतर्गत शांतता अबाधित राहते. त्यांच्यामुळेच नागरिक विशेषता महिला सुरक्षित रित्या वावरू शकतात. नोकरी-व्यवसायानिमित्त सार्वजनिक ठिकाणी जाऊ शकतात. एकंदरीतच कायद्याचे सुरक्षित राज्य स्थापित करण्यासाठी खाकी वर्दीचा वाटा मोठा आहे. नैसर्गिक आपत्ती, संकट, अपघाताच्या काळात सर्वात अगोदर आपत्ती ग्रस्तांच्या मदतीला कोण धावून येत असेल तर ते पोलीस होय. महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समिती त्याचबरोबर वेगवेगळे पथक कार्यरत आहेत. यासाठी खास पोलिसांनी हेल्पलाइन नंबर डिस्प्ले केला आहे. एकंदरीतच स्त्रियांच्या सुरक्षितेसाठी पोलीस यंत्रणा अधिक अलर्ट असते. कोरोना या वैश्विक संकटात डॉक्टर परिचारिका यांच्या बरोबरीने पोलिस यंत्रणा काम करीत आहे. विशेष करून नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली खाकी वर्दीतील कोरोना वारियर्स काम करीत आहेत. लॉकडाउन काळात संचार बंदीची योग्य अंमलबजावणी करण्याबरोबरच कोरोना विषाणू ते संक्रमण होणार नाही याकरीता नवी मुंबई पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले. त्याच वेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच गुन्हेगारी वरही नियंत्रण ठेवण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले. याशिवाय सामाजिक बांधिलकी म्हणून पोलिसांनी गरीब गरजू तसेच हातावर पोट असणाऱ्यांना जेवण तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडवले. कर्तव्यावर असताना काहींना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी काहींनी कोरोनावर मात करून ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले.अशा खाकी वर्दीतील बांधवाच्या हातात राख्या बांधुन रक्षाबंधनाबरोबर सुरक्षाबंधन खांदा वसाहत व कामोठे येथे करण्यात आले.नगरसेविका सिताताई सदानंद पाटील यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यातील कर्मचारी बांधवांच्या हातात राख्या बांधुन त्यांच्या कामाबद्दल एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली.दिशा महिला मंचच्या संस्थापिका निलम आंंधळे यांनी कामोठे पोलीस ठाण्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांसोबत रक्षाबंधन केले. महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा राख्या बांधण्यात आल्या.\nकावेरीच्या अधिकारी पदाच्या स्वप्नाला आमदार निलेश लंके यांचे पाठबळ\nशिवसेनेचे उपनेते अनिल भैय्या राठोड यांचे निधन\nप्रा. राम शिंदे यांना पितृशोक\nकोरोनाने आणखी एका नवी मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू\n2019 22 विकासाचा वादा अजितदादा\n2019 12 नवी मुंबई विमानतळाच्या बाजुला स्वस्तात घर\n2019 11 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 06 कलरफुल सवलत\n2019 01 महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\n2019 28 कळंबोली ते शिर्डी साई पालखी सोहळा\n2019 02 नाईक महोत्सव 2019\n2019 20 पनवेलमध्ये स्वागत\n2019 13 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 10 फायन्स&रिअल इस्टेट\n2019 10 हार्दिक शुभेच्छा\n2019 10 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 07 विनम्र अभिवादन\n2019 31 चलो पारनेर\n2019 29 पोपटी संमेलन\n2019 23 विनम्र अभिवादन\n2019 04 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 02 आर.के.पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nवऱ्हाडी मंडळींचे सॅनी टायझर मास्कच्या माध्यमातून ‘आदरातिथ्य’\nकोरोनाने आणखी एका नवी मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nरेल्वेच्या भुयारी मार्गावरील हाईटगेज तुटला\nपाडळी रांजणगावकरांचे ऑनलाइन हेलपाटे वाचणार\nप्रियकराबरोबरील आर्थिक हितसंबंधांने केला महिलेचा घात\nअहमदनगरमधील के के रेंज विस्तारीकरणाचे भूसंपादन होणार नाही\nपोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे १०० टक्के भरणार\nखांदा वसाहतीत भारतीय जनता पक्षाची स्वच्छता मोहीम\nकावेरीच्या अधिकारी पदाच्या स्वप्नाला आमदार निलेश लंके यांचे पाठबळ\nसरपंच ठकाराम लंके यांनी मानले निघोजकरांचे आभार\nअल्पवयीन मुलास जबरीने लुटीचा गुन्हा उघडकीस\nपनवेल उपजिल्हा रुग्णालयातील कक्ष सेवकाचा कोरोनाने मृत्यू\nपाडळी रांजणगाव येथील विकासकामांचे लोकार्पण\nज्येष्ठ शिवसैनिक अंकुश कडव यांचे निधन\nआमदार निलेश लंके यांच्यामुळे पारनेरचे भविष्य उज्वल\nवऱ्हाडी मंडळींचे सॅनी टायझर मास्कच्या माध्यमातून ‘आदरातिथ्य’\nदेशात लॉकडाऊन 30 जून पर्यंत वाढला\n��र्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाछ\nखुटारी रा .जि. प शाळा सलग दुसऱ्यांदा ठरली स्कॉलर\nवऱ्हाडी मंडळींचे सॅनी टायझर मास्कच्या माध्यमातून ‘आदरातिथ्य’\nकोरोनाने आणखी एका नवी मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nरेल्वेच्या भुयारी मार्गावरील हाईटगेज तुटला\nपाडळी रांजणगावकरांचे ऑनलाइन हेलपाटे वाचणार\nप्रियकराबरोबरील आर्थिक हितसंबंधांने केला महिलेचा घात\n2019 26 खुटारी रा .जि. प शाळा सलग दुसऱ्यांदा ठरली स्कॉलर\n2019 24 महेश बालदींची ताकत.. पक्षात अन.. जनतेतही\n2019 24 शेकापचा आवाज विधानसभेच्या बाहेर\n2019 21 खासदारांनी केले आमदारकीसाठी मतदान\n2019 20 पनवेल करांना चोवीस तास पाणी देईल\nCopyright © 2020 ऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल . All rights reserved.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=27466", "date_download": "2020-09-29T09:42:22Z", "digest": "sha1:EI5IASLYQQANRABF6EYJTASCTEVTJYAJ", "length": 17790, "nlines": 96, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nचंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ४२३ वर\n२६१ कोरोनातून बरे ; १६० वर उपचार सुरु\n: चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 421 झाली आहे. 261 बाधित बरे झाले असून 160 बाधितावर उपचार सुरू आहेत. तेलंगाना येथील एका महिलेचा 24 जुलैला मृत्यू झाला. तिचा स्वॅप चंद्रपूर येथे पॉझिटिव्ह आला होता. याशिवाय एका महिलेला कोरोना शिवाय अन्य आजाराच्या गंभीरते मुळे नागपूरला हलविण्यात आले आहे. या दोन पॉझिटिव्हमुळे चंद्रपूर जिल्ह्याची आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह संख्या ( 421 + 2 ) 423 झाली आहे.\nतथापि ,आज पुढे आलेल्या 18 बाधितांमध्ये सिंदेवाही तालुका ( 6 ) गडचांदूर ( 3 ) चिमूर तालुका ( 3 ) बल्लारपूर शहर ( 2 ) चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ( 3 ) व अन्य राज्यातील एका बाधिताचा समावेश आहे. काल सायंकाळपासून आज सहा वाजेपर्यंत एकूण 18 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कालपर्यंत 403 असणारी बाधितांची संख्या आज 421 झाली आहे.\nकाल सायंकाळपासून आज सायंकाळपर्यंत पुढे आलेल्या बाधितामध्ये बल्लारपूर शहरातील कागज नगर येथून परतलेल्या 28 वर्षीय युवकांचा समावेश आहे. बाहेरून आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात ठेवलेल्या युवकाचा 25 जुलै रोजी स्वॅब घेण्यात आला होता.\nदुसरा युवक 30 वर्षीय असून वाराणसी येथून आला असल्याची नोंद आहे. वाराणसी वरून आल्यानंतर गृह अलगीकरणात ठेवलेल्या य��वकाचा 25 जुलै रोजी स्वॅब घेण्यात आला होता.\nचिमूर तालुक्यातील वडाळा पैकु येथील टीचर कॉलनीत राहणाऱ्या पती-पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एका विवाह सोहळ्यासाठी या दोघांनी यवतमाळ येथून प्रवास केला होता.\nचिमूर येथील इंदिरा नगर चेंबूर येथील 28 वर्षीय महिला धामणगाव येथून प्रवास करून परत आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात होती. पॉझिटिव्ह ठरली आहे.\nनागपूर येथून प्रवास केल्याची नोंद असलेल्या सिंदेवाई येथील 45 वर्षीय महिला व तिचे 24 व 19 वर्षीय मुले पॉझिटिव्ह आले आहेत.\nसिंदेवाही तालुक्यातील पेंढरी येथील 20 वर्षीय चेन्नई येथून प्रवासाचा संदर्भ असणारा युवक संस्थात्मक अलगीकरणात होता. तो पॉझिटिव्ह ठरला आहे.\nसिंदेवाई तालुक्यातील गुंजेवाही येथील रहिवासी असणारा 20 वर्षीय युवक हा देखील चेन्नई येथून परतला होता. संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या या युवकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे.\nसिंदेवाई शहरातील रहिवासी असणारा नागपूर येथून परतलेला 17 वर्षीय युवक देखील पॉझिटिव्ह आला आहे.\nगडचांदूर येथील एकता नगर वार्ड क्रमांक चार मधील 15 वर्षीय मुलगा संपर्कातून पॉझिटिव्ह ठरला आहे.\nगडचांदूर येथीलच लक्ष्मी थेटर जवळील रहिवासी असणारा 42 वर्षीय पुरुष संपर्कातून पॉझिटीव्ह ठरला आहे. कोरपना तालुक्यातील पालगाव येथील 60 वर्षीय व्यक्ती संपर्कातून पॉझिटिव्ह ठरला आहे. चंद्रपूर येथील पैनगंगा पोलिस कॉर्टर परिसरातील 49 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरला आहे.\nहैदराबाद येथून परतलेला 43 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरला आहे. संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या चंद्रपूर शहरातील रयतवारी येथील या व्यक्तीचा 25 तारखेला स्वॅब घेण्यात आला होता.\nयाशिवाय जटपुरा वार्ड येथील संपर्कातून 48 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे. या महिलेचा पती देखील पॉझिटिव्ह ठरला होता .\nयाशिवाय तेलंगणा राज्यातील काजीपेठ वारंगल येथील रहिवासी असणारा 65 वर्षीय व्यक्ती चंद्रपूर येथे आल्यानंतर पॉझिटिव्ह ठरला आहे. अन्य राज्यातील या रहिवाशांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना चंद्रपूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nकोरोना काळात मोठा गैरसमज - कोरोना योद्धेच धोक्यात..\nगट्टा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत नक्षल्यांकडून इसमाची हत्या\nमराठी शाळांची गुणवत्ता वाढ आवश्यक : आर. देशपांडे\nगरिबी कमी करण्यात महत्त्वपूर्ण प्रयत्न करणाऱ्या दहा देशांमध्ये भारताचा समावेश\nकर्जमाफीची दुसरी यादी झाली जाहीर : यादीत १५ जिल्ह्यांचा समावेश\nचक्रीवादळाचा तडाखा बसण्यास सुरुवात : रत्नागिरीमध्ये जहाज अडकले तर काही ठिकाणी पडझड\nस्वच्छ सर्वेक्षणात तारांकित मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न करणार : नगराध्यक्षा सौ. योगिता प्रमोद पिपरे\n'जैश' च्या निशाण्यावर पंतप्रधान मोदी, डोभाल ; दहशतवादी हल्ल्याची धमकी\n५ हजारांची लाच घेताना भंडारा येथील समाजकल्याण विभागातील कनिष्ठ लिपिक अडकला एसीबीच्या जाळयात\nगडचिरोली येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीने केलेे वीज बिल वापसी आंदोलन\nपुरामुळे नुकसान घरमालकांसोबतच भाडेकरूंचेही झाले, मग भाडेकरू सानुग्रह मदतीपासून वंचित का\n'मन की बात' रेडिओ कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या शेतकऱ्याचे केले कौतुक\nसर्च मध्ये मणक्याच्या दुखण्याने ग्रस्त ११९ रुग्णांची तपासणी\nगडचिरोली जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे सोपविण्याची आवश्यकता\nराज्यातील शंभर पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या, परिविक्षावधी काळ पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांना गडचिरोलीत नियुक्ती\nनांदेडमध्ये महाराजासह दोघांची निर्घृण हत्या\nमहाराष्ट्रात परराज्यातून येणाऱ्या मजुरांच्या नोंदणीबाबत चर्चा सुरू\nमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत छोटू यादव यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह केला काॅंग्रेस पक्षात प्रवेश\nजगभरात १२ लाखहून अधिकांना कोरोनाची लागण : इटलीत १५ हजारहून अधिकांचा मृत्यू\nचंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी : बाधिताचा नागपूर येथे मृत्यू\nगडचिरोली येथील सर्पमित्रांकडून 2 अजगर सापांना जीवदान\nपोलिसांची सोशल मीडियावर वॉच\nउदयनराजेंच्या संपत्तीत ५ महिन्यांत दीड कोटींची वाढ\nजिल्हा खनिकर्म अधिकारी शेळके यास एक दिवसाची पोलिस कोठडी\n‘निर्माण’ चे ३ ऑगस्ट पासून नवव्या सत्राचे दुसरे शिबीर , ५५ वैद्यकीय विद्यार्थ्यांचा सहभाग\nअवैद्य सुगंधीत तंबाखू चोरी प्रकरणी भ्रष्टाचार निवारण समितीचा जिल्हाध्यक्ष संतोष ताटिकोंडावर याच्यासह ७ जणांना अटक\nबंद ३१ मार्चपर्यंत नाही तर पुढील आदेश येईपर्यंत : उपमुख्यमंत्री अजित पवार\nकंटनेर - एसटी बसची धडक, भीषण अपघातात १३ जण ठार\nभर दिवसा समाजवादी पक्षाचे नेते ���णि मुलावर गोळ्या झाडून केली हत्या\nनागपुरात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई, ३२ लाखाची सुपारी जप्त\nशरीरसंबंधास नकार दिल्याने नागपुरात सीआरपीएफ जवानाचा पत्नीवर हल्ला\nजिल्ह्यातील ओबीसी समाज व आरोग्याचे प्रश्न मार्गी लावा\nमटण महागल्याने बकऱ्यांची केली जात आहे चोरी\nआल्लापल्ली येथे आविसं नेत्यांची महत्वपूर्ण बैठक , आगामी विधानसभा निवडणूक व कार्यकर्ता बैठकीबाबत चर्चा\nटमाटर ८० रुपये किलो ; कांद्यानंतर टमाटरची ग्राहकांना रडवायला सुरूवात\nकाँग्रेसचे राजीव सातवांसह ८ खासदारांवर राज्यसभेच्या सभापतींनी केली निलंबनाची कारवाई\nकाश्मिरचे दोन भागांत विभाजन, कलम ३७० रद्द\nजि.प. ला कोट्यवधींनी गंडविल्याचे प्रकरण, मोठे रॅकेट असण्याची शक्यता\nआमदार रोहीत पवार यांच्याकडून जिल्हयाला ५०० लिटर सॅनिटायझरचा पुरवठा\nलाच स्वरूपात महिलेने दिली चक्क म्हैस\nयुपीएससीचा निकाल जाहीर : प्रदीप सिंह देशात पहिला तर महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला\nआता युएसबी कंडोम चा वापर करून धोका टाळा\nघरभाड्यावरून होणारे वाद टाळण्यासाठी केंद्र सरकार आणणार आदर्श 'रेंटल ॲक्ट'\nमहाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या १०७ वरुन ११६ वर\n'चांद्रयान-२' चे आजचे प्रक्षेपण रद्द, लवकरच नव्या तारखेची घोषणा करणार\nशिवसेनेच्या आमदाराला ५० कोटींची ऑफर ; आमदार विजय वड्डेटीवार यांचा आरोप\nप्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी मुदतवाढ\nघरी बसूनच ऑनलाईन परीक्षा देणार गोंडवाना विद्यापीठाचे विद्यार्थी\nविखुरलेल्या संसाराचा आधार बनण्या सरसावल्या आधारविश्व फाऊंडेशच्या रणरागिणी\nकुझेमर्का - येरदडमी जंगल परिसरात पोलिस - नक्षल चकमक\nगडचिरोली जिल्ह्याचा विकास केव्हा होणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/krida-news/hardik-pandya-natasa-stankovic-baby-boy-emotional-instagram-message-post-best-gift-ever-roses-see-photo-vjb-91-2235407/", "date_download": "2020-09-29T11:31:14Z", "digest": "sha1:ERIANDNLCJJYJPDYQ2EAH4JMN3QXFCDB", "length": 12500, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "hardik pandya natasa stankovic baby boy emotional instagram message post best gift ever roses see photo | नताशाने गुरूवारी दिला गोंडस बाळाला दिला जन्म | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपा���ून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nहार्दिकने नताशाला दिलं खास गिफ्ट, पाहा Photo\nहार्दिकने नताशाला दिलं खास गिफ्ट, पाहा Photo\nनताशाने गुरूवारी दिला गोंडस बाळाला जन्म\nभारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टँकोविच यांना पुत्ररत्न झाले. हार्दिक-नताशा आई-बाबा झाल्याचे हार्दिकने स्वत: ट्विट करून सांगितलं. लॉकडाउन काळात हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट करत त्याने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर गुरूवारी हार्दिकने बाळाच्या हातात आपला हात असल्याचा खूप गोंडस फोटो पोस्ट करत साऱ्यांना ही गोड बातमी सांगितली. ज्युनियर पांड्याला जन्म देणाऱ्या नताशासाठी हार्दिकने एक खास गिफ्ट दिलं.\nहार्दिकने बाबा झाल्यानंतर दोन दिवसांनी बाळाचा फोटो पोस्ट केला होता. हार्दिकने हातात बाळ घेऊन उभा असल्याचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता हार्दिकने एक विशेष फोटो शेअर केला. या फोटोत तो नताशासोबत हॉस्पिटल रूममध्ये होता. हार्दिकने नताशा खास गुलांबाचा मोठा बुके (पुष्पगुच्छ) भेट दिला. त्या फोटोसोबत त्याने एक कॅप्शनदेखील लिहिली. “माझ्या गुलाबासाठी (नताशा) हे गुलाब. मला आयुष्यातील सर्वात छान गिफ्ट दिल्याबद्दल थॅक्यू”, अशा भावना हार्दिकने त्या फोटोसोबत शब्दातून व्यक्त केल्या.\nहार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची बातमी लॉकडाउन काळात दिली होती तेव्हा त्याने तिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. बाबा झाल्यानंतर हार्दिकने लगेचच वडिलांची कर्तव्यं पार पाडण्याची सुरूवात केली होती. हार्दिकने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला होता. त्यात तो कार चालवत असून बाजूच्या सीटवर डायपरचा बॉक्स ठेवलेला दिसला. त्या फोटोखाली त्याने गर्लफ्रेंड नताशाला टॅग केले. आणि बाळाचे डायपर्स आणतोय असं मजेशीर कॅप्शन लिहिलं होतं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित ��ार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 IPL : रोहितला ‘हे’ दोन निवृत्त क्रिकेटर पुन्हा हवे आहेत संघात\n2 IPL 2020 : २० ऑगस्टनंतर युएईला जाण्याची संघांना परवानगी – BCCI अधिकाऱ्यांची माहिती\n3 IPL 2020 चे सर्व सामने रात्री साडेसात वाजता, माजी भारतीय खेळाडू म्हणतो हाच निर्णय कायम ठेवा\n...त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख होतं -जयंत पाटीलX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/pune-news/wonder-fold-origami-exhibition-artwork-1161654/", "date_download": "2020-09-29T10:05:24Z", "digest": "sha1:QVRLJV25PBO74VJ6EY2A5WS67FWKJ7VG", "length": 12213, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘वंडरफोल्ड’ प्रदर्शनात ओरिगामीच्या कलाकृती | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n‘वंडरफोल्ड’ प्रदर्शनात ओरिगामीच्या कलाकृती\n‘वंडरफोल्ड’ प्रदर्शनात ओरिगामीच्या कलाकृती\nएका चौरस कागदापासून फक्त घडय़ा घालून निर्मिलेले प्राणी, पक्षी, फुले आणि मानवी आकृती..\nएका चौरस कागदापासून फक्त घडय़ा घालून निर्मिलेले प्राणी, पक्षी, फुले आणि मानवी आकृती.. दिल्लीच्या लोटस टेम्पलची केलेली प्रतिकृती.. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांनी निर्मिलेल्या कलाकृती.. मूळची जपानी कला असलेल्या ओरिगामीच्या वेगवेगळ्या कलाकृतींचा समावेश असलेल्या ‘वंडरफोल्ड’ ओरिगामी प्रदर्शनास गुरुवारपासून सुरुवात झाली.\nओरिगामी मित्र संस्थेतर्फे टिळक स्मारक मंदिर येथे भरविण्यात आलेले हे प्रदर्शन रविवापर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात खुले राहणार आहे. ओरिगामी ही मूळची जपानची कला. यामध्ये एका चौरस कागदापासून फक्त घडय़ा घालून कलाकृती तयार केल्या जातात. साधारणत: कागद कापत किंवा चिकटवीत नाहीत. तर, कागदाच्या घडय़ा घालून कलाकृती साकारली जाते. या प्रदर्शनामध्ये युनिट ओरिगामी हा वेगळा प्रकारही पाहावयास मिळणार आहे. यात घडय़ा घालून एक युनिट तयार केले जाते. लेगोप्रमाणे अशी युनिट्स एकमेकाला जोडून वेगवेगळ्या कलाकृतींचा आविष्कार घडविला जातो. अशी जवळपास सहा हजार युनिटस वापरून साकारलेली दिल्ली येथील लोटस टेम्पलची प्रतिकृती या प्रदर्शनामध्ये मध्यभागी ठेवण्यात आली आहे.\nज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांनी निर्मिलेल्या ओरिगामी कलाकृती या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. ते स्वत: सकाळी दहा ते बारा आणि सायंकाळी चार ते आठ या वेळात उपस्थित राहून ओरिगामीतील गमतीजमतीचे प्रात्यक्षिक दाखविणार आहेत, असे ओरिगामी मित्र संस्थेचे विश्वास देवल यांनी सांगितले. प्रदर्शनानंतर ओरिगामीचे क्लासेस घेतले जाणार असून त्याची नोंदणी या प्रदर्शनाच्या वेळेतच केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदुर्मीळ वन्यजीवांचे छायाचित्र प्रदर्शन\nपुरातत्त्व व भूशास्त्र विषयासंबंधी प्रदर्शन\nबालगंधर्व कलादालन घाणीच्या साम्राज्यात\nक्रेडाई कोल्हापूरच्या वतीने शुक्रवारपासून बांधकामविषयक प्रदर्शनाचे आयोजन\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्य�� ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 विद्यापीठाचा वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रम उड्डाणापूर्वीच जमिनीवर\n2 महापालिकेच्या ओपन जिम संकल्पनेला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद\n3 शिक्षण मंडळाचे स्वेटरवाटप थंडीऐवजी उन्हाळ्यात\n...त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख होतं -जयंत पाटीलX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-1-november-2017-for-mpsc-exams/", "date_download": "2020-09-29T10:38:42Z", "digest": "sha1:HSQNJAP2AYYZZO2WDCIGEIJJ5FYWJFVF", "length": 20338, "nlines": 229, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 1 November 2017 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (1 नोव्हेंबर 2017)\nदेशातील आठ राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक :\nदेशातील आठ राज्यांमध्ये हिंदू समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा द्यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.\nभाजप नेत्या अश्विनी उपाध्याय यांनी याचिकेद्वारे ही मागणी केली. त्यांनी याचिकेत लक्षद्वीप, जम्मू-काश्मीर, मिझोरम, नागालँड, मेघालय, अरूणाचल प्रदेश, मणिपूर आणि पंजाब या राज्यांतील हिंदूंना अल्पसंख्याकांचा दर्जा मिळावा असे म्हटले आहे. या ठिकाणी हिंदूंची लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे त्यांना अल्पसंख्याक समाजाला देण्यात येणारे अधिकार मिळायला पाहिजेत, असे अश्विनी उपाध्याय यांनी याचिकेत म्हटले आहे.\nतसेच 1993 साली केंद्र सरकारकडून यासंदर्भात जारी करण्यात आलेली अधिसूचना घटनाबाह्य घोषित करण्याची मागणीही त्यांनी केली.\n23 ऑक्टोबर 1993 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे देशातील मुस्लिम आणि अन्य समुदायाच्या लोकांना अल्पसंख्याक घोषित करण्यात आले होते. मात्र, 2011 च्या जनगणनेनुसार लक्षद्वीप, जम्मू-काश्मीर, मिझोरम, नागालँड, मेघालय, अरूणाचल प्रदेश, मणिपूर आणि पंजाब या राज्यांमध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी झाली आहे.\nमात्र, अजूनही त्यांना अल्पसंख्याकाचा दर्जा मिळालेला नाही, याकडे याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. कोणत्याही समुदायाला अल्पसंख्यांकांचा दर्जा देताना तो त्याच्या लोकसंख्येच्या आधारेच दिला पाहिजे, असा युक्तिवादही उपाध्याय यांनी केला आहे.\nचालू घडामोडी (31 ऑक्टोबर 2017)\nराष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत ओबीसींना आरक्षण :\nराष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) माध्यमातून घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा 31 ऑक्टोबर रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटद्वारे केली.\nया योजनेचे महत्वाचे मुद्दे जावडेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहेत. या परीक्षेमध्ये एससी, एसटी आणि अपंग व्यक्तींसाठी आरक्षणाची तरतूद आहे. यामध्ये आता ओबीसींचाही समावेश करण्यात येईल.\n2018 च्या शैक्षणिक वर्षासाठी ओबीसींच्या जागांवर प्रवेश देणे सुरु झाले आहे. त्यानंतर 2019 साठी ओबीसींचा नवा कोटा लागू होणार आहे. त्याचबरोबर सरकारने एनटीएससी शिष्यवृत्तीतही दुप्पट वाढ करण्याचे ठरवले आहे. ही शिष्यवृत्तीची रक्कम 1000 रुपयांवरुन 2000 रुपये होणार आहे. त्याचबरोबर पीएचडीसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत युजीसीच्या नियमांप्रमाणे बदल होईल, असेही जावडेकर यांनी सांगितले आहे.\nराष्ट्रगीताचे अवमान केल्यास चीनमध्ये तुरुंगवास :\nएकीकडे भारतामधील चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीतादरम्यान उभे राहण्याच्या वादामुळे या गीताची सक्ती करता येऊ शकत नाही, ही टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाला करावी लागत असतानाच भारताचा शेजारी असलेल्या चीनमध्ये मात्र राष्ट्रगीताचा अनादर किंवा ध्वज अपमान यांसाठी मोठय़ा तुरुंगवासाची शिक्षा देण्याचे घाटत आहे.\nराष्ट्रगीत तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यांना सध्याच्या 15 दिवसांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेऐवजी आता तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा विचार चीनने सुरू केला आहे.\nमसुद्यानुसार, आता या प्रकरणामध्ये कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. राष्ट्रगीताचे विडंबन करणे, राष्ट्रगीताचा अनादर करणे, ते चुकीच्या पद्धतीने वाजवणे, त्यामध्ये जाणीवपूर्वक बदल करणे यासह ध्वज जाळणे, नुकसान पोहोचवणे आणि ध्��ज तुडविल्यास ही शिक्षा होऊ शकते. यापूर्वी या प्रकरणांमध्ये 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा होती. ही दुरुस्ती येत्या आठवडय़ामध्ये होण्याची शक्यता आहे.\n2015 साली फुटबॉल चाहत्यांनी चिनी राष्ट्रगीताचा अनादर केल्याप्रकरणी त्या प्रांतातील फुटबॉल संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. गेल्या काही वर्षांमध्ये हाँगकाँगमध्ये मोठय़ा प्रमाणावर राष्ट्रगीत अनादराच्या घटना घडल्या. त्यामुळे तेथे याबाबत कायदा करण्याची गरज निर्माण झाली होती.\nनौदलासाठी हेलिकॉप्टरच्या खरेदीला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी :\nभारतीय नौदलाच्या सामर्थ्यामध्ये भर पडणार असून संरक्षण मंत्रालयाने 111 हेलिकॉप्टर्सची खरेदी करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.\n21 हजार 738 कोटी रुपयांचा हा प्रस्ताव असून यातील 95 हेलिकॉप्टर्सची निर्मिती भारतात होणार आहे. त्यामुळे मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ मोहीमेलाही चालना मिळाली आहे.\nचेतक हेलिकॉप्टर 1960 च्या दशकात नौदलात रुजू झाले होते. यानंतर 1970 च्या सुमारास नौदलाच्या अनेक युद्धनौकांवर चेतक हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले. मात्र आता चेतक हेलिकॉप्टरची संख्या झपाट्याने कमी झाली असून सिंगल इंजिन असलेल्या या हेलिकॉप्टरऐवजी नौदलाला डबल इंजिन असलेल्या हेलिकॉप्टरची आवश्यकता होती. गेल्या अनेक वर्षांमध्ये नौदलाच्या ताफ्यात नवीन हेलिकॉप्टर दाखल न झाल्याने जुन्या हेलिकॉप्टरवरच नौदल अवलंबून होते.\n31 ऑक्टोबर रोजी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली डिफेन्स अॅक्विझिशन काऊन्सिलच्या बैठकीत नवीन हेलिकॉप्टर्सच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली.\nपरदेशी कंपन्या आणि भारतातील कंपन्या यांच्या संयुक्त प्रकल्पातून या हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली जाईल. 95 हेलिकॉप्टर्सची निर्मिती भारतात होईल, तर उर्वरित हेलिकॉप्टर खरेदी केले जातील.\nलष्कर एल्फिन्स्टनचा नवा पूल बांधणार :\nचेंगराचेंगरीची दुर्घटना झालेल्या एल्फिन्स्टन रोड तसेच करी रोड आणि आंबिवली स्थानकांवरील नवे पादचारी पूल लष्कर बांधणार आहे.\nरेल्वेमंत्री पीयूष गोयल, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑक्टोबर रोजी एल्फिन्स्टन पुलाची पाहणी केली. त्यानंतर ही त्यांनी घोषणा केली.\n31 जानेवारीपूर्वी हे तीनही पूल उभारण्याचे काम लष्कराचा अभियांत्��िकी विभाग करेल. एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीला रविवारी एक महिना पूर्ण झाला. या दुर्घटनेत 23 प्रवाशांचा बळी गेला.\nकरी रोड, आंबिवलीतील वाढत्या गर्दीमुळे तेथेही नवा पूल बांधण्यात येणार आहे. निविदा मागविण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागेल. लष्कराची यंत्रणा वेळेत काम करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nजलद काम होण्यासाठी रेल्वे आणि लष्कराच्या अभियंत्यांनी संयुक्त जबाबदारी घेण्याची मागणी मुंबईचे भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी केली होती. विरोधी पक्षांनी मात्र सरकारच्या या निर्णयावर टीका केली असून, यातून सरकारचे अपयश दिसून येत आहे.\nतसेच एल्फिन्स्टन पूल बांधण्याचे काम 5 नोव्हेंबरपासून सुरू होईल. 31 डिसेंबरला पायाभरणी होईल. 31 जानेवारीपर्यंत सर्व कामे संपवून पूल प्रवाशांसाठी खुला होईल, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (2 नोव्हेंबर 2017)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sutrasanchalan.com/2017/08/blog-post_15.html", "date_download": "2020-09-29T09:56:48Z", "digest": "sha1:AJYS6EEQPWRG5K2AR3CRDLFJ3C4TDKY4", "length": 57130, "nlines": 567, "source_domain": "www.sutrasanchalan.com", "title": "५ जून पर्यावरण दिन चारोळ्या - सूत्रसंचालन आणि भाषण", "raw_content": "\nआशिष देशपांडे सर_ सूत्रसंचालन\nDownload our \"सूत्रसंचालन आणि भाषण\" App डाउनलोड करे .\n🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *\"कलाकंद\"* घरीच बनवा फक्त 3 वस्तू पासून \nहमारा \"सूत्रसंचालन आणि भाषण\" यह\nHome / आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन / चारोळी / पर्यावरण दिन चारोळी / ५ जून पर्यावरण दिन चारोळ्या\n५ जून पर्यावरण दिन चारोळ्या\non August 09, 2017 in आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन, चारोळी, पर्यावरण दिन चारोळी\n५ जून पर्यावरण दिन चारोळ्या\n➡️ महात्मा गांधी जयंती मराठी भाषण सूत्रसंचालन\n➡️ महात्मा गांधी जयंती हिंदी भाषण सूत्रसंचालन\n➡️ महात्मा गांधी पर कविता\nझाडे लावा पाणी जिरवा\nनिसर्गाला नका पोहचवू धोका\nनद्या कालवे चालले आटून ॥\nपाण्यासाठी वणवण फिरते प्रजा ही सारीे\nथेंबाथेंबातूनी वाचवा हो पाणी हो पाणी(���ृ)\nपाणी आपुले जीवन आहे सांगे जीवनगाथा\nवाचवुनि संपवू या आपण पाण्याची व्यथा(१)\nदुनिया सांगे व्यथा अपुली पाण्याची न्यारी\nबचत पाण्याची करूया आपण प्रजा ही सारी (२)\nविहिरीतुनी हे पाणी आणिती दूर दूर जातांना\nकरू आपण त्यांच्यासाठी पाणी वाचवतांना(३)\nसकलजन वाचवू आपण ही आपली प्रथा\nसुटेल तंटा पाण्याचा ही देशाची व्यथा(४)\nइथे नाही पाणी आणि तिथे नाही पाणी\nपाण्यासाठी येतात हो ओठावर गाणी(५)\nपाणी पाणी हा आक्रोश करिती प्रजा ही सारी\nपाणी वाचवुनि हो आपण करू दुनियादारी(६)\nडोळ्यातुनि हे पाणी येते रडते दुनिया सारी\nपाण्याचा हा फरक कळू दे वाचवू पाणी पाणी(७)\nज्याला पाणी मिळत नाही हो एेका ती कहाणी\nत्यांच्यासाठी वाचवूया आपण थेंबथेंब पाणी (८)\nसकलजन करिती सारे पाण्याची विनवणी\nथेंबाथेंबातूनी बनवू सागर होईल पाणी(९)\nदोन घोट पाण्यासाठी ॥\nन मिळताच थेंब पाण्याचा\nजीवन जाते संपून ॥\nझाडे लावा झाडे जगवा\nहजारो गावे ओसाड पडली\nपाणी नाही पीक नाही\nजीवाची लाही लाही होई ॥\nकधीतरी अशी वेळ येईल\nकुणालाच पाणी मिळणार नाही\nमग मात्र तहान लागल्यावर\nविहीर खोदायला जायी ॥\nव्हा आता जागे सारे\nपाणी जिरवा पाणी आडवा\nआपण सार्यानी सोडवा ॥\nकोणी न तहानलेला राहो ॥\nजल बचतीची सवय धरा\nजल है तो कल है\nथेंब थेंब पाणी वाचवू\nहाच बोध आपण घेऊ ॥\nपाणी बचानेवाला ही धनवान है\nपाण्याची करा सर्वांनी साठवण\nएकदाची मिटवा पाण्यासाठी वणवण\nमुक्या जीवांची करुया जपणूक\nपाणी हेच आरोग्य आणि संपत्ती \nपाण्याची बचत करुन टाळा आपत्ती \nया पाण्याचा इमान राखून पाणी वाचवा गडे\nभविष्य येईल तुमच्यासाठी वाजवित चौघडे\nपर्यावरण सर्वांची माता,पर्यावरण सर्वांचा पिता,पर्यावरण सर्वांचा गुरू ,पर्यावरण सौख्याचा सागरु.याप्रमाणे मानवा तुझे माझे नाते फारच जवळचे आहे.तुला पत्र लिहण्यास कारणच असे आहे पर्यावरणाचा बिघडलेला समतोल.माणसा तू विकिसापोटी वेडा झाला आहेस.भरमसाठ लोकसंख्या पर्यावरण असंतुलित करते.याचा तूला विसर पडला आहे.पर्यावरण रक्षण हेच मूल्यशिक्षण आहे.म्हणून गांडूळ खतनिर्मितीचा नियम पाळण्यासारखा आहे.मानवा तुझ्या आणि पर्यावरणाच्या सहकार्यातूनच संस्कृती निर्माण होते .\n\"पर्यावरची धर तू कास\nपर्यावरण काळजी कर आता\nपर्यावरणाचा मित्र होण्याआधी तूला अस्वच्छता आणि प्रदूषणाचे मित्र व्हावे लागेल.तू स्वार्थासाठी वृक��षतोड करत आहे.वेद पुराण देती प्रमाण,वृक्षाविना नाही कल्याण .\nवनीकरण ही काळाची गरज हे मानवा समजून घे.कारण वनीकरणाची साथ हीच दुष्काळावर मात आहे.पर्यावरण रक्षणासाठी घे धडे आंनद होईल चोहीकडे.पर्यावरण स्वयंचलित यंत्रणा आहे.प्लास्टिक वापर टाळ,पाणीप्रदूषण थांबव.धरणी आईला जप.देशघडविण्यासाठी माझी काळजी घे.अफाट वाहनांचा वापर ,कारखान्यातील निघणारा घातक वायू प्रदूषण वाढवून मानवी आजाराला आमंत्रण देत आहे.\nपर्यावरण रक्षण करुया ...\nदूष्काळ ,अवकाळी पाऊस आणि असंख्य प्रश्नापासून पर्यावरण वाचविले पाहिजे.एवढेच मला तुला सांगायचे आहे.पर्यावरण राष्टाची संपत्ती आहे.त्याचे जतन कर.पाणी काटसरीने वापर.काळजी स्वतः ची,परिवाराची आणि देशाची.\n*जल जीवन पर्यावरण* 🍄🌏\nदोन घोट पाण्यासाठी ॥\nन मिळताच थेंब पाण्याचा\nजीवन जाते संपून ॥\nझाडे लावा झाडे जगवा\nहजारो गावे ओसाड पडली\nपाणी नाही पीक नाही\nजीवाची होई लाही लाही ॥\nकधीतरी अशी वेळ येईल\nकुणालाच पाणी मिळणार नाही\nमग मात्र तहान लागल्यावर\nविहीर खोदायला जायी ॥\nव्हा आता जागे सारे\nपाणी जिरवा पाणी आडवा\nआपण सार्यानी सोडवा ॥\nकोणी न तहानलेला राहो ॥\nजल बचतीची सवय धरा\nजल है तो कल है\nथेंब थेंब पाणी वाचवू\nहाच बोध आपण घेऊ ॥\n🌏 *५ जून पर्यावरण दिन*🌍\nसंत तुकाराम महाराजांच्या अभंगातील वृक्ष-वेली..\nवृक्षवली आम्हा सोयरी वनचरी \nतेणे सुखे रूचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत \nवनात कोणती झाडे असावीत या बदल 👆\nपर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे आपुल्याला दैवे पिके भूमिक \nवाया गेले ऐसे दिसे लाभ त्यांचे अंगी वसे \n तरि प्रत्यया येती कण \nनिंबाचिया झाडा साखरेचे आळे आपुली ती फळे न संडीच \nमाणसा आता तरी जागा होशील का \nएक तरी झाड लावशील का \nआता वाढल्या पाहिजेत वृक्ष-वेली\nफुलतील वने येतील पक्षी गातील मंजुळ गाणी\nही पोस्ट आजच्या पर्यावरण दिनाचे महत्व सांगताना नक्कीच कामी येईल..\nश्री नागरगोजे माणिक सर\nता. गंगाखेड जि. परभणी\n🌹 *जागतिक पर्यावरण दिन*🌹\n🌱 🌿 *चारोळ्या* 🌳🍀\nहिरव्या रानी, हिरव्या पानी\nसरसर घन ओथंबून येती\nहिरवा शालू नेसून नटली\nसौंदर्य तिचे अबाधित ठेवण्या\nपर्यावरण रक्षणाची कास धरा\nमनाला भुरळ पाडणारे सौंदर्य\nउंचावरून पडणारे धबधब्याचे पाणी\nजपले पर्यावरण जर मनोमनी\nअशीच राहील वसुंधरा सुंदर देखणी\nपाणी पिण्यास निरागस फुल\nरडत येऊनी बिलगे नळाला\nभयाण स्थिती अशीच राहिली\nतर स्वतःच आमंत्रण द्याल काळाला\nतोच देईल उद्याची खात्री\nनटवा सृष्टीचे हिरवे रूप\nती ही दान करेल सत्पात्री\nपाने, फुले टवटवीत तजेलदार\nतेच देतात जगण्याला श्वास\nहिरव्या शालूने नटवू धरा\nझाडे सुकून वठून गेली\nप्रत्येकाने एकतरी वृक्ष जतन करू\nझाडे लावून वाढवली असतीस\nतर गरज नसती लागली नवसाची\n🌳🌳 *पर्यावरण दिनानिमित्त* 🍄\nखूप झाल्या घोषणा आता\nखूप झाले समाज कारण\nवृक्ष लावा एक तरी\nहोईल मग पर्यावरण रक्षण\nझाडे लावून संवर्धन करणे\nझाडे जगली तरच जगेल\n मानवा तू रे केली\nजाणून घे जीव त्याचा\nरीत माणसाची अशी कशी\nझाडे, वेली प्राणी पक्षी\nस्वार्थासाठी का रे माणसा\nझाडे लावा झाडे जगवा\nगौरव करू या धरती मातेचा\n*विषय - पर्यावरण दिन*\n🌳 *एक झाड लाव...\nएक झाड येऊन गेलं\nमी सर्वांनाच देत गेलो\nसंपतय माझं जीवन हे\nमला काहीच कळत नाही \nधो धो पडणारा पाऊस\nमग आतातरी करा तुम्ही\nतर होईल सारे ओसाड\nमाणसा लाव तु एक झाड \nमाणसा लाव तु एक झाड\nमी झाड मानवा तुमच्या\nकिती हो उपयोगी पडतो...\nमाझ्या देहावर कुर्हाड चाल तो...\nजगात बुद्धीमान मानव जात\nतेच करतात निसर्गाचा र्हास\n देखभालीचा धरत नाहीत ध्यास ...\nसरकारी कर्मचारी लावतात झाडे\nकाहींची मात्र नुसतीच बडबड..\nकरा हो प्रेम भरभरुन...\nवृक्षलागवड करूनी उत्तराई होऊ\nकार्य करू सार्यांना सत्वर..\nखेळांचे मोर थुईथुई नाचू लागले\nफुलपाखरे ही बागडू लागली\nLabels: आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन, चारोळी, पर्यावरण दिन चारोळी\nहमारा \"शिक्षक डायरी मित्र\" हे\nकरे . महाराष्ट्र टिचर के लिए उपयोगी .\n�� श्री आशिष देशपांडे सर के सूत्रसंचालन व भाषण\n�� श्री. आशिष देशपांडे सर _ सूत्रसंचालन व भाषणांची PDF संग्रह Ashish Deshpande_ Sutrasanchalan aani Bhashan\nथोर महा पुरष जानकारी / भाषण .\n🍁 12 मार्च यशवंतराव चव्हाण जयंती मराठी माहिती सूत्रसंचालन\n🌿 12 जानेवारी राजमाता जिजाऊ माँ यांची जयंती आणि सूत्रसंचालन\n🌿 स्वामी विवेकानंद भाषण ,निबंध ,सूत्रसंचालन .\n🌿 26 नोव्हेंबर 'संविधान दिन' माहिती.\n🍁 संत गाडगे बाबा महाराज याच्या जयंतीनिमित्त भाषण व सूत्रसंचालन -\n🍁 12 जानेवारी राजमाता जिजाऊ माँ यांची जयंती आणि सूत्रसंचालन\n🍁 स्वामी विवेकानंद भाषण ,निबंध ,सूत्रसंचालन .\n🍁 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे सूत्रसंचालन व भाषण\n🍁 15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज जयंती ,भाषण व सूत्रसंचालन\n9 ऑगस्ट 1942 ''ऑगस्ट क्रांती दिन''\n7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती\nपंडित जवाहरलाल नेहरू 14 नोव्हेंबर बाल दिवस .\n १५ जानेवारी मकरसंक्रांत जानकारी मराठी हिंदी इंग्रजी \n २३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती हिंदी मराठी इंग्रजी जानकारी \n26 January English, Marathi and Hindi Speech . २६ जानेवारी सूत्रसंचालन व ,इंग्रजी ,मराठी व हिंदी भाषण .\n8 मार्च महिला दिन के लिए मराठी ,इंग्रजी सूत्रसंचालन PDF - Ashish Deshpade Sir\nAnchoring Speech for Marathi Bhasha Divas.मराठी भाषा दिन मराठी हिंदी जानकारी सूत्रसंचालन,\n10 th nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan. निरोप समारंभा के लिए सूत्रसंचालन भाषण व काही चारोळ्या व कविता\n\"सूत्रसंचालन और भाषण\" यह Android Application डाउनलोड करे .\nमहात्मा फुले-एक संक्षिप्त परिचय\nदादाभाई नौरोजी मराठी माहिती ,सूत्रसंचालन, भाषण\nवर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन ,भाषण व मराठी माहिती डाऊनलोड करा\n23 जुलै - लोकमान्य टिळक जयंती मराठी माहिती भाषण\n15 अगस्त स्वतंत्रता दिवस भाषण हिंदी में\nShayari for Anchoring in Hindi ,marathi,English ,मंच संचालन शायरी ,शेरोशायरी ,चोरोळी संग्रह सूत्रसंचालन करण्यासठी\nविविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डाऊनलोड करा\nCultural program,charoli shayari.सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारोळी शायरी .\nडॉ बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी सूत्रसंचालन\n 1 जनवरी 2019 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nVijayadashami / Dasra विजयादशमी / दसरा हिंदी मराठी इंग्रजी जानकारी\n23 जुलै 2018 आषाढी एकादशीचे माहिती\nसावित्रीबाई फुले यांची एक फार छान कविता\nअहिल्याबाई होळकर मराठी माहिती\nशिक्षक दिन भाषणे Sutrsanchalan.\nमहारानी अहिल्याबाई होलकर हिंदी माहिती\nVatapurnima / vatsavitri वटपौर्णिमा / वटसावित्री हिंदी मराठी जानकारी\nVijayadashami / Dasra विजयादशमी / दसरा हिंदी मराठी इंग्रजी जानकारी\n 1 जनवरी 2019 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nCultural program,charoli shayari.सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारोळी शायरी .\n23 जुलै 2018 आषाढी एकादशी\n2 Sep कृष्ण जन्माष्टमी मराठी माहिती\nविविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डाऊनलोड करा\nशिक्षक दिवस पर हिंदी भाषण,निबंध\nशिक्षक दिवस पर भाषण Teachers Day Speech & Essay in Hindi हमारे जीवन में एक शिक्षक कितना महत्त्वपूर्ण होता है इस बात को एलेक्ज...\nशिक्षक दिवस शायरी,वचन whatsapp message कविता ,चारोळी .\nशिक्षक दिवस पर अनमोल वचन शायरी ★★ शिक्षक दिन चारोळी pdf ★★ ‘ गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुदेदेव महेश्वरः. गुरुः सात्विक परब्��ह्म त...\nशिक्षक दिन निबंध, भाषण (Essay, Speech on Teachers Day in Marathi) आपल्या भारतात ५ सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. आपल्य...\nरक्षाबंधनाचे इतिहास,महत्व आणि माहिती.\nरक्षाबंधनाचे इतिहास,महत्व आणि माहिती:- रक्षाबंधन मराठी हिंदी इंग्रजी माहिती भाषण निबंध 🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *\"कलाकंद\"...\n22 सप्टेंबर कर्मवीर भाऊराव पाटील मराठी माहिती निबंध सूत्रसंचालन\nकर्मवीर भाऊराव पाटील मराठी माहिती निबंध सूत्रसंचालन. कर्मवीर भाऊराव पाटील ऊर्फ अण्णा यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल...\nमुहर्रम शायरी (Muharram Shayari) कर्बला की शहादत इस्लाम बना गई खून तो बहा था लेकिन हौसलों की उड़ान दिखा गई.. ============...\nमराठवाडा मुक्ति संग्राम दिन मराठी माहिती भाषण सूत्रसंचालन निबंध\nमराठवाडा मुक्ति संग्राम दिन मराठी माहिती भाषण सूत्रसंचालन निबंध ‘‘निधडी छाती नि:स्पृह बाणा लववी ना मान अशा आमच्या मराठवाड्याचा आम्...\nहमारे पोस्ट मेल पर मिलने के लिये क्लिक करे\nहमारा Facebook पेज लाईक करे\nआशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन (46)\nसांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी (3)\n11 जुलै लोकसंख्या दिन सूत्रसंचालन (2)\n14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर सूत्रसंचालन. (2)\n21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस सूत्रसंचालन (2)\n23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . (2)\n28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन (2)\n31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" (2)\n8 मार्च महिला दिन मराठी माहिती (2)\nमराठी भाषा दिन (2)\nविज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण (2)\nशाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. (2)\n1 एप्रिल फुल चा इतिहास (1)\n14 नोव्हेंबर बाल दिवस . (1)\n14 मे छत्रपति संभाजीराजांची जयंती \n15 ऑगस्ट भाषण (1)\n15 ऑगस्ट सूत्रसंचालन (1)\n15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन (1)\n26 जानेवारी सूत्रसंचालन (1)\n7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती\n9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती (1)\nआज भारताचा संविधान दिन (1)\nआनंद मेळावा सूत्रसंचालन (1)\nइंग्रजी सूत्रसंचालन नमुना (1)\nऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन (1)\nदादाभाई नौरोजी सूत्रसंचालन (1)\nनिरोप समारंभ चारोळी (1)\nपर्यावरण दिन चारोळी (1)\nफ्रेशर पार्टी चारोळी (1)\nमराठी भाषा दिवस माहिती (1)\nमौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ (1)\nयशवंतराव चव्हाण जयंती (1)\nवर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन (1)\nविवाह सोहळा सूत्रसंचालन (1)\nविवाह सोहळ्या साठी चारोळी सूत्रसंचालन (1)\nशिक्षक डायरी official App ड��ऊनलोड करा \nशिक्षक दिन सूत्रसंचालन (1)\nशिवजयंती सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी (1)\nशिवाजी महाराज जयंती (1)\nसंगीत संध्या सूत्रसंचालन (1)\nसंत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन (1)\nस्वागत समारंभ चारोळी (1)\nस्वातंत्रवीर सावरकर भाषण व निबंध (1)\nआपल्यासाठी खास सूत्रसंचालन आणि भाषण संग्रह एकत्रीत करून देत आहोत \n14 नोव्हेंबर बाल दिवस . (1) 15 ऑगस्ट सूत्रसंचालन (1) 26 जानेवारी सूत्रसंचालन (1) 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन (2) 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती (1) 8 March Mahila din Marathi Mahiti (2) 8 मार्च महिला दिन मराठी माहिती (2) Ashish Deshpade Sir Sutarsanchalan (2) Bhashan (1) Marathi Bhasha din (1) Marathi bhasha divas massage sms (1) Marathi Mahiti (1) Motivational शायरी (1) Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan (1) Science Day Eassy Anchoring speech (1) Shiv Jayanti Bhashan (1) Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . (1) shubhechya sandesh (1) sutrsanchalan. (1) आज भारताचा संविधान दिन (1) आनंद मेळावा सूत्रसंचालन (1) आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन (46) इंग्रजी सूत्रसंचालन नमुना (1) ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन (1) कविता (2) गँदरिंग सूत्रसंचालन (4) चारोळी (23) निरोप समारंभ चारोळी (1) परिपाठ सूत्रसंचालन (2) पर्यावरण दिन चारोळी (1) फ्रेशर पार्टी चारोळी (1) भाषण (4) मराठी भाषा दिन (2) मराठी भाषा दिवस माहिती (1) मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ (1) विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण (2) विवाह सोहळा सूत्रसंचालन (1) शिक्षक दिन सूत्रसंचालन (1) शिवजयंती सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी (1) शिवाजी महाराज जयंती (1) संगीत संध्या सूत्रसंचालन (1) संत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन (1) सांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी (3) सूत्रसंचालन नमुना (3) स्वागत समारंभ चारोळी (1)\n१५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन - ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती – Dr. APJ Abdul Kalam Information In Marathi\n22 सप्टेंबर कर्मवीर भाऊराव पाटील मराठी माहिती निबंध सूत्रसंचालन\nकर्मवीर भाऊराव पाटील मराठी माहिती निबंध सूत्रसंचालन. कर्मवीर भाऊराव पाटील ऊर्फ अण्णा यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल...\nमुहर्रम शायरी (Muharram Shayari) कर्बला की शहादत इस्लाम बना गई खून तो बहा था लेकिन हौसलों की उड़ान दिखा गई.. ============...\nमहात्मा गांधी के नारे Mahatma Gandhi slogan –\nMahatma Gandhi slogan – महात्मा गांधी के नारे कानों का दुरुपयोग मन को दूषित और अशांत करता है किसी की मेहरबानी माँगाना, अपनी आजादी...\nश्री. लाल बहादूर शास्त्री मराठी माहिती भाषण सूत्रसंचालन\nश्री. लाल बहादूर शास्त्री मराठी माहिती भाषण सूत्रसंचालन श्री. लाल बह��दूर शास्त्री श्री. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोब...\nसूत्रसंचालन एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही ........... गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही .........\nलाल बहादूर शास्त्री हिंदी जानकारी माहिती भाषण सूत्रसंचालन\nलाल बहादूर शास्त्री हिंदी जानकारी माहिती भाषण सूत्रसंचालन लाल बहादुर शास्त्री का जन्म 2 अक्टूबर, 1904 को मुगलसराय, उत्तर प्रदेश मे...\nमहात्मा गांधी मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन (Speech, Essay on Mahatma Gandhi in Marathi)\nमहात्मा गांधी- निबंध, भाषण (Speech, Essay on Mahatma Gandhi in Marathi) महात्मा गांधी- निबंध, भाषण ⧭ वाचन प्रेरणा दिन शायरी / ...\nआमच्या पोस्ट ई मेल द्वारे मिळवा \n1 एप्रिल फुल 1 एप्रिल फुल चा इतिहास १ डिसेंबर जागतिक एड्स दिन माहिती 11 जुलै लोकसंख्या दिन सूत्रसंचालन 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती मराठी माहिती 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर सूत्रसंचालन. 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू जयंती मराठी माहिती 14 नोव्हेंबर बाल दिवस . 14 मे छत्रपति संभाजीराजांची जयंती 15 ऑगस्ट भाषण 15 ऑगस्ट सूत्रसंचालन 15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन 19 नोव्हेंबर इंदिरा गांधी जयंती मराठी माहिती 21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस सूत्रसंचालन 23 जुलै -आषाढी एकादशीचे 23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . 26 जानेवारी सूत्रसंचालन 27 जुलै गुरुपौर्णिमा मराठी माहिती सूत्रसंचालन 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन 31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती 15 ऑगस्ट भाषण 15 ऑगस्ट सूत्रसंचालन 15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन 19 नोव्हेंबर इंदिरा गांधी जयंती मराठी माहिती 21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस सूत्रसंचालन 23 जुलै -आषाढी एकादशीचे 23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . 26 जानेवारी सूत्रसंचालन 27 जुलै गुरुपौर्णिमा मराठी माहिती सूत्रसंचालन 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन 31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती 8 March Mahila din Marathi Mahiti 8 मार्च महिला दिन मराठी माहिती 9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती 9 ऑगस्ट क्रांती दिन 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन APJ Abdul kalam marathi mahiti Ashish Deshpade Sir Sutarsanchalan Bhashan Dr. A.P.J. Abdul Kalam Speech Happy New Year Whatsapp massage. MAHATMA GANDHI SPEECH Marathi Bhasha din Marathi bhasha divas massage sms Marathi Mahiti Motivational शायरी nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan. Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan Science Day Eassy Anchoring speech Shiv Jayanti Bhashan Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . shubhechya sandesh SMS Speech on Lal Bahadur Shastri' sutrsanchalan. whatsapp संदेश Yashwantrao Chavan marathi mahit अण्णाभाऊ साठे भाषण आज भारताचा संविधान दिन आनंद मेळावा सूत्रसंचालन आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन इंग्रजी सूत्रसंचालन नमुना ईद ए मिलादुन्नबी मराठी हिंदी माहिती ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती एप्रिल फुल इतिहास . ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन कविता गणित तज्ञ श्रीनावासन रामानुजन माहिती गँदरिंग सूत्रसंचालन गांधी जयंती कविता ग्यादरिंग शेलापागोटे घोषणा चारोळी जागतिक अपंग दिन माहिती डॉ एपीजे अब्दुल कलाम हिदी डॉ ऐ. पी. जे. अब्दुल कलाम मराठी भाषण डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मोटीव्हेशनल विचार तुळशी विवाह इतिहास मंगलाष्टके 8 March Mahila din Marathi Mahiti 8 मार्च महिला दिन मराठी माहिती 9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती 9 ऑगस्ट क्रांती दिन 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन APJ Abdul kalam marathi mahiti Ashish Deshpade Sir Sutarsanchalan Bhashan Dr. A.P.J. Abdul Kalam Speech Happy New Year Whatsapp massage. MAHATMA GANDHI SPEECH Marathi Bhasha din Marathi bhasha divas massage sms Marathi Mahiti Motivational शायरी nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan. Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan Science Day Eassy Anchoring speech Shiv Jayanti Bhashan Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . shubhechya sandesh SMS Speech on Lal Bahadur Shastri' sutrsanchalan. whatsapp संदेश Yashwantrao Chavan marathi mahit अण्णाभाऊ साठे भाषण आज भारताचा संविधान दिन आनंद मेळावा सूत्रसंचालन आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन इंग्रजी सूत्रसंचालन नमुना ईद ए मिलादुन्नबी मराठी हिंदी माहिती ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती एप्रिल फुल इतिहास . ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन कविता गणित तज्ञ श्रीनावासन रामानुजन माहिती गँदरिंग सूत्रसंचालन गांधी जयंती कविता ग्यादरिंग शेलापागोटे घोषणा चारोळी जागतिक अपंग दिन माहिती डॉ एपीजे अब्दुल कलाम हिदी डॉ ऐ. पी. जे. अब्दुल कलाम मराठी भाषण डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मोटीव्हेशनल विचार तुळशी विवाह इतिहास मंगलाष्टके दत्त जयंती माहिती . दादाभाई नौरोजी सूत्रसंचालन दिवाळी सणांची मराठी माहिती निरोप समारंभ चारोळी परिपाठ सूत्रसंचालन पर्यावरण दिन चारोळी प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी चारोळी प्रेमाच्या चारोळ्या . फिश पॉड फ्रेशर पार्टी चारोळी भाषण भाषणं भाषण मराठी माहिती मकर संक्रात मराठी माहिती मराठी भाषा दिन मराठी भाषा दिवस माहिती महात्मा गांधी के नारे महात्मा गांधी पर हिंदी भाषण महात्मा गांधी मराठी भाषण महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती महापरिनिर्वाण दिन मराठी माहिती मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ यशवंतराव चव्हाण जयंती रांगोळी लाल ���हादूर शास्त्री हिंदी जानकारी लोकमान्य टिळक मराठी माहिती लोकसंख्या दिन घोषवाक्ये दत्त जयंती माहिती . दादाभाई नौरोजी सूत्रसंचालन दिवाळी सणांची मराठी माहिती निरोप समारंभ चारोळी परिपाठ सूत्रसंचालन पर्यावरण दिन चारोळी प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी चारोळी प्रेमाच्या चारोळ्या . फिश पॉड फ्रेशर पार्टी चारोळी भाषण भाषणं भाषण मराठी माहिती मकर संक्रात मराठी माहिती मराठी भाषा दिन मराठी भाषा दिवस माहिती महात्मा गांधी के नारे महात्मा गांधी पर हिंदी भाषण महात्मा गांधी मराठी भाषण महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती महापरिनिर्वाण दिन मराठी माहिती मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ यशवंतराव चव्हाण जयंती रांगोळी लाल बहादूर शास्त्री हिंदी जानकारी लोकमान्य टिळक मराठी माहिती लोकसंख्या दिन घोषवाक्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल मराठी माहिती वटपौर्णिमा कविता वर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन शायरी / चारोळी/कविता वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषणा विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण विवाह सोहळा विवाह सोहळा सूत्रसंचालन विवाह सोहळ्या साठी चारोळी सूत्रसंचालन व्हाट्सअप्प मॅसेज शाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. शिक्षक डायरी official App डाऊनलोड करा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल मराठी माहिती वटपौर्णिमा कविता वर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन शायरी / चारोळी/कविता वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषणा विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण विवाह सोहळा विवाह सोहळा सूत्रसंचालन विवाह सोहळ्या साठी चारोळी सूत्रसंचालन व्हाट्सअप्प मॅसेज शाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. शिक्षक डायरी official App डाऊनलोड करा शिक्षक दिन सूत्रसंचालन शिवजयंती सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा पत्र शेले पागोटे श्रावण महिना निबंध श्री. लाल बहादूर शास्त्री मराठी माहिती संगीत संध्या सूत्रसंचालन संत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन संत गाडगेबाबा माहिती . संदेश हिंदी sms सावित्रीबाई फुले मराठी हिंदी इंग्रजी भाषण सूत्रसंचालन निबंध . सावित्रीबाई फुले सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी सूत्रसंचालन सूत्रसंचालन नमुना स्वागत समारंभ चारोळी स्वातंत्रवीर सावरकर भाषण व निबंध हिंदी हो��ी मराठी निबंध होळी शायरी होळी सण मराठी माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://belsare.blogspot.com/2012/", "date_download": "2020-09-29T11:29:25Z", "digest": "sha1:PGZJ4AUPJD27CR6N5B2IDDG27BB7TB3F", "length": 90351, "nlines": 172, "source_domain": "belsare.blogspot.com", "title": "शब्दांच्या पलीकडले: 2012", "raw_content": "\nमर्ढेकरांची कविता - बन बांबूचे पिवळ्या गाते\nबन बांबूचे पिवळ्या गाते\nजगण्याची पण (उद्या) प्रतिज्ञा\nज्या वाऱ्यातून त्यात उमटली\nनवी पाउले, पण मेलेली\nकिती कावळे टिंबे देती\nखडा पहारा, पण रोबोंचा\nअढळ धृवाचा ढळला तारा\nमर्ढेकरांची ह्या कवितेला दुसऱ्या महायुध्दाची पार्श्वभूमी आहे. ह्या कवितेत सम्राट, सेनापती, शास्त्रज्ञ आहेत. फसलेले कट आहेत. आणखी बरेच काही आहे. ह्या कवितेतील पिवळ्या बांबूचे बन कसले आहे ते कोठे आहे ते का गात आहे आणी हे अवकाशातील अधोरेखित काय आसावे आणी हे अवकाशातील अधोरेखित काय आसावे कवितेतील ह्या ओळींवरून आपला असा समज होतो की ही कविता निसर्गवर्णनपर आहे. परंतु जरी आपल्याला असे वाटले तरी ही कवितेचा अर्थ जर त्या काळातील (दुसऱ्या महायुध्दाच्या) संदर्भांवरून लावायचा झाला, तर तो खूपच वेगळा आहे. मर्ढेकरानीच असे म्हणले आहे की\n“शब्दांवर थोडी हुकमत असली आणी लय तोंडवळणी पडली म्हणजे कविता लिहीण फारसं कठीण नसत. त्या पलीकडे कांही पुढील लिखाणात आहे किंवा नाही हे वाचकच ठरविणार. त्याच मत अनुकूल प़डल नाही तर लेखकाने योग्य तो बोध घ्यावा, पण ‘भूमिकेचा ’ टोप चढवून आणि तळटीपांचे पैंजण घालून नकटीला शारदेचे सोंग घ्यायला लावणे हा त्यावर तोडगा खास नाही.”\nह्या कवितेत शब्दापलीकडले बरेच काही आहे. किंबहुना सर्वच काही शब्दा पलीकडले आहे. कारण केवळ कवितेतील शब्दांचा अर्थ पाहीला तर फारसा अर्थबोध होत नाही. त्यात मर्ढेकरांनी अशा काही प्रतिमा वापरलेल्या आहेत की संदर्भ माहीत असल्याशीवाय त्यांचे आकलन होणेच शक्य नाही. ही कविता समजण्याकरीता दुसऱे महायुध्द समाप्तीचा काळ, त्या काळातील घटना, आंतरराष्ट्रीय राजकारण वगैरेची माहीती पाहीजे.\nहया घटना १९४३ ते १९४५ सालातल्या आहेत. दुसऱया महायुध्दात दोस्त राष्ट्रांची निर्णायक विजयाक़डे वाटचाल चालू होती. जर्मनीचा संपूर्ण पाडाव दृष्टीपथात आला होता. जर्मन सैन्याचा रशिया व आफ्रीकेत मोठी पिछेहाट होत होती. दोन्ही आघाड्यांवरील सेनापतींच्या लक्ष्यात आले होते की पराभव अटळ ���हे. त्यांनी सैन्य वाचविण्याकरीता माघार घेण्याची परवानगी मागीतली होती. परंतु हिटलरने ती दिली नाही. उलट त्याने सेनापतींना अशी आज्ञा दिली की लढता लढता मरण पत्करा पण माघार घेउ नका. रशियातील हिवाळ्यातील हाडे फोडणारी थंडी, अन्न व ईतर रसदीची टंचाई ,रशियन सैन्याचे वारंवार होणारे हल्ले अशा परीस्थितीमुळे जर्मन सैन्य जेरीस आले होते. रशियन सेनांनीनी जर्मन सैन्यास रशियनांसमोर शरणागती पत्करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. हा प्रस्ताव स्वीकारण्याची शिफारस जर्मन सेनांनीनी हिटलरकडे केली होती. परंतु केवळ हिटलरच्या युध्द चालू ठेवण्याच्या हट्टापायी लाखो सैनिकांना मरण पत्करावे लागले. जे वाचले ते रशियाचे युध्दकैदी झाले. त्यांना सैबेरीयात पाठविण्यात आले. जर्मन जनतेत व सेनाधिकाऱ्यांमध्ये हिटलरबध्दल असंतोष पसरला. त्याची परीणीती हिटलरला मारण्याच्या कटात झाली. परंतु तो कट फसला. त्यानंतर काही महीन्यातच दोस्त राष्ट्रांच्या सेना बर्लिनच्या सीमेपर्यंत येउन ठेपल्यानंतर हिटलरने आत्महत्या केली व जर्मनीने शरणागती पत्करली. परंतु जपानने युध्द चालूच ठेवले होते. जपानने शरणागती पत्करावी असा प्रस्ताव दोस्त राष्ट्रांनी जपानसमोर ठेवला होता. परंतु जपानने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर अमेरीकेने जपानमधील हिरोशिमा व नागासकी ह्या शहरांवर अणुबाँब टाकल्यावर जपानने शरणागती पत्करली. ह्या कवितेतील पिवळ्या बांबूच्या बनाचा संदर्भ जपानशी आहे. आता प्रत्यक्ष कवितेकडे वळुया.\nबन बांबूचे पिवळ्या गाते\nजपानच्या लोकजीवनात बांबूला असाधारण महत्व आहे. घरबांधणीपासून ते अनेक नित्योपयोगी वस्तु बनवण्याकरीता बांबूचा उपयोग केला जातो. दहाव्या शतकात लिहीलेली पहिली ज्ञात जपानी लोककथा बांबू तोडणाऱ्या माणसावर आहे. बांबूला जपानमध्ये दैवी महत्व आहे. तेथील प्राचीन शिंटो धर्माच्या अनेक देवळांभोवती बांबूची बने आहेत. ही बने देवळांना दृष्ट शक्तीपासून दूर ठेवतात असा समज आहे. तसेच बुध्द मंदिरांच्या भोवती ही बांबूची बने आहेत. जपान मधील क्योटो ह्या शहराच्या परीसरात सुमारे २००० प्राचीन शिंटो व बुध्द मंदिरे आहेत. तसेच जपानच्या सम्राटाचे राजवाडे आहेत. पू्र्वी क्योटो ही जपानची राजधानी होती व जपानच्या सम्राटाचे अनेक शतकांचे निवासस्थान होते. अजूनही हे शहर जपानची सांस्कृतीक राजधानी समजले जाते. दुसऱ्या महायुध्दात सुध्दा ह्या शहराचे धार्मिक व सांस्कृतीक महत्व लक्षात घेउन अमेरीकन विमानांनी कधीही बाँबफेक केली नाही. ह्या शहराच्या जवळ सॅगॅनो या नावाचे बांबूचे बन आहे.(SAGANO BAMBOO FOREST) ह्या बनातून येणाऱ्या वाऱ्याचा आवाजाची गणना जपानमधील सर्वोत्कृष्ट आवाजात होते. १८७० मध्ये वि़जेचा बल्ब मधील तंतूकरीता याच बनातील बांबूपासून बनविलेला तंतूचा वापर केला होता. हे सर्व लक्ष्यात घेता मर्ढेकरांनी जपानकरीता बांबूच्या बनाची प्रतिमा वापरली असावी. ह्या बनाच्या पिवळेपणाचा संबंध जपानी लोकांच्या पीतवर्णाशी असावा. तसेच ह्या बांबूच्या बनाचा संदर्भ जपानच्या सम्राटाशी पण आहे. हे समजण्याकरीता कवितेतील पुढील ओळीतील अवकाशातील अधोरेखीते चा अर्थ काय आहे, हे पाहिले पाहिजे.\nदुसऱ्या महायुध्दात जपानवर अमेरीकेने टाकलेल्या अणुबाँबने केलेल्या भीषण मनुष्य संहाराचा परीणाम होउन, आणखी हानी टाळण्या साठी जपान शरण येण्यास तयार झाला. तेव्हा जपानचे सम्राट हीरोहीटो ह्यांचे जपानी जनतेला उद्देशून भाषण , १५ ऑगस्ट, १९४५ ला रेडीओ जपानने प्रसारीत केले. हे भाषण इंपेरीयल रीस्क्रीप्ट ऑन सरेंडर अशा नावाने प्रसिध्द आहे. अवकाशातील अधोरेखीत म्हणजे हे भाषण असावे. अधोरेखीत हा शब्द रीस्क्रीप्ट या इंग्रजी शब्दाच्या अनुषंगाने वापरला असावा. रीस्क्रीप्ट ह्या इंग्रजी शब्दाचा एक अर्थ राजाने (रोमन सम्राटाने) किंवा पोपने एखादा प्रश्न औपचारीकरीत्या त्याच्याक़डे गेला असता, त्याने दिलेले उत्तर असा होतो. तर दुसरा अर्थ पुनर्लिखीत (Rewritten) असा होतो. हे अधोरेखीत आकाशातील का आहे कारण ते जपानी रेडीओवरून म्हणजेच आकाशवाणीवरून प्रसारीत झाले होते. Gyokuon-hōsō, lit. \"Jewel Voice Broadcast\", was the radio broadcast in which Japanese emperor Hirohito read out the Imperial Rescript on the Termination of the War. ह्याला जपानी भाषेत ग्योकौन होसो असा शब्द आहे, त्याचा अर्थ “अलंकारीक आवाजातील रेडीओ प्रसारण “ असा होतो. कवितेतील गाते हया शब्दाचा संदर्भ ज्वेल व्हॉईस अथवा अलंकारीक आवाज ह्या कल्पनेशी आहे. ह्या रेडीओ प्रसारणात जपानच्या सम्राटाने युध्द संपले असे जाहीर केले. जपानच्या सम्राटाचा आवाज जपानी जनतेने प्रथमच ऐकला. कारण जपानच्या सम्राटाने थेट लोकांशी बोलण्याची पध्दत तेथे नाही. हे भाषण सुध्दा थेट भाषण नव्हते. जपान रेडीओच्या अघिकाऱ्यांनी सम्राटाच्या टोकिओतील ��ाजप्रासादात जाऊन , ते भाषण दोन दिवस आधीच ध्वनीमुद्रीत केले होते. ह्या भाषणाची ध्वनीमुद्रीका ( डीस्क) मोठया शिताफीने कपडयात लपवून राजप्रसादाच्या बाहेर काढण्यात आली. कारण राजप्रासाद जपानी बंडखोर सैनिकांच्या ताब्यात होता. जपानी सेनांनीना जपानने शरणागती पत्करावी हे मान्य नव्हते. त्यांच्या दृष्टीने शरणागती हा जपानच्या राष्ट्राभिमानाचा अवमान होता. त्या सर्वांची लढता लढता मरण पत्करण्याची तयारी होती. ह्या भूमिकेतून त्यांनी सम्राटाच्या विरोधात बंड करून त्याला ताब्यात घेतले होते व त्याला शरणागतीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न चालला होता. पण तो यशस्वी होउ शकला नाही. युध्द संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय लष्करी न्यायालयात अनेक जपानी सेनांनीना युध्द गुन्हेगार ठरवून फासावर लटकवण्यात आले. अनेकांनी शत्रुच्या हातात सापडण्याआधीच हाराकीरी केली. परंतु जपानच्या सम्राटावर खटला भरण्याचे हेतूपुरस्पर टाळण्यात आले. कारण जपानी जनतेत सम्राटाविषयी असलेला आदर.\nजगण्याची पण (उद्या) प्रतिज्ञा\nजपानी रे़डीओवरचे सम्राटाचे हे भाषण जुनाट राजदरबारी जपानी भाषेत होते. त्यात प्रत्यक्ष शरणागती स्वीकारल्याचा उल्लेख नव्हता. त्याने जपान सरकारला दोस्त राष्ट्रांच्या अटी स्वीकारण्याची आज्ञा केल्याचे सांगितले.. ह्या भाषणाची भाषा औपचारीक व संदीग्ध होती. त्यामुळे ऐकणारांच्या मनात जपानने खरोखर शरणागती पत्करली की नाही ह्याबध्दल संदेह निर्माण झाला. युध्दाबध्दलचा उल्लेख, युध्द परीस्थितीने जपानला फायदेशीर असे वळण घेतले नाही, असा करण्यात आला. तसेच हिरोशिमा व नागासकी या शहरांवर टाकलेल्या अणुबाँबचा प्रत्यक्ष उल्लेख नव्हता .त्यात असे म्हणले होते की शत्रुने नवीन विध्वंसक बाँबचा वापर चालू केला आहे. ह्या बाँबची हानी करण्याची क्षमता अपरीमित आहे व त्यामुळे लाखो निरपराध माणसांचा बळी जाण्याची शक्यता आहे. भाषणातील ह्या शब्दांचा संदर्भ हिरोशिमा व नागासकी या शहरांवर टाकलेल्या अणुबाँबच्या घटनेशी लावण्यात येतो. ह्या भाषणाच्या समारोपाच्या वाक्यात असे म्हटले आहे की ” कालाच्या आणी नियतीच्या आज्ञेप्रमाणे आम्ही येणाऱ्या पिढ्यांकरीता सर्वंकश शांतीच्या मार्गाचा पाया रचण्याचा निर्धार केला आहे . आम्ही ह्याकरीता जी हानी व जे कष्ट सहन केले आहेत, ते कोणाच्याही स��नशीलतेच्या पलीकडचे आहेत “\nकवितेतील चराचरातील दळते संज्ञा ही ओळ ह्या भाषणातील वापर केलेल्या भाषेला उद्देशून आहे. संज्ञा म्हणजे शब्द. चराचरातील म्हणते अखिल विश्वातील. ह्या भाषणाचे दळण दळण्यासाठी अख्ख्या दुनियेतून शब्द गोळा केले आहेत तरी सुध्दा भाषणाचा अर्थ संदीग्धच आहे. ह्या भाषणात असेही म्हटले होते की जर युघ्द चालू ठेवले तर केवळ जपानच्या नाशाबरोबरच संपूर्ण मानव जातीचा नाश होइल. म्हणून जपानच्या कोट्यावधी प्रजाजनांचे प्राण वाचविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कवितेतील जगण्याची प्रतिज्ञा ह्या शब्दांचा अर्थ असा असावा. पण (उद्या ) हे शब्द सूचक आहेत. उद्या हा शब्द कंसात सहेतुक टाकला आहे. ह्या शब्दांनी या ओळीचा अर्थ वेगळाच होतो. जगायची तर प्रतिज्ञा केली आहे पण आज नाही. आज न जगता उद्या कसे जगता येईल ह्याचे उत्तर ,अनेक जपानी सैनिक, सेनाधिकारी, व नागरीकांनी शरणागती पत्करण्यापेक्षा हाराकीरीच्या मार्गाने सन्मानाने मरणाला जवळ केले, ह्या घटनेत आहे. हाराकीरी ह्या जपानमधील आत्महत्त्येच्या प्रकाराला हजारो वर्षांची परंपरा आहे. जपानमधील सामुराई योध्दे पुरातन कालापासून आत्मसन्मान राखण्या करीता ह्या प्रकारानी विधीवत आत्महत्त्या करत. ह्या प्रकाराला जपानी भाषेत सेप्पुकू असेही नाव आहे. अशा आत्महत्त्येपूर्वी ती करणाऱ्या माणसाने कविता लिहून ठेवण्याची पध्दत आहे. ह्या कवितेला मरणपूर्व कविता (isei no ku) म्हणतात. ह्या कवितेत मरणाचा थेट उल्लेख न करता प्रतीकरूपी उल्लेख करण्याची पध्दत आहे. अशा अनेक कविता हाराकीरी करण्याऱ्या सैनिकांच्या खिशात सापडल्या होत्या. जपानचा जनरल टो़जो हा जपानने अमेरीकेच्या पर्ल हार्बर बंदरावर अचानक केलेल्या हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधार होता. ह्या जनरल टोजोचा हाराकीरी करण्याचा प्रयत्न फसला. त्याला न्युरेंबर्ग लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. अमेरीकन सेनाधिकाऱ्यांना उद्देशून त्याने काढलेले उदगार असे आहेत. “तुम्ही आज जिंकला आहात आणि म्हणून युध्दाला जबाबदार कोण हे ठरवणे तुमच्या हातात आहे परंतु चारपाचशे वर्षांनी इतिहासकारांचा निर्णय कदाचित वेगळा असेल ” . फाशी जाण्यापूर्वी त्याने खालील अर्थाच्या कवितेच्या ओळी लिहून ठेवल्या आहेत.\nह्या कडव्यातील लिंब म्हणजे जर्मन सेनानी फिल्डमार्शल विलहेल्म रीटर व्हॉन लीब. ह्याने पहील्या महायुध्दात भाग घेतला होता. हा नाझी पक्षाचा विरोधक असल्यामुळे हिटलर त्याच्यावर नाराज होता. त्यामुळे १९३८ साली त्याला बढती देउन त्याला हिटलरने निवृत्त केले. परंतु १९३९ साली त्याला परत बोलावण्यात येउन, सैन्याचा मोठा विभाग त्याच्या अधिपत्त्याखाली देण्यात आला. जर्मनीने फ्रान्सवर आक्रमण करण्यासाठी बेल्जीयम सारख्या लहान देशाच्या भूमीचा वापर करण्यास उघडपणे विरोध करणारा तो एकमेव जर्मन सेनानी होता. त्याने असा ईशारा दिला होता की जर जर्मनीने कोणाच्याही बाजूने नसणाऱ्या तटस्थ बेल्जीयमवर हल्ला केला, तर सर्व जग जर्मनीच्या विरोधात जाइल. कारण बेल्जीयमच्या तटस्थ भूमिकेचा मान राखण्याची व त्या देशाचे संरक्षण करण्याची ग्वाही जर्मन सरकारने काही आठवड्यापूर्वीच दिली होती. त्यानंतर जर्मनीने फ्रान्सवर केलेल्या चढाईत लीबने फ्रान्सची प्रसिध्द मॅजीनो तटबंदी भेदण्याची कामगिरी बजावली. ह्या कामगिरी बध्दल हिटलरने लीबला फिल्डमार्शल च्या पदावर बढती दिली व त्याला जर्मन सैन्यातील नाईट्स क्रॉस ऑफ द आयर्न क्रॉस हे मानाचे पदक देउन त्याचा गौरव करण्यात आला. त्यानंतर त्याने रशियातील आघाडीवर महत्वाची भूमिका बजावली. लीब हा जुन्या पठडीतील सेनानी असल्यामुळे हिटलरच्या अनेक व्युहात्मक योजना त्याला मान्य नसत. त्यामुळे १९४२ मध्ये लीबने हिटलरला, त्याला सेवामुक्त करण्याची विनंती केली व हिटलरनी ती मान्य केली. लीबची नाझी राजवटीबध्दलची भूमिका नेहमीच अनिश्चित होती. तो हिटलर व त्याच्या पाठीराख्यां बध्दल उघडपणे अपमानास्पद भाषा वापरायचा. पण त्याने नाझी पक्षाला त्याच्या लोकप्रियतेचा उपयोग करून घेण्याची परवानगी दिली. त्यानंतर २० जुलै १९४४ ला हिटलरला मारण्याचा कट फसल्यानंतर त्याने हिटलरवर निष्ठा व्यक्त केली होती. हे कृत्य त्याने स्वतःला व कुटुंबाला वाचविण्याकरीता केले असावे असे मानले जाते. युध्द संपल्यानंतर न्युरेंबर्ग लष्करी न्यायालयाने लीबला दोषी ठरवून कारावासाची शिक्षा दिली.\nकवितेतील जुनी भाकिते म्हणजे लीबने केलेले, सर्व जग जर्मनीविरूध्द जाईल हे भाकीत आहे .ही भाकीते सांबरशिंगी आहेत. सांबर जेव्हा जंगली श्वापदाच्या किंवा शिकाऱ्याच्या पाठलागापासून बचावासाठी जंगलातून पळू लागते, तेव्हा त्याची मोठी शिंगे झाडात अडक���्यामुळे त्याला पुढे पळता येत नाही. ते अलगद जंगली श्वापदाच्या भक्षस्थानी पडते. त्याप्रमाणे लीबने केलेली ही भाकीते त्याला न्युरेंबर्ग लष्करी न्यायालयात त्याला युध्दगुन्हेगार शाबीत करण्याकरीता वापरण्यात आली. हा खटला जर्मन हाय कमांड ट्रायल ह्या नावाने प्रसिध्द आहे. ह्या खटल्याचे कामकाजात लष्करी न्यायालयाच्या एका सदस्याने लीबला असे विचारले की, “हिटलरने तुमचा तुमच्या मनाविरूध्द वापर केला. हिटलरला तुम्ही युघ्दापासून परावृत्त का केले नाही त्यावेळी जर्मनीतील लष्करी नेतृत्व पौरूषहीन ( impotent) झाले होते का त्यावेळी जर्मनीतील लष्करी नेतृत्व पौरूषहीन ( impotent) झाले होते का \nज्या वाऱ्यातून त्यात उमटली\nनवी पाउले, पण मेलेली\nहिटलरच्या युध्दविषयक धोरणाच्या विरोधात अनेक जर्मन सेनानी होते, परंतु हिटलरच्या लोकप्रियतेमुळे ते फारसे काही करू शकत नव्हते. लीबच्या भाकीतात हिटलरची हत्त्या करण्याच्या कटाची बीजे रोवली गेली. १९४३ च्या मध्यावर, युध्दाचे पारडे निर्णायकपणे जर्मनीच्या पराभवाकडे झुकू लागले होते. जर्मन सेनानी आणि त्यांचे साथीदार यांच्या असे लक्षात आले की जर्मनीला वाचवायचे असेल तर हिटलरला मारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे सर्व कटवाले सक्रीय झाले व त्यांनी हिटलरला मारण्याचा कट रचला. हिटलरला मारल्यानंतर पुढील लष्करी व राजकीय व्यवस्था कशी लावायची, ह्याची विस्तृत योजना आखण्यात आली. आधीची जी योजना होती त्यात बरेच बदल करून, नवीन योजना आखण्यात आली. ह्या योजनेला ऑपरेशन वाल्केरी (Valkyrie) असे नाव होते. कवितेतील नवी पावले म्हणजे ही नवीन योजना. ही पावले मेलेली का आहेत कारण हिटलरची हत्त्या करण्याचा कट फसला. त्यामुळे ही योजना कार्यान्वीत होउ शकली नाही. २० जुलै, १९४४ ला हिटलरच्या बंकरमधील कार्यालयात बाँबस्फोट घडवून आणून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न कटवाल्यांनी केला.. परंतु हिटलर केवळ जखमी झाल्यामुळे हा कट अयशस्वी झाला. ह्या प्रसंगावर आधारीत वाल्केरी हा इंग्रजी चित्रपट नुकताच येउन गेला.\nकिती कावळे टिंबे देती\nपायलन्स (Pylon) ह्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. कवितेतील पायलन्स ह्या शब्दाचे मूळ ग्रीक भाषेत आहे. ह्या शब्दाचा अर्थ ईजिप्तमधील देवळाचे स्मारकासारखे प्रवेशद्वार असा होतो. ईजिप्तच्या वास्तुकलेत हे पायलन्स प्राचीन ईजिप्शियन संस्कृती , पंथ यांचे प्रतीक म्हणून वापरले गेले. ह्या पायलन्स वर ईजिप्तच्या राजाची अधिकार दर्शवणारी चित्रे काढलेली असत. कवितेतील शतशतकांचा अर्थ प्राचीन असा असावा. शतशतकांचा म्हणजे शंभर शतकांचा. ईजिप्तची संस्कृती ही ख्रिस्तपूर्व काळातील असून ती हजारो वर्षापूर्वीची आहे. कवितेतील कावळे ह्या शब्दाचा संदर्भ दुसऱ्या महायुध्दाच्या काळात ईजिप्तच्या भूमीवर झालेल्या लढायांशी आहे. तेव्हा ईजिप्तमध्ये अनेक देशांची सैन्ये लढत होती. ईजिप्त हा देश पू्र्वी ब्रिटीशांच्या अंकीत होता. स्वतंत्र झाल्यानंतर सुध्दा सुएझ कालव्याच्या रक्षणाकरीता ब्रिटीश सैन्य तेथे होते. सुएझ कालव्यावर ताबा मिळवण्यासाठी इटलीने इजिप्तवर चढाई केली. इटालियन सैन्याच्या मदतीसाठी जर्मन सैन्य तेथे गेले. इजिप्तमधील अल् अलामेन येथे दोस्त राष्ट्रे व जर्मनी मित्र राष्ट्रे ह्याच्यात दोन ईतिहासप्रसिध्द लढाया झाल्या. ह्या लढाईत दोस्त राष्ट्रांच्या बाजूने ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, फ्रान्स, अमेरीका, ग्रीस, पोलंड, भारत वगैरे देशाची सैन्ये होती. तर विरूध्द बाजूस जर्मनी व इटलीचे सैन्य होते. कवितेतील कावळे म्हणजे हे देश व त्यांची सैन्ये आहेत. ह्या देशांना इजिप्तच्या लोकांशी व तेथील प्राचीन संस्कृतीशी काही एक देणे घेणे नाही. हे इजिप्तमध्ये कावळ्यांसारखे उपरे आहेत. टिंबे टाकती म्हणजे ह्याच्या युध्दात इजिप्तच्या साधनसंपत्तीचा नाश होत आहे आणि सामान्य इजिप्शियन जनतेचे हाल होत आहेत. सध्या अल अलामेनमध्ये जर्मन, इटालियन सैनिकांच्या वॉर सिमेट्री बरोबरच कॉमनवेल्थ देशातील न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, ग्रीस, दक्षिण आफ्रिका, भारत इत्यादी देशांच्या सैनिकांच्या पण वॉर सिमेट्री आहेत. एकमेकांविरूध्द लढून मरण पत्करलेल्या सैनिकांनी ह्या युघ्द स्मारकात चिरनिद्रा त्याच उपऱ्या भूमीवर घेतली आहे .\nखडा पहारा, पण रोबोंचा\nह्या ओळीतील क्रियापद ह्या शब्दाचा अर्थ व्याकरणातील क्रियापद असा नसून हा शब्द पूर्णपणे वेगळ्या अर्थाने वापरला आहे. इंग्रजी मध्ये व्हर्बोटेन ( Verboten ) असा शब्द आहे. त्याचा एक अर्थ प्रतिबंध करणे (Forbidden) असा आहे . हा शब्द जर्मन भाषेतून आलेला आहे. हा शब्द बोलण्यात वापरताना नाझी जर्मनीच्या एकछत्री अंमलाचा निर्देश करण्याकरीता वापरला जातो. व्हर्बोटेन मधील व्हर्ब हा शब्द इंग्रजी भाषेत आहे व त्याचा अर्थ क्रियापद असा आहे. ह्या कडव्यातील क्रियापद म्हणजे हिटलरने जनरल रोमेलला पाठविलेली कुप्रसिध्द आज्ञा आहे. जनरल रोमेल हा गाजलेला जर्मन सेनानी आफ्रीका कॉर्पस ह्या जर्मन सैन्य विभागाचा प्रमुख होता. तो डेझर्ट फॉक्स ( वाळवंटातील कोल्हा) या नावाने प्रसिध्द होता कारण त्याच्या रणनीतीमुळे जर्मन सैन्याला आफ्रीकेत विजय मिळाला होता. अल अलामेनच्या दुसऱ्या लढाईत विजयाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकू लागले होते. ब्रिटीश जनरल मॉंटगोमरी दोस्त राष्ट्रांच्या सैन्याचा प्रमुख सेनापती होता. दोस्त राष्ट्रांच्या सतत चाललेल्या रणगाड्यांच्या व विमान हल्लयांमुळे जर्मन सैन्य जेरीस आले होते. दोस्त राष्ट्रांकडे जर्मन सैन्याच्या तिप्पट सैन्य होते. रणगाडे, तोफा व इतर सामुग्रीच्या बाबतीत सुध्दा दोस्तांचे सैन्य वरचढ होते. रोमेलसारख्या कसलेल्या सेनापतीच्या लक्षात आले की आता पराभव अटळ आहे. त्याने हिटलरला या सर्व गोष्टींची कल्पना दिली व सैन्य वाचवण्याकरीता माघार घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सांगीतले. तेव्हा हिटलरने रोमेलला ती कुप्रसिध्द आज्ञा पाठवली. त्या आज्ञेत असे लिहीले होते की माघार घेण्यास बंदी आहे. तुमच्या समोर विजय किंवा मरण हे दोनच पर्याय आहेत. ( Retreat is forbidden. “ Victory or Death”) . पराभव व सैन्याचा विनाश डोळ्यासमोर दिसत असतानाही रोमेलने हिटलरची आज्ञा पाळण्यासाठी लढाईची तयारी सुरू केली उभा जागृती क्रियापदांचा हे कवितेतील शब्द रोमेलला उद्देशून आहेत. जागृती म्हणजे जागणारा . क्रियापद म्हणजे हिटलरची आज्ञा . रोमेल हिटलरच्या आज्ञेला किंवा हुकूमाला.जागून युध्दास उभा राहीला. रोमेल क़डे सैन्य कमी असल्यामुळे, दोस्त सैन्याला रोखण्याकरीता त्याने वेगळा उपाय योजला. त्याच्या सैन्याने त्या प्रदेशात भुसुरूंग (landmines) पेरून ठेवले व काटेरी ताराची कुंपणे घातली. लढाईपूर्वी तीस लाखांच्यावर भुसुरूंग ह्या भागात पेरण्याच आले. रोमेलने ह्या भागाचे नाव “डेव्हील्स गार्डन” असे ठेवले होते. खडा पहारा पण रोबोंचा ह्या ओळीचा संदर्भ रोमेलच्या ह्या कृतीशी असावा. रोबो म्हणजे यंत्रमानव. भुसुरूंगांना रोबोची उपमा दिली आहे. हे भुसुरूंग ओला़डून येणे दोस्त राष्ट्रांच्या सैन्याला व रणगाड्यांना अवघड पडत होते. खडा पहारा करत होते म्हणजे भुसुरूंग २४ त���स कार्यरत होते. सैनिकांना झोप वगैरे असते तशी या भुसुरूंगाना नसते, म्हणून त्यांना ख़डा पहारा करणाऱ्या रोबोंची ऊपमा दिली आहे. हे भुसुरूंग आजही अल अलामेनच्या प्रदेशात जमीनीखाली पेरलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे हा भाग निर्मनुष्य आहे. चुकून ह्या भागात गेल्यामुळे अनेक सामान्य नागरीकांवर प्राण गमावण्याची पाळी आली आहे.\nअढळ धृवाचा ढळला तारा\nयातील अढळ धृव म्हणजे जपान आहे. दुसऱ्या महायुध्दात जपान शेवटपर्यंत शरण येत नव्हता. तो त्याच्या शरणागती न पत्करण्याच्या निर्णयापासून ढळला नव्हता. अखेर अमेरीकेने अणुबाँब टाकल्यावर जपानने शरणागती पत्करली व त्याच्या अढळ अशा निर्णयापासून तो ढळला. हे सप्तर्षी कोण आहेत हे सात अमेरीकन शास्त्रज्ञ आहेत. अमेरीकेने अणुबाँबचा युध्दात उपयोग करण्यापूर्वी, जपानविरूध्द शरण आणण्याकरीता, अणु़बाँबच्या उपयोग करावा की नाही हे ठरवण्यासाठी सात शास्त्रज्ञांची समिती जेम्स फ्रँक या अणु शास्त्रज्ञाच्या अध्यक्षते खाली, नेमली होती. ह्या समितीने अणुबाँबचा उपयोग करू नये असा असा सल्ला दिला. ह्या समितीने असा सल्ला दिला होता की अणुबाँबचा स्फोट एखाद्या वैराण वाळवंटात सर्व देशांच्या प्रतिनीधीँसमोर घडवून आणून त्याची विनाशाची क्षमता सर्व देशांना पटवून द्यावी. समितीचे असे म्हणणे होते की अणुबाँब तयार करण्याच्या कृतीचे गुपीत अमेरीका सर्व काळ, त्यांच्याकडे ठेवू शकणार नाही व यातून आतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र स्पर्धा वाढीस लागेल. ही स्पर्धा जगाला विनाशाकडे नेईल. अमेरीकेने जर अणुबाँबचा प्रथम जपानविरूध्द उपयोग केला तर अमेरीकेला जगातील सर्व लोकांचा विश्वास गमवावा लागेल. ह्या समितीचा सल्ला धुडकावून लावून अमेरीकेने जपानमधील हीरोशीमा व नागासकी या शहरांवर अणुबाँब टाकलेच.\nगारा पाउस चालू असताना हवेतील थंडपणामुळे म्हणजेच गारठल्यावर गळतात. मग ह्या गारठल्या शिवाय गळणाऱ्या गारा कोणत्या आहेत ह्या गारा अणुबाँबच्या स्फोटानंतर प़डणाऱ्या पावसाबरोबर पडणाऱ्या गारा आहेत. हीरोशीमा व नागासकी या शहरांवर अणुबाँब पडल्यावर काही वेळातच तेथे काळा पाउस पडला. ह्या पावसाचे थेंब काळ्या रंगाचे होते. ते जड होते व त्याचा शरीराला मार लागत होता. त्या थेंबात राख होती व धूर होता. ह्या पावसात घातक किरणोत्सर्गी द्रव्ये होती. ह्या अणुबाँब मु���े ही दोन्ही शहरे बेचिराख झाली आणी तेथील लाखो निरपराध माणसे मरण पावली.\nहे अणुबाँब टाकल्यानंतर ९ ऑगस्ट १९४५ रोजी, अमेरीकन अध्यक्ष हॅरी ट्रूमन (Harry Truman) यांनी अमेरीकन जनतेला उद्देशून रेडीओवरून भाषण केले. त्यांनी या भाषणात अमेरीकेने जपानवर अणुबाँब टाकल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले व हा निर्णय घेण्यामागची कारणमीमांसा स्पष्ट केली. ह्या भाषणात शेवटी हे नवीन अस्त्र शत्रुंच्या हातात न देता अमेरीकेच्या हातात देण्याबध्दल देवाचे आभार मानले. त्यांनी देवाची अशी प्रार्थना केली की हे अस्त्र देव कार्याकरीता, योग्य मार्गाने वापरण्याबध्दल त्याने अमेरीकेला मार्गदर्शन करावे. (We thank God that it has come to us, instead of to our enemies; and we pray that He may guide us to use it in His ways and for His purposes.)\nरे़डिओवर राधेकृष्ण हे कवितेतील शब्द ह्या भाषणाच्या संदर्भात आहेत. एकीक़डे अणुबाँबच्या भीषण परीणामांची पूर्ण कल्पना असताना अणुबाँब चा वापर करून लाखो निरपराध जपानी नागरीकांची हत्त्या घडवून आणायची आणि दूसरीकडे रेडीओवर देवाचे नाव घ्यायचे, असा हा विरोधाभास कवितेतील ह्या ओळीत दाखविला आहे.\nमर्ढेकरांची कविता - आला आषाढ श्रावण\nआला आषाढ – श्रावण,\nआल्या पावसाच्या सरी ;\nगंध भरून कळ्यांत ;\nकिती चातक – चोचीने\nमर्ढेकरांची ही कविता पहिल्यांदा वाचल्यावर निसर्गवर्णनपर कविता वाटते. या कवितेत आषाढ श्रावण महिन्यात येणाऱ्या पावसाने ओल्या झालेल्या सृष्टीचे वर्णन केले आहे. पावसाची चातकासारखी वाट पहाणारे पक्षी पावसाचे पाणी पीत आहेत, मेघ लाली हुंगत आहेत वगैरे, वगैरे. परंतु या कवितेतील काही ओळी खटकतात. उदा. ओशाळला येथे यम. पावसाने न्हाईलेल्या सृष्टीचे वर्णन करताना अचानक यमाची कवितेत आठवण का यावी यमही ओशाळावा अशी कोणती घटना त्या पावसात ओल्या झालेल्या सृष्टीत घडली आहे यमही ओशाळावा अशी कोणती घटना त्या पावसात ओल्या झालेल्या सृष्टीत घडली आहे सजीवांचे प्राण हरण करणे ही यमाच्या दृष्टीने रूटीन गोष्ट आहे. समजा पावसामुळे आलेल्या पुरामुळे शे दोनशे माणसे मरण पावली असे असतील, असे गृहीत धरले, तरी त्यातही यमाने ओशाऴावे असे काही नाही. तसेच वीज ओशाऴली थोडी ह्या ओळीतील वीज का ओशाळली आहे सजीवांचे प्राण हरण करणे ही यमाच्या दृष्टीने रूटीन गोष्ट आहे. समजा पावसामुळे आलेल्या पुरामुळे शे दोनशे माणसे मरण पावली असे असतील, असे गृहीत धरले, तरी त��यातही यमाने ओशाऴावे असे काही नाही. तसेच वीज ओशाऴली थोडी ह्या ओळीतील वीज का ओशाळली आहे आषाढ श्रावणातील पाऊस हा रिमझीम पाऊस असतो. त्या पावसात कधी वीजांचा कडकडाट नसतो. वळवाच्या पावसात वीजा चमकत असतात. मग वीजेलाही ओशाळायला लावेल असा प्रकाश या पावसात पडला होता का आषाढ श्रावणातील पाऊस हा रिमझीम पाऊस असतो. त्या पावसात कधी वीजांचा कडकडाट नसतो. वळवाच्या पावसात वीजा चमकत असतात. मग वीजेलाही ओशाळायला लावेल असा प्रकाश या पावसात पडला होता का ती तर अशक्य धटना आहे. आषाढ श्रावणात कुंद हवा असते व सूर्यप्रकाश सुध्दा कमीच असतो. मग वीजेलाही ओशाळवयाला लावेल असा प्रकाश कोणता ती तर अशक्य धटना आहे. आषाढ श्रावणात कुंद हवा असते व सूर्यप्रकाश सुध्दा कमीच असतो. मग वीजेलाही ओशाळवयाला लावेल असा प्रकाश कोणता तसेच तापलेल्या तारा कोणाच्या मनातील आहेत तसेच तापलेल्या तारा कोणाच्या मनातील आहेत या पावसात निवणारे दिशा पंथ कोणते या पावसात निवणारे दिशा पंथ कोणते पावसाने डांबरी रस्ता धुतला गेल्यामुळे एक वेळ निर्मळ होणे शक्य आहे, परंतु तो निवांत कसा होईल \nविचार करून सुध्दा ह्या प्रश्नांची सर्मपक उत्तरे मिळाली नाहीत. शेवटी अशा निश्कर्षापाशी पोहोचलो, की मर्ढेकरांच्या इतर अनेक कवितांसारखा हा प्रतिमांचा खेळ असावा. अनेक संदर्भ शोधता शोधता अखेर दुसऱ्या महायुध्दा काळात जाऊन पोचलो. तिथे मला या पावसाचा संदर्भ सापडला. व कवितेचा अर्थ हळूहऴू लक्षात येऊ लागला. हा पाउस काही आपला नेहमीचा पाऊस नाही. हा विनाशाचा पाऊस आहे. अमेरीकेने जपानमधील हीरोशिमा व नागासकी या शहरांवर अणुबॉंब टाकल्यावर पडलेला किरणोत्सर्गी पाऊस आहे. ही कविता कळण्यासाठी खालील संदर्भ लक्षात घेणे गरजेचे आहे.\nदुसऱ्या महायुध्द निर्णायक अवस्थेला पोचले होते. दोस्त राष्ट्रांचा युरोपमध्ये विजय झाला होता. जर्मनीने पराभव मान्य केला होता. इटलीसुध्दा पराभूत झाला होता. जपान मात्र पराभव मान्य करायला तयार नव्हता. 1945 च्या जुलै महीन्यात जर्मनीतील पोस्टडॅम येथे दोस्त राष्ट्रांच्या प्रमुखांची परिषद भरली होती. त्या परिषदेस अमेरीकेचे अध्यक्ष हॅरी ट्रूमन, इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल, रशियाचे राष्ट्रप्रमुख जोसेफ स्टॅलिन हे हजर होते. या परिषदेत इतर प्रश्नांबरोबरच जपानच्या शरणागतीच्या अटी ठरविण्यात आल्या. ह्या अटींच्या मसुद्याला पोस्टडॅम डिक्लेरेशन असे नाव आहे. जपानला या अटी कळवण्यात आल्या व शरणागती पत्करण्याकरीता अंतिम मुदत देण्यात आली व शरणागती न पत्करल्यास कोणते गंभीर परिणाम जपानला भोगावे लागतील याचा ईशारा देण्यात आला. यात जपानला शरण न आल्यास जपानवर अतिशय विनाशकारी अशा अस्त्राचा वापर करण्यात येइल अशी धमकी अमेरीकेने दिली होती. त्यात अणुबाँबचा कुठेही उल्लेख नव्हता. पण अणुबाँब टाकण्याची गर्भीत धमकी होती कारण पोस्टडॅम परिषद चालू होण्यापूर्वी एक दिवस आधीच अमेरीकेने अणुबाँबची चाचणी घेतली होती. व ती यशस्वी झाली होती. अमेरीकेच्या विमांनानी सामान्य जपानी जनतेच्या माहीतीकरीता जपानच्या शहरांवर पत्रकेही टाकली. त्या पत्रकात असे लिहीले होते की, जपानच्या जनतेनी त्यांच्या सम्राटाला शरणागती पत्करायची विनंती करावी. जपान सरकारने अमेरीकेच्या आवाहनाला कोणताही प्रतिसाद न देऊन, ते त्यांना मान्य नसल्याचे ध्वनित केले. याची परिणीती अमेरीकेने, 6 ऑगस्ट 1945 रोजी, जपानच्या हिरोशिमा या शहरावर अणुबाँब टाकण्यात झाली. ह्या अणुस्फोटामुळे हिरोशिमा शहराचा बरासचा भाग ऊध्दवस्त झाला व लाखो लोक मृत्युमुखी पडले. हजारो लोक जखमी झाले. तसेच किरणोत्सर्गाचे भयानक परिणाम निरपराध तेथील नागरीकांना भोगावे लागले.\nत्याच दिवशी अमेरीकेचे अध्यक्ष हॅरी ट्रूमन ह्यांनी रेडीओवर भाषण करून व एक पत्रक काढून जपानवर अणुबाँब टाकल्याचे जाहीर केले. त्यात त्यांनी जपान शरण न आल्यास त्यांना ह्या पृथ्वीतलावर पाहिला नसेल अशा “सर्वनाशाच्या पावसाला” ( Rain of Ruin) सामोरे जावे लागेल , अशी धमकी जपानला दिली. ( If they do not now accept our terms they may expect a rain of ruin from the air, the like of which has never been seen on this earth. Behind this air attack will follow sea and land forces in such number that and power as they have not yet seen and with the fighting skill of which they are already well aware.) ह्या आवाहनाला सुध्दा जपान सरकारकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे, 9 ऑगस्ट 1945 रोजी जपानमधील नागासकी या शहरावर अमेरीकेने दुसरा अणुबाँब टाकला. त्यादिवशी हॅरी ट्रुमन ह्यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात खालील उद्गार काढले.\nत्यानंतर जपानच्या मंत्रीमंडळात शरणागती पत्करायची की नाही , ह्या मुद्दयावरून दोने तट पडले. अखेर जपानच्या सम्राटांनी शरणागती पत्करायचा निर्णय घेतला.\nआला आषाढ – श्रावण,\nआल्या पावसाच्या सरी ;\nआषाढ व श्रावण ह्या महीन्यात दरवर्षी��� पाउस येतो. मग हा पाउस वेगऴा कसा येथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, हा विनाशाचा पाउस आषाढ आणि श्रावणात झाला. 6 ऑगस्ट 1945 ला हिरोशिमावर अणुबाँब टाकला तो दिवस आषाढ महीन्यातील होता. हिंदु पंचांगाप्रमाणे त्या दिवशी आषाढ महीन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी होती. 9 ऑगस्ट 1945 ला नागासकीवर अणुबाँब टाकण्यात आला त्या दिवशी श्रावण महीन्यातील शुक्ल पक्षातील प्रथमा होती. मर्ढेकरांनी आषाढ व श्रावण हे महीने कवितेच्या पहिल्याच ओळीत चपखलपणे बसवून, हा पाउस तोच विनाशाचा पाउस असल्याचा संकेत दिला आहे. “ किती चातकचोचीने, वर्षा ऋतु प्यावा तरी येथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, हा विनाशाचा पाउस आषाढ आणि श्रावणात झाला. 6 ऑगस्ट 1945 ला हिरोशिमावर अणुबाँब टाकला तो दिवस आषाढ महीन्यातील होता. हिंदु पंचांगाप्रमाणे त्या दिवशी आषाढ महीन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी होती. 9 ऑगस्ट 1945 ला नागासकीवर अणुबाँब टाकण्यात आला त्या दिवशी श्रावण महीन्यातील शुक्ल पक्षातील प्रथमा होती. मर्ढेकरांनी आषाढ व श्रावण हे महीने कवितेच्या पहिल्याच ओळीत चपखलपणे बसवून, हा पाउस तोच विनाशाचा पाउस असल्याचा संकेत दिला आहे. “ किती चातकचोचीने, वर्षा ऋतु प्यावा तरी “. ह्या ओळी उपरोधीक अर्थाच्या आहे. शेवटी असलेले ऊद्गारवाचक चिन्ह उपरोधीक अर्थ अधोरेखित करण्यासाठी वापरले असावे. चातक पक्षी हा पावसाचेच पाणी चोचीने पीत असतो अशी कविकल्पना आहे. त्यामुळे तो पावसाची वाट आतुरतेने बघत असतो. हा विनाशाचा पाउस आहे. अणुस्फोटानंतर हिरोशिमा शहरावर एक तासानंतर काळ्या रंगाचे थेंब असलेला पाऊस झाला. ह्या पावसात किरणोत्सर्गी द्रव्ये होती. त्यामुळे हे पाणी विषारी होते. स्फोटात भाजलेली अनेक माणसे तहानेनी तळमळत होती. त्यांनी तहान भागविण्याकरीता हे पाणी पिले. त्या पाण्यातील किरणोत्सर्गी द्रव्याची बाधा होऊन ती माणसे मृत्युमुखी पडली.\nगंध भरून कळ्यांत ;\nह्या कडव्यातील काळी ढेकळे शेतात असणारी काळी ढेकळे नाहीत. ती आहेत अणुबाँबच्या स्फोटामुऴे जळून उध्दवस्त झालेल्या हिरोशिमा शहरातील उरलेली ढेकळे. ह्या स्फोटात हिरोशिमा शहरातल्या बहुतांश इमारतींना आगी लागल्या व लाकडी असलेल्या इमारती जळून गेल्या. कळ्यांची प्रतिमा तेथील लहान मुलांकरीता वापरली असावी. ढेकळांचा गंध कळ्यात कधी भरेल त्या कऴ्या म��तीत मिळाल्यावरच. बाँबस्फोटानंतर तेथील रस्ते, पावसामुळे धुतले गेले होते. त्या काळ्या डांबरी रस्त्यावर, काऴ्या थेंबाचाच पाऊस पडल्यामुळे ते निर्मळ झाले असावेत. काळ्या डांबरावर काळ्या रंगाचेच पावसाचे पाणी पडल्यामुळे कदाचित ते जास्तच स्वच्छ दिसत असावेत. तसेच माणसेच न ऊरल्यामुळे ते रस्ते निर्मनुष्य म्हणजेच निवांत झाले होते. खाली हिरोशिमा शहराची बाँबस्फोटाच्या आधीचे व नंतरचे विमानातून घेतलेले छायाचित्र दिलेले आहे. त्यात डांबरी रस्त्यांची स्थिती दिसत आहे.\nहिरोशिमा – अणुबाँब स्फोटापूर्वीचे छायाचित्र\nहिरोशिमा – अणुबाँब स्फोटानंतरचे छायाचित्र\n” काऴ्या डांबरी रस्त्याचा , झाला निर्मळ निवांत.”\nह्या पावसातील चिंब झालेल्या चिरगुटांचा संदर्भ वेगळा आहे. ही चिरगुटे स्फोटात भाजलेल्या लोकांचे कपडे असावेत. ते कपडे उष्णतेमुळे त्यांच्या अंगालाच चिकटून बसले होते.\nनागासकी शहरातील बहुतेक घरे लाकडाची होती व त्यावर कौले होती. ही कौले त्या पावसामुळे ओली झाली होती. ह्या कडव्यातील मेघ म्हणजे नेहमी पावसात असतो तो ढग नव्हे. हा ढग आहे अणुबाँबच्या स्फोटानंतर तयार झालेला ढग. ह्या ढगाला शास्त्रीय परिभाषेत मश्ऱूम क्लाउड (Mushroom Cloud) असे नाव आहे. हा ढग लाली हुंगतो आहे. ही लाली स्फोटात मृत वा जखमी झालेल्या माणसांच्या रक्ताची लाली आहे.\nवरील कडव्यात उल्लेख केलेल्या पानातल्या रेषा , ओले पक्षी या प्रतिमा आहेत. ही प्रत्यक्षातील पावसात ओली झालेली झाडांची पाने वा ओले पक्षी नव्हेत. ही ओली पाने म्हणजे अमेरीकेच्या विमानांनी जपानी शहरांवर टाकलेली पत्रके (leaflets) असावीत. पाने हा शब्द इंग्रजीतील leaflets या शब्दावरुन घेतला असावा. (Leaf = पान) पानातील रेषा म्हणजे पत्रकातील मजकूरा मागे दडलेला गर्भितार्थ. ह्या रेषांचा संदर्भ इंग्रजीतील to read between the lines या वाकप्रचाराशी असावा. ही पाने ओली आहेत. पण ती काही विनाशाच्या पावसाने ओली झालेली नाहीत. त्या पत्रकात जपानी जनतेने त्यांच्या सरकारला व सम्राटाला शरणागती पत्करण्याची विनंती करावी असे भावनिक आवाहन केलेले आहे. असे “भावनीक ओलेपण “ त्या पानात असल्यामुळे, ओली पाने असे शब्द वापरलेले असावेत. अशा ह्या ओल्या पानातील रेषा, ओले पक्षी वाचत आहेत. हे पक्षी कोणते आहेत. हे पक्षी म्हणजे जपानी युध्दसमितीतले सदस्य असावेत. जपानने कोणताही युध्दविषय�� निर्णय घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती तयार केली होती. सुप्रीम वॉर कॉन्सिल (Supreme War Council) असे या समितीचे नाव होते. या समितीचे सहा सदस्य होते. आण्विक हल्ल्यानंतर जपानने शरणागती पत्करावी की नाही या मुद्द्यावरून या सदस्यात खडाजंगी झाली. ह्या समितीतील तीन जहाल मतवादी सदस्य शरणागती पत्करू नये अशा मताचे होते, तर उरलेले तीन मवाळ मताचे सदस्य शरणागती पत्करावी या मताचे होते. आंतरराष्ट्रीय राजकारणात लष्करी बळावर प्रश्न सोडवण्याची तरफदारी करणाऱ्या राजकारण्यांना ससाणे (Hawks) म्हणतात व लष्करी बळाचा वापर न करण्याच्या मताच्या राजकारण्यांना कबुतरे (Doves) म्हणतात. ही समिती ससाणे व कबुतरांच्यात विभागली गेले असा उल्लेख आहे. हे पक्षी ओले झालेले आहेत म्हणजेच विनाशाच्या पावसामुऴे (अणुहल्ल्यामुळे) हतबुध्द झालेले आहेत. ज्याप्रमाणे ओला झालेला पक्षी लौकर उडू शकत नाहीत, त्याप्रमाणे हे संमिती सदस्य तात्काल शरणागती पत्करण्याचा निर्णय घेउ शकत नव्हते. अखेर जपानचे सम्राट हिरोहिटो ह्यांच्यासमोर निर्णयासाठी हा प्रश्न ठेवण्यात आला. जहाल गटांच्या सदस्यांनी सम्राटांना सांगितले की जपानी लष्कर व जपानी जनता शरणागती पत्करण्याच्या मनस्थितीत नाही. शेवटचा माणूस जीवंत असेपर्यंत लढण्याची तयारी आहे. व जपानी जनता पराभव पत्करण्यापेक्षा हाराकीरीने मरणाला जवळ करेल. शरणागती पत्करल्यास लष्करात बंड होईल. परंतु हिरोशिमा, नागासकीत झालेली मनुष्यहानी व त्याचवेळी रशियाने जपानच्या ताब्यात असलेल्या मांचुरियावर केलेला हल्ला या गोष्टींचा विचार करून आणखी मनुष्यहानी टाळण्यासाठी जपानच्या सम्राटांनी शरणागती पत्करायचा निर्णय घेतला. “ आणि पोपटी रंगाची, रान दाखविते नक्षी ”, ह्या ओळींचा संदर्भ बहुधा रशियाने मांचुरियावर केलेल्या आक्रमणाशी असावा.\nहिरोशिमा व नागाकीवरील अणुबाँबच्या स्फोटात सुमारे दोन लाखांच्यावर निरपराध माणसे मारली गेली. अणुस्फोटातून निर्माण झालेल्या अति उष्णते मुळे अनेक माणसे भाजून व होरपळून मेली. त्यांना अक्षरशः यमयातना भोगावा लागल्या. उरलेल्या माणसांना किरणोत्सर्गाची बाधा होऊन, त्यांच्या पुढच्या पिढीलाही त्याचे परीणाम भोगावे लागले. तेथील दृष्य बघून प्रत्यक्ष यमसुध्दा ओशाळला असता. ह्या अणुस्फोटामुळे हजारो विजा एकाच वेळी चमकल्यावर जो प्रकाश नि��्माण होइल, एवढा प्रकाश पडला. तो प्रकाश पाहून वीज सुध्दा ओशाळली असती.\nह्या अणुबाँब स्फोटानंतर जपानने शरणागती पत्करली व सतत चार वर्षे चाललेले दुसरे महायुध्द अखेर समाप्त झाले. त्यामुळे हा क्षण गोड झाला असावा. परंतु ही गोडी किंवा शांतता स्फोटात मारल्या गेलेल्या लाखो निरपराध माणसाच्या रक्ताने माखलेली आहे. ओलसर हा शब्द त्या अनुषंगाने वापरला असावा.\nजपानने शरणागती पत्करायचा निर्णय जपानच्या लष्करातील अनेक अधिकाऱ्यांना मान्य नव्हता. अशा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जपानी लष्कराच्या काही तुकड्यांनी बंड केले व जपानच्या सम्राटांचा राजवाड्याला वेढा घातला. तेथील सुरक्षासैनिकांना ठार करून सम्राटांना ताब्यात घेतले व त्यांनी शरणागतीला मान्यता देऊ नये असा आग्रह धरला. परंतु त्यापूर्वीच सम्राटांचे शरणागती जाहीर करणारे ध्वनीमुद्रीत भाषणाची रेकॉर्ड राजवाड्यातून गुप्तपणे बाहेर काढण्यात आली होती व ते जपानची शरणागती जाहीर करणारे भाषण रेडिओ जपानवरून दि. 15 ऑगस्ट 1945 रोजी प्रसारीत करण्यात आले. त्यानंतर शरणागती पत्करण्यास विरोध असणाऱ्या लष्करी अधिकारी, सैनिक व काही जपानी नागरीकांनी हाराकीरी करून मरण पत्करले. नंतर बंड हळूहळू थंड झाले. “मनी तापलेल्या तारा, जरा निवतात संथ ” या ओळींचा संदर्भ वरील घटनाक्रमाशी असावा. जपानच्या जनतेची व लष्कराची मानसिकता शरणागती न पत्करण्याची होती. ती संथपणे बदलत जाऊन दि. 2 सप्टेंबर 1945 रोजी जपानने समारंभपूर्वक शरणागती पत्करली .\nनिवतात दिशा पंथ ह्या ओऴीचा संदर्भ नागासकी शहरावर झालेल्या अणुबाँब हल्ल्यात उध्वस्त झालेल्या चर्चशी आहे. नागासकी हे जपानमधील ख्रिश्चन धर्माचे महत्वाचे केंद्र होते. पंधराव्या शतकापासून तेथे जपानमधील ख्रिश्चन धर्माची सुरवात झाली. नागासकीत ख्रिश्चन लोकांची संख्या बरीच होती. 9 ऑगस्ट 1945 ला सकाऴी 9 वाजता नागासकीतील ऊराक्रामी कॅथेड्रल मध्ये अनेक ख्रिश्चन धर्मीय लोक प्रार्थने करीता जमले होते. तेथुन अवघ्या 500 मीटर्सवर वर ( Ground Zero) अणुबाँबचा स्फोट झाला. त्यामुऴे हे प्रार्थनास्थळ उध्वस्त झाले व प्रार्थनेस जमलेले सर्व लोक मरण पावले. नागासकी हे अणुबाँब टाकण्यासाठीचे टारगेट ठरविताना अमेरीकेच्या सरकार ला नागासकीत ख्रिश्चन लोकसंख्या जास्त आहे व उराक्रामी कॅथेड्रल हे पूर्व आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन धर्माचे स्थान आहे याची पूर्ण कल्पना होती. अमेरीकेची लोकसंख्येत सुध्दा ख्रिश्चन धर्मीय जास्त होते. तरीसुध्दा नागासकी हे लक्ष्य ठरविण्यात आले. त्यावेळी राजकीय स्वार्थापुढे कोणत्याही दिशा-पंथाचा विचार गौण ठरला. निवतात दिशा-पंथ या ओऴीचा संदर्भ वरील घटनेशी असावा.\nबी.बी.सी. च्या संकेतस्थऴावरील \"विनाशाच्या पावसाची \" दिनांक 6 ऑगस्ट 1945 ला प्रसिध्द झालेल्या बातमीकरीता खालील दुव्यावर टिचकी मारा.\nशब्दांवर थोडी हुकमत असली आणी लय तोंडवळणी पडली म्हणजे कविता लिहीण फारसं कठीण नसत. त्या पलीकडे कांही पुढील लिखाणात आहे किंवा नाही हे वाचकच ठरविणार. त्याच मत अनुकूल प़डल नाही तर लेखकाने योग्य तो बोध घ्यावा, पण ‘भूमिकेचा ’ टोप चढवून आणि तळटीपांचे पैंजण घालून नकटीला शारदेचे सोंग घ्यायला लावणे हा त्यावर तोडगा खास नाही.\nमर्ढेकरांची कविता - बन बांबूचे पिवळ्या गाते\nमर्ढेकरांची कविता - आला आषाढ श्रावण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2020/08/godfather-system.html?utm_source=feedburner&utm_medium=feed&utm_campaign=Feed%3A+blogspot%2FKQqyp+%28I+think...%29", "date_download": "2020-09-29T11:37:57Z", "digest": "sha1:TOQ5DTIT6XCCT42232EVOFWCSTZ62YFA", "length": 25180, "nlines": 147, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: लोकशाही हवी की ‘गॉडफादर व्यवस्था’?", "raw_content": "\nलोकशाही हवी की ‘गॉडफादर व्यवस्था’\n‘आपली लोकशाही, आपल्या जबाबदाऱ्या’ आणि ‘संसद, खासदार आणि आपण’ हे दोन लेख परिवर्तनच्या खासदार रिपोर्टकार्डच्या निमित्ताने आधी आले आहेत. त्याच मालिकेतला हा तिसरा आणि शेवटचा लेख. आपण निवडून देतो ते लोकप्रतिनिधी, त्यांना ठरवून दिलेलं काम, त्यांत त्यांना येणारं अपयश आणि त्यातून त्यांचं ‘लोकप्रतिनिधी’ बनण्याऐवजी स्थानिक जहागिरदार बनणं असं सगळं आपण आधीच्या दोन्ही लेखांत बघितलं. आता हे स्थानिक जहागिरदार बनलेले लोक व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी कसे आणि का असमर्थ ठरतात ते बघणं गरजेचं आहे.\nकाहीतरी अडचण आली तर ती सोडवू शकेल अशा व्यक्तीकडे मदत मागणं ही आपली अगदी नैसर्गिक वृत्ती असते. आता यात ‘सोडवू शकेल अशी व्यक्ती’ इथे खरी मेख आहे. ती अडचण सोडवण्यासाठी नेमलेला अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यातलं कोण खरंच ‘अडचण सोडवू शकेल अशी व्यक्ती’ आहे, असं नागरिकांना वाटतं वा अनुभवाने माहित आहे, या प्रश्नाच्या उत्तरात बरंच काही आहे. एखाद्याला भेडसावणारे प्रश्न सोडवणं याला मी म्हणतो अग्नीशमन दलासारखं काम. आग लागली की ती तातडीने विझवण्याचं काम करावंच लागतं. पण एकदा आग विझवली की नंतर आग कशामुळे लागली, नेमकं कुठे चुकलं याचं विश्लेषण करणं आणि अशी आग पुन्हा कधीच लागू नये म्हणून नियमावली करणं आणि त्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होते आहे ना हे बघणं हा झाला व्यवस्था सुधारण्याचा भाग. पण साधं सामाजिक निरीक्षण असं की, संकटाच्या वेळी आगीच्या ठिकाणी उभा राहून पाण्याचे फवारे मारत आग विझवणारा जवान ‘हिरो’ ठरतो. पण आपल्या टेबलपाशी बसून शेकडो आगी रोखणारं धोरण लिहून काढणाऱ्याकडे हिरोसारखं बघितलं जात नाही. अगदी हेच घडतं आपण निवडून दिलेल्या आपल्या लोकप्रतिनिधींच्या बाबतीत. ‘अडीअडचणीला उपयोगी पडणारा ‘हिरो’ अशी आपली प्रतिमा नसेल तर आपल्याला मतं मिळणार नाहीत’ हे त्यांच्या डोक्यात पक्क बसलेलं असतं. प्रत्यक्षात, आपण निवडून दिलेल्या खासदार-आमदार-नगरसेवकांचं काम टेबलपाशी बसून आग रोखणारं धोरण लिहिणं आहे, सभागृहात बसून त्यावर चर्चा करणं हे आहे, आणि त्याची अंमलबजावणी कशी होईल इकडे लक्ष देणं हे आहे. ते सगळं पुरेशा क्षमतेने होत नाही आणि मग सगळा भर आग विझवाणारा जवान बनण्यावरच राहतो. याचा थेट आणि स्पष्ट परिणाम असा की तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा येत राहतात, त्यावरच्या तात्पुरत्या उपाययोजनांवर पाण्यासारखा पैसा वाहत राहतो आणि या उपाययोजना, ज्याला गोंडस सरकारी भाषेत ‘विकासकामे’ म्हणलं जातं, ही ठिगळं लावल्यासारखी शहरभर पसरलेली दिसतात. त्यात एकसंधपणा नसतो, त्याला दिशा नसते कारण त्यासाठी आवश्यक असणारं धोरणच नसतं. आपला विकास हा असा नियोजनशून्य आणि ओंगळवाणा बनत जातो.\n२०१२ मध्ये आम्ही परिवर्तनतर्फे पहिल्यांदा नगरसेवकांचं रिपोर्ट कार्ड बनवलं होतं. तेव्हा आणि आत्ता खासदार रिपोर्ट कार्ड बनवल्यावरसुद्धा राजकीय वर्तुळातून जी टीका झाली त्यात एक मुद्दा सामायिक होता. तो म्हणजे, ‘हे सगळं कागदावर ठीक आहे, पण प्रत्यक्षात एखाद्या वस्तीत प्रश्न येतो तेव्हा तिथला स्थानिक लोकप्रतिनिधीच मदतीला धावून येतो आणि ते काय या रिपोर्ट कार्डमध्ये नाहीये.’ नगरसेवक रिपोर्ट कार्डच्या वेळेस एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता मला म्हणाला की “एखाद्याच्या घरी मयत झाल्यावर स्मशानभूमीत बुकिंग करणे, हॉस्पिटलमधून आवश्यक ते कागदपत्र ��ेणे हे कसं करायचं माहित नसणारा सामान्य माणूस नगरसेवकाकडे जातो आणि तोच हे करतो.” हे असंच घडत असेल अनेकदा, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पण माझ्या मते इथे, ‘आग विझवणारा जवान’ बनलेला नगरसेवक एका अशा प्रत्यक्ष वा ऐकलेल्या अनुभवानंतर, कोणाच्याही घरात मयत झाल्यानंतर त्याला सगळी प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने, कोणतीही आडकाठी न होता करता यावी यासाठीची यंत्रणा उभारण्यासाठी किती प्रयत्न करतोय हे बघणं गरजेचं आहे. कारण ते त्याचं खरं आणि मुख्य काम आहे नोकरशाही आणि लोकप्रतिनिधी अशा दोन यंत्रणा आपल्या व्यवस्थेत आहेत. शेवटी तो नगरसेवकही स्मशानभूमीचं कामकाज बघणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यालाच फोन करतो. त्याच्याचकडून काम करवून घेतो. मग हेच काम थेट सामान्य नागरिक गेला तर का होऊ शकत नाही नोकरशाही आणि लोकप्रतिनिधी अशा दोन यंत्रणा आपल्या व्यवस्थेत आहेत. शेवटी तो नगरसेवकही स्मशानभूमीचं कामकाज बघणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यालाच फोन करतो. त्याच्याचकडून काम करवून घेतो. मग हेच काम थेट सामान्य नागरिक गेला तर का होऊ शकत नाही ते व्हायला लागलं म्हणजे ‘व्यवस्था परिवर्तन’ झालं असं म्हणता येतं. पण हे घडताना क्वचितच दिसतं याची कारणं दोन, एक म्हणजे यातून आपल्याला मतं मिळू शकतील हा विश्वास लोकप्रतिनिधींना नाही. आणि दुसरं म्हणजे लोकांनी आपल्याकडे मदत मागायला येणं हे लोकप्रतिनिधींना मनापासून आवडतं\n“आय बिलीव्ह इन अमेरिका” या वाक्याने १९७२ च्या ‘गॉडफादर’ या महान सिनेमाची सुरुवात होते. आपल्या मुलीवर अत्याचार झाल्यावर तिचा बाप अमेरिगो बोनासेरा देशातल्या व्यवस्थेवर विश्वास ठेवून न्यायासाठी लढतो. पण न्याय मिळत नाही. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी असणाऱ्या व्यवस्था सपशेल अपयशी ठरतात. शेवटी असहाय बोनासेरा माफिया डॉन, गॉडफादर व्हिटो कोर्लिओनकडे येतो न्याय मागण्यासाठी. या प्रसंगाला अनेक कंगोरे आहेत. त्या माणसाच्या बोलण्याची सुरुवात होते ती व्यवस्थेवरचा विश्वास व्यक्त करून. पण व्यवस्थेबाबत त्याचा आता भ्रमनिरास झालेला असतो आणि म्हणून व्यवस्थाबाह्य अशा गॉडफादरकडे तो न्याय मागण्यासाठी जातो. याच प्रसंगात पुढे गॉडफादर नाराजी व्यक्त करतो की, “तू आधीच माझ्याकडे न येता व्यवस्थेकडे का गेलास तुला आजवर या सरकारवर विश्वास होता आणि म्हणून त���ला माझ्या मैत्रीची किंमत कळत नव्हती. आज सरकारी व्यवस्थेकडून फसवणूक झाल्यावर तू माझ्याकडे आलायस.”\nभारतीय लोकशाही व्यवस्थेकडे बघताना मला नेहमी या प्रसंगाची आठवण येते. ‘सरकारी व्यवस्थेपेक्षा तू माझ्याकडे ये, मी तुझं काम करून देतो’ हा भाव आमच्या लोकप्रतिनिधींमध्ये आहेच आहे. हळूहळू सगळी व्यवस्था लोकाभिमुख होण्याऐवजी लोकप्रतिनिधी-अभिमुख होत जाते. लोकांच्या तक्रारीपेक्षा लोकप्रतिनिधींच्या लेटरहेडवरच्या त्याच तक्रारीला व्यवस्था जास्त पटकन आणि सकारात्मक प्रतिसाद देते. आणि यातून आपोआपच आपल्या व्यवस्था लोकांना केंद्रस्थानी ठेवून रचण्यापेक्षा व्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवूनच रचल्या जातात. त्यांचे शासकीय शब्द, वृत्ती, वातावरण यामुळे व्यवस्था सामान्य लोकांपासून अजूनच दुरावतात. आपल्याश्या वाटत नाहीत. अशावेळी सामान्य माणसाला लोकप्रतिनिधीकडे मदत मागणं भाग पडतं. त्याच्या मर्जीवर आपण अवलंबून आहोत ही भावना वाढते. म्हणूनच टप्प्याटप्प्याने हे लोकप्रतिनिधी आपापल्या भागाचे जहागिरदार किंवा गॉडफादर बनतात. अशी ही मोठी साखळी आहे. आपणच व्यवस्था खिळखिळी ठेवायची आणि आपणच त्यातून वाचवणारे तारणहार बनायचं असा हा खेळ आहे. मी या प्रकारच्या व्यवस्थेला नाव ठेवलंय- ‘गॉडफादर व्यवस्था’.\nशहराचं नियोजन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे दुर्लक्ष करून उड्डाणपूल बांधून वाहतूक कोंडी सोडवण्याचा आव आणायचा किंवा सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठीचे प्रयत्न न करता मोफत आरोग्य तपासणी शिबीर सारखे दिखाऊ कार्यक्रम आयोजित करायचे, गावागावात आणि शहरातल्या प्रत्येक वॉर्डात उत्तम अद्ययावत ग्रंथालय असावं यासाठी प्रयत्न करण्याऐवजी वाचन-ज्ञान प्रसार या नावाखाली स्वतःचं नाव मिरवणाऱ्या पत्र्याच्या शेड्स उभारायच्या; असले उद्योग करण्यात आमचे लोकप्रतिनिधी रमतात. सरकारी यंत्रणा, नोकरशाही आपल्याशिवायही चांगल्या वागू लागल्या, काम करू लागल्या तर आपलं महत्त्व कमी होईल याची भीती लोकप्रतिनिधींना असते. एक उदाहरण देतो. ७३व्या घटनादुरुस्तीनंतर गावांमध्ये थेट लोकांनी स्थानिक बाबतीत निर्णय घेण्यासाठी ग्रामसभा कायदा आला. पण शहरांमध्ये वॉर्डसभा आल्या नाहीत. याबद्दलचा कायदा होऊनही आता एक तप होईल तरी नियमावली बनवून त्याची अंमलबजावणी केलेली नाही- कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी काही वर्षांपूर्वीचा प्रसंग- आम्ही वॉर्डसभा कायद्यासाठी प्रयत्न म्हणून काही प्रमुख पक्षांच्या नेत्यांना भेटत होतो. त्यावेळी एकदा बोलताना पुण्यातले एक ज्येष्ठ नगरसेवक सरळच म्हणाले, “नागरिक आणि अधिकारी वॉर्डसभेत समोरासमोर बसून आपले प्रश्न सोडवून घ्यायला लागले तर आम्ही काय करणार काही वर्षांपूर्वीचा प्रसंग- आम्ही वॉर्डसभा कायद्यासाठी प्रयत्न म्हणून काही प्रमुख पक्षांच्या नेत्यांना भेटत होतो. त्यावेळी एकदा बोलताना पुण्यातले एक ज्येष्ठ नगरसेवक सरळच म्हणाले, “नागरिक आणि अधिकारी वॉर्डसभेत समोरासमोर बसून आपले प्रश्न सोडवून घ्यायला लागले तर आम्ही काय करणार” वॉर्डसभा हा विषय थोडा वेगळा असला तरी, मला वाटतं यातून लोकप्रतिनिधींची मानसिकता समजते, त्यांच्या मनातली असुरक्षितता समजते. ‘माझ्याशिवाय अडलं तरच माझं महत्त्व अबाधित राहील’ ही कळतनकळतपणे असलेली भावना लोकप्रतिनिधींना या गॉडफादर व्यवस्थेचं रक्षक बनवते.\nसामान्य माणसालाही त्याचा एखादा प्रश्न सोडवून घेण्यासाठी लोकप्रतिनिधीच्या दारात याचक म्हणून उभं राहावं लागता कामा नये, अशी व्यवस्था उभारणं म्हणजे व्यवस्था परिवर्तनासाठी काम करणं. अग्नीशमन दलाच्या जवानापेक्षा आगी लागू नयेत म्हणून आणि आग लागल्यावर नेमक्या काय गोष्टी पाळाव्यात याचे नियम आणि धोरण बनवणं म्हणजे व्यवस्था परिवर्तनासाठी काम करणं. ते होत नाही तोवर नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यातलं नातं खऱ्या अर्थाने लोकशाही दृष्ट्या प्रगल्भ होणार नाही. ते बाहेरून लोकशाहीचं रूप असणारं पण मुळातून मध्ययुगीन जहागिरदार-प्रजा या पद्धतीचं असेल. आणि गॉडफादर व्यवस्था मजबूत होत राहील. जबाबदार लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे. म्हणून इतर कशाहीपेक्षा ‘गॉडफादर व्यवस्था उखडून प्रगल्भ लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आणण्यासाठी केलेले प्रयत्न’ या आधारेच लोकप्रतिनिधींच्या कामाचं मूल्यमापन होण्याला प्राधान्य देणं लोकशाहीसाठी आवश्यक असतं.\nलोकशाही हवी की ‘गॉडफादर व्यवस्था’\nसंसद, खासदार आणि आपण\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (6)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारध��रा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE_(%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2020-09-29T10:50:22Z", "digest": "sha1:PNWKXTIIYICABQY77VLFLD3NXBXORQJR", "length": 3497, "nlines": 58, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अकेला (हिंदी चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअकेला हा १९८३ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट तिकिट खिडकीवर अपयशी ठरला.\nसुदेश भोसले, अलका याज्ञिक\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील अकेला चे पान (इंग्लिश मजकूर)\nLast edited on १८ ऑक्टोबर २०१६, at १८:५३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१६ रोजी १८:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.videochat.ph/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A4-%E0%A4%97", "date_download": "2020-09-29T11:37:33Z", "digest": "sha1:PTBDNQLIGJXQLEC2IU2Y6RPTKYHUTQ7H", "length": 1740, "nlines": 11, "source_domain": "mr.videochat.ph", "title": "फिलिपीन्स ची तरुणी शोधत गंभीर संबंध", "raw_content": "फिलिपीन्स ची तरुणी शोधत गंभीर संबंध\nमी इथे भेटा अगं पासून तीस ते साठ वर्षे डेटिंग, मैत्री, गंभीर संबंध आणि नेटवर्किंग.\nआपण कसे आहेत अगं. मी तीस वर्षांचा मी उत्तर समरा पण राहतात, मनिला. मी तेही नाही, आणि मी दुष्ट नाही, मी फक्त एक साधी बाई मी एक साधी जीवन आणि मी इच्छित सोपे कुटुंब.\nफक्त विचारू. आनंदी, प्रेमळ माणूस, प्रामाणिक, नम्र, खुल्या मनाने विचार, काळजी, विश्वसनीय आणि त्याने माझा स्वीकार करील कोण मी आहे. देखील कसे माहित आदर स्त्री आद��� फार महत्वाचे आहे, आमच्या जीवन आणि विश्वास\n← भेटण्याची एकच फिलिपीन्स ची तरुणी येथे\nगलिच्छ यादृच्छिक गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ →\n© 2020 व्हिडिओ गप्पा फिलीपिन्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/08/Osmanabad-police-crime-news_17.html", "date_download": "2020-09-29T09:42:37Z", "digest": "sha1:MXB7F476XU53NFILL2S7F2ILT2WJEVRB", "length": 6082, "nlines": 54, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "शिराढोण : अवैध मांस वाहतुक, गुन्हा दाखल - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / शिराढोण : अवैध मांस वाहतुक, गुन्हा दाखल\nशिराढोण : अवैध मांस वाहतुक, गुन्हा दाखल\nAdmin August 17, 2020 उस्मानाबाद जिल्हा\nशिराढोण: अवैध मांस वाहतुक होणार असल्याची खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीवरुन शिराढोण पो.ठा. च्या पथकाने काल दि. 16.08.2020 रोजी 20.00 वा. सु. मौजे नायगांव चेकपोस्ट परिसरात सापळा लावला. यावेळी 1) सागर पांचाळ 2) मुस्ताक कुरेशी 3) मुजीब कुरेशी 4) आयुब कुरेशी, चौघे रा. शिराढोण हे टाटा एस वाहन क्र. एम.एच. 04 एफडी 9156 मधून 50 किं.ग्रॅ. प्राणीजन्य मांसाची अवैध वाहतुक करत असतांना आढळले.\nयावरुन पो.ठा. शिराढोण चे पोना- अभय माने यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द पा्रणी संरक्षण अधिनियम कलम- 5 (अ),9 (अ) अन्वये गुन्हा दि. 17.08.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/no-khaki-no-rain-or-cold/articleshow/73057997.cms", "date_download": "2020-09-29T10:58:55Z", "digest": "sha1:EKXONC2KD2BW6JJSBCLYTN7KZFSKA6B6", "length": 15033, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपाऊस, थंडीलाही बधली नाही खाकी\nथर्टीफर्स्टला गालबोट नाही; ५९२ मद्यपी वाहनचालकांची उतरवली नशा मटा...\nथर्टीफर्स्टला गालबोट नाही; ५९२ मद्यपी वाहनचालकांची उतरवली नशा\nनववर्षाच्या स्वागताला गालबोट लागू नये व नागपूरकरांना सुरक्षितपणे नववर्ष साजरे करता यावे, यासाठी शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. खाकीच्या कवचात नववर्ष उत्साहात साजरे करण्यात आले. मध्यरात्री झालेला मुसळधार पाऊस व कडाक्याच्या थंडीतही पोलिसांनी आपले कर्तव्य चोख बजावले.\nथर्टीफर्स्टदरम्यान कोणतीही अनुचित घटना व अपघात घडू नयेत, यासाठी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी विशेष उपाययोजना केली होती. गुन्हेगारांचा चोख बंदोबस्त करण्यात आला. ३१ डिसेंबरला सकाळपासूनच गुन्हेगारांची धरपकड सुरू केल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचा दावा पोलिसांनी केला.\nवाहतूक पोलिसांनी ३१ डिसेंबरला मद्य पिऊन वाहन चालवीत 'झिंगाट' झालेल्या ५९२ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करून त्यांची नशा उतरवली. २०१८मध्ये वाहतूक पोलिसांनी १०६४ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली होती. वाहतूक शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात गेल्या आठवडाभरापासूनच मद्यपी वाहनचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी 'डीडी'च्या कारवाईला सुरुवात केली होती. त्यामुळे थर्टीफर्स्ट शांततेत पार पडला. वाहतूक शाखेच्या कामठी झोनअंतर्गत सर्वाधिक ८५ मद्यपी वाहनचालकांविर��द्ध कारवाई करण्यात आली. त्याखालोखाल इंदोराने ८०, लकडगंज ६०, एमआयडीसी ६३, सोनेगाव ४३, सीताबर्डी ५०, सदर ४८, कॉटन मार्केट ५९, अजनी ४८ व सक्करदरा वाहतूक चेम्बरने ५६ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. थर्टीफर्स्टच्या रात्री पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम, वाहतूक शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित, गुन्हेशाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांच्यासह संपूर्ण अधिकारी रस्त्यावर होते. पोलिस अधिकाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.\n'नवीन वर्षाच्या उत्साहात मद्यधुंद वाहनचालक स्वतःसह दुसऱ्याच्याही जीव धोक्यात घालतात. मद्यधुंद वाहनचालकांना पकडून त्यांची वाहने जप्त करण्यात आली. याशिवाय, नागपूरकरांनी वाहतूक शाखेला केलेल्या सहकार्यामुळे एकाही प्राणांतिक अपघाताची घटना घडली नाही. वाहतूक पोलिसांनी कसलीही तक्रार न करता पहाटेपर्यंत आपले कर्तव्य बजावले. थर्टीफर्स्टदरम्यान अपघात घडू नयेत, यासाठी वाहतूक पोलिसांनी पन्नासाहून अधिक ठिकाणी नाकेबंदी केली होती. आठवडाभरापासूनच मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येत होती. नागरिकांनी केलेले सहकार्य व पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आलेल्या बंदोबस्तामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. नागरिक जागरुक झाले आहेत', असे वाहतूक शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी सांगितले.\nतीन वर्षांतील थर्टीफर्स्टदरम्यान 'डीडी'ची कारवाई\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nAnil Deshmukh: करोनारुग्णांची लूट थांबणार\n कुख्यात गुंडाची दिवसाढवळ्या धारदार शस्त्...\nशहीद पित्याच्या शौर्याला मुलींचा सलाम\nविदर्भातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी हवेत १७० कोट...\nवर्षभरात ११० वाघांचा मृत्यू; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर महत्तवाचा लेख\nकृषी विधेयकाविरोधात आंदोलन सुरुच, १ ऑक्टोबरला देशव्यापी रेलरोको\nएटीएममधून करोना संसर्गाचा धोका; अशी घ्या काळजी\nभाजप मेलेल्यांच्या टाळू वरचं लोणी खाऊ पाहतेय - सचिन सावंत\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nदेशपंतप्रधान मोदी यांची विरोधकांवर खरमरीत टीका, म्हणाले...\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशसरकारी 'दबावतंत्रा'चा आरोप; मानवाधिकार संघटनेचं भारतात काम बंद\nसिनेन्यूजइरफान खानच्या कबरीवर वाढलं होतं रान, मुलाने वाहिली फुलं\nसिनेन्यूजसुशांतच्या शरीरात विष नाहीच; अंतिम व्हिसेरा रिपोर्ट सीबीआयच्या हाती\nसिनेन्यूज... म्हणून रियाच्या जामिनाला एनसीबी करत आहे तीव्र विरोध\nकोल्हापूरओबीसी नेत्यांच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी ट्वीट केला 'हा' व्हिडिओ\nदेशदेशातील सेक्स वर्कर्सना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, म्हणाले...\nअहमदनगरशिवसेनेत जातीचे राजकारण; शिवसैनिकाने पाठवले थेट मुख्यमंत्र्यांना पत्र\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगआई व बाळ दोघांसाठी धोकादायक असतात प्रेग्नेंसीमध्ये मिळणारे ‘हे’ संकेत\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nफॅशनTraditional Saree पाच प्रकारच्या सुंदर पारंपरिक साड्या\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/07/Osmanabad-Collector-Press-conference.html", "date_download": "2020-09-29T10:23:22Z", "digest": "sha1:KCIHPC4KLXXTM6QOYHRPBLUCHDFVK7HE", "length": 12354, "nlines": 61, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "उस्मानाबाद जिल्ह्यात दर शनिवारी जनता कर्फ्यू - जिल्हाधिकारी - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / उस्मानाबाद जिल्ह्यात दर शनिवारी जनता कर्फ्यू - जिल्हाधिकारी\nउस्मानाबाद जिल्ह्यात दर शनिवारी जनता कर्फ्यू - जिल्हाधिकारी\nAdmin July 04, 2020 उस्मानाबाद जिल्हा\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात यापुढे दर रविवार एबीजी शनिवारी जनता कर्फ्यू राहणार आहे. तसेच जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात पाचपेक्षा जास्त व्यक्ती जमू श��णार नाहीत किंवा रस्त्यावर फिरू शकणार नाहीत. तसेच दुचाकीवर डबल सीट जाता येणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे आणि पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nयावेळी अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे म्हणाल्या की, सध्या आपल्या जिल्ह्यातही काेरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ग्रामीण भागातही हा संसर्ग जोराने फैलावत आहे. त्यामुळे यावर वेळीच उपायोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी सध्या लॉकडाऊनचा कोणता विचार नसला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या निर्देशांची आणखीन कडक अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले.\nयामध्ये पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी घातली असून सर्वच पातळीवर निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. यामध्ये शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदेशाची अंमलबजावणी कडक करण्यात येईल, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, दुचाकीवरून एकापेक्षा जास्त न फिरणे, गर्दी न करणे अशा विविध पातळीवर दिलेल्या निर्देशांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी पोलिस अधीक्षक राज तिलक रोशन व झेडपी सीइओ डॉ. संजय कोलते यांनीही त्यांच्याकडील जबाबदाऱ्यांबाबत माहिती दिली.\nजिल्ह्यात १४४ कलम लागू\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी त्याची संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यासाठी गर्दी न करणे, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे आदी बाबी महत्वाच्या आहेत. या पार्श्वभूमीवर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार जिल्ह्यात पाच पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश दि.३१ जुलैपर्यंत लागू राहणार असून यामधून अत्यावश्यक सेवेतील वाहने, अधिकारी-कर्मचारी तसेच शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, वैद्यकीय सेवेतील अधिकारी-कर्मचारी व अंत्ययात्रांना सूट देण्यात आली आहे.\nबाहेर जिल्ह्यात जाणाऱ्या प्रत्येकाला करणार क्वारंटाइन\nशेजारी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आपल्या जिल्ह्यातील काही नागरिक रुग्णसेवेच्या निमित्ताने शेजारील जिल्ह्यात जातात. त्यांच्यासोबत कुटुंबातील काही व्यक्ती असतात. अशांना कोरोनाची बाधा होते. मात्र, कुटुंबातील सोबत गेलेली व्यक्ती घरी न थांबता बाहेर फिरतात. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यात जाणाऱ्या प्रत्येकाला क्वारंटाइन केले जाणार असल्याचे सांगितले.\nव्यापारी महासंघाची रविवारीची सुटी रद्द\nदरम्यान, मागील महिनाभरापासून काेरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व्यापारी महासंघाने प्रत्येक रविवारी साप्ताहीक सुटी जाहीर करून आपले व्यवहार बंद ठेवले होते. याला व्यापाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिल्याने प्रत्येक रविवारी बाजारपेेठ बंद आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने पत्रकार परिषदेत प्रत्येक शनिवारी जनता कर्फ्यू जाहीर केला. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी असे सलग दोन दिवस व्यापार बंद ठेवणे सोयीचे नसल्याने व्यापाऱ्यांनी रविवारची त्यांची सुटी रद्द करून त्या दिवशी दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/08/Osmanabad-Police-Crime-News_16.html", "date_download": "2020-09-29T11:39:05Z", "digest": "sha1:K53VL5GLA6CYK5JOZNDBFAHGUOWBQFLQ", "length": 7884, "nlines": 60, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "कळंब : गुन्ह्यांतील 9 आरोपींस प्रत्येकी 500₹ दंडाची शिक्षा - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / कळंब : गुन्ह्यांतील 9 आरोपींस प्रत्येकी 500₹ दंडाची शिक्षा\nकळंब : गुन्ह्यांतील 9 आरोपींस प्रत्येकी 500₹ दंडाची शिक्षा\nकळंब: कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. या आदेशांचे उल्लंघन केल्या प्रकरणी पो.ठा. कळंब येथे भा.दं.सं. कलम- 188, 269 अन्वये दाखल असलेल्या गु.र.क्र. 92/2020 मधील एका आरोपीस तर 109/2020 मधील आठ आरोपींस आज दि. 05.08.2020 रोजी मा. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, कळंब यांनी प्रत्येकी 500₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.\nनाकाबंदी दरम्यान 248 कारवाया- 54,800 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त\nकोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 04.08.2020 रोजी नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 248 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 54,800 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.\nमनाई आदेशांचे उल्लंघन 89 पोलीस कारवायांत 18,100/-रु. दंड वसुल\nकोविड- 19 संबंधी प्रशासनाने काढलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि.04.08.2020 रोजी खालील प्रमाणे दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.\n1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 84 कारवायांत- 16,800/- रु. दंड प्राप्त.\n2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 1 कारवाईत- 500/-रु. दंड प्राप्त.\n3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: 4 कारवायांत 800/-रु. दंड प्राप्त.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्र��रणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/03/blog-vidhansabha-election-gadakh/", "date_download": "2020-09-29T11:47:37Z", "digest": "sha1:SYZXGC4PYFMIRIKE4MN6SGYDFBT5WS55", "length": 14105, "nlines": 155, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "#BLOG...अन्यथा गडाखांवर पुन्हा पराभवाची धुळ चाखण्याची वेळ ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\n एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\nमहसूलमंत्री थोरात कडाडले; दिला ‘हा’ मोठा इशारा\nत्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिले उत्तर\n‘त्या’ रस्त्याचे श्रेय टक्केवारी पुढार्यांनी घेऊ नये; राष्ट्रवादीचा घणाघात\nHome/Ahmednagar News/#BLOG…अन्यथा गडाखांवर पुन्हा पराभवाची धुळ चाखण्याची वेळ \n#BLOG…अन्यथा गडाखांवर पुन्हा पराभवाची धुळ चाखण्याची वेळ \nविधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच माजी आमदार शंकराव गडाख यांनी तालुक्यात जनसंपर्क सुरू केला आतापर्यंत त्यांनी तालुक्यातील गावं अन् गाव आणि वाडी पिंजून काढली आहे.\nतालुक्यात त्यांचे सुमारे दोन दौरे झाले असून तिसरा दौरा अंतिम टप्प्यात आलेला आहे मागील पाच वर्षात आमदारकी असताना शंकराव गडाख यांच्याकडून दुरावलेली माणसे परतण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे.\nही माणसे आपल्यापासून का दुरावली याचे उत्तर मात्र त्यांनी अद्याप शोधले नाहीत दुरावलेले जवळ येत आहे आणि जवळचे दूर जात आहे ही परिस्थिती मागील पाच वर्षात होती तीच या पाच वर्षात झालेली आहे.\nकाही झालं तरी या निवडणुकीत विजय खेचून आणायचा असा निश्चय माजी आमदार शंकराव गडाख व त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे पूर्ण गडाख कुटुंबिय पायाला भिंगरी लावत तालुक्यातील गाव नागाव फिरत आहे प्रत्येक घरात भेटी देत आहे.\nक्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समिती नेवासा नगरपरिषदेत आपले उमेदवार निवडून आणून एक प्रकारे गडाख यांनी चांगले काम केले आहे ही त्यांची जमेची बाजू असली तरी गडा खान भोवती असलेली चांडाळ चौकडी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना व सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्यापर्यंत पोहोचून देत नाही\nया चौकडी मुळेच सर्वसामान्य नागरिक व कार्यकर्ते गडापासून दुरावलेले आहेत दुरावलेल्यांना त्यांनी आता समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे परंतु काहींचे मनोमिलन झालेल्या इतर काहींचे अद्याप होणे बाकी आहे\nभोवतालची माणसे हटवली तर त्यांना उज्वल भविष्य आहे अन्यथा मागील निवडणुकीप्रमाणे त्यांना पुन्हा परभावाची धूळ चाखावी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे शंकराव गडाख यांनी सोनई पाणी योजनेचा प्रश्नावर लढा देऊन या परिसरातील मतदारांना आपलेसे केलेले आहे.\nही त्यांची जमेची बाजू आहे कार्यकर्त्यां बरोबरच त्यांचे काही नातलगही त्यांच्यापासून दुरावलेले आहेत त्यांना आपलेसे करण्यात गडाख कुटुंबीयांकडून प्रयत्न कमी प्रमाणात झालेले आहे.\nशंकरराव गडाख यांनी यशवंतराव गडाख यांनी निवडणुकीच्या काळात सगळ्याच सोयरे धायरे एकत्र करून त्यांना प्रचाराच्या कामी लावले होते परंतु या निवडणुकीत गडा खान पासून नातलग दूर असल्याचे जाणवत आहे त्याचा फटकाही त्यांना बसण्याची शक्यता दिसून येत आहे कार्यकर्त्यांसह गडाखांना नातलगांची सात महत्वाची ठरणार आहे.\nगडाख यांच्या जवळ असलेली काही मंडळी त्यांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करून त्यांना मतदार व नातलगांच्या रोषाला बळी प���ावे लागत आहे याच मंडळींनी मागील निवडणुकीतही त्यांना अंधारात ठेवले होते तसाच प्रकार पुन्हा सुरू झालेला आहे दुधाने तोंड भाजल्यानंतर माणूस पाठवून कुंठ या म्हणीप्रमाणे आता त्यांनी कारभारात सुधारणा करणे गरजेचे आहे.\nदिवस थोडे सोंगे फार या म्हणीप्रमाणे गडाखांना नाराजांची नाराजी काढून सर्वांची एक मोट बांधून विजयश्री खेचून आणायचा आहे त्या सत्यासाठी त्यांना जवळील चौकट दूर करावी लागणार आहे तरच क्रांतिकारी चा झेंडा विधानसभेत फडकेल अन्यथा पराभवाची धुळ चाखण्याची वेळ येईल.\n मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\n एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\n एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\n मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\n एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/05/news-051007/", "date_download": "2020-09-29T10:47:03Z", "digest": "sha1:BGDZ62AA44VLQNX3VY5MP5ALQCAJ5J6A", "length": 9680, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पिचडांच्या भ्रष्ट राजकारणाचा पाडाव करण्यासाठी विरोधक एकत्र - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\nमहसूलमंत्री थोरात कडाडले; दिला ‘हा’ मोठा इशारा\nत्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिले उत्तर\n‘त्या’ रस्त्याचे श्रेय टक्केवारी पुढार्यांनी घेऊ नये; राष्ट्रवादीचा घणाघात\nअहमदनगरमधील ‘त्या’ खुनांचे गूढ कायम; पोलीस परराज्यात गेले पण …\n‘त्या’ शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; ‘इतके’ पैसे झाले जमा\nHome/Breaking/पिचडांच्या भ्रष्ट राजकारणाचा पाडाव करण्यासाठी विरोधक एकत्र\nपिचडांच्या भ्रष्ट राजकारणाचा पाडाव करण्यासाठी विरोधक एकत्र\nअकोले : ‘पिचडांच्या भ्रष्ट व संधीसाधू राजकारणाचा पाडाव करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत पिचडांच्या विरोधात एकच उमेदवार द्यावा, या लोकभावनेचा आदर करीत माकपने आपला स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय स्थगित केला.\nकॉ. एकनाथ मेंगाळ, कॉ. नामदेव भांगरे व कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी अर्ज दाखल करण्याची तयारी केली होती. मात्र, शुक्रवारी अखेरच्या दिवशी आपली उमेदवारी दाखल न करता राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. किरण लहामटे यांना पाठिंबा जाहीर केला.\n‘विधानसभेची ही निवडणूक भ्रष्ट व संधीसाधू राजकारणाच्या शुद्धीकरणाच्या दिशेने तालुक्याला घेऊन जाणारी ठरेल. ‘एकास एक’ या जनभावनेस जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त होईल, असा विश्वासही या वेळी डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केला.\nमाकपच्या या निर्णयामुळे तालुक्यातील राजकारणाची समीकरणे नक्कीच बदलतील. संधीसाधू आणि उथळ राजकारणाचा पाडाव होईल, व तत्वाधिष्टीत राजकारणाला बळकटी मिळेल असा विश्वास माकपचे जिल्हा सचिव सदाशिव साबळे यांनी व्यक्त केला.\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्��भावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\nमहसूलमंत्री थोरात कडाडले; दिला ‘हा’ मोठा इशारा\nत्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिले उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/12/bjp-navi-mumbai-municipal-elections-12/", "date_download": "2020-09-29T11:52:43Z", "digest": "sha1:I6ILDARMSS3FUSQPWXPRSLQBRNJACXFQ", "length": 8763, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "नवी मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी भाजपला धक्का? - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\n एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\nमहसूलमंत्री थोरात कडाडले; दिला ‘हा’ मोठा इशारा\nत्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिले उत्तर\n‘त्या’ रस्त्याचे श्रेय टक्केवारी पुढार्यांनी घेऊ नये; राष्ट्रवादीचा घणाघात\nHome/Breaking/नवी मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी भाजपला धक्का\nनवी मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी भाजपला धक्का\nनवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने नेत्यांची महाभारती केली होती. पण सत्ता बदलानंतर हेच नेते घरवापसी करताना दिसत आहेत.\nराष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री गणेश नाईक घरवापसी करणार का, अशा चर्चांना उधाण आलं आहे.\nमहाराष्ट्रात पुन्हा भाजप सरकार येईल, या आशेने विधानसभा निवडणुकांच्या महिनाभर आधी गणेश नाईक यांनी पुत्र संदीप नाईक यांच्यासह भाजप मध्ये प्रवेश केला होता.\nमहायुती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती पण झालं उलटच महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि अपेक्षा भंग पावली.\nनाईकांच्या दृष्टीने पालिका निवडणूक महत्त्वाची असल्याने त्यांनी हालचाली सुरु केल्याचं बोलल�� जातं. राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग नवी मुंबईतही यशस्वी झाला, तर महापालिकेत भाजपची सत्ता येण्याची शक्यता धूसर होईल.\nत्यामुळे महाविकास आघाडीचा घटकपक्ष होऊन पालिका निवडणूक लढवण्याची मागणी नाईक सर्मथकांनी उचलून धरली आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\n एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\n मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\n एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/13/ahmednagar-breaking-another-person-infected-with-corona-corona-infestation-number-55/", "date_download": "2020-09-29T10:36:49Z", "digest": "sha1:HVMWQSDO4EOUXMCCPQ7KWFXJ5GMLEPYA", "length": 9316, "nlines": 157, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण,कोरोना बाधितांचा आकडा 55 ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\nमहसूलमंत्री थोरात कडाडले; दिला ‘हा’ मोठा इशारा\nत्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिले उत्तर\n‘त्या’ रस्त्याचे श्रेय टक्केवारी पुढार्यांनी घेऊ नये; राष्ट्रवादीचा घणाघात\nअहमदनगरमधील ‘त्या’ खुनांचे गूढ कायम; पोलीस परराज्यात गेले पण …\n‘त्या’ शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; ‘इतके’ पैसे झाले जमा\nस्वीकृत सदस्य निवडीवरून नगर शहर शिवसेनेतही अस्वस्थता\nशेततळ्यात बुडून 13 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू\nHome/Ahmednagar City/अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण,कोरोना बाधितांचा आकडा 55 \nअहमदनगर ब्रेकिंग : ��णखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण,कोरोना बाधितांचा आकडा 55 \nअहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- अहमदनगर शहरातील सारसनगर येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.\nत्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५५ झाला आहे.\nया व्यक्तीला दोन दिवसापूर्वी सर्दी, खोकला याचा त्रास होऊ लागल्याने\nत्याला सुरुवातीला खाजगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nतसेच त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.\nआज सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले,\nअशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.\nनगर शहरात गेल्या काही दिवसंपासून एकही रुग्ण आढळून आला नव्हता.\nमात्र, काल शहरातील सुभेदार गल्ली भागात तर आज सारसनगर भागात रुग्ण आढळल्याने\nप्रशासनाने तात्काळ या भागात प्रतिबंधक उपाययोजना करणे सुरू केले आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nAhmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\nमहसूलमंत्री थोरात कडाडले; दिला ‘हा’ मोठा इशारा\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\nमहसूलमंत्री थोरात कडाडले; दिला ‘हा’ मोठा इशारा\nत्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिले उत्तर\n‘त्या’ रस्त्याचे श्रेय टक्केवारी पुढार्यांनी घेऊ नये; राष्ट्रवादीचा घणाघात\nअहमदनगरमधील ‘त्या’ खुनांचे गूढ कायम; पोलीस परराज्यात गेले पण …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/20/news-2048/", "date_download": "2020-09-29T11:40:40Z", "digest": "sha1:DXJHH6X7TM6WHH4PJKNCLN7IFJY4L4DX", "length": 12049, "nlines": 153, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "महाराष्ट्रातून जवळपास ५ लाख २० हजार कामगारांची मूळ राज्यात पाठवणी – गृहमंत्री अनिल देशमुख - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\n एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\nमहसूलमंत्री थोरात कडाडले; दिला ‘हा’ मोठा इशारा\nत्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिले उत्तर\n‘त्या’ रस्त्याचे श्रेय टक्केवारी पुढार्यांनी घेऊ नये; राष्ट्रवादीचा घणाघात\nHome/Maharashtra/महाराष्ट्रातून जवळपास ५ लाख २० हजार कामगारांची मूळ राज्यात पाठवणी – गृहमंत्री अनिल देशमुख\nमहाराष्ट्रातून जवळपास ५ लाख २० हजार कामगारांची मूळ राज्यात पाठवणी – गृहमंत्री अनिल देशमुख\nमुंबई, दि.२०:- लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परराज्यातील जवळपास ५ लाख २० हजार कामगारांची पाठवणी विशेष श्रमिक ट्रेन द्वारे त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली, असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.\n२२ मार्च पासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे.अनेक राज्यातील कुशल, अकुशल कामगार महाराष्ट्रात लॉकडाऊन ने अडकून पडले होते.\nत्यांच्या विनंतीनुसार लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून ३२५ ट्रेनने कामगार, मजूरांची पाठवणी त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली.\nतर आज दि.२० मे रोजी दिवसभरात आणखी ६५ विशेष श्रमिक ट्रेन जाणार आहेत. अशा जवळपास ३९० विशेष ट्रेन द्वारे ५ लाख २० हजार परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येत आहे.\nतिकीट खर्च राज्य शासनामार्फत\nपरप्रांतीय कामगार बंधू-भगिनींना विनंती करण्यात येत आहे की, त्यांचे नाव यादीत असेल आणि त्यांना फोन आला असेल तरच त्यांनी संबंधित ट्रेनसाठी रेल्वे स्टेशनला यावे. रेल्वे स्टेशनवर विनाकारण गर्दी करू नये.\nत्यांच्या तिकीटाचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र राज्य शासनाने केलेला आहे त्यांना तिकीट काढण्याची गरज नाही याची नोंद घ्यावी असेही आवाहन श्री देशमुख यांनी केले आहे.\nमुंबई शहरामध्ये विशेषतः परप्रांतीय मजूर, कामगार यांची संख्या जास्त आहे. त्या सर्वांची नोंद पोलिसांना घ्यावी लागत आहे. तसेच जाणाऱ्या कामगारांना व्यवस्थित पाठवण्याची जबाबदारी आहे.\nत्यामुळे मुंबई पोलिसांच्या मदतीला मंत्रालयातील अनुभवी जवळपास पंधराशे अधिकारी व कर्मचारी आजपासून देण्यात आलेले आहे.\n३९० विशेष श्रमिक ट्रेन\nराज्याच्या विविध भागातून १ मे पासून २० मे पर्यंत राज्यातील विविध स्टेशन वरून ३९० विशेष श्रमिक ट्रेन द्वारे या सर्वांना पाठविण्यात आले.\nयात प्रामुख्याने उत्तर प्रदेश (२०७), राजस्थान(१५), बिहार(५१), कर्नाटक(९), मध्यप्रदेश(३४), जम्मू(३) ,ओरिसा(११), पश्चिम बंगाल (३) झारखंड(१८), यासह इतर राज्यांचा समावेश आहे.\nभिवंडी ७, डहाणू १,कल्याण २, पनवेल २१, ठाणे ९, लोकमान्य टिळक टर्मिनस ४५ ,सीएसटी ५१,वसई रोड ९, पालघर ४, बोरिवली २५,बांद्रा टर्मिनस २२ ,अमरावती ४,अहमदनगर ६,मिरज ५,\nसातारा ७,पुणे ३२, कोल्हापूर १७, नाशिक रोड ५, नंदुरबार ४, भुसावळ ३ , साईनगर शिर्डी ४, जालना २, नागपूर ९,औरंगाबाद ९ , रत्नागिरी ३ यासह इतर रेल्वे स्टेशन वरून उपरोक्त श्रमिक विशेष ट्रेन सोडण्यात आल्या.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\n एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\n मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\n एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/15/former-minister-mla-radhakrishnan-vikhe-patil-celebrated-his-birthday/", "date_download": "2020-09-29T10:56:25Z", "digest": "sha1:CW5BVTQZEYZOWJ7AZZ3PMOUUP3QUW62E", "length": 13767, "nlines": 154, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी 'असा' साजरा केला त्यांचा वाढदिवस ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\nमहसूलमंत्री थोरात कडाडले; दिला ‘हा’ मोठा इशारा\nत्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिले उत्तर\n‘त्या’ रस्त्याचे श्रेय टक्केवारी पुढार्यांनी घेऊ नये; राष्ट्रवादीचा घणाघात\nअहमदनगरमधील ‘त्या’ खुनांचे गूढ कायम; पोलीस परराज्यात गेले पण …\n‘त्या’ शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; ‘इतके’ पैसे झाले जमा\nHome/Ahmednagar News/माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘असा’ साजरा केला त्यांचा वाढदिवस \nमाजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘असा’ साजरा केला त्यांचा वाढदिवस \nअहमदनगर Live24 ,15 जून 2020 : माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करुन आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला.\nकोरोनाच्या पार्श्वभूमिवर कोणत्याही कार्यक्रम आणि सत्काराचे नियोजन न करण्याचे कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहानाला कार्यकर्त्यांनीही तसाच प्रतिसाद देवून सामाजिक संदेश दिला.\nआ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या वयाची ६१ वर्षे पुर्ण करुन ६२व्या वर्षात पदार्पण केले आहे. दरवर्षी आ.विखे पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो.\nयापुर्वी वाढदिवसाच्या निमित्ताने जलक्रांती अभियान, शिर्डी मतदार संघात मोफत अपघात विमा योजना तसेच जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी दत्तक योजना सुरु करुन सामाजिक बांधिलकी जोपासली होती.\nयंदा मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर वाढदिवस साजरा करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार आणि कार्यक्रमांसाठी होणारा खर्च टाळून हा निधी पीएम केअर फंडासाठी देण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्ते आणि हितचिंतकांना केले होते.\nआ.विखे पाटील यांनी आज सर्व सत्कार सोहळ्यांना फाटा देवून सकाळीच प्रवरानगर येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि ग्रामीण विकासाचे प्रणेते पद���मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पाजंली अर्पण करुन अभिवादन केले.\nखासदार डॉ.सुजय विखे पाटील याप्रसंगी उपस्थित होते. या वाढदिवसाच्या निमित्ताने आ.विखे पाटील यांनी माध्यमांमधुन केलेल्या आवाहानाला कार्यकर्ते\nआणि हितचिंतकांनीही तेवढाच सकारात्मक प्रतिसाद देवून आपल्या नेत्याचा वाढदिवस साधेपणाने साजरा करुन आरोग्य, पोलिस विभागातील आधिकारी कमर्चा-यांना कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर युवकांनी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.\nदरम्यान आ.विखे पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण, जेष्ठनेते आणि माजीमंत्री मधुकरराव पिचड,\nमाजीमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ.प्रितम मुंडे, हर्षवर्धन पाटील, आ.रोहित पवार, आ.जयकुमार गोरे, आ.बबनराव पाचपुते, आ.राम सामपुते, आ.रणजीत मोहीते, आ.विकास कुंभारे,\nराज्य सहकारी बॅंकेचे चेअरमन विद्याधर अनास्कर, व्हाईस चेअरमन बाळासाहेब सरनाईक, पद्मश्री पोपटराव पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगर शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे,\nप्रा.भानुदास बेरड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, जिल्हा पोलिस आधिक्षक अखिलेश सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी शिवराज पाटील यांनी दुरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रे��� ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\nमहसूलमंत्री थोरात कडाडले; दिला ‘हा’ मोठा इशारा\nत्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिले उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/lightning-strike-news-in-marathi/", "date_download": "2020-09-29T10:04:32Z", "digest": "sha1:Y7JJDP7WXFMMEA4XXVQD7EWJ7VUB4AN3", "length": 2934, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lightning Strike news in Marathi Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLightning strike: बिहारमध्ये विजेचे भीषण तांडव; वीज कोसळून 83 जणांचा मृत्यू तर होरपळून शेकडो जखमी\nएमपीसी न्यूज - आकाशातील वीज कोसळण्याच्या घटनांमुळे बिहारमध्ये मोठ्या प्रमाण जीवितहानी व वित्तहानी झाली आहे. राज्यात विविध ठिकाणी वीज कोसळल्याने 83 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण होरपळून जखमी झाले. एकूण 38 जिल्ह्यांपैकी 23 जिल्ह्यांमध्ये…\nChakan crime News : बाजार समितीतील गाळ्यामधून 41 कांद्याच्या गोण्या चोरीला\nPune News : घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला 24 तासांत अटक, 3.15 लाखांचा मुद्देमाल जप्त\nKalewadi news: संस्थेच्या बनावट लेटरपॅडवर मच्छिंद्र तापकीर यांच्याकडून पत्रव्यवहार\nPune News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे हेल्पलाईन\nMarathi Rap Song : ‘इज्जतीत घरी रहा’ रॅप साँग प्रदर्शित\nPune News : नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध : पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sudharak.in/2002/03/3200/", "date_download": "2020-09-29T09:51:39Z", "digest": "sha1:D6ULL6WRX7HLSA746JK4VIWGXWO7ECQL", "length": 42252, "nlines": 284, "source_domain": "www.sudharak.in", "title": "संपादकीय एका माणसाला किती जमीन लागते? – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nसंपादकीय एका माणसाला किती जमीन लागते\nवीसेक लक्ष वर्षांपूर्वी आजच्या माणसांसारखी माणसे (होमो सेपियन्स) आफ्रिकेत उपजली. फळेमुळे गोळा करून, छोट्यामोठ्या शिकारी करून या माणसांचा उदरनिर्वाह चालत असे. फळझाडे कोठे उगवतात, प्राण्यांची दिनचर्या काय असते, लाकडांना टोकदार करायला दगडांपासून पाती कशी बनवावी, अशा विषयांचे ज्ञान या माणसांना होते. हे सारे त्यांच्या जीवनशैलीसाठी गरजेचे असे तंत्रज्ञान होते. या जीवनशैलीला आज ‘सावड-शिकार’ किंवा ‘संकलन शिकार’ (hunting-gathering) जीवनशैली म्��णतात. तिच्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानालाही आपण शिकार सावड तंत्रज्ञान म्हणू शकतो.\nमाणसे उपजली तो काळ खूप थंडीचा होता, ‘हिमयुग’ असे नाव असलेला. माणसे मुख्यतः उष्णकटिबंधातच राहत. कधी, काही काळासाठी हिमयुग सौम्य होई, आणि माणसे उत्तरेकडे युरोप आणि आशिया खंडात पसरत. शिकार-सावड जीवन भटकेच असावे लागते. नवी जंगले, प्राण्यांचे नवे कळप, असे अन्नाचे साठे शोधायला फिरावेच लागते. या भटकंतीतून अखेर माणसे आफ्रिकेतून इतर जगात पसरली आहेत.\nपासष्ट ते पन्नास हजार वर्षांपूर्वी ‘ऑस्ट्रिक’ (Austric) भाषा बोलणारे माणसांचे समूह आफ्रिकेतून मध्यपूर्व, चीन, अशा वाटेने भारतात आले. भारतातली पहिली माणसे अशी ईशान्येकडून आली. या माणसांनी वस्तू आणि क्रिया यांसाठी आवाजाची ‘प्रतीके’ (म्हणजे ‘शब्द’) वापरणारी भाषा घडवली होती. जगण्याचे तंत्रज्ञान मात्र शिकार सावडीचेच होते.\nदहाएक हजार वर्षांपूर्वी हिमयुग संपले. ध्रुवप्रदेश आणि उंच पर्वतशिखरां-वरच बर्फ उरले, आणि बाकी जग माणसांच्या जगण्या-तगण्याला लायक झाले. माणसांची संख्याही वाढू लागली आणि नवनवे प्रदेशही ‘माणसाळले’. द्राविडी भाषा बोलणारा माणसांचा एक समूह या काळात भारतात आला. यावेळी भारताच्या वायव्य कोपऱ्यातून ही नवी माणसे आत आली. यांची जगायची पद्धत मात्र शिकार-सावडीची नव्हती. त्यांना पशुपालन करता येऊ लागले होते. त्यांना थोडीफार धान्यांचीही जाण होती. असे समजतात की भारतात गहू आला तो या लोकांसोबत. यांचे जगण्याचे तंत्रज्ञानही वेगळे होते. पशुंना माणसाळवणे, त्यांची प्रजा सांभाळणे आणि वाढवणे, त्यांना योग्य अन्न मिळेल अशा त-हेने कुरणे शोधत भटकणे, हे सारे या जीवनशैलीचे तंत्रज्ञान होते.\nसाडेसहा-सात हजार वर्षांपूर्वी चिनी-तिबेटी वळणाची भाषा बोलणारी माणसे पुन्हा एकदा ईशान्येकडून भारतात आली. हेही प्रामुख्याने पशुपालन करणारे आणि त्याला पूरक शेतीची जाण असलेले लोक होते. तांदूळ आणि म्हशी यांना या लोकांनी भारतात आणले. तंत्रज्ञानाचा प्रकार तोच राहिला, पण तपशिलात भर पडली. आणि साडेतीन ते सहा हजार वर्षांपूर्वी ‘इंडो-यूरोपीय’ भाषा बोलणारी माणसे पुन्हा एकदा वायव्येकडून भारतात आली. यांचे वाहन होते घोडा. पशुंना माणसाळवण्यातला आणखी एक टप्पा पार पडला होता. सोबतच हे लोक लोखंड हा धातूही सोबत घेऊन आले होते. यांच्या आगमनापर्यं��� भारतातली माणसे काही जागी तरी पशुपालन तंत्रज्ञानाकडून शेतीपर्यंत पोचली होती. शिकार-सावड आणि पशुपालन या दोन्ही भटक्या जीवनशैली आहेत. शेतीसाठी मात्र एका जागी रुजावे लागते. खेडी, गावे, नगरे वसवावी लागतात.\nवरील सारे वर्णन नागपुरातील मानववंशशास्त्राच्या संग्रहालयात प्रदर्शित आहे. अनेक इतिहास आणि समाजशास्त्राच्या ग्रंथांमध्येही हे वर्णन सापडते. हा घटनाक्रम सर्वमान्य नसला तरी बहुमान्य आहे. शिकार-सावड, पशुपालन, शेती अशा तीन जीवनशैलींची माणसे एकाच भू-प्रदेशात जगत असली की त्यांच्यात संघर्ष होतोच. शिकार-सावड करणाऱ्यांना जंगले हवी असतात. वनस्पती, प्राणी यांच्यात विविधता हवी असते. गुराख्यांना आणि शेतकऱ्यांना जंगले तर नको असतातच, पण जंगले नसलेल्या जमिनींच्या वापराबद्दलही या दोघांचे मतभेद असतात. आणि शेतीच्या तंत्रज्ञानातही तपशिलांचे फरक अनेक तंत्रांचा एक इंद्रधनुष्या-सारखा पट दाखवतात. ‘रामभरोसे’ कोरडवाहू शेती, विहिरीच्या किंवा कालव्यांच्या पाण्यावरची कमीजास्त व्यापक क्षेत्रातील शेती, बराच विचार करून नैसर्गिक-जैविक खते आणि कीटकनाशके वापरणारी सेंद्रिय शेती, यंत्र-उद्योग आणि रसायन-उद्योगांच्या आधाराने उभी राहणारी शेती, नियंत्रित पर्यावरणाची ‘हॉट-हाऊस’ शेती, जीन-बदल कस्न घडवलेली पिके वापरणारी शेती—-अनेक पातळीची तंत्रज्ञाने एका शेतीत आढळतात.\nअशा वेगवेगळ्या जीवनशैलींचे आणि तंत्रज्ञानांचे संघर्ष नवीन नाहीत. काही उदाहरणे पाहा –\nवेदांमध्ये ‘बांधलेल्या’ नद्यांना ‘मुक्त’ केल्याची वर्णने आहेत. नद्या ‘बांधणारी’ शेती आणि फुगलेल्या नद्या न आवडणारे गुराखी यांच्यातला हा संघर्ष. महाभारतात कृष्ण आणि अर्जुन यांनी खांडववन त्यातल्या सर्व ‘नागां’ सह जाळल्याची घटना आहे (त्यातला एक नाग सुटला आणि त्याने परीक्षिताचा बळी घेतला). काही इतिहासकार (दामोदर कोसंबी) ‘नाग’ म्हणजे नागाला दैवत म्हणून, टोटम म्हणून पुजणारे शिकार-सावड वृत्तीचे लोक असा अर्थ लावतात. गुराखी (पण ‘गिरिधर नागर’) कृष्ण आणि शेतकऱ्यांवर राज्य करणारा कुरुवंश यांनी जंगले जाळून जमीन गुरचराई व शेतीसाठी मोकळी केली. शिकार-सावड करणाऱ्या रेड इंडियन्सना मारण्यासाठी शेती करू इच्छिणारे यूरोपीय वसाहतकार बक्षिसे देत. शेती आणि ‘नागरी’ पाणी, ऊर्जा आणि पूर-नियंत्रण अशांसाठी धरण योजना आखणारे आणि ‘राबवणारे’ हे शिकार-सावड आणि ‘भरड’ शेती करणाऱ्यांना अत्यंत अनिच्छेने आणि अपुऱ्या प्रमाणात मोबदले आणि पर्यायी जमिनी देऊन बेघर करतात, ही तर आजची कहाणी. दुष्काळ-उन्हाळ्याने भटकू लागलेले कच्छ–सौराष्ट्रातील चरवाहे आजही शेतकऱ्यांशी भांडतात, तेही दूर वहाड–मराठवाड्यात येऊन.\nया साऱ्या संघर्षांचे कारण काय जो माझी जीवनशैली आणि माझे तंत्रज्ञान न वापरता जगतो तो माझा शत्रूच का ठरावा जो माझी जीवनशैली आणि माझे तंत्रज्ञान न वापरता जगतो तो माझा शत्रूच का ठरावा एक उत्तर सुचते की यात लोकसंख्येचा प्र न आहे. असे का वाटते ते आपण तपासू, पण हे कोणत्याही अर्थी संपूर्ण किंवा अंतिम उत्तर नव्हे. पुढे चर्चा व्हावी म्हणून हे फक्त ‘सुरवात करणे’ आहे. ‘एका माणसाला किती जमीन लागते एक उत्तर सुचते की यात लोकसंख्येचा प्र न आहे. असे का वाटते ते आपण तपासू, पण हे कोणत्याही अर्थी संपूर्ण किंवा अंतिम उत्तर नव्हे. पुढे चर्चा व्हावी म्हणून हे फक्त ‘सुरवात करणे’ आहे. ‘एका माणसाला किती जमीन लागते’, या ‘अभिजात’ प्र नाचे उत्तर टॉल्स्टॉयने एका नीतिकथेतून दिले —- सहा फूट लांब, तीन फूट रुंद अशी दफनापुरती जमीनच काय ती ‘अखेर’ माणसाला लागते. ह्या उत्तरात जगण्याचे तंत्रज्ञान नाही, तर मरणोत्तर विल्हेवाटीचे तंत्रज्ञान आहे. दफनाऐवजी दहन केले आणि ती राख वाहवून, पसरवून टाकली तर माणसाला जमीनच लागत नाही. म्हणजे प्रत्येक तंत्रज्ञानासोबत माणसांची जमिनीची गरज बदलते. पण आपल्याला जगणाऱ्या माणसांमध्ये रस आहे, प्रेतांमध्ये नाही. जगण्याला आवश्यक जमिनीची प्रमाणेही तंत्रज्ञानाप्रमाणे बदलत असणारच. अशी दोन प्रमाणे मला सापडली. इतर काही प्रमाणे कोणाला सापडली तर ती जाणून घ्यायला आवडेल. रिचर्ड लीकी हा ज्येष्ठ पुरामानववंशशास्त्रज्ञ लिहितो,\n“सावड-शिकार जीवनपद्धतीत माणसे जमिनीवर विरळपणे विखुरलेली असावी लागतात. सरासरीत दर माणसाला एक चौरस मैल (२५० हेक्टर) हे सामान्य माप आढळते. या लोकांना इतर माणसांची जवळीक नको असते असे नाही, पण वनस्पती आणि प्राण्यांपासून अन्न कमावण्याचे अर्थशास्त्राच मोठ्या क्षेत्राची गरज आवश्यक ठरवते.” (‘पीपल ऑफ द लेक’, अॅव्हन, १९७८)\nदुसरा ‘आकडा’ येतो दहा गुंठ्यांचा प्रयोग या नावाने केल्या जाणाऱ्या विचारी सेंद्रिय शेतीतून. या प्रयोगांचा ढोबळ निष्क���्ष असा आहे की दहा गुंठे (एक-दशांश हेक्टर) जमिनीतून फक्त सेंद्रिय खते आणि कीटकनाशके वापरून एका कुटुंबापुरते अन्न पिकवता येते. सोबतच काही कापूस, गरजेपुरते सरपण आणि थोडेसे इमारती लाकूडही उपलब्ध करवता येते. पण या प्रयोगात शेतकऱ्याने आपल्या जमिनीची क्षमता व आपल्या भूभागाचे हवामान नीट जोखून, आपल्या अनुभवांची तपशिलात नोंद ठेवून, पिकांचे मिश्रण ठरवून ‘विचारी’ शेती करणे अपेक्षित आहे. अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच आज स्वच्छ हवापाणी, आरोग्यसेवा, शिक्षण या गोष्टीही जीवनावश्यक मानल्या जातात. ढोबळमानाने असे म्हणता येईल की एक-दशांश हेक्टर शेतीवर एका कुटुंबाच्या नव्हे तर एका माणसाच्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण करता येतात. (ही अतिशयोक्ती वाटल्यास साधार वेगळे प्रमाण कळवावे.) आता सर्वच जमीन काही शेतीखाली नसते. ढोबळमानाने ५०% ‘काळी’ (शेतीखालची), १५% ‘पांढरी’ (घरे-शहरे, रस्ते, वाळवंटी वा दलदलीची जमीन) आणि ३५% ‘हिरवी’ (जंगलांखालची) जमीन असल्यास भूप्रदेशाचा नीट आणि टिकाऊ वापर करता येतो. अर्धीच जमीन शेतीखाली ठेवायची असेल तर दहा गुंठे प्रयोगाप्रमाणे जगणाऱ्या दर माणसाला एक-पंचमांश हेक्टर जमीन आवश्यक असते.\nशिकार-सावड करणाऱ्याला अडीचशे हेक्टर जमीन लागते, तर दहा-गुंठे तंत्रज्ञानाला फक्त एक-पंचमांश हेक्टर हा फरक सव्वा हजार (१,२५०) पटींचा आहे.\nआता आपण ह्याच मापांचे ‘निगेटिव्ह’सारखे रूप पाहू, भारताच्या संदर्भात. भारताचे क्षेत्रफळ सुमारे ३३ लक्ष चौरस किलोमीटर आहे, म्हणजे तेहेत्तीस कोटी हेक्टर (किंवा दर देवाला एक हेक्टर) जर भारतीयांनी शिकार-सावड जीवनपद्धतीने राहायचे ठरवले तर जेमतेम सव्वा तेरा लक्ष माणसेच येथे जगू शकतील. आणि जर सर्वांनी दहा-गुंठे तंत्रज्ञान वापरले तर या जमिनीची क्षमता सुमारे एकशेपासष्ट कोटींना जाऊ शकेल. काही अंकांपूर्वी वसंत गोवारीकरांच्या लेखात भारतात दोनशेपन्नास कोटी माणसे जगू शकतील, असे तज्ज्ञांच्या हवाल्याने नोंदले होते. आपला दहा-गुंठे आकडा या ‘तज्ज्ञ-मता’शी समकक्ष (of the same order) आहे.\nपण आज भारतातला शेतकरी दहा गुंठ्यांच्या विचारी पातळीला पोचलेला नाही. आपण आपले पोट भरुन, अंग झाकून, पण निवारे, आरोग्य, शिक्षण यात कमी पडत, असे जगतो आहोत. आणि लोकसंख्या एकशेपाच कोटींजवळ आहे. बहुधा आज आपली सरासरी जमीन-वापराची कार्यक्षमता दहा गुंठे प्रमाणा���्या अर्ध्याजवळ आहे किंवा ऐंशी-पंच्याऐंशी कोटींना नीटसपणे जगू देण्याइतकी आहे. असली आकडेवारी ‘खरे पाहता’ काय साधते, हा एक प्र न बरेचदा उपस्थित केला जातो. इतका ढोबळ (macroeconomic) विचार निरर्थक मानणारेही बरेच आहेत. पण एक मान्य व्हायला हरकत नसावी की नैसर्गिक साधनसंपत्ती आणि तंत्रज्ञानाची पातळी या दोघांच्या ‘एकत्रित मर्यादा’ किती आहेत आणि आपण त्यांच्यावर कितपत ताण देत आहोत याची जाण असली ढोबळ वि लेषणे चित्रवत् स्पष्टतेने दाखवत असतात.\nशेतीची तंत्रे जास्त ‘शहाणी’ करणे, जंगलांचे क्षेत्र आणि गुणवत्ता सुधारणे, ही आपली प्राथमिकता असायला हवी, ही एक बाब तरी ढोबळ वि लेषण ठसवून दाखवते आहेच. धरणग्रस्त-प्रकल्पग्रस्तांचे प्र न, नागरी-ग्रामीण समाजांमधील तणाव, यांची कारणे स्पष्ट करण्यातही या चित्रांचा उपयोग होतो. हे निर्विवाद आहे.\nशेतीचे आणि जंगलांचे व्यवस्थापन नीटपणे करायचे तर शेतकरी आणि वनरक्षक सुशिक्षित-प्रशिक्षित हवे. दहा गुंठे तंत्रज्ञानाला तर विचारी शेतकरी ही अत्यावश्यक बाब आहे. आणि सुशिक्षित-प्रशिक्षित माणसे घडवल्यावर ती आजच्या शेतकऱ्या-वनरक्षकांसारखी दारिद्र्यरेषेला ‘लटकून’ वरखाली हेलकावत राहायला तयार होणार नाहीत, हे नि िचत. ती कोणत्याही वैद्याच्या, अभियंत्याच्या, माहिती-तंत्रज्ञाच्या समकक्ष उत्पन्नाची मागणी करतील जी टाळता येणार नाही.\nअनेक मध्यमवर्गीयांना ही आपत्ती वाटेल, पण जरा जरी खोलात विचार केला तर ती गरजच नव्हे तर ‘हवीहवीशी’ वाटणारी बाब आहे, हे लक्षात येईल. आर्थिक मंदीची एक ‘यंत्रणा’ सांगितली जाते की बहुसंख्य लोकांकडे उपलब्ध वस्तू व सेवा विकत घेण्याची क्षमताच नसते. त्यामुळे उत्पादने व सेवा खपत नाहीत. ती उत्पादने घडवणारे आणि सेवा पुरवणारे यांची खरेदी करण्याची क्षमता कमी होते. आणि असे हे दुष्टचक्र अर्थव्यवहाराला मंदीच्या गर्तेत ढकलत जाते. मोहनींचे रोजगारविषयक लेख परिचयाच्या उदाहरणांमधून ही यंत्रणा स्पष्ट करतात. हिचे औपचारिक नाव ‘परिणामकारक मागणीचा अभाव’ (lack of effective demand) हेही एका लेखात नोंदले गेले आहे.\nयावर इलाज असतो की सरकारी खर्चाच्या प्राथमिकता सर्वांची खरेदीची ऐपत वाढवणाऱ्या असाव्या. अमेरिकेत तिशीच्या दशकात फ्रँकलिन डिलानो रुजव्हेल्टने ‘न्यू डील’ हे आर्थिक धोरण राबवले. टेनेसी व्हॅली ऑथॉरिटीसारखी रोजगार निर���माण करणारी कामे सुरू झाली. या कामांमुळे मंदी ओसरू लागली असतानाच दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि उन्हाने धुके विरावे तशी मंदी नाहीशी झाली. याचा एक दुष्परिणाम असा की एखादे युद्ध सुरू करणे हा आर्थिक मंदीवर उतारा वाटू लागला पण हा घृणास्पद उपाय वापरणे हे कल्पकतेचा अभावच फक्त दाखवते.\nस्वातंत्र्यानंतर भारतातही न्यू डीलला समांतर आर्थिक धोरण होते. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, भाक्रा– नंगलसारख्या योजना, हे सारे थेट टेनेसी व्हॅली ऑथॉरिटीवर बेतलेले प्रभावी रोजगार देणारे प्रकल्प होते. त्यांच्यावर टीका केली गेली की त्या योजनांचे लाभ दिसायला लागायला दशके जावी लागली. आधी योजना रेंगाळल्या, मग फायदे रेंगाळले आणि अखेर फायदे कमी लोकांना मिळून विषमता आणि तिच्यातून येणारे ताणतणाव वाढले. उच्चभ्रू दिवाणखानी चर्चामध्ये ‘नेहरुवियन सोशलिझ्म्’हा हेटाळणीचा शब्दप्रयोग ठरला. ती वरकरणी कम्युनिस्टप्रणीत अर्थव्यवस्था मुळात अमेरिकन नमुन्याची होती, याकडे (बहुधा) जाणूनबुजून दुर्लक्ष झाले.\nपण नावे, लेबले, देश यांच्यात न अडकता आजही मंदीवर मात करणारी न्यू डील तपासणे उपयुक्त ठरते. अमेरिकेतली एकोणीसशे तिशीतली स्थिती आणि आजचा भारत यांच्यात मुख्य फरक आहे तो सुशिक्षित प्रजेबाबतचा. सर्व मुलामुलींनी शाळेत जावे आणि असे न करणाऱ्या मुलांमागे शिक्षणखात्याच्या ‘टूअंट’ (truant, शाळाचुकार) अधिकाऱ्याने ससेमिरा लावावा, ही अमेरिकन पद्धत होती. आजही असेल. भारतात मात्र याकडे ठार दुर्लक्ष होत असताना दिसते—-भलेही नोकरशाहीचे अहवाल प्रगतीच दाखवत असतील.\nकाल्पनिक ‘खडू-फळा’ शाळांपासून ते डून स्कूलपर्यंत अनेक दर्जाचे शिक्षण भारतात उपलब्ध आहे. शिक्षण कसे हवे, कशासाठी हवे, असल्या प्र नांवर एक विशेषांक काढायची इच्छा ‘आ.सु.’ने जाहीर केली आहे, आणि त्या दिशेने प्रयत्नही सुरू आहे. शाळांमध्ये नेहेमीच ‘किमान-समान’ (अल्पसंतोषी) अभ्यासक्रम असतील, हेही अटळ आहे. पूरक शिक्षण घरापरसात, ‘निवृत्त’, वानप्रस्थाश्रमाच्या वयाच्या आजीआजोबांनी द्यायला हवे. आईबाप, इतर ‘गृहस्थी’ वयाचे लोकही इतर कामांतून वेळ काढून मुलांना ‘क्वालिटी टाईम’ देऊन शिकवणारे हवेत. सध्या (२००१ साली) भारतातील सुमारे पस्तीस कोटी माणसे पाच ते एकोणीस या वयोगटातील आहेत. चांगल्या शिक्षणासाठी ह्या माणसांना दीड-पावणेदोन कोट��� शिक्षकांची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र एकूण ‘सेवा’ क्षेत्रात एक कोटी, तीस लाख माणसे रोजगार कमावतात. म्हणजे शिक्षक पेशात रोजगार-निर्मितीला खूप संधी आहेत कारण सेवा-क्षेत्रात सारेच काही शिक्षक नसणार.\nजर आपण पाऊणेक कोटी शिक्षक वाढवू शकलो, जर त्यांच्या विद्यार्थ्यांना वनांचा आणि शेतीचा दर्जा सुधारायला प्रशिक्षित करू शकलो, तर मंदी हटवणे शक्य होईल. आणि तो टिकाऊ उपाय ठरेल.\nमग प्र न सोडवावा लागेल, की ह्या नव्या रोजगार कमावणाऱ्या लोकांना पगार कोणत्या फंडातून द्यायचे, आणि त्यांचे काम चांगले होईल याची ग्वाही द्यायला कोणती यंत्रणा वापरायची\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: चोरांची एकाधिकारशाही\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://marathicelebs.com/tag/enjoy-karu/", "date_download": "2020-09-29T10:13:25Z", "digest": "sha1:SMFNARHHTEAK2TICTJ2YRXAQTB4WFKNV", "length": 4084, "nlines": 106, "source_domain": "marathicelebs.com", "title": "Enjoy Karu Archives - MarathiCelebs.com", "raw_content": "\nऑनलाईन लग्नाची सुपरफाईन गोष्ट – ‘शुभमंगल ऑनलाईन’ कलर्स मराठीवर \n२८ सप्टेंबरपासून सोम ते शनि रात्री ९.३० वा. म्हणतात ना चित्रातील फूल कितीही सुंदर दिसलं, तरीही त्याचा सुगंध घेता येतो का \nनियतीच्या या खेळात कसं जुळणार ‘शुभम-कीर्ती’चं नातं…\nस्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत नवा ट्विस्ट लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात. शुभम आणि कीर्तीच्या बाबतीतही काहीसं असंच घडताना दिसतंय. बॉम्बस्फोटामध्ये आई-वडिलांचं...\nअनिरुद्ध-संजनाच्या नात्याविषयी कळल्यानंतर काय असेल अरुंधतीचा निर्णय\nस्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिका रंजक वळणावर स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. लग्नाच्या २५...\nरमा करू शकेल का आपल्या सौभाग्याचं रक्षण स्वामिनी | कलर्स मराठी\nस्वामिनी मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. निरागसपणे वाड्यात बागडत, हसण्याने सार्यांना मोहात पाडत आणि पेशवाई संस्कारात घडत आपल्या रमाबाई मोठ्या झाल्या आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-rashi-bhavishya/rashi-bhavishya-of-9-february-2020/articleshow/74009104.cms", "date_download": "2020-09-29T10:50:18Z", "digest": "sha1:PSRHBOKS6XE7WJJ7NM7XC7OQUHIE36UX", "length": 12341, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nToday Rashi Bhavishya - 9 feb 2020 कुंभ: अडचणी चर्चा केल्यानेच सुटतील\n- पं. डॉ. संदीप अवचट\nमेष : खोचक नातेवाइकांपासून लांब राहा. कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर जिव्हाळ्याचे क्षण अनुभवाल. नोकरदारांनी कामात एकाग्रता ठेवावी.\nवृषभ : श्रीमंत माणसांच्या यादीत स्थान आर्थिक बचत केल्यानेच मिळेल. कौटुंबिक गरजांकडे दुर्लक्ष करू नये. महत्त्वाच्या कामात यश मिळेल.\nमिथुन : कामानिमित्त प्रवास घडतील. आजचा दिवस काही अंशी प्रतिकूल राहील. उधारीचे व्यवहार त्वरित पूर्ण करावेत.\nकर्क : कलेच्या क्षेत्रातील मंडळींना भरघोस यश मिळेल. आर्थिक नियोजन करताना घरगुती नातेसंबंधात गैरसमज होण्याची शक्यता. व्यवसायात भागीदाराची साथ लाभेल.\nसिंह : नोकरदारांना पैशाची चणचण भासेल. विरोधकांच्या कारवाया वाढतील. आध्यात्मिक प्रगती होईल.\nकन्या : सुखाचे महत्त्व दु:ख आल्यावरच कळते. आर्थिक बचत करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब कराल. वरिष्ठांकडून महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाईल.\nतुळ : सर्वांच्या उपयोगी पडण्यासारखे सुख नाही. आर्थिक गुंतवणूक कायद्याच्या चौकटीत राहूनच करा. घरगुती वाद टाळा.\nवृश्चिक : उत्साह व उमेदीने भरलेला दिवस. विविध खे��ांमध्ये मन रमेल. आततायीपणाने निर्णय घेणे महागात पडेल.\nधनु : पैशाचा अपव्यय करू नका. संततीसंदर्भात निर्णय घेताना डोके शांत ठेवा. व्यावसायिकांना प्रयत्नांती परमेश्वर याची प्रचिती येईल.\nमकर : अडकलेली धनविषयक कामे आज मार्गी लागतील. पती-पत्नी दोघांनी एकमेकांशी विसंवाद होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जादा कामाचा बोजा पडेल.\nकुंभ : अडचणी चर्चा केल्यानेच सुटतील. आप्तेष्टांकडून सुखद बातमी मिळेल. संततीच्या शैक्षणिक यशाने भारावून जाल.\nमीन : नवीन व्यवसायिक योजना प्रत्यक्षात येण्यासाठी त्या आधी पटवून द्या. आर्थिक बाजू भक्कम असेल. आवडत्या व्यक्तीशी वाद घालणे नकोच.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकृषी विधेयकाविरोधात आंदोलन सुरुच, १ ऑक्टोबरला देशव्यापी रेलरोको\nएटीएममधून करोना संसर्गाचा धोका; अशी घ्या काळजी\nभाजप मेलेल्यांच्या टाळू वरचं लोणी खाऊ पाहतेय - सचिन सावंत\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nबातम्यानवरात्र, दसरा, कोजागिरी पौर्णिमा; पाहा, ऑक्टोबरमधील सण-उत्सव\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगआई व बाळ दोघांसाठी धोकादायक असतात प्रेग्नेंसीमध्ये मिळणारे ‘हे’ संकेत\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशनTraditional Saree पाच प्रकारच्या सुंदर पारंपरिक साड्या\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nकरिअर न्यूजMHT CET 2020: पीसीएम ग्रुपचे हॉलतिकीट जारी\nदेशसरकारी 'दबावतंत्रा'चा आरोप; मानवाधिकार संघटनेचं भारतात काम बंद\nसिनेन्यूजपाकिस्तान सरकारमुळे नाही तुटणार कपूर घराण्याची वडिलोपार्जित हवेली\nगुन्हेगारीपुण्यातील आमदाराच्या घरावर छापे; २ अलीशान कार, कागदपत्रे जप्त\nदेशपंतप्रधान मोदी यांची विरोधकांवर खरमरीत टीका, म्हणाले...\nविदेश वृत्तमतदानापूर्वी अमेरिका क्षेपणास्त्र हल्ला करणार; चीनची धाकधूक वाढली\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/pmc-online-tax-collection/", "date_download": "2020-09-29T09:53:47Z", "digest": "sha1:DTIUQL6YCGXQ3OWZSESRUXXZ5ZU5EMJP", "length": 2735, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "PMC Online tax collection Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPMC Property Tax: मिळकतकर भरण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ – महापौर\nएमपीसी न्यूज - मिळकत कर भरण्यासाठी आज (31 मे) शेवटचा दिवस असून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मोठा दिलासा देण्यासाठी ही मुदत 30 जूनपर्यंत वाढण्यात आली असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या संदर्भातील आदेश महापौर मोहोळ…\nKalewadi news: संस्थेच्या बनावट लेटरपॅडवर मच्छिंद्र तापकीर यांच्याकडून पत्रव्यवहार\nPune News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे हेल्पलाईन\nMarathi Rap Song : ‘इज्जतीत घरी रहा’ रॅप साँग प्रदर्शित\nPune News : नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध : पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड\nHinjawadi Crime : पिस्तुलाचा धाक दाखवून कार चोरण्याचा प्रयत्न\nChakan Crime : घरफोडी करून दुकानातून 16 एअर पिस्टल चोरीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A/%E0%A5%A7%E0%A5%A8", "date_download": "2020-09-29T12:15:22Z", "digest": "sha1:DQN5XWXXIYUNLRENQB5GAPHXI75TMTMC", "length": 5130, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपव��� | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n१७:४५, २९ सप्टेंबर २०२० नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नवीन पानांची यादी हे सुद्धा पहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nछो मुंबई ११:१८ +२१ Yadnya78 चर्चा योगदान खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nमुंबई ११:१० +१,८२६ Yadnya78 चर्चा योगदान आशय जोडला खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-bookshelf-ashish-tagade-marathi-article-2296", "date_download": "2020-09-29T11:14:42Z", "digest": "sha1:2WBMTBKQVRPWKXCV3FV2N5CIX6ZNGN6O", "length": 13964, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Bookshelf Ashish Tagade Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसाने गुरुजींचे अनोखे कार्य\nसाने गुरुजींचे अनोखे कार्य\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nआपणा सर्वांना साने गुरुजी माहीत आहेतच. त्यांचे कार्य, सामाजिक काम याबद्दल अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. साने गुरुजींच्या कार्याचा अनोखा धांडोळा हेरंब कुलकर्णी यांनी ‘शिक्षकांसाठी साने गुरुजी’ या पुस्तकातून घेतला आहे. साने गुरुजींचे नाव उच्चारल्यावर आपल्या डोळ्यासमोर सहाजिकच ‘श्यामची आई’ हे पुस्तक किंवा चित्रपट येतो. परंतु साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ व्यतिरिक्त एकूण ११३ पुस्तके लिहिली आहेत. आपल्या हे गावीही नसते. या पुस्तकातून साने गुरुजींच्या भावविश्वात आपल्याला जाता येते. हे पुस्तक साने गुरुजींचे चरित्र नसून त्यांच्या कार्याची एका शिक्षकाने घेतलेली दखल आहे. यासाठी हेरंब कुलकर्णी यांनी साने गुरुजींच्या जन्मठिकाणासह; त्यांनी जिथे-जिथे शिक्षक म्हणून काम केले, त्या शाळांना भेटी दिल्या. साने गुरुजींच्या जन्मगावी पालघरला वारंवार जाऊन त्यांनी साने गुरुजींचा ���मजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न पुस्तकातून दिसतो. आजही राज्यभरात साने गुरुजींबद्दल आकर्षण आहेच. यासाठी त्यांच्या ठायी असलेली निरागसता, त्यांनी स्वतः:मध्ये जपलेले लहान मूल हे जास्त कारण आहे. साने गुरुजींनी ५१ व्या वर्षीही ती निरागसता, कोमलता, संवेदना जपली. खरंतर साने गुरुजींना त्यामुळेच आजही मानले जाते. गुरुजींचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतानाची हेरंब कुलकर्णी यांनी सांगितलेली आठवण पुस्तकाविषयीच्या भावना व्यक्त करते. ते पु. ग. वैद्यांना भेटले आणि ‘मला राज्यभरातील शाळा पाहायच्या आहेत, तर मी काय बघू’ असा प्रश्न केला. त्यावर वैद्य म्हणाले, ‘तिथल्या शिक्षकांना विचार, ढसाढसा रडलात, या घटनेला किती वर्षे होऊन गेली’ असा प्रश्न केला. त्यावर वैद्य म्हणाले, ‘तिथल्या शिक्षकांना विचार, ढसाढसा रडलात, या घटनेला किती वर्षे होऊन गेली’ हा प्रश्न खूप मोलाचा आहे. यामध्ये शिक्षकांमध्ये असलेली संवेदनशीलता अधोरेखित होते. साने गुरुजी मुलांसाठी रोज भित्तिपत्रके लिहीत. आजही परिस्थिती राहिलेली नाही. साने गुरुजींसारखी तळमळ शिक्षकांत आणायची कुठून या प्रश्नाने व्यतीत होऊन त्या अनुषंगाने साने गुरुजींचा शोध घेतला गेला आहे.\nपुस्तकाची मांडणी दोन भागात केली आहे. पहिल्या भागात साने गुरुजी शिक्षक म्हणून कसे होते, त्यांनी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कसा पुढाकार घेतला याचा वेध या पुस्तकातून चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे. मुलांनी काय करावे, यासाठी गुरुजींची अपेक्षा वेधक शब्दात मांडली आहे. विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने योग्य काय याचा आढावा वेगवेगळ्या प्रकरणांतून घेतला आहे.\nदुसरा भाग अर्थातच शिक्षकांसाठी आहे. आजच्या काळात साने गुरुजींचे महत्त्व वेगवेगळ्या प्रकरणांतून अधोरेखित केले आहे. साने गुरुजी आणि संवेदनशीलता हे समीकरणच आहे. हा धागा पकडून गुरुजींच्या जीवनातील काही प्रसंगातून संवेदनशीलता कशी असावी, याचे मार्मिक भाष्य केले आहे. गुरुजींच्या काळातील आणि आजच्या काळातील संवेदनशीलता याची सांगड घालताना वस्तुस्थितीवर सडेतोड भाष्य केले आहे. गुरुजींची संवेदनशीलता किती उच्च दर्जाची हे सांगत असताना आताची परिस्थिती किती बिघडली आहे, याची जाणीवही करून दिली आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढले असताना समाजाची नैतिक��ा का घसरली समाजातील संवेदनशीलता रसातळाला का जाते समाजातील संवेदनशीलता रसातळाला का जाते याचे विवेचन केले आहे. शिक्षणाने साक्षरतेचे प्रमाण वाढले परंतु संवेदनशीलतचे काय याचे विवेचन केले आहे. शिक्षणाने साक्षरतेचे प्रमाण वाढले परंतु संवेदनशीलतचे काय हा प्रश्न खूप काही सांगून जातो. सद्यःस्थितीत अनेक प्रश्न केवळ संवेदनशीलतेच्या अभावी निर्माण होत आहेत. संवेदनशीलता निर्माण होण्यासाठी शाळांतून विविध प्रयोग केले पाहिजेत, याची मीमांसाही पुस्तकातून केली आहे.\nसाने गुरुजी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जेवढे योग्य आहेत, तितकेच पालकांच्या दृष्टीनेही आहेत. आजचे पालकच दूरदर्शन, मोबाईल, संगणक गेम यामध्ये रममाण झाले आहेत. ते मुलांना काय सांगणार. मुलांवर संस्कार करण्यासाठी स्वतः: त्याप्रमाणे वागणे अपेक्षित असते. ‘श्यामची आई’ हे पुस्तक त्यामुळेच मुलांइतकेच पालकांसाठीही महत्त्वाचे आहे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या तीनही घटकांवर एकत्रित सुसंस्कार करण्यासाठी ‘साने गुरुजी’ ही एकमेव योग्य मात्रा आहे.\nगुरुजींचे केवळ स्मरण करून उपयोग नाही, त्यासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. केवळ चर्चा करून उपयोग नाही, ती निष्फळ ठरू शकते, त्यासाठी प्रत्यक्ष आचरण करणे गरजेचे आहे. गंभीर सामाजिक परिस्थितीत शिक्षकांच्या माध्यमातून समाजात बदल घडून येऊ शकतात. समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या गुरुजींचे त्यांच्या मृत्यूनंतर ६५ वर्षांनी स्मरण समाजातील संवेदना जागृत करण्यासाठी उपयुक्त आहे.\nपुस्तक परिचय साने गुरुजी चित्रपट शिक्षक शाळा\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-editorial-ruta-bawadekar-marathi-article-2269", "date_download": "2020-09-29T11:43:25Z", "digest": "sha1:5GJ2HF7ZJPSPYPBRUGLAKFPSPPXCDUL5", "length": 14113, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Editorial Ruta Bawadekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशनिवार, 8 डिसेंबर 2018\nशालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन हा नेहमीच चर्चेचा विषय होत असतो. दर काही दिवसांनी हा मुद्दा चर्चेत येत असतो. आताही काही दिवसांपूर्वी शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन आणि पहिली-दुसरीतील मुलांचा गृहपाठ यावर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने काही सूचना केल्या आहेत. न्यायालयानेही काही दिवसांपूर्वी यावर टिप्पणी केली होती.\nदप्तराचे ओझे आणि गृहपाठाचा बडगा यामुळे विद्यार्थी अगदी मेटाकुटीला येतात. केंद्र सरकारने त्यांना दिलासा देण्याचे ठरवलेले दिसते. त्यानुसार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दप्तरांचे वजन, विविध विषयांचे अध्यापन आणि गृहपाठ याबाबत मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. शैक्षणिक संस्थांनी इयत्ता पहिली आणि दुसरीतील विद्यार्थ्यांना गृहपाठ देऊ नये, अशी स्पष्ट सूचना केंद्राच्या आदेशात देण्यात आली आहे. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दप्तराचे कमाल वजन ठरवण्यात आले आहे. त्यानुसार पहिली व दुसरीसाठी दप्तराचे वजन दीड किलोपेक्षा जास्त असू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (एनसीईआरटीने दिलेली वजनाची मर्यादा आणि दप्तराचे प्रत्यक्ष वजन याबाबत एक तक्ता वर दिला आहे. त्यावरून विसंगती लक्षात यावी.)\nराष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) निर्धारित केल्यानुसार शाळांनी पहिली व दुसरीसाठी भाषा व गणिताशिवाय अन्य विषय शिकवू नयेत. तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांना भाषा, ईव्हीएस (एनव्हायर्नमेंट स्टडीज) आणि गणिताशिवाय अन्य विषय शिकवू नयेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना अतिरिक्त पुस्तके, वह्या व अन्य शैक्षणिक साहित्य आणण्याची सक्ती करू नये, असे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिले आहेत.\nमात्र, शैक्षणिक संस्था मनावर घेत नाहीत त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या खांद्यावरचे ओझे कायमच आहे, असे या संदर्भात ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत आढळले आहे. याबाबत नेमक्या काय उपाययोजना कराव्यात हेच या शिक्षण संस्थांना कळेनासे झाले आहे. त्यामुळे पालकही मेटाकुटीला आले आहेत. ही पाहणी प्राथमिक स्वरूपात होती. त्यामध्ये दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन तपासण्यात आले. हे वजन कमी करण्यासाठी शाळांनी वेळापत्रकात बदल केले. पायाभूत सुविधा अद्ययावत केल्या. शाळा आणि घरी असे पुस्तकांचे दोन संच घेण्यात आले, पुस्तके ठेवण्यासाठी शाळांत लॉकरसारख्या सुविधा पुरवण्यात आल��या, मुलांनी फक्त दोन ते तीन वह्या घेऊन याव्यात असे सांगण्यात आले, तरीही अजूनही ओझे कमी झालेले दिसत नाही. शाळांत होणाऱ्या बैठकांमध्ये या वजनासंदर्भात सूचना केल्या जातात, पण पालक त्याकडे फार गांभीर्याने पाहात नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.\nतसेच, न्यायालय आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात येऊ न शकल्याने आतापर्यंत सुमारे चार लाखांवर विद्यार्थ्यांच्या पाठीवर क्षमतेपेक्षा अधिक ‘शिक्षणाचा भार’ कायम आहे. शिक्षण विभागाने राज्यातील २३ हजार ४४३ शाळांमधील सुमारे चार लाख १७ हजार ८९३ विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केली. त्यात मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, सांगली, नाशिक, नंदुरबार, धुळे, अकोला, यवतमाळ, नागपूर, वाशीम, लातूर, जालना, हिंगोली या १५ जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर मानकाप्रमाणे दप्तराचे वजन असल्याचे पाहणीत आढळले. म्हणजे उर्वरित जिल्ह्यांत विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचा अतिरिक्त बोजा असल्याचे शिक्षण विभागानेच मान्य केले आहे.\nन्यायालय काय किंवा सरकार काय, अशा प्रकारच्या सूचना करते तेव्हा विद्यार्थ्यांना हे ‘ओझे’ झेपणारे असावे, एवढाच त्यामागचा उद्देश असतो. अलीकडे स्पर्धा खूप वाढली आहे, त्याबरोबर अभ्यासही वाढला आहे. तेव्हा किमान दप्तराचे ओझे तरी कमी किंवा योग्य असावे अशी अपेक्षा वावगी म्हणता येणार नाही. वास्तविक, अभ्यासाखेरीजही या विद्यार्थ्यांना आयुष्य असावे अशीही सूचना करायला हवी. या अभ्यासाच्या ताणात अनेक मुले खेळणेच विसरली आहेत. पालकांनीही आपल्या पाल्यांना थोडा मोकळा वेळ द्यायला हवा. शाळा-क्लासेसच्या शिक्षकांनीही सहानुभूतिपूर्वक विचार करायला हवा. आपले मूल हसणे-खेळणेच विसरले आहे ही भावना फार त्रासदायक असते. पण लाटेबरोबर वाहात जाण्यापेक्षा प्रत्येकाने वेगळा विचार करून मुलांना वाढवायला हवे. आज सरकार दप्तराचे ओझे कमी करू पाहते आहे, उद्या कदाचित या हसण्या-खेळण्यावरही मार्ग काढेल.. पण प्रत्येकवेळी सरकारनेच का पुढाकार घ्यावा आपणही आपल्या पातळीवर प्रयत्न करायला काय हरकत आहे\nदप्तराचे ओझे सरकार शिक्षण शाळा शिक्षण संस्था\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nस���ाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/author/sandipkapdeeprabhat-net/", "date_download": "2020-09-29T10:55:26Z", "digest": "sha1:NKWEVM2KTPNVGM4C4CE6QORLSYFNSA2H", "length": 4266, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रभात वृत्तसेवा, Author at Dainik Prabhat", "raw_content": "\nमृत्यूचंही राजकारण केलं जात असल्याचा एक नवीनच खेळ- रोहित पवार\nपावसाचा जोर वाढत असल्याने पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पुराचे संकट\nबिहारमध्ये 6 सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nकॉंग्रेसमधील 100 नेत्यांचे सोनिया गांधींना पत्र; नेतृत्व बदलण्याची केली मागणी\nराजस्थानात महिनाभराच्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा\nचीनमध्ये करोनामुक्त रुग्णांना पुन्हा संसर्ग\nअंतिम वर्षाच्या परीक्षांवरील टांगती तलवार कायम\nशत्रूने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर- राजनाथ सिंह\nपंतप्रधान मोदी स्वातंत्र्यदिनी कुठली घोषणा करणार\nस्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सैन्य दल “आत्मनिर्भर’\nसिझेरियम ऑपरेशमध्ये महिलेचा मृत्यू प्रकरणात दोन डॉक्टरांना दहा वर्षे तुरूंगवास\nनोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचारी लेखणी बंद आंदोलन करणार\nज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला\nएम्सच्या रिपोर्टमुळे भाजपाचे राजकारण करण्याचे षडयंत्र उघड\nमराठा समाजा नंतर आता धनगर समाजाची कोल्हापूरात गोलमेज परिषद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/air-india-plane-crash-at-kozhikode-airport-runway-should-be-expanded-immediately-zws-70-2240841/", "date_download": "2020-09-29T10:37:28Z", "digest": "sha1:27P65O2GUS74ON4DGF4JGZWPHG2HZPJ7", "length": 15185, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "air india plane crash at kozhikode airport runway should be expanded immediately zws 70 | धावपट्टीचे विस्तारीकरण तातडीने व्हावे | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nधावपट्टीचे विस्तारीकरण तातडीने व्हावे\nधावपट्टीचे विस्तारीकरण तातडीने व्हावे\nकोझिकोड येथील विमान दुर्घटनेनंतर ‘डीजीसीए’च्या माजी प्रमुखांची स्पष्टोक्ती\nएक्स्प्रेस वृत्तस��वा | August 9, 2020 02:47 am\nकोझिकोड येथील विमान दुर्घटनेनंतर ‘डीजीसीए’च्या माजी प्रमुखांची स्पष्टोक्ती\nहैदराबाद : केरळमधील कोझिकोड येथील टेबलटॉप धावपट्टीवर शुक्रवारी झालेल्या विमान अपघातास अनेक घटक कारणीभूत असू शकतात, पण तातडीने या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्याची गरज आहे, असे मत नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) माजी प्रमुख इ. के. भारतभूषण यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे ही धावपट्टी तयार करण्यात त्यांचाच पुढाकार होता.\nशुक्रवारी रात्री दुबईहून आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान धावपट्टीवरून घसरत जाऊन दरीत कोसळून १८ जण ठार झाले. याबाबत त्यांनी सांगितले की, कोझिकोडमधील करीपूर विमानतळावरची धावपट्टी १९८८ मध्ये तयार करण्यात आली. त्यानंतर २०१२ मध्ये हवाई वाहतूक महासंचालनालयाचा प्रमुख असताना मी या विमानतळावरील सुरक्षा त्रुटींमुळे तेथून विमान उड्डाणे बंद करण्याचा इशारा दिला होता. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने कोझिकोडची धावपट्टी विस्तारण्याची सूचना अनेकदा केली होती. दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी झाली नाही. महासंचालक असताना मी त्यासाठी प्रयत्न केले. पण त्याला स्थानिक पातळीवर जमीन अधिग्रहणाबाबत विरोध झाला होता. निदान आता तरी सर्वाना या प्रकरणाचे गांभीर्य कळले असेल. हा विमानतळ झाला तेव्हा मी जिल्हाधिकारी होतो. नंतर हवाई वाहतूक संचालनालयाचा महासंचालक असताना मी धावपट्टीच्या विस्तारासाठी प्रयत्न केले, कारण मंगळुरुची दुर्घटना डोळ्यासमोर होती पण लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.\n१९८८ मध्ये हा विमानतळ झाला, तेव्हा तुम्ही मल्लापूरमचे जिल्हाधिकारी होतात याकडे लक्ष वेधले असता त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आम्ही जमिनी ताब्यात घेतल्या. प्रक्रिया पूर्ण केली, पण मोठे विमान उतरवण्यासाठी ती जागा पुरेशी नव्हती.\nहवाई वाहतूक संचालनालयाचे महासंचालक असताना करीपूर विमानतळ बंद करण्याचा इशारा इ. के . भारतभूषण यांनी दिला होता. त्याबाबत त्यांनी सांगितले की, विमानतळांच्या निगा व दुरुस्तीवर दुमत असू शकत नाही. त्यामुळे एकदा मी करीपूर विमानतळावरून उड्डाणे बंद करण्याचा इशारा दिला होता. मी मूळ मलबारचा आहे, त्यामुळे हा विषय मला जवळचा आहे. त्या वेळी सर्वेक्षण करण्यास गेलेल्या चमूला लोकांनी मारहाण केली, होती पण आम्हाला अधिक जमीन हवी होती. त्या वेळी थोडी जास्त जमीन मिळाल्याने तडजोड झाली. धावपट्टीवर विमान आल्यानंतर त्याला सुरक्षा क्षेत्रापलीकडे थोडी जागा मिळेल एवढी स्थिती निर्माण झाली. कालचा अपघात हा विमानाचा वेग हा त्या क्षेत्राला भेदून जाण्याइतका असल्याने झाला. त्यामुळे धावपट्टीची भिंत तोडून ते दरीत कोसळले. काल कोसळले ते विमान लहान होते, पण धावपट्टीची काळजी घेणे आवश्यक होते. आता हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या चौकशीत वैमानिकांची मानसिक स्थिती, त्यांना पुरेशी झोप मिळाली होती की नाही, ते काही औषधे घेत होते का, याचा विचार केला जाईल. ही चौकशी व्यापक असते. धावपट्टीतील दोषही तपासले जातील. तूर्त अहवालाची वाट पाहणे आपल्या हातात आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 .. अन् कॅप्टन साठे आईच्या वाढदिवसाला पोहोचलेच नाहीत\n2 ‘मशीद आवारातील भूमिपूजनाचे आदित्यनाथांना निमंत्रण’\n3 मोदींच्या आवाहनाला राहुल गांधींचा प्रतिसाद; “ते सत्य सांगून या सत्याग्रहाची सुरूवात कराल का\n...त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख ��ोतं -जयंत पाटीलX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-desh-jilha/bharatratna-should-be-given-lokshahir-anna-bhau-sathe-says-ncp-mp-srinivas-patil", "date_download": "2020-09-29T11:49:48Z", "digest": "sha1:CLYJ5FHD5TRZ5MWBJBJ3SWUQRPLJNXVK", "length": 13529, "nlines": 193, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Bharatratna should be given to Lokshahir Anna Bhau Sathe Says NCP MP Srinivas Patil | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयासाठी श्रीनिवास पाटलांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र\nयासाठी श्रीनिवास पाटलांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र\nयासाठी श्रीनिवास पाटलांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र\nयासाठी श्रीनिवास पाटलांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र\nबुधवार, 5 ऑगस्ट 2020\nअण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशी मागणी आहे. अण्णा भाऊ यांनी दिलेल्या साहित्य व सामाजिक योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा. त्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही राज्य शासनातर्फे करावी, अशी विनंती खासदार पाटील यांनी केली आहे.\nकऱ्हाड : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा. त्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.\nमुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे खासदार पाटील यांनी पत्र पाठवून लेखी मागणी केली आहे. पत्रात म्हटले आहे, की तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे यांचे जन्मगाव सातारा जिल्ह्यातील पण, नंतरच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगांव आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी वेगळे मराठी भाषिक राज्य निर्माण करण्याची मागणी गाण्यातून, पोवाड्यातून, लावण्यांतून केली होती.\nमाजी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतिया काहिली.. ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांनी लिहिलेली व गायलेली लावणी गाजली होती. अण्णा भाऊ साठेंनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये 1959 मध्ये लिहिलेल्या फकिरा या कादंबरीला 1961 मध्ये राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पु���स्कार मिळाला आहे.\nत्यांच्या लघुकथांचा संग्रह बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि 27 अ- भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झाला आहे. कादंबरी आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील गाणी लिहिली आहेत. कऱ्हाड लोकसभा मतदारसंघाचा खासदार असताना वाटेगाव गाव त्या मतदारसंघात समाविष्ट होते. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यातर्फे प्रयत्न केले होते.\nत्यावेळी अण्णा भाऊ साठे यांच्या वाटेगाव येथील स्मारकास मदत केली होती. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशी मागणी आहे. अण्णा भाऊ यांनी दिलेल्या साहित्य व सामाजिक योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा. त्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही राज्य शासनातर्फे करावी, अशी विनंती खासदार पाटील यांनी केली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nकोरोना रूग्णांना वेळेत उपचारासाठी सातारा राष्ट्रवादीची विशेष हेल्पलाईन\nकोरेगाव : जिल्ह्यात कोरोनाबाधितांना लवकर उपचार मिळावेत, त्यांच्या नातेवाइकांची धावपळ होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षाच्या...\nशुक्रवार, 25 सप्टेंबर 2020\nसाताऱ्यात रेल्वेचे थांबे वाढविण्यासह प्रवाशांची सुरक्षितता वाढवा : श्रीनिवास पाटील\nकऱ्हाड : सातारा जिल्ह्यातून जाणा-या लोहमार्गावर रेल्वेचे थांबे वाढवण्यासह प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सातारा रेल्वे पोलिस ठाणे सुरू करावे, अशी मागणी...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nभाजपला खरोखर मराठा आरक्षण द्यायचे होते का, हाच प्रश्न आहे : पृथ्वीराज चव्हाण\nकऱ्हाड : भाजपच्या देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सरकार 2014 रोजी सत्तेत आले. त्यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न...\nबुधवार, 23 सप्टेंबर 2020\nकेंद्र सरकारने याचिकाकर्ते होऊन मराठा आरक्षण लढ्यास बळ द्यावे : श्रीनिवास पाटील\nकऱ्हाड : मराठा समाज आरक्षणाचा लढा सनदशीर मार्गाने लढत आहे. केंद्र सरकारने सक्रीय सहकार्याने या लढ्यास बळ द्यावे, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील...\nसोमवार, 21 सप्टेंबर 2020\nसह्याद्री व्याघ्र प्रकल्प; बोगस वनपाल भरतीत अधिकाऱ्यांचीच होणार चौकशी\nकऱ्हाड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्���ाच्या ढेबेवाडी येथील कार्यालयात ढेबेवाडी, आटोली येथे दोन वनपालपदाची बोगस पदांच्या भरती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी...\nसोमवार, 21 सप्टेंबर 2020\nकऱ्हाड karhad साहित्य literature भारत भारतरत्न bharat ratna पुरस्कार awards खासदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare सांगली sangli महाराष्ट्र maharashtra नाटक लोकसभा लोकसभा मतदारसंघ lok sabha constituencies शरद पवार sharad pawar वर्षा varsha\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://bhutkatha.com/book/1720/50151", "date_download": "2020-09-29T10:52:08Z", "digest": "sha1:ZEL3H6KQ6JEOTKADDVLEKX4GBYOYXMBN", "length": 5557, "nlines": 68, "source_domain": "bhutkatha.com", "title": "निळावंती. Read Stories in Marathi", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nनिळावंती आणि पशूंची भाषा\nह्या पुस्तकात घुबड, गरुड, डोमकावळे इत्यादी पक्षी योनीतील प्राण्याशी बोलण्याचे मंत्र आहेत पण कुठलाही मंत्र काम करत नाही. ह्याचे मुख्य कारण म्हणजे हे मंत्र सर्वसाधारण पक्ष्यासाठी नसून पक्ष्यांच्या रूपांत असणाऱ्या दिव्य आत्म्याशी संवाद साधण्यासाठी आहेत. आपणाला जर असे आत्मे पाहण्याची अध्यात्मिक शक्ती नसेल तर हे मंत्र सुद्धा व्यर्थ आहेत.\nनिळावंती ग्रंथात अनेक अंजने करण्याचे सुद्धा मंत्र आणि कृती आहे. ह्यांत रात्री दिसण्यासाठी मार्जार अंजन अतिशय उपयुक्त असून अनेक तांत्रिक ते सहजपणे वापरतात. पण इतर अनेक अंजने पृथ्वीवरून दिव्य लोकांत जाण्यासाठी असलेली द्वारे शोधण्यासाठी आहेत. मुळांतच अशी द्वारे अत्यंत कमी असल्याने साधारण माणसाला त्यांचा काहीही फायदा नाही.\nह्याशिवाय अन्न नासू नये, अन्नाला किडे लागू नयेत इत्यादी साठी जे मंत्र आहेत ते खूप प्रसिद्ध आहेत आणि वापरले सुद्धा जातात.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nनिळावंती ग्रंथ आणि गैरसमज\nनिळावंती आणि पशूंची भाषा\nनिळावंती एक असे पुस्तक आहे ज्याच्या विषयी अनेक चुकीच्या अफवा पसरवल्या जातात. असे सांगितले जाते कि निळावंती ग्रंथाच्या वाचनाने लोक वेडे होतात इत्यादी. पण सत्य काय आहे इथे जाणून घेऊया.\nनिळावंती एक असे पुस्तक आहे ज्याच्या विषयी अनेक चुकीच्या अफवा पसरवल्या जातात. असे सांगितले जाते कि निळावंती ग्रंथाच्या वाचनाने लोक वेडे होतात इत्यादी. पण सत्य काय आहे इथे जाणून घेऊया. Nilavanti is a book of ancient secret techniques of talking to animals. This book was banned by Indian government and the rumor says people who read it go mad. Is this really true What is the history of this book \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/other-entertainment-news-marathi/", "date_download": "2020-09-29T10:42:42Z", "digest": "sha1:GYHZEBOUSXWLRFKI2ZIBLJJPGNUM53EN", "length": 12875, "nlines": 180, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Other Entertainment News, Regional Cinema, Celebrity Gossips, Controversies in Marathi, मनोरंजन इतर बातम्या - Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २९, २०२०\nAcer India's Brand Ambassadorएसर इंडियाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सोनू सूद करारबद्ध\nमुख्य चेहरा म्हणून सोनू (Sonu Sood ) नेतृत्व करत असलेल्या या ब्रँडचे लोकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सबल करून देशातील विकासाच्या दुसऱ्या अध्यायाला चालना देणे हे मुख्य ध्येय्य आहे. एसर इंडिया (Acer India) ह्या अग्रगण्य पीसी ब्रँडने बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूदला आपला ब्रँड अॅम्बेसेडर ( brand ambassador) केल्याची (contracted ) घोषणा केली. तंत्रज्ञानाद्वारे लोकांचे जीवन सुधारण्याच्या\nअमेझॉन प्राईम व्हिडिओ वेबसीरिजइंटरनॅशनल एमी अवॉर्डसाठी या वेबसीरिजला यंदा मिळाले नामांकन\nLyricist Abhilash‘इतनी शक्ति हमें देना दाता’चे गीतकार अभिलाष यांचे कॅन्सरने निधन\nRanu Mondal…म्हणून रानू मंडल पुन्हा विपन्नावस्थेत\nश्रीनगरजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, महाराष्ट्रातील सुपुत्र हुतात्मा\nCorona Side Effectसोन्यासारखी माणसे जात आहेत, कृपा करा, चित्रीकरणावर बंदी घाला : भालचंद्र कुलकर्णी\nसंपादकीयकृषी विधेयकाला विरोध, अकाली दलाचा एनडीएला ‘रामराम’\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nBody Mass Indexभारतीयांच्या आयडियल वजनात पडली इतक्या किलोंची भर, उंचीतही वाढ\nहेल्थभारतीयांचं आयुष्यमान वाढले, रजिस्ट्रार जनरल कार्यालयाच्या डाटातून खुलासा\nविशेष लेखफडणवीस-राऊत भेटीमुळे शिवसेनेत अस्वस्थता, शरद पवारांनी घेतली दखल\nसंपादकीयआता कृष्ण जन्मभूमीचा वाद, भाजपा अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे त्रस्त\nअधिक बातम्या इतर बातम्या वर\nरॉकीच्या भूमिकेसाठी मेहनतअभिनेता यश ‘केजीएफ २’ च्या चित्रीकरणासाठी सज्ज\nअनुष्का शेट्टीचे डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पणया तारखेला होणार ‘निशब्दम’ चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर\nCrackdown First Look Launchसुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी वूट सिलेक्टच्या क��रॅकडाउनचा फर्स्ट लूक लाँच केला\nVoot Selectवूट सिलेक्टने मॅग्नम ओपस क्रॅकडाउनचे पोस्टर अनावरण केले\nअमेझॉनवरील वेबसीरिज‘मिर्झापूर’च्या दुसऱ्या पर्वाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर\nगणेश चतुर्थीचा साधला मुहूर्त‘बँग बँग’ या मोठ्या अॅक्शन थ्रिलर फ्रँचायजीच्या लोगोचे अनावरण\nएमएक्स एक्सक्लुझिव्ह सीरिजमाझे स्वप्न ‘इडियट बॉक्स’ सीरिजमुळे झाले पूर्ण – शिवराज\nव्हिडिओद्वारे आत्महत्येची माहितीदाक्षिणात्य अभिनेत्री विजयालक्ष्मीचा आत्महत्येचा प्रयत्न\nटीव्हीवरही पाहानेटफ्लिक्स भारतात करत आहे स्वस्त मोबाइल प्लानची चाचणी\nमनोरंजन‘बंदिश बँडीट्स’मध्ये आहे पंडित रविशंकर यांची कहाणी \nस्टारडस्ट अफेअर पुस्तकाचे हक्क घेतले विकतनिखिल द्विवेदी करणार ममता कुलकर्णीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती\nसंगीतमय सीरिजअमेझॉन प्राइमने केली ‘बंदिश बँडिट्स’ सीरिजची घोषणा, ४ ऑगस्टपासून पाहता येणार\nनवा चित्रपटलूटकेस ३१ जुलैला होणार प्रदर्शित\nमनोरंजनडेझी शाह म्हणते, टीक- टॉक बंद केल्यामुळे बेरोजगार झालेल्यांबद्दल वाटते दु:ख\nअधिक मास कमला एकादशीनिमित्त पंढरपूरच्या मंदिरात फुलांची रास, एक टन फुलांनी सजले विठ्ठल रुक्मिणी मंदिर...\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nगॅलरीकिआ, एमजी आणि ह्युंदाई...भारतात येणार आहेत ४ जबरदस्त कार\nमंगळवार, सप्टेंबर २९, २०२०\nमुंबई राग व्यक्त करणं चांगलं पण त्यात विकृती नको - राऊतांचे कंगनाला प्रत्युत्तर\nहेल्थ आज जागतिक हृदय दिन, हार्ट फेल्युअरला निमंत्रण देणारी ७ धोकादायक कारणे\nविदेश भारत - चीन दरम्यान तणावपूर्ण स्थिती असताना एमजी मोटर्सचा मोठा निर्णय\nदेश उद्धव ठाकरेेंना तिने म्हटले जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री, मुंबईत गुंडाराज असल्याचीही टीका\nमुंबई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, सीएसएमटी स्थानकात होणार सुरक्षित प्रवेश\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-rajya-nagpur/balasaheb-thorat-said-mahavikas-aghadi-should-fight-elections-59477", "date_download": "2020-09-29T11:59:10Z", "digest": "sha1:VI56WWL3HO6X3EPK3L23HFTJWUVDB3YO", "length": 13798, "nlines": 194, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "balasaheb thorat said mahavikas aghadi should fight with elections | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबाळासाहेब थोरात म्हणाले, महाविकास आघाडीने निवडणुका सोबत लढाव्या \nबाळासाहेब थोरात म्हणाले, महाविकास आघाडीने निवडणुका सोबत लढाव्या \nबाळासाहेब थोरात म्हणाले, महाविकास आघाडीने निवडणुका सोबत लढाव्या \nबाळासाहेब थोरात म्हणाले, महाविकास आघाडीने निवडणुका सोबत लढाव्या \nसोमवार, 3 ऑगस्ट 2020\nवाळू चोरी रोखण्याबाबत शासनाने अनेक पाऊले उचलली आहेत. मंत्रीही स्वत: कारवाई करू शकतात. काही चुकीचे होत असल्यास तपासून पाहिले जाईल. काही त्रुटी असल्यास त्या जिल्हाधिकारी दूर करतील, असे महसूलमंत्री थोरात यांनी स्पष्ट केले.\nनागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यातील महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढाव्या, असा मानस कॉंग्रेसचा असल्याचे राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. कोरोनाबाबतचा आढावा थोरात यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की,\nआगामी महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने मिळून लढवावी, असा काँग्रेसचा मानस असला तरी याबाबत अद्याप कुठलाही प्रस्ताव नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nविरोधी पक्षनेत्यांच्या बैठकींना अधिकाऱ्यांना उपस्थित न राहण्याच्या आदेशावर उत्तर देताना ते म्हणाले की, हा आदेश फडणवीस मुख्यमंत्री असताच काढण्यात आला होता. प्रशासनाकडून त्याची फक्त अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे यावर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण गंभीर नाहीत. राज्य सरकार न्यायालयात मराठा समाचाजी बाजू प्रभावीपणे मांडत नाही. मराठा आरक्षणाच्या विषयाचे विनाकारण कुणी राजकारण करू नये. यासंदर्भात अशोक चव्हाण चांगले काम करताहेत. सातत्याने बैठका घेताहेत. देशातले नामांकित वकील आपण यासाठी उभे केले आहेत. त्यामुळे विनायक मेटेंनी केलेले आरोप निराधार आहेत.\nमराठा प्रश्नावर वातावरण दूषीत करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली. मराठा आरक्षणचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. हा निकाल लागल्यावरच मराठा आरक्षणानुसार पद भरती करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सारथी संस्थेची जबाबदारी ही काँग्रेसकडेच असून लवकरच नवीन मंत्र्यांकडे याची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे थोरात यांनी सांगितले. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, आ. विकास ठाकरे, राजू पारवे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते.\nवाळू चोरी रोखण्यातील त्रुटी दूर करणार\nवाळू चोरी रोखण्याबाबत शासनाने अनेक पाऊले उचलली आहेत. मंत्रीही स्वत: कारवाई करू शकतात. काही चुकीचे होत असल्यास तपासून पाहिले जाईल. काही त्रुटी असल्यास त्या जिल्हाधिकारी दूर करतील, असे महसूलमंत्री थोरात यांनी स्पष्ट केले. (Edited By : Atul Mehere)\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nअसा फसला होता तस्कर राजा गौससाठी जेल तोडण्याचा प्लान \nनागपूर : कुख्यात गुंड आणि नुकत्याच अमरावती मार्गावरील बोले पेट्रोल पंपाजवळ झालेल्या बिनेकर हत्याकांडातील मुख्य आरोपी चेतन हजारे याने नागपूर...\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\n...हा तर आमच्यासह पत्रकारांचाही अपमान : मोहन माकडे\nनागपूर : समाजकल्याण सभापतींच्या कक्षात विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांच्यासह आम्ही सदस्यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान सभापती कक्षात आल्या...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nसभापतींनी विरोधकांना कक्षाबाहेर काढले, मग काय...\nनागपूर : जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांनी आज समाजकल्याण सभापती नेमावटी माटे यांच्या कक्षात पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांशी संवाद...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\n‘जळाला रे जळाला, नागपूर करार जळाला’\nनागपूर : सन १९५३ मध्ये आजच्याच दिवशी नागपूर करार झाला होता आणि त्यानंतर १९६० संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. तेव्हापासूनच विदर्भावर अन्याय...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nनागपूर महापालिकेने मुख्यमंत्र्यांना कशासाठी मागितले ५०० कोटी \nनागपूर : कोरोनाशी दोन हात करताना महानग��पालिका आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या स्थितीमुळे पालिकेचे आर्थिक स्त्रोतही कमी...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nनागपूर बाळासाहेब थोरात कोरोना corona जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक मुख्यमंत्री प्रशासन मराठा आरक्षण उद्धव ठाकरे अशोक चव्हाण सरकार राजकारण वकील सर्वोच्च न्यायालय नितीन राऊत सुनील केदार विकास ठाकरे संजीव कुमार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/sambit-patra-booked-for-tweets-against-rajiv-gandhi-jawahar-lal-nehru", "date_download": "2020-09-29T12:08:10Z", "digest": "sha1:Z7YOUO6SKXAGSLI2UDQOVOWJTNQXQZRX", "length": 7703, "nlines": 69, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "संबित पात्रांवर काँग्रेसच्या २ फिर्यादी दाखल - द वायर मराठी", "raw_content": "\nसंबित पात्रांवर काँग्रेसच्या २ फिर्यादी दाखल\nनवी दिल्ली : भारताचे दोन माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व राजीव गांधी यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर लिहिल्याप्रकरणात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात छत्तीसगड व महाराष्ट्रात दोन फिर्यादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून दाखल झाल्या आहेत.\nपात्रा यांनी १० मे रोजी ट्विटरवरून माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु व राजीव गांधी यांच्यावर काश्मीर समस्या व १९८४मध्ये शीख दंगली व बोफोर्स घोटाळ्यासंदर्भात आरोप केले. या आरोपानंतर पात्रा यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांनी परत ट्विटवरून, “नेहरु व राजीव यांना भ्रष्ट म्हटल्याने काँग्रेसवाल्यांनी तक्रारी केल्या. नेहरुंनी काश्मीर समस्या जन्मास घातली, ते नसते तर काश्मीर समस्या निर्माण झाली नसती. राजीव गांधी यांनी बोफोर्स घोटाळा केला व ३ हजार शीखांचे हत्याकांड घडवून आणले, आता माझ्यावर तक्रारी दाखल करा,” असे आव्हान त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले.\nपात्रा एवढ्यावर थांबले नाहीत त्यांनी १० मेला पुन्हा एक ट्विट करून, “खरंच घोर कलियुग आले असून चोरांना चोर म्हटलं तर पोलिसात तक्रार केली जाते, आता काँग्रेस नेत्यांनी आपल्या शिक्षकांकडे जाऊन रडत रडत तक्रार करा,” असे पुन्हा आव्हान दिले. पात्रा यांनी आपले ट्विट मोठ्या प्रमाणात रिट्विट करण्याचे आवाहन समर्थकांना केले. हे ट्विट घराघरात पोहचले पाहिजे असेही ते म्हणाले.\nकाँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीत, कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार व दंगलीबाबत दोन्ही माजी पंतप्रधानांना कोणत्याही न्यायालयाने दोषी ठरवले नव्हते. आता देश कोरोना महासाथीशी मुकाबला करत असताना असे ट्विट करून देशातील विभिन्न धर्मांमध्ये, वर्गामध्ये, समाजामध्ये द्वेष पसरवला जात असून तो देशाच्या स्वास्थ्याकरता केवळ हानीकारक नव्हे तर देशातील शांतताही बिघडवणारा आहे, असे आरोप पात्रा यांच्यावर केले आहेत.\nरेल्वेकडून प्रवासी सेवा सुरू\nआता देशातल्या ७५ कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्यांवर लक्ष\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A5%A7%E0%A5%A9", "date_download": "2020-09-29T10:22:57Z", "digest": "sha1:6CRT233JIQ6NMYEG4TW6C6APRHVPS2QN", "length": 15496, "nlines": 706, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फेब्रुवारी १३ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< फेब्रुवारी २०२० >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\nफेब्रुवारी १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४४ वा किंवा लीप वर्षात ४४ वा दिवस असतो.\n४ = प्रतिवार्षिक पालन\n११३० - इनोसंट दुसरा पोपपदी.\n१५७५ - हेन्री तिसरा फ्रांसच्या राजेपदी.\n१६६८ - स्पेनने पोर्तुगालचा स्वातंत्र्य मान्य केले.\n१९३४ - चेलियुस्किन हे रशियाचे जहाज आर्क्टिक समुद्राच्या बर्फात अडकुन फुटले व बुडाले.\n१९४५ - दुसरे महायुद्ध - सोवियेत सैन्याने हंगेरीची राजधानी बुडापेस्ट काबीज केली.\n१९६० - फ्रांसने पहिली परमाणुबॉम्बची चाचणी केली.\n१९७१ - अमेरिकेच्या सैन्याची मदत घेउन दक्षिण व्हियेतनामने लाओसवर चढाई केली.\n१९७४ - सोवियेत संघाने अलेक्सांद्र सोल्झेनित्सिनला हद्दपार केले.\n१९८४ - युरी आंद्रोपोव्ह नंतर कॉन्स्टान्टीन चेरनेन्को सोवियेत संघाचा अध्यक्ष झाला.\n१९८८ - कॅनडात कॅल्गारी येथे पंधरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.\n२००१ - एल साल्व्हाडोरमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.६ तीव्रतेचा भूकंप. ४०० ठार.\n२००३ - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान\n२००८ - ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान केव्हिन रडने सरकारच्या वतीने तेथील स्थानिक आदिवासींची चोरलेल्या मुलांबद्दल माफी मागितली.\n२०१० - पुणे येथे दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. १७ ठार, ६० जखमी.\n१५९९ - पोप अलेक्झांडर सातवा.\n१८४२ - टेड पूली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१८५८ - हॅरी मोझेस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१८७९ - सरोजिनी नायडू, बंगाली कवियत्री.\n१८९४ - इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेंद्रे\n१९०४ - एडी डॉसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९११ - फैझ अहमद फैझ, पाकिस्तानी कवी.\n१९१५ - ऑॅंग सान, म्यानमारचा स्वातंत्र्यसैनिक.\n१९२३ - चक यीगर, नासाचा स्वनातीत विमान चालवणारा प्रथम वैमानिक.\n१९३३ - पॉल बिया, कामेरूनचा राष्ट्राध्यक्ष.\n१९४५ - विनोद मेहरा - हिंदी चित्रपट अभिनेता.\n१९५० - लेन पास्को, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९५७ - थेल्स्टन पेन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.\n१९६९ - सुब्रोतो बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n११३० - पोप ऑनरियस दुसरा.\n१२१९ - मिनामोटो नो सानेटोमो, जपानी शोगन.\n१३२२ - ॲंड्रोनिकस, बायझेन्टाईन सम्राट.\n१६६० - चार्ल्स दहावा, स्वीडनचा राजा.\n१९६८ - संगीत समीक्षक,गीतकार व कथालेखक गोपालकृष्ण भोबे\n१८८३ - रिचर्ड वॅग्नर, जर्मन संगीतकार.\n२०१२ - अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते उर्दू कवी, गीतकार.\nबीबीसी न्यूजवर फेब्रुवारी १३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nफेब्रुवारी ११ - फेब्रुवारी १२ - फेब्रुवारी १३ - फेब्रुवारी १४ - फेब्रुवारी १५ - (फेब्रुवारी महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: सप्टेंबर २९, इ.स. २०२०\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १८:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/topic/crops", "date_download": "2020-09-29T10:46:41Z", "digest": "sha1:NKLOTX3ORERLD7WQO335COUGKDUCWLTF", "length": 5275, "nlines": 161, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "crops", "raw_content": "\nजिल्ह्यात भूजल पातळीत वाढ\nडोंगरगण परिसरातील सर्वच पिके पाण्यात\nजोरदार पावसामुळे पिंपरी निर्मळमध्ये दाणादाण\nलागवड करूनही बटाट्याचे पीक नाही\nदेवळाली प्रवरा परिसरात संततधार पावसाने खरीप धोक्यात\nपिकांचे पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत द्या\nअतिपावसामुळे पाचेगावात काही पिके सडू लागली\nअतिवृष्टीने नगर तालुक्यात शेतकऱ्यांच्या पदरी 'निराशाच'\nराहुरी तालुक्यात हजारो हेक्टर पिके पाण्याखाली\nसुरगाणा : पावसाअभावी पिके संकटात\nपाथर्डी तालुक्याची पीक परिस्थिती सध्यातरी समाधानकारक\nनगर जिल्ह्यात खरीप हंगाम पेरणी पोहचली 95 टक्क्यांवर\nआर्द्राच्या पावसामुळे तालुक्यातील पिकांना संजीवनी\nकरोनाच्या गडबडीत ‘खरीपा’ची तयारी सुरू\nमार्चमधील अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील 33 हजार हेक्टर क्षेत्राला फटका\nनगर, शेवगाव, पाथर्डीत ‘अवकाळी’चा दणका\nपिकांसाठी आढळाचे पहिले आवर्तन सुरू\nजिल्ह्यात सहा लाख हेक्टवर रब्बीची पेरणी\nउत्पादन घटल्याने प्रमुख पिकांतून ‘नागली’ हद्दपार\nढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Citizens-of-Sindhudurg-agitate-to-open-the-border-in-Pedna.html", "date_download": "2020-09-29T09:50:42Z", "digest": "sha1:MV74NEEMNFV6YMMEA6YLSQIPEYX7DTP2", "length": 7175, "nlines": 64, "source_domain": "www.sthairya.com", "title": "सिंधुदुर्गातील नागरिकांचे पेडण्यात सीमा खुली करण्यासाठी आंदोलन", "raw_content": "\nसिंधुदुर्गातील नागरिकांचे पेडण्यात सीमा खुली करण्यासाठी आंदोलन\nस्थैर्य, सिंधुदुर्ग, दि. २: केंद्र सरकारच्या आदेशानुसार गोवा राज्यातील सर्व सीमा, तपासणी नाके गोवा सरकारने १ पासून पहाटेच सुरू केले. मात्र महाराष्ट्र सरकारने आपल्या भागातील सीमा खुली केली नसल्याने सिंधुदुर्ग भागातील नागरिकांनी आणि भाजप स्थानिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र भागातील सीमा खुल्या करण्यासाठी काल दि. १ रोजी सकाळी आंदोलन केले.\nतपासणी नाक्यावरील पोलीस अधिकार्यांवर दबाव आणून गोवा राज्याने आपल्या सर्व सीमा खुल्या केल्या आहेत. त्यामुळे सिधुदुर्गातील सर्व सीमा खुल्या कराव्यात अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलन चिघळू नये यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी जिल्हाधिकार्यांकडे चर्चा करून व सरकारचे परिपत्रक आल्यावर लगेच सीमा खुले करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.\nदि. २२ मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात पेडणे तालुक्यातील महत्वाच्या पत्रादेवी-बांदा, न्हयबाग-सातार्डा, किरणपाणी-आरोंदा आणि तेरेखोल-रेडी या सीमा कडक पोलीस बंदोबस्तात काल दि. १ सप्टेंबरपर्यंत बंद होत्या. केवळ राष्ट्रीय महामार्ग ६५ वरील पत्रादेवी या तपासणी नाक्यावरून सरकारच्या लॉकडाऊन नियमानुसार वाहनांची कडक तपासणी करून वाहनांना प्रवेश दिला जात होता.\nदरम्यान, महाराष्ट्र सरकारकडून जोपर्यंत लेखी परिपत्रक येत नाही तोपर्यंत सीमा खुल्या करणार नसल्याचे महाराष्ट्र पोलिसांनी सागितले.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना मारहाण\nबारामतीच्या धर्तीवर फलटण बंद करा; व्यापार्यांची मागणी\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/sports/new-jersey-of-rajasthan-royal-for-ipl-2020-266443.html", "date_download": "2020-09-29T10:14:28Z", "digest": "sha1:XDN7DNY446KF654QHM3DWYLMIF7CDIBD", "length": 18072, "nlines": 205, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "IPL 2020: नव्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सची जर्सी स्कायडायव्हरकडून लॉन्च, व्हिडीओ व्हायरल", "raw_content": "\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी ��न् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nIPL 2020: नव्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सची जर्सी स्कायडायव्हरकडून लॉन्च, व्हिडीओ व्हायरल\nIPL 2020: नव्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सची जर्सी स्कायडायव्हरकडून लॉन्च, व्हिडीओ व्हायरल\nआयपीएलचा चॅम्पियन राहिलेल्या राजस्थान रॉयल्स संघाची (Rajasthan Royals) जर्सी अनोख्या पद्धतीने लॉन्च झाली आहे (New Jersey of Rajasthan Royal for IPL 2020).\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nअबुधाबी : इंडियन प्रीमिअर लीगचा (Indian Premier League) नवा हंगाम सुरु होण्यासाठी आता केवळ 9 दिवस बाकी आहेत. आयपीएलमधील सर्वच्या सर्व 8 टीम अगदी जोमाने तयारीला लागलेल्या आहेत. सरावात सर्वच खेळाडू घाम गाळताना दिसत आहेत. खेळाडूंसोबतच या संघांच्या फ्रेंचायजी देखील नव्या रंगात दिसण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच आता आयपीएलचा चॅम्पियन राहिलेल्या राजस्थान रॉयल्स संघाची (Rajasthan Royals) जर्सी अनोख्या पद्धतीने लॉन्च झाली आहे (New Jersey of Rajasthan Royal for IPL 2020). राजस्थान रॉयल्सची जर्सी थेट स्कायडायव्हरच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आली.\nसंयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) 19 सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या आयपीएलच्या 13 व्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सचा (RR) संपूर्ण संघ दुबईत दाखल झाला आहे. येथेच त्यांचा सरावही सुरु आहे. दुबईत बुधवारी (9 सप्टेंबर) राजस्थान रॉयल संघाने या नव्या आयपीएल हंगामासाठी आपली जर्सी (Rajasthan Royals Jersey) लॉन्च केली.\nस्कायडाइवरकडून अनोख्या पद्धतीने जर्सी लॉन्च\nजर्सी लॉन्चसाठी राजस्थान रॉयल्सचे सर्व खेळाडू ट्रेनिंग सेशननंतर दुबईच्या प्रसिद्ध बीचवर (Dubai Beach) गेले. त्या ठिकाणी सर्वच खेळाडूंनी मौजमजा केली. संघातील युवा खेळाडू रियान पराग शिवाय (Riyan Parag) इतर कुणालाही संघाच्या नव्या जर्सीचं लॉन्चिंग होणार याची कल्पना नव्हती. ते बीचवर फिरत असतानाच आकाशातून एक स्कायडायव्हर खाली येताना दिसला. तो हळूहळू राजस्थान संघाच्या दिशेनेच येत होता.\nस्कायडायव्हरने खेळाडूंच्या जवळ लँडिंग करत एक बॅग खाली ठेवली आणि रियान परागला आपल्या जवळ बोलावलं. रियानने बॅगमधून आपल्या संघाची नव्या हंगामासाठीची जर्सी काढली. तसेच एक-एक जर्सी डेविड मिलर (David Miller) आणि रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) यांनाही दिली. अशाप्रकारे सरप्राईज पद्धतीने नव्या जर्सीचं लॉन्चिंग पाहून अनेक खेळाडू अवाक झा��े. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.\nजर्सीत नव्या आणि जुन्याचा संगम\nराजस्थानच्या जर्सीत जुन्या आणि नव्याचा चांगलाच संगम झालेला दिसला. जर्सीचा वरचा भाग निळा आणि खालचा भाग गुलाबी रंगाचा आहे. 2008 ते 2018 पर्यंत राजस्थान रॉयल संघ प्रत्येक हंगामात निळ्या रंगातच दिसला आहे. यात 2019 मध्ये गुलाबी रंग घेण्यात आला. तो ‘पिंक सिटी’ जयपूरची ओळख मानला जातो. यावर्षी मोठा बदल म्हणजे फ्रेंचायजी म्हणून मुख्य स्पॉन्सर TV9 भारतवर्षला खास स्थान देण्यात आलं आहे.\nIPL 2020 | प्रेमाच्या पिचवर पृथ्वी शॉची विकेट, अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा\nIPL 2020 चे वेळापत्रक अखेर जाहीर, मुंबई इंडियन्स ‘या’ संघासोबत सलामीला भिडणार\nIPL 2020 | चेन्नईची दुसरी विकेट रैनापाठोपाठ आणखी एका दिग्गज खेळाडूची माघार\nसंजू सॅमसन पुढचा धोनी, शशी थरुर यांच्याकडून कौतुक, गौतम गंभीर…\nIPL 2020 | ....म्हणून आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना संधी नाही, शाहिद…\nMayank Agrawal | पंजाबच्या मयंक अग्रवालची तुफानी खेळी, आयपीएलमध्ये झळकावले…\nआयसीसीच्या मुख्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा, आयपीएल स्पर्धेवर परिणाम \nIPL 2020 | आजीच्या निधनाचे दुःख सारुन वॉटसन मैदानात, सोशल…\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून…\n\"तुमच्या निर्णयांमुळे शेतकऱ्याच्या गळ्यातील सुती उपरण्याची जागा सुती दोरी घेतेय\",…\nमुख्यमंत्री आणि शिवसेना आमदारांची समोरासमोर बैठक, नेमकं काय ठरलं\nपंढरपुरात वासुदेव नारायण यांचं कोरोनामुळे निधन\nराज्यात कोव्हिडबाबत 2 लाख 70 हजार गुन्हे, तर 28 कोटी…\nतुम्ही माझे कॅमेरे, जबाबदारी तुमच्यावर, मुख्यमंत्र्यांचा रेस्टोरंट मालकांशी संवाद\nशिवसेना येत नसल्यास राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं, आठवलेंचं आमंत्रण\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन…\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nदिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा\nIPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात\nकोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत\nShanti Swarup Batnagar Award | महाराष्ट्रातील चार वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://bhavtarang.wordpress.com/category/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-29T09:40:18Z", "digest": "sha1:GG7CPZNQ5S3RMT3FR6YRPK5AQ7HEB3MB", "length": 22671, "nlines": 59, "source_domain": "bhavtarang.wordpress.com", "title": "अध्याय आठवा – भावतरंग", "raw_content": "\nश्लोक २७/८: साचेबंद साधनेने परमार्थ मिळत नाही\n॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः ॥\nनैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन \nतस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवाऽर्जुन ॥ गीता २७:८ ॥\nआपणा सर्वांना अनेक वेळा सांसारिक गोष्टींची हाव धरणे योग्य नाही हे पटलेले असते. आणि जीवन परिपूर्णरीत्या जगण्यासाठी स्वतःच्या आयुष्याला एक संपूर्णपणे नवीन वळण लावायला हवे याची खात्री झालेली असते. खरे म्हणजे ही मनापासून झालेली जाणीव आपणास भगवंताकडे पोहोचवायला पुरेसी असते. परंतु आपणास भगवंतप्राप्ती होत नाही. यामागील कारण म्हणजे त्या जाणीवेवरील पडलेली आपल्या मनातील सतत जागृत असलेल्या भितीची सावली. आपल्या मनावर असलेल्या ‘जे आहे तेसुध्दा जाईल आणि नवीन मिळणार नाही’ या विचाराचा पगडा त्या भितीला दर्शवितो. परंतु हा विचार खऱ्या भितीचा एक मुखवटा आहे. आपली खरी भिती ‘माझ्या अस्तित्वाला अर्थ आहे की न��ही’ या शंकेला सामोरे जाण्याची आहे. आपल्या संसारातील वस्तू वा व्यक्ती जवळ ठेवण्याच्या हव्यासामागे स्वतःच्या अस्तित्वाचे समर्थन करण्याची इच्छा आहे. आपणा सर्वांना स्वतःच्या अस्तित्वामुळे कुणाच्यातरी जीवनात मूलभूत फरक पडलेला आहे हे बघायची इच्छा आहे. आणि त्यातूनच आपण आपल्या जगण्याला अर्थ देत असतो. स्वतःला दुसऱ्यांच्या जीवनात महत्वाचे बनवायचे असते म्हणून आपण दुसऱ्या कुणाला स्वतःच्या जीवनात महत्वाचे बनवितो. मग ती व्यक्ती आपली पत्नी असेल, पालक असेल, गुरु असेल, वा भगवंत. स्वतः असे वागल्यामुळे आपण दुसऱ्यांना तोच सल्ला द्यायला नैतिकरीत्या मोकळे होतो’ या शंकेला सामोरे जाण्याची आहे. आपल्या संसारातील वस्तू वा व्यक्ती जवळ ठेवण्याच्या हव्यासामागे स्वतःच्या अस्तित्वाचे समर्थन करण्याची इच्छा आहे. आपणा सर्वांना स्वतःच्या अस्तित्वामुळे कुणाच्यातरी जीवनात मूलभूत फरक पडलेला आहे हे बघायची इच्छा आहे. आणि त्यातूनच आपण आपल्या जगण्याला अर्थ देत असतो. स्वतःला दुसऱ्यांच्या जीवनात महत्वाचे बनवायचे असते म्हणून आपण दुसऱ्या कुणाला स्वतःच्या जीवनात महत्वाचे बनवितो. मग ती व्यक्ती आपली पत्नी असेल, पालक असेल, गुरु असेल, वा भगवंत. स्वतः असे वागल्यामुळे आपण दुसऱ्यांना तोच सल्ला द्यायला नैतिकरीत्या मोकळे होतो हे लक्षात घ्या की स्वतः एका परक्या व्यक्तीला गुरु मानून भजण्याच्या क्रियेतच आपण स्वतः दुसऱ्यांच्या जीवनात ढवळाढवळ करायला मोकळे होत असतो. ज्या मनुष्याच्या मनात स्वतःच्या प्रयत्नांमुळे जीवनात फरक पडणार आहे या वस्तुस्थितीवर पूर्ण विश्वास जागृत आहे तो दुसऱ्यांनाही स्वतः प्रयत्न करायला सांगेल, एखादे समीकरण मांडून त्यांच्या दुःखांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणार नाही. असो.\nभगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातील सदतीसाव्या श्लोकात अर्जुन आपणा सर्वांच्या मनातील ‘अस्तित्वाला अर्थ आहे की नाही’ या भितीला व्यक्त करतो. त्याची बाह्यदर्शनी पृच्छा अशी आहे की ‘जो मनुष्य परमार्थप्राप्तीसाठी प्रयत्न करीत असताना ध्येयाला न गाठता देह ठेवतो त्याची काय गती होते तुलापण मिळविले नाही आणि संसारातील रसही आटला आहे अशा अवस्थेत मृत्यु प्राप्त झाला तर काय होते तुलापण मिळविले नाही आणि संसारातील रसही आटला आहे अशा अवस्थेत मृत्यु प्राप्त झाला तर काय होते’ परंतु त्याला खरे असे विचारायचे आहे की अशा माणसाने आपला जन्म वाया घालविला का’ परंतु त्याला खरे असे विचारायचे आहे की अशा माणसाने आपला जन्म वाया घालविला का तेव्हा भगवान त्याला सांगतात की जरी त्याने एका जन्मात भगवंतप्राप्ती केली नाही तरी त्याने बरेच काही साध्य केले आहे. त्याच्या तळमळीच्या साधनेमुळे तो आधी स्वर्गसुखाला भोगून मग परत सात्विक कुळात जन्म घेइल आणि आपली उरलेली साधना पुरी करुन माझ्यात विलीन होइल. साधकाच्या मनातील आपला जन्म वाया जाइल या भितीचे महत्व लक्षात गेऊन नंतर आठव्या अध्यायात भगवान परत या विषयाला हात घालतात. अष्टम अध्यायातील तेवीस ते सव्वीस श्लोकांमध्ये ते अर्जुनाला मृत्युसमयी कुठला काळ असल्यावर काय गती होते याचे सविस्तर वर्णन करतात आणि आज विवेचनाला घेतलेल्या सत्ताविसाव्या श्लोकामध्ये असा उपदेश करतात की ‘हे भिन्न काळ जाणून घेतल्याने खरा योगी योग्य काळाची वाट न बघता सदासर्वकाळ माझ्या ध्यानात मग्न राहून काळाच्या बंधनांतून सुटका करुन घेतो. त्याचप्रमाणे तुसुध्दा सतत माझ्या अनुसंधानातच रहा.’\nसाधनेला देऊन ठराविक रुप आपण करतो प्रयत्न खूप ॥\nप्रयत्नांतून कधी न मिळे सुख तसेच राहतो आपण कोरडेठाक ॥\n हवी साधना सहज, अरुप ॥\nआपण संसारातील गोष्टीमधून मिळणाऱ्या अशाश्वत समाधानाचा कंटाळा येऊन परमार्थाच्या मार्गाला लागलो तरी समाधान ‘मिळवायचे’ असते ही आपली भावना नष्ट झालेली नसते. पदरी पडलेल्या निराशेने आपण समाधान कुठून मिळवायचे हे फक्त बदलतो. आधी समाधान व्यावहारिक गोष्टींमधून मिळवायचा प्रयत्न करीत होतो आणि आता भगवंताच्या मागे लागतो. म्हणजे काय तर आपल्याहून समाधान खूप दूर आहे आणि तिकडे आपणास पोहोचायचे आहे हा समज अजून तसाच असतो. बहुतांशी साधक मनाची शांति ‘मिळवायचा’ प्रयत्न करीत असतात वा कुठल्याही परिस्थितीत मन शांत राहील याची खात्री करण्याच्या फंदात असतात असे दिसून येते. परमार्थाच्या मार्गाने जे प्राप्त होते त्याचा ‘उपयोग’ झाला पाहीजे ही भावना सर्वांच्या मनात असतेच. माझ्या साधनेचा जर ‘फायदा’ होणार नसेल तर का करायची अशी पृच्छा आपल्या गुरुंना करणारे शिष्यच सर्वसाधारणपणे दिसतात. थोडक्यात म्हणजे परमार्थातही आपण एक ध्येय सुनिश्चित करुन ते प्राप्त करण्याच्या खटपटीत पडलेलो असतो. संस��रात पैसा-अडका मिळवायच्या मागे असतो आणि परमार्थात मनाच्या शांतिकरीता आसुसलेलो असतो. जेव्हा गुरुंबरोबर असतो तेव्हा काय शांत वाटते, पण आपल्या घरी परत आलो की परत नेहमीच्या भावना जागृत होतात असे सर्व म्हणतात. असे म्हणणे वस्तुस्थितीवर आधारीत असल्याने अजिबात चुकीचे नाही. चुकीचे काय आहे, तर यातून आपण असा निष्कर्ष काढतो की शक्यतो आपण गुरुंबरोबरच रहावे. गुरुंच्या अस्तित्वाने निर्माण झालेली शांतिसुध्दा संसारातील गोष्टींमुळे प्राप्त झालेल्या समाधानासारखीच अशाश्वत आहे हे आपण विसरतो त्या शांतिचा त्याग करणे योग्य आहे असे किती साधकांना वाटते त्या शांतिचा त्याग करणे योग्य आहे असे किती साधकांना वाटते गुरुस्थानी ध्यान चांगले लागते, स्वतःच्या घरी चांगले लागत नाही हे जाणविल्यावर ध्यानाची फोलता लक्षात न घेता, गुरुगृही जास्तीत जास्त वेळ घालविण्याचा प्रयत्न करणे आणि पैशाने वस्तू मिळते हे लक्षात आल्यावर तो मिळविण्यासाठी सर्व शक्तीचा व्यय करणे यात तत्वतः काय फरक आहे गुरुस्थानी ध्यान चांगले लागते, स्वतःच्या घरी चांगले लागत नाही हे जाणविल्यावर ध्यानाची फोलता लक्षात न घेता, गुरुगृही जास्तीत जास्त वेळ घालविण्याचा प्रयत्न करणे आणि पैशाने वस्तू मिळते हे लक्षात आल्यावर तो मिळविण्यासाठी सर्व शक्तीचा व्यय करणे यात तत्वतः काय फरक आहे ‘गुरु’ या नावाखाली आपण एक नवीन वस्तू जवळ केली आहे आणि त्या वस्तूच्या सान्निध्यात आपण स्वतःच्या कमीपणाला भरुन काढायचा प्रयत्न करीत असतो. गुरुंकडून काही शिकायचे असते ही भावना नष्ट होऊन गुरुसान्निध्यात फक्त रहायचे, आपोआप बाकी सर्व होते अशी परावलंबी अवस्था आपल्या जीवनात केव्हा निर्माण होते हे कुणालाच कळत नाही. कित्येक साधक आपल्या या परावलंबी अवस्थेबद्दल अभिमान बाळगून त्यातून आपली गुरुभक्ती सिध्द करायचा प्रयत्न करतात ‘गुरु’ या नावाखाली आपण एक नवीन वस्तू जवळ केली आहे आणि त्या वस्तूच्या सान्निध्यात आपण स्वतःच्या कमीपणाला भरुन काढायचा प्रयत्न करीत असतो. गुरुंकडून काही शिकायचे असते ही भावना नष्ट होऊन गुरुसान्निध्यात फक्त रहायचे, आपोआप बाकी सर्व होते अशी परावलंबी अवस्था आपल्या जीवनात केव्हा निर्माण होते हे कुणालाच कळत नाही. कित्येक साधक आपल्या या परावलंबी अवस्थेबद्दल अभिमान बाळगून त्या���ून आपली गुरुभक्ती सिध्द करायचा प्रयत्न करतात यापेक्षा अजून दारुण परिस्थिती दुसरी दिसत नाही. असो.\nआणि एकदा आपल्या मनाची एक धारणा पक्की झाली की जगाकडे त्या दृष्टीनेच पाहीले जाते. त्यामुळे संतांच्या ‘सतत सद्गुरुंजवळ असावे’ या वाक्याचा अर्थ ‘आपल्या गुरुंच्या सान्निध्यात रहावे’ असा व्हायला लागतो. त्याच संतांच्या ‘मज ह्रुदयी सद्गुरु, जेणे तारीलो संसारपुरु’ या वाक्याचा अर्थ स्वतःच्या अंतर्स्फूर्तीवर विश्वास ठेवा असा न लागता, सतत माझ्या डोक्यात गुरुंचेच विचार असतात असा लागायला लागतो. मग त्यापुढच्या ‘म्हणऊनि विशेषे अत्यादरु, विवेकावरी’ या चरणांकडे दुर्लक्ष होते. गुरुंशी जवळिक अशी विवेकाची व्याख्या केली जाते एकदा साधकाला गुरुंना विचारल्याशिवाय विचार करणे अयोग्य वाटू लागले की तो परावलंबी अस्तित्वात फसला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अशा साधकाचा परमार्थही एक सांसारिक वस्तू होऊन जाते. कारण त्याच्या ध्येयाच्या प्राप्तीकरीता एक ठराविक मार्ग त्याला दिसत असतो आणि त्या मार्गाने चालल्यावर ध्येय मिळणार आहे अशी त्याची खात्री असते. मग कितीही प्रामाणिकपणे त्याने आपली साधना केली तरी त्याला जास्तीतजास्त साधना चालू असतानाच शांति मिळणार आणि उरलेल्या दैनंदिन जीवनाचे बोझच त्याला वाटणार. ठराविक साधना करुन झाली की उरलेला दिवस त्याच्या मनात दुसऱ्या दिवसाच्या साधनेबद्दलच विचार असणार. त्यामुळे संतांकडे दिवसाच्या चोवीस तासात जी असीम शांति असते त्याकडे आशाळभूतपणे बघत (जसे आपण आपल्याला न परवडणाऱ्या गोष्टींकडे बघत बाजारहाट करतो तसेच) त्याचे जीवन व्यतीत होणार.\nभगवान अर्जुनाला काय सांगत आहेत तर सतत माझ्या अनुसंधानात रहा. सतत ‘सत्या’च्या पडछायेत राहून जो जगतो त्याला कधीही अशांतिच्या प्रखर प्रकाशाला तोंड द्यावे लागत नाही तर सतत माझ्या अनुसंधानात रहा. सतत ‘सत्या’च्या पडछायेत राहून जो जगतो त्याला कधीही अशांतिच्या प्रखर प्रकाशाला तोंड द्यावे लागत नाही त्याच्या मनाची शांति कुठलाही प्रयत्न न करीता जागृत रहाते. मानसिक शांति हे ध्येय नाही तर आपली सहज स्थिती आहे. पाण्याला पाणी होण्याकरीता प्रयत्न करावे लागत नाहीत का गर्दभाला स्वतःकरीता वेगळे गाढवपण शोधून आणावे लागत नाही. कुठलाही प्रयत्न न करीता प्रत्येकजण स्वरुपात स्���ित असतो. त्याचप्रमाणे आपल्या मनाची शांति ‘मिळवायची’ नसते तर स्वतःच्या सत्यस्वरुपात राहील्याने ती सतत आपल्याजवळ आहेच हे जाणून घ्यायचे असते. अशी जाणीव उत्पन्न झाली की एक असा स्वयंभू आत्मानंद निर्माण होतो जो कुठल्या गुरुंच्या जवळिकीवर अवलंबून नसतो ना एखाद्या तत्वाच्या कठोर अंगिकाराने निर्माण झालेला असतो. हा आत्मरुपी भगवंताच्या भेटीचा आनंद प्राप्त होण्याकरीता खरा योगी भविष्यातील एखाद्या योग्य काळाची वाट बघत नाही तर आत्ताच वर्तमानकाळात त्याच्यात डुंबत असतो. या आनंदाची प्राप्ती काही निवडक लोकांकरीता राखून ठेवलेली नाही तर आपणा सर्वांचा तो जन्मसिध्द अधिकार आहे असे भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून आपणास सांगत आहेत. स्वतःच्या अस्तित्वाबद्दल असलेल्या न्यूनगंडरुपी सुषुप्तीत पडलेल्या आपण सर्वांनी झडझडून उठायची आणि स्वसामर्थ्यावर निःसंदेह विश्वास ठेवायची फक्त गरज आहे.\n॥ हरि ॐ ॥\n(बंगलोर. दिनांक २९ नोव्हेंबर २००९)\nAuthor ShreedharPosted on डिसेंबर 30, 2009 डिसेंबर 17, 2009 Categories अध्याय आठवाLeave a comment on श्लोक २७/८: साचेबंद साधनेने परमार्थ मिळत नाही\nपान 1 पान 2 पुढील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://kheliyad.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5/", "date_download": "2020-09-29T10:05:51Z", "digest": "sha1:4XEJXDEMVXONHCOOBA4I27PMIST2STBJ", "length": 17469, "nlines": 75, "source_domain": "kheliyad.com", "title": "पुन्हा अनुभवा २०१६ मधील विश्वकरंडक कबड्डीचे सुवर्णक्षण - kheliyad", "raw_content": "\nपुन्हा अनुभवा २०१६ मधील विश्वकरंडक कबड्डीचे सुवर्णक्षण\nअव्वल कबड्डीपटू अजय ठाकूर आणि अनुप कुमारने 2016 मधील विश्वकप कबड्डी स्पर्धेतील अशा काही आठवणींना उजाळा दिला, ज्या वेळी भारताने अंतिम फेरीत इराणला पराभूत केले होते. या विजयासह भारताने विश्वकरंडक जिंकण्याची हॅटट्रिकही साधली होती. अहमदाबादमध्ये २२ ऑक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताने इराणला ३८-२९ असे पराभूत केले होते. सलग तिसऱ्यांदा भारत विश्वविजेता ठरला होता. भारताने यापूर्वी 2004 आणि 2007 मध्ये विश्वकरंडक कबड्डी स्पर्धा जिंकली आहे. मात्र, चौथ्यांदा विश्वकरंडक उंचावण्याचे भारताचे स्वप्न धूसर झाले आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे करोना विषाणूचा संसर्ग. पुन्हा ही स्पर्धा होण्याची शक्यता धूसर झाली आहे. मात्र, या निमित्ताने २०१६ च्या विश्वकरंडक कबड्डी स्पर्धेला नव्याने उजाळा मिळणार आहे. कारण ही स्पर्धा तुम्हाला ‘स्टार स्पोर्ट्स’वर star sports | २० ते २४ एप्रिल २०२० दरम्यान पुन्हा पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने विश्वकरंडक स्पर्धेतील भारताविरुद्धचे सर्व सामने ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याची संधी आहे. त्या निमित्ताने या स्पर्धेतील अंतिम फेरीला दिलेला हा उजाळा….\nकबड्डीची ती विश्वकरंडक स्पर्धा आजही भारतीयांच्या स्मरणात असेल. ज्या वेळी भारत आणि इराण अंतिम फेरीत पोहोचले होते, त्या वेळी दोनच अटकळे बांधली जात होती. ती म्हणजे भारत हॅटट्रिक साधणार का, इराण पुन्हा विश्वविजेता होणार का प्रचंड उत्सुकता निर्माण करणारा हा सामना सुरू झाला आणि कबड्डीप्रेमी श्वास रोखून हा सामना पाहू लागले. प्रत्येक खेळामध्ये चुरशीचे सामने विशिष्ट देशांमध्येच पाहायला मजा येते. उदाहरणार्थ, क्रिकेट, हॉकीमध्ये भारत-पाकिस्तान, फुटबॉलमध्ये ब्राझील-फ्रान्स, तसं कबड्डीमध्ये भारत-इराण हा सामना याच दोन देशांमध्ये पाहायला मजा येते. कारण जगभरात कोणताही आंतरराष्ट्रीय कबड्डी सामना आतापर्यंत याच दोन देशांमध्ये रंगला आहे. त्यामुळेच अहमदाबादचे ट्रांस स्टेडिया प्रेक्षकांनी खचाखच भरलेले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन वेळा रौप्य पदक जिंकणारा इराणी संघ ऐन भरात होता. कारण त्यांनी उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचे आव्हान 28-22 असे संपुष्टात आणले होते, तर गतविजेत्या भारतानेही उपांत्य फेरीत थायलंडचे आव्हान ७३-२० असे मोडीत काढले होते. कबड्डी भारताच्या नसानसांत भिनलेली का आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा दणदणीत विजय होता.\nविश्वकरंडक कबड्डी स्पर्धेत भारताला विजय मिळविणे सोपे नव्हतेच. कारण अ गटात पहिल्याच सामन्यात भारताला कोरियाने पराभूत केले होते. गतविजेत्यांसाठी हा इतका धक्कादायक पराभव होता, की कबड्डीप्रेमीही काही काळ स्तब्ध झाले असतील. कारण विश्वकरंडक कबड्डी स्पर्धेत विजयी अभियान सुरू करणाऱ्या भारताला पहिल्याच सामन्यात दक्षिण कोरियाने पराभूत केले होते. सुदैवाने भारतीय संघ यातून खचला नाही, तर त्वेषाने उठला आणि पुढचे सर्व सामने एकतर्फी जिंकत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. भारताने साखळीतल्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर समोर येईल त्या संघाला दणदणीत पराभूत करण्याचेच जणू ठरवले होते. ऑस्���्रेलियाला 54-20, बांग्लादेशला 57-20, अर्जेंटिनाला 74-20, तर इंग्लंडला 69-18 असे दणदणीत पराभूत केले. एकाही प्रतिस्पर्धी संघाला २० पेक्षा अधिक गुण घेता आले नाहीत. आता या दिग्विजयी संघासमोर आव्हान होते इराणचे. ताकदीने भारतापेक्षा इराण उजवा होता. अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळल्याने इराणकडे कौशल्यही कमी नव्हते. आतापर्यंत जेवढे सामने झाले त्यात भारताला इराणनेच कडवी लढत दिली आहे.\nफार लांब जायचे कारण नाही. २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धाच पाहा ना… कोणीही विसरणार नाही हा सामना. ही इतकी काटा लढत होती, की इराणने भारताचा अक्षरश: घाम फोडला होता. नशीब भारताने अखेरची रेड टाकल्यानंतर ही लढत २७-२५ अशी निसटती जिंकली आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपदावर नाव कोरले. २०१० ची आशियाई क्रीडा स्पर्धाही अशीच चुरशीची झाली होती. त्यामुळे भारताला गाफील राहून चालणार नव्हते. त्या वेळी भारतीय कर्णधार अनुप कुमारलाही ही कल्पना होतीच.\nइराणला या स्पर्धेचा विश्वविजेतेपदाचा दावेदार मानले जात होते. त्याची दोनच कारणे होती. ती म्हणजे या स्पर्धेत पाकिस्तानचा संघ नव्हता, तर ज्याचे कडवे आव्हान होते, तो बांग्लादेश ढेपाळलेला होता. त्यामुळे इराणशिवाय मजबूत संघ दुसरा नव्हता. दक्षिण कोरियाकडून धक्कादायक विजयाची अपेक्षा केली जात असली तरी ते आव्हान पेलण्याइतपत इराण मजबूत होता. असं असलं तरी इराण कधी कधी बेभरवशी संघही ठरला आहे. तुम्ही कबड्डीत पोलंड संघाचं नाव ऐकलंय का अजिबात नाही ना पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, याच पोलंड संघाकडून इराण गटातल्या सामन्यात पराभूत झाला होता. उपांत्य फेरीतही इराणला अपेक्षेप्रमाणे कोरियाकडून कडवी लढत मिळाली. मात्र कोरियाचे आव्हान मोडीत काढत इराणने अखेर भारताविरुद्ध आव्हान उभे केले होते. इराणचा कर्णधार भारताविरुद्धच्या सामन्यात प्रचंड सावध होता.\n“आम्ही सज्ज आहोत. आम्हाला माहीत आहे, की उपांत्य फेरीत आमचा सामना भारताशी होणार आहे. भारताने मोठ्या फरकाने थायलंडला धूळ चारली. त्यामुळे आम्ही सावध असून, या भारताचे आव्हान मोडीत काढण्यासाठी आम्ही पूर्णत: संज्ज आहोत.” – मेराज शेख, कर्णधार, इराण\nभारताकडे अजय ठाकूर, परदीप नरवाल आणि राहुल चौधरीसारखे उत्तम चढाईपटू, सुरेंद्र नाडा, सुरजित आणि मंजित चिल्लरसारखे बचावपटू होते. कर्णधार अनुप कुमारची अष्टपैलू खेळीने संघ मजबूत होता. दुसरीकडे इराणचंही पारडं हलकं नव्हतं. इराणकडे अबुलफजल मकसुदलू आणि मेराज शेखसारखे उत्तम चढाईपटू होते. कर्णधार फजल अत्राचली पकड करण्यात वाकबगार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणतेही भाकीत करणे धाडसीच होते. हा सामना अजय ठाकूर विरुद्ध फजल अत्राचली असाच होता. कारण दोघांच्या नेतृत्वाची कसोटी यात लागणार होती.\nअहमदाबादच्या ट्रास स्टेडियामध्ये रंगलेल्या या लढतीने कबड्डीप्रेमी सुखावले असतील. इराणने भारताला लौकिकाप्रमाणे कडवी लढत दिली. मात्र, त्यांना ३८-२९ असा ९ गुणांनी पराभव स्वीकारावा लागला आणि भारताने सलग तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरले. अहमदाबादमधील ट्रांस स्टेडियावर 22 ऑक्टोबर 2016 रोजी जिंकलेला हा सामना सुवर्णाक्षरात नोंदला गेला. कारण विश्वविजेतेपदाची कामगिरी भारताने नोंदवली होती.\n‘‘हा विजय अद्भुत होता. प्रेक्षकांचे आम्हाला प्रचंड प्रोत्साहन मिळत होते. या सामन्यातील अनुभव मी कधीही विसरू शकत नाही. मला विश्वास होता, की आम्ही जिंकणारच. संपूर्ण स्पर्धेत इराणची कामगिरी उत्तम होती. सामन्यागणिक ते उत्तम कामगिरी करीत होते. असे असले तरी आम्ही मागील काही सामन्यांत त्यांच्याविरुद्ध जिंकलो होतो. मी सुरुवातीपासून उत्तम चढाईपटूंना प्राधान्य दिले होते. अजय ठाकूरने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले होते.’’ – अनुप कुमार, कर्णधार, भारतीय संघ\nभारतीय कर्णधाराची ही आठवण या सुवर्णक्षणांना उजाळा देत होते. हा सामना ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याचे भाग्य ज्यांना मिळाले नसेल त्यांना ते पुन्हा मिळणार आहे. कारण ‘स्टार स्पोर्ट्स’वर 20 ते 24 एप्रिलदरम्यान या सामन्याचे पुन:प्रक्षेपण होणार आहे. तेव्हा हे सुवर्णक्षण पुन्हा अनुभवण्याची तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. तेव्हा पाहायला विसरू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/problem-to-general-party-due-to-boycott-of-judicial-performance-208545/", "date_download": "2020-09-29T11:37:02Z", "digest": "sha1:4NHLASWOLXD4N67BQ53GEHIPTDZRVW4B", "length": 14218, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "न्यायालयीन कामकाज बहिष्कारामुळे सोलापुरात सामान्य पक्षकार वेठीला | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्र��त्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nन्यायालयीन कामकाज बहिष्कारामुळे सोलापुरात सामान्य पक्षकार वेठीला\nन्यायालयीन कामकाज बहिष्कारामुळे सोलापुरात सामान्य पक्षकार वेठीला\nमुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ सोलापुरातच व्हावे या मागणीसाठी सोलापूर बार असोसिएशनने गेल्या ७ सप्टेंबरपासून न्यायालयीन कामकाजावर पुकारलेला बहिष्कार यापुढेही बेमुदत स्वरूपात चालणार आहे.\nमुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ सोलापुरातच व्हावे या मागणीसाठी सोलापूर बार असोसिएशनने गेल्या ७ सप्टेंबरपासून न्यायालयीन कामकाजावर पुकारलेला बहिष्कार यापुढेही बेमुदत स्वरूपात चालणार आहे. त्यामुळे न्यायालयातील दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला असून यात सामान्य पक्षकार वेठीस धरला जात आहे.\nदरम्यान, एकमेव सोलापूर जिल्ह्यासाठी फिरते खंडपीठ मंजूर होणे कदापि शक्य नसल्यामुळे आता सोलापूर बार असोसिएशनने उस्मानाबाद व लातूरकरांचा पािठबा मिळविण्यासाठी प्रयत्न हाती घेतले आहेत. परंतु हे दोन्ही जिल्हे औरंगाबाद खंडपीठाशी निगडित असल्याने सोलापूरसाठी कितपत राजी होतील याबद्दल खुद्द वकील मंडळींमध्येच शंकाकुशंका घेतली जात आहे. इकडे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस व सांगोला या चार तालुक्यांतील वकील संघटनांनी उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे म्हणून यापूर्वीच ठराव केले आहेत. या चारही तालुका वकील संघटनांनी सोलापूरच्या मागणीला अद्याप पािठबा दिला नाही. या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील उर्वरित बार्शी, माढा, मोहोळ, करमाळा आदी ठिकाणी फिरत्या खंडपीठाच्या सोलापूरकरांच्या मागणीसाठी सुरू असलेला न्यायालयीन कामकाजावरील बहिष्कार दिसून येत नाही. या आंदोलनाची व्यापकता सोलापूर व अक्कलकोट या दोनच ठिकाणी प्रामुख्याने दिसून येते.\nदरम्यान, फिरते खंडपीठ सोलापुरातच होणे कसे सोयीचे आहे, हा मुद्दा पटवून देण्यासाठी सोलापूर बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांची भेट घेतली. मुख्य न्यायमूर्तीनी सोलापूरकरांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा सोलापूर बार असोसिएशनने केला आहे. तर इकडे या प्रश्नावर जिल्हा न्यायालयाबाहेर वकि���ांचे चक्री उपोषण सुरूच आहे. तसेच गेल्या ७ सप्टेंबरपासून सुररू असलेला न्यायालयीन कामकाजावरील बहिष्कारही यापुढे बेमुदत स्वरूपात राहणार असल्याचे बार असोसिएशनचे अध्यक्ष शिवशंकर घोडके यांनी जाहीर केले. या बहिष्कारामुळे न्यायालयीन कामकाजावर विपरीत परिणाम झाला असून यात प्रामुख्याने पक्षकार भरडला जात आहे. तर दुसरीकडे कनिष्ठ वकिलांच्या रोजीरोटीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र हे आंदोलन सामान्य पक्षकार व वकिलांच्या हितासाठीच असल्याचा दावा बार असोसिएशन करीत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपोलिसांच्या कुटुंबीयांनी समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले\nकपात दोन दिवस, पाणीसंकट तीन दिवस\nअडचणीतील नागरी बँकांना मदतीचा विचार – चंद्रकांत पाटील\nवाढीव रिक्षा परवाने सोय की समस्या\nमुंबईतील हॉटेल्सना अतिक्रमण भोवणार\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात यंदा कीर्ती शिलेदार, शौनक अभिषेकी गाणार\n2 सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या निवडणुकीत सत्ताधा-यांचा धुव्वा\n3 सचिन सातपुते याचा अर्ज फेटाळला\n...त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख होतं -जयंत पाटीलX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/migrants-wants-return-maharashtra-friday-nashik-marathi-news-305743", "date_download": "2020-09-29T09:57:09Z", "digest": "sha1:YIJ2L5VLLG77645KJ3YJO4JI44YOJDAG", "length": 17665, "nlines": 292, "source_domain": "www.esakal.com", "title": "परप्रांतीयांना यायचयं महाराष्ट्रात? जथा लवकरच पोहचतोय...कमबॅकची तयारी सुरू.. | eSakal", "raw_content": "\n जथा लवकरच पोहचतोय...कमबॅकची तयारी सुरू..\nगोकुळ खैरनार : सकाळ वृत्तसेवा\nकोरोनामुळे गावी गेलेल्या परप्रांतीय मजुरांना महाराष्ट्रात परतण्याचे वेध लागले आहेत. अनेक जण जनरल बोगी सुरू होण्याची वाट पाहत आहेत. सुरवातीला बहुसंख्य कामगार एकटेच येणार आहेत.\nनाशिक / मालेगाव : कोरोनामुळे गावी गेलेल्या परप्रांतीय मजुरांना महाराष्ट्रात परतण्याचे वेध लागले आहेत. अनेक जण जनरल बोगी सुरू होण्याची वाट पाहत आहेत. सुरवातीला बहुसंख्य कामगार एकटेच येणार आहेत.\nहजारो कामगारांची धडपड सुरू\nपवन एक्स्प्रेसने शुक्रवारी (ता. 12) 20 परप्रांतीयांचा जथा \"कसमादे'त पोचणार आहे. बिहार व उत्तर प्रदेशमध्ये पुरेसे काम नसल्याने मजुरांचे \"कमबॅक' सुरू झाले आहे. रेल्वेची जनरल बोगी बंद असल्याने रिझर्व्हेशनसाठी हजारो कामगारांची धडपड सुरू आहे. अवजड कामांसाठी हे कामगार माहीर आहेत.\nलॉकडाउननंतर कसमादे पट्ट्यातील परप्रांतीय हजार-बाराशे कामगार गावी गेले. 1 जूनपासून उद्योग-व्यवसाय सुरू झाल्याने अवजड कामांसाठी या मजुरांची उणीव भासू लागली आहे. मजूर गावी गेले, तरी ते जेथे कामाला होते त्या मालक व व्यवस्थापनाशी संपर्क ठेवून होते. आर्थिक परिस्थितीने संकटात असलेला मजूर पुन्हा महाराष्ट्रात येण्यास उत्सुक आहे. मालक आणि मजूर दोघांची गरज पाहता आगामी काळात उत्तर भारतीयांचे लोंढे पुन्हा महाराष्ट्रात परतल्यास नवल वाटू नये.\nहेही वाचा > \"चमत्कार झाला.. मालेगावात नेमके काय घडले मालेगावात नेमके काय घडले\nसध्या देशात 200 ट्रेन धावत आहेत. यात पाटण्याहून मनमाडमार्गे मुंबईला जाणाऱ्या तीन गाड्यांचा समावेश आहे. ऑनलाइन रिझर्व्हेशन व प्रकृती चांगली असलेल्यांनाच प्रवास करता येत आहे. त्यामुळे हजारो कामगार रिझर्व्हेशनच्या वेटिंग लिस्टवर आहेत. अनेक जण जनरल बोगी सुरू होण्याची वाट पाहत आहेत. सुरवातीला बहुसंख्य कामगार एकटेच येणार आहेत. रोजगार व परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर चार-सहा महिन्यांत कुटुंब आणण्याचे नियोजन आहे.\n20 कामगारांचे तिकीट पक्के\n\"कसमादे'त पोल्ट्री कामासाठी येणाऱ्या मोतिहारी (जि. सल��ी, बिहार) येथील 20 कामगारांचे तिकीट पक्के झाले आहे. पवन एक्स्प्रेसने शुक्रवारपर्यंत ते या भागात पोचतील. परप्रांतीय मजूर \"कसमादे'त पोल्ट्री उद्योग, कांदा व मका व्यापाऱ्यांकडे पोती भरणे, मोठ्या गोठ्यांमध्ये दूध काढणे, रस्त्यांची कामे, बाजार समित्यांमधील मोठ्या व्यावसायिकांकडे काम करतात. यातील अनेकांची राहण्याची व्यवस्था कामाच्या ठिकाणाजवळच असते. 100 किलोंचे पोते कामगार लीलया उचलून पाठीवरून वाहून नेतात.\nहेही वाचा > नाशिकमधील 'हे' गाव झालयं चक्क मुंबईतील धारावी.. कोणाचा कुठे ताळमेळ बसेना\nपुन्हा मूळ कामावर येत असल्याचा आनंद\nमहाराष्ट्राने वर्षानुवर्षे आम्हाला रोजीरोटी दिली. गावी दिवसाला 200 ते 250 रोज मिळतो. काहींना तर तोही मिळत नाही. महाराष्ट्रात पुरेसा रोजगार व दिवसाला पाचशे रुपयांपेक्षा अधिक पैसे मिळतात. पुन्हा मूळ कामावर येत असल्याचा आनंद आहे. -धुरूप सहानी, कामगार, मोतिहारी (बिहार)\nबिहारी मजूर कोणतेही काम करण्यास तयार असतात. वर्षानुवर्षे ते या भागात काम करीत आहेत. गावी गेल्यापासून ते संपर्कात आहेत. तेथे रोजगार नसल्याने बहुसंख्य मजूर पुन्हा या भागात कामासाठी येण्यास इच्छुक आहेत. -संजय हिरे, संचालक, सुमंगल ग्रुप इंडस्ट्रीज\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसंतापलेल्या कर्जदाराने दुचाकीलाच लावली आग बँकेचा वसूली कर्मचारीही घाबरून फरार\nपनवेल : कर्जदार आणि वसुली कर्मचाऱ्यांमध्ये वारंवार खटके उडत असल्याच्या घटना पुढे येत असतानाच, सोमवारी (ता. 28) चक्क वसुली कर्मचाऱ्यांनी कर्जदाराचा...\n 377 पैकी 54 व्यक्ती पॉझिटिव्ह; कुमठ्यातील 30 वर्षीय तरुणाचा कोरोनाने घेतला बळी\nसोलापूर : शहरातील कोरोना बाधितांची संख्या अद्याप कमी झालेली नाही. आज तब्बल पाच रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तरीही टेस्टिंग वाढलेली नसून...\nआरटीई प्रवेशाची वंचितांना पुन्हा एक संधी\nअकोला : आरटीई अंतर्गत प्रवेशाच्या शेवटच्या तारखेपर्यंत केवळ एक हजार ७५६ विद्यार्थ्यांनीच निश्चित प्रवेश घेतला. परिणामी आरटीई...\nराहुरीत तीन महिन्यांत तब्बल साडेसोळाशे कोरोना रूग्ण\nराहुरी : तालुक्यातील 96पैकी 74 गावांमध्ये 1641 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यांपैकी 1394 रुग्ण बरे होऊन घरी परतले. 24 गावांमधील 41...\nभोसरी : महावितरण कार्यालयावर ��ंचित बहुजन आघाडीचा मोर्चा, विजबिलांची होळी करून निषेध\nभोसरी : कोरोनामुळे नागरिकांची कामे गेली. जगणेही मुश्कील झाल्याने मार्च ते सप्टेंबरपर्यंतची महावितरणने राज्यातील घरगूती, सूक्ष्म, मध्यम व लघू उद्योजक...\nसहकार तत्त्वावर रक्तदात्यांची रक्तपेढी स्थापन करण्याची मागणी\nपुणे : शहरात सहकार तत्वावर आधारित रक्तदात्यांची रक्तपेढी सुरू करण्यात यावी अशी मागणी रक्तहितवर्धिनी सामाजिक संस्थेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://health.marathivarsa.com/hair-care-tips-in-marathi/", "date_download": "2020-09-29T11:33:01Z", "digest": "sha1:RXL33G5MKB454TPNIB6YV6T5NA7EUSOZ", "length": 4721, "nlines": 93, "source_domain": "health.marathivarsa.com", "title": "केसांसाठी महत्वाचे मुद्दे | Hair Tips in Marathi", "raw_content": "\nमस्त खा, स्वस्थ राहा\nकेसांसाठी महत्वाचे मुद्दे | Hair Tips in Marathi\n1) शांपू कोणताही वापरा, त्याचा pH न्युट्रल असणे महत्वाचे आहे.\n2) शांपू ने डॅंड्रफ (कोंडा) फक्त धुतला जातो, निर्माण होणे थांबत नाही.\n३) केसांची वाढ होण्यासाठी नाकात तेल टाकावे, नुसते चोपडून उपयोग नाही.\n4) खर्याच अर्थाने वाढ होण्यासाठी पोटातून औषध घेणे आवश्यक आहे.\n5) मधुनच रक्तदान केल्यास पित्त कमी होऊन केस गळणे कमी होते.\n6) अनुवंशिकतेमुळे केस गळणे / पांढरे होणे, आहार व औषधांनी आटोक्यात आणता येते.\n7) केमोथेरपीमुळे केस गळत असतील तर आवळ्याचा रस प्यावा.\n← डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी\nप्राणायाम करताना घ्यायची काळजी\nप्राणायामचे प्रकार- 6) प्लाविनी\nप्राणायामचे प्रकार- 5) भ्रामरी\nप्राणायामचे प्रकार- 4) भस्त्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/astro/maza-adhyatma/spiritual/articleshow/53436242.cms", "date_download": "2020-09-29T11:58:02Z", "digest": "sha1:P45KKTC2K7U6OMVZ6JEOWJITN7DFQQ2E", "length": 21031, "nlines": 229, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्र���म ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nप्रा. य. ना. वालावलकर\nनद्यांना देवतारूप मोठ्या प्रमाणावर दिले गेले.\nआमच्या पोस्ट ऑफिस नसलेल्या गावात टपालातून जगभराचे सिद्धान्त येण्याची काही शक्यता नव्हती. पाऊस वेळेवर पडला नाही तर प्राथमिक शाळेतील लहान मुलं डोक्यावर उलटा पाट व त्यावर दगडाचे देव ठेवून मिरवणुकीनं पाऊस मागायची. कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगाबद्दल आम्ही कधी ऐकलं नव्हतं. ‘ये रे ये रे पावसा... तुला देतो पैसा...’ असं आम्ही मोठ्यानं म्हणत असू. दारोदार आया-बाया पाऊस पाणी मागणाऱ्या पोरांच्या डोक्यावर तांब्याभर पाणी ओतून त्यांना ओवाळत. अर्धा दिवस या वर्षावात काढताना पोरं उन्हाळ्यात पार गारठून जात. पर्जन्य देवाला प्रसन्न करण्याची ती धडपड असे. मायबापड्या शेरपसा तांदूळ आणि एक-दोन आणे दक्षिणा देत. साऱ्या गावात प्रत्येक दारात असे फिरून झाल्यावर त्या पैशातून घेतलेला नारळ ग्रामदैवत जोतिबाला फोडला जाई. पाऊस पाडायची प्रार्थना होई. पावसाला नैवेद्य दाखवल्यानंतर त्यांची पंगत पडे. भात-आमटीच्या जेवणानंतर ‘पाऊस मागणे’ या विधीची सांगता होई. ग्रामदैवताला दूध किंवा पाण्यात कोंडण्याची प्रथा आमच्या गावात नव्हती.\nक्रुद्ध नद्या, वादळी वारा आणि वीज यांच्याबरोबर येणाऱ्या पावसाला ठळक देवतारूप दिले गेलेले नाही. त्याने सृष्टी चमत्कार म्हणून मानवी मनावर परिणाम केला, तरी वाऱ्याप्रमाणे पावसाविषयीची मिथके स्वतंत्रपणे फारशी तयार झाली नाहीत. ढग आणि विजांचा श्रेष्ठ योद्धा देव इंद्र आहे. पावसाचा संबंध वाऱ्याशी असला तरी मरूत देवांच्या गटात त्याचा समावेश झाला नाही. युद्धात इंद्राला मदत करणे, हे त्यांचे काम आहे; पण धार्मिकदृष्ट्या त्यांना फार महत्त्व लाभले नाही. वायू देवता म्हणून त्यांचा संबंध विजेशी जोडला आहे. पावसाबरोबर ते वीज हातात धरतात. पाऊस पाडणे हे त्यांच्या अनेक कामांपैकी एक कर्तव्य आहे, असे ऋग्वेदात म्हटले आहे. त्यांची प्रार्थना तेहेतीस सूक्तांमध्ये केली आहे. मेघगर्जनेच्या निसर्ग घटनेचे प्रतीक म्हणून इंद्र देव आहे.\nउदक उपासना-जलो���ासना यांचा पावसाशी संबंध आहे. निर्झर व नद्यांच्या रूपात ती इंडो-युरोपीय लोकांत दूरवर पसरली. त्यांच्यातील समान घटकही विशिष्ट शब्दात आढळतात. नद्यांना देवतारूप मोठ्या प्रमाणावर दिले गेले. त्यांच्या कहाण्या, दंतकथा, गीते आदींची संख्या मोठी आहे. त्यावरचे संशोधन विदेशी विदुषींनी केले आहे. मरूतांच्या शिवाय वायू व वात हे आणखी दोन देव. वाऱ्याच्या भौतिक आविष्काराचे वात हे केवळ नाव आहे. वायू ही वाऱ्याची देवता. तथापि, ते वाऱ्याचे दिव्य मानवीकरण आहे. इंद्र वायू म्हणून त्याचा संबंध इंद्राशी जोडला जातो. बऱ्याच वेळा त्या दोघांना एकत्रित आवाहन केले जाते. उलट वाताचे चैतन्य रोपण पूर्णपणे झालेले नसल्यामुळे त्याचे नाते केवळ पर्जन्याशी जोडले आहे.\nवाताचे मूर्तस्वरूपातील वर्णन ऋग्वेदात असे आहे...\nकरीन आता मी गुणगान वाताच्या रथाच्या थोरपणाचे\nसोसाट्याने भेदीत तो जातो, आवाज त्याचा मेघगर्जनेचा\nजलांचा हा अभिन्न सखा अग्रण शिस्तप्रिय\nदेवांची हा प्राण आणि जगताचे अपत्य\nआवडीने करी परिक्रमा आपला हा ईश्वर\nहे सगळे प्राचीन संदर्भ आता विस्मृतीत गेले आहेत. ‘रेन रेन गो अवे’ कोरसने म्हणून ध्वनिप्रदूषण वाढवण्याचे हे दिवस आहेत. युरोपमधील पाऊस फार लहरी. तिकडे तो उन्हाळ्यातही कडमडतो. छत्री नेहमी जवळ ठेव, आपल्यासारखा पावसाळा तिकडे नसतो, असे मला सांगण्यात आले होते. जर्मनीत तसेच अनुभवास आले. पण आता भारतातील पाऊसदेखील जास्त लहरी बनला आहे. वेधशाळेचे अंदाज सतत चुकवण्यात तो कुशल झाला आहे. पर्यावरणातील असंतुलनाचे हे दुष्परिणाम आहेत. सबब ऋग्वेदातील गौण ठरलेल्या पाऊस-पर्जन्यदेवाला प्रमोशन देऊन त्याची ढळढळीत पुनर्स्थापना करणे गरजेचे आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nस्त्री शक्ती आणि समाज...\nविष्णुदास नाम्याची स्वामिणी काळी...\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्��ांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nब्युटीकोरफड जेल रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवल्यास काय होते\nकरिअर न्यूजगेट 2021 परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ\nदेव-धर्म९ ग्रह, ९ मसाले : 'या' मसल्यांचे सेवन करा; ग्रहांचे पाठबळ मिळवा\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगआई व बाळ दोघांसाठी धोकादायक असतात प्रेग्नेंसीमध्ये मिळणारे ‘हे’ संकेत\nविदेश वृत्तमतदानापूर्वी अमेरिका क्षेपणास्त्र हल्ला करणार; चीनची धाकधूक वाढली\nगुन्हेगारीजळगावात खळबळ; माथेफिरूने ट्रक पेटवला, ३० फुटांपर्यंत आगीचे लोळ\nमुंबईऑक्टोबरच्या मध्यापर्यंत लोकल सेवा पूर्ववत; आदित्य ठाकरेंचे संकेत\nन्यूजविद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन\nदेशराजपथावर ट्रॅक्टरची जाळपोळ, काँग्रेस नेता पोलिसांच्या ताब्यात\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AC_%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2020-09-29T11:41:35Z", "digest": "sha1:FIQQGVVHGFQVOO6GZKQL4E4KJYHJHXVC", "length": 11556, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९९६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - विकिपीडिया", "raw_content": "\n१० मार्च, इ.स. १९९६\n१९९६ फॉर्म्युला वन हंगामातील, १६ पैकी १ शर्यत.\nसर्किटचे प्रकार व अंतर\n५.३०३ कि.मी. (३.२९५ मैल)\n५८ फेर्या, ३०७.५७४ कि.मी. (१९१.११८ मैल)\n१९९६ फॉर्म्युला वन हंगाम\n१९९६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिक्रुत्या १९९६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री) हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १० मार्च १९९६ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत १९९६ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.\n५८ फेऱ्यांची हि शर्यत डेमन हिल ने विलियम्स एफ१-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. जॅक्स व्हिलनव्ह ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत विलियम्स एफ१-रेनोल्ट एफ१साठी हि शर्यत जिंकली व एडी अर्वाइन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी हि शर्यत जिंकली.\n२.१ चालक अजिंक्यपद गुणतालीका\n२.२ कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका\nमुख्य शर्यतीत सुरवात स्थान\n१९९६ फॉर्म्युला वन हंगाम\nफॉर्म्युला वन ग्रांप्री यादी\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन सर्किटांची यादी\nफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n१९९५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री १९९६ हंगाम पुढील शर्यत:\n१९९५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री पुढील शर्यत:\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n१९५० • १९५१ • १९५२ • १९५३ • १९५४ • १९५५ • १९५६ • १९५७ • १९५८ • १९५९ • १९६० • १९६१ • १९६२ • १९६३ • १९६४ • १९६५ • १९६६ • १९६७ • १९६८ • १९६९ • १९७० • १९७१ • १९७२ • १९७३ • १९७४ • १९७५ • १९७६ • १९७७ • १९७८ • १९७९ • १९८० • १९८१ • १९८२ • १९८३ • १९८४ • १९८५ • १९८६ • १९८७ • १९८८ • १९८९ • १९९० • १९९१ • १९९२ • १९९३ • १९९४ • १९९५ • १९९६ • १९९७ • १९९८ • १९९९ • २००० • २००१ • २००२ • २००३ • २००४ • २००५ • २००६ • २००७ • २००८ • २००९ • २०१० • २०११ • २०१२ • २०१३ • २०१४ • २०१५ • २०१६ • २०१७ • २०१८ • २०१९\nग्रांप्री यादी • चालक यादी • चालक अजिंक्यपद यादी • कारनिर्माते अजिंक्यपद यादी • सर्किटांची यादी\n१९९६ फॉर्म्युला वन हंगाम\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १४:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-raju-shettys-shocking-defeat-19638", "date_download": "2020-09-29T09:51:30Z", "digest": "sha1:ZQ3LNEBZODIDUATDESPYRHMXWEQC46HM", "length": 21922, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Raju Shetty's shocking defeat | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव\nराजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव\nशुक्रवार, 24 मे 2019\nकोल्हापूर : गेल्या दहा वर्षांपासून शेतकऱ्यांचा नेता अशी बिरुदावली मिरविणाऱ्या स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला. युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी हातकणंगेल लोकसभा मतदारसंघात इतिहास रचला. तब्बल ७० हजारांहून अधिक मतांचे अधिक्य घेत खासदार शेट्टी यांचा एकतर्फी पराभव केला. शेट्टी यांच्या पराभवाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मोठा हादरा बसला आहे.\nकोल्हापूर : गेल्या दहा वर्षांपासून शेतकऱ्यांचा नेता अशी बिरुदावली मिरविणाऱ्या स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला. युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी हातकणंगेल लोकसभा मतदारसंघात इतिहास रचला. तब्बल ७० हजारांहून अधिक मतांचे अधिक्य घेत खासदार शेट्टी यांचा एकतर्फी पराभव केला. शेट्टी यांच्या पराभवाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मोठा हादरा बसला आहे.\nकोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या मंडलिक यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेसचे आघाडीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांचा एकतर्फी लढतीत तब्बल दोन लाखाहून अधिक मतांनी पराभव करीत खळबळ उडवून दिली. कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मंडलिक यांना केलेली मदत या मतदारसंघात निर्णायक ठरली.\nसकाळी आठ वाजल्यापासून कोल्हापुरात दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी सुरु झाली. कोल्हापूर मतदारसंघात शिवसेनेचे मंडलिक यांनी प्रत्येक फेरीत दहा ते पंधरा हजार मतांची आघाडी घेतली. जशा फेऱ्या वाढतील, तशी आघाडीही वाढत गेली. दुपारी चार वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार मंडलिक यांनी महाडिक यांच्यावर तब्बल दोन लाखाहून अधिक मतांचे अधिक्य घेतले. संपूर्ण मतमोजणीत महाडिक यांनी मंडलिक यांना कुठेच फाईट दिल्याचे आढळले ���ाही.\nनिकालापूर्वी जोरदार रान उठविलेल्या या लोकसभा मतदारसंघातील लढतीने प्रत्यक्ष निकालात मात्र एकतर्फी कल दिला. यामुळे पहिल्या काही तासातच निवडून कोण येते यापेक्षा लिड किती मिळते हीच उत्सुकता राहिली. विजय निश्चित झाल्याने शहरासह जिल्ह्यातील विविध गावात भाजपा- शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला.\nशेतकऱ्यांच्या दृष्टीने राज्यात लक्षवेधी ठरणारा निकाल म्हणून गणल्या गेलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोठी उलथापालथ झाली. सर्वच एक्झीट पोलमध्ये विजयाची पसंती दिलेल्या राजू शेट्टी यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र व युतीचे तरुण उमेदवार धैर्यशील माने यांनी अनपेक्षित पराभव करुन धक्का दिला. गेल्या काही दिवसांपासून देशपातळीवर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या शेट्टी यांच्यासाठी हा पराभव जिव्हारी लागणारा ठरणार आहे.\nनिवडणूका जाहीर झाल्यानंतर शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार शोधण्याची कसरत भाजपा युतीला करावी लागत होती. राष्टवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या माने यांना युतीने उमेदवारी दिली. भाजपाने पूर्ण ताकद लावून शेट्टी यांच्या पराभवासाठी प्रयत्न केले. ते यशस्वी ठरले. मतमोजणीत शेट्टी एकदाही माने यांची आघाडी तोडू शकले नाहीत. शेट्टी यांच्या पराभवामुळे संपूर्ण ऊस पट्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांत स्मशान शांतता पसरली.\nसांगलीत भाजपचे संजय पाटील विजयी\nसांगली लोकसभा मतदारसंघातून दुपारी तीननंतर संजय पाटील हे १ लाख मतांनी आघाडीवर होते. तर दुसऱ्या क्रमांकावर विशाल पाटील होते. संजय पाटील यांच्या विजयाची शाश्वती वाढल्याने कार्यकत्यांनी जल्लोष सुरू केला आहे.\nमतमोजणी मिरज येथील शासकीय गोदामात गुरुवारी (ता. २३) सकाळी आठ वाजता सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, सुमारे एक तासाहून अधिक वेळाने मत मोजणीस प्रारंभ झाला. त्यामुळे मतमोजणी स्थळी मोठे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर मतमोजणी सुरळीत सुरू झाली.\nसांगली लोकसभा मतदारसंघातील मतदानाचे कल साधारण साडेदहापासून येण्यास सुरवात झाली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत भाजपचे संजय पाटील यांना ४ लाख ७४ हजार २८० मते मिळाली. संजय पाटील १ लाख ४९ हजार ९५४ मतांनी आघाडीवर होत���. सांगली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलवत पाटील यांनी बाजी मारली. विशाल पाटील यांनी ३ लाख २४ हजार ३२३, तर गोपिचंद पडळकर यांनी २ लाख ७३ हजार ९०० मते मिळविली.\nमतमोजणी केंद्र असलेल्या मिरज रस्त्यावरील शासकीय गोदामाकडे येणारे कार्यकर्ते पोलिसांनी मिरज रस्त्यावरच रोखले. मतमोजणीच्या ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात केला होता. निकालाचे कल दुपारनंतरच स्पष्ट होणार, असे आधीपासून प्रशासनाने जाहीर केले होते. त्यामुळे सकाळी फारशी गर्दीही झाली नाही. सुरवातीच्या फेरीत तीनही उमेदवार एकमेकाला घासून वाटचाल करीत होते. मात्र संजय पाटील यांनी आघाडी कायम ठेवत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली.\nकोल्हापूर खासदार पराभव defeat लोकसभा लोकसभा मतदारसंघ lok sabha constituencies धनंजय महाडिक आमदार सतेज पाटील satej patil विजय भाजप हातकणंगले hatkanangale निवडणूक ऊस संजय पाटील संजयकाका पाटील सांगली sangli विशाल पाटील vishal patil कमळ प्रशासन administrations\nव्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा\nचार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने आर्थिकदृष्ट्या आजारी कारखान्यांसाठी नवीन ध\nमहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. येणारा\nऔरंगाबादमध्ये मूग, उडदाची आवक नगण्य\nऔरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग व उडिदाची आवक नगण्य प्रमाणात होत आहे.\nनगरमध्ये टोमॅटो, शेवग्याचे दर स्थिर\nनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात टोमॅटो, शेवग्यासह\nनाशिकमध्ये हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये क्विंटल\nनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात हिरवी मिरचीची ३१७ क्विंटल आवक झाल\nसाखर कामगारांचा संपाचा इशारा पुणे/कोल्हापूर ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...\nमॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...\nपावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...\nपरभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...\nसोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम ः यावर्षी सातत्याने...\nवऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...\nखानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...\nमराठवाड्यातील ४८६ प्रकल्पा��त ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...\nपुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...\nसांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...\nअकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...\nनगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...\nखानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...\nराज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...\nगुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...\nराहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...\nतुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची...\nनागपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण...\nमराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी...परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी...\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Strange-management-of-Wathar-station-police-Leaving-the-thief-and-hanging-the-monk-Nageshsheth-Jadhav.html", "date_download": "2020-09-29T09:27:10Z", "digest": "sha1:P4VYY2QHZ6JHYQUNAGJL62JWE7QUIJAZ", "length": 9121, "nlines": 64, "source_domain": "www.sthairya.com", "title": "वाठार स्टेशन पोलिसांचा अजब कारभार ; चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम - नागेशशेठ जाधव", "raw_content": "\nवाठार स्टेशन पोलिसांचा अजब कारभार ; चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम - नागेशशेठ जाधव\nवाळू तस्कर व मटकेवाले यांना अभय ; हात ओला तर मैतर भला अशी पोलिसांची भूमिका\nस्थैर्य, वाठार स्टेशन, दि. ०६ : वाठार स्टेशन ही कोरेगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते या ठिकाणी प्रशस्त असे पोलीस ठाणे असून या पोलिसठाण्याअंतर्गत ४७ गावांचा समावेश होतो परंतु काही दिवसांपूर्वी या वाठार पोलीस ठाण्यातून एक अजब असा तुगलकी फतवा काढल्याचे दिसून येत आहे. याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते नागेशशेठ जाधव हे मैदानात उतरले असून त्यांनी प्रसिद्धी माध्यमांपुढे बोलताना आपले मत व्यक्त केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nनागेशशेठ जाधव म्हणाले की, वाठार स्टेशन पोलिसांचा कारभार हा अजब प्रकारे चालला आहे वाठार स्टेशन ही बाजारपेठ ही शांतता प्रिय अशी बाजारपेठ आहे येथे व्यवसायासाठी आजूबाजूच्या गावातून लोक येत जात असतात बऱ्याच गावातून तर लोक शांत संयमी गाव असल्याने वास्तव्यास देखील आहेत अशा शांततामय नांदत असलेल्या गावामध्ये वाठार पोलिसांकडून बळजबरीने व्यापाऱ्यांना सोशल डिस्टनसिंगच्या नावाखाली पाचशे पाचशे रुपयांच्या पावत्या दिल्या जातात. गोरगरीब जनतेची अशी चाललेली लूट लवकरात लवकर थांबवा व कायदा सुव्यवस्था अबाधित राहुद्या असे मत नागेशशेठ जाधव यांनी मांडले. जाधव पुढे म्हणाले कोरोनासारखी आपत्ती व या आपत्तीमधील नियमांचे आम्ही व्यापारी म्हणून जरूर पालन करतो परंतु गावातून राजरोसपणे भरधाव वेगाने होत असलेली वाळू तस्करी व भर वस्तीत चाललेला मटका पोलिसांना का दिसत नाही. यावर मग हात ओला तर मैतर भला असे म्हणणे योग्य ठरेल असे वाटते. एक तर लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे मोठ्या प्रमाणावर आर्थिक चणचण भासत आहे यातच पोलिसांचा पाचशे रुपयांची पावती म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम हे वाठार स्टेशन पोलीस करीत आहेत.\nलवकरात लवकर ही शांतता भंग करण्याचे काम पोलिसांनी थांबवावे अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करू असे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते नागेशशेठ जाधव यांनी सांगितले यावेळी नागेशशेठ जाधव, माजी सरपंच ऋषीभैय्या जाधव व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना मारहाण\nबारामतीच्या धर्तीवर फलटण बंद करा; व्यापार्यांची मागणी\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://aisiakshare.com/index.php?q=comment/29203", "date_download": "2020-09-29T11:43:27Z", "digest": "sha1:HS47LYS7FN5ZGR76IAS4WMYOKKW3T6Q6", "length": 167011, "nlines": 1635, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ही बातमी समजली का? - ३ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nही बातमी समजली का\nभाग १ | २\n\"उत्तराखंडमधल्या दुर्घटनेबद्दल अभिजीत घोरपडेंनी चांगला अनालिसिस लिहीला आहे ही बातमी समजली का\nया दुसर्या प्रकारच्या बातम्यांबद्दल अनेकदा आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरंतर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. \"ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा.\" असे तिथे स्पष्ट म्हटलेलेली आहे. पण, त्याबद्दल विस्ताराने लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारेच / यापैकी अनेक गोष्टिंमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बर्याचदा \"एकोळी\" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचेही जीवावर येते.\nतेव्हा अश्या बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अश्या बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्य बातमीवर विस्ताराने चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या बातमी या धाग्यात रुपांतर केले जाईल.\nदुसर्या भागात ९०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.\nही बातमी वाचली का\nमाध्यमांमधे स्त्रियांच्या आकारांची ��िसणारी अवास्तव चित्रं पाहून वैतागलेल्या जेड बीलच्या प्रकल्पासंदर्भातली ही बातमी.\nटीनेजमधे मला स्वतःची किंमत काहीच नाही असं वाटत असे. मला एक्नेचा त्रास होता आणि जवळजवळ तीन वर्ष, मिणमिणता प्रकाश नसेल तर, आरशात बघू शकत नसे. गरोदरपणात माझं वजन ५० पाउंडांनी (~२३ किलो) वाढलं. यामुळे, फोटोशॉप केलेल्या स्त्रियांच्या प्रतिमांचं पूजन करणार्या संस्कृतीत, स्वतःचा तिरस्कार करण्याच्या भावनेत भरच पडली.\nस्वतःसकट ५० स्वयंसेविकांचं फोटोशूट करून, त्यांच्या कहाण्या छापण्याचा तिचा इरादा आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nजेडला सपोर्ट करायला हरकत\nजेडला सपोर्ट करायला हरकत नाही, हल्ली भारतातही पोटाच्या जागी बिस्कीटे आणि दंडांच्या जागी सोटे लावणारी जमात वाढत चालली आहे, त्यात भर म्हणून काही अब्रहमी नितंबाचा उपरार्ध भाग दाखवत हिंडतात, हे पाहून बावचाळल्यासारखे/पिसाटासारखे व्यायामशाळेत जाणारे अनेक तरुण पाहिले आहेत.\nबातमी वाचली. तिच्या शब्दांतलं तुम्ही भाषांतरीत केलेलं मनोगत वाचलं...\nपण त्यातून बोध काय घ्यायचा ते स्पष्ट झालं नाही\nएकदा एखादी प्रतिमा फोटोशॉप केलेली आहे हे माहिती झाल्यानंतर मग स्वतःचा तिरस्कार करण्यामागली मानसिकता कोणती\nआणि एखादी जर फोटोशॉप न केलेली खरोखरीची सुंदर (मग भले प्रतिमांचं पूजन करणार्या संस्कृतीच्या दृष्टीने ती सुंदर असेल) प्रतिमा दिसली तरी तिच्याबद्दल कौतुक न वाटता तिचा द्वेष किंवा स्वतःबद्द्ल तिरस्कार वाटणं यामागची मानसिकता कोणती\nएकदा एखादी प्रतिमा फोटोशॉप केलेली आहे हे माहिती झाल्यानंतर मग स्वतःचा तिरस्कार करण्यामागली मानसिकता कोणती\nएकदा सांगून बहुदा विश्वास बसत नसावा, पण सतत भडीमार होत राहिला तर गोबेल्सनीती सफल होऊ शकते. एखादी गोष्ट नैसर्गिक नाही तरीही ती सुंदर समजली जाते म्हणून तिचा हव्यास लोक धरतात हे दिसत रहातं. जाहिराती कमी पडल्या तर कुटुंबीयही त्यात भर टाकतात. रंगरूपावरून विशेषतः मुली-स्त्रियांना जास्त टार्गेट केलं जातं. जाडगेल्या लोकांसाठी गुबगुबीत असणंच नैसर्गिक असतं, पण ते सुंदर नाही असं ठसवलं जातं. गोरी/गोरा म्हणजे सुंदर हे भारतीय समाजातलं असंच एक सरसकटीकरण. चष्मा वापरणं नैसर्गिक नाही, पण उपयुक्त, फायदेशीर आहे. चष्मा वापरणार्यांना, विशेषतः शाळकरी वयात, चिडवलं जातं.\nप्रत्येकाची/प्रत्येकाची आपण आहोत तसे व्यवस्थित आहोत हे मान्य करण्याची तयारी नसते. प्रत्येक व्यक्तीच्या 'चामडीची जाडी' समान नसते. ही जाडी कमी असली की शरीराची नसलेली जाडीही स्वतःच्या नजरेत खटकते. त्यात भर पडते ते लेझर वापरून मेद वितळवण्याच्या किंवा चष्मा घालवण्याचा दावा करणार्या जाहिरातींची.\nव्यक्तिशः माझ्यावर अशा गोष्टींचा फार परिणाम होत नाही. पण काही जवळच्या व्यक्तींना शरीरावर किंवा डोळ्यात लेझर मारण्यासाठी (माझ्या दृष्टीने उगाचच) उतावीळ झालेलं पाहिलं आहे.\nया विशिष्ट गोष्टीत दुसरा भाग असा आहे की प्रसूतीआधी आणि प्रसूतीनंतर या स्त्रियांच्या शरीरात बरेच बाह्य बदलही होतात; पैकी काही फोटोंमधे दिसतही आहेत. या नव्या प्रकारच्या शरीरावरचे स्ट्रेच मार्क्स (मराठी) मान्य करण्याची स्वतःची तयारी होण्यासाठी वेळ लागू शकतो. गर्भारपणात स्त्रीचं फार कोडकौतुक होतं, ज्याची तिला सवय होते. पण प्रसूतीनंतर बहुतेक लोक तिच्याकडे दुर्लक्ष करतात, शरीरातली हॉर्मोनपातळी बदललेली असते. अशा स्थितीत बदल सहन करण्याची मेंदूची तयारीच कमी झालेली असू शकते.\nगर्भारपणात आई-वडलांची तयारी करून घेताना कोणीही अशा प्रकारच्या बदलांबद्दल नवपालकांशी बोलत नाही. अशा प्रकारे आपलं (किंवा पार्टनरचं) शरीर पहाणं हा प्रकारही धक्कादायक असू शकतो.\nजेडसारख्या व्यक्तींना यातली व्यर्थता (बहुदा आपण होऊनच) काही काळानंतर लक्षात येते. आपण निष्कारण ज्या गोष्टीचा त्रास करून घेतला तसा त्रास इतरांना होऊ नये किंवा तो कमी व्हावा यासाठी ती करत असणारे प्रयत्न आवडले.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n>>एकदा सांगून बहुदा विश्वास बसत नसावा, पण सतत भडीमार होत राहिला तर गोबेल्सनीती सफल होऊ शकते.\n ज्यांची मनं अपरिपक्व/ कमजोर असतांत तेच या विकृतीला बळी पडतात.....\nत्यांच्याबद्दल सहानुभूती आहे पण ती एक मानसिक विकृती आहे. त्यासाठी सगळ्या समाजाचीच सौंदर्यानुभूती का बदलायची\n>>दुसरा भाग असा आहे की प्रसूतीआधी आणि प्रसूतीनंतर या स्त्रियांच्या शरीरात बरेच बाह्य बदलही होतात;\n पण ते बदल सुंदर नसतात असं कुठंय डेमी मूरचा ती गर्भवती असतानांचा फोटो फेमस आहे. त्यात ती गर्भवती असतांनाही सुंदरच दिसते.\nसारांश जे सुंदर असतात ते सुंदर दिसतातच. त्यांना पर्वा नसते जग त्यांना सुंदर म्हणतंय की ���ाही त्याची प्रश्न इतर(\nतुम्ही काहीही म्हंटलंत तरी 'फोटोशॉप' केलेली प्रतिमा, मग ती स्त्रीची असो वा पुरुषाची, ती बघून स्वतःचा तिरस्कार करणं ही मानसिक विकृती नव्हे काय\nसगळ्या गोष्टींबद्दल समाजाला दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण (इतका अवघड स्वाध्याय कठीण असेल कदाचित अशा व्यक्तिंसाठी) करणं जास्त श्रेयस्कर नाही काय\nबो डेरेक आता पन्नाशीत आली तरी विलक्षण सुंदर दिसते. (माझ्या गावात रहाते, तिला जॉगिंग करतांना पहातो त्यावरून हे विधान करतो) स्त्रीच्या सुंदरतेचा वयाशी, गर्भवती असण्या-नसण्याशी, मेनॉपॉझ आला असण्या-नसण्याशी संबंध नसतो. सुंदरता (जर श्रम करून राखली तर) ही सुंदरताच असते....\nआणि मुख्य मुद्दा म्हणजे जर कोणी अशी स्त्री स्वतःचा तिरस्कार करत असेल तर बाकीच्या \"जुन्या अणे जाणित्या\" स्त्रियांनी त्यातलं फोल लॉजिक तिला समजावून सांगणं हे त्यांचं कर्तव्य नाही काय\nयांची मनं अपरिपक्व/ कमजोर\nयांची मनं अपरिपक्व/ कमजोर असतांत तेच या विकृतीला बळी पडतात.....\nत्यांच्याबद्दल सहानुभूती आहे पण ती एक मानसिक विकृती आहे. त्यासाठी सगळ्या समाजाचीच सौंदर्यानुभूती का बदलायची\nविकृती हा शब्द तीव्र वाटतो; विकार असू शकेल. पण विकार आहे हे मान्य केल्यावर त्यासाठी उपाय करायला हवा. शरीराकडे, स्वतःच्या रंगरूपाकडे पाहून (किंवा इतरही काही कारणांमुळे) नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तींचा आत्मविश्वास अशा प्रकारची छायाचित्र पाहून वाढू शकतो. निदान आपल्यासारखे चार लोक आहेत याचा बराच सकारात्मक परिणाम होऊ शकतो.\nरहाता राहिली बो डेरेक. माझ्या आजूबाजूच्या कोणत्याही आया हिच्यासारख्या दिसत नाहीत. त्यामुळे मला बो डेरेक इत्यादी स्त्रिया कधीमधी कृत्रिमच वाटतात. किंचित स्थूल दिसणार्या, ओटीपोटाचा भाग थोडा मोठा असणार्या स्त्रियाच लहानपणापासून आजूबाजूला दिसत आल्या आहेत. आजही आजूबाजूला पाहिल्यावर बहुतांश स्त्रिया अशाच दिसतात. मुलं असोत वा नसोत, व्यवस्थित पोषण मिळणार्या बहुतांश स्त्रिया गुबगुबीत दिसतात. (उत्क्रांतीचा परिणाम.)\nत्यातून जेडच्या पुस्तकामुळे बो डेरेकवर काही परिणाम होईलसं वाटत नाही.\nबाकीच्या \"जुन्या अणे जाणित्या\" स्त्रियांनी त्यातलं फोल लॉजिक तिला समजावून सांगणं हे त्यांचं कर्तव्य नाही काय\nजेड हेच तर काम करते आहे. शब्दांच्या जागी तिचे फोटो बोलतात एवढंच.\nया फोटोंपैकी १५ नंबरचा फोटो मला फार आवडला नाही.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n>>>रहाता राहिली बो डेरेक. माझ्या आजूबाजूच्या कोणत्याही आया हिच्यासारख्या दिसत नाहीत. त्यामुळे मला बो डेरेक इत्यादी स्त्रिया कधीमधी कृत्रिमच वाटतात. किंचित स्थूल दिसणार्या, ओटीपोटाचा भाग थोडा मोठा असणार्या स्त्रियाच लहानपणापासून आजूबाजूला दिसत आल्या आहेत.\nबो डेरेकच्याही ओटीपोटाचा भाग थोडासा दिसतो. पण तोही सुंदरच दिसतो\nपण ती तुम्हाला कृत्रिम का वाटते तिने तिचं सौंदर्य टिकवलंय जे तुमच्या आजूबाजूच्या स्त्रियांनी टिकवायचे श्रम घेतलेले नाहियेत म्हणून तिने तिचं सौंदर्य टिकवलंय जे तुमच्या आजूबाजूच्या स्त्रियांनी टिकवायचे श्रम घेतलेले नाहियेत म्हणून (हे स्त्रियांच्या बाबतीतच नव्हे तर पुरूषांच्या बाबतीतही तितकंच सत्य आहे)\nतिने जे श्रमपूर्वक टिकवलंय त्याचं कौतुक करण्यापेक्षा तिला \"कृत्रिम\" म्हणणं हे आजूबाजूच्या बायकांना जास्त सोईस्कर आहे म्हणून\nमाझी हरकत इथेच तर आहे. जे सुंदर म्हणा, किंवा इतर कोणत्याही बाबतीत श्रेष्ठ म्हणा, आहे ते तसं आहे म्हणून कबूल करण्यापेक्षा त्याला 'कृत्रिम' किंवा अन्य काही नांव देऊन मोडीत काढणं जास्त सोपं असतं का\nजेंव्हा एखादी व्यक्ती सौंदर्याच्या,किंवा आणखी कुठल्याही संदर्भात, श्रेष्ठ दिसली की तिचं कौतुक करून ती तिथे कशी पोहोचली, आणि मी काय केलं की मला तिथे पोहोचता येईल याचा विचार न करता त्या व्यक्तिला काही तरी दूषणात्मक नांव देऊन तिची संभावना करणं हे कितपत योग्य आहे\n>>स्त्रियाच लहानपणापासून आजूबाजूला दिसत आल्या आहेत.\n पण त्या सगळ्या सुंदर आहेतच हे गृहीतक जरासं धाडसी होईल नाही का\nम्हणजे सुंदर असणारी स्त्री ही थोडंसं ओटीपोट असलं तरी सुंदरच दिसते. हे मान्य पॅरीसच्या म्यूझियममधल्या अनेक चित्र-शिल्पांमधून हे सहजच उमजतं\nपण जस्ट बिकॉज ओटीपोट आहे म्हणून ती स्त्री सुंदर मानावी हे पटायला कठींण\nनाही, या स्त्रिया त्यांच्या\nनाही, या स्त्रिया त्यांच्या फिगरमुळे सुंदर किंवा असुंदर वाटत नाहीतच. सपाट पोटं आणि स्ट्रेचमार्क्सरहित त्वचा हे सुंदर असण्याचं एकमेव (किंवा दोनमेव) परिमाण नाही.\nसगळ्यांची शरीरं सारखी असतात असंही नाही. एकाच वयाच्या, एकाच प्रकारची जीवनपद्धती असलेल्या दोन स्त्रियांची (किंव�� पुरुषांचीही) शरीरं सारख्या प्रकारची नसतात, नसणार. मग एका ठराविक साच्यात दिसतं तेच सुंदर आणि पर्यायाने बाकीचं कुरुप अशा प्रकारचा प्रकार पद्धतशीरपणे जाहिराती, मॅगझिन्समधून चालताना दिसतो. आणि हा जो साचा आहे त्यात फिट होणं अनेकांना शक्य नसतं.\nसाच्यात बसणार्या लोकांना कुरुप म्हणा असं जेड सुचवते आहे असं या बातमीवरून मला वाटलं नाही. पण साच्याबाहेरही सौंदर्य आहे. चकचकीत मॅगझिन्समधे ते दिसत नाही म्हणून प्रथमदर्शनी ओबडधोबड वाटू शकतं, पण तरीही ते सुंदरच आहे. या सौंदर्याकडे बघण्याचा दृष्टीकोन दाखवण्यात हे पुस्तक मदत करेल अशी अपेक्षा आहे.\nचिंतातुर जंतूने लिहीलेली लेखमाला - मानवी शरीर आणि पाश्चिमात्य संस्कृती: भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n>>मग एका ठराविक साच्यात दिसतं\n>>मग एका ठराविक साच्यात दिसतं तेच सुंदर आणि पर्यायाने बाकीचं कुरुप अशा प्रकारचा प्रकार पद्धतशीरपणे जाहिराती, मॅगझिन्समधून चालताना दिसतो. आणि हा जो साचा आहे त्यात फिट होणं अनेकांना शक्य नसतं.\nसाच्यात बसणार्या लोकांना कुरुप म्हणा असं जेड सुचवते आहे असं या बातमीवरून मला वाटलं नाही. पण साच्याबाहेरही सौंदर्य आहे.\nइथे परत माझं नेहमीचं मत मांडतो.\nअमूक एक प्रकारचं सौंदर्य म्हणजे सौंदर्य याप्रकारच्या कल्पनांचा भडिमार उदारीकरण/जागतिकीकरण याच्या सुरुवातीनंतर [टीव्ही आणि त्यावरील जाहिराती] आले आहे असे काहीतरी सुचवले जात आहे असे वाटले. परंतु तसे काहीही नाही. सौदर्याची स्पेसिफिकेशन्स कालिदासाच्या काळीही होती आणि नंतरही होती आजही आहेत. पुष्ट स्तन/केळीच्या खोडासारख्या मांड्या/केतकीसारखी कांती वगैरे स्पेसिफिकेशन्स खूपच जुनी आहेत.\nपूर्वीच्या काळी ही स्पेसिफिकेशन होती पण त्यासाठी आटापिटा केला जात नव्हता का केला जात होताच. केस लांब असणे हे सौंदर्याचे लक्षण आणि त्यासाठी शकुंतला हेअर ऑइले बाजारात होतीच, त्यांच्या जाहिराती होत्याच. आणि तसे लांब केस नसतील तर लग्नाच्या बाजारात भाव कमी हेही वास्तव होते.\nतसे केस व्हावेत म्हणून केलेल्या खटाटोपांच्या नातेवाइकांमधल्या कहाण्या ऐकल्या आहेत आणि कुणाचे केस लांब/रेशमी असल्याने तिने तोरा मिरवणेसुद्धा पाहिले आहे. त्यावेळी त्या इतरांना न्यूनगंड येत असेलच.\nया प्रकारच्या विशिष्ट कल्प���ांचा पुरुषांवरही पगडा असतो हे मुक्तसुनित यांनी सांगितले आहेच.\nअशा कल्पनांच्या प्रचाराच्या भडिमाराने व्यक्तीने न्यूनगंड बाळगावा का बिलकुल बाळगू नये असे म्हणणे सोपे आहे. पण त्यासाठी शारीरवैशिष्ट्यांच्या पलिकडचं काही वैशिष्ट्य/कर्तृत्व मिळवणं आवश्यक आहे. मी बुटका आहे पण माझ्याकडे शैक्षणिक डिग्री आहे. म्हणून मला बुटके असण्याचा न्यूनगंड न बाळगणे परवडते. (आणि तसा अंदाज आला असल्यामुळे माझी उंची वाढावी म्हणून मला दिल्या जाणार्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करू शकलो). त्याचप्रमाणे मला कुठल्याही खेळात प्राविण्य (प्राविण्य सोडा सामान्य गती) नसणेही खपून गेले. ज्यांना अशा प्रकारच्या इतर गुणवैशिष्ट्यांची खात्री नाही किंवा संधी नाही अशांना कदाचित शारीरसौंदर्य हेच थोड्याफार यशाचे साधन वाटू शकते आणि त्यांच्यात तसे शारीरसौंदर्य नसल्यास न्यूनगंड निर्माण होणे स्वाभाविक आहे.\nऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nन्यूनगंड निर्माण होणे स्वाभाविक आहे तरिही(तरिहि) अशा सौंदर्य कल्पनांना 'हाड' म्हणायला शिकवणे गरजेचे आहे.\nन्यूनगंड निर्माण होणे स्वाभाविक आहे तरिही(तरिहि) अशा सौंदर्य कल्पनांना 'हाड' म्हणायला शिकवणे गरजेचे आहे.\nअगदी अगदी.. हॉलिवुडमधून आयात झालेली फिगर बेस्ड सौंदर्यकल्पना \"हाड\" या शब्दानेच सर्वोत्तमरित्या वर्णिली जाऊ शकते.. हाडं असं अनेकवचन केल्यास अधिकच..\nअमूक एक प्रकारचं सौंदर्य म्हणजे सौंदर्य याप्रकारच्या कल्पनांचा भडिमार उदारीकरण/जागतिकीकरण याच्या सुरुवातीनंतर [टीव्ही आणि त्यावरील जाहिराती] आले आहे असे काहीतरी सुचवले जात आहे असे वाटले. परंतु तसे काहीही नाही. सौदर्याची स्पेसिफिकेशन्स कालिदासाच्या काळीही होती आणि नंतरही होती आजही आहेत. पुष्ट स्तन/केळीच्या खोडासारख्या मांड्या/केतकीसारखी कांती वगैरे स्पेसिफिकेशन्स खूपच जुनी आहेत.\nजागतिकीकरणाआधी प्रतिमांचा भडीमार फार प्रमाणात होत नसावा; अर्थात घरी-दारी मिळणारे टोमणे, कॉमेंट्स याची उणीव भरून काढत असतील.\nनिदान भारताचा विचार करता, अशा प्रकारे लोकांना त्यांच्या रंग-रूप, उंची, कौशल्य इ. संदर्भात कमी लेखू नये याची जाणीव जागतिकीकरणानंतर अधिक प्रबळ झाली का 'फेअर अँड लव्हली' वापरल्यामुळे मुलीचा आत्मविश्वास वाढ���ा आणि ती एअर होस्टेस होण्याऐवजी पायलट झाली, अशा अर्थाच्या जाहिराती दिसतात तशीच त्यावर टीका झालेलीही दिसते. एकेकाळी जेडसारख्या लोकांना टीका करण्यासाठी, वेगळं काही सांगण्यासाठी माध्यमच उपलब्ध नव्हतं.\nघालू न देणारा कॉम्प्लेक्स.\nमी, आता समजलं ना भारतीय कपड्यांचं महत्त्व\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nतुमच्या प्रतिसादाशी अंशतः सहमत आहे पण,\nपण ती तुम्हाला कृत्रिम का वाटते तिने तिचं सौंदर्य टिकवलंय जे तुमच्या आजूबाजूच्या स्त्रियांनी टिकवायचे श्रम घेतलेले नाहियेत म्हणून तिने तिचं सौंदर्य टिकवलंय जे तुमच्या आजूबाजूच्या स्त्रियांनी टिकवायचे श्रम घेतलेले नाहियेत म्हणून तिने जे श्रमपूर्वक टिकवलंय त्याचं कौतुक करण्यापेक्षा तिला \"कृत्रिम\" म्हणणं हे आजूबाजूच्या बायकांना जास्त सोईस्कर आहे म्हणून\nमुद्दा असा आहे की 'टिकवणे' म्हणजे नक्की काय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे अथवा आपल्याला झेपेल तसा व्यायाम करणे१, चांगली जीवनशैली स्विकारणे वगैरे मुद्दे मान्य आहेत आणि अलिकडच्या काळातल्या, माझ्या आजुबाजूच्या बहुतांश स्त्रिया हे करतातच असा अनुभव आहे पण असे करूनही त्यांची शरीरे नियतकालिकांच्या मुखपृष्ठांवरील स्त्रियांसारखी दिसत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अशा (फोटोशॉप करून अथवा शस्त्रक्रियेसारखे मार्ग वापरून बनविलेल्या शरीरांच्या) प्रतिमांचा भडिमार करून सामान्य२ स्त्रीच्या मनात कमीपणाची भावना तयार करण्याचा उपद्दव्याप चालला असताना, खरया३ स्त्रीयांची शरीरे कशी दिसतात हे दाखविण्याचा प्रयत्न करणे फार गरजेचे आहे. अदितीने दिलेल्या बातमीत हेच केले गेले आहे, त्यातील स्त्रीचे शरीर न टिकविल्यामुळे किंवा आळशीपणाने बेडौल झालेले नाहीय तर ते मातृत्वाच्या आणि काळाच्या खुणा उघडपणे स्विकारल्याने वास्तववादी (तरीही सुंदर) झालेले आहे. ही नवीन सौंदर्यदृष्टी इतरांनाही मिळावी हा त्याचा उद्देश्य दिसतो, जो नक्कीच स्तुत्य आहे.\n१ प्रसुतीनंतर लगेचच खूप व्यायाम करून वजन घटविणे स्त्रीच्या आरोग्यासाठी हितावह नसल्याचे वैद्यकीय मत असतानाही, अनेक प्रसिद्ध व्यक्ती, आपण प्रसूतीपश्चात किती वेगाने किती वजन घटविले याची जाहिरात करून इतर नुकतेच मूल झालेल्या स्त्रीयांवर दडपण आणतात आणि त्य��ला प्रसारमाध्यमे साथ देतात ही वस्तुस्थिती आहे.\n२ विचार करणार्या किंवा विनोदबुद्धी असणार्या स्त्रीयांना असे काही वाटत नाहीत उलट त्या अशीकविता लिहितात.\n३ मेहेनत करणारया आणि आपले सौंदर्य नैसर्गिक मार्गांनी टिकविण्याचा प्रयत्न करणारया\nमातृत्वाच्या आणि काळाच्या खुणा उघडपणे स्विकारल्याने वास्तववादी (तरीही सुंदर) झालेले आहे. ही नवीन सौंदर्यदृष्टी इतरांनाही मिळावी हा त्याचा उद्देश्य दिसतो, जो नक्कीच स्तुत्य आहे.\nमाझा रोख एखादी सुंदर व्यक्ति पाहिल्यानंतर स्वतःला हेट करण्याच्या मानसिकतेविरूद्ध होता. आणि तो अदितीला समजलाय तेंव्हा, \"सीताकान्तस्मरण जयजयराम\".\nप्रस्तुत गमतीची कविता रा. रा. पिवळा डांबिस यांना समर्पित करतो आहे. मात्र कवितेतील पुरुषपात्रवजा व्यक्तीची वर्णने त्यांना उद्देशून/समोर ठेवून/निर्देशून/उद्मेखून केलेली नाहीत याची नोंद घ्यावी हेवि.\nपडलेलं टक्कल सुटलेलं पोट\nआणि ज्याचं यमक जुळवलं\nपडू न शकल्याचा कॉम्प्लेक्स.\nवन एट हंड्रेड नंबर मधून\nझुंबा डान्स च्या अॅडमधून\nअॅन्युअल रिपोर्ट सुधारतो कॉम्प्लेक्स.\nकोण काय बोलतो त्यापेक्षा\nक्लासिक्स असो वा कॉमिक्स\nलोळत पडून वाचताना अचानक\nकॉम्प्लेक्सची जाणीव असेल तर\nकॉम्प्लेक्सची जाणीव नसेल तर\nकॉम्प्लेक्स म्हणजे काय माहीत नसेल तर\nआणि हा कॉम्प्लेक्स नाही म्हणून दाखवताना\nसेल्फ डेप्रिकेशन होते म्हणूनचा कॉम्प्लेक्स\nअगदी हे लिहितानाच्या क्षणीसुद्धा\nमिष्किल टप्पल मारून गेलेला\nनो आयडियाज् बट इन थिंग्ज.\nहॅलो श्री. मा. मुक्तसुनीत\nएक कविता म्हणून आवडली असं म्हणवत नाही तरी पण तुमचे स्वतःचे कॉम्प्लेक्सेस समजले....\nतुम्हाला ही कविता आम्हाला समर्पित करायची अचानक उर्मी का आली ते मात्र समजत नाही.\nखुलासा केलांत तर बरं होईल.\nप्रस्तुत चर्चेत मार्मिक मते मांडल्याबद्दल कविता तुम्हाला समर्पित केली असे समजा\nनो आयडियाज् बट इन थिंग्ज.\nमाझी मतं मार्मिक आहेत की सत्य हे तर ऐसी अक्षरेचे सर्व सभासद ठरवतीलच....\nतुमच्या प्रतिसादाला त्यांनी 'खवचट' अशी श्रेणी देलेली आहेच\nमी फक्त एकच मत मांडलं होतं की जगात एखादी सुंदर (किंवा इतर अन्य कोणत्याही कसोटीवर श्रेष्ठ) गोष्ट दृष्टीपत्तात आली तर त्याची प्रामाणिक कबुली न देता स्वतःलाच हेट करण्याची प्रव्रूत्ती निंदाजनक आहे, इतकंच\nआणि ती प्र��ृत्ती जर आढळली तर समाजातल्या 'जुन्या आणि जाणित्या' लोकांनी ती त्या व्यक्तिसंदर्भात दूर करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, सारांश त्या सेल्फ हेटिंग व्यक्तिला शहाणं केलं पाहिजे, इतकंच\nत्यात काही चूक आहे असं अजूनही मला वाटत नाही....\nपण तरीही तुम्ही जो कवितात्मक प्रतिसाद मुद्दाम आम्हाला समर्पित करून दिलाय त्याचा संदर्भ लागत नाही...\nत्याचा खुलासा कराल तर समर्पक उत्तर द्यायला बरं होईल.....\nमी तुमच्या अभिप्रायाला काहीही रेटिंग न देताच अचानक तुमच्या अभिप्रायाला मी,\nहे जमवणं एखाद्या सिस्टम अॅडमिनलाच ( मिसळपावच्या भाषेत एखाद्या संपादकालाच) ठाऊक\nहे जमवणं एखाद्या सिस्टम\nहे जमवणं एखाद्या सिस्टम अॅडमिनलाच ( मिसळपावच्या भाषेत एखाद्या संपादकालाच) ठाऊक\n माझे खाते तर २ प्रतिसादात ब्लॉक केले....\n२ पैसे माझेही, तुमच्याएवढे एकनंबरी नाहीत, पण ते असो. -\nघालू न देणारा कॉम्प्लेक्स.\nआपल्या सीटपर्यंत तोंद नेताना\nतोंड खाली घालायला लावणारा कॉम्प्लेक्स.\nकपाळावर हात मारणारा कॉम्प्लेक्स.\nनीलकमलच्या खुर्चीवर बसताना ती तुटल्यामुळे एकदा,\nपुढच्यावेळेस जमिनीवरच फतकल मारुन बसायला लावणारा कॉम्प्लेक्स,\nआणि उठताना टेकवायला एखादा हात जास्त असता तर बरं झालं असतं,\nअसं वाटायला लावणारा कॉम्प्लेक्स.\nलिफ्टच्या सहा लोकांसाठी असलेल्या जागेत,\nउरलेल्या तिघांचा तो लूक नकोसा करणारा कॉम्प्लेक्स.\nमाझेही दोन पैसे. तीर्थ\nतीर्थ कॉंप्लेक्स, क्षेत्र कॉंप्लेक्स |\nदेह कॉंप्लेक्स देह पूजा कॉंप्लेक्स ||१ ||\nखाता कॉंप्लेक्स, पिता कॉंप्लेक्स |\nबंधू कॉंप्लेक्स मित्र कॉंप्लेक्स ||२ ||\nटीव्ही कॉंप्लेक्स टीव्हीमॉडेल्स कॉंप्लेक्स |\nकायम कॉंप्लेक्स, अविरत कॉंप्लेक्स ||२ ||\nराजा म्हणे मज कॉंप्लेक्स पछाडला|\nम्हणुनी उद्दिष्टांना वाण नाही ||४ ||\nजर कुठलेच कॉंप्लेक्स नसतील तर जगण्यात अर्थ राहील का उद्दिष्टं इतक्या तीव्रतेने जाणवतील का\nप्रस्तुत गमतीचे चित्र मुक्तसुनित आणि पिवळा डांबिस यांना समर्पित करतो आहे. मात्र चित्रातील बालके त्यांना उद्देशून/समोर ठेवून/निर्देशून/उद्मेखून टिपलेली नाहीत याची नोंद घ्यावी हेवि.\nएखादी गोष्ट नैसर्गिक नाही तरीही ती सुंदर समजली जाते म्हणून तिचा हव्यास लोक धरतात हे दिसत रहातं.\nयावरून 'ग्रॉस नॅशनल हॅपीनेस' (GNH) बघणारं भुतान आठवलं. तिथे फॅशन शोज ना बंदी आ��े. टिव्हीदेखील सेन्सॉर होतो. त्याचं कारण काय तर \"त्या शोज मध्ये दिसणार्या कमनीय बांध्यांच्या स्त्रिया बघुन सामान्य पुरूषाला आपली शेतातील राबणारी पत्नी तुलनेने कमी सुंदर भासु शकते आणि मग आपली पत्नी \"तशी\" किंवा \"तितकी\" सुंदर नाही म्हणून तो दु:खी होऊ शकतो. जे GNH कमी करते\"\nलव्ह अॅड लेट लव्ह\nकसलेही फोटो चांगले येऊ\nकसलेही फोटो चांगले येऊ शकतात...फोटोग्राफरचं म्हणून जे कसब असत ते त्यालाच म्हणतात. शिवाय ब्यूटी इज इन द आय ऑफ द बिहोल्डर वगैरे म्हणतातच. मग हे फोटो काही आणखीन वेगळ्या रितीनी खास वाटले नाहीत. बाई आहे म्हटलं की तिचे शारिरीक सौन्दर्य न्याहाळलेच पाहिजे असं काहीसं वाटलं फोटो बघून. नुसते फोटो म्हणून पाहिले असते इतर प्रस्तावने शिवाय तर कदाचित वेगळं मत झालं असतं.\n(असे पुरूषांचेही फोटो काढायला हवेत तिने...पोट सुटण्याआधी आणि नंतर वगैरे. जाहिरातीतले पुरूष रिअॅलिस्टिक/हेल्दी/नॉर्मल शरीरयष्टीचे असतात का\n(फोटोग्राफरचा मुद्दा कळला...पण त्यातला स्त्रीवादी (वा तत्सम काहीसा) दृष्टीकोन आवडला/(पूर्णपणे) पटला नाही.)\nमोदींनी १ की २ दिवसांत १५०००\nमोदींनी उत्तराखंडपासून १ की २ दिवसांत १५००० लोकांना रेस्क्यू केल्याची बातमी वाचली असेलच. तिचा पर्दाफाश करणारे विश्लेषण आलेय अखेरीस टेलिग्राफमध्ये. उत्तम विवेचन आहे.\n असा प्रश्नही पडणे साहजिक आहे. पण मराठी ओळखता येतात हे या बातमीवरून तर दिसतेच. तस्मात गुजराती कसे ओळखायचे यापेक्षा किती लोक वाचवले हाच मोठा इश्श्यू असावा. या दुसर्या लिंकबद्दल येथील सदस्य पिशी अबोली यांचे आभार.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n१. मोदींना डिसक्रेडिट करण्यासाठी कोणीतरी ही खोटी/अतिशयोक्त बातमी मुद्दाम प्लॅण्ट केली.\n२. मोदींच्या पीआर एजन्सीचा सेन्स ऑफ प्रपोर्शन गंडला आहे.\n३. १५००० हा आकडा मुद्दाम टाकला असेल. नंतर \"१५००० अतिशयोक्ती असेल पण काहीतरी केलेच\" असे म्हणता येईल असा विचार असेल. \"१५००० नसले तरी एक जरी सोडवला असेल तरी ते ग्रेटच आहे\" असे आर्ग्युमेंट काल वाचले.\nप्रत्यक्षात मोदी अडकलेल्या लोकांपर्यंत गेलेच नाहीत. त्यांनी डेहराडूनला पोचलेल्या (अगोदरच सुटका झालेल्या) लोकांची काही सोय केली असण्याची शक्यता आहे.\nअतिअतिअवांतर : बर्याच वेळा भारत सरकार शत्रूला चोख प्रत्युत्तर देत नाही याचे कारण \"आपल्या लष्क��ात आपल्याला वाटतो तेवढा दम नसण्याची शक्यता\" असे मी आणि काही समविचारी लोक म्हणतात. मोदींनी दोन दिवसात १५००० लोकांची सुटका करून आमचे म्हणणे प्रूव्ह केले असे म्हणावे काय\nऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nशक्यता क्र. २ तथ्याला सर्वांत\nशक्यता क्र. २ तथ्याला सर्वांत जास्त धरून वाटते आहे. आणि प्रत्यक्षात मोदी स्वत: अडकलेल्या लोकांपर्यंत जाणे शक्यच नाही हे तर सरळच आहे.\nबाकी लष्कराबद्दल काय बोलावे त्याच्या भाकर्या आम्ही भाजल्या नाहीत कधी वाटतो तितका दम नसण्याची शक्यता अर्थातच नाकारता येणार नाही.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nभारतातलं पहिलं डॉमिनो किडनी\nभारतातलं पहिलं डॉमिनो किडनी ट्रान्सप्लांट काल झालं (२५ जून).\nकमाल आहे त्या चाळीस डॉक्टरांची, आणि तितकीच कमाल त्या नॉन्-डॉक्टर टीमचीही, ज्यांनी हे तुफान को-ऑर्डिनेशन केलं.\nकाय टाईम मॅनेजमेंट असेल.\nही डॉमिनो चेन जुळवून आणणं हे एक आव्हान.\nनंतर प्रत्यक्ष सर्जरीच्यावेळी एकाच दिवशी समांतर ऑपरेशन्स करणं आणि तीही अगदी परफेक्टली टाईम्ड... कारणः\nएकाची किडनी काढून थेट दुसर्याला-- त्याच्या नातेवाईकाची किडनी त्याचवेळी तिसर्याला-- असं करत करत माळ पूर्ण करत पहिल्या नातेवाईकाच्या रुग्णाकडे यायचं.\nपरस्पर विश्वास, रिस्कची तयारी, उच्च शल्यक्रिया कौशल्य असे कितीतरी काही काही यात आहे.\nएकाने जरी ऐनवेळी बॅकआउट केलं, किंवा अपयश आलं तर सगळा डॉमिनो कोलॅप्स होऊ शकतो. एकाच वेळी सर्जरी करण्याचं हेही एक कारण असणार. आपल्या रुग्णाचा आउटकम पाहून मग आपली किडनी पुढच्याला डोनेट करणं असा चॉईस देऊन उपयोग नाही.\nअस एका वेळेस करावच का \nनेहमीच्या पद्धतीने ऑपरेशन केले असते एकामागे एक तर काय फरक पडला असता का चेन रिअरेंज करता आलीच असती की.\nमाझ्या अ-तज्ञ विचारांनी मला\nमाझ्या अ-तज्ञ विचारांनी मला असं वाटतं की कदाचित खालील दोन कारणं असावीतः\n१. एकत्रित / जवळजवळ एकावेळी शस्त्रक्रिया केल्याने एका व्यक्तीमधून काढलेल्या किडनीचा दुसर्या व्यक्तीत रोपण करण्याच्या मधला कालावधी कमीतकमी ठेवला जात असावा. कितीही प्रिझर्वेटिव्ह टेक्निक उपलब्ध असलं तरी थेट ताज्या प्रत्यारोपणाचा ऑप्शन नक्कीच जास्त इष्ट असणार.\n२. ही एक चेन रिअॅक्शन आहे. अशा वेळी मधे अनेक दि���स गेले तर शस्त्रक्रियेचा परिणाम स्पष्ट होईल. काहीजणांबाबत अपयशही दिसेल. एखादा मृत्यू / अवयव रिजेक्शन होऊ शकत असावं. अशा वेळी हा परिणाम पाहून झाल्यावर एखाद्या डोनरने पुढच्या व्यक्तीला किडनी देणं नाकारलं तर संपूर्ण साखळी तुटेल. म्हणून एकाचवेळी सर्व ऑपरेशन्स करुन ही शक्यता कमी होत असावी.\n३. बार्टर स्वरुपाचा व्यवहार (गिव्ह अँड टेक) असल्याने आपण किडनी देणं आणि (त्याबदल्यात) आपल्या रुग्णाला अन्य दात्याकडून किडनी परत मिळणं यामधे काळाची गॅप पडणं हे कोणालाच आवडणार नाही. इस हाथ ले, उस हाथ दे, अशी इच्छा बर्याच प्रमाणात असणारच.\nसहमत आहे. आधी म्हटल्याप्रमाणे मे महिन्यातील डीएनएमधील बातमी बघा. इथे म्हटल्या प्रमाणे पाचापैकी एक राजस्थानाधील होता आणि त्याला अश्या प्रकारच्या ऑपरेशनमध्ये भाग घेणे नाकारले गेले होते (जी विनंती अधिक विदा देऊन पुन्हा अर्ज केल्यावर मंजूर झाल्याने परवाच्या बातमीत म्हटले आहे.)\nपरवाच्या बातमीत इथे म्हटल्याप्रमाणे:\nठळक केलेल्या वाक्यांवर येथील डॉक्टर सदस्यांकडून किंवा वैद्यकीय व्यवसायाशी निगडीत व्यक्तींकडून अधिक जाणून घ्यायला आवडेल.\nलव्ह अॅड लेट लव्ह\nमाहिती कर्ता लै लै ढण्स\nखरंय.. संबंधित टिमचे आणि रुग्णांचेही अभिनंदन\nयाबद्दल (असे ऑपरेशन होणार आहे का झाल्याची ते नक्की आठवत नाही) एक बातमी डीएनॅमध्ये काहि आठवड्यांपूर्वी वाचली होती.\nलव्ह अॅड लेट लव्ह\nइ-बुक स्वरूपात ३६ परिभाषा कोश\nलोकसत्तात ही बातमी आहे. इथल्या अनेक सदस्यांना कदाचित उपयुक्त ठरू शकते. तूर्तास बातमीचा पाठपुरावा करणे, इतकेच करू शकतो.\nमोदी आणि उत्तराखंड- अजून एक\nमोदी आणि उत्तराखंड- अजून एक बातमी. मोदी द ग्रेट असे दिसते यावरून तर\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nह्या हिरोंची बातमी वाचा/ऐका/पहा, मोदी किस झाड की पत्ती है.\nलोकांना विमानाने प्रवास घडवण्यासाठी नेत्यांना एवढे आतुर पहिल्यांदाच पाय्ले ब्वा.\n(आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून. आजची ठळक बातमी.)\nअमेरिकन सुप्रीम कोर्टाचे दोन निर्णय\nगे (आणि लेस्बियन) लोकांच्या संदर्भातील दोन निर्णय:\n१. डिफेन्स ऑफ मॅरेज अॅक्ट मधल्या तरतुदी: यात लग्नानंतर मिळनार्या काही टॅक्स संदर्भातील फायद्यांमधून गे-मॅरेज केलेल्या लोकांना वगळले होते. त्या वगळणार्या तरतूदी रद्द केल्या आहे. याचा मला समजलेल��� अर्थ असा: ज्या राज्यांमधे (उदा: बॉस्टन) गे लोकांनी लग्ने केलेली आहेत त्यांना इन्कम टॅक्स मधल्या ज्या सवलतींचा लाभ घेता येत नव्हता तो आता घेता येइल.\n२. कॅलिफोर्निया च्या प्रोपोझिशन-८ बद्दलः\n२००८ च्या निवडणुकीत कॅलिफोर्नियाच्या मतदारांनी गे लोकांच्या लग्नाला बंदी घातली होती. ती नंतर एका 'कोर्ट ऑफ अपील्स' ने घटनाविरोधी ठरवली. त्यावर कॅलिफोर्निया राज्याने हरकत घेतली नाही, पण कॅलिफोर्नियातील काही लोकांनी सुप्रीम कोर्टाकडे अपील केले.\nसुप्रीम कोर्टाचा हा दुसरा निर्णय प्रत्यक्ष लग्नांबद्दल काहीच म्हणत नाही. फक्त अशा (कोर्टाच्या) निर्णयाविरूद्ध लोक खाजगीरीत्या अपील करू शकत नाहीत, एवढेच सांगितले. पण त्यामुळे आधीच्या कोर्टाने फेटाळलेली बंदी कायम झाली, व कॅलिफोर्नियामधे आता गे मॅरेज कायदेशीर होईल.\nनिर्णय समजण्यात काही चुका असतील तर जरूर सांगा.\n>>कॅलिफोर्नियामधे आता गे मॅरेज कायदेशीर होईल.\nहे खरं आहे आणि त्याबद्दल गे कम्युनिटीचे हार्दिक अभिनंदन\nपण कॅलिफोर्नियातील जनतेने मतदानानुसार अस्वीकार केलेला हा कायदा तिच्या डोक्यावर कोर्टाने जबरदस्तीने लादलेला बघून कॅलिफोर्नियातल्या मतदार जनतेची कॅलिफोर्नियातल्या गे लोकांविषयी काय भावना/वागणूक राहील\nते संबंध सौख्याचे, सौहार्दाचे राहतील काय\nलोकशाहीत नुसता कायदा करून भागत नाही हो, मनं वळवायला लागतात.....\nनाहीतर अॅन्टीरेसिस्ट कायदा आहेच की हो, पण साऊथमध्ये जाऊन बघा....\nकिंवा अॅन्टीकास्टिझम कायदा आहेच की हो पण ग्रामीण भारतात जाउन बघा.....\nलोकशाहीत नुसता कायदा करून भागत नाही हो, मनं वळवायला लागतात.....\nकायदा पुरेसा आहे असे वाटते. या निर्णयापूर्वी मतदार जनतेची गे लोकांविषयीची भावना सौख्य व सौहार्द्राची असून या निर्णयामुळे या सौख्य व सौहार्द्राला ठेच पोहोचली आहे असे वाटत नाही. या निर्णयाचा गे कम्युनिटीला फायदाच झाला आहे. भारतातही मने वळवायची वाट बघत बसले असते तर दलितांना व स्त्रियांना शिक्षण अजूनही मिळाले नसते. कायदा करुन एका झटक्यात लाखो लोकांना सरळ करता येते. ते 'हळूहळू' मने वळवत बसले तर जन्मात होणार नाही.\nअसो, यावरुन चांगदेव चतुष्टय मधील नामदेवचा 'हळूहळू वाल्यांबाबतचा' डायलॉग आठवला. मात्र पुस्तक समोर नसल्याने पूर्णपणे लिहिता येणार नाही.\nबाकीचा प्र का टा आ.\nबाकीचा प्र का टा आ. म�� तो\nबाकीचा प्र का टा आ.\nमी तो वाचला होता. 'अतिमाजुरडा' अशी श्रेणी देण्या सारखा होता. काढून टाकलात हे बरे केलेत.\nसमलैंगिकांच्या लग्नासंदर्भात 'द अनियन'मधली बातमी आवडली, विशेषतः शीर्षक.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n'बाजारात तुरी अन भट भटणीला मारी' किंवा 'हलवायाच्या घरावर तुळशीपत्र' या म्हणी आठवाव्यात अशा एका बातमीबद्दलचा उहापोह -\nलोकसत्तामधे आज आलेली एक बातमी\nदै. लोकसत्तामधे आज आलेली एक बातमी (प्रथम पानावरच):\nइथे घोळ दाखवून दिल्यावर ऑनलाईन बातमीत बदल होईल अशी शक्यता नाकारता येत नसल्याने तेवढा भाग चोप्य पस्ते करुन ठेवतो इथे. प्रिंटेड पेपरचा स्कॅन मारुन अपलोड करण्यापेक्षा ऑनलाईन लिंक दिली आहे.. कारण तिथेही तोच शब्द आहे:\nसावत्र बापाने आपल्या मुलीवर बलात्कार आणि मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार नालासोपारा येथे घडला आहे. नालासोपारा पोलिसांनी बलात्कारित बापाला अटक केली असून त्याला ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.\nआजच्या लोकसत्तातच दोन नंबरच्या पानावर आलेल्या अजून एका बातमीचं हेडिंगः\nअमुक अमुकवर पत्नीचे अपहरण केल्याचा आरोप\nसूक्ष्म बाब अशी की अपहरण झालेली स्त्री ही अन्य व्यक्तीची (फिर्यादीची) पत्नी आहे..\nखुळो की काय तो \nसूक्ष्म बाब अशी की अपहरण झालेली स्त्री ही अन्य व्यक्तीची (फिर्यादीची) पत्नी आहे..\nयाला म्हणतात, \"आ म्हैस, मुझे मार\n(सर्व ऐअ वाल्या सन्माननीय वैग्रे पत्नींनी ह. वैग्रे घ्यावे ही विनंती\nपर्यटनविश्वातील न्यूज वॉच /\nपर्यटनविश्वातील न्यूज वॉच / फॉलो करणार्यांसाठी.. केसरीतून बाहेर पडलेल्या एम.डी. वीणा पाटील यांनी घोषित केलेली वीणा वर्ल्ड ही टुरिझम कंपनी आजपासून सुरु झाली आहे.\nकेसरीमागचा, विशेषतः केसरीच्या प्रगतीच्या काळातला \"ब्रेन\" म्हणजे वीणा पाटीलच असल्याने त्यांची ही नवीन कंपनी उत्कृष्टरित्या मॅनेज केली जाईल अशी खात्री वाटते.\nआज पेपरमधे पूर्णपृष्ठाकार जाहिराती वाचून लक्षात आलं. veenaworld.com अशी वेबसाईटही दिसते आहे. चांगली बनवली आहे.\nवीणावर्ल्डसोबत प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. मनात धाकधूकही आहे. बघू काय होते ते....\nउसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा\nवेबसाईटवर माहिती आहे, पण बुक\nवेबसाईटवर माहिती आहे, पण बुक करा हे बटन आणि तत्सम बटने Disabled आहेत असं दिसलं.\nम्हणजे प्रत्यक्ष हपीसात जाऊनच बुक करायला लागणारसे दिसते.\nया रविवारच्या कोणत्याशा पुरवणीत (बहुदा 'पुणे-सकाळ'ची) याच तैंचा लेख होता. आमी कित्ती कित्ती कष्ट करत आहोत असे त्याचे स्वरूप होते. पण फक्त नाव ठरवण्यात घालवलेले २-३ महिने आणि त्यानंतर एपॉस्टॉपी एस नको म्हणून वीणा वर्ल्ड असे घेतलेले (निर्बुद्ध) नाव यामुळे योग्यतेबद्दल फारसे चांगले मत झाले नाही.\nअसो. एकूणातच भुतानसारखे बॅगपॅकिंग व/किंवा स्वतंत्र टुरिस्टांना मनाई करणारे देश/विभाग सोडल्यास या पर्यटन कंपन्यांच्या नादीच लागत नसल्याने लेखाकडे व बातमीमध्ये स्वारस्य घेतले नव्हते.\nलव्ह अॅड लेट लव्ह\nवीणा वर्ल्ड असे घेतलेले (निर्बुद्ध) नाव>>>\nहळू बोला, निर्बुद्ध कोणाला म्हणताय ते नाव माननीय, आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे यांनी फायनल केलेले आहे. पुन्हा वाचा, हाच तो (जाहिरातवजा) लेख - http://www.veenaworld.com/sunday-article/\nगेल्या ३२ वर्षांत बांधलेल्या\nगेल्या ३२ वर्षांत बांधलेल्या मार्गांपैकी निम्मे मार्ग एण्डीए सर्कारने बांधलेले आहेत असे एका याचिकेअंतर्गत कळते. यूपीए १ व २ च्या साधारण १० वर्षांत १६००० किमीचे रस्ते बांधले गेले पण १९९७-२००२ या ५ वर्षांत २३००० किमी रस्ते बांधले गेले.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nएक बालसुलभ शंका :सरकारी यंत्रणेने आर्टीए खाली दिलेली माहिती / कोर्टात सादर केलेली अॅफिडेविट यांमध्ये थापा मारलेल्या चालत नाहीत काय मारल्या तर त्या कशा उघडकीला येणार मारल्या तर त्या कशा उघडकीला येणार कोण उघडकीला आणू शकते कोण उघडकीला आणू शकते\nहम्म तेही आहेच म्हणा. पण ही\nहम्म तेही आहेच म्हणा. पण ही माहिती थाप असावी असे वाटण्यास काही विशेष कारण आहे का\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nकोणती माहिती थाप आहे असे\nकोणती माहिती थाप आहे असे वाटते. ९७-२००२ वाली की यूपीए १-२ वाली\nएक गोष्ट खरी की हायवे निर्मितीत प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपची कल्पना याच काळात (एन डी ए) रुजली. त्यापूर्वीसुद्धा हायवे हे खाजगी ठेकेदारांकडूनच बांधून घेतले जात. पण त्याचे फंडिंग पूर्ण सरकारी असे. नव्या व्यवस्थेत फंडिंग खाजगी आणि तो खर्च वापरकर्त्यांकडून टोलस्वरूपात वसूल करणे ही कल्पना सरसकट उचलली गेली. फंडिंग खाजगी झाल्यामुळे सरकारी खात्यांतर्गत सँक्शन वगैरे बाबींचा जाच उरला नाही. त्यामुळे हायवे निर्मितीचा वेग वाढला हे खरे आहे.\nऐसीवर���ल गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nसरकारी यंत्रणेने आर्टीए खाली\nसरकारी यंत्रणेने आर्टीए खाली दिलेली माहिती / कोर्टात सादर केलेली अॅफिडेविट यांमध्ये थापा मारलेल्या चालत नाहीत काय\nहा कायद्याने गुन्हा आहे. पण समाजात असे गुन्हे अनेकदा घडतातच नै का\nमारल्या तर त्या कशा उघडकीला येणार कोण उघडकीला आणू शकते\nआता सीबीआयने आधी आपल्या अॅफिडेविटमध्ये थाप मारली की हे अॅफिडेविट कोणालाही दाखवलेले नाही. मिडीयाने बिंग फोडल्यावर कोर्टाने अजून एक अॅफिडेविट करायला सांगितले ज्यात शपथेवर खरे काय ते सांगावे. तेव्हा सीबीआय फिरले व सांगितले की अश्विनीकुमार आणि अॅटर्नी जनरल वगैरेंना हे दाखवले\nतेव्हा थापा मारलेल्या चालत नसल्या तरी त्या मारल्या जाताताच. काही उघड होतात काही चालुन जातात. (हाफिसांत नै का काहि खरेच आजारी असतात काही आजारपणे प्लान करतात. त्यातले काही पकडले जातात काही नाही )\nआणि तसे तर काय मनमोहनसिंग आसामचे रहिवासी आहेत ही एक कायदेशीररित्या सिद्ध करता येणारी गोष्ट असली तरी पण प्रत्यक्षात एक थापच आहे\nलव्ह अॅड लेट लव्ह\nहे वाक्य पाहून शाळेतल्या\nहे वाक्य पाहून शाळेतल्या रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेतील संहत सल्फ्युरिक अॅसिड भरगच्च घातलेल्या ट्यबची आठवण तरळून गेली. खालच्या लिखाणाला फ्लो नाही, पण आशय गोड मानून घ्यावा.\n१. एनडीएचे सहा आणि काँग्रेसचे ९ (त्यातही डाटा ७-८ वर्षांचार असणार) म्हणजे १५ वर्षे झाली. आता उरलेली १७ कशामुळे अभ्यासली आहेत\n२. दोन सरकारांचा रोड सेक्टर चा performance तुलना करण्याचा बातमीचा हेतू असावा.\n३. १९९७-२००२ पर्यंत भाजप सरकारने जांभई पण नीट दिली नव्हती. ऑफिसात जाऊन बसण्याचा चान्स फार कमी.\n४. महामार्ग वाढणे म्हणजे काय खाली दिलेल्या लिंकवर पान ९ वर महामार्ग किती वाढले हे लिहिले आहे. असे\nlid=839 या लिंकवर १९५१ ते २०११ पर्यंत कोणत्या प्रकारचे रोड कितीने वाढले ते लिहिले आहे. तर मंडळी १९९१ ते २००१ पर्यंत ते ७२% ने वाढले आहेत आणि २००१ ते २०१२ पर्यंत ते २३% नी वाढलेले आहेत. वायपेयी सरकारचं एकही रोड बांधकाम २००१ मार्च ला पूर्ण झालं नव्हतं. चू भू दे घे. तर महामार्ग वाढणे म्हणजे राज्य मार्गाचे नाव बद्लून राष्ट्रीय महामार्ग ठेवणे. राज्यसरकारला हे रोड सांभाळणे (म्हणजे आर्थिक दृष्ट्या, तसे केंद्राचे महामार्ग ही तेच 'सांभाळत' असतात) म्हणजे खजिन्याला कटकट वाटते. ते ही बला केंद्र सरकारच्या गळी लोटायला बसलेलेच असतात. म्.प. सरकारचे काही कि मी राष्ट्रीय महामार्ग denotify झाले म्हणजे त्याला असले रोड सांभाळायची हौस आहे.\n५. बांधणे म्हणजे काय आणि काय बांधले म्हणजे किती बांधले म्हणायचे आणि काय बांधले म्हणजे किती बांधले म्हणायचे आपल्याकडे पृष्ठभाग (काळा) नसलेले एकपदरी नॅ हायवे आहेत. तिथे 'सरफेस' देणे पासून ते बायपास बांधणे ते ओव्हरब्रिज बांधणे, ते २- च्या ४च्या ६ च्या आठ लेना करणे याला ही बांधणे म्हणता येऊ शकते.\n६. तत्वतः प्रकल्पला मंजूरी देणे, प्रकल्प मंजूर करणे, डीपीआर बनणे, त्याला अनुदाने मिळणे,इ ला बांधणे हा शब्द तितकासा साजत नाही. प्रकल्प पीपीपी किंवा इतर कंत्राटदाराला अवार्ड होऊन करारावर सही होणे हीही एक मोजायची पद्धत आहे. मग दिलेल्या वेळी तो बांधून पूर्ण होणे...सरकार बांधणे शब्दाचा बराच कंफ्युजिंग असा वापर करते.\n७. अशा प्रश्नांसाठी सरकार वेगळी मोजणी करत नाही. http://morth.nic.in/showfile.asplid=369 या लि़ंकवर आपल्याला लक्षात येईल की बातमीदाराने ९००० कि मी २००२-२००७ चा अख्खा एक प्लॅन पिरियड गायब केला आहे.\nकोण किती रस्ते बांधले हे महत्त्वाचं नाही, रस्ते बांधले म्हणजे\nकाय केलं हे महत्त्वाचं. वायपेयी सरकारने (कुदळी फावडे वापरुन )बरेच रस्ते बांधले म्हणून 'राजेकीय विचारधारेचा संबंध' न ठेवता त्या माणसाठी १-२ टाळ्या वाजवल्या पाहिजेत. या क्षेत्रातल्या या सरकारच्या सर्व उपलब्धी वाखाणण्यासारख्या आहेत.\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\nहे वाक्य पाहून शाळेतल्या\nहे वाक्य पाहून शाळेतल्या रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेतील संहत सल्फ्युरिक अॅसिड भरगच्च घातलेल्या ट्यबची आठवण तरळून गेली.\nहे काय समजलं नाही. बाकी प्रतिसाद माहितीपूर्ण आहे, धन्यवाद\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nसामान्य वाचक समजेल कि इतक्या\nसामान्य वाचक समजेल कि इतक्या कि मी लांबीचे रस्ते सरकारांनी 'नव्याने अस्तित्वात आणले' आहेत. नक्की काय केलं आहे हे सांगण्याकरता बातमीदाराने पुरेसं स्पष्टीकरण दिलं नाही. ते द्यायला जायचं तर या एका ओळीसाठी एक रिपोर्ट बनवावा लागेल, इ म्हणायचं होतं.\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\nमाहिष्मती साम्राज्यं ��स्माकं अजेयं\nमराठी रंगभूमीवरील सुप्रसिद्ध अभिनेते सतीश तारे यांचे आज अंधेरी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. मधुमेह आणि पायाच्या गँगरीनमुळे त्रस्त असलेल्या तारे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, या आजारातून ते सावरले नाहीत. अखेर आज दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली\nवाईट वाटलं ही बातमी कळल्यावर.\nवाईट वाटलं ही बातमी कळल्यावर.\nबातमी वाचून वाईट वाटलं आणि इथे टाकायला आलो...\nसतीश तारे म्हणजे काही अशोक सराफ नव्हे किंवा गेलाबाजार लक्ष्या.. की ज्यांना खूप मोठी कामं मिळाली किंवा खूप लोकप्रियता मिळाली.\nपण त्यांची कामं युनिक होती..\nजितक्या वेळा वळूची आठवण येते तितक्या वेळा तो \"त्या कोंबड्या असतात ना कोंबड्या अशा डाललेल्या. त्या डुरक्यानं कशा उडवल्या याचा मी येकमेव आयइटनेश हाय\" हा झकास सीन आठवतो.\nबरेचसे छोटे रोल जे थोडे वेगळे होते. त्यांनी त्यांच्या शैलीत केले.\nमधुमेह, गँगरीन, लिव्हर या गोष्टी नको त्या सोर्सकडे बोट दाखवतात .. आणि वाईट याचं वाटतं की चंदू पारखी, सतीश तारे अशी गुणी माणसं थोडेफार चमकून या वाटेनं का जातात. त्यांनी त्यांच्या स्वतःच्याच नैसर्गिक क्षमतेला न्याय दिला नाही असं वाटतं.. किंवा बरेचदा संधीही मिळाली नाही.\nऐसी वरचा धागा जसाच्या तसा उचललाय,\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nनो आयडियाज् बट इन थिंग्ज.\nएखाद्या वृत्तपत्राने 'ऐसी अक्षरे' वरचा धागा जसाच्या तसा उचलणे हा ऐसी अक्षरे' चा बहुमान आहे. 'सकाळ' ने तो उचलणे हा ऐसी अक्षरे' चा अपमान आहे.\nउसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा\nइशरत जहाँ फेक एन्काउंटर\nइशरत जहाँ फेक एन्काउंटर केसविषयी जे बातम्यांमधे वाचलं तेवढ्या मजकुरावरुन निम्ननिर्दिष्ट समजुती झाल्या. अधिक माहिती कुठे उपलब्ध झाली असल्यास/ चर्चा झाल्यास जास्त प्रकाश पडेल.\n१. गुजरात पोलीस आणि स्थानिक इंटेलिजन्स ब्युरो यांनी इशरत हिला अन्य तीन जणांसोबत पकडून काहीकाळ वेगवेगळे ठेवून मग त्यांची हत्या केली.\n२. याला एन्काउंटरचे रुप दिले.\n३. सीबीआयने या प्रकरणी दिलेल्या चौकशीनंतरच्या रिपोर्टात ही माहिती आहे.\n४. कालपर्यंत फक्त \"एन्काउंटर फेक\" आहे पण त्या चारजणांच्या अतिरेकी असण्यानसण्याबद्दल सीबीआयने प्रकटीकरण करावे अशी न्यायालयाची सक्ती नाही असं म्हटलं गेलं आणि त्याम���ळे सीबीआयने केवळ एन्काउंटर प्री-प्लॅन्ड होता इतकीच माहिती + आरोप केला.\n५. आज केवळ इशरत अतिरेकी नव्हती असं सीबीआयने म्हटलं आहे असं छापून आलं आहे. बाकीच्या तिघांच्या अतिरेकी असण्या-नसण्यावर कन्फर्मेशन किंवा टिपणी नाही.\n६. इशरत ही त्यातील एकाची एम्प्लॉयी होती असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ती त्याच्यासोबत होती. (एम्प्लॉयी असल्याकारणाने १९ वर्षाची मुलगी आपल्या एम्प्लॉयरसोबत गावोगाव दौर्यावर जाण्याची आवश्यकता असणे अशा स्वरुपाचा कोणता व्यवसाय होता हे स्पष्ट नाही)\nकोर्टाच्या दॄष्टीने : ते चौघे किंवा तिघे अतिरेकी असले किंवा नसले तरीही त्यांना पोलीसांनी प्लॅन करुन संपवणे हे बेकायदेशीर आहे, अतएव ते अतिरेकी होते किंवा नाही या वास्तवाने काही फरक पडणार नाही.\nजनतेच्या दृष्टीने (कदाचित) :\nशक्यता १. ते सर्व अतिरेकी नसून साधेसुधे सामान्य नागरिक होते.\nजनमतः पोलीसांनी चार निरपराध लोकांना केवळ बळीचा बकरा किंवा कोणालातरी सजा दिली असा भास देण्यासाठी मारले. केवळ नावे मुस्लिम असल्याने. हे निर्घृण तर आहेच पण खर्या अतिरेक्यांना न पकडता निरपराधांना मारुन केवळ कारवाईचा भास उत्पन्न केल्यामुळे अत्यंत भीतीदायक आणि असुरक्षित आहे.\nशक्यता २. ते सर्व अतिरेकी होते.\nजनमतः पोलीसांनी एन्काउंटर केला हे खरं. पण कायद्याच्या हाती त्यांना देऊन किती वर्षे कालापव्यय झाला असता. ठरवून एन्काउंटर करणे हे क्रूरपणाचंच आहे पण तरीही ते अतिरेकी होते याची पोलीसांना खात्री पटली होती असं असेल तर एन्काउंटर केला हे तितकंही चुकीचं नाही.\nशक्यता ३. इशरत वगळून बाकीचे अतिरेकी होते.\nजनमतः अरेरे.. सुक्याबरोबर ओलंही जळतं. अतिरेक्यांशी संगत करावी लागली आणि हकनाक बळी गेली बिचारी.\nआणखी एक जनमत असंही असू शकतं की भले कायदेशीर कारवाईला वेळ लागेल, पण जे काही व्हावं ते कायदेशीर.\nआणि कोणी म्हणेल की मोदींना अडचणीत आणण्यासाठी हे सर्व होत आहे.\nआणखीही असंख्य व्हर्शन्स असतील. त्या सर्व आपापल्या परीने योग्य वाटू शकतील.\nप्रश्न असा की ते लोक अतिरेकी होते किंवा नाही (पोलीसांना तशी भक्कम माहिती आणि पुरावा मिळाला होता की नाही) या माहितीला काहीच महत्व नाही का\nतुम्हीच म्हटल्याप्रमाणे, लोकमताच्या आवृत्त्या अनेक. माझी नोंदते -\nमहत्त्व आहे. पण पोलिसांना केवळ अशा माहितीवरून, न्यायव्यवस्था बाजूल��� सारून एखाद्या माणसाचा जीव घेण्याचे सर्वाधिकार मिळणार असतील, तर माझं आयुष्य अशा व्यवस्थेत किती अधिकृतपणे असुरक्षित आहे, या माहितीला माझ्याकरता त्याहून अधिक महत्त्व आहे.\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nएक नोंदवण्यासारखी रोचक गोष्ट\nएक नोंदवण्यासारखी रोचक गोष्ट अशी की वर्षानुवर्षे कायदा हातात घेऊनच दुर्जनांचा नायनाट करता येतो असा संदेश देणारे चित्रपट मेजॉरिटीत होते. बहिणीच्या चितेवर कोणत्यातरी नाग, बिल्ला, ठकराल वगैरेंना चुन चुन के मारण्याची शपथ घेणार्या सरळसोट बटबटीत कथांपासून ते अब तक छप्पन, शूटआउट अॅट ..,अशा अनेक छटांच्या कथा, शेवटी जेव्हा पोलीस नामक कोणालाच नको असलेल्या घटकाला शर्यतीत गाठून नायक थेट वार करुन खलनायकाला संपवतो तेव्हा प्रेक्षकांना एक समाधानाचा विस्फोट प्राप्त होतो. (क्लायमॅक्स).. \"कसा चिरडला त्या नराधमाला\" असा आनंद मिळतो. आणि गंमत म्हणजे शेवटी आलेले पोलीस सौजन्यपूर्ण चेहर्याने नायकाला बेड्या घालतात.. तेव्हा प्रेक्षक सुटकेचा निश्वास टाकतो.. (खलनायकाची गोळी खाण्याऐवजी नायक सुखरुप पोलीसांच्या हाती लागला. आता तो कायद्याच्या हाती आहे. म्हणजे सुटलाच.. खलनायक मात्र बरोब्बर मेला..)\nत्याचवेळी माध्यमांतून काय दिसतं\n-कायद्याच्या दारी किती वर्षे कोण फाशीच्या रांगेत जिवंत आहे.\n-अनेकांना चिरडून मारलेल्या कोणा सुपरहिरोची साताठ वर्षांनी उभी राहिलेली नवसाची सुनावणी त्या दिवशी आलेल्या पावसामुळे थेट पुढच्या महिन्यात कशी ढकलली गेली.\n-पोटच्या पोरीला मारल्याचा आरोप असलेल्या कोणा आईबापांची केस दोन वेगळ्या कोर्टात आणि एकाहून अधिक बाबतीत आणि दहापेक्षा अधिक कलमांत अशी काही गुरफटली आहे की त्यापेक्षा च्युईंगगममधे बरबटलेले केस सोडवणं जास्त सोपं दिसावं..\n-चौदा आरोपांपैकी तीन आरोप यंदा मागे घेतले, उरलेल्यातले चार पुढच्या वर्षी खारिज झाले.. बाकीच्यांसाठी त्याच्या तिसर्या वर्षी आरोपनिश्चिती झाली.. त्याच्या पुढच्या वर्षी खालच्या कोर्टाने उरलेल्या चारही आरोपांसाठी प्रत्येकी चारचार वर्षे अशी सोळा वर्षांची सजा दिली पण ती एकत्र भोगायची असल्याने कालावधी चारच वर्षे झाला. त्यावरही वरच्या कोर्टात अपील करण्यासाठी इतक्या महिन्यांची मुदत दिली आहे. दोन वर्षांनी वरच्या कोर्टाने सजा कायम केली पण सरकारला ती पूर्ण सजा माफ किंवा कमी करण्याचा हक्क आहे. त्यामुळे त्या गुन्हेगारासमोर अद्यापही अनेक पर्याय आहेत. त्याचे वकील सर्व पर्याय तपासून पाहात आहेत.. अशी मंदपणे चाललेली कहाणी\nआपण क्रिएटिव्हिटीला बांध घालू शकत नाही. पण अगदी शंभरातल्या नव्व्याण्णव म्हणाव्या इतक्या सामान्य जनमानसाला कायद्याचा फायदा कळावा तरी कसा\nव्यवस्था (पक्षी: कायदा) राबवण्यात अनेक कारणांनी अपयश येत असतं. ती कारणं दूर करण्यासाठी बोंबाबोंब करणं आणि त्या अपयशाच्या भीषणपणाकडे बोट दाखवून हे अन्याय मुदलात ही व्यवस्था असल्यामुळेच होतात अशी ओरड करणं यांत एक मूलभूत फरक आहे.\nव्यवस्था राबवण्यात कितीही अडथळे असले, व्यक्तीनं दिलेल्या हिरॉइक न्यायाहून ती कितीही प्रभावहीन भासत असली, व्यक्तीच्या झटपट न्यायाहून कितीही मंदगतीनं चालत असली... तरीही दुर्बळ - निर्धन - सत्ताहीन माणसालाही न्याय मिळवून देण्याचं व्यक्तिनिरपेक्ष आश्वासन व्यवस्था देते, म्हणून मला ती मोलाची वाटते.\nदोन्ही दृष्टिकोनांचे आपापले फायदे-तोटे आहेत आणि बाजू निवडण्याचं स्वातंत्र्यही. बाकी ठीकच..\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nनुसतं मार्मिक श्रेणी देऊन समाधान न झाल्याने +११११११ साठी हा प्रतिसाद\nलव्ह अॅड लेट लव्ह\nत्या अपयशाच्या भीषणपणाकडे बोट\nत्या अपयशाच्या भीषणपणाकडे बोट दाखवून हे अन्याय मुदलात ही व्यवस्था असल्यामुळेच होतात अशी ओरड करणं\nमुदलात ही व्यवस्था असल्यामुळे अन्याय होतात अशी भावना जनमानसात आहे असं वाटत नाही. अन्याय मुळात झाला आहे, होतो आहे हे समजतंय. तो अन्याय होण्याचं कारण कायदा/ कोर्ट /पोलीस आहे असं तितक्या थेटपणे आणि तीव्रतेनं कोणालाही वाटत नसावं.\nप्रश्न आहे तो अन्याय झालाच आहे अशी वेळ आल्यावर प्रस्थापित न्यायव्यवस्थेकडे न जाता, व्यक्तिगत सूड घेऊन किंवा स्वतःमधे तितकं बळ नसेल तर मसीहा टाईपच्या थर्डपार्टी प्रायव्हेट जस्टिस सिस्टीमने (झटपट आणि [अन्यायग्रस्ताच्या कोनातून{च}]थेट) अशी शिक्षा ही जनसामान्यांना एक हवीहवीशी फँटसी वाटावी यात नवल नाही. अशा वेळी तुमचा मुद्दा बिनतोड असला (दुर्बळ - निर्धन - सत्ताहीन माणसालाही न्याय मिळवून देण्याचं व्यक्तिनिरपेक्ष आश्वासन व्यवस्था देते, म्हणून मला ती मोलाची वाटते.) तरी नक्षलवाद, दहशतवाद इत्यादि विचारसरणी उद्या \"पॅरेलल जस्टिस सिस्टीम\" म्हणून उभ्या राहून सामान्य जनतेला मोहवून टाकू नयेत यासाठी सध्याची कायदेपद्धती कोणताच आशादायक बदल दाखवत नाही हा काळजीचा मुद्दा नाही का\nसध्याची कायदेव्यवस्थाच योग्य आहे आणि फक्त तीच अस्तित्वात असायला हवी याबद्दल अर्थातच दुमत होण्याची शक्यता नाही.. पण जनमत तसं बनण्यासाठी काही होईल असं वाटतं का खरंच\nसध्याची कायदेपद्धती कोणताच आशादायक बदल दाखवत नाही हा काळजीचा मुद्दा नाही का\nबदल होत आहेत. मात्र ते प्रसंगी पुरेसे नाहित इतपत सहमती आहे.\nलव्ह अॅड लेट लव्ह\nनाही, व्यवस्थेमुळे अन्याय होतात, असं तुम्ही दर्शवलेलं नाही. पण 'ही तुमची लोकशाही जाळायचीय' असं कुत्सित स्वरात विचारणार्या पृच्छेमागे तीच धारणा असते.\nकाळजीचा मुद्दा आहेच. पण जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा तो मिळवण्याकरता व्यवस्थेतल्या त्रुटींशी झगडून व्यवस्था सरकवून-सुधारून घ्यावी आणि झटपट-वरपांगी-र्हस्वकालीन न्याय देणार्या पर्यायांच्या वाटेला जाऊ नये - यासाठी लोकशिक्षण हाच एक मार्ग दिसतो. तसंच - होणारे बदल पुरेसे नसले, तरीही काहीच बदल होत नाहीत, असं मलाही वाटत नाही.\nअर्थात - हे पुस्तकी विश्लेषण झालं. प्रत्यक्ष वेळ आल्यानंतर भावना अधिक प्रक्षुब्ध आणि दीर्घकालीन न्यायाचं स्वप्न अधिक दूरस्थ होत असणार, यात काहीच दुमत नाही. पण त-री-ही पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला संपवावं, या गोष्टीचं ते समर्थन असू शकत नाही. कदापि.\nम्हटलं तर अवांतरः तुम्ही 'गंगाजल' नावाचा सिनेमा पाहिला आहे का\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nजात नाही ती जात - ती किती खालीपर्यंत गेली\nजन्मदात्यानेच गरोदर मुलीचा घोटला गळा http://www.ibnlokmat.tv/\nजातीयवादामुळे दोन जिवांचा झालेला निर्घृण खून - तोही स्वतः बापाने केलेला. पण -\n\"आतापर्यंत जातीच्या प्रतिष्ठेचा फाजील मुद्दा उच्च जातींमध्ये भिनलेला दिसत होता. हरियाणातील जाट समाज असो, राजस्थानातील रजपूत वा महाराष्ट्रातील मराठा. पण प्रमिलाची केस याबाबतही वेगळी आहे. प्रमिलाचे वडील भटक्या विमुक्त समाजातील आहेत हा या घटनेतील महत्त्वाचा सामाजिक संदर्भ आहे.जातीच्या बेगडी प्रतिष्ठेचा डंक आता भटक्या विमुक्त समाजासारख्या वंचित उपेक्षित घटकापर्यंत पोहोचला असेल तर या सामाजिक अवनतीला जबाबदार कोण उद्या आदिवासी समाजातून हुंडाबळीची घटना घडली तर याचं समाजशास्त्रीय विश्लेषण आपण कसं करण��र उद्या आदिवासी समाजातून हुंडाबळीची घटना घडली तर याचं समाजशास्त्रीय विश्लेषण आपण कसं करणार सामाजिक विघातक रूढी समूळ नष्ट करणं दूर, त्याचा वाढता संसर्ग कसा रोखणार सामाजिक विघातक रूढी समूळ नष्ट करणं दूर, त्याचा वाढता संसर्ग कसा रोखणार\nझिंगाचा झिंगलेला कस्टमर सपोर्ट\n'फार्मव्हिल'सारख्या ऑनलाईन गेम्समुळे प्रसिद्ध झालेल्या झिंगा कंपनीनं चुकून एका भलत्याच माणसाला कस्टमर सपोर्टच्या इमेल्स पाठवायला सुरुवात केली. ह्या माणसानं आधी झिंगाचं लक्ष ह्या चुकीकडे वेधून घेण्याचा प्रयत्न केला, पण कंपनी काही दाद देत नाही हे पाहून अखेर झिंगाच्या ग्राहकांच्या तक्रारींना विनोदी उत्तरं देणं चालू केलं. त्याची झलक इथे वाचता येईल.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nसविता हलप्पनवार या भारतीय वंशाच्या गर्भवती महिलेच्या जिवास धोका असूनही गर्भपात करण्यास आयरिश डॉक्टरांनी कायद्याने नकार दिला होता. तिच्या मृत्यूनंतर झालेल्या टीका-चर्चेनंतर आयर्लंडमध्ये सीमित परिस्थितीत गर्भपातास मान्यता मिळाल्याची बातमी डब्लिन् न्यूज़्, न्यू यॉर्क टाईम्स् आणि सकाळ येथे वाचली.\nउलट्या दिशेने प्रवास सुरू आहे.\nहे वाक्य सर्वात अधिक महत्त्वाचं -\nआणि इतरत्र मोटारसायकलदौड सुरू आहे, असे कळते.\nखरंय, हा प्रवास अनादि अनंत आहे\nहिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते प्राण यांचे निधन झाले.\nउसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा\nकाल पासून गाणं डोक्यात आहे -\nकाल पासून गाणं डोक्यात आहे -\n\"गर खुदा मुझ से कहे\nकुछ मांग ऐ बन्दे मेरे\nमैं ये मांगू, महफिलों के दौर यूँ चलते रहे\nहम प्याला, हम निवाला, हमसफ़र, हमराज हो\nता क़यामत जो चिरागों की तरह जलते रहे\nयारी हैं ईमान मेरा, यार मेरी जि़न्दगी....\"\n(वरचा प्रतिसाद आत्ता सर्वप्रथम पाहिल्याकारणाने आज इतक्या वर्षांनंतर हा उपप्रतिसाद नोंदवीत आहे. केवळ राहवले नाही म्हणून.)\nवरच्या प्रतिसादाकरिता 'प्राण गेला' असे शीर्षक अधिक सुटसुटीत, सार्थ तथा समर्पक झाले असते काय\nबोफोर्स प्रकरणातील संशयित कात्रोची याचे निधन झाले.\nऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nत्याच दिवशी डॉ.बोस देखील गेले.\nलव्ह अॅड लेट ल��्ह\nकाल शर्मिला रेगे या थोर समाज शास्त्रज्ञ आणि जातविरोधी चळवळीत आग्रहाने भाग घेणार्या लेखिकेचे कँसर मुळे अकाली निधन झाले. त्यांचे वय ४८ होते.\nडॉ. रेगे पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात अध्यापक, आणि सावित्रीबाई फुले विमेन्स स्टडीज सेंटर च्या अध्यक्ष होत्या. दलित स्त्रियांची आत्मचरितत्रे, स्त्रीवादी समाजशास्त्र, फुले-अंबेडकरवाद आणि स्त्रीवाद, या विषयांवर भरपूर, विचारप्रवर्तक लेखन केले. ब्राह्मणी पुरुषसत्तेविरुद्ध अंबेडकरांच्या लेखांचा संच त्यांनी अलिकडेच संपादित केला होता: \"अगेंस्ट द मॅडनेस ऑफ मनू\" (नवयान प्रेस, २०१३)\nजे के रोलिंगने टोपणनावाने 'द कुकू'ज् कॉलिंग' नावाची, गुन्हेगारी-पोलिस तपास या विषयाशी संबंधित कादंबरी लिहिली आहे.\nयानिमित्ताने एक प्रश्न पडलाय.\nयानिमित्ताने एक प्रश्न पडलाय. कोणी बेस्ट सेलर लेखक टोपणनावाने देखील बेस्ट सेलर झालाय का (खरे नाव डिस्क्लोज न करता)\n>> यानिमित्ताने एक प्रश्न पडलाय. कोणी बेस्ट सेलर लेखक टोपणनावाने देखील बेस्ट सेलर झालाय का (खरे नाव डिस्क्लोज न करता)\nजयवंत दळवी - ठणठणपाळ, चिं. त्र्यं. खानोलकर - आरती प्रभू अशा आपल्याकडच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. टोपणनाव कुणाचं ते सुरुवातीला जगजाहीर नसलं तरी साहित्यिक/प्रकाशक वर्तुळात ते माहीत असावं.\nफ्रान्समध्ये एकदा एक गमतीशीर प्रकरण झालं होतं. गोंकूर हा फ्रान्समधला सर्वात प्रतिष्ठेचा साहित्यिक पुरस्कार कुणाही लेखकाला फक्त एकदाच दिला जातो. रोमँ गारी ह्या लेखकाला १९५६ साली 'द रूट्स ऑफ हेवन' ह्या कादंबरीसाठी तो मिळाला होता. १९७५ साली त्यानं एमिल आजार ह्या टोपणनावाखाली लिहिलेल्या 'द लाइफ बीफोर अस' ह्या कादंबरीलादेखील गोंकूर पुरस्कार मिळाला. एमिल आजार म्हणजेच रोमँ गारी हे रहस्य गारीच्या मृत्यूनंतरच सार्वजनिक झालं.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nआमची शाळा त्रैभाषिक. एकाच वास्तूत मराठी, इंग्रजी आणि गुजराथी माध्यमांचे वर्ग.\nमराठी शाळेतील माध्यमिक वर्गांत (५ वी ते ७ वी) काटकर बाई इतिहास शिकवीत तर इंग्रजी शाळांत निम्न-स्तरीय मराठी.दोन्ही माध्यमांतील मुलांत अत्यंत लोकप्रिय.\nपुढे रणजित देसाईंशी विवाहबद्ध झाल्यावर त्यांनी शाळा सोडली.\nआता ही बातमी वाचून मन पुन्हा सहावी-सातवीच्या काळात गेले\nडान्स बार पुन्हा सुरू\nडान्स बार वरील बंदी अयोग्य - उच्च न्यायालय\nलव्ह अॅड लेट लव्ह\nलव्ह अॅड लेट लव्ह\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : चित्रकार काराव्हाज्जिओ (१५७१), बॉलपेन बनवणारा लाझलो बिरो (१८९९), भौतिकशास्त्रज्ञ एन्रिको फर्मी (१९०१), सिनेदिग्दर्शक मिकेलांजेलो अंतोनियोनी (१९१२), क्रिकेटपटू रामनाथ केणी (१९३०), सामाजिक कार्यकर्ता हमीद दलवाई (१९३२), अभिनेता, दिग्दर्शक महमूद (१९३२), विनोदवीर रसल पीटर्स (१९७०)\nमृत्यूदिवस : लेखक एमिल झोला (१९०२), ईसीजी शोधणारा नोबेलविजेता विलम आईन्थोवेन (१९२७), कवी डब्ल्यू. एच. ऑडन (१९७३)\n१८८५ : वीजेवर चालणारा पहिला व्यावसायिक ट्राममार्ग इंग्लंडमध्ये सुरू.\n१८९६ : लो. टिळकांनी दुष्काळ निवारणासंदर्भात केसरीमध्ये अग्रलेख लिहिला.\n१९५४ : 'सर्न' सुरू करण्यासाठी युरोपीय देशांमध्ये करारावर स्वाक्षऱ्या.\n१९७७ : पंधरा वर्ष अनिर्णित असणाऱ्या गंगा पाणीवाटप प्रश्नासंदर्भात भारत-बांग्लादेशात करार.\n१९८८ : चँलेंजर दुर्घटनेनंतर अडीच वर्षानी अमेरिकेने प्रथमच माणूस अंतराळात पाठवला.\n२००७ : कॉल्डर हॉल हे ठरवून मोडले गेलेले पहिले अणुउर्जाकेंद्र ठरले.\n२००८ : लेहमन ब्रदर्स आणि वॉशिंग्टन म्युच्युअल या कंपन्यांनी दिवाळे काढल्यावर डाउ जोन्स निर्देशांक एका दिवसात ७७७.६८ गुणांकाने कोसळला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/pansare-murder-family-members-of-govind-pansare-demands-high-court-to-withdrawn-investigation-from-sit/articleshow/71578493.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-29T11:56:18Z", "digest": "sha1:5DMB6ABU56XBDAFQXGZ7KBWYWJ4UVBK7", "length": 12728, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपानसरे हत्येचा तपास SIT कडे नको; कुटुंबीयांची मागणी\nकॉम्रेड गोविंद पानसरे हत्या ���्रकरणाच्या तपासात एसआयटीकडून काही प्रगती होत नसल्याने हा तपास यंत्रणेकडून तपास काढून घ्यावा अशी मागणी पानसारे यांच्या कुटुंबियांनी मुंबई हायकोर्टाकडे केली आहे. रीतसर अर्ज करून ही मागणी कोर्टापुढे मांडण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.\nकॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासात एसआयटीकडून काही प्रगती होत नसल्याने हा तपास यंत्रणेकडून तपास काढून घ्यावा अशी मागणी पानसारे यांच्या कुटुंबियांनी मुंबई हायकोर्टाकडे केली आहे. रीतसर अर्ज करून ही मागणी कोर्टापुढे मांडण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.\nदरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येत वापरलेल्या हत्याराचे अवशेष खाडीतून शोधण्यासाठी सीबीआयला आणखी दोन आठवडे आहेत.\nतपास धीम्या गतीने होत असल्याचा आरोप\nराज्य सरकारच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) कॉ. पानसरे हत्येचा तर सीबीआयकडून डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येचा तपास सुरू आहे. मात्र, तपास धीम्या गतीने होत असल्याचा आरोप करणाऱ्या दोन्ही कुटुंबांच्या याचिकांच्या निमित्ताने उच्च न्यायालयाने या प्रश्नावर देखरेख सुरू ठेवली आहे.\n'कोल्हापूर परिसरात उद्भवलेली पूरपरिस्थिती आणि होत असलेला पाऊस या कारणांमुळेच आम्ही यासंदर्भात कोणताही कठोर आदेश काढणे तूर्तास टाळत आहोत. मात्र, यासंदर्भात आम्हाला नापसंती दर्शवावी लागेल. तुमच्या तपासात प्रगती दिसत नाही. पुढच्या वेळी तरी प्रगती दाखवाल, अशी आम्हाला आशा आहे', अशा शब्दांत न्यायालयाने 'महाराष्ट्र एसआयटी'ला मागील सुनावणीच्या वेळी खडे बोल सुनावले होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nशिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची भूक लागलीये; '...\nराऊत-फडणवीस एका हॉटेलात भेटले, तासभर बोलले\n'हीच ती वेळ म्हणण्याचा सत्ताधाऱ्यांना अधिकार नाही' महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बं�� आंदोलन\nकृषी विधेयकाविरोधात आंदोलन सुरुच, १ ऑक्टोबरला देशव्यापी रेलरोको\nएटीएममधून करोना संसर्गाचा धोका; अशी घ्या काळजी\nभाजप मेलेल्यांच्या टाळू वरचं लोणी खाऊ पाहतेय - सचिन सावंत\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\nगुन्हेगारीजळगावात खळबळ; माथेफिरूने ट्रक पेटवला, ३० फुटांपर्यंत आगीचे लोळ\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nसिनेन्यूजसई लोकूरनं चाहत्यांना घातलं प्रेमाचं कोडं; खास व्यक्तीसोबत शेअर केला फोटो\nअहमदनगरकृषी विधेयकाला शेतकरी संघटनेचे समर्थन, पण केली 'ही' मागणी\nगुन्हेगारीपुण्यातील आमदाराच्या घरावर छापे; २ महागड्या कार, कागदपत्रे जप्त\nसिनेन्यूजपाकिस्तान सरकारमुळे नाही तुटणार कपूर घराण्याची वडिलोपार्जित हवेली\nदेशकरोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nगुन्हेगारीकरोनाग्रस्त डॉक्टरांच्या बंद बंगल्यात चोरी, ३० तोळे सोने लंपास\nसोलापूरमराठा आरक्षणावरून शरद पवारांचा दोन्ही राजेंना सणसणीत टोला\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nदेव-धर्म९ ग्रह, ९ मसाले : 'या' मसल्यांचे सेवन करा; ग्रहांचे पाठबळ मिळवा\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nब्युटीकोरफड जेल रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवल्यास काय होते\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/photos/tech/how-clean-smartphone-storage-without-using-malicious-third-party-apps/", "date_download": "2020-09-29T10:30:31Z", "digest": "sha1:7WYHP6LYSXOWSVBMBKR5UHYFQ7YDP2DE", "length": 26385, "nlines": 328, "source_domain": "www.lokmat.com", "title": "स्मार्टफोनचं स्टोरेज फुल झालंय, 'या' टिप्स करतील मदत - Marathi News | how to clean smartphone storage without using malicious third party apps | Latest tech News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\n\"एम्सच्या अहवालामुळे भाजपाचं तोंड काळं झालंय, कटकारस्थानांचा झाला पर्दाफाश\"\n\"मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू\", संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला इशारा\nसर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार लोकल सेवा; आदित्य ठाकरेंकडून महत्त्वाचे संकेत\nनॅशनल पार्क मॉर्निंग वॉकसाठी खुले होणार\n\"हॉटेल सुरू करण्याचे संकेत दिले, लोकांनी आकाशात उडत कामावर यायचं का\nमुंबईत हे काय ‘गुंडाराज’ सुरु आहे कंगनाने पुन्हा केले ठाकरे सरकारला लक्ष्य\n'या लढाईत तू एकटी नाहीस', कंगना राणौतनंतर पायल घोषला मिळाले शर्लिन चोप्राचे समर्थन\n'तर मी त्यांचे फोडेन थोबाड..', घाटी म्हणणाऱ्यांना उषा नाडकर्णीने सुनावले खडेबोल\n सुशांतचा ‘तो’ व्हिडीओ पाहून युजरवर भडकली अंकिता लोखंडे\nसारा अली खान आणि श्रद्धा कपूरच्या चौकशी दरम्यान NCB कडून झाली होती मोठी चूक, मग टीमने उचलले हे पाऊल\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nकोरोना संकट काळात आणखी एका विषाणूचा धोका; आयसीएमआरकडून सतर्कतेचा इशारा\nWorld Heart Day : कोरोनाकाळात हृदयाच्या आजारांना दूर ठेवण्यासाठी 'या' ५ टिप्स ठरतील प्रभावी\nएक ऑक्टोबरपासून बदलणार आरोग्य विमा पॉलिसी; जाणून घ्या, काय होणार फायदा\nदेशात महिलांसह पुरूषांच्या BMI मध्ये मोठा बदल; वजनात ५ किलोंनी वाढ, सर्वेक्षणातून खुलासा\nसिडकोकडून घर लाभार्थ्यांना दिलासा; घराचे पैसे भरण्याची मुदत डिसेंबरमध्ये वाढवली\nसर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा विचार करा; मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना\nमोदी सरकारचं देश पातळीवरचं अपयश लपवण्यासाठी सुशांत प्रकरणात एक षडयंत्र रचलं गेलं - सचिन सावंत\n 30 सप्टेंबरपर्यंत करा 5 महत्त्वाची कामे अन्यथा मोठे नुकसान\nसोलापूर : सोलापूर शहरात मंगळवारी नव्याने आढळले ५४ कोरोना बाधित रूग्ण; पाच जणांचा मृत्यू\nराज्यातील ओबीसी नेत्यांचं ८ ऑक्टोबरला राज्यभर आंदोलन; तहसीलदार कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन करणार\n\"एम्सच्या अहवालामुळे भाजपाचं तोंड काळं झालंय, कटकारस्थानांचा झाला पर्दाफाश\"\nजम्मू काश्मीर- अनंतनागमध्ये सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू\nकोरोना संकट काळात आणखी एका विषाणूचा धोका; आयसीएमआरकडून सतर्कतेचा इशारा\nआम्ही जे आंदोलन केलं ते लोकहितासाठी केलं, राज साहेबांचं सरकार येईल तेव्हा हा सर्व हिशोब चुकता होईल. आता जो जो त्रास ���ेताय ते लक्षात ठेवतोय - संदीप देशपांडे\n\"मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू\", संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला इशारा\nशेतकरी ज्याची पूजा करतो, विरोधकांनी त्यालाच आग लावली; ट्रॅक्टर जाळल्यावरून मोदींचा हल्ला\nआयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा इशान तिसरा फलंदाज, यापूर्वी या दिग्गजांवर ओढवली होती नामुष्की\nमुख्यमंत्रांनी संकेत दिले की उपहार गृह सुरू करणार, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं\nहाथसर - १५ दिवसांपूर्वी सामूहिक बलात्कार केलेल्या पीडित मुलीचा मृत्यू\nसिडकोकडून घर लाभार्थ्यांना दिलासा; घराचे पैसे भरण्याची मुदत डिसेंबरमध्ये वाढवली\nसर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा विचार करा; मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना\nमोदी सरकारचं देश पातळीवरचं अपयश लपवण्यासाठी सुशांत प्रकरणात एक षडयंत्र रचलं गेलं - सचिन सावंत\n 30 सप्टेंबरपर्यंत करा 5 महत्त्वाची कामे अन्यथा मोठे नुकसान\nसोलापूर : सोलापूर शहरात मंगळवारी नव्याने आढळले ५४ कोरोना बाधित रूग्ण; पाच जणांचा मृत्यू\nराज्यातील ओबीसी नेत्यांचं ८ ऑक्टोबरला राज्यभर आंदोलन; तहसीलदार कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन करणार\n\"एम्सच्या अहवालामुळे भाजपाचं तोंड काळं झालंय, कटकारस्थानांचा झाला पर्दाफाश\"\nजम्मू काश्मीर- अनंतनागमध्ये सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू\nकोरोना संकट काळात आणखी एका विषाणूचा धोका; आयसीएमआरकडून सतर्कतेचा इशारा\nआम्ही जे आंदोलन केलं ते लोकहितासाठी केलं, राज साहेबांचं सरकार येईल तेव्हा हा सर्व हिशोब चुकता होईल. आता जो जो त्रास देताय ते लक्षात ठेवतोय - संदीप देशपांडे\n\"मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू\", संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला इशारा\nशेतकरी ज्याची पूजा करतो, विरोधकांनी त्यालाच आग लावली; ट्रॅक्टर जाळल्यावरून मोदींचा हल्ला\nआयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा इशान तिसरा फलंदाज, यापूर्वी या दिग्गजांवर ओढवली होती नामुष्की\nमुख्यमंत्रांनी संकेत दिले की उपहार गृह सुरू करणार, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं\nहाथसर - १५ दिवसांपूर्वी सामूहिक बलात्कार केलेल्या पीडित मुलीचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nस्मार्टफोनचं स्टोरेज फुल झालंय, 'या' टिप्स करतील मदत\nस्मार्टफोन युजर्सना अनेकदा स्टोरेज फुल झाल्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. फोनमधील स्टोरेज कमी करण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्सचा वापर केला जातो. मात्र या अॅप्सचा वापर न करता देखील स्टोरेज कमी करता येतं. कसं ते जाणून घेऊया.\nबॅकअप गुगल फोटो डिलीट करा\nफोनमध्ये काढलेल्या सर्व फोटोंचा गुगल बॅकअप युजर्स घेत असतात. मात्र अनेकदा युजर्स फोटोंचा बॅकअप घेतल्यानंतरही फोनमध्ये सेव्ह करतात. यामुळे फोनमधील स्टोरेज अधिक वापरण्यात येते. गुगलवर सेव्ह झालेले फोटो सिस्टम मेमरीतून डिलीट करा. गुगल फोटोमध्ये फ्री अप स्पेस पर्याय निवडून सगळे फोटो डिलीट करता येतात.\nनको असलेले अॅप्स डिलीट करा\nफोनमध्ये विविध गोष्टींसाठी काही अॅप्स हे इन्स्टॉल केले जातात. मात्र कालांतराने त्याचा वापर फारसा केला जात नाही. त्यामुळे नको असलेले अॅप्स स्मार्टफोनमधून डिलीट करा.\nडाऊनलोड फाईल्स डिलीट करा\nफोनमध्ये अनेक फाईल या गरजेनुसार डाऊनलोड केल्या जातात. मात्र त्याचा वापर करून झाल्यानंतर त्या फाईल्स डिलीट करा. यामुळे फोन स्टोरेज फुल होणार नाही.\nजंक फाईल्स डिलीट करा\nस्मार्टफोममधील जंक फाईल डिलीट करा. जंक फाईल डिलीट करण्याकरता गुगल फाईल्सची आवश्यकता आहे. जंक फाईल्स कॅशे व डाऊनलोड या दोन्ही ठिकाणी दिसत नसल्यामुळे ते पटकन लक्षात येत नाही. मात्र या फाईल्स डिलीट करा.\nएसडी कार्डचा वापर करा\nस्मार्टफोनच्या इंटरनल स्टोरेजचा अधिक वापर करत असाल तर एसडी कार्ड घेण्याचा विचार करा. हल्ली सर्वच स्मार्टफोनमध्ये एसडी कार्डचा स्लॉट देण्यात आलेला असतो.\nकॅशे डेटा फोनमधील इंटरनल स्टोरेजची अधिक जागा व्यापतो. कॅशे क्लियर न केल्यास फोनचा स्पीडही कमी होतो. यासाठी वेळोवेळी कॅशे डिलीट करत राहा. स्मार्टफोनमधील सेटिंगमध्ये देण्यात आलेल्या स्टोरेज या पर्यावर क्लिक करुन प्रत्येक अॅपचा कॅश डेटा डिलीट करता येतो.\nPhotos: इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे अभिनेत्री पायल घोष, पहा तिचे व्हायरल फोटो\nजोहरा सेहगल यांच्या कार्याला गुगलचा ‘सलाम’, बनवलं खास डूडल\nकरोडोंची मालकीण आहे रणबीर कपूरची बहीण रिध्दीमा, काही वर्षांपूर्वी तिच्यावरही लागला होता चोरीचा आरोप\nEsha Gupta Photos: ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो\nअभिनेत्री अमृता खानविलकरच्या दिलखेच अदांवर चाहते झाले फिदा, फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर\nसंस्कृती बालगुडेच्या स्टायलिश लूकची चाहत्यांना भुरळ\nIPL 2020 : आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा इशान तिसरा फलंदाज, यापूर्वी या दिग्गजांवर ओढवली होती नामुष्की\nIPL 2020 : सामना भलेही RCBनं जिंकला, पण मनात कायमचं घर केलं ते या फोटोनं\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n राहुल टेवाटियाने एका षटकात पाच Six लगावल्यानंतर 'युवराज'लाही भरली होती धडकी\n; क्षणात Zeroचा Hero झाला, ट्रोल करणाऱ्या नेटिझन्सनी नंतर डोक्यावर घेतले\nकोरोना संकट काळात आणखी एका विषाणूचा धोका; आयसीएमआरकडून सतर्कतेचा इशारा\nएक ऑक्टोबरपासून बदलणार आरोग्य विमा पॉलिसी; जाणून घ्या, काय होणार फायदा\nकोरोना रुग्णांच्या 'या' २ उपचार पद्धतींबाबत आरोग्यमंत्रालयानं दिली धोक्याची सूचना\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nसुट्टीवर जाण्याचा प्लॅन करत असाल तर वाचा कोरोना संबंधित सर्व राज्यांचे नियम\nमेड इन इंडिया लसीच्या चाचणीचे सकारात्मक परिणाम; पुढच्या ७ दिवसात २५ जणांचे लसीकरण होणार\nIPL 2020 : सामना भलेही RCBनं जिंकला, पण मनात कायमचं घर केलं ते या फोटोनं\nSushant Singh Rajput Case: सुशांत प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले ते पाहिले; शरद पवारांचा टोला\nमुंबईत हे काय ‘गुंडाराज’ सुरु आहे कंगनाने पुन्हा केले ठाकरे सरकारला लक्ष्य\n 30 सप्टेंबरपर्यंत करा 5 महत्त्वाची कामे अन्यथा मोठे नुकसान\nअनुष्का, विराट, गावसकरांची कमेंट आणि आपल्या मनातली ‘ती’\nपोलिसांच्या डोळ्यात तरळले अश्रू, जिभेचा तुकडा पडूनही पीडितेने नराधमांविरोधात जबाब देण्याचा केला प्रयत्न\nSushant Singh Rajput Case: सुशांत प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले ते पाहिले; शरद पवारांचा टोला\n\"मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, म्हणून ‘त्या’ लोकांचा प्लॅन\"; गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप\nआता ‘टाटा’ही रिटेल व्यवसायात उतरणार सुपर अॅपच्या माध्यमातून जियोमार्ट, अॅमेझॉन, फ्लिपकार्टला टक्कर देणार\n 30 सप्टेंबरपर्यंत करा 5 महत्त्वाची कामे अन्यथा मोठे नुकसान\nफडणवीसांसोबत राजकीय चर्चा झाली का; डॉक्टरांचं उदाहरण देत राऊत म्हणाले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/first-cruise-ship-on-lng-to-arrive-in-india/", "date_download": "2020-09-29T11:07:44Z", "digest": "sha1:DYWJXZQFJ3DBHHSUN6TSWU2HW5LCPUZF", "length": 15530, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "First cruise ship on LNG to arrive in India | एलएनजीवरील पहिले क्रुझ जहाज येणार भारतात - Business News", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nलग्नाला नाही म्हणू नका\nहार्दिकचा जीव रंगला ‘कोल्हापुरी’त\nगांजाच्या वापरला मान्यता द्या; तस्लिमा नसरीन यांची सूचना\nमला आणि पवार साहेबांना यापूर्वीही नोटीसा आल्या आहेत : सुप्रिया सुळे\nएलएनजीवरील पहिले क्रुझ जहाज येणार भारतात\nमुंबईत तळ असलेल्या कोस्टा क्रुझचा पुढाकार\nमुंबई :- ब्रँडचे नवीन फ्लॅगशिप म्हणून, कोस्टा स्मेराल्डा हे द्रवरुप नैसर्गिक वायूचा (एलएनजी) वापर करणारे पहिले जहाज बनले आहे. हे एक इंडस्ट्री इनोव्हेशन जे पर्यावरणीय परिणामांना लक्षणीयरीत्या कमी करते. हे पहिले क्रूझ जलपर्यटनासाठी २१ डिसेंबर २०१९ रोजी सावोनाहून सुटेल. मुंबईहून ते ऑपरेट होणार आहे.\nभारतात सध्या क्रुझ पर्यटन झपाट्याने वाढते आहे. मुंबईतील कोस्टा कंपनीने त्यात आघाडी घेतली आहे. मुंबईत तळ असलेल्या कोस्टा क्रूझने कोस्टा स्मेराल्डाची डिलिव्हरी घेतली आहे. एलएनजीवरील हे जहाज समुद्री उद्योगातील सर्वात प्रगत इंधन तंत्रज्ञान आहे. पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी एकनाविन्यपूर्ण उपक्रमाचा एक भाग आहे. फिनलँडमधील तुर्कु येथील मेयर शिपयार्डमध्ये हे जहाज तयार झाले आहे.\nमोबाइल कंपन्या येणार नफ्यात\nकोस्टा स्मेराल्डा ऑक्टोबर २०१९ मध्ये सेवेत दाखल होईल. जगातील सर्वात स्वच्छ “जीवाश्म इंधन” असलेल्या एलएनजी द्वाराचलित पहिले कोस्टा जहाज असेल. २६०० हून अधिक स्टेटरुमसह असलेले तसेच आनंद, स्वाद आणि उत्सव यांना समर्पित आगामीकोस्टा फ्लॅगशिप आपल्या पाहुण्यांना इटलीच्या दौरावर घेऊन जाईल.\nसल्फर ऑक्साईड्सच्या उत्सर्जनाला प्रतिबंध करून हवेची गुणवत्ता यामुळे सुधरेल. हे नायट्रोजन ऑक्साईड्स आणि कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन लक्षणीय प्रमाणात कमी करते. कोस्टा स्मेराल्डा आणि तिचे सिस्टर शिप २०२१ मध्ये लॉन्च होणार आहे, हे २०२५ पर्यंत २५ टक्क�� कार्बन फूटप्रिंट कमी करेल.\nPrevious articleदारु आणि बीडी आणून देण्यास नकार देणार्या बालकाचा खून करणार्या आरोपीला जन्मठेप.\nNext articleतरूणास शिवीगाळ करून मारहाण\nलग्नाला नाही म्हणू नका\nहार्दिकचा जीव रंगला ‘कोल्हापुरी’त\nगांजाच्या वापरला मान्यता द्या; तस्लिमा नसरीन यांची सूचना\nमला आणि पवार साहेबांना यापूर्वीही नोटीसा आल्या आहेत : सुप्रिया सुळे\nआदित्य ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना सुनावले; दात उचकटणाऱ्यांचे दात घशात जातील- संजय राऊत\nमराठा आरक्षण : शरद पवारांची दोन्ही राजे आणि भाजपाला अडचणीत आणण्याची...\nरामदास आठवलेंचा पवारांना न मागता सल्ला; राष्ट्रवादीनेही दिले प्रतिउत्तर\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nमोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका\nएनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत\nमहाविकास आघाडीत आलबेल नाही शरद पवार – उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तासभर...\nउत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा, गुजरातमधील पोटनिवडणुकांचा तारखा जाहीर\nमराठा आरक्षण : शरद पवारांची दोन्ही राजे आणि भाजपाला अडचणीत आणण्याची...\nहे सरकार पाच वर्षे टिकणारच : शरद पवार\nवकिलांच्या आर्थिक मदतीचा कूटप्रश्न\nशेतकरी पूजा करतात ते जाळणे हा शेतकऱ्यांचा अपमान; ट्रॅक्टर जाळल्याबद्दल मोदींचा...\nजगात कोरोनाचे १० लाखांहून अधिक बळी ; भारत तिसऱ्या स्थानावर\nमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nपवार हे स्वतः मराठा समाजाचेच प्रतिनिधी आहेत : शिवसेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sthairya.com/2020/08/The-government-should-cancel-the-circular-that-Maratha-is-not-eligible-for-EWS-quota.html", "date_download": "2020-09-29T10:07:24Z", "digest": "sha1:XXDNRHAPCG4JIP7HDR2VTPJOYOOQGSAB", "length": 8994, "nlines": 66, "source_domain": "www.sthairya.com", "title": "मराठा ईडब्ल्यूएस कोट्यास पात्र नसल्याचे परिपत्रक सरकारने रद्द करावे", "raw_content": "\nमराठा ईडब्ल्यूएस कोट्यास पात्र नसल्याचे परिपत्रक सरकारने रद्द करावे\nमराठा समाजासह इतर आर्थिक दुर्बल घटकांवर अन्याय नको : आ. शिवेंद्रसिंहराजे\nस्थैर्य, सातारा, दि. ३१ : राज्य स���कारने मराठा समाजासह इतर आरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या समाज घटकांना आर्थिक मागास घटकांच्या आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचं परिपत्रक काढलं आहे. ईडब्ल्यूएस ही सवलत असून ती जातीवर नव्हे तर आर्थिक परिस्थितीवर आधारित आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समजासह इतर समाजातील आर्थिक दुर्बल घटकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने हे परिपत्रक रद्द करावे, अशी आग्रही मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.\nयाबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने अतिशय चुकीच्या पद्धतीने आर्थिक मागास घटकांच्या (ईडब्ल्यूएस) आरक्षणाबाबत परिपत्रक काढले आहे. यात मराठा समाजाचे विद्यार्थी या आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाहीत, असं सांगण्यात आलं आहे. कुठल्या आरक्षणात भाग घ्यायचा आणि कोणत्या आरक्षणात नाही हा राज्यात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे. या परिपत्रकात जिल्हाप्रशासनाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील प्रमाणपत्र देताना संबंधित अर्जदार आरक्षित वर्गातील आहे की इतर याची खातरजमा करण्याच्याही सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच जे उमेदवार आरक्षित घटकांमधील आहेत, त्यांना राज्यशासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशासाठी असे प्रमाणपत्र न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.\nप्रमाणपत्र देण्यापूर्वी तहसीलदार आणि संबंधित प्राधिकरणाने उमेदवार कोणत्याही सामाजिक आरक्षण प्रकारात मोडतो की नाही हे तपासले पाहिजे कारण केंद्र व राज्य प्रमाणपत्रांचे मॉडेल वेगळे आहेत. ईडब्ल्यूएस आरक्षण जाती आधारित नाही. याचा प्रामुख्याने विचार होणे आवश्यक आहे.\nराज्य सरकारच्या या निर्णयामुळे केवळ मराठा समाजातीलच आर्थिक दुर्बल नव्हे तर इतर सर्वच प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना ईडब्लूएसच्या सवलतींपासून वंचित राहावे लागणार आहे.\nत्यामुळे राज्य सरकारने हे परिपत्रक त्वरित मागे घ्यावे आणि मराठ्यांसह सर्वच प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांवरील अन्याय थांबवावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना मारहाण\nबारामतीच्���ा धर्तीवर फलटण बंद करा; व्यापार्यांची मागणी\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://blog.khapre.org/2010/02/blog-post_9589.aspx", "date_download": "2020-09-29T09:45:07Z", "digest": "sha1:3WQVEMV3SPVPYRT5EK5T53KQVX6RG5NZ", "length": 11462, "nlines": 128, "source_domain": "blog.khapre.org", "title": "शिमगा | मी मराठी माणूस", "raw_content": "\nआला ’शिमगा’ आला. नुसती बोंबाबोंब. पण या सणालाच काय मारायची बोंब. अरे बाबा एथे तर रोजच बोंबाबोंब आहे, त्यामुळे खास शिमग्यासाठी बोंब मारण्यासाठी कुठे अंगात त्राण आहे.\nसाखरेचे भव वाढले, अन्नधान्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत संसार कसा हाकायचा हा मोठा प्रश्न आहे, संसारात बोंबाबोंब. वीज वितरण कार्याल्यात गोंधळ, त्यांचे काम फक्त वीज दरवाढ करण्याचे, वीजेचे दर हाताबाहेर गेलेत, पण काय करणार त्यांची मोनोपॉली आहे, बाजारात दुसरीकडे वीज मिळत नाही, आहे ना बोंबबोंब. आर.टी.ओ. कार्यालयात तर एजंटांचा सुळसुळाट आहे त्यांच्या शिवाय लायसेंस मिळतच नाही, अगदी कोणताही वशिला लावा. दररोज नवीनवी बोंब कानावर येते, वर्तमानपत्रात छापून येते, राजकारण्यांबद्दलची. त्यांनी तर भारताची होळीच केली आहे, सर्वसामान्यांच्या जीवनाची होळी करून, त्यांच्या पोळ्या चांगल्या भाजल्या जाताहेत. शिक्षणात तर एवढ्या मोठा प्रमाणावर बोंबाबोंब आहे की, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या पालकांच्या आर्त वेदना कोणालाच ऐकू जात नाहीत. जे आता जिवंत आहेत त्यांया भवितव्याचे काय, ती पण मूक बोंबाबोंबच ना सार्वजनिक बससेवा, महानगरपालिका, महाराष्ट्र सरकार, गावपातळीवरील राजकारण, काय चाललंय सार्वजनिक बससेवा, महानगरपालिका, महाराष्ट्र सरकार, गावपातळीवरील राजकारण, काय चाललंय\nया सर्वांवरची सर्वात मोठी होळी अतिरेकी करतायत, आपण होळीत लाकडे, गोवर्या जाळतो, हे अतिरेकी जिवंत माणचेच जाळतायत, आणि सापडतच सुद्धा नाहीत, सापडले तरी भारत सरकारकडे न्यायालयात सुरक्षित असतात. त्यांना माहिती आहे, आपाण कितीही मोठी होळी केली तरी, आपल्या नावाची बोंबाबोंब होत नाही.\nआम्ही भारतीय रोजच होळी, शिमगा अनुभवतो आहोत, पण आता बोंब मारण्यासाठी फुरसतच नाही, अंगात त्राण नाही. रंगपंचमीचे रांग उधळायला मनात उमेद नाही , आम्ही रंगांधळे झालोत, अतिरेक्यांनी आम्हांला रक्ताचा लाल रंगच दाखवलाय, पण सरकार त्यांना आपला रंग दाखवत नाही.\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nहिंदू पुराणात, महाभारतात पांडवांनी हस्तिनापुरी अश्वमेध यज्ञ केला. त्या वेळी सर्वांना मिष्टान्नाचे भोजन देण्यात आले. त्या समयी श्रीकृष्णाने ध...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/astro/celebritys-birthday/birthday-horoscope-11-september-2020-yearly-prediction-for-the-year-2020-to-2021/articleshow/78050617.cms", "date_download": "2020-09-29T09:48:26Z", "digest": "sha1:73HUO4AGMC6KGIWHD6ZGZ42FAFV2B4XY", "length": 12881, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n११ सप्टेंबर २०२०-२१ चे वार्षिक भविष्य\nसुप्रसिद्ध संगीतकार अतुल गोगावले, खासदार सुभाष भामरे, बॉलिवूडसह मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगु चित्रपटात अभिनयाचा ठसा उमटवलेल्या मॉडल व अभिनेत्री श्रिया सरन यांचा वाढदिवस आहे. आज जन्मदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्णदत्त शर्मा यांनी घेतलेला हा आढावा...\nसुप्रसिद्ध संगीतकार अतुल गोगावले, खासदार सुभाष भामरे, बॉलिवूडसह मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगु चित्रपटात अभिनयाचा ठसा उमटवलेल्या मॉडल व अभिनेत्री श्रिया सरन यांचा वाढदिवस आहे. आज जन्मदिवस असलेल्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तमोत्तम हार्दिक शुभेच्छा...\nआज जन्मदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्णदत्त शर्मा यांनी घेतलेला हा आढावा...\nआगामी वर्षात आपल्यावर शुक्र, सूर्य आणि बुध ग्रहांचा प्रामुख्याने प्रभाव राहील. आपण घेत असलेले परिश्रम, मेहनत सप्टेंबर महिन्यात उजेडात येतील. बुद्धिचातुर्य, नियोजन, व्यवस्थापन यांच्या जोरावर हाती घेतलेली कामे सुलभतेने पार पडतील.\nगजकेसरी योग : 'या' राशींना भरघोस लाभ; वाचा, आजच�� राशीभविष्य\nऑक्टोबर महिन्यात बहुतांश व्यक्तींच्या उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत. नोव्हेंबर महिन्यात अचानक धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. डिसेंबर महिन्यात देशाटन, पर्यटनाच्या योजना आखाल.\nजानेवारी २०२१ सामान्य राहील. फेब्रुवारी महिन्यात मंगळ ग्रहाचा आपल्या कार्यक्षेत्रावर सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळेल. या कालावधीत आपण उत्साहाने कार्यरत राहाल. एप्रिल महिन्यातील ग्रहमान नवीन व्यापार, उद्योग व व्यवसाय करण्यासाठी अनुकूल ठरू शकेल.\nमे आणि जून महिन्यात भाग्योदयाचे संकेत आहेत. जुलै व ऑगस्ट महिन्यात आपल्या दूरदृष्टीत भर पडू शकेल. काही अनुभव गाठीशी येतील. स्पर्धक कंपनीकडून बोलावणे येऊ शकेल. आगामी वर्ष विद्यार्थ्यांना उत्साहवर्धक असेल. तर, महिलांच्या मनोकामना पूर्ण करणारे ठरू शकेल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\n२५ सप्टेंबर २०२०-२१ चे वार्षिक भविष्य...\n२६ सप्टेंबर २०२०-२१ चे वार्षिक भविष्य...\n२१ सप्टेंबर २०२०-२१ चे वार्षिक भविष्य...\n२३ सप्टेंबर २०२०-२१ चे वार्षिक भविष्य...\n०९ सप्टेंबर २०२०-२१ चे वार्षिक भविष्य महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nलडाख तणावः भारतीय लष्कराची t-90 आणि t-72 तैनात\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nआजचं भविष्यचंद्र कुंभ राशीत, शनी मार्गी : 'या' ७ राशींना लाभ; आजचे राशीभविष्य\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nकरिअर न्यूजउच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुन्हा पुढे ढकलल्या\n केंद्र सरकार दोन दिवस आधीच सुरू करणार धान्य खरेदी\nमुंबईकृषी कायद्यांवर काँग्रेस आक्रमक; 'ठाकरे सरकार' आता कोणती भूमिका घेणार\nआयपीएलRCB vs MI: सुपर ओव्हरमध्ये आरसीबीचा मुंबईवर दमदार विजय\nपुणेसहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ\nअर्थवृत्तडिझेल आणखी स्वस्त ; सलग पाचव्या दिवशी दर कपात\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2020-09-29T10:16:49Z", "digest": "sha1:UMLB6V4OXCLQKRJGW7PAT4BGB4D4ZSIF", "length": 4302, "nlines": 43, "source_domain": "satyashodhak.com", "title": "उद्धव ठाकरे | Satyashodhak", "raw_content": "\n“कळी” चे “राज” कारण…\nचारपाच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील तमाम मिडिया ( विशेषतः इलेक्ट्रॉनिक ) एका कळीने अख्खा दिवस कासावीस झाला होता. एकच क्लिप वारंवार घासून दाखवली जात होती. आणि तीच तीच माहिती वारंवार आळवली जात होती. उद्धव ठाकरे लीलावतीत, राज ठाकरे दौरा सोडून परत फिरले, राज लीलावतीत दाखल, उद्धवची एन्जिओग्राफ़ि, डिस्चार्ज आणि राज उद्धवला घेवून मातोश्रीवर … पूर्ण दिवसभर आणि\nचाभरा चाटू – संजय राऊत..\nशिवसेनेने महाराष्ट्रात जो काही बौद्धिक चाभरेपणा चालविला आहे, त्यामागे दोन कार्यकारी आहेत. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष दादू ठाकरे आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत. कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला अपमानित करण्याचे पाप या चाभरेपणाचा एक भाग आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाची तारीख ६ जून असताना, शनिवारी २ तारखेलाच रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे पाप या चाभर्या पिलावळीने\nमी नास्तिक का आहे\nगणपती देवता : उगम व विकास - डॉ.अशोक राणा\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nमृत्युंजय अमावस्या.. रक्तरंजित पाडवा \nसामाजिक समतेचे पुरस्कर्ते संत सेवाभाया\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nदादोजी क��ंडदेव: वाद आणि वास्तव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/television-news-marathi/", "date_download": "2020-09-29T11:36:45Z", "digest": "sha1:DRALOLZ2XE4IWP54HJXWNN5W546RRI6R", "length": 13215, "nlines": 180, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Television News, Gossips, Television News in Marathi, टेलिव्हिजन बातम्या, टेलिव्हिजन मराठी बातम्या - Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २९, २०२०\n'डान्सिंग क्वीन अनलॉक'झी युवा उलगडणार वजनदार डान्सिंग क्वीनची बॅकस्टोरी, पहा बिहाइंड द सीन, धमाल आणि मस्ती\nमहाराष्ट्रातला वजनदार डान्स रिऍलिटी शो ‘डान्सिंग क्वीन’ (Dancing Queen’s) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. एक अनोखी संकल्पना घेऊन या कार्यक्रमाने सर्व स्टिरिओटाइप तोडून एक दमदार कार्यक्रम सादर केला आहे. या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) सोबत पहिल्यांदाच परीक्षकाच्या खुर्चीत मुंबईची मुलगी मलिष्का (Malishka) दिसणार आहे. अद्वैत दादरकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार असून यात एकूणसोळा वजनदार स्पर्धक\nप्रेक्षकांची उत्सुकता शिगेलाझी मराठीवर येतेय ‘कारभारी लयभारी’ मालिका,प्रोमोची सर्वत्र चर्चा\nKaun Banega Crorepati 12…म्हणून अमिताभ बच्चन यांच्यासाठी खास आहे (KBC) केबीसी\nमनोरंजन‘अपना टाइम भी आएगा’ (Apna Time Bhi Aayega) मध्ये ‘ही’ अभिनेत्री प्रथमच रंगविणार खलनायिकेची व्यक्तिरेखा\nHamari Wali Good News‘हमारीवाली गुड न्यूज’द्वारे ‘झी टीव्ही’ (Zee Tv) ने बदलले सासू-सुनेचे नाते\nटीव्हीमराठी सिनेसृष्टीला कोरोनाचा विळखा, आता ‘या’ अभिनेत्रीला झाला संसर्ग\nसंपादकीयकृषी विधेयकाला विरोध, अकाली दलाचा एनडीएला ‘रामराम’\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nBody Mass Indexभारतीयांच्या आयडियल वजनात पडली इतक्या किलोंची भर, उंचीतही वाढ\nहेल्थभारतीयांचं आयुष्यमान वाढले, रजिस्ट्रार जनरल कार्यालयाच्या डाटातून खुलासा\nविशेष लेखफडणवीस-राऊत भेटीमुळे शिवसेनेत अस्वस्थता, शरद पवारांनी घेतली दखल\nसंपादकीयआता कृष्ण जन्मभूमीचा वाद, भाजपा अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे त्रस्त\nअधिक बातम्या टीव्ही वर\nDrug chat caseड्रग्ज प्रकरणात आता सेलिब्रिटींचीही चौकशी सुरु, या दोन कलाकारांची एनसीबी ऑफिसला हजेरी\nKaun Banega Crorepatiकौन बनेगा करोडपती (KBC) चे बारावे पर्व, स्पर्धेच��या नियमात झालेत हे बदल\nटीव्ही‘आई माझी काळू बाई’ मालिकेतील आशालता वाबगावकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती चिंताजनक ; मालिकेत काम करणारे २७ जण बाधित\nGudiya Hamari Sabhi Pe Bhariॲण्ड टीव्हीवरील मालिका ‘गुडिया हमारी सभी पे भारी’मध्ये संभावना सेठचा महुआच्या भूमिकेत ‘धमाकेदार प्रवेश’\nटीव्हीस्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेता प्रशांत लोखंडे याचे निधन\n‘राम प्यारे सिर्फ हमारे’Ram Pyare Sirf Humare “प्रभू रामचंद्राच्या वेशभूषेत येण्यासाठी तीन तास लागले” : निखिल खुराणा\nडान्सिंग क्वीन शोRJ मलिष्का आता परीक्षकाच्या भूमिकेत \nMata Amritanandamayiअम्माचे अमृत गंगा आता येत आहे हिंदीत\nमनोरंजन“जुम्मा चुम्मा दे दे गाणं गाण्यासाठी मी १७ तासांत २५ कप चहा प्यायलो होतो\n'डॉक्टर डॉन'ज्येष्ठ कलाकारांचे अजूनही शूट फ्रॉम होम…\nमनोरंजनबिग बॉस निर्मात्यांशी सलमान खानने केला ४५० कोटींचा करार, ह्या कलाकारांचा समावेश\nमनोरंजनसुबोध भावेनंतर आणखीन ६ मराठी कलाकारांना झाली कोरोनाची लागण\nमनोरंजन‘सुखकर्ता दुःखहर्ता’ या गणपतीच्या रॉक स्वरूपातील आरतीला मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा\nमनोरंजन‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका रंजक वळणावर दादोजी कोंडदेव भेटीला येणार\nअधिक मास कमला एकादशीनिमित्त पंढरपूरच्या मंदिरात फुलांची रास, एक टन फुलांनी सजले विठ्ठल रुक्मिणी मंदिर...\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nगॅलरीकिआ, एमजी आणि ह्युंदाई...भारतात येणार आहेत ४ जबरदस्त कार\nमंगळवार, सप्टेंबर २९, २०२०\n'केबीसी प्ले अलाँग'अंतर्गत मिळवा दररोज बक्षीसे, बहुप्रतिक्षित रिॲलिटी शोचं भव्य पुनरागमन\nरायगड महाड- मढेघाट-पुणे हा रस्ता पर्यटन महामार्ग म्हणून विकसित करण्याची मागणी\nरायगड मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी महाडच्या तहसीलदारांना निवेदन\nटीव्ही झी युवा उलगडणार वजनदार डान्सिंग क्वीनची बॅकस्टोरी, पहा बिहाइंड द सीन, धमाल आणि मस्ती\nमुंबई महाराष्ट्रातील मध्यावधी निवडणूकींबाबत संजय राऊतांनी केलं चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचं खंडन\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर���णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/moderna-coronavirus-vaccine-data", "date_download": "2020-09-29T11:36:41Z", "digest": "sha1:BMS5SEHQV2G5GPCB3CDBXAJ5BCFLPGL4", "length": 16976, "nlines": 89, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कोरोनावरील लस चाचणीचा पहिला टप्पा उत्साहवर्धक - द वायर मराठी", "raw_content": "\nकोरोनावरील लस चाचणीचा पहिला टप्पा उत्साहवर्धक\nमॉडेर्ना इंक या बायोटेक कंपनीच्या प्रायोगिक कोविड-१९ लशीमुळे निरोगी स्वयंसेवकांच्या छोट्या समूहामध्ये संरक्षक प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) निर्माण झाल्याची प्रारंभिक माहिती कंपनीने सोमवारी प्रसिद्ध केली. या लशीची चाचणी प्रथम अमेरिकेत होणार आहे.\nमार्चमध्ये ४५ सब्जेक्ट्सवर सुरू झालेल्या सुरक्षित चाचणीत भाग घेतलेल्या आठ लोकांमार्फत हा डेटा आला आहे.\nजगभरात ४.७ दशलक्ष लोकांना ज्याची लागण झाली आहे आणि ३१७,००० लोकांचा ज्यामुळे मृत्यू झाला आहे, त्या नोव्हेल कोरोनाविषाणूपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने विकसित केल्या जाणाऱ्या १००हून अधिक लशींपैकी मॉडेर्नाची लस एक आहे.\nएकंदर ही लस सुरक्षित आहे असे अभ्यासात दिसून आले आहे आणि सर्व सहभागींमध्ये या विषाणूविरोधात प्रतिपिंडे निर्माण झाली आहेत.\nया आठ व्यक्तींच्या शरीरांनी दिलेल्या प्रतिक्रियांचे विश्लेषण केले असता असे दिसून आले की, १०० मायक्रोग्रामचा डोस मिळालेल्या व्यक्तींमध्ये तसेच २५ मायक्रोग्रामचा डोस मिळालेल्या लोकांमध्ये आढळलेला विषाणूला रोखणाऱ्या संरक्षक प्रतिपिंडांचा स्तर हा कोविड-१९ या कोरोनाविषाणूमुळे होणाऱ्या आजारातून बऱ्या झालेल्या लोकांच्या रक्तातील प्रतिपिंडांच्या तुलनेत अधिक होता.\nअमेरिकेतील जैवतंत्रज्ञान कंपनीने प्रसिद्ध केलेल्या एका बातमीनुसार, मॉडेर्नाच्या समभागांच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली. मात्र, लशीच्या विकास व उत्पादनासाठी १.२५ अब्ज डॉलर्सचे सामाईक समभाग विकण्याची योजना कंपनीने उघड केल्यानंतर नंतरच्या व्यवहारात समभाग १.६ टक्क्याने खाली आला.\n“ही संशोधने महत्त्वपूर्ण आहेत पण हा क्लिनिकल चाचणीचा पहिलाच टप्पा आहे आणि यात केवळ आठ व्यक्तींचा समावेश होता. हा टप्पा सुरक्षितता तपासण्यासाठी घेण्यात आला होता, परिणामकारता तपासण्यासाठी नव्हे,” असे जॉन हॉपकिन्स सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटीचे प्रादुर्भावजन्य आजार तज्ज्ञ डॉ. अमेश अडालजा म्हणाले. त्यांचा या अभ्यासात सहभाग नव्हता.\nही लस विकासाच्या प्रगत टप्प्यावरील लशींपैकी एक असून, या प्रारंभिक माहितीमुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे.\nया लशीची चाचणी परिणामकारकतेच्या दृष्टीने हजारो लोकांवर घेतली जाईल तेव्हा त्यातील अनेक दोष समोर येऊ शकतात. तरीही सध्या आपल्याला जे दिसत आहे, ते प्रोत्साहक आहे, असे डॉ. अडालजा म्हणाले.\nनोव्हेल कोरोनाविषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी प्रतिपिंडांचा नेमका कोणता स्तर संरक्षण ठरेल आणि हे संरक्षण किती काळ टिकेल हे समजून घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत.\nमॉडेर्नाच्या मते लस डोसनुसार वेगवेगळा परिणाम करत आहे. म्हणजे १०० एमसीजीचा डोस मिळालेल्यांमध्ये कमी क्षमतेचा डोस मिळालेल्यांच्या तुलनेत अधिक प्रतिपिंडे तयार झालेली आढळली.\nलशीच्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील नियामक यंत्रणांनी नियामक परीक्षणांचा वेग वाढवण्यासाठी लशीला “फास्ट-ट्रॅक” स्टेटसही दिला आहे.\nदुसऱ्या किंवा मधल्या टप्प्यातील चाचण्या या परिणामकारकतेची पडताळणी करण्याच्या तसेच योग्य डोस निश्चित करण्याच्या दृष्टीने घेतल्या जातात. मॉडेर्नाने २५० एमसीजी डोसची चाचणी न घेता ५० एमसीजी डोसची चाचणी घेण्याचा निर्णय केला आहे. रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी आवश्यक डोस कमी केल्यास प्रत्येक शॉटमध्ये लागणारे लशीचे प्रमाण कमी करण्यात ते उपयुक्त ठरू शकते. याचा अर्थ कंपनी अखेरच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात लशींचे उत्पादन करू शकेल.\nडोसची संख्या जास्तीतजास्त वाढवणे\n“साथीच्या पार्श्वभूमीवर मागणी पुरवठ्याच्या प्रमाणात प्रचंड जास्त असेल असे अपेक्षित आहे. डोस जेवढा कमी असेल तेवढ्या जास्त लोकांना आम्ही लशीचे संरक्षण पुरवू शकू,” असे मुख्य वैद्यकीय अधिकारी ताल झॅक्स म्हणाले.\nअमेरिका सरकारने एप्रिलमध्ये मॉडेर्नावर मोठा विश्वास टाकत लशीच्या विकासासाठी ४८३ दशलक्ष डॉलर्सचे सहाय्य बायोमेडिकल अॅडव्हान्स्ड रिसर्च अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (बीएआरडीए) या अमेरिकेच्या आरोग्य व मानवी सेवा खात्याचा भाग असलेल्या यंत्रणेमार्फत दिले.\nया अनुदानामुळे २०२० सालात दर महिन्याला लक्षावधी डोसचा पुरवठा करणे शक्य होईल, असे कंपनीने सांगितल���. आणखी गुंतवणूक केल्यास आणि लस यशस्वी ठरल्यास, २०२१ मध्ये दर महिन्याला कोट्यवधी लशी पुरवणे शक्य होईल, असेही कंपनीने नमूद केले.\n“आम्ही उत्पादनाचे प्रमाण वाढवण्यासाठी गुंतवणूक करत आहोत, जेणेकरून, आम्ही जास्तीतजास्त लशी पुरवू शकू आणि सार्स-सीओव्ही-टूपासून अधिकाधिक लोकांना वाचवू शकू,” असे मॉडेर्नाचे चीफ एक्झिक्युटिव्ह स्टीफन बॅन्सेल यांनी नवीन विषाणूचे अधिकृत नाव घेत सांगितले.\nमे महिन्यात मॉडेर्नाने लाँझा ग्रुपशी १० वर्षांचा धोरणात्मक सहयोग केला. यामुळे काही काळानंतर, २०२१ सालाच्या अखेरीपर्यंत, कंपनीला ५० एमसीजी क्षमतेचे १ अब्ज डोस तयार करणे शक्य होईल. अमेरिकेबाहेरील देशांना लस पुरवण्यासाठीही कंपनी नियोजन करत आहे, असे झाक्स म्हणाले.\n“या लशीचे पहिले लाभार्थी राष्ट्र अमेरिकाच असेल,” झाक्स म्हणाले. अर्थात जगातून जेथून कोठून या लशीसाठी मागणी येईल, तेथे ही लस उपलब्ध करून देण्याची नैतिक बांधिलकी कंपनी मानते, असेही ते म्हणाले. जुलै महिन्यात अधिक व्यापक अशा तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेतल्या जातील असे अपेक्षित असल्याचेही मॉडेर्नाचे म्हणणे आहे.\nसध्या कोविड-१९साठी कोणतेही मान्यताप्राप्त उपचार किंवा लस नाही आणि सुरक्षित व परिणामकारक लस प्रत्यक्ष हातात येण्यासाठी तिचा विकास सुरू झाल्यापासून १२ ते १८ महिन्यांचा काळ लागू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या हिशेबाने मॉडेर्नाची लस जानेवारी महिन्यात प्रत्यक्ष वापरासाठी येईल.\nमॉडेर्नाच्या लशीच्या प्रारंभिक चाचण्यांतील सर्वांत लक्षणीय साइड-इफेक्ट्स म्हणजे सहभागी झालेल्यांपैकी तिघांना सर्वोच्च\nडोसच्या दुसऱ्या शॉटनंतर “फ्लूसारखी” लक्षणे जाणवली. ही लक्षणे म्हणजे भक्कम रोगप्रतिकार प्रतिसादाचे अप्रत्यक्ष परिमाण आहे असे आपल्याला वाटत असल्याचे कंपनीने सांगितले.\nप. बंगाल-अम्फान वादळात ७२ जणांचे बळी\nस्थलांतरितांसाठीच्या हजार बस काँग्रेसने माघारी बोलावल्या\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/07/28/ahmednagar-crime-news/", "date_download": "2020-09-29T11:18:41Z", "digest": "sha1:XOJVMUF2R664XFMJ3W7HI7RPMCH6WCTA", "length": 9163, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पतीला जेलमधून सोडवण्यासाठी पोलिसाकडून शरीर सुखाची मागणी - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\n एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\nमहसूलमंत्री थोरात कडाडले; दिला ‘हा’ मोठा इशारा\nत्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिले उत्तर\n‘त्या’ रस्त्याचे श्रेय टक्केवारी पुढार्यांनी घेऊ नये; राष्ट्रवादीचा घणाघात\nHome/Ahmednagar City/पतीला जेलमधून सोडवण्यासाठी पोलिसाकडून शरीर सुखाची मागणी\nपतीला जेलमधून सोडवण्यासाठी पोलिसाकडून शरीर सुखाची मागणी\nअहमदनगर :- पतीला जेलमधून सोडवण्यासाठी त्याच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.\nही घटना १७ एप्रिलला केडगावातील दत्त चौकात घडली होती. याप्रकरणी कोर्टाच्या अादेशानंतर शुक्रवारी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nलवसिंग कतरसिंग चावला (रा. पोलिस कॉलनी, सावेडी) असे आरोपीचे नाव आहे. पिडीत महिलेच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.\nपती सध्या जेलमध्ये असून त्याला बाहेर काढायचे असेल तुला माझ्याशी शरीर संबंध ठेृवावे लागतील, असे म्हणत आरोपीने पिडीत महिलेशी गैरवर्तन केले.\nझाला प्रकार पतीला सांगितल्यानंतर त्याने आरोपी विरूध्द कोर्टात अर्ज दाखल केला. कोर्टाच्या आदेशानुसार कोतवाली पोलिसांनी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\n एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक ल���कप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\n एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\n मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\n एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/16/blog-on-b-j-khatal-patil-life-and-politics/", "date_download": "2020-09-29T11:31:31Z", "digest": "sha1:XBEDHYULMNABOGGKSD5I7VWURC5DRTXZ", "length": 24166, "nlines": 163, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "ब्लॉग : तत्वनिष्ठ राजकारणाचा सूर्यास्त...!!! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\n एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\nमहसूलमंत्री थोरात कडाडले; दिला ‘हा’ मोठा इशारा\nत्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिले उत्तर\n‘त्या’ रस्त्याचे श्रेय टक्केवारी पुढार्यांनी घेऊ नये; राष्ट्रवादीचा घणाघात\nHome/Ahmednagar North/ब्लॉग : तत्वनिष्ठ राजकारणाचा सूर्यास्त…\nब्लॉग : तत्वनिष्ठ राजकारणाचा सूर्यास्त…\nमहाराष्ट्राच्या राजकारणात सात दशकाहून अधिक काळापासून सक्रीय असलेले खताळदादांनी सन १९४४ पासून समाजकारणात आणि १९५२ पासून निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केलेल्या दादांनी सन १९६२ ते १९८५ या काळात राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडलेली आहे.\nयाकाळातील त्यांच्या कामाचा लेखाजोखा नुसता वरवर जरी अभ्यासला तरी कुणीही चकित होऊन जाईल. खरे तर महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर नवमहाराष��ट्र घडविण्याचे काम ज्या मंडळींनी केले त्यात खताळ दादांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. हे सर्व करीत असताना त्यांची अभ्यासूवृत्ती, तत्वनिष्ठा, सामाजिक जाणीवा व कडक शिस्तीचा तितकाच बोलबाला होता.\nअहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे दादांचा जन्म झाला. घरात वडिलोपार्जित पाटीलकी होती. काहीशा कष्टातचत्यांचे बालपण गेले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी धांदरफळ येथे आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे संगमनेरला खासगी वर्गात व पेटिट विद्यालयात त्यांनी आपले विद्यायलीन शिक्षण पूर्ण केले.\n१९३८ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी बडोदा येथील गायकवाड महाविद्यालयात प्रवेश घेतला. खर्या अर्थाने व्यापक समाजजीवनाची ओळख त्यांना इथेच झाली. बडोद्यात कला शाखेची पदवी घेतल्यानंतर ते पुण्याला आले आणि पूना लॉ कॉलेजमध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.\nपुण्यात दादा आणि पुढे आमदार झालेले दत्ता देशमुख एकाच खोलीत रहायचे. त्यावेळी देशभर महात्मा गांधीनी पुकारलेल्या ‘चलेजाव’ आंदोलनाचा जोर होता. या आंदोलनात दादा देखील सहभागी झाले. ते रहात असलेल्या ताराबाई वसतिगृहात गुप्त बैठका चालायच्या.\nपोलिसांना ही बातमी कळली आणि पोलिसांनी त्यांच्या खोलीवर छापा घालून झडती घेतली. या झडतीनंतर दादांचे सहकारी दत्ता देशमुखांना अटक झाली. दत्तांच्या अटकेनंतर दादा काही काळ संगमनेरला आले. तालुक्यातील साकूर, नांदूरखंदरमाळ भागात भूमिगत राहून लोकांमध्ये गुप्तपणे ब्रिटिशांविरूध्द जनजागृतीचे अभियान राबविले.\n१९४३ साली संगमनेरचे पहिले आमदार के.बी.देशमुख यांच्या कन्या प्रभावती यांच्याशी त्यांचा सत्यशोधक पध्दतीने विवाह झालादादांनी संगमनेरमध्ये वकिलीला सुरूवात केल्यानंतर थोडया काळातच त्यांची अतिशय हुशार वकील म्हणून सर्वदूर ख्याती पसरली.\nअहमदनगर जिल्ह्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात व थेट कर्नाटकमधील विजापूरपर्यंत त्यांचा नावलौकिक झाला. १९५२ मध्ये त्यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व सिव्हिल जज म्हणून धुळे जिल्ह्यात नियुक्ती झाली. परंतु नियुक्तीचा आदेश आला त्याच वेळी कॉंग्रेस पक्षाने त्यांना त्या वर्षी होणार्या असेंब्लीच्या निवडणुकीला उभे राहण्याचा आदेश दिला.\nपक्षाचा आदेश स्व��कारून त्यांनी आपल्या न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला व निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना विजय मिळाला नाही. त्यांनतर १९५७ साली झालेल्या निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा पक्षातर्फे उमेदवारी देण्याचे ठरले परंतु त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती.\nदादांना व्यक्तीशः मुंबईसह महाराष्ट्र व्हावा असे मनापासून वाटत होते पण कॉंग्रेस पक्षाची भूमिका त्यावेळी तशी नव्हती त्यामुळे दादांनी उमेदवारी नाकारली. पक्षाचा आदेश म्हणून त्यांनी पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करण्याची भूमिका घेतली.\n१९५८ मध्ये संगमनेरला सहकारी तत्त्वावर साखर कारखाना काढण्याचे ठरले. कारखान्याचे चीफ प्रमोटर म्हणून त्यांनी भागभांडवल गोळा करायला सुरूवात केली. संपूर्ण तालुका सहकारी साखर कारखान्याच्या कल्पनेने भारावून गेला.\nदादांच्या जोडीला सर्वश्री दत्ता देशमुख, भाऊसाहेब थोरात, भास्करराव दुर्वे, दत्ताजीराव मोरे, पंढरीनाथ आंबरे आणि त्या काळात सामाजिक, राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेली इतर बरीच मंडळी होती. या सर्वांच्या साथीने अवघ्या सात दिवसात १८ लक्ष रूपयांचे भागभांडवल गोळा करण्यात आले.\nकाही विघ्नसंतोषी मंडळी कारखाना उभारणीसाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी भागभांडवल म्हणून दिलेली शेअर्सची रक्कम परत मागावी यासाठी फूस लावीत होती मात्र दादा आणि त्यांचे सहकारी ठाम होते. अनंत अडचणींवर मात करून पुढे जवळपास दहा वर्षांनी संगमनेर सहकारी साखर कारखाना उभा राहिला.\n१९६२ मध्ये पुन्हा एकदा त्यांना कॉंग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली. मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. या निवडणुकीत विजय मिळाल्यावर त्यांना लगेचच राज्याच्या मंत्रीमंडळात काम करण्याची संधी मिळाली.\nत्यानंतर १९६७, १९७२ व १९८० अशा चार निवडणुकांमध्ये त्यांनी संगमनेर तालुक्याचे प्रतिनिधीत्व केले. आमदार म्हणून कार्यरत असताना बहुतांशी काळ त्यांच्याकडे कोणत्या ना कोणत्या खात्याचे मंत्रीपद असायचे. राज्याच्या मंत्रीमंडळातील सहकार, अन्न व नागरी पुरवठा, नियोजन, कृषी, परिवहन, महसूल, विधी व न्याय, प्रसिध्दी, माहिती, पाटबंधारे, सिंचन अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्त्वाची छाप उमटवली.\nविशेष म्हणजे १९६९ मध्ये केंद्र सरकारने प्रथमच नियोजन खात्याची जबाबदारी राज्यांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला व ‘राज्याचे पहिजे नियोजन मंत्री’ म्हणून काम करण्याची संधी दादांना मिळाली. महाराष्ट्रातील अनेक धरणे व शेतकर्यांच्या, कष्टकर्यांच्या हिताच्या योजना ही त्यांनी महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे.\nत्यांच्याच काळात कोल्हापूरचे दुधगंगा-वेदगंगा, सांगलीचे नांदोली, चांदोली, सातार्याचे धोम, पुण्यातील चासकमान, वर्ध्यातील अप्पर वर्धा, नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी आदी धरणांच्या उभारणीची पायाभरणी झाली व त्यांच्याच काळात यातील बहुतांशी धरणे पूर्णही झाली.\nखरेतर त्यावेळी कुणीच इतक्या धरणांचा विचार केलेला नव्हता. परंतु नेहमीच भविष्याचा वेध घेणारी दृष्टी वापरून काम करणार्या दादांनी त्यावेळी भविष्याची पावले अचूक ओळखली होती. राज्याच्या मंत्रिमंडळात काम करताना दादांनी नेहमीच नियमांचे काटेकोर पालन केले.\nत्यांच्या या कठोर शिस्तीचा फटका अनेकांना बसला. मंत्रिमंडळात आपल्या गावातील, जिल्ह्यातील नेता असला म्हणजे आपली अनेक वैयक्तिक कामे मार्गी लागू शकतात या समजूतीतून अनेकजण त्यांच्याकडे आपली कामे घेऊन जायची. परंतु दादांनी कुणाच्याही व्यक्तिगत कामासाठी शब्द टाकला नाही.\nते आजही म्हणतात, मी गावाचा किंवा जिल्ह्याचा मंत्री नव्हतो, तर राज्याचा मंत्री होतो. त्यामुळे माझी जबाबदारी संपूर्ण राज्याप्रती एकसारखी होती. मी गावाच्या नजरेतून राज्याकडे बघत नव्हतो, तर राज्याच्या नजरेतून गावाकडे बघायचो.\nसंपूर्ण राज्याला काही देताना नियमानुसार जे गावाच्या वाट्याला येईल तेवढेच गावाला मिळाले पाहिजे. अन्यथा माझा गाव म्हणून मी गावाला एखादी गोष्ट जास्तीची दिली, याचा अर्थ मी राज्यातील कुठल्यातरी दुसर्या गावावर अन्याय करून त्यांच्या वाट्याचे माझ्या गावाला दिल्यासारखे होईल.\nत्यांच्या या शिस्तीच्या बडग्यामुळे अनेकदा कार्यकर्ते दुखावलेदेखील जायचे. परंतु आज हेच कार्यकर्ते दादांबद्दल बोलताना त्यांच्या कर्तव्यपरायणतेचे कौतुक करतात.१९८० ची निवडणूक जिंकल्यावर त्यांनी ‘ही आपली शेवटची निवडणूक’ असल्याची घोषणा केली व त्यानुसार १९८५ मध्ये निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती स्वीकारली.\nनिवृत्तीनंतर त्यांनी स्वतःला योगासने, विपश्यना, वाचन, चिंतन यात गुंतवून घेऊन सध्या वयाच्या १०१ वर्षापर्यंत त्यांनी विविध विषयांवर लिखाण केले. अंतरीचे धावे, गुलामगिरी, धिंड लोकशाहीची, गांधीजी असते तर, लष्कराच्या विळख्यातील पाकिस्तान, माझे शिक्षक आणि वाळ्याची शाळा अशी सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत.\nआज शतकाचे साक्षीदार असलेले दादा आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने देशाने, राज्याने, जिल्ह्याने एक नेता गमावला. मात्र मी माझ्या व्यक्तिगत आयुष्यातील खूप जवळचे प्रेरणादायी मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावले आहे.\nआदरणीय दादांच्या पवित्र आत्म्यास ईश्वर सद्गती देवो ..\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\n एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\n मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\n एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%A6%E0%A5%AD", "date_download": "2020-09-29T12:08:56Z", "digest": "sha1:DF3CUX2R7XN5TYCZ2LK5WFMLSOC3S56A", "length": 6277, "nlines": 210, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ८०७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ७८० चे - ७९० चे - ८०० चे - ८१० चे - ८२० चे\nवर्षे: ८०४ - ८०५ - ८०६ - ८०७ - ८०८ - ८०९ - ८१०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nदाप्पुला दुसरा श्रीलंकेचा राजा झाला. याने आपली राजधानी अनुराधापूर येथे वसवली.\nइ.स.च्या ८०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०१७ रोजी १०:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/milind-deora-sachin-ahir-visits-campa-cola-compound-225312/", "date_download": "2020-09-29T11:24:44Z", "digest": "sha1:2KSS2HMJQ6GTNY3BP72SFQWOZ3WJHCCW", "length": 10579, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "देवरा- अहिरांचा कॅम्पा कोलावासियांना दिलासा | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nदेवरा- अहिरांचा कॅम्पा कोलावासियांना दिलासा\nदेवरा- अहिरांचा कॅम्पा कोलावासियांना दिलासा\nमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठोपाठ खासदार मिलिंद देवरा आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी कायद्याच्या\nमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठोपाठ खासदार मिलिंद देवरा आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी कायद्याच्या चौकटीत राहून कॅम्पा कोलातील घरे वाचविण्यासाठी शक्यतो सर्व मदत करू,असे आश्वासन दिल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.\nदेवरा आणि अहिर यांनी बुधवारी वरळीत रहिवाशांची भेट घेतली. रहिवाशांचे गाऱ्हाणे ऐकून घेतल्यानंतर देवरा म्हणाले की, कोणतीही चूक नसताना या रहिवाशांना फटका बसला आहे. कायद्याच्या चौकटीत बसवून त्यांच्यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांना विकासकाकडून आवश्यक कागदपत्रे मिळालेली नाहीत. याचाही विचार केला जाईल़ या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या रहिवाशांना संकटातून बाहेर काढण्यासाठी कायदेशीर बाबी विचारात घेतल्या जातील,\nअसे आश्वासन सचिन अहिर यांनी दिले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफक्त दगडी चाळीत पायउतार\nमुंबईतील खासदारांचे ‘होऊ दे खर्च… कारण निवडणुकीचे आहे वर्ष’\nनरेंद्र मोदींची तुलना हिटलरशी करणे चुकीचे: मिलिंद देवरा\nनावात सेना, फौज असलेल्या राजकीय पक्षांची मान्यता रद्द करा : मिलिंद देवरा\n‘भारताची वाटचाल तालिबानच्या दिशेने’\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 शिवाजी पार्कात बाळासाहेबांच्या स्मारकाची मागणीच चुकीची – रामदास आठवले\n2 राजकीय नाटककार ..भाष्यकार\n3 इमारतीवरून पडून चिमुरडय़ाचा मृत्यू\n...त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख होतं -जयंत पाटीलX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/tag/bank-of-maharashtra/", "date_download": "2020-09-29T11:35:29Z", "digest": "sha1:YKGXTVPXVNLO6CW7CW7QZTNGBVKDBSMF", "length": 8360, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bank-of-maharashtra Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about bank-of-maharashtra", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nपती-पत्नीने बँक ऑफ महाराष्ट्रला ७० लाख रुपयांना फसवले...\nबँक ऑफ महाराष्ट्रला ‘स्कॉच’ पुरस्कार...\nमहाराष्ट्र बँकेतील २५ लाखांची ��ोकड लंपास...\nकिमान शिलकीचा दंडक नियमबाह्य़\nबँक ऑफ महाराष्ट्रच्या कार्यान्वयन नफ्यात दुहेरी आकडय़ातील वाढ...\nबँक ऑफ महाराष्ट्र तर्फे ‘मुद्रा कार्ड’चा आरंभ...\n‘महाबँके’कडून थकीत कर्ज मालमत्तेचा लिलाव...\nबँक ऑफ महाराष्ट्रला तिमाहीत ५९.४४ कोटींचा निव्वळ नफा...\n‘बँक ऑफ महाराष्ट्र’ला अडीच कोटींचा गंडा...\nबँक ऑफ महाराष्ट्र ‘मोबाइल बँकिंग’ प्रांगणात...\nमहाबँकेचा तिमाही निव्वळ नफा अडीच पटीने वाढून १६३ कोटींवर...\n‘बँक ऑफ महाराष्ट्र’कडून ३.०४ लाख खातेदारांची नोंद...\nमहाराष्ट्र बँकेच्या निव्वळ नफ्यात गेल्या वर्षांच्या तुलनेत ५६ टक्के घट...\nराज्यातील निवडणुकीत परिवर्तन अटळ – जावडेकर...\nवाहन कर्जातून महाराष्ट्र बँकेची फसवणूक...\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n...त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख होतं -जयंत पाटीलX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sonalmangela.com/2020/01/ti-ayushyat-aali.html", "date_download": "2020-09-29T09:30:17Z", "digest": "sha1:YEOINU4MGHN2GYMJIYHFY3OIZHB4B6F6", "length": 3794, "nlines": 91, "source_domain": "www.sonalmangela.com", "title": "ती आयुष्यात आली आणि …", "raw_content": "\nHomemarathiती आयुष्यात आली आणि …\nती आयुष्यात आली आणि …\nआईला भारी काळजी असायची\nघरी सातच्या आतची ताकीद असायची\nमी मात्र तिच्या बोलण्याकडे\nअजिबात लक्ष देत नसायची\nपोट आणि कंबरेचे ते\nती माझ्या आयुष्यात आली\nथाट तिचा असा कि तिने\nएका रात्रीत बाई बनवली\nहलक्य��� यातना देऊन गेली\nयेणार आता मी दर महिन्याला\nहळूच कानात सांगून गेली\nका करायची ती काळजी\nउत्तर आज मला मिळाले\nआता तर ती दर महिन्याला येते\nयेण्याआधी हलकीशी चाहूल देते\nतिच्या येण्याचे नकोसे ते दुखणे\nचार-पाच दिवसापर्यंत अविरत राहणे\nआल्यावर ती उभी अचानक\nमज देवाची दारे बंद होतात\nका कोण जाणे-येणे तिचे\nलोक इतके का पूजतात \nमनी आदर निर्माण झाला\n\"आई\" होण्याचे सुख पुरवणारी\nहिचीच ती एकमेव आशा\nचाळीशी पर्यंत येत राहणार\nती खूप सुंदर आहे\nमज अभिमान आहे तिचा\nकरावा आदर त्या \"पाळीचा\"\nधुळीच्या साम्राज्याप्रमाणे माझे ते जीवन होते पण तुझ्या येण्याने मात्र ते धूलिकण ही नष्ट झाल्यागत वाटे आता उरली ती फक्त स्वच्छ...\nतिळगुळ घ्या गोड गोड बोला\nती आयुष्यात आली आणि …\nतू मज मिळसी असा\nलग्न मुलीचे असते तेव्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sudarshannews.in/news-list-category-wise.aspx?catid=6495&levelid=83", "date_download": "2020-09-29T12:18:58Z", "digest": "sha1:7HTUEBNAVJVHSFOSMZPQ4ERKBIB5VTW7", "length": 22313, "nlines": 196, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "Sudarshan", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nमराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील :- अशोक चव्हाण\nराज्यातील मंदिर मर्यादित क्षमतेने सुरु करण्याचा सरकारचा विचार\nहिम्मतअसेलतरगोळीचालव#शिरीषकुमार_मेहता #नंदनगरी चा लाल\nमराठा आरक्षणाच राजकारण करणार-यांना चोखत्तर दिल जाईल - सुचिता जोगदंड\nदेवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलत होते, हे तेच मुद्दे...\nनंदुरबार : चवदारच नव्हे तर औषधी गुणधर्माच्या पौष्टिक रानभाज्या सातपुड्यात मिळत आहे\nवसई विरार शहर मनपा के सम्बंन्धित अधिकारियों पर गैर इरादतन हत्या के तहत F I R दर्ज हो :- संजय गुप्ता RTI एक्टिविस्ट\nSC / ST समाजातील विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल करिता आरक्षित असलेली कोट्यावधींची जमीन कॉंग्रेसने बळकावलेच्या विरोधात अभाविपचे ‘हक्क मांगो’ आंदोलन.\nनंदुरबारला 30 पर्यंत शाळा,मंदिरे बंदच; हॉटेली, दुकाने, प्रवासीगाड्यांना मुभा\nमलकापूर मतदारसंघात गोदाम बांधकामाचे भूमिपूजन.....\nशहाद्यात गोमांस विक्रीवरून दोन मुस्लिम गटात राढा\nसंभाजीनगरच्या खडकेश्वर मंदिराला शिवसैनिकांचा गराडा; एमआयएमची माघार\nहिन्दू जनजागृति समिति के प्रवक्ता डॉ. उदय धुरी की मुंबई पुलिस आयुक्त से शिकायत \nनांदेड येथे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदप���रकर यांचे निधन -\nJEE NEET परीक्षाकरीता विद्यार्थ्यांना लोकल ने प्रवास करण्याची परवानगी द्या : अभाविप\nपुणे महानगरपालिकेचा ‘मूर्तीदान घोटाळा’; गणेशभक्तांची घोर फसवणूक \nमंदिरे उघडण्यासाठी आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या समन्वयातून राज्यव्यापी घंटानाद आंदोलन पुकारण्यात आलेले आहे.\nनंदुरबारमें 137 साल पुरानी हरिहर भेटपर सक्त बने पुलीस प्रशासनने मशिदमें भीडको क्युं दी खुली छूट नंदुरबार में गणपती हरिहर भेट का मुद्दा और गर्माया\nतुळजाभवानीचे मंदिर खुले करण्याच्या हालचाली\nहदगाव येथील सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन....\nवसई विरार शहर महानगरपालिकेमधील वर्ग – ३ ची रिक्त पदे भरण्यासाठी लवकरच एजन्सी नेमणार\nजिजाऊ ब्रिगेडच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी \"अरूणा जाधव\" यांची निवड\nवेळ पडल्यास न्यायालयात जाऊ के.के.रेंज संदर्भात खासदार सुजय विखे यांचे वक्तव्य.......\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nउच्च न्यायालयात याचिका; व्यवस्थापन समितीच्या निर्णयावर आक्षेप\nश्रीगणरायांच्या आशिर्वादाने संपूर्ण महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल - उपमुख्यमंत्री अजित पवार\nअवैधरीत्या केलेल्या अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे, अन्यथा आंदोलन करू - बजरंग दल\nदिगंबरराव बिंदू महाविद्यालयात 2 दिवसीय ई- आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न\nपालघर जिल्हा राज्यात प्रगतिशिल जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल - पालकमंत्री दादाजी भुसे\nदरवर्षी मंत्रिमंडळाची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश द्यावे - छत्रपती संभाजीराजे\nपुण्यात मानाच्या पाचही गणपतींसाठी मांडव घालण्यात येणार आहे\nतैमूरलंगच्या विरोधात ४५००० महिलांची फौज तयार करणार्या रामप्यारी बाई चौहान\nपोळा सणासाठी शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना.\nदि. १७ ऑगस्ट २०२० १०वी १२वी पुर्न परीक्षांबाबत शिक्षण मंडळाने त्वरित निर्णय जाहीर करावे : अभाविप\nमुदखेड येथील गैबीपीर बाबाच्या संदल यात्रा रद्द\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला तिरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली\nकोरोना संकटातही दूर्गमभागापर्यंत सहाय्य पोहोचवले- ॲड. के.सी.पाडवी\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला\nमूर्तीकारांबरोबरच खास पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवणाऱ्या कलाकारांनाही फटका बसला\nगणपती बाप्पा मोरया…मनसेची विशेष बससेवा\nश्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त पिंपरी चिंचवड़ शहर रात 10लाख लाडू प्रसादाचे होनार वाटप आमदार महेश लांडगे\nश्री राम जन्म भूमि मंदिराच्या भूमी पूजनासाठी राहाता तालुक्यातुन परिसरातील पवित्र धार्मिक स्थलांचे पवित्र जल व माती रवाना\nराम मंदिराच्या १६ सुरक्षा रक्षकांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली\nराम मंदिर उभारलं जात असताना जमिनीत दोन हजार फूट खाली ‘टाइम कॅप्सूल’ ठेवण्यात येणार\nगणेश मंडळांनी शासनाच्या आदेशानुसार ४ फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्ती बसवाव्यात\nराम मंदिराच्या भूमिपूजनाला राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले\nभारतीय जनता युवा मोर्चा नगर जिल्हयातून २५ हजार पत्रे मा. खा. शरदचंद्र पवारांना पाठवून राममंदिर संदर्भातील वक्तव्याचा निषेद करण्यात आला\nउद्धव ठाकरे यांना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही\nअयोध्येतल्या ऐतिहासिक राम मंदिराचं (Ram mandir ayodhya) भूमिपूजन 5 ऑगस्टला होणार\nदोन महिन्यात महाराष्ट्र कोरोना मुक्त होऊ शकतो- राष्ट्रसंत बालयोगी सदानंद महाराज तुंगारेश्वर पर्वत ता वसई .\nदेशाला हादरावून सोडणाऱ्या पालघर साधुंच्या हत्या प्रकरणी कोणताही धार्मिक पैलू .....\nजेजुरीच्या खंडोबाची यात्रा रद्द\nमराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्ट 15 जुलै रोजी अंतरिम आदेश देणार आहे.\nस्वातंत्र्य लढ्यातील सेनापती तात्या टोपे यांच्या स्मारकाच्या उभारणीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी फेटाळून लावली\nमहाराष्ट्र सरकारने राज्यातील सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या\nछत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या स्टँड-अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे\nगणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची निराशा होण्याची शक्यता\nकाश्मीरमधील 6 मराठा बटालियनमधील मराठी जवानांच्या कुटुंबानी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली\nगुरूपौर्णिमा मोहत्सवाला कोरोना महा मारीचे सावट ५० भक्ता च्या उपस्थिति गुरु पोर्णिमा साजरी\nनांदगाव परिसरात मुसळधार प���ऊस श्री क्षेत्र नस्तनपूर शनी मंदिरच्या परिसरात साचले पाणी..\nमाहूर गड श्री दत्त शिखर संस्थान येथे गुरू पोर्णिमा साजरी.\nपंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न\nसंत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरला रवाना\nआषाढी एकादशीची वारी ; नेत्रदीपक सोहळा\nतीर्थक्षेत्र आळंदी मध्ये हरित वारीचा वारकऱ्यांनी केला संकल्प\nआतापर्यंत एक कोटींपेक्षा अधिक लोकांना शिवभोजन थाळीचा लाभ\nCORONIL बाबत आता पतंजलीचाच यू-टर्न\nवारी पंढरपूरचे अर्थकारण बिघडले\nपूजनीय स्वामी सोमेश्वरगिरीजी महाराज यांचा समाधी सोहळा वडोद वाडी आश्रमात संपन्न\nहिंदु विधीज्ञ परिषद आयोजित 3-दिवसीय ‘ऑनलाईन’ राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशनाला आरंभ \nमुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूरमधून कधी दिसेल ग्रहण...\nसॅनिटायझरमध्ये अल्कोहलचं प्रमाण जास्त असते ; मंदिरात पुजाऱ्यांचा विरोध\n गौरवशाली इतिहास - हिंदवी स्वराज्य \nशिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन\n१ लाखापेक्षा अधिक घरांची पडझड ; रायगडकर हैराण\nजेष्ठ पौर्णिमेचे छायाकल्प चंद्रग्रहण\nरायगडावर ३४७ वा शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा\n8 जूनपासून मॉल, मंदिर आणि रेस्टॉरंटसाठी नवी नियमावली\nलाखो वारकऱ्यांचे श्रधास्थान असलेला विठूराया आणि रुक्मिणीमातेच्या मूर्तीवर वज्रलेप करण्यात येणार\nहिन्दू साम्राज्य दिन उत्सव\nअनेक मार्गी पालखी आषाढीला पंढरपुरास पोहोचणार\nपाताल लोक या सीरिजच्या वादावरुन अनुष्काला असे म्हटले आहे\nमृत्युंजय स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती\nनांदेड : दोन साधूंच्या हत्येप्रकरणी\nगोमांस निर्यातीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या नंदुरबार शहरात रमजान ईदनिमित्त शेकडो गोवंश कत्तलीसाठी आणले\nउपमुख्यमंत्र्यांनी मानले जाहीर आभार\nराम मंदिराच्या खोदकाम करताना सापडल्या पुरातन मूर्ती\nहिंदुस्थानाच्या निर्मितीनंतर हिंदुत्व टिकावं हाच ध्यास... नथुराम गोडसे\nLockdown 4.0 : लग्न समारंभ आणि अंत्यसंस्कारासाठी 'असे' आहेत नियम\nनिमलष्करी दलाच्या कॅन्टीनमध्ये फक्त स्वदेशीच\nआषाढीवारी तील दिंडी, पालखीसाठी शासनाने हे केले अनिवार्य...\nधार्मिक तेढ निर्माणासाठी माझ्या वक्तव्याचा विपर्यास\n पृथ्वीराज चव्हाणांना 'त्या' वक्तव्यानंतर काशी विश्वनाथ मंदिरात आजीवन प्रवेश बंदी\nअयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी आर्थिक मदत करणाऱ्यांना आयकरात सूट\nक्षत्रिय शिरोमणी महाराज राणाप्रताप जयंती निमित्त नतमस्तक\nस्वतःच्या निधनाबाबत ऋषी कपूर यांनी 3 वर्षांपूर्वी केलेली ही भविष्यवाणी अखेर खरी ठरली\nजगभरात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जात आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओच्या माध्यामातून जनतेला संबोधित केलं आहे\nअवतार 2’ की शूटिंग पूरी, ‘अवतार 3’ का फिल्मांकन भी पूरा\nIPL Orange Cap List 2020: एक ही टीम के दो बल्लेबाजों में लगी है होड़\nSSR केस: AIIMS ने प्रारंभिक रिपोर्ट CBI को सौंपी\nकांग्रेस अध्यक्ष अजय कुमार लल्लू समेत तमाम कार्यकर्ता गिरफ्तार\nCOVID-19 in India: कोरोना केस 60 लाख के पार, 24 घंटे में मिले 82 हजार से ज्यादा मरीज\nKBC 12: कौन बनेगा करोड़पति के 12वें सीजन का प्रसारण आज से\nYouth Congress कार्यकर्ताओं ने दिल्ली के राजपथ पर Tractor में लगाई आग\nSpecial: आर्मीनिया और अजरबैजान के बीच युद्ध इस वज़ह के चलते छिड़ा\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-bookshelf-surendra-pataskar-marathi-article-3262", "date_download": "2020-09-29T11:08:14Z", "digest": "sha1:ST7Y3G7HAMTPDDJVMMFWALFCHKG6BEZX", "length": 25316, "nlines": 119, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Bookshelf Surendra Pataskar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 19 ऑगस्ट 2019\nभारतात डाव्या चळवळीची सुरुवात झाली ती १९२० मध्ये. परंतु, या चळवळीचा संसदीय पातळीवर प्रथम प्रभाव पडला तो १९५७ मधील निवडणुकीत. केरळ राज्यात तिला यश मिळाले. तेव्हापासून भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा हळूहळू देशभर पसरत गेला. टक्केवारी कमी असली तरी विरोधी पक्ष म्हणून सतत चर्चेत राहिला. डाव्या विचारसरणीशी सुसंगत अशा अनेक छोट्याछोट्या पक्षांचा, संघटनांचा उदय राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात झाला. डाव्या पक्षांच्या गर्दीत असंसदीय राजकारण करणारा एक डावा प्रवाह आहे. त्याला म्हणतात माओवादी किंवा नक्षलवादी. या सर्व डाव्या विचारधारेवर, त्यांच्या कार्यावर साक्षेपीपणे प्रफुल्ल बिडवई यांनी आपल्या ‘द फिनिक्स मोमेंट - द चॅलेंजेस फेसिंग द इंडियन लेफ्ट’ या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. त्याच पुस्तकाचा तितकाच चांगला मराठी अनुवाद मिलिंद चंपानेरकर यांनी ‘भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा - इतिहास, आव्हानं आणि ��वसंजीवनीच्या शक्यता’ या पुस्तकाद्वारे केला आहे.\nया पुस्तकात भारतातील गेल्या १०० वर्षांतील डाव्या चळवळींचा आढावा घेण्यात आला आहे. हे पुस्तक त्याविषयी केवळ समग्र माहिती देणारे नाही, तर त्याबद्दलचे वाचकांना सर्वांगीण आकलन व्हावे, यादृष्टीने लिहिलेले आहे.\nया पुस्तकात प्रफुल्ल बिडवई यांनी केवळ डाव्या संसदीय पक्षांचा निवडणुकीतील (लोकसभा, विधानसभा) कामगिरीचा आढावा घेतलेला नाही; तर त्या त्या वेळी विविध पुरोगामी जनसंघटनांच्या चळवळींनी केलेली कामगिरी, अशा निवडणुकींमध्ये कोणते मुद्दे महत्त्वाचे होते, विविध राजकीय शक्तींचे आणि समाजातील घटकांचे संघटन कसे केले गेले (डावे, मध्यममार्गी आणि प्रस्थापित उजवे पक्ष), तेव्हा आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशी होती, कोणत्या आंतरराष्ट्रीय, साम्राज्यवादी शक्ती सशक्त होत्या वा देशातील कोणते वर्ग जोरावर होते याचे तपशील दिलेले आहेत आणि त्यामुळेच देशातील वेळोवेळीच्या राजकारणाचे खरे स्वरूप समजून घेण्यास मदत होते. तत्कालीन परिस्थितीचा संदर्भ स्पष्ट होऊन चळवळीच्या वाटचालीचे, चढ-उताराचे केवळ समग्र नाही, तर सर्वांगीण आकलन होते.\nआयआयटी मुंबईतील प्रफुल्ल बिडवई एक अतिशय बुद्धिमान तरुण. ते डाव्या चळवळीकडे आकर्षित झाले आणि त्याच वेळी आपले शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी दिल्ली गाठली आणि आपल्या मृत्यूपर्यंत पत्रकारिता केली. आपली मूल्ये त्यांनी कधीच सोडली नाहीत. निर्भीड, परखड आणि स्पष्टपणे लिहिणारा पत्रकार, राजकीय विश्लेषक, लेखक, सामाजिक कार्यकर्ता आणि अर्थातच कॉम्रेड अशा विविध रूपांतून बिडवई जगासमोर आले. इतकेच नव्हे तर साहित्य, संगीत आणि कला यातही त्यांना रस होता. कुठलीही मते मांडण्यापूर्वी त्यांचा त्या विषयावरचा सखोल अभ्यास झालेला असे. हिंदुस्थान टाइम्स, फायनान्शिअल एक्सप्रेस, बिझनेस इंडिया, टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्थान टाइम्स, फ्रंटलाईन, रीडिफ डॉट कॉम, द गार्डियन, द न्यू स्टेट्समेन अँड सोसायटी, द नेशन, ल मोंद डिप्लोमॅटिक, अल मॅनिफेस्टो अशा अनेक राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून त्यांनी सातत्याने लिखाण केले. ॲमस्टरडॅम येथे परिषदेसाठी गेले असतानाच २३ जून २०१५ रोजी प्रफुल्ल बिडवई या झंझावाती व्यक्तिमत्त्वाची अखेर झाली.\nडाव्या चळवळींची मागोवा घेणारे पुस्तक लिहिण्यापूर्वी त्यांनी सुमारे दहा वर्षे संशोधन केले होते. इंग्रजी पुस्तक लिहिताना त्यांनी लिहिलेली संदर्भ सूचीच ३७ पानांची आहे, तसेच सुमारे ९०० टिपांनी १२० पाने व्यापली आहेत. यावरून त्यांनी केलेल्या अभ्यासाची पुसटशी कल्पना येऊ शकेल. भारतातील कम्युनिस्ट चळवळीबद्दल किंवा पक्षांबद्दल आजपर्यंत जी पुस्तके आली आहेत, त्यांमध्ये- समग्रपणे, सिद्धांतांपासून ते कृती कार्यक्रमांपर्यंत, ऐतिहासिक आढाव्यापासून ते राजकीय विश्लेषणापर्यंत, संसदीय हस्तक्षेपापासून ते तळागाळातल्या कामगिरीपर्यंत आणि तात्कालिक यशापासून ते ऐतिहासिक योगदानापर्यंत- अशी सर्व प्रकारची वैशिष्ट्ये एकत्रपणे हाताळणारे दुसरे कुठलेही पुस्तक या पुस्तकाच्या जवळपासदेखील येत नाही, असे मत बिडवई यांच्या सहकाऱ्यांनी आणि या विषयातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.\nपुस्तकात एकूण ११ प्रकरणांमधून डाव्यांच्या कामगिरीचा आलेख मांडला आहे. याची सुरुवात होते ती ‘डावी चळवळ ः उदय आणि घसरण’ या प्रकरणापासून. राष्ट्रीय राजकारणातील आगेकूच, पश्चिम बंगाल, केरळ, त्रिपुरामधील आगेकूच, सामाजिक धोरणे आणि आव्हाने, गमावलेल्या संधी आणि न्यू लेफ्टच्या दिशेने असा प्रवास मांडला आहे. गमावलेल्या संधी हे प्रकरण मुळातून वाचण्यासारखे आहे. बिगर काँग्रेस-बिगर भाजप सरकार स्थापण्याची संधी १९९६ मध्ये आली तेव्हा ज्योती बसू यांच्यासमोर पंतप्रधानपदाची संधी चालून आली होती. मात्र तो प्रस्ताव नाकारण्यात आला, अणुऊर्जा सहकार्य कराराचा मुद्दा, नंदिग्राममधील संघर्ष, तिसऱ्या पर्यायाचा प्रस्ताव आणि २०१४ मधील धुळधाण या मुद्द्यांवर यात चर्चा केली आहे.\nस्वातंत्र्यापूर्वीपासूनच्या डाव्या पक्षांच्या वाटचालीबाबत पुस्तकात भाष्य केले आहे. भारताच्या दृष्टीने कम्युनिस्ट पक्षाचे काम आणि इतिहास, कम्युनिस्टांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पश्चिम बंगाल, केरळ आणि त्रिपुरा राज्यातल्या डाव्यांच्या कामगिरीविषयी आणि उणिवा, झालेल्या चुका सांगत त्यावरच काय उपाय असू शकतात याविषयीची मांडणीही पुस्तकात आहे. डाव्या पक्षांवर त्यांनी परखडपणे टीकाही केली आहे. उपाय सुचवताना त्यांनी एक पंचसूत्री किंवा त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर पाच अक्ष सांगितले आहेत. व्यवस्थेमधल्या वर्चस्वाला आव्हान देणारे आणि प्रतिवर्चस्व नि��्माण करणारे असे पहिले सूत्र. दुसऱ्या सूत्रात ते अर्थकारणाविषयी सांगतात, ज्यात कामाचा हक्क, अन्नसुरक्षा, शिक्षणाचा हक्क, वनाधिकार, वेतन, सामूहिक शेती, असंघटित कामगारांचे प्रश्न अशा गोष्टी सामील आहेत. तिसऱ्या सूत्रात स्थानिक गोष्टी, जात ग्रामपंचायत, नगरपालिका आणि सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यातले महत्त्वाचे प्रश्न उदाहरणार्थ, वायू आणि जल प्रदूषण, कचऱ्याचा प्रश्न आणि त्याचे व्यवस्थापन, शिक्षण आणि आरोग्य सुविधा यांची स्थिती आणि त्यावरचे पर्याय यावर प्रकाश टाकला आहे. चौथ्या सूत्रात लोक व लोकप्रतिनिधी आणि विविध पक्ष, त्यांच्यातले परस्परसंबंध याबद्दलचे लिखाण आहे. पाचव्या सूत्रात त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापक भाष्य केले आहे.\nडाव्यांच्या चुका, अपयश या सगळ्यांवर टीका केलेली असली, तरी बिडवई यांनी चांगले काहीतरी घडू शकेल असा आपला आशावादही व्यक्त केला आहे.\nस्वातंत्र्याच्या पूर्वीची बंगालमधील ‘तेभागा चळवळ’ व त्यानंतरचे डाव्यांचे ‘जमीन बळकाव’ आंदोलन यांचा एकीकडे नक्षलबारीशी आणि दुसरीकडे, बंगालमधील जमीनसुधारणांच्या यशाशी व स्वरूपाशी कसा संबंध आहे, हे त्यांनी मांडले आहे. केरळमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात डावे हे समाजजीवनात किती खोलवर रुजलेले होते, तेलंगणच्या लढ्याला एका बाजूला लृजाम आणि दुसऱ्या बाजूला स्वतंत्र भारताच्या फौजांना कसे तोंड द्यावे लागले याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. सुंदरबन भागातील ‘मारीचझाँपी’ आणि तिथे झालेला नरसंहार, केरळमध्ये ‘पीपल्स प्लॅन’ मोहिमेमार्फत तळागाळातून गावपातळीवर नियोजन करायचा जो व्यापक प्रयत्न झाला, तो किती यशस्वी झाला व ई.एम.एस. नम्बुद्रीपाद यांच्यासारख्या नेत्याचा पाठिंबा असूनही तो का सोडून देण्यात आला, कानन देवन आणि कमानी हे बुडीत गेलेले उद्योग कामगारांनी ताब्यात घेऊन अनेक वर्षे यशस्वीपणे कसे चालवले याचीही माहिती बिडवई यांनी प्रभावीपणे दिली आहे. एकुणातच भारतातील डाव्यांच्या वाटचालीबद्दल, पक्ष-कारकिर्दीबद्दल तपशीलवार माहिती व संदर्भ पुस्तकात दिले आहेत.\nपुस्तकाचा आवाका खूप मोठा आहे. असंसदीय कम्युनिस्ट चळवळींचा पुस्तकात आवश्यक तिथे उल्लेख असला, तरी पुस्तक बिडवई यांनी पूर्णतः डाव्या पक्षांच्या स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील वाटचालीवरच क���ंद्रित केलेले आहे.\nपुस्तकाच्या पहिल्या तीन प्रकरणात ढोबळमानाने देशाच्या पातळीवरील संसदीय कम्युनिस्ट पक्षाच्या कामगिरीचा आणि इतिहासाचा मागोवा आहे. पश्चिम बंगाल, केरळ व त्रिपुरा या डाव्यांच्या बालेकिल्ल्यांतील घडामोडींचा आढावा पुढच्या पाच प्रकरणांत घेतला आहे. शेवटच्या तीन प्रकरणांत राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींबाबत चर्चा आहे. मात्र ही चर्चा भविष्यवेधी आहे. इतिहासातून शिकत जाऊन पुढे काय करता येईल यावर त्यात भर आहे. डाव्या चळवळीला जर ‘फिनिक्स पक्ष्या’प्रमाणे पुन्हा उभे राहायचे असेल तर तो मार्ग कसा असेल, याबद्दल बिडवई यांनी अखेरच्या ‘न्यू लेफ्टच्या दिशेने’ या प्रकरणात मांडणी केली आहे.\nबिडवई यांना ‘न्यू लेफ्ट’ या नावाने एखादा नवा-डावा पक्ष अभिप्रेत नाही. त्यांना नव्या विचारांवर व नव्या आचारांवर आधारलेला डावा समूह अपेक्षित आहे. लोकांच्या मागण्यांची सनद निर्माण करणे, ती सुधारणे, अमलात आणणे यासाठी संसदीय-असंसदीय डाव्यांमध्ये चालणारी एक संवादप्रक्रिया त्यांना अभिप्रेत आहे.\nडाव्यांची सगळी वाटचाल मांडताना बिडवई यांनी आशावादही मांडला आहे. डाव्यांची शक्ती, त्यांचे बालेकिल्ले विखुरले गेले आहेत. पण हीच वेळही आहे. डाव्यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. पूर्वीच्या पद्धती सोडून देऊन नव्या पद्धतीने एकत्र येण्याला, संवाद करण्याला अनुकूल काळ आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.\nहे पुस्तक सर्वसामान्य वाचकांना समजावे याची काळजी मिलिंद चंपानेरकर यांनी अनुवाद करताना घेतल्याचे जाणवते. अनुवाद करताना कोणतीही क्लिष्टता येणार नाही याकडे त्यांनी लक्ष दिले आहे. या पुस्तकाला सुहास परांजपे यांची अनुरूप प्रस्तावना आहे.\nभारतीय राजकारणात रस असणाऱ्यांनी आणि याचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे असे आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/zozibini-tunzi-crowned-2019-miss-universe/articleshow/72436111.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-29T09:57:32Z", "digest": "sha1:5GROJ22MUA2MUCUKRHVMZTZOPTYFFESP", "length": 12587, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nद. आफ्रिकेची झोजिबिनी टुंझी मिस युनिव्हर्स २०१९\nदक्षिण आफ्रिकेच्या झोजिबिनी टुंझी हिने यंदाचा 'विश्वसुंदरी' - मिस युनिव्हर्स २०१९ चा किताब जिंकला आहे. अमेरिकेत अॅटलांटा येथे रविवारी ६८ वी मिस युनिव्हर्स स्पर्धा झाली. मिस प्युर्टो रिको हिने द्वितीय स्थान तर मिस मेक्सिकोने तृतीय स्थान पटकावले.\nदक्षिण आफ्रिकेच्या झोजिबिनी टुंझी हिने यंदाचा 'विश्वसुंदरी' - मिस युनिव्हर्स २०१९ चा किताब जिंकला आहे. अमेरिकेत अॅटलांटा येथे रविवारी ६८ वी मिस युनिव्हर्स स्पर्धा झाली. मिस प्युर्टो रिको हिने द्वितीय स्थान तर मिस मेक्सिकोने तृतीय स्थान पटकावले.\nझोजिबिनी हिच्यासह एकूण २० सौंदर्यवती उपान्त्य फेरीत होत्या. भारताची वर्तिका सिंह हीदेखील या २० जणींमध्ये होती. मात्र अंतिम १० जणींमध्ये तिला स्थान मिळवता आले नाही. कोलंबिया, फ्रान्स, आईसलॅंड, इंडोनेशिया, मेक्सिको, पेरु, पुएर्टो रिको, दक्षिण आफ्रिका, थायलंड आणि युनायटेड स्टेट्स या देशांच्या सौंदर्यवती अंतिम १० मध्ये होत्या. गतवर्षीची मिस युनिव्हर्स कॅटरिना ग्रे हिने झोजिबिनीला मानाचा मुकूट चढविला.\nमिस युनिव्हर्सला विचारण्यात आला हा प्रश्न...\n'तुम्ही जर मिस युनिव्हर्स झालात तर तरुण मुलींना कुठली महत्त्वाची गोष्ट शिकवाल' हा प्रश्न पहिल्या तिन्ही सौंदर्यवतींना विचारण्यात आला होता. यावर विजेत्या झोजिबिनीने उत्तर दिलं की, 'लीडरशीप. नेतृत्वगुण मुलींमध्ये गेली कित्येक वर्षे मागे पडत आहे. त्यांना नेतृत्व करायचं नाही, असं नव्हे तर समाजाला ते त्यांना करू द्यायचं नाही. आपण शक्तीशाली आहोत. आपल्याला प्रत्येक संधी मिळायला हवी. मुलींनी समाजात स्वत:चं स्थान निर्माण करायला हवं.'\nदीड कोटींची PUBG टूर्नामेंट 'यांनी' जिंकली\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n कंडोम धुवून पुन्हा विकणारे अटकेत; तीन लाख कं...\nCoronavirus काळजी घ्या; करोना आणखी धोकादायक\nचीनने पहिल्यांदा सांगितले, गलवानमध्ये भारताने किती सैन्...\nCoronavirus vaccine एकाच डोसमध्ये करोनाचा खात्मा\nकलाकाराने खाल्ले सव्वा लाख डॉलरचे केळे\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमिस युनिव्हर्स २०१९ मिस युनिव्हर्स दक्षिण आफ्रिका झोजिबिनी टुंझी Zozibini Tunzi miss universe 2019\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nक्रिकेट न्यूजधोनीसाठी फेअरवेल मॅच होणार पाहा बीसीसीआय अध्यक्ष गांगुली काय म्हणाला\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n मुंबई लोकल संदर्भातहायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश\nसिनेन्यूज... म्हणून रियाच्या जामिनाला एनसीबी करत आहे तीव्र विरोध\n संजय राऊत यांनी दिलं 'हे' उत्तर\nगुन्हेगारीमुंबईहून औरंगाबादेत ड्रग तस्करी, नगरसेवकाचा स्टिकर असलेल्या कारमध्ये चरस\nविदेश वृत्तमतदानापूर्वी अमेरिका क्षेपणास्त्र हल्ला करणार; चीनची धाकधूक वाढली\nकोल्हापूरओबीसी नेत्यांच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी ट्वीट केला 'हा' व्हिडिओ\nदेशसरकारी 'दबावतंत्रा'चा आरोप; मानवाधिकार संघटनेचं भारतात काम बंद\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nबातम्यानवरात्र, दसरा, कोजागिरी पौर्णिमा; पाहा, ऑक्टोबरमधील सण-उत्सव\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनTraditional Saree पाच प्रकारच्या सुंदर पारंपरिक साड्या\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%AA%E0%A5%88", "date_download": "2020-09-29T12:04:14Z", "digest": "sha1:7EIZIXCJOJJLDZDZPHD2VXETWDPRNX3O", "length": 7523, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नाथ पैला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनाथ पैला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख नाथ पै या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविनायक दामोदर सावरकर (← दुवे | संपादन)\nलोकमान्य टिळक (← दुवे | संपादन)\nवल्लभभाई पटेल (← दुवे | संपादन)\nमहादेव गोविंद रानडे (← दुवे | संपादन)\nजानेवारी १७ (← दुवे | संपादन)\nजानेवारी १८ (← दुवे | संपादन)\nराजेंद्र प्रसाद (← दुवे | संपादन)\n१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध (← दुवे | संपादन)\nफॉरवर्ड ब्लॉक (← दुवे | संपादन)\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (← दुवे | संपादन)\nजवाहरलाल नेहरू (← दुवे | संपादन)\nपांडुरंग सदाशिव साने (← दुवे | संपादन)\nभारताचे संविधान (← दुवे | संपादन)\nमहात्मा गांधी (← दुवे | संपादन)\nबाबासाहेब आंबेडकर (← दुवे | संपादन)\nचक्रवर्ती राजगोपालाचारी (← दुवे | संपादन)\nसप्टेंबर २५ (← दुवे | संपादन)\nसुभाषचंद्र बोस (← दुवे | संपादन)\nसाम्यवाद (← दुवे | संपादन)\nगोपाळ कृष्ण गोखले (← दुवे | संपादन)\nशिवराम हरी राजगुरू (← दुवे | संपादन)\nमंगल पांडे (← दुवे | संपादन)\nराणी लक्ष्मीबाई (← दुवे | संपादन)\nसरोजिनी नायडू (← दुवे | संपादन)\nभारताचा स्वातंत्र्यलढा (← दुवे | संपादन)\nभगतसिंग (← दुवे | संपादन)\nब्रिटिश भारत (← दुवे | संपादन)\nबिपिनचंद्र पाल (← दुवे | संपादन)\nईस्ट इंडिया कंपनी (नि:संदिग्धीकरण) (← दुवे | संपादन)\nचंद्रशेखर आझाद (← दुवे | संपादन)\nआझाद हिंद फौज (← दुवे | संपादन)\nराजापूर (लोकसभा मतदारसंघ) (← दुवे | संपादन)\nभारत छोडो आंदोलन (← दुवे | संपादन)\nसत्याग्रह (← दुवे | संपादन)\nलाला लजपत राय (← दुवे | संपादन)\nपुणे करार (← दुवे | संपादन)\nबॅरिस्टर नाथ पै (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nबॅ. नाथ पै (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nवासुदेव बळवंत फडके (← दुवे | संपादन)\nपांडुरंग महादेव बापट (← दुवे | संपादन)\nसाचा:भारतीय स्वातंत्र्यलढा (← दुवे | संपादन)\nप्लासीची लढाई (← दुवे | संपादन)\nवंगभंग चळवळ (← दुवे | संपादन)\nचंपारण व खेडा सत्याग्रह (← दुवे | संपादन)\nराहुल सांकृत्यायन (← दुवे | संपादन)\nअसहकार आंदोलन (← दुवे | संपादन)\nअच्युतराव पटवर्धन (← दुवे | संपादन)\nभारताची फाळणी (← दुवे | संपादन)\nगांधीवाद (← दुवे | संपादन)\nबारडोली सत्याग्रह (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://onlinebatami.com/author/onlinebatami-com", "date_download": "2020-09-29T10:46:39Z", "digest": "sha1:HGRPORNLDKMGPKJGMEBF3Q5SGNRUIH32", "length": 43005, "nlines": 658, "source_domain": "onlinebatami.com", "title": "Online Batami – ऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल", "raw_content": "\nऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल\nऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल\nवऱ्हाडी मंडळींचे सॅनी टायझर मास्कच्या माध्यमातून ‘आदरातिथ्य’\nपाडळी रांजणगाव च्या युवकाचे उल्हासनगरमध्ये मंगल परिणय स...\nकोरोनाने आणखी एका नवी मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nपोलीस हवालदार राजेंद्र खोत यांचे निधन नवी म&...\nरेल्वेच्या भुयारी मार्गावरील हाईटगेज तुटला\nखांदा वसाहतीत बालभारती जवळील प्रकार रेल्व...\nपाडळी रांजणगावकरांचे ऑनलाइन हेलपाटे वाचणार\nसुनील करंजुले यांनी सुरू केली मिनी सेतू से&...\nप्रियकराबरोबरील आर्थिक हितसंबंधांने केला महिलेचा घात\nमोर्बे धरणाच्या जलाशयात सापडलेल्या मृतद...\nअहमदनगरमधील के के रेंज विस्तारीकरणाचे भूसंपादन होणार नाही\nसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची शरद पवा...\nपोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे १०० टक्के भरणार\nराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूरî...\nखांदा वसाहतीत भारतीय जनता पक्षाची स्वच्छता मोहीम\nमोकळया भूखंडावर जेसीबी डंपर च्या माध्यमात...\nकावेरीच्या अधिकारी पदाच्या स्वप्नाला आमदार निलेश लंके यांचे पाठबळ\nपत्र मिळतात स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकां...\nसरपंच ठकाराम लंके यांनी मानले निघोजकरांचे आभार\nसरपंच पदावर पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीप...\nअल्पवयीन मुलास जबरीने लुटीचा गुन्हा उघडकीस\nखांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरात घडला होत...\nपनवेल उपजिल्हा रुग्��ालयातील कक्ष सेवकाचा कोरोनाने मृत्यू\nसुरेश बाळू गुरव यांची सेव्हन हिल्स हॉस्पि...\nपाडळी रांजणगाव येथील विकासकामांचे लोकार्पण\nमंदिरांसमोरील शेड, मुरमीकरण, हायमास्ट दिव...\nज्येष्ठ शिवसैनिक अंकुश कडव यांचे निधन\nपॅनाशिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास पन...\nआमदार निलेश लंके यांच्यामुळे पारनेरचे भविष्य उज्वल\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अ...\nके.के रेंज प्रश्नी शरद पवार पुढील आठवड्यात संरक्षण मंत्र्यांची भेट घेणार\nआमदार निलेश लंके यांनी शेतकऱ्यांची भूमिका ...\nज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांचे निधन\nरायगड जिल्ह्याच्या पत्रकारितेवर शोककळा अ...\nमोबाईल शोरूम फोडून चोरी करणारी टोळी जेरबंद\nखारघर मध्ये घडलेल्या गुन्ह्याची नवी मुंबई ...\nपेंधर येथे घर पडून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू\nतीन जण गंभीर जखमी असल्याने रुग्णालयात उपचा...\nनवी मुंबई पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू\nपोलीस मुख्यालय व पनवेल वाहतूक शाखेत नेमणूक &...\nमनसेने पनवेलमधील विरुपाक्ष मंदिर उघडले\nमनसैनिक संजय मुरकुटे यांनी टाळा तोडला पनवे...\nमहाड दुर्घटनेतील बिल्डरच्या तळोजातही इमारती\nकोहिनूर डेव्हलपर्सच्या तीन इमारतींची पन...\nनवी मुंबई पोलीस कर्मचार्यांच्या बदल्या\nसहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या 514 कर्म...\nनवनियुक्त नवी मुंबई पोलीस आयुक्तांची ‘निवारा’ला भेट\nकोरोना पॉझिटिव्ह पोलिसांच्या आरोग्याची व...\nपनवेल उपजिल्हा रूग्णालयात पत्रकारांसाठी पाच खाटा आरक्षित\nडॉ. गिरीश गुणे होम देणार आयसोलेशन होणाऱ्या प...\nनवी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार बिपिनकुमार सिंह यांनी स्विकारला\nमावळते पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिल्...\nमहाराष्ट्र व कर्नाटकातील रेशनचा ३२,८२७ टन तांदूळ बेकादेशीरपणे आफ्रिकन देशात निर्यात\nपळस्पे येथील टेक केअर लॉजिस्टिक मधील अवैध &...\nफिजिकल पोलीस भरती अकॅडमीला डिजिटलचा पर्याय\nमहाराष्ट्रातील पहिल्या पोलीस भरती व्हर्च...\nकळंबोली पोलीस ठाण्यातील एका कर्मचार्याचा कोरोनाने मृत्यू\nसहाय्यक फौजदार सुरेश म्हात्रे यांचे निधन ...\nगणेश मंडळांना कळंबोली पोलीसांची प्रशस्ती\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजë...\nरोडपालीच्या राजाची सर्वाधिक आकर्षक मूर्ती\nआमदार प्रशांत ठाकूर सार्वजनिक गणेशोत्सव ...\nदारूचे नव्हे भक्तीचे दार उघडा’\nघंटानाद आंदोलनातून भाजपाची मागणी आमदार प्...\nधुळे विद्यार्थी मारहाणीच्या घटनेचे पनवेल मध्ये पडसाद\nभारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगडच्या व...\nशनिवारी भाजपचे घंटानाद आंदोलन\nदेवस्थान व धार्मिक स्थळे सुरू करण्याची मा...\nदिल्ली सरकारने भ्रष्टाचार केला तर मग केंद्र गप्प का\nअण्णा हजारे यांनी भाजपच्या दिल्ली प्रदेश...\nपाच कळंबोली पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात\nपोलीस ठाण्यात पुष्पवर्षाव करून केले स्व...\nगणेश विसर्जनासाठी पनवेल मनपाकडून खास व्यवस्था\nनिर्जंतुकीकरणासाठी 43 ठिकाणी लोखंडाच्या ट...\nखांदा वसाहतीत सिडकोकडून खड्डे बुजण्यास सुरूवात\nतुटलेले पदपथ सुद्धा दुरुस्त करून दिले नगरस...\nदुकानदारांना रोज दुकान उघडण्याचे स्वातंत्र्य\nसम आणि विषम तारखेचा पनवेल मनपाचा निर्णय माग&...\nऑनलाइन शाळेचा पारनेर पॅटर्न कोल्हापूरात\nकागल येथे हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अँड्रॉ...\nउपायुक्त जमीर लेंगरेकर यांची बदली\nसोलापूर महानगरपालिकेत रुजू होणार पनवेल /प्...\nकामोठे येथील निलेश लंके प्रतिष्ठानची दहीहंडी रद्द\nइतर सामाजिक उपक्रम राबवले जाणार पनवेलस्थ...\nसुनील शिंदे यांचा शिवसेनेकडून सन्मान\nलोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशाबद्दल के...\nप्रदीप ठाकूर शिवसेनेचे पनवेल विधानसभा समन्वयक\nजिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी दिले नियुक्त...\nराष्ट्रवादीच्या रोडपाली शहराध्यक्षपदी शरद गायकवाड\nजिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी दिले नियुक्...\nपनवेल महापालिकेत गणेशोत्सवाबाबत समन्वय बैठक\nआमदार प्रशांत ठाकूर व बाळाराम पाटील यांची उ&...\nतुमच्या बाप्पाचं विसर्जन आम्ही करू…\nपनवेलमध्ये विसर्जन घाटावर गर्दी व कोरोना ...\nडॉ . सुधाकर शिंदे यांनी पनवेलच्या खाजगी रुग्णालयांना तपासले\nखारघर ,कळंबोतील हॉस्पिटलला दिल्या अचानक ...\nपनवेलमध्ये दुकानांच्या धोरणात सम नव्हे तर ‘विषम’ता\nमोठे मार्ट दररोज सुरू इतर व्यावसायिकांना म...\nअपयशावर मात करीत आयकर निरीक्षकाचे युपीएससीत यश\nखांदा वसाहतीतील सुनील शिंदे यांना मिळाले य...\nकळंबोलीतील वृक्ष पडझडीची आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी\nमहापालिका आणि सिडको प्रशासनाला दिल्या सू...\nशिवसेनेचे उपनेते अनिल भैय्या राठोड यांचे निधन\nयुती सरकार मध्ये राज्यमंत्री म्हणून केल�� ह...\nनवी मुंबई पोलीस बांधवांच्या हातात सुरक्षाबंधन\nखांदा वसाहत आणि कामोठे पोलिसांना बांधल्य...\nवीज वितरण कार्यालयाला भाजपचे प्रतिकात्मक टाळे\nकोरोना टाळेबंदी काळात वाढलेल्या वीजबिला व...\nप्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांची कोरोनावर मात\nपुन्हा पनवेल उरणकरांच्या सेवेत झाले रुजू ...\nकोळीवाडयातील इमारतीत नॉन कोविड प्रसूती केंद्र\nगर्भवती महिलांची प्रसूती काळातील परवड थां...\nअनिल देशमुख यांचे गृही रक्षाबंधन\nमहिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी बांधल्...\nकोरोनात झपाटून काम केले, यापुढे ही ते सुरू ठेवा\nमाजी आमदार विवेक पाटील यांचे कार्यकर्त्या...\nसत्संगा बरोबरच पर्यावरणाशी सुद्धा संगत\nस्पिहा बरोबरच महाराष्ट्र आणि गुजरात राधा...\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nशारदाताई टोपे यांचे दीर्घ आजाराने निधन मुं...\nदुकानातील धान्य ‘ रास्त’ …काळ्या बाजारात ‘ फस्त’\nनाना करंजुले कोरोना सारख्या संकटाला आज प्...\nरेशन तांदुळाच्या काळया बाजारावर पनवेल पोलिसांचा छापा\nपळस्पे येथील गोदामात 110 टन तांदूळ हस्तगत सोलì...\nसॅनिटायझर व मास्कबाबत सर्वसामान्यांची लूट थांबणार\nदर निश्चित व नियंत्रणात आणण्यासाठी समिती ग...\nराष्ट्रवादी माहिती तंत्रज्ञान सेलच्या महाराष्ट्राची धुरा पारनेरवर\nजितेश सरडे यांची आयटी सेलच्या राज्यप्रमु...\nसिडको निर्मित कोविड रुग्णालय असेल दोनशे बेडचे\n50 बेड्सला व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची असावी व्यव...\nकळंबोली पोलिसांनी साजरा केलेल्या वाढदिवसाने आनंदले ‘गीत\nज्येष्ठ हिंदी साहित्यिक गितेश गित यांचा ७० &...\nमाथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांना 50 लाखांचा विमा कवच\nमहाराष्ट्र सरकारचा दिलासादायक निर्णय नवी ...\nवीज बिलासंदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले\nत्वरित बिल माफ करण्याची पत्राद्वारे मागणी ...\nपारनेर- नगरच्या पाणीप्रश्नाला फुटला सरकारी ‘पाझर’\nजलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी घेतले महत...\nपारनेरच्या शिवसैनिकांकडून पक्षप्रमुखांना सामाजिक भेट\nस्वखर्चातून ५०बेडचे अद्यावत कोविड सेंटर स...\nधक्कादायक :दहा दिवसात कोरोनाने घेतले पन्नास बळी\nपनवेल महापालिका क्षेत्रात मृत्यूचे प्रम...\nप्रभाग समिती ब च्या हद्दीत अँटीजेन चाचणी सेंटर सुरु करा\nकळंबोली, खांदा वसाहत आणि नवीन पनवेल येथील न...\nग���रामविकास मंत्र्यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट\nग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीबद्दल झì...\nजन आरोग्य योजनेच्या हॉस्पिटलमध्ये साडेचारशे बेड\nपनवेल परिसरात एकूण 13 हॉस्पिटल पनवेल/ प्रतिन...\nआदिती तटकरे सक्षम रित्या परिस्थिती हाताळत आहेत\nपनवेल शहर जिल्हा काँग्रेस कडून पालकमंत्र...\nकामोठेत विणले शौर्य अन् संरक्षणाचे पवित्र धागे\nदिशा महिला मंचने पाठवल्या एक हजार सैनिकां...\nक्लस्टर कंटेनमेंट झोन वगळून लॉक डाऊन उठवला\nपनवेल महापालिका क्षेत्रात पुन्हा मिशन बिग...\nकोरोना विषयक उपाययोजना ऐवजी प्रशासनकडून लॉकडाऊनची पळवाट\nपनवेल मनपा प्रशासनाविरोधात सत्ताधारी भा...\nग्रामविकास विभागाचे परिपत्रक घटनाबाह्य\nग्रामपंचायतीवर प्रशासक नेमताना पालकमंत्ë...\nआता पारनेरमध्येच कोरोना रुग्णांवर उपचार\nग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू ...\nकोपरखैरणे बँक दरोडा गुन्ह्याची छत्तीस तासात उकल\nदोन दरोडेखोरांना पोलिसांकडून जेरबंद गुन...\nइंडिया बुल काॅरन्टाईन सेंटरला भाजप नेत्यांची भेट\nप्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ ,माजी खासदार &...\nइंडिया बुल्स काॅरन्टाईन सेंटरला सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा\nमहापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या प्रशासनाल...\nइंडियाबुल्स काॅरन्टाईन सेंटर महिलांसाठी असुरक्षित\nकोरोना संशयित व पॉझिटिव्ह महिलांना स्वतंत...\nजीवनावश्यक वस्तूच्या काऊंटर सेलवरील लॉक डाऊन उठवला\nकिराणा, भाजी, चिकन, मासळी व मटनच्या थेट विक्रì...\nसुरक्षारक्षकांची भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकच\nरायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची माहित...\nपोलीस हवलदार अविनाश दांडेकर यांचा कोरोना ने मृत्यू\nनवी मुंबई पोलिस दलातील पहिला महामारी रोगा...\n… रस्त्यावर भाजीची विक्री\nकामोठे वसाहतीत राजरोस प्रकार सुरू महापालि...\nपनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे आणखी सहा बळी\nनव्याने 57 रुग्णांची पडली भर, 30 जणांना रुग्णाल...\nपनवेल महापालिका मुख्यालय दोन दिवस बंद\nनियंत्रण कक्षातील कर्मचारी कोरोना पॉझिटि...\nउरण तालुक्यात चार दिवसांचा लॉकडाऊन\n13 ते 16 जुलै यादरम्यान अंमलबजावणी होणार कोर...\nते शिवसेनेचे नगरसेवक होते हे मला सुरुवातीला माहीत नव्हते\nपारनेर सेना नगरसेवक राष्ट्रवादी प्रवेश प...\nआता कोरोना चाचणीसाठी प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नाही\nपाचह�� नगरसेवक आ. लंके यांच्याच नेतृत्वाखालीच काम करणार\nपारनेर मधील महाविकास आघाडीची धुरा आमदार न...\nपारनेरमधील ते पाच सेना नगरसेवक मातोश्रीवर\nआमदार निलेश लंके यांच्यासह घेतली मुख्यमं...\nकळंबोली येथील कष्टकऱ्यांचे नेतृत्व हरपले\nस्थानिक माथाडी कामगार नेते राजेंद्र बनकर य...\nलॉकडाऊन तोडणाऱ्यांची नवी मुंबई पोलिसांकडून नाकाबंदी\nचौथ्या दिवशी साडेसातशे जणांवर कायद्याचा ब...\nब्रेकिंग -जीवनावश्यक वस्तूंची काउंटर विक्री बंद\nघरपोच वस्तू पुरवठा करण्यासच परवानगी औषधाच...\nटाळेबंदीचे उल्लंघन करणाऱ्या सोळाशे जणांना कायद्याचा हिसका\nनवी मुंबई पोलिसांची परिमंडळ२ मध्ये धडक कार...\nलॉक डाऊनची नवी मुंबई पोलिसांकडून कडक अंमलबजावणी\nपरिमंडळ 2 मध्ये 732 जणांवर कारवाई नियमांचे पाल...\nपनवेलमधील पाच रोटरी क्लबचे व्हर्चुअल पदग्रहण\nरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या अध्यक्षपद...\nपारनेर महाविकास आघाडीपासून कोसो मैल दूरच…\nस्थानिक पातळीवर राष्ट्रवादी – शिवसेना परस...\nआ. निलेश लंके यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधले\nपारनेरच्या पाच शिवसेना नगरसेवकांचा बाराम...\nपनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे आय सी यु होणार कार्यन्वित\nरोटरी क्लब आणि इंडियन मेडिकल असोसिएशन कडून &...\nप्रा. राम शिंदे यांना पितृशोक\nशंकर बापू शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन ज&...\nकोरोना रुग्णांवर उपचारासाठी पाच खाजगी कोविड रूग्णालय\nपनवेल महापालिका प्रशासनाकडून मिळाला हिरव...\nपनवेलमधील कोरोना विषयक स्थितीचा विरोधी पक्ष नेत्यांकडून आढावा\nपनवेल उपजिल्हा रुग्णालय व पनवेल महापालिके...\nभाजप प्रदेश कार्यकारणीत पनवेलला झुकते माप\nरामशेठ ठाकूर प्रदेश कार्य समितीचे विशेष न...\nयापुढे अधिक ऊर्जेने काम करीन\nमाजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यां...\nभाजप युवा मोर्चाचे नेतृत्व पनवेलकडे\nविक्रांत बाळासाहेब पाटील नवे प्रदेशाध्यक...\nप्रा. राम शिंदे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष\nनवीन जबाबदारी मुळे कार्यकर्त्यांमध्ये उत...\nपनवेल मनपा हद्दीतील खाजगी रुग्णालयांचे होणारा ऑडिट\nदोन लेखा अधिकाऱ्यांची करण्यात आली नियुक्त...\nसामाजिक कार्यकर्ते सुरेश उबाळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव\nआमदार निलेश लंके यांच्यासह मान्यवरांनी के...\nतब्बल दोन वर्षांनी जेएनपीटीत सर्वपक्षीय सं��र्ष समितीची बैठक\nजेएनपीटीचे व्हाईस चेअरमन यांच्या उपस्थि...\nअत्यावश्यक सेवा वगळून पनवेल मनपा हद्दीत लॉकडाऊन\nमनपा हद्दीतील इतर दुकाने 14 जुलै पर्यंत बंद ë...\nपनवेल महापालिका क्षेत्र दहा दिवस लाॅक\n3 ते 13 जुलै यादरम्यान लॉकडाऊन राहणार औषध, भाज...\nपनवेल ग्रामीणमध्ये कोरोना प्रादुर्भाव क्षेत्रात लॉकडाऊन\nविचुंबे, पालीदेवद,उसर्ली , सुकापुर आदई व आकुर...\nकळंबोलीतील एलआयजी व के एल 4 परिसर सील\nकोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित प...\nपंढरपूरच्या वारीत ज्याप्रमाणे विठ्ठलावë...\nपनवेल महापालिका क्षेत्रात कडक लॉकडाऊन विचाराधीन\nयेत्या दोन-तीन दिवसात याबाबत प्रशासन निर्...\nकावेरीच्या अधिकारी पदाच्या स्वप्नाला आमदार निलेश लंके यांचे पाठबळ\nशिवसेनेचे उपनेते अनिल भैय्या राठोड यांचे निधन\nप्रा. राम शिंदे यांना पितृशोक\nकोरोनाने आणखी एका नवी मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू\n2019 22 विकासाचा वादा अजितदादा\n2019 12 नवी मुंबई विमानतळाच्या बाजुला स्वस्तात घर\n2019 11 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 06 कलरफुल सवलत\n2019 01 महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\n2019 28 कळंबोली ते शिर्डी साई पालखी सोहळा\n2019 02 नाईक महोत्सव 2019\n2019 20 पनवेलमध्ये स्वागत\n2019 13 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 10 फायन्स&रिअल इस्टेट\n2019 10 हार्दिक शुभेच्छा\n2019 10 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 07 विनम्र अभिवादन\n2019 31 चलो पारनेर\n2019 29 पोपटी संमेलन\n2019 23 विनम्र अभिवादन\n2019 04 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 02 आर.के.पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nवऱ्हाडी मंडळींचे सॅनी टायझर मास्कच्या माध्यमातून ‘आदरातिथ्य’\nकोरोनाने आणखी एका नवी मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nरेल्वेच्या भुयारी मार्गावरील हाईटगेज तुटला\nपाडळी रांजणगावकरांचे ऑनलाइन हेलपाटे वाचणार\nप्रियकराबरोबरील आर्थिक हितसंबंधांने केला महिलेचा घात\nअहमदनगरमधील के के रेंज विस्तारीकरणाचे भूसंपादन होणार नाही\nपोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे १०० टक्के भरणार\nखांदा वसाहतीत भारतीय जनता पक्षाची स्वच्छता मोहीम\nकावेरीच्या अधिकारी पदाच्या स्वप्नाला आमदार निलेश लंके यांचे पाठबळ\nसरपंच ठकाराम लंके यांनी मानले निघोजकरांचे आभार\nअल्पवयीन मुलास जबरीने लुटीचा गुन्हा उघडकीस\nपनवेल उपजिल्हा रुग्णालयातील कक्ष सेवकाचा कोरोनाने मृत्यू\nपाडळी रांजणगाव येथील विकासकामांचे लोकार्पण\nज्येष्ठ शिवसैनिक अंकुश कडव यांचे निधन\nआमदार निलेश लंके यांच्यामुळे पारनेरचे भविष्य उज्वल\nवऱ्हाडी मंडळींचे सॅनी टायझर मास्कच्या माध्यमातून ‘आदरातिथ्य’\nदेशात लॉकडाऊन 30 जून पर्यंत वाढला\nपर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाछ\nखुटारी रा .जि. प शाळा सलग दुसऱ्यांदा ठरली स्कॉलर\nवऱ्हाडी मंडळींचे सॅनी टायझर मास्कच्या माध्यमातून ‘आदरातिथ्य’\nकोरोनाने आणखी एका नवी मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nरेल्वेच्या भुयारी मार्गावरील हाईटगेज तुटला\nपाडळी रांजणगावकरांचे ऑनलाइन हेलपाटे वाचणार\nप्रियकराबरोबरील आर्थिक हितसंबंधांने केला महिलेचा घात\n2019 26 खुटारी रा .जि. प शाळा सलग दुसऱ्यांदा ठरली स्कॉलर\n2019 24 महेश बालदींची ताकत.. पक्षात अन.. जनतेतही\n2019 24 शेकापचा आवाज विधानसभेच्या बाहेर\n2019 21 खासदारांनी केले आमदारकीसाठी मतदान\n2019 20 पनवेल करांना चोवीस तास पाणी देईल\nCopyright © 2020 ऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल . All rights reserved.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://onlinebatami.com/category/blog", "date_download": "2020-09-29T10:14:27Z", "digest": "sha1:BJ7O3LVHUX2PDVXOEQKDXD6AIIAZDAUF", "length": 12659, "nlines": 246, "source_domain": "onlinebatami.com", "title": "Blog – ऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल", "raw_content": "\nऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल\nऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल\nदुकानातील धान्य ‘ रास्त’ …काळ्या बाजारात ‘ फस्त’\nनाना करंजुले कोरोना सारख्या संकटाला आज प्रत्येक जण तोंड ê...\nपंढरपूरच्या वारीत ज्याप्रमाणे विठ्ठलावë...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रेरणा…..\nजेव्हा आपण जीवनात मार्गक्रमण करतो यशाच्य...\n83 वर्षांचे जन आंदोलन…..\nअहमदनगर जिल्हा म्हटले तर , राळेगण सिद्धी आणि...\nएखाद्या यशस्वी पुरुषापाठीमागे स्त्रीचा ह...\nएक वर्षाची खासदारकी …..\nमहाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन अडी...\nराजिप शिक्षक बनले कोविड वॉरियर्स\nकराेना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाê...\nसमाजशील नेतृत्वाची संवेदनशील जननी\nपारनेर – नगरच्या मातोश्रींना मातृदिनाच्...\nदारुची दुकाने सुरू करणे म्हणजे ‘विनाशकाले विपरित बुद्धी’\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सध्या जगभर क...\nलॉकडाऊनच्या भानात पार पडले ‘माहिती’तले लग्न\nकर्तव्य दक्षता व सामाजिक जबाबदारीचे भान श...\nदेव नाही……. पण देवमाणूस पाहिला \nसाधारण २१ मार्च २०२० ला संचार���ंदी चालू झाल&...\nपार्थ यांच्या बरोबरच आ.रोहित पवारही पनवेलकरांच्या कामी आले\nबारामती ऍग्रो च्या माध्यमातून आठशे लिटर ...\nसत्तावीस वर्षांच्या सहजीवनाला शुभेच्छा\nकोणत्याही यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्...\nराजकीय आणि सामाजिक विद्यापीठ\nगेल्या दोन दशकांपासून मी राजकारण आणि समा...\nनिलेश लंकेंचा विजय राज्यातलं परिवर्तनाचं एक आगळंवेगळं उदाहरण\nसर्वसामान्य कुटुंबातील एखादा तरुण गावो...\nकर्जत – जामखेडकरांनो…. राम राम\nआपण इतिहास शिकतो आणि जाणतो.राजाच्या मुला...\nजिथे लाथ मारीन तिथे पाणी काढणारा … मराठी उद्योजक\nउदयोजक म्हटले की गुजराथी, सिंधी मारवाडी आणि ...\nकावेरीच्या अधिकारी पदाच्या स्वप्नाला आमदार निलेश लंके यांचे पाठबळ\nशिवसेनेचे उपनेते अनिल भैय्या राठोड यांचे निधन\nप्रा. राम शिंदे यांना पितृशोक\nकोरोनाने आणखी एका नवी मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू\n2019 22 विकासाचा वादा अजितदादा\n2019 12 नवी मुंबई विमानतळाच्या बाजुला स्वस्तात घर\n2019 11 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 06 कलरफुल सवलत\n2019 01 महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\n2019 28 कळंबोली ते शिर्डी साई पालखी सोहळा\n2019 02 नाईक महोत्सव 2019\n2019 20 पनवेलमध्ये स्वागत\n2019 13 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 10 फायन्स&रिअल इस्टेट\n2019 10 हार्दिक शुभेच्छा\n2019 10 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 07 विनम्र अभिवादन\n2019 31 चलो पारनेर\n2019 29 पोपटी संमेलन\n2019 23 विनम्र अभिवादन\n2019 04 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 02 आर.के.पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nवऱ्हाडी मंडळींचे सॅनी टायझर मास्कच्या माध्यमातून ‘आदरातिथ्य’\nकोरोनाने आणखी एका नवी मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nरेल्वेच्या भुयारी मार्गावरील हाईटगेज तुटला\nपाडळी रांजणगावकरांचे ऑनलाइन हेलपाटे वाचणार\nप्रियकराबरोबरील आर्थिक हितसंबंधांने केला महिलेचा घात\nअहमदनगरमधील के के रेंज विस्तारीकरणाचे भूसंपादन होणार नाही\nपोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे १०० टक्के भरणार\nखांदा वसाहतीत भारतीय जनता पक्षाची स्वच्छता मोहीम\nकावेरीच्या अधिकारी पदाच्या स्वप्नाला आमदार निलेश लंके यांचे पाठबळ\nसरपंच ठकाराम लंके यांनी मानले निघोजकरांचे आभार\nअल्पवयीन मुलास जबरीने लुटीचा गुन्हा उघडकीस\nपनवेल उपजिल्हा रुग्णालयातील कक्ष सेवकाचा कोरोनाने मृत्यू\nपाडळी रांजणगाव येथील विकासकामांचे लोकार्पण\nज्येष्ठ शिवसैनिक अ���कुश कडव यांचे निधन\nआमदार निलेश लंके यांच्यामुळे पारनेरचे भविष्य उज्वल\nवऱ्हाडी मंडळींचे सॅनी टायझर मास्कच्या माध्यमातून ‘आदरातिथ्य’\nदेशात लॉकडाऊन 30 जून पर्यंत वाढला\nपर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाछ\nखुटारी रा .जि. प शाळा सलग दुसऱ्यांदा ठरली स्कॉलर\nवऱ्हाडी मंडळींचे सॅनी टायझर मास्कच्या माध्यमातून ‘आदरातिथ्य’\nकोरोनाने आणखी एका नवी मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nरेल्वेच्या भुयारी मार्गावरील हाईटगेज तुटला\nपाडळी रांजणगावकरांचे ऑनलाइन हेलपाटे वाचणार\nप्रियकराबरोबरील आर्थिक हितसंबंधांने केला महिलेचा घात\n2019 26 खुटारी रा .जि. प शाळा सलग दुसऱ्यांदा ठरली स्कॉलर\n2019 24 महेश बालदींची ताकत.. पक्षात अन.. जनतेतही\n2019 24 शेकापचा आवाज विधानसभेच्या बाहेर\n2019 21 खासदारांनी केले आमदारकीसाठी मतदान\n2019 20 पनवेल करांना चोवीस तास पाणी देईल\nCopyright © 2020 ऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल . All rights reserved.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/two-little-girl-burn-in-jalan-one-is-death-1482514/", "date_download": "2020-09-29T11:41:55Z", "digest": "sha1:THXNBBTLBNSWSVJ2XXK7MTTAVUFDOUKN", "length": 11543, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "two little girl burn in jalan one is death | मामाच्या गावी आलेल्या चिमुरडीचा जळून मृत्यू | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nसुट्टीसाठी मामाच्या गावी आलेल्या चिमुरडीचा जळून मृत्यू\nसुट्टीसाठी मामाच्या गावी आलेल्या चिमुरडीचा जळून मृत्यू\nसोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव फॉर्च्युनर गाडीने कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.\nजालना जिल्ह्यातील देहूगाव ( ता. बदनापूर ) येथे मनाला चटका लावणारी घटना घडली. मामाच्या गावी सुट्टीसाठी आलेल्या आराधना लोखंडे (वय १०) या चिमुरडीचा मंगळवारी जळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत हुगे आयमन ( वय ५) ही चिमुरडी गंभीररित्या भाजली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. या दोघी उन्हाळी सुट्टीसाठी मामाच्या गावी आल्या होत्या. सोमवारी संध्याकाळी आयमन किराणा दुकानात खेळत होती. नमाजाची वेळ झाल��यामुळे दुकान उघडे ठेऊन दुकानदार नमाजसाठी निघून गेले. त्यावेळी आराधना पेप्सी घेण्यासाठी दुकानाकडे आली होती. मात्र, या दुकानात लागलेल्या आगीत ती भाजली गेली. आग नक्की कशामुळे लागली याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. नमाजला गेलेले दुकानदार परत आल्यानंतर त्यांना दोन मुली भाजलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांनी तातडीने दोन्ही मुलींना बदनापूर रुग्णालयात दाखल केलं.\nप्राथमिक उपचारानंतर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरु असताना मंगळवारी आराधना नावाच्या चिमूकलीचा मृत्यू झाला. या घटनेत भाजलेली आयमनची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. जालना जिल्ह्यातील डोणगाव गावातून आराधना मामाच्या गावी आली होती. गंभीररित्या भाजली गेलेल्या आयमनही कन्नड तालुक्यातील हिवरखेडा या गावातील आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’मध्ये घोटाळा; शिवसेनेचा मोर्चा\n2 सदाभाऊ खोतांकडून शेतकऱ्यांना चर्चेचे आमंत्रण; राजू शेट्टींना शह देण्यासाठी स���कारची खेळी\n3 मे महिन्यातील सुट्टय़ांमध्ये किनाऱ्यांवर गर्दी\n...त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख होतं -जयंत पाटीलX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://policenama.com/tag/mangala-bansode/", "date_download": "2020-09-29T10:39:47Z", "digest": "sha1:33FU36GMEHOD3XRLB6ZW5TJFSXFDZTW4", "length": 8151, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Mangala Bansode Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n मुंबईतही लवकरच Send Off \nपुण्यात होम क्वारंटाईन केवळ नावापुरतेच \nसुशांत च्या शरीरात विष नाहीच, अंतिम व्हिसेरा रिपोर्ट CBI च्या हाती \nतमाशाला संकटमुक्त करून नवसंजीवनी द्या- मंगला बनसोडे\nपुणे: पोलीसनामा ऑनलाईनराज्याची प्रमुख लोककला असलेला तमाशा सध्या समस्यांच्या गर्तेत सापडला आहे, त्याला यातून बाहेर काढून पुन्हा नवसंजीवनी द्या, अशी आर्त साद ज्येष्ठ लावणी कलावंत मंगला बनसोडे यांनी दिली आहे.कलेची सेवा करण्यासाठी आणि…\nड्रग्ज कनेक्शन : NCB च्या रडारवर 50 सेलेब्स,…\nदीपिकाने ड्रग्स चॅटमध्ये केला होता ‘कोको’…\n3 ऑक्टोबरला होणार अटल बोगद्याचे उद्घाटन, PM मोदींसह कंगना…\nमुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nशाहरुख खानची मुलगी सुहाना खाननं ड्रगच्या प्रकरणात केली…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\n‘दोन वेगळ्या पक्षाचे मोठे राजकीय नेते चहा-बिस्कीटावर…\n‘शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईन बणवण्याची मोठी…\nपरभणी जिल्ह्यातील शेत शिवारातील पिकांवर ओले संकट \nड्रग्स केस : NCB नं जप्त केले तब्बल 45 फोन,…\nपुण्यातील ‘सोनावणे प्रसुतिगृहा’ची अभिमानास्पद…\nPoco च्या ‘लेटेस्ट’ स्मार्टफोनचा पहिलाच ‘सेल’ \nPune : 21 वर्षीय ‘राजश्री’चा मृत्यू \nड्रग्सच्या तस्करीत ‘सामील’ होती रिया चक्रवर्ती,…\n मुंबईतही लवकरच Send Off \n 30 सप्टेंबरपर्यंत करा ‘ही’ 5…\nड्रग्ज प्रकरण : दीपिका-सारा नंतर NCB च्या रडारवर…\nपुण्यात होम क्वारंटाईन केवळ नावापुरतेच \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nड्रग्स केस : NCB नं जप्त केले तब्बल 45 फोन, ‘बॉलिवूड’ची उडाली झोप \nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल मुलीला बनवलं…\nराज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेबरोबर चर्चा नाही – विरोधी…\nदिग्दर्शक अनुरागला अटक करा अन्यथा उपोषणाला बसेन, पायल घोषने दिला इशारा\nनाश्त्यात खा ‘हा’ पदार्थ डायबिटीज, रक्ताची कमतरता आणि…\n जाणून घ्या महिलांना कधी होतो हा त्रास आणि काय आहेत याचे उपचार\nPetrol Diesel Price : आज पुन्हा स्वस्त झाले डिझेल, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर\n मुंबईतही लवकरच Send Off \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://policenama.com/tag/mangalore-refinery-petrochemicals-limited/", "date_download": "2020-09-29T11:44:25Z", "digest": "sha1:6HF3WWNVDMPD4H7AKBANW5NTI4XNRQ2S", "length": 8659, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Mangalore Refinery & Petrochemicals Limited Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमहाराष्ट्र शासनाकडून सार्वजनिक नवरात्रौत्सव 2020 च्या मार्गदर्शक सूचना जारी\n मुंबईतही लवकरच Send Off \nपुण्यात होम क्वारंटाईन केवळ नावापुरतेच \n‘पदवीधरांसाठी’ MRPL मध्ये सरकारी नोकरीची ‘उत्तम’ संधी \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मंगळूर रिफायनरी अॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडमध्ये (MRPL) भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. 223 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे तुम्ही पदवीधर असाल तर तुमच्यासाठी ही नोकरीची मोठी संधी आहे. इच्छूक आणि…\nअभिनेत्रीच्या मृत्यूनंतर सातार्यातील चित्रीकरणावर टांगती…\nदीपिकाची कोड लँग्वेज ऐकून हैराण झाले NCB चे अधिकारी, डिकोड…\n3 ऑक्टोबरला होणार अटल बोगद्याचे उद्घाटन, PM मोदींसह कंगना…\nमुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nड्रग्ज कनेक्शन : NCB च्या रडारवर 50 सेलेब्स,…\nमोठ्या डिस्काउंटसह मिळतेय Mahindra ची ‘ही’…\nविचारपूर्वक कराल Credit-Card चा वापर तर होतील खुप फायदे,…\nआर्मेनिया-आझरबैजान संघर्षात 16 जणांचा मृत्यू\nउमा भारती AIIMS मध्ये, बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीसाठी…\nDrugs Case : ‘या’ प्रश्नांमुळं चौकशीदरम्यान…\nलक्ष्मी विलास बँकेसंदर्भात RBI नं घेतला मोठा निर्णय, जाणून…\nAmazon ची नवी टेक्निक आता फक्त हात दाखवून करता येईल…\nWorld Heart Day 2020 : सायलेंट हृदय विकाराचा झटका असतो अधिक…\nड्रग केस : सारावर प्रचंड रागावलाय सैफ अली खान \nजाणून घेणे आवश्यक आहे कोबीचे ‘हे’ 10 फायदे\n‘राम मंदिरात मोदींचं काहीही योगदान नाही’,…\nWorld Heart Day 2020 : महिलांपेक्षा पुरुषांमध्ये…\nसर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार लोकल सेवा \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. व��चकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nDrugs Case : ‘या’ प्रश्नांमुळं चौकशीदरम्यान दीपिका पादुकोणला अश्रू…\nवर्षाच्या शेवटी विविध कारणांमुळे मुंबईतील मृतांची संख्या लाखावर…\n जाणून घ्या महिलांना कधी होतो हा त्रास आणि काय…\nशिवसेना आमदारांच्या बैठकीत मराठा आरक्षण चर्चेला\nगुगल डूडलच्या माध्यमातून केला ज्येष्ठ भारतीय अभिनेत्रीचा सन्मान\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू, फॅन्स देखील झाले भावूक\nKiss करण्याचे ’हे’ 8 फायदे समजले तर निरोगी राहण्यासाठी दररोज किस कराल, जाणून घ्या\n‘मॅन ऑफ द मॅच’ अवॉर्ड घ्यायला आला नाही एबी डिव्हिलियर्स, कोहलीनं केला धक्कादायक खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathitech.in/2020/09/vodafone-idea-vi-new-brand-logo-launched.html", "date_download": "2020-09-29T12:15:28Z", "digest": "sha1:MN67PTNAAWUYM2J2NLGSFWPDPUBDWDHW", "length": 8300, "nlines": 113, "source_domain": "www.marathitech.in", "title": "VI (वी) व्होडाफोन आयडियाचा आता नवा ब्रॅंड, नवा लोगो! - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nVI (वी) व्होडाफोन आयडियाचा आता नवा ब्रॅंड, नवा लोगो\nगेले काही महिने जिओ आणि एयरटेलकडे मोठ्या प्रमाणात ग्राहक वळत असल्याने डबघाईला आलेल्या व्होडाफोन आयडियाने शेवटी काही पावले उचलून नव्याने उभारण्याचा निर्णय घेत आता नवा ब्रॅंड सादर केला असून यांचं नवं नाव आता VI (वी) असणार आहे याचा उच्चार वी (WE प्रमाणे) केला जाईल. यासाठी नवा लोगो नवे प्लॅन्ससुद्धा आणले जात आहेत.\nव्होडाफोन आणि आयडिया यांच्या नेटवर्कचं इंटिग्रेशन आता पूर्ण झालं असल्याचंही त्यांनी जाहीर केलं असून एव्हढया मोठ्या प्रमाणावरचं हे इंटिग्रेशन विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आलं आहे. या दोन कंपन्या एकत्र आल्यापासून त्यांनी त्यांचं 4G नेटवर्क कव्हरेज दुप्पटीने वाढवलं आहे. त्यांचं नेटवर्क आता सर्वाधिक स्पेक्ट्रम पोर्टफोलियो असणारं असून 5G साठीही तयार असल्याचं सांगण्यात आलं आहे.\nस्पर्धेच्या तुलनेत सतत ग्राहक कमी होत असताना व्होडाफोन आयडियाने शेवटी काहीतरी हालचाल करण्याचा निर्णय निकोप स्पर्धेसाठी चांगलाच आहे. अन्यथा या भारतातल्या टेलीकॉम विश्वात केवळ जिओ आणि एयरटेल हे दोनच पर्याय उरले असते ज्यामुळे त्यांची ड्युओपॉली (दोघांची एकाधिकार��ाही) झाली असती. त्यातही वरचेवर जिओचच वर्चस्व दिसून येत आहे.\nरिलायन्स जिओ फायबरचे आता Truly Unlimited डेटा प्लॅन्स\nआता एयरटेल ब्रॉडब्रॅंड सुद्धा देणार सर्व प्लॅन्सवर अनलिमिटेड डेटा\nJio 5G जाहीर : आता गूगलची जिओमध्ये ३३७३७ कोटींची गुंतवणूक : Reliance AGM\nट्राय चॅनल सिलेक्टर : डीटीएच व केबल ग्राहकांसाठी ॲप \nफेसबुकची रिलायन्स जिओमध्ये तब्बल ४३५७४ कोटींची गुंतवणूक\nएयरटेल देत आहे हजारो इ बुक्स मोफत\nआता एयरटेल ब्रॉडब्रॅंड सुद्धा देणार सर्व प्लॅन्सवर अनलिमिटेड डेटा\nसॅमसंगचा स्वस्त Galaxy Tab A7 टॅब्लेट भारतात सादर\nॲमेझॉनच्या नव्या फायर टीव्ही स्टिक आता भारतात उपलब्ध\nॲमेझॉनच्या रिंगचा उडणारा होम सिक्युरिटी ड्रोन कॅमेरा\nगूगल मीटवर आता मोफत व्हिडिओ कॉल फक्त ६० मिनिटांचाच\nसॅमसंगचा स्वस्त Galaxy Tab A7 टॅब्लेट भारतात सादर\nॲमेझॉनच्या नव्या फायर टीव्ही स्टिक आता भारतात उपलब्ध\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nBrowse by Category Select CategoryAIAndroidAutoeCommerceEventsHowToiOSMacOSNewsSecuritySocial MediaVRWearablesWindowsअॅप्सइंटरनेटऑपरेटिंग सिस्टिम्सकॅमेराकॉम्प्युटर्सखास लेखगेमिंगटीव्हीटॅब्लेट्सटेलिकॉमलॅपटॉप्ससॉफ्टवेअर्सस्मार्ट होमस्मार्टफोन्स\nगूगल मीटवर आता मोफत व्हिडिओ कॉल फक्त ६० मिनिटांचाच\nसॅमसंगचा स्वस्त Galaxy Tab A7 टॅब्लेट भारतात सादर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-telecommunication-discussion-story-atul-kahate-marathi-article-3654", "date_download": "2020-09-29T10:19:38Z", "digest": "sha1:ONYRJ672OAH2NW7O6ZJMDDV24HZLURGN", "length": 27127, "nlines": 117, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Telecommunication Discussion Story Atul Kahate Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 16 डिसेंबर 2019\nभारतामधल्या दूरसंचार क्षेत्रामध्ये अलीकडच्या काळात इतक्या उलथापालथी घडलेल्या आहेत, की खरं म्हणजे त्यांचं विश्लेषण करताना जरा गोंधळूनच गेल्यासारखं होतं. एकीकडं सातत्यानं ‘कॉल ड्रॉपिंग’, ‘रेंज नसणं किंवा ती अचानकपणे जाणं’ यांसारख्या समस्यांनी आपल्यासारखे सर्वसामान्य ग्राहक वारंवार वैतागून जातात; तर दुसरीकडं कुमारमंगल बिर्ला यांच्यापासून व्होडाफोनच्या सर्वोच्च अधिकाऱ्यां���र्यंत अनेक मोठे लोक या उद्योगात टिकून राहणं जवळपास अशक्य झाल्याचं सांगतात. याच्या जोडीला ‘डिजिटल इंडिया’सारखी भव्यदिव्य स्वप्नं आपल्याला २०१४ पासून दाखवली जात असल्यामुळं या सगळ्या गोष्टींची नेमकी सांगड तरी कशी घालायची असा प्रश्न पडतो.\nमुळात हा सगळा गोंधळ सुरू झाला तो या क्षेत्रामधल्या काही भ्रष्टाचाराच्या प्रकरणांविषयीच्या चौकशीपासून. युपीए-२ सरकारच्या काळात काही दूरसंचार कंपन्यांना सरकारनं झुकतं माप दिल्याचे आरोप झाले आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. त्यामधल्या सुरुवातीच्या निष्कर्षांच्या आधारे तत्कालीन दूरसंचार मंत्रिमहोदयांना तुरुंगाची हवा तर खावी लागलीच; पण या सगळ्याचे दूरगामी परिणाम झाले. या तथाकथित भ्रष्टाचारामुळं सरकारला येणं असलेल्या महसुलामध्ये विलक्षण घट झाली असल्याचा निष्कर्ष तेव्हा काढण्यात आला. हे प्रकरण नेमकं होतं तरी काय तर, कंपन्यांना आपल्या बिनतारी संदेशवहनाच्या; म्हणजेच मोबाइल फोन आणि इंटरनेटच्या सुविधा ग्राहकांना पुरवण्यासाठी अदृश्य ध्वनिलहरी वापराव्या लागतात. यामधल्या नेमक्या कुठल्या ध्वनिलहरी कुठल्या कामासाठी वापरायच्या याविषयीचे नियम निरनिराळ्या नियमन संस्था घालून देतात. त्या नियमांच्या अंतर्गत निरनिराळ्या कंपन्यांना सरकारला पैसे देऊन या ध्वनिलहरी विकत घ्याव्या लागतात. त्यानंतरच या ध्वनिलहरींचा वापर करून कुठल्याही कंपनीला त्या ध्वनिलहरींच्या आधारे मोबाइल आणि इंटरनेट या सुविधा पुरवणं शक्य होतं. तर या ध्वनिलहरींच्या वाटपामध्ये युपीए-२ सरकारनं मोठा घोटाळा केला असल्याचा निष्कर्ष तत्कालीन लेखापालांनी काढला. त्यासरशी ही सगळी कंत्राटं रद्द करण्यात आली. तसंच या ध्वनिलहरींच्या मोबदल्यात इथून पुढं सरकारनं खूप जास्त पैसे कंपन्यांकडून वसूल केले पाहिजेत असा मतप्रवाह रुजला.\nभ्रष्टाचाराच्या या आरोपांमध्ये फारसं तथ्य नसल्याचं नंतर स्पष्ट झालं खरं; पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दूरसंचार सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांना खूप चढ्या दरानं ध्वनिलहरी विकत घेणं भाग पडलं. साहजिकच काही छोट्या दूरसंचार कंपन्यांनी गाशा तरी गुंडाळला किंवा मोठ्या कंपन्यांनी त्या गिळंकृत केल्या. मोठ्या कंपन्याही अडचणीत येत होत्या; तेवढ्यात दुसरा मोठा बॉम्ब पडला. रिलायन्स कंपनीनं ��िओला जन्म दिला. भारतात तोपर्यंत नसलेलं ‘फोर-जी’ तंत्रज्ञान आणण्याखेरीज सगळे कॉल्स मोफत आणि इतर अनेक भन्नाट गोष्टी जिओनं जाहीर केल्या. त्यासरशी आधीच अडचणीत असलेल्या कंपन्यांच्या पायाखालची जमीन सरकली. जिओशी स्पर्धा करण्याच्या नादात या कंपन्यांनाही नुकसान सोसून आधीच तोट्यात असलेल्या सुविधा आणखी स्वस्त किंवा मोफत उपलब्ध करून द्याव्या लागल्या. व्होडाफोन आणि आयडिया यांच्यासारख्या बलाढ्य कंपन्यांना एकत्र आल्याशिवाय आपलं अस्तित्वच उरणार नाही याची जाणीव झाली.\nया गोंधळात ग्राहकवर्ग मात्र खूश होता. आत्तापर्यंत महिन्याला १ जीबी इंटरनेट मिळताना मारामार असताना आता दिवसाला फुकट २ जीबी डेटा, सगळे कॉल्स मोफत, दिवसाकाठी १०० एसएमएस फुकट अशी स्वप्नवत अवस्था त्यानं कधीच अनुभवली नव्हती. जिओसकट सगळ्या दूरसंचार कंपन्या मात्र विलक्षण नुकसान सहन करत होत्या. मुकेश अंबानींनी इतर क्षेत्रांमधल्या कंपन्यांमधले पैसे जिओमध्ये ओतून आपल्या प्रतिस्पर्ध्यांना बेचिराख करण्यासाठी वाटेल तेवढं नुकसान सोसण्याचा जणू चंगच बांधला होता. लवकरच जिओनं ऑप्टिकल फायबरची सुविधाही मोफत उपलब्ध करून दिली.\nइंग्रजीमध्ये ‘जेव्हा आपण अनुभवत असलेली एखादी गोष्ट फक्त स्वप्नातच खरी ठरू शकते असं आपल्याला वाटतं तेव्हा ती खरोखरच स्वप्नातच खरी ठरू शकते,’ अशा अर्थाची एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय आता यायला लागला. आत्तापर्यंत भारतीयांनी इतकं वेगवान इंटरनेट जवळपास फुकट कधीच वापरलेलं नव्हतं. फोन करताना दहा वेळा विचार करत असल्यामुळं भारतीयांमध्ये ‘मिस्ड कॉल’ हा विदेशांमध्ये कधीच न आढळणारा प्रकार अगदी रुजला होता. हे सगळं पार बदललं होतं. हे किती काळ सुरू राहणार असा प्रश्न होता.\nभारत सरकारला याची फार फिकीर करण्याची गरज भासत नव्हती. एकीकडं अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांच्यासारख्या कंपन्या मोठमोठे ‘सेल’ जाहीर करून आपल्या वेबसाइट्सवर महाग उत्पादनं खूप स्वस्तात विकतात असा आरडाओरडा करून सरकारनं त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिलेले असले, तरी मुकेश अंबांनींवरची मेहरनजर मात्र हटत नव्हती. उलट त्यांना आपल्या प्रतिस्पर्ध्यांना आणखी वेगानं संपवता यावं यासाठीची धोरणंच जणू आखली जात होती. यामागचं आणखी एक कारण म्हणजे आततायी विमुद्रीकरण (डिमॉनेटायझेशन) आणि फसलेला जीएसटी यामुळं देशाची आर्थिक घडी पार विस्कटली होती. सरकारला कररूपी उत्पन्न मिळवताना खूप यातायात करावी लागत होती. यामुळं इतर मार्गांनी उत्पन्न गोळा करण्यासाठी सरकार खूप प्रयत्न करत होतं. सध्याच्या सार्वजनिक कंपन्यांचं खासगीकरण न करताच हे उत्पन्न मिळवण्यासाठीचा एक मार्ग म्हणजे दूरसंचार कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर महसूल गोळा करण्याचा होता. कंपन्यांना ध्वनिलहरींचा ताबा देण्यासाठी सरकारनं त्यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणावर पैसे वसूल केले. एकीकडं अशा प्रकारे खूप खर्च करून या ध्वनिलहरी विकत घ्यायच्या, त्याच्या जोडीला दुसरीकडं सातत्यानं तंत्रज्ञानाचं अत्याधुनिकीकरण करत राहायचं आणि याची वसुली ग्राहकांकडून करताना हात एकदम आखडते घ्यायचे, अशा दुष्टचक्रात कंपन्या सापडल्या. त्यांच्यासमोर बॅंकांकडून मोठमोठी कर्जं घेण्यावाचून आणि रोखे विकून भांडवल उभं करण्यावाचून दुसरा पर्याय राहिला नाही. ही कर्जं अडचणीत यायला लागली. अनेक बॅंका एकूणच सगळ्या उद्योगक्षेत्रामधल्या अडचणींमुळं मोडकळीला आल्या होत्या. हा विळखा घट्ट होत गेला. त्यातून सुटका होण्याची चिन्हंच दिसेनात. कंपन्यांनी अनेक कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ दिला, ग्राहकसुविधेमध्ये घट केली, विस्ताराची कामं रोखली. ग्राहक वैतागून जायला लागले.\nअखेर हा सगळा प्रकार किती काळ सुरू राहू शकतो, असा रास्त प्रश्न चर्चेला आला. आपण आपल्या ग्राहकांना पुरवत असलेल्या सेवांचे दर साधारण ४०-५० टक्के वाढवत असल्याची घोषणा सगळ्याच दूरसंचार कंपन्यांनी केली. अगदी जिओनंसुद्धा सगळं फुकट बंद करून ग्राहकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला. मुळात लोकांना अशी फुकटेपणाची चटक लावण्याचा प्रकार जिओनंच सुरू केलेला असल्यामुळं सध्याच्या परिस्थितीचा मोठा दोष जिओकडं जातो यात शंकाच नाही. सरकारच्या दुटप्पी धोरणामुळं जिओला झुकतं माप मिळालं हे स्पष्ट आहे. त्याचा परिणाम आता दूरसंचार क्षेत्रात फक्त तीन मोठ्या खासगी कंपन्या शिल्लक राहण्यात आणि त्यामधली एक बुडण्याच्या मार्गावर असण्यात झाला. हे केव्हापासून दिसत असूनही सरकारनं त्याबाबतीत काहीही केलं नाही हे ढळढळीत सत्य आहे. तसंच बीएनएनएलसारखी यशस्वी कंपनी बंद पडण्याच्या मार्गाला जाण्यामध्येही आधीच्या तसंच सध्याच्या अशा दोन्ही सरकारांचा ���ोठा वाटा आहे.\nएकीकडं जग ‘फाईव्ह-जी’ या नव्या तंत्रज्ञानाकडं वळण्याची तयारी करत असताना भारतामध्ये मात्र दूरसंचार क्षेत्रामध्ये निव्वळ तग धरून राहण्यासाठी कंपन्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे, हे चित्र अत्यंत विदारक आहे. युरोप आणि चीन इथे ‘फाईव्ह-जी’ तंत्रज्ञानाच्या चाचण्याही सुरू झाल्या आहेत. व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल या कंपन्यांकडून पुढच्या काही महिन्यांमध्ये भारत सरकारला तब्बल ८९ हजार कोटी रुपयांची देणी आहेत यामुळं किमान २०२५ सालापर्यंत तरी भारतात ‘फाईव्ह-जी’ तंत्रज्ञान अवतरू शकणार नाही असं जाणकार म्हणतात. सरकारनं या तंत्रज्ञानासाठीच्या ध्वनिलहरी कंपन्यांना विकताना प्रतिमेगाहर्ट्झ ४९२ कोटी रुपये मागितले होते. सध्याच्या परिस्थितीत स्वप्नातही या कंपन्या अशा प्रकारची रक्कम उभी करू शकत नाहीत. याखेरीज इस्रो आणि लष्कर यांच्यासाठी ध्वनिलहरींमधला मोठा हिस्सा राखून ठेवण्यात आलेला असल्यामुळं खासगी कंपन्यांसाठी उपलब्ध असलेल्या ध्वनिलहरी मोजक्याच आहेत.\nआधुनिक काळामधलं एक अत्यंत महत्त्वाचं तंत्रज्ञान ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी)’चं आहे. याचा सोपा अर्थ म्हणजे जगभरातली असंख्य उपकरणं इंटरनेटला जोडली जातील आणि ती एकमेकांशी संवाद साधू शकतील. यासाठी विलक्षण वेगवान इंटरनेटची गरज असणार आहे. म्हणूनच ‘फाईव्ह-जी’ तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावर आधारित असलेले अनेक उद्योग उभे राहतील असं मानलं जातं. या पार्श्वभूमीवर भारत इतर देशांच्या मागं पडणार हे स्पष्टपणे दिसतं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित वाहनं, अत्याधुनिक कारखाने, आरोग्यसेवा, शिक्षण, करमणूक आणि बाजारपेठा अशा असंख्य बाबतींमध्ये जग आपल्या पुढं जात असल्याचं निमूटपणे बघण्याची वेळ आपल्यावर येणार आहे. ‘फाईव्ह-जी’ तंत्रज्ञान येऊ शकत नसल्यामुळं त्यासाठीचं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर भारतात तयार होण्याची शक्यताही धूसर आहे. साहजिकच या क्षेत्रांनाही त्याचा फटका बसेल.\nया सगळ्या परिस्थितीमधून नेमके कोणते मार्ग निघू शकतील, हे आत्ता सांगणं कठीण आहे. दूरसंचार कंपन्यांकडून अपेक्षित असलेली येणी मिळण्यासाठीची मुदत सरकारनं वाढवून एक चांगलं पाऊल टाकलं आहे; पण ते पुरेसं नक्कीच नाही. जिओला सातत्यानं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत करण्याच्या धोरणामुळं ��अरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांचं सरकारनं अतोनात नुकसान केलं आहे. त्याची भरपाई कशी करायची या कंपन्या त्यांच्यावरच्या कर्जाच्या बोझ्याखाली पुरत्या दबून गेल्या, तर त्या आपल्या सुविधांमध्ये सुधारणा कशा करणार या कंपन्या त्यांच्यावरच्या कर्जाच्या बोझ्याखाली पुरत्या दबून गेल्या, तर त्या आपल्या सुविधांमध्ये सुधारणा कशा करणार हे प्रश्न अत्यंत क्लिष्ट तर आहेतच; पण शिवाय ते लवकर आणि समाधानकारकरीत्या सोडवले नाहीत, तर या अत्यंत आधुनिक क्षेत्रात देश वेगानं मागं जाण्याची शक्यताही अजिबात नाकारता येत नाही. कुमारमंगल बिर्ला यांनी तर अगदी स्पष्टपणे त्याविषयी भाष्य करून सरकारी मदतीशिवाय आपल्याला हा उद्योगच बंद करावा लागेल असा सज्जड इशारा दिला आहे.\nधोक्याच्या अनेक घंटा वाजत असताना सरकार त्याविषयी काय करतं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गोंधळलेला बिचारा ग्राहक पुरता दिशाहीन झाला आहे, यात त्याची काय चूक\nभारत फोन सरकार सॉफ्टवेअर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://aisiakshare.com/index.php?q=taxonomy/term/94", "date_download": "2020-09-29T10:22:07Z", "digest": "sha1:O3T4IRFMDLWCHF5JOASFAWARH42MOJSS", "length": 21694, "nlines": 188, "source_domain": "aisiakshare.com", "title": " छायाचित्रण स्पर्धा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nछायाचित्रण पाक्षिक आव्हान ३७ : पैसे/ व्यवहार\nया वेळचा विषय आहे \"पैसे\". (नाणी/नोटा/अजून काही वेगळ्या कल्पना, काहीही चालेल).\n(उदाहरणार्थ) नाण्यांचा वापर करून वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधे सुंदर/नाविन्यपूर्ण छायाचित्र घेता येईल. किंवा एखादे प्रतिकात्मक (सिम्बॉलीक) छायाचित्र ही घेता येईल, जिथे महत्व छायाचित्रणाच्या स्किलला नसून त्यामागचा कल्पनेला असेल.\nचित्रे या संकेतस्थळावर टाकताना, फक्त Width द्यावी (इंग्रजी आकडयामधे).\nHeight देऊ नये, ती जागा रिकामी सोडावी. कृपया Width 550 पेक्षा जास्त देऊ नये. फोटो imgur.com किंवा अजून कुठल्याही वेबसाइट वर अपलोड करून इथे टाकावेत.\nRead more about छायाचित्रण पाक्षिक आव्हान ३७ : पैसे/ व्यवहार\nछायाचित्रण पाक्षिक आव्हान ३६ : इमारती\nबरेच दिवस झाले म्हणून आता छायाचित्रण स्पर्धा परत सुरू करत आ���े.\nया वेळचा विषय आहे \"इमारत/इमारती\". सर्वांना सहज शक्य आहे असा सोप्पा विषय देत आहे. यात शक्यतो इमारत हा मूळ उद्देश हवा आहे, आयफेल टॉवरसमोर उभे राहून काढलेला फॅमिलीचा फोटो अपेक्षित नाही. अगदी भव्यदिव्य पाहिजे असे काही नाही,एखाद्या चाळीचे छायाचित्र पण चालेल, एखाद्या इमारतीचा रोचक भाग पण चालेल. अनेक इमारती पण चालतील, पण हेतू आहे की लक्ष इमारतीकडे जायला हवे.\nतर सुरुवात करा मंडळी.\nRead more about छायाचित्रण पाक्षिक आव्हान ३६ : इमारती\nछायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १३: निसर्गात मानवी जीवन/भावना बघणार्या साहित्याची आठवण करुन देणारी छायाचित्रे\nनेहमीची ओळख असणार्या पाण्याशी पहिली विस्फारीत भेट घालून देणार्या पावसाचे दिवस आहेत. सृजनाचा ऋतू म्हणतात पावसाळ्याला. खरंतर उत्पती, स्थिती, लय या निसर्गचक्राचं एक आरं. किंवा शाळेतली माहिती. बाष्प, हवा, धुळ वैगेरेचे ढग होतात मग पाउस पडतो वैगेरे. पण सगळ्या ऋतूंमध्ये त्याला भलताच भाव आहे.\nथांबा. मी पाउस हा विषय देत नाहीय.\nहां तर मग पाउस हा लाडका ऋतू का आहे आपण निसर्गालाही नकळत आपल्या भावनांची लेबलं चिकटवतो. मग जसं छोटं मूल आवडतं तसं छोटुले कोंब, गवताची नाजूक पाती आणि शेवाळही आपल्याला आवडतं मग यांना साद घालणारा पाउस का नाही आवडणार\nRead more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १३: निसर्गात मानवी जीवन/भावना बघणार्या साहित्याची आठवण करुन देणारी छायाचित्रे\nछायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १२: पानी तो पानी हैं..\nखरं तर नवं आव्हान देण्यासाठी विचार करायला फारसा वेळ नाही आहे पण हे सुदैवाने चटकन सुचलं.\n'थोडासा रूमानी हो जाएँ' या कमलेश पांडे लिखित चित्रपटात श्री. धृष्टद्युम्नपद्मनाभप्रजापतिनीळकंठधूमकेतू बारिशकर यांचा पुढील संवाद ऐका -\nपावसाची नि पर्यायाने पाण्याची विविध रुपं अतिशय नज़ाकतीत बयाँ केली आहेत.\nRead more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १२: पानी तो पानी हैं..\nछायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ११: घरातल्या घरात\nसर्वप्रथम, विषय देण्यास उशीर झाल्याबद्दल क्षमस्व\nRead more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ११: घरातल्या घरात\nछायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १०: क्लिशे\nअतिवापराने वैशिष्ट्य हरवलेल्या प्रतिमा हव्या आहेत. सोबत दवणीय कॅप्शन असल्यास उत्तमच, पण त्याची आवश्यकता नाही.\n१. सूर्यास्त/सूर्योदय/सोनेरी किनार असलेले काळे ढग\n२. नितळ जलाशयातली एकाकी होडी\n३. प्रसिद्ध इमारतींची आकाशरेखा (+पिरॅमिडचे टोक पकडणे, पिसाच्या मनोर्याला आधार देणे इ. लीळा)\n४. निरागस बालके (मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का)/गरीब, तरीही सुहास्यवदनी मजूर (कष्टणार्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का)/ सुमार गझलांत येतो तसा विरोधाभास (गरीब-श्रीमंत, युवक-वृद्ध, भांग-तुळस इ.)\nRead more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १०: क्लिशे\nछायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ९: काच\nया पर्वात विषय देताना एकच एक विषय न देता वाचलेल्या पुस्तक, लेखनातला उतारा देणं अपेक्षित आहे. बंडखोरीचा नियम पाळत (किंवा आपण पुस्तकं वाचत नाही याची जाहिरात करत) पुढचा विषय देत आहोत - काच. (हा विषय सायली आणि मी संयुक्तपणे ठरवला आहे.) काचेतून आरपार दिसतं, काचेतून प्रकाश परावर्तित, अपवर्तित होतो, काच ठिसूळ असते, असे काचेच गुणधर्म दाखवणाऱ्या छायाचित्रांची या भागात अपेक्षा आहे. काचेसारख्या परावर्तन, ठिसूळपणा असे गुणधर्म दाखवणाऱ्या इतर वस्तूंचे फोटोही या स्पर्धेसाठी चालतील. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारे काचेचे फोटो अपेक्षित आहेत.\nRead more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ९: काच\nछायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ८: अल्पावधानी (Minimalistic) छायाचित्रे\nअल्पावधानी (Minimalistic) छायाचित्रे छायाचित्रे हा छायाचित्रणातला एक अवघड प्रकार आहे. छायाचित्र काढण्याआधी त्यातून नेमके काय दाखवायचे आहे, हे आपण ठरवतो. एका डोंगरासमोर ५० लोकांना एकसमान कॅमेरा देऊन उभे केले तरी ५० वेगवेगळी छायाचित्रे मिळू शकतात. या वेगवेगळ्या शक्यतांमध्ये मजा आहे, आणि यातली एक मजा म्हणजे \"अल्पावधानी\" छायाचित्रे. या प्रकारात छायाचित्राचा मूळ विषय हा केंद्रबिंदू न ठेवता, त्याच्या आजूबाजूचा परिसर हा सुद्धा चित्राचा अविभाज्य भाग बनतो. हे तंत्र लेखक कथांमध्ये वापरतात किंवा दिग्दर्शक चित्रपटांमध्ये वापरतात.\nRead more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ८: अल्पावधानी (Minimalistic) छायाचित्रे\nछायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ७ : धर्म\nभारतातला आणि समस्त अंतर्जालावारचा सर्वात संवेदनशिल विषय\nपब्लिक लय तुटून पडतंय राव.\nपण फोटोग्राफी किंवा कुठलीही कला हि कुठल्याच धर्माची नसते, त्यामुळे तिच्या नजरेतून हे विविध धर्म बघण्यातली मजा वेगळीच असेल\n१. केवळ स्वतः काढलेल��� जास्तीत जास्त ४ छायाचित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करावीत. मात्र विषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.\nRead more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ७ : धर्म\nछायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ६ : मर्त्य असण्याबद्दल\nवर्षाचा अंत जवळ येत आहे, माझ्या आजूबाजूची झाडे पाने गळून सांगाडे झाली आहेत, आणि कडाक्याच्या थंडीत निसर्ग निपचित पडल्यासारखा झाला आहे. अशा या वातावरणात मी अतुल गावंडे (अमेरिकेत उच्चार \"गवांडे\") या शल्यचिकित्सक लेखकाचे \"Being Mortal\" हे पुस्तक वाचले. वैद्यकशास्त्राने अनेक आजारांवर उपचार मिळवले आहेत, वेदना आणि दु:ख कमी केले आहे, आयुष्यमान लांबवले आहे, हे खरे.\nRead more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ६ : मर्त्य असण्याबद्दल\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : चित्रकार काराव्हाज्जिओ (१५७१), बॉलपेन बनवणारा लाझलो बिरो (१८९९), भौतिकशास्त्रज्ञ एन्रिको फर्मी (१९०१), सिनेदिग्दर्शक मिकेलांजेलो अंतोनियोनी (१९१२), क्रिकेटपटू रामनाथ केणी (१९३०), सामाजिक कार्यकर्ता हमीद दलवाई (१९३२), अभिनेता, दिग्दर्शक महमूद (१९३२), विनोदवीर रसल पीटर्स (१९७०)\nमृत्यूदिवस : लेखक एमिल झोला (१९०२), ईसीजी शोधणारा नोबेलविजेता विलम आईन्थोवेन (१९२७), कवी डब्ल्यू. एच. ऑडन (१९७३)\n१८८५ : वीजेवर चालणारा पहिला व्यावसायिक ट्राममार्ग इंग्लंडमध्ये सुरू.\n१८९६ : लो. टिळकांनी दुष्काळ निवारणासंदर्भात केसरीमध्ये अग्रलेख लिहिला.\n१९५४ : 'सर्न' सुरू करण्यासाठी युरोपीय देशांमध्ये करारावर स्वाक्षऱ्या.\n१९७७ : पंधरा वर्ष अनिर्णित असणाऱ्या गंगा पाणीवाटप प्रश्नासंदर्भात भारत-बांग्लादेशात करार.\n१९८८ : चँलेंजर दुर्घटनेनंतर अडीच वर्षानी अमेरिकेने प्रथमच माणूस अंतराळात पाठवला.\n२००७ : कॉल्डर हॉल हे ठरवून मोडले गेलेले पहिले अणुउर्जाकेंद्र ठरले.\n२००८ : लेहमन ब्रदर्स आणि वॉशिंग्टन म्युच्युअल या कंपन्यांनी दिवाळे काढल्यावर डाउ जोन्स निर्देशांक एका दिवसात ७७७.६८ गुणांकाने कोसळला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरा��ाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.manachetalks.com/1545/marathi-poem-3/", "date_download": "2020-09-29T10:28:34Z", "digest": "sha1:RT25QOBKFCQ3V3D5SMNUHCA5KYOG542J", "length": 7031, "nlines": 132, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "कुढत बसणाऱ्या मित्रास | मनाचेTalks", "raw_content": "\nHome कविता कुढत बसणाऱ्या मित्रास\nजग ओळखेल ही तुजला\nघाई त्याची मुळीच नाही\nखरेच विसरला असे …….\nकाळ- पर्व असेल जसे\nतरूण मनावर नको तुझ्या\nवैराग्याचे पांघरून असे …….\nबहारीचा वसंत ऋतू तू\nझटकून टाक ग्रीष्म हा\nशुष्क जगणे नको असे …\nदोष का देशी नशिबास \nकुढत बसने बरे नसे\nमन आहे तुला तुझे एक\nहेच तू विसरला असे …\nतु नेहमीच म्हणायचा, आपल्या प्रेमाचा गूलकंद कसा गं चाखायचा\nमहीला दिन ना आज…\nPrevious articleसमृद्धीसाठीचे अफर्मेशन: पैशास पत्र….\nNext articleती एकटी राहाते…\nनमस्कार - मी ,अरुण वि.देशपांडे , ३५ वर्षापासून लेखन करतो आहे. या दरम्यान मोठ्यांसाठी आणि बाल कुमार मित्रांसाठी अशी प्रिंट बुक्स आणि ई-बुक्स मिळून ५२ पुस्तके प्रकाशित आहेत. निवृत्त बँक कर्मचारी - आता पूर्णवेळ लेखन कर्यात गुंतवून ठेवलाय स्वताहाला . नाव-नवीन माध्यमातून लेखन करणे आवडते , वाचक मित्रांचा चांगला प्रतिसाद मिळतो ,त्यामुळे लेखन करण्यास आनंद मिळतो.\nती शांत वाहत होती…\nदक्षिण भारतात केला जाणारा पौष्टिक नाश्त्याचा प्रकार : ‘फरमेंटेड राईस’\nभाजल्यावर करण्याचे प्रार्थमिक उपचार आणि घरगुती उपाय\nया लेखात वाचा, चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचे फायदे कसे घ्यायचे\nमुलांना अभ्यासाची गोडी लावण्याकरता सात टिप्स वाचा या लेखात\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Depression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nदक्षिण भारतात केला जाणारा पौष्टिक नाश्त्याचा प्रकार : ‘फरमेंटेड राईस’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "https://www.manachetalks.com/7765/mood-swing-manachetalks/", "date_download": "2020-09-29T10:30:08Z", "digest": "sha1:UC6QGVX4U6HPZTS3YWDCR7ZMFGKG3HEB", "length": 11514, "nlines": 126, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "मूड स्विंग | मनाचेTalks", "raw_content": "\nHome अलक मूड स्विंग\nअवतीभवती���्या जगात इतकी हरवून जातेस, वाटतं कुणी अनोळखी अस्तित्वच बरोबर वावरतंय.\nएरवी शंभर हत्तींचं बळ घेऊन, येणाऱ्या प्रत्येक संकटांवर मात करतेस, सगळ्यांना धीर देत पुढे जाण्याचा मार्ग शोधतेस…..आणि कधी कधी अशी स्वतःलाच हरवून जातेस…\nका गं असं …\nआजचं हे मूड स्विंग च वारं काही नव नाही तुझ्यासाठी. पण ‘का’ हा प्रश्न आलाच ना मनात..\nआत्तापर्यंत सगळ्यांच हवं नको पाहताना किती किती swings अनुभवलेस असे. असंख्य वेळा तुझ्या मनाची आंदोलने तुला हलवून गेली. स्त्रीत्वाचं लेणं लेऊन जन्माला आलीस.. पण त्याचे रडगाणे व्हावे, असे कधीच वाटले नाही तुला.. आणि म्हणूनच तर, हिमतीनेच निभावलंस सारं\nअगदी जोडीने आकाश पाळण्यात बसताना जागा आणि स्वप्ने तुलाच तर adjust करायची होती. तो झोकाही, तू झोकातच दिलास मनाला… गरोदरपणातल्या कोडकौतुकात, बसलेल्या झोक्यावर.. मनात उठलेले कल्लोळ… पोटावर हात ठेवत.. पिल्लाला आधार देत परतवलेसच ना…\nआणि मग हाती नुसतीच पाळण्याची दोरी न घेता, संस्कारांची अंगाईगीतं बाळकडूसारखी पाजवत, आईपण सिद्ध केलंसच\nतारेवरची कसरत कशाला म्हणतात हा प्रश्न डोक्यात सुद्धा येऊ न देता साऱ्याच कसरती लिलया सांभाळत राहिलीस, ते कुणासाठी तुझाच तर सोस होता हा तुझाच तर सोस होता हा हक्काच्या नात्यांना स्वतःच्या पाशात गुंतवलस, तर चुकलं कुठेच नाही…..\nपण आता…. हळूहळू मुठीतल्या वाळूसारख्या झरझरणाऱ्या वेळेला, कधीतरी तुझ्यासाठी ही थांबू दे जरा “नाच गं घुमा” असं म्हणत स्वतःच्याच वर्तुळात हौसेने गिरक्या घेताना कधीतरी थांबव स्वतःला\n“मन येत ग भरून कधिकधी.. ऐक जरा त्याचंही. त्यालाही गरज असते उबदार कुशीत शिरुन, मायेच्या वर्षावात गुदमरून जाण्याची मग घे ना कवेत त्याला… दे प्रेमाचा मखमली स्पर्श\nमोकळ्या आभाळाखाली संध्याकाळचे रंग न्याहाळताना झोक्याला दे एक नवी साथ… हो, तुझ्या आतल्या आवाजाची साथ ऐक त्याचही कोलाहापासून दूर जाऊन….\n “मूड स्विंग “…. का म्हणून बघू नको त्याच्याकडे… तो आहे म्हणून बघशील स्वतःकडे. तो सांगतोय ना, थोडसं मायेनं, प्रेमानं जवळ घे स्वतःलाच… कर लाड थोडेसे\nअगं…भरुन आलं मन कधी तर बरसून घे… आणि मोकळी हो येणाऱ्या ओलसर सुगंधी क्षणांना सामोरी जाण्यासाठी\nऐक जरा, येणाऱ्या काळाची चाहूल… रित्या होणाऱ्या घरट्यात तुझीच साथ तर असणार आहे तुला काय हवं काय नको हे जाणुन घ्यायला आता तरी कर सुरुवात.. कारण काडी काडी जमवून बांधलेल घरटं हा तुझाच तर सोस होता, मात्र येणाऱ्या एकटेपणाच्या काळोखावर मात करण्या, मूड स्विंग हा हवाच काय हवं काय नको हे जाणुन घ्यायला आता तरी कर सुरुवात.. कारण काडी काडी जमवून बांधलेल घरटं हा तुझाच तर सोस होता, मात्र येणाऱ्या एकटेपणाच्या काळोखावर मात करण्या, मूड स्विंग हा हवाच निदान तेव्हातरी शिकशील स्वतःतील आभा जीवंत ठेवून, अंगणात झिरपणाऱ्या तुझ्याच प्रतिभेच्या किरणांची उब घेण्या\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.\nPrevious articleसंवाद चांगला साधण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासाठी तीन महत्त्वाचे तंत्र\nNext articleपडद्या ‘मागचं’ राजकारण\nमुलांना अभ्यासाची गोडी लावण्याकरता सात टिप्स वाचा या लेखात\nतुमची कार्यक्षमता वाढवू शकतील असे सात ऍप्स तुम्हाला माहिती आहेत का..\nघरातल्या वृद्ध मंडळींची अशी घ्या काळजी….\nदक्षिण भारतात केला जाणारा पौष्टिक नाश्त्याचा प्रकार : ‘फरमेंटेड राईस’\nभाजल्यावर करण्याचे प्रार्थमिक उपचार आणि घरगुती उपाय\nया लेखात वाचा, चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचे फायदे कसे घ्यायचे\nमुलांना अभ्यासाची गोडी लावण्याकरता सात टिप्स वाचा या लेखात\nया पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा\nआनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट\nया सहा गोष्टी तुम्हाला नक्की Depression म्हणजे नैराश्यापासून दूर ठेवतील\nदक्षिण भारतात केला जाणारा पौष्टिक नाश्त्याचा प्रकार : ‘फरमेंटेड राईस’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-desh/mla-nitesh-rane-letter-amit-shah-protect-rohan-rai%C2%A0-61950", "date_download": "2020-09-29T10:24:21Z", "digest": "sha1:42NP6PDXMZRJYBJUCF6IDPQ7ATJOZFJ4", "length": 16230, "nlines": 194, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "MLA Nitesh Rane letter to Amit Shah Protect Rohan Rai | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआमदार नितेश राणे यांचे अमित शहांना पत्र ; रोहन रॅायला सुरक्षा द्या...\nआमदार नितेश राणे यांचे अमित शहांना पत्र ; रोहन रॅायला सुरक्षा द्या...\nआमदार नितेश राणे यांचे अमित शहांना पत्र ; रोहन रॅायला सुरक्षा द्या...\nबुधवार, 16 सप्टेंबर 2020\nरोहन रॉय याचा दिशा आणि सुशांतसिंहच्या मृत्यूशी संबध आहे. रोहन रॅायला केंद्र सरकारने सुरक्षा दिली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे अमित शहांकडे केली आहे.\nमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआय करीत आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय विविध अॅगलने करीत आहे. सुशांतसिंहची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्यावर बलात्कार झाल्यानंतर तिची हत्या करण्यात आली असावी, असा संशय भाजपचे नेते नारायण राणे यांनी नुकताच पत्रकार परिषदेते व्यक्त केला होता. आता आमदार नितेश राणे यांची गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. दिशा सालियन हिचा मित्र रोहन रॉय याचा दिशा आणि सुशांतसिंहच्या मृत्यूशी संबध आहे. रोहन रॅायला केंद्र सरकारने सुरक्षा दिली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे अमित शहांकडे केली आहे.\nदिशा सालियनसोबत रोहन रॉय हा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी रोहन रॉय याची कुठलीही चौकशी मुंबई पोलिसांनी केलेली नाही. दिशाचा इमारतींवरून मृत्यू झाला होता, त्यावेळी रोहन रॅाय हा त्या फ्लॅटमध्ये होता. ती इमारतींवरून खाली पडल्यानंतर रोहन 20 ते 25 मिनिटांनी खाली आला होता. या सगळा प्रकार संशय निर्माण करणारा आहे, असं नितेश राणे यांनी अमित शहांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.\nसुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरण एकमेकांशी संबंधित आहे, असं स्पष्ट मत आमदार नितेश राणे यांनी पत्रात व्यक्त केलं आहे. मुंबई सोडून जावं, यासाठी रोहन रॅाय याला कुणीतरी धमकी दिली असावी. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असल्यानं रोहन रॅाय याला मुंबईत येण्यास भीती वाटत असावी, त्याच्यावर कोणीतरी दबाब टाकत असल्याचा आरोप नितेश राणे यांनी या पत्रात केला आहे.\nअभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला अटक केली आहे. बिहारच्या निवडणुकीसाठी प्रत्येक तेथील प्रत्येक राजकीय पक्ष सुशांतचा मुद्दा उचलून धरत आहे. आता रियाच्या पाठिंब्यासाठी काँग्रेस मैदानात उतरल��� आली आहे. रिया ही बंगालची मुलगी असून, तिला न्याय मिळवून देणारच असा निर्धार काँग्रेसने केला आहे.\nबिहारमध्ये सत्ताधारी संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुशांतचा मुद्दा लावून धरला आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनीही याच मुद्द्यावरुन महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केले आहे. यातच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षाने बिहारची जबाबदारी सोपवल्याने सुशांतचा मुद्दा केंद्रस्थानी राहणार हे स्पष्ट झाले आहे. बिहारमधील राजकीय पक्ष हे सुशांतला बिहारचा मुलगा असे म्हणून जनभावनेला हात घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.\nरियाचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने ती सध्या भायखळा कारागृहात आहे. दरम्यान, रियाच्या जामिनासाठी कोणतीही घाई नसल्याचे विधान तिचे वकील सतिश मानेशिंदे यांनी केले आहे. 'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीकडून काही कलाकारांना या प्रकरणी चौकशीसाठी लवकरच बोलावण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nरियावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) कलम 8 (सी), 20 (बी), 28 आणि 29 नुसार ड्रग्जचे खरेदी, सेवन, बाळगणे आदी आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत. रिया ही ड्रग्ज रॅकेटची सक्रिय सदस्य असून, तिने अमली पदार्थांचे सेवन केले आहे आणि ती यातील आर्थिक व्यवहारांमध्येही सहभागी होता, असे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराजकीय चर्चा करणे गुन्हा आहे का संजय राऊत यांचा सवाल\nमुंबई : दोन राजकीय नेते भेटल्यावर त्यांनी राजकीय चर्चा करणे हा गुन्हा आहे काय, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. देवेंद्र फडणवीस...\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nभाजपचे तोंड काळे होण्याची सुरुवात : सचिन सावंत\nमुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील व्हिसेरा तपासणीच्या अहवालाचे निष्कर्ष एम्सच्या तज्ज्ञांनी सीबीआयकडे सोपवले आहेत. सुशांतचा खून झाला...\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nउपगृह कर्मचाऱ्यांनी काय आकाशात उडत यायचे का ठाकरे सरकारला यांनी केला सवाल\nमुंबई : अनलॉक 5 सुरू होणार आहेत. उपगृहात काम करणाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय केली आहे, की त्यांनी आकाशात उडत यायचे असा सवाल मनसेचे नेते संदीप...\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nराऊत - फडणवीसांमधली भेट राजकीयच; चंद्रकांत दादांचा दावा\nमुंबई : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची नुकतीच झालेली भेट ही राजकीयच होती, असा ठाम दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे....\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nफूट नव्हे तर 'त्या' दोन्ही राजांच्या स्वभावाच्या ठिणग्या : शिवसेनेने सुनावले\nमुंबई : मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळ्याच समाजांचे आरक्षण रद्द करा, असे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ठणकावले आहे. त्याच वेळी...\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nमुंबई mumbai अभिनेता सिंह सीबीआय बलात्कार भाजप नारायण राणे narayan rane पत्रकार आमदार नितेश राणे nitesh rane अमित शहा amit shah nitesh rane september sections काँग्रेस indian national congress महाराष्ट्र maharashtra देवेंद्र फडणवीस devendra fadnavis\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/tag/yakub-memon/page/2/", "date_download": "2020-09-29T10:36:48Z", "digest": "sha1:3DGMILAWWAZQTICZDBJKXH2SFYX5F6ZK", "length": 8301, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "yakub-memon Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about yakub-memon | Page 2, Yakub-memon | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nबॉम्बस्फोट खटल्यात फाशी होणारा याकूब एकमेव गुन्हेगार...\nयाकूब मेमनच्या निर्णयाचे करवीरनगरीत स्वागत...\n..आणि याकूबची शेवटची इच्छा पूर्ण करण्यात आली...\nयाकुब मेमनचा पुन्हा राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज...\nयाकुब मेमनचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनीही फेटाळला...\nयाकुब मेमनचा दयेचा अर्ज राज्यपालांनी फेटाळला...\nयाकुब मेमनला उद्याच फाशी, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली...\nयाकुबला फाशीच्या मागणीवरून राज्यातील सत्ताधारी आक्रमक, विधानभवनात आंदोलन...\nयाकूबची याचिका सरन्यायाधीशांकडे वर्ग...\nयाकूबच्या फाशीसाठी कायदेशीर आघाडय़ांवर धावपळ...\nयाकूब मेमनच्या याचिकेवर निकाल नाही; युक्तिवाद सुरूच...\nफाशीच्या वॉरंटविरोधातील याकुब मेमनच्या याचिकेवर मंगळवारी निकाल...\nCorona Effect: पहिल्य��ंदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n...त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख होतं -जयंत पाटीलX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Let-s-fight-with-confidence-now-with-Corona-Yashendra-Kshirsagar-Zilla-Parishad-Satara.html", "date_download": "2020-09-29T11:13:19Z", "digest": "sha1:M5VVHC66SI7YEVIWI2WEM3AC5ETKQPZ4", "length": 24707, "nlines": 88, "source_domain": "www.sthairya.com", "title": "आत्मविश्वासाने लढू या, आता कोरोना संगे : यशेंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषद ,सातारा", "raw_content": "\nआत्मविश्वासाने लढू या, आता कोरोना संगे : यशेंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषद ,सातारा\nस्थैर्य, सातारा, दि. ०३ : सप्टेंबर 2020 आता उजाडला आहे. हे विचारमंथन लिहीत असताना सध्या महाराष्ट्रात तब्बल 5 लाख 70 हजार पेक्षा जास्त रुग्ण पूर्णतः बरे झाले आहेत. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचा दर 72 टक्क्यांवर पोहोचला आहे.भारताचा बरे होण्याचा दर 77 टक्क्यांहून अधिक गेला आहे, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे.भारतात 28 लाख जण बरे झाले आहेत.आपल्या सातारा जिल्ह्यात जवळपास 8 हजार रुग्ण बरे झाले आहेत.\nजिल्हाधिकारी शेखर सिंह, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांचे काटेकोर नियोजन आणि मार्गदर्शनाखाली आपण काम करीत आहोत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ये यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे आहे. ज्या महानगरीची संपूर्ण महाराष्ट्राला काळजी वाटते त्या मुंबईने कोरोना मुक्तीचा दर छान आहे. सर्व कोरोना योद्ध्यांचे अभिनंदन. तसेच; साथ देणाऱ्या नागरिकांचे देखील अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. मात्र; आता चौफेर जागृती महत्त्वाची आहे. केवळ प्रशासनाचे प्रयत्न नव्हे; तर नागरिकांनी देखील स्वतःच्या कुटुंबाची, पर्यायाने समाजाची काळजी घेणे गरजेचे आहे. आता सप्टेंबर 2020 हा महिना उजाडला आहे. गौरी-गणपतीचा सण होऊन गेला आहे. जनजीवन पूर्ववत झाले आहे. अजूनही जिम, शाळा-कॉलेज, सिनेमा थिएटर्स बंद आहेत. कदाचित हे सर्व सुद्धा पुढील महिन्यात सुरू होईल. आपण आता सर्वांगीन सावधानता बाळगण्याचे दिवस आले आहेत. केवळ औषधी उपचार नव्हे; तर आयुर्वेदिक उपचार, होमिओपॅथिक उपचार सरकारने सुचवले आहेत. ते काटेकोरपणे अवलंब करणे आणि जबाबदारीने अवलंबणे गरजेचे आहे. कोणत्याही साथीच्या बाबतीत जी गोष्ट घडते, तीच कोरोनाच्या बाबतीत देखील घडत आहे. अधून मधून आकडे कमी होतात, जास्त होतात.\nपरंतु नागरिकांनी अजिबात विचलित होऊ नये, असे नम्र आवाहन करावेसे वाटते. सौम्य लक्षणे असणाऱ्या आणि लक्षणे नसणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांनी घरच्या घरीच बरे होण्याबाबत शासनाने सविस्तर मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. घरी बरे होणे सुद्धा आता सोपे झाले आहे. घरी पूर्णतः काळजी घेतली तर आपण मुक्त होऊ शकतो. अशी शेकडो उदाहरणे आता पुढे येत आहेत. मास्क वापरणे, हात धुणे, सामाजिक अंतर बाळगणे; यासोबतच घरगुती आयुर्वेदिक पारंपरिक उपाय केले पाहिजेत. आयुर्वेदिक काढा, चवनप्राश, आर्सेनिक अल्बम थर्टी गोळ्या, संशमनी वटी गोळ्या, हळद टाकून गरम पाण्याच्या गुळण्या करणे, हळद टाकून गरम दूध पिणे म्हणजेच गोल्डन वॉटर आणि गोल्डन मिल्कचा अवलंब करणे ,तसेच; खोबरेल तेल, तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल दोन वेळा नाकपुड्यामध्ये लावणे तसेच यापैकी कोणतीही तेल एक चमचा तोंडात घेऊन दोन मिनिटे तोंडामध्ये ठेवणे त्यानंतर बाहेर फेकणे आणि त्यानंतर गरम पाण्याच्या गुळण्या करणे रोज अर्धा तास ध्यानधारणा प्राणायाम योगासने करणे असे उपाय केले पाहिजेत. बाहेरची खाणे पूर्णतः बंद करायला हवे घरातला पौष्टिक गरम ताजा आहार घेणे गरजेचे आहे.\nसार्वजनिक जीवन बहुतांशी चालू झाले आहे. प्रशासन काटेकोर प्रयत्न करीत आहे. बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी, तसेच; बाहेरून घरी जाणाऱ्या नागरिकांनी, खरेदी करणाऱ्या नागरिकांनी, कार्यालयातून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अशा सर्व जणांनी आपापल्या जबाबदाऱ्या ओळखणे अत्यंत गरजेचे बनले आहे. कोरोना विषाणूचा आपण सर्वजण प्राणपणाने मुकाबला करीत आहोत. तथापि, आता अनेक व्यवहार, अनेक कार्यालये सुरू झाली आहेत. लोकांचा वावर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आपण काटेकोरपणे नियम पाळले पाहिजेत. प्रशासनाने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जनतेपर्यंत पोहोचवल्या आहेत. अगदी आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी उपायांना सुद्धा मान्यता देण्यात आली आहे. घरगुती काळजी सुद्धा आपण घेऊ शकतो. याबाबत \"वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक\" अशा तिन्ही पातळीवर काम करणे आणि खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे. संकट पूर्णपणे टळले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. अजूनही रुग्णांची संख्या कमी होणे गरजेचे आहे. कारण सर्व व्यवहार बऱ्यापैकी सुरू झाल्यामुळे सगळेजण एकत्र येणे, एकमेकांना भेटणे साहजिक आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच घटकांनी सामाजिक अंतर राखून आपली जबाबदारी ओळखून राष्ट्रीय कर्तव्य समजून काळजी घेतली पाहिजे. शासकीय कार्यालय, खाजगी कार्यालय सुरू झाली आहेत. विशिष्ट अटी घालून सरकारने मान्यता दिली आहे. याचा विचार करता आता प्रशासनाला बळ देण्यासाठी नागरिकांनी स्वतः दक्ष राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे नम्रपणे नागरिकांना सुचवावेसे वाटते. प्रशासन आपले काम आणि खबरदारी पहिल्या प्रमाणेच घेत आहे. परंतु नागरिकांची साथ मिळाली तर; आपण लवकरात लवकर यश मिळवू, यात कोणतीही शंका नाही. विषाणू प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर वेळोवेळी शासन महत्त्वाचे निर्णय घेत आहे. अशा सूचनांचे पालन केले तर किती वैयक्तिक आणि सामाजिक फायदा होतो हे सर्व नागरिक, कर्मचारी यांना चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. वेळोवेळीच्या परिस्थितीनुसार शासन-प्रशासन संकटावर मात करण्याच्या दृष्टीने वेगवेगळे नियम निर्गमित करीत आहे. त्याचे पालन करणे गरजेचे आहे. कारण हे नियम अखेर सर्वांच्याच आणि एकंदरीत समाजाच्या दृष्टीने अत्यंत हितकारक असतात. काळजी घेत-घेत सहजपणे जगणे आता जमले पाहिजे. भीती आणि दहशत याच्या पलीकडे जाऊन आपली जबाबदारी ओळखली आणि खबरदारी घेण्यात सहजपणा आला तर संकट हळूहळू क्षीण होत जाते. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक उपाय सुद्धा अवलंबले पाहिजेत. अनेक सामाजिक संस्था, शासकीय संस्था, आयुर्वेद व्यासपीठ सारखे जागरूक मंच खूप सुंदर प्रयत्न करीत आहेत. जागृती होत आहे. \"आर्सेनिक अल्बम 30\" गोळ्यांचे वाटप व्यापक प्रमाणावर झाले आहे. अलीकडेच एका महत्त्वाच्या आदेशानुसार शासनाने कर्मचारी, अधिकारी तसेच कार्यालयात भेट देणाऱ्या नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याचे निर्देश दिले आहेत. संबंधित सर्वांनी या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे. शासनाने नुकत्याच दिलेल्या निर्देशानुसार सविस्तर नियमावली तयार केली आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कार्यालयात आल्यावर काय खबरदारी घ्यावी, तसेच नागरिकांनी कार्यालयात आल्यावर काय काळजी घ्यावी याबाबत सविस्तरपणे शासनाने नियम पाठविले आहेत. त्यानुसार कर्मचारी तसेच नागरिकांनी कार्यालयात येते वेळी थर्मल स्कॅनरवर तापमान पहावे आणि खात्री करावी. कार्यालयाला भेट देणारे अभ्यागतांना मास्क वापरणे अनिवार्य आहे. तसेच कर्मचारी, अधिकाऱ्यांना देखील पूर्णवेळ मास्क वापरणे अनिवार्य आहे. कार्यालयातील खिडक्या उघड्या ठेवाव्यात. शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल धरावा. वारंवार ज्यांना स्पर्श केला जातो अशा वस्तू तसेच पृष्ठभाग यांची स्वच्छता व्यवस्थित ठेवावी. कार्यालयात माहितीसाठी माहितीपत्रक लावावे. कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे वैयक्तिक स्वच्छता सांभाळावी. दर दोन तासांनी, तसेच; स्वच्छतागृह वापरल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुवावेत. कर्मचाऱ्यांनी एकत्र थांबू नये. तीन फूट अंतर पाळावे. दर दोन तासांनी हात धुवावेत. कार्यालयातील वस्तू निर्जंतुक कराव्यात. दिवसातून 2 वेळा सर्व वस्तू स्वच्छ कराव्यात. हवा खेळती राहणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व खिडक्या उघड्या ठेवाव्यात. कार्यालयात कमीतकमी लोक कसे भेट देतील, याची काळजी घ्यावी. एकत्र बैठका घेणे टाळून व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधावा. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सातत्याने स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. कमीत कमी अभ्यागतांना कार्यालयात प्रवेश देण्यात यावा, असे देखील आदेशात म्हटले आहे. कर्मचाऱ्यांपैकी कोणास विषाणूची लागण झाल्यास काय करावे याबद्दल देखील सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. अशा सर्वच सूचनांचे कर्मचारी, अधिकारी आणि कार्यालयाला भेट देणार्या अभ्यागत यांनी काटेकोरपणे पालन करावे. वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छता आणि नियम काटेकोरपणे पाळल्यास या संकटावर मात करता येणे सहज शक्य आहे. सामूहिक प्रयत्न हाच अशा संकटावरील मात करण्��ाचा प्रभावी उपाय असतो. कोणी एक व्यक्ती किंवा केवळ शासन किंवा केवळ प्रशासन अशावेळी संपूर्णपणे यश मिळवू शकत नाही. सामाजिक आधार गरजेचा असतो. रुग्ण संख्या जरी वाढत असली तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही सातारा जिल्ह्यात खूप चांगले आहे. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा ताई असे सर्वच घटक रात्रंदिवस जीवावर उदार होऊन समाजासाठी झटत आहेत. शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर काटेकोर नियोजन केले जात आहे. सर्वांनी एकत्र मिळून नियम पाळले आणि संयम ठेवला तर आपण या संकटावर मात करणार आहोत, हे निश्चित आहे.... अजून थोडी महिने लागतील, परंतु आपण व्याकूळ होऊन उपयोग नाही. टेस्टची संख्या वाढल्यामुळे रुग्णांची संख्या जास्त दिसत आहे. याचा विचार करावा आणि सकारात्मक रहावे..\nकोरोना मुक्तीचे छान गाणे\nहस्तांदोलन, नको रे बाबा\nनमस्ते, आपलं छान बाबा\nस्वतःच्या प्रयत्नात, सुरक्षा पहा\nआता पाहुण्यांना, बोलवायला नको\nआता पाहुण्यांकडे, जाणे नको\nलग्न करू , थोडक्यात छान\nनको गर्दी, स्वच्छता महान\nखोकताना, शिंकताना रुमाल वापरा\nगर्दी टाळा, धीर धरा\nघरात शिजवलेले खा, दोन घास\nखोबरेल,तिळाचे,मोहरीचे तेल-- नियमित वापरा,करोना फेल..\nहळदीचे दूध, हळदीचे पाणी\nकोरोना मुक्तीची, छान छान गाणी\nलिंबू ,संत्री, खा पेरू\nपळून जाईल, क्षणात करोना\nसकारात्मक चर्चा, नेहमी करा\nमुक्तीचा ध्यास- मनात धरा\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांना मारहाण\nबारामतीच्या धर्तीवर फलटण बंद करा; व्यापार्यांची मागणी\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तप��सून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A9%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-09-29T10:36:08Z", "digest": "sha1:JX3UWGZL43SE5XEJO7OT3B3VSXFBQ53G", "length": 7936, "nlines": 247, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स. १७३६ मधील जन्म\nसांगकाम्या: 70 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q6644754\nसांगकाम्याने वाढविले: ckb:پۆل:لەدایکبووانی ١٧٣٦\nसांगकाम्याने वाढविले: hif:Category:1736 janam\nसांगकाम्याने वाढविले: jv:Kategori:Lair 1736\nसांगकाम्याने वाढविले: te:వర్గం:1736 జననాలు\nसांगकाम्याने वाढविले: la:Categoria:Nati 1736\nनवीन पान: * वर्ग:इ.स. १७३६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/46733", "date_download": "2020-09-29T11:38:32Z", "digest": "sha1:Z4PP6LR3UJBNE4GZGIHO62WZWNVJ3KNV", "length": 26358, "nlines": 266, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अॅन्ड दे लिव्हड हॅपिली एव्हर आफ्टर (शतशब्दकथा) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अॅन्ड दे लिव्हड हॅपिली एव्हर आफ्टर (शतशब्दकथा)\nअॅन्ड दे लिव्हड हॅपिली एव्हर आफ्टर (शतशब्दकथा)\nऍन्ड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर..\nह्या वाक्यापाशी संपते \"त्यांची\" कहाणी.\nसुरुवातीला होता दोघांच्याही घरुन विरोध.\nघरात लग्नाची बहिण आहे, समाज काय म्हणेल\n\"हाच तुझा निर्णय असेल तर आईबाप मेले समज\"\nइतपर्यंत विरोध करुन पाहिला दोघांच्याही घरच्यांनी\nपण ही दोघे ठाम होती स्वत:च्या निर्णयावर.\nतडजोडीशिवाय आयुष्य नाही हे त्यांनाही माहित होतं पण,\nआयुष्यभर् मुखवटा चढवून नात्याला फसवत जगण्यासारखं दुसरं दु:खं नाही हे ही पटलं होतं.\nइन्डीविज्युअल म्हणून चांगले असलो तरी एकमेकांना कॉम्पॅटिबल नाही हे लक्षात आलं,\nतेव्हा निभावून् नेण्याचं नाटक करायचं नाकारत ते वेळीच वेगळे झाले\nऍन्ड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर..\nह्या वाक्यापाशी संपते \"त्यांची\" कहाणी.\nकविता, पुन्हा एकदा हात\nकविता, पुन्हा एकदा हात फिरवणार का कथेवरून तुला काय मांडायचंय हे स्पष्ट होत नाहीये...\nकवीन , खूप सुंदर कलाटणी\nकवीन , खूप सुंदर कलाटणी वाचणाऱ्याच्या आकलनशक्तीला घ्यायला लावली आहेस.\n''....आणि नंतर ते सुखाने राहू लागले'' हा शेवट इथे विरोध साहून प्रेमात पडून लग्न केलेल्यांच्या कथेचा नाही , तर विरोध साहून स्वत:शी प्रामाणिक राहून विभक्त होणाऱ्या जोडप्याचा आहे.\nकवे, थोडं धूसरच वाटतंय. मंजू\nकवे, थोडं धूसरच वाटतंय. मंजू म्हणतेय तसं अचूक वाचायला मजा येईल.\nमंजे, आता बघ. भारती ताई,\nभारती ताई, तुम्ही अचूक ओळखलत.\nप्रगल्भ व्यक्तीमत्वाच्या दोघांची एक अनोखी कहाणी\nसुरुवातीला होता दोघांच्याही घरुन विरोध.>> हे वाक्य वाचल्यावर 'पुढे विरोध मावळला असेल' अशी वाचकांची धारणा होते, नंतर तिला पुष्टीही मिळते. इतका टोकाचा विरोध असल्यामुळे हा प्रेमविवाह असणार हे गृहितक वाचक आपोआप मांडतात. पण <<एकमेकांना कॉम्पॅटिबल नाही हे लक्षात आ>> हे वाक्य वाचून असं मनात येतं की, अरे इतके समजूतदार आहेत दोघे तर आपण एकमेकांना पूरक नाही हे आधीच कसे नाही कळले यांना\n'परस्परसमजुतीने लग्नाआधीच वेगळे होणे' या संकल्पनेवर आधारीत कथा आहे हे पोचतंय, पण मधल्या साखळ्या व्यवस्थित गुंफल्या गेल्या नाहीयेत असं मला वाटतं.\nइतके समजूतदार आहेत दोघे तर\nइतके समजूतदार आहेत दोघे तर आपण एकमेकांना पूरक नाही हे आधीच कसे नाही कळले यांना\nआणि जर त्यांचे एकमेकांवर खरेच प्रेम होते तर ते विभक्त झाल्यावर हॅपिली कसे राहू शकणार ती जखम तर रहाणारच ना ती जखम तर रहाणारच ना जखम भरून येईल पण तिचा व्रण तरी उरणारच ना\nजल्ला अंडरस्टॅण्डिंगमधे घोटाला झाला.\nमला रसग्रहण करायचे नाही , पण\nमला रसग्रहण करायचे नाही , पण काही जोडपी वेगळे झाल्यानंतर जे काही सुख्,समाधान ,मोकळेपण अनुभवतात ,ती जी काही to be at peace ची भावना असते ती मात्र खुप खरी असते. लोकांना उगीचच वाटते दु:खी असतील म्हणुन.\nभारतीताई >>> + १००\nमंजूडी, 'परस्परसमजुतीने लग्नाआधीच वेगळे होणे' ही नाही, तर 'लग्नानंतर \"इन्डीविज्युअल म्हणून चांगले असलो तरी एकमेकांना कॉम्पॅटिबल नाही\" हे उमगून परस्परसमजुतीने घटस्फोट' ही संकल्पना ठेवून वाचून बघ\n\"सुरुवातीला होता दोघांच्याही घरुन विरोध.. \" हा प्रेमाला वा लग्नाला नाही, तर घटस्फोटाला.......\nयेस.. ओवीने म्हटल्याप्रमाणे वाचली की खरच व्यवस्थीत पोहचते\nयेस.. ओवीने म्हटल्याप्रमाणे वाचली की खरच व्यवस्थीत पोहचते + ��� आवडली\nपरस्परसमजुतीने घटस्फोट>>> ओह..... ओके हे पटतंय, आणि त्या दृष्टीने कथा वाचल्यावर अडखळायला होत नाहीये.\nयेस्स. ओवीने बरोब्बर पकडलय.\n सगळ्यांना घरातल्यांच्या विरोधाचे कारण एकच वाटतेय का घटस्फोटाला पण असू शकतोच नां 'टोकाचा' विरोध.... आणि \"घरात लग्नाची बहिण आहे, समाज काय म्हणेल घटस्फोटाला पण असू शकतोच नां 'टोकाचा' विरोध.... आणि \"घरात लग्नाची बहिण आहे, समाज काय म्हणेल\n\"आयुष्यभर् मुखवटा चढवून नात्याला फसवत जगण्यासारखं दुसरं दु:खं नाही हे ही पटलं होतं.\"\n\"तेव्हा निभावून् नेण्याचं नाटक करायचं नाकारत ते वेळीच वेगळे झाले \" >>>> ही वाक्ये काही वेगळं सुचवतात नां\nआणि त्या नात्याच्या घुसमटीतून मोकळे झाले घटस्फोट घेऊन, म्हणून तर मग \"ऍन्ड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर.. \"\nनंदिनी ने एडिटल्याने ह्या पोस्टची हवाच गेलीये..... पण राहूदेत आता\nपरत एकदा, मस्तच कविता\nधन्यवाद मनापासून arc, ओवी\narc, ओवी बरोबर पकडलयत काय म्हणायचय ते.\nआता बदल केल्यामुळे थोडी थेट झालेय कदाचित त्यामुळे पंच कमी झालाय पण त्यामुळे काय म्हणायचय ते पोहोचतय जास्त पटकन कदाचित.\n प्रामाणिक मत नाही दिलत (निदान मी ज्यांना आणि मला ज्या ओळखतात त्यांनी तरी) तर वाईट वाटेल मला.\n इतके समजूतदार आहेत दोघे तर आपण एकमेकांना पूरक नाही हे आधीच कसे नाही कळले यांना>>>नाही समजत कधी कधी. कधी प्रायॉरिटीज बदलतात. कधी अजून काही गोष्टी मधे येतात. आधी छोट्या वाटणार्या गोष्टी नंतर मोठ्या होतात. कधी आपापले आनंद शोधताना कॉमन छेदून जाणारी वर्तुळं कमी होत जातात आणि अंतर वाढत जातं. दोन समजुतदार माणसांनाही ते कॉम्पॅटिबल नाहीत हे चोवीस तास एकत्र रहायला लागल्यावर कळू शकतं, वेगळं व्हावसं वाटू शकतं. आणि घटस्फोट हा तितकाही वाईट नसतोप्रत्येक वेळी\nमाधव, जखम होणं/ व्रण रहाणं हे तर असणारच. माणूस जातो तेव्हा बाकीचे समजावतात राहिलेल्याला की दैवा ओउढे काय चालतं का कोणाचं काळ हेच औषध आहे. तसच हे. नातं टिकवण्याने अधीक घुसमट होतेय असं वाटून ती दोघे वेगळी झाली असतील तर ते जखम चिघळण्या आधी केलेले उपाय असू शकतील.\nदे लिव्ह्ड हॅपिली ... ह्या वाक्या पाशी संपते \"त्यांची\" कहाणी >> मधे \"त्यांची\" कहाणी तिथेच संपतेय. ह्यापुढे जे काही तयार होईल, त्यांच्या पुढील आयुष्यात ती \"त्यांची\" एकत्रीत कहाणी नसेल. ती तिची आणि त्याची वेगळी कहाणी असेल. आत्ता तरी नात्यांमधली घुसमट थांबवून स्वतःशी प्रामाणिक राहून त्यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेऊन \"दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर..\" असा स्टॅन्ड घेत \"त्यांची\" कहाणी संपवलेय.\nकविन एवढ्या छान कथेसाठी\nकविन एवढ्या छान कथेसाठी एवढ्या स्पष्टीकरणाची गरज नव्हती गं खरंतर. असो.\n इतके समजूतदार आहेत दोघे\n इतके समजूतदार आहेत दोघे तर आपण एकमेकांना पूरक नाही हे आधीच कसे नाही कळले यांना>>> आता दृष्टीकोन बदलल्यामुळे माझं हे निरीक्षण व्हॅलिड नाही\nतो पूर्ण प्रतिसादच आता इन्व्हॅलिड आहे\nजखम तर रहाणारच ना>> अगदी\nजखम तर रहाणारच ना>> अगदी आयुष्य भरासाठी\nकविता, तू म्हणते आहेस ते\nकविता, तू म्हणते आहेस ते पटतय.\nपण 'अॅन्ड दे लिव्हड हॅपिली एव्हर आफ्टर' याचा अर्थ माझ्या डोक्यात 'आणि पुढे त्यांनी सुखाने संसार केला' असाच आहे. त्यामुळे तुझे म्हणणे पचायला थोडे जड जातय.\nनाही नाही, हे असंच छान\nनाही नाही, हे असंच छान वाटतंय.. अचुक शेवट नको गोष्ट वाचल्यासारखं होईल. फार उत्तम जमलेय\nकवे, त्रयस्थाच्या नजरेतून तू\nकवे, त्रयस्थाच्या नजरेतून तू म्हणतेयस ते पटतंय. पण 'त्या' दोघांच्या मनातलं द्वंद्व हे भावनिक आणि व्यावहारिक पातळीवर असं दोन विरुद्ध दिशेने चालू असेल. भावना, जीव गुंतल्यामुळे असं सहजासहजी फक्त व्यवहार समोर ठेवून सगळं तोडून टाकणं सोपं जाणार नाही. व्यावहारिक जीवन, लौकिकदृष्ट्या वेगवेगळे संसार यशस्वी होतीलही कारण त्यात डिफरन्सेस नसतील (नव्या संसारातही डिफरन्सेस असणारच पण ते जुगारात फेकलेल्या फाश्यांप्रमाणे जसं दान पडेल तसे स्वीकारलेले असतील) पण कुठेतरी काळजाचा एक छोटासा तुकडा एकमेकांजवळ मागे राहून गेलेला असेल.\n\"म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वीवेळ\nप्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ\nप्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं\nप्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं\" - कुसुमाग्रज\nअजून एक असंही वाटून गेलं, की इतकं प्रेम होतं तर आपली मानलेली व्यक्ती जशी आहे तशी स्विकारता येत नाही का एकमेकांच्या छोट्या मोठ्या चुका माफ करता येत नाहीत का एकमेकांच्या छोट्या मोठ्या चुका माफ करता येत नाहीत का परफेक्ट मॅच कुणीच नसतं पण परस्परांतील प्रेम हे सगळ्यात मोठं ठरलं पाहिजे.\n\"शब्दांच्या या धुक्यामधे अडकुनकोस\nबुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस\nउधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं\nप्रेम कर भिल���लासा्रखं बाणावरती खोचलेलं...\" - कुसुमाग्रज\nपुर्णपणे भिन्न व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीही निव्वळ प्रेमापोटी आपापली इन्डिविज्युआलिटी राखूनही अश्या दूध साखरेसारख्या एकमेकांत मिसळून गेलेल्या दिसतात की त्यांना कुणी वेगळं करु शकत नाही.\nमेघापर्यंत पोहोचलेलं\" - कुसुमाग्रज\nअपवाद........जिथे माणुसकी सातत्याने सोडली जातेय, गुन्हेगारी प्रवृत्ती आढळतेय, इजा केली जातेय, आदरच राहिला नाहिये.\nबर्याचश्या ह्याच सिच्युएशनवर आधारीत हा लेख आठवला..\nआधी मलाही समजलीच नाही कथा मग\nआधी मलाही समजलीच नाही कथा मग भारतीताइंचा प्रतिसाद वचून परत वाचली आणी नीट समजली.\nसगळ्याच प्रतिसादकांचे मनापासून आभार\nछानच. आवडली. वाचताना कुठेही\nछानच. आवडली. वाचताना कुठेही गोंधळ उडाला नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/08/Osmanabad-police-crime-news_8.html", "date_download": "2020-09-29T11:49:42Z", "digest": "sha1:YVQ3MKCFA7PSZ5R3XQITXZV3M3URIUIP", "length": 9717, "nlines": 65, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "मनाई आदेश झुगारुन मंदीर प्रवेश करणाऱ्या दोघांवर 2 गुन्हे दाखल - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / मनाई आदेश झुगारुन मंदीर प्रवेश करणाऱ्या दोघांवर 2 गुन्हे दाखल\nमनाई आदेश झुगारुन मंदीर प्रवेश करणाऱ्या दोघांवर 2 गुन्हे दाखल\nतुळजापूर: कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने श्री. तुळजाभवानी मंदीर संस्थान ट्रस्ट, तुळजापूर या मंदीरात विनापरवाना प्रवेश करण्यास मनाई आहे. या मनाई आदेशांचे उल्लंघन करुन 1) सदानंद शंकर राव, रा. उडपी हॉटेल, तुळजापूर यांनी दि. 08.05.2020 रोजी सकाळी 09.00 वा. सु. तर 2) प्रशांत राम गुंडाळे, रा. तांबरी विभाग, उस्मानाबाद यांनी दि. 05.06.2020 रोजी 13.30 वा. सु. नियमबाह्य रितीने मंदीर प्रवेश केला.\nअशा मजकुराच्या तुळजापूर मंदीर पोलीस चौकी येथील सपोनि- ज्ञानेश्वर कांबळे व पोउपनि- अशोक पिंपळे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269 अन्वये 2 स्वतंत्र गुन्हे पो.ठा. तुळजापूर येथे दि. 07.08.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.\nस्थानिक गुन्हे शाखा: पो.ठा. उमरगा गु.र.क्र. 364 / 2019 या बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण प्रकरणातील आरोपी- नितीन चंद्रकांत कुकूर्डे, वय 26 वर्षे, रा. कुन्हाळी, ता. उमरगा हा मागील एक वर्षापासुन पोलीसांना पाहिजे होता. स्था.गु.शा. च्या पोहेकॉ- रोकडे, पोकॉ- बलदेव ठाकूर, पांडुरंग सावंत यांच्या पथकाने त्यास दि. 08.08.2020 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेउन पुढील कार्यवाहीस्तव पो.ठा. उमरगा च्या ताब्यात दिले आहे.\nनाकाबंदी दरम्यान 232 कारवाया- 53,500 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त\nउस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 07.08.2020 रोजी नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 232 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 53,500 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.\nमनाई आदेशांचे उल्लंघन 38 पोलीस कारवायांत 7,600/-रु. दंड वसुल\nउस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 संबंधीच्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीस दलाने दि.07.08.2020 रोजी जिल्हाभरात खालील प्रमाणे दंडात्मक कारवाया केल्या आहेत.\n1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 37 कारवायांत- 7,400/- रु. दंड प्राप्त.\n2)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: 1 कारवाईत 200/-रु. दंड प्राप्त.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/08/osmanabad-police-crime-news_8.html", "date_download": "2020-09-29T09:34:59Z", "digest": "sha1:SXNOSMLWK3TB3H4ADA2OL3OA25LGGTP2", "length": 10060, "nlines": 62, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "उस्मानाबाद जिल्हा : अवैध मद्य विरोधातील मोहिमे दरम्यान 11 छापे - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / उस्मानाबाद जिल्हा : अवैध मद्य विरोधातील मोहिमे दरम्यान 11 छापे\nउस्मानाबाद जिल्हा : अवैध मद्य विरोधातील मोहिमे दरम्यान 11 छापे\nउस्मानाबाद जिल्हा: काल शुक्रवार दि.07.08.2020 रोजी अवैध मद्य विरोधी मोहिमेदरम्यान 11 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात आढळलेला गावठी मद्यार्क निर्मीतीचा 5,250 लि. द्रवपदार्थ जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर 196 लि. गावठी दारु, देशी दारुच्या 331 बाटल्या जप्त करण्यात आल्या. ओतून नष्ट केलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थ व जप्त दारु यांची एकत्रीत किंमत 2,37,652 ₹ आहे. यावरुन संबंधीत पोलीस ठाण्यांत म.दा.का. अंतर्गत 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nपो.ठा. नळदुर्ग: महादेव श्रीपती कांबळे, रा. खानापुर, ता. तुळजापूर हे मौजे खानापुर शिवारातील शेतात 23 लि. गावठी दारु (किं.अं. 1,440/-रु.) बाळगले असतांना आढळले.\nसलीम इस्माईल शेख, रा. बोरगांव (तु.), ता. तुळजापूर हा आपल्या राहत्या घरा जवळ 9 लि. गावठी दारु (किं.अं. 640/-रु.) बाळगला असतांना आढळला.\nसुलोचना महादेव भरगंडे, रा. सलगरा (दि.), ता. तुळजापूर या मौजे सलकरा (दि.) येथे 10 लि. गावठी दारु (किं.अं. 650/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.\nदयानंद पंडीत भोसले, रा. वत्सलानगर, अणदुर, ता. तुळजापूर हा आपल्या राहत्या घरा समोर 10 लि. गावठी दारु (किं.अं. 500/-रु.) बाळगला असतांना आढळला.\nपो.ठा. शिराढोण: 1)रमेश मच्छिंद्र काळे 2)सिंधुबाई नाना काळे 3)लता अरुण काळे, तीघे रा. पारधी पिढी, शिराढोण, ता. कळंब हे तीघे आपापल्या राहत्या घरा समोर एकत्रीत गावठी दारु निर्मीत��चा 1,050 लि. द्रवपदार्थ व 30 लि गावठी दारु. (साहित्यासह एकुण किं.अं. 44,360/-रु.) बाळगले असतांना आढळले.\nपो.ठा. ढोकी: 1)विजयकुमार चंद्रकांत झाडके 2)शिवराज धर्मराज देशमुख, दोघे रा. खंडाळा, ता. लातुर हे दोघे मौजे कोल्हेगाव फाटा येथे कार क्र. एम.एच. 12 सीडी 7319 मधून देशी दारुच्या 317 बाटल्या (किं.अं. 16,484/-रु.) विनापरवाना वाहतुक करत असतांना आढळले.\nपो.ठा. उमरगा: 1)अबु पोमा राठोड 2)किरण रतन चव्हाण 3)मोहन रामा चव्हाण 4)गोपीनाथ रुपला राठोड, चौघे रा. पळसगांव तांडा, ता. उमरगा हे सर्वजन मौजे पळसगांव तांडा येथे गावठी दारु निर्मीतीचा द्रवपदार्थ 21 बॅरल व 100 लि गावठी दारु. (साहित्यासह एकुण किं.अं. 1,71,950/-रु.) बाळगले असतांना आढळले.\nपो.ठा. बेंबळी: सुनिल दशरथ कदम, रा. आंबेवाडी, ता. उस्मानाबाद हा मौजे आंबेवाडी चौकात देशी दारुच्या 14 बाटल्या (किं.अं. 728/-रु.) बाळगला असतांना आढळला.\nपो.ठा. तामलवाडी: राजेंद्र रुद्राप्पा कदम, रा. पिंपळा (खुर्द), ता. तुळजापूर हा आपल्या राहत्या घरा समोर 15 लि. गावठी दारु (किं.अं. 900/-रु.) बाळगला असतांना आढळला.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://health.marathivarsa.com/pregnancy-food-tips-in-marathi/", "date_download": "2020-09-29T10:35:11Z", "digest": "sha1:OJNZAZT6PVNN4DEDXJIUR3CMDOIAICME", "length": 7291, "nlines": 95, "source_domain": "health.marathivarsa.com", "title": "गरोदरपणात आहार | Pregnancy Food Tips In Marathi", "raw_content": "\nमस्त खा, स्वस्थ राहा\n१) जन्माला येणारे मूल आधी आईच्या पोटात वाढत असते. मूल पुढच्या आयुष्यामध्ये निरोगी, सक्षम, कार्यक्षम रहावे यासाठी त्याच्या आईला गरोदर अवस्थेत चांगला आहार दिला पाहिजे. याच काळात या मातांना फळे आणि पोषण द्रव्य युक्त अन्न दिले पाहिजे.\n२) गरोदरपणी गर्भाचे पोषण हे आईच्या अन्नावरच होत असते. त्यामुळे आईने दीडपट आहार घेतला पाहिजे. पण जेवणाच्या वेळी गच्च पोट भरून जेवू नये. दोन घास कमीच खावेत. थोडे थोडे करून ३-४ वेळा खावे.\n३) प्रथिनांसाठी अंडी आणि दूग्धजन्य पदार्थ दिले पाहिजेत. रोज निदान एक कप दूध सकाळी व संध्याकाळी प्यावे.\n४) सामन नावाचा मासा गरोदर महिलेला खायला दिल्यास त्याच्या माध्यमातून ओमेगा-३ हे फॅटी ऍसिड तिला मिळते. त्याचा उपयोग बाळाचा मेंदू आणि डोळे चांगले होण्यासाठी होतो.\n५) कोणत्याही डाळीचे वरण किंवा आमटी जेवणात असावी. मटकी, मूग, हरभरा, चवळी, वाटाणा यापैकी कशालाही मोड आणून त्याची उसळ रोजच्या जेवणात असावी.\n६) भाकरी किंवा पोळी तसेच मेथी, शेपू, करडई, अळू, शेवग्याची पाने, अगस्तीचा पाला, आंबटचुका, पानकोबी, राजगिऱ्याची भाजी, कोथिंबीर अशा प्रकारची कोणतीही पालेभाजी रोज दोन्ही वेळच्या जेवणात पाहिजे.\n७) पेरू, चिकू, केली, सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी अशा प्रकारची फळे रोजच्या जेवणानंतर खावीत. जांभूळ, करवंद, बोरं, आवळा, कवठ ही स्वस्त फळेही आरोग्याच्या दृष्टीने चांगली असतात.\n८) गवार, दोडका, घोसावली, भोपळा अशा प्रकारच्या फळभाज्याही मधून मधून असाव्यात. मुळा, गाजर, बीट, टोमाटो, काकडी वगैरे कच्चे खाणे अधिक चांगले.\n९) दररोज ६ ते ८ ग्लास पाणी (१.५ ते २ लिटर) आवश्यक असते. शरीर नेहमी पाण्याचे संतुलन ठेवत असते.\n← अँडमिट कधी व्हावे\nगरोदरपणात कंबर व पाय दुखणे →\nप्राणायाम करताना घ्यायची काळजी\nप्राणायामचे प्रकार- 6) प्लाविनी\nप्राणायामचे प्रकार- 5) भ्रामरी\nप्राणायामचे प्रकार- 4) भस���त्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.world/s/nmk-upsc-junior-engineers-exam-10948/", "date_download": "2020-09-29T10:52:46Z", "digest": "sha1:3BNENOB3GVDDPLMGI6DH5Z3OOJSQGPJY", "length": 7123, "nlines": 91, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त कनिष्ठ अभियंता सामाईक परीक्षा जाहीर Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त कनिष्ठ अभियंता सामाईक परीक्षा जाहीर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त कनिष्ठ अभियंता सामाईक परीक्षा जाहीर\nभारत सरकारच्या विविध विभागाच्या/ संस्थांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता पदाच्या जागा भरण्यासाठी सप्टेंबर २०१९ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामाईक परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nकनिष्ठ अभियंता सामाईक परीक्षा-२०१९\nकनिष्ठ अभियंता (सिव्हिल), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) आणि कनिष्ठ अभियंता (क्वांटिटी सर्वेइंग & कॉन्ट्रैक्ट) पदाच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी/ डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी २७ किंवा ३० किंवा ३२ वर्षांपर्यंत जास्त नसावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही\nपरीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना १००/- रुपये तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला/ माजी सैनिक उमेदवारांना फीस पूर्णपणे सवलत.\nपरीक्षा – पहिला पेपर २३ ते २७ सप्टेंबर २०१९ दरम्यान तर दुसरा पेपर २९ डिसेंबर २०१९ रोजी संगणक आधारित घेण्यात येईल.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ फेब्रुवारी २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nराष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत विविध पदाच्या एकूण ५७५ जागा\nचंद्रपूर येथे देवा जाधवर यांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://onlinebatami.com/2020/01/10/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A5%85-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9", "date_download": "2020-09-29T09:44:46Z", "digest": "sha1:B4TPW2FSS3XVFNPBDCPMUYNS2KTHIQ6T", "length": 12024, "nlines": 197, "source_domain": "onlinebatami.com", "title": "डाॅ.कविता चौतमोल पुन्हा पनवेलच्या प्रथम नागरिक – ऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल", "raw_content": "\nऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल\nऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल\nडाॅ.कविता चौतमोल पुन्हा पनवेलच्या प्रथम नागरिक\nडाॅ.कविता चौतमोल पुन्हा पनवेलच्या प्रथम नागरिक\nपनवेलमध्ये भाजपाच्या विजयाचा डबल धमाक\nपोटनिवडणूक विजयानंतर महापौर आणि उपमहापौर सुद्धा कमळाचेच\nपनवेल/ प्रतिनिधी:- शुक्रवारी पनवेल महानगर पालिकेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या रुचिता गुरुनाथ लोंढे यांनी दणदणीत विजय संपादन केला. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदी डॉ. कविता चौतमोल यांची फेरनिवड करण्यात आली. तर जगदीश गायकवाड हे उपमहापौरपद झाले. कमळाच्या विजयाचा डबल धमाका कार्यकर्त्यांना अनुभवता आला.\nपक्षीय बळाबल पाहता भाजप उमेदवारांचे पारडे अधिक जड होते, त्यामुळे फक्त निकालाची औपचारिकता शिल्लक होती. शुक्रवारी ४९ विरुद्ध २७ असे मतदान झाले . त्यानुसार पुन्हा एकदा महापौरपदी डॉ. कविता चौतमोल तर उपमहापौर जगदिश गायकवाड यांची वर्णी लागली.\nमाजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत , शहराध्यक्ष जयंत पगडे, सभागृहनेते परेश ठाकूर,जेष्ठ नगरसेविका सिताताई पाटील,जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस अव��नाश कोळी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी घोषणा, ढोलताशा व फटाक्यांच्यागजरात जल्लोष साजरा करण्यात आला. त्यामुळे पनवेलमध्ये सर्वत्र जल्लोषमय वातावरण पहायला मिळाला.\nकावेरीच्या अधिकारी पदाच्या स्वप्नाला आमदार निलेश लंके यांचे पाठबळ\nशिवसेनेचे उपनेते अनिल भैय्या राठोड यांचे निधन\nप्रा. राम शिंदे यांना पितृशोक\nकोरोनाने आणखी एका नवी मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू\n2019 22 विकासाचा वादा अजितदादा\n2019 12 नवी मुंबई विमानतळाच्या बाजुला स्वस्तात घर\n2019 11 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 06 कलरफुल सवलत\n2019 01 महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\n2019 28 कळंबोली ते शिर्डी साई पालखी सोहळा\n2019 02 नाईक महोत्सव 2019\n2019 20 पनवेलमध्ये स्वागत\n2019 13 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 10 फायन्स&रिअल इस्टेट\n2019 10 हार्दिक शुभेच्छा\n2019 10 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 07 विनम्र अभिवादन\n2019 31 चलो पारनेर\n2019 29 पोपटी संमेलन\n2019 23 विनम्र अभिवादन\n2019 04 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 02 आर.के.पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nवऱ्हाडी मंडळींचे सॅनी टायझर मास्कच्या माध्यमातून ‘आदरातिथ्य’\nकोरोनाने आणखी एका नवी मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nरेल्वेच्या भुयारी मार्गावरील हाईटगेज तुटला\nपाडळी रांजणगावकरांचे ऑनलाइन हेलपाटे वाचणार\nप्रियकराबरोबरील आर्थिक हितसंबंधांने केला महिलेचा घात\nअहमदनगरमधील के के रेंज विस्तारीकरणाचे भूसंपादन होणार नाही\nपोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे १०० टक्के भरणार\nखांदा वसाहतीत भारतीय जनता पक्षाची स्वच्छता मोहीम\nकावेरीच्या अधिकारी पदाच्या स्वप्नाला आमदार निलेश लंके यांचे पाठबळ\nसरपंच ठकाराम लंके यांनी मानले निघोजकरांचे आभार\nअल्पवयीन मुलास जबरीने लुटीचा गुन्हा उघडकीस\nपनवेल उपजिल्हा रुग्णालयातील कक्ष सेवकाचा कोरोनाने मृत्यू\nपाडळी रांजणगाव येथील विकासकामांचे लोकार्पण\nज्येष्ठ शिवसैनिक अंकुश कडव यांचे निधन\nआमदार निलेश लंके यांच्यामुळे पारनेरचे भविष्य उज्वल\nवऱ्हाडी मंडळींचे सॅनी टायझर मास्कच्या माध्यमातून ‘आदरातिथ्य’\nदेशात लॉकडाऊन 30 जून पर्यंत वाढला\nपर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाछ\nखुटारी रा .जि. प शाळा सलग दुसऱ्��ांदा ठरली स्कॉलर\nवऱ्हाडी मंडळींचे सॅनी टायझर मास्कच्या माध्यमातून ‘आदरातिथ्य’\nकोरोनाने आणखी एका नवी मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nरेल्वेच्या भुयारी मार्गावरील हाईटगेज तुटला\nपाडळी रांजणगावकरांचे ऑनलाइन हेलपाटे वाचणार\nप्रियकराबरोबरील आर्थिक हितसंबंधांने केला महिलेचा घात\n2019 26 खुटारी रा .जि. प शाळा सलग दुसऱ्यांदा ठरली स्कॉलर\n2019 24 महेश बालदींची ताकत.. पक्षात अन.. जनतेतही\n2019 24 शेकापचा आवाज विधानसभेच्या बाहेर\n2019 21 खासदारांनी केले आमदारकीसाठी मतदान\n2019 20 पनवेल करांना चोवीस तास पाणी देईल\nCopyright © 2020 ऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल . All rights reserved.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/03/02/news-202/", "date_download": "2020-09-29T11:06:49Z", "digest": "sha1:Y4DD5H6TFC5EY7LK4MBESHJF7UXPZP5K", "length": 8923, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारीवर संभ्रम कायम. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\nमहसूलमंत्री थोरात कडाडले; दिला ‘हा’ मोठा इशारा\nत्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिले उत्तर\n‘त्या’ रस्त्याचे श्रेय टक्केवारी पुढार्यांनी घेऊ नये; राष्ट्रवादीचा घणाघात\nअहमदनगरमधील ‘त्या’ खुनांचे गूढ कायम; पोलीस परराज्यात गेले पण …\n‘त्या’ शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; ‘इतके’ पैसे झाले जमा\nHome/Breaking/डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारीवर संभ्रम कायम.\nडॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारीवर संभ्रम कायम.\nअहमदनगर :- नगर लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडल्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, नगर दक्षिणेची जागा ही राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केल्याने या जागेचा तिढा सुटण्याऐवजी आणखी वाढला आहे.\nनगर लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीकडे आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने या मतदारसंघातून राजीव राजळे यांना उमेदवारी दिली होती.\nया जागेवर राष्ट्रवादी उमेदवार देणार असून, तो उमेदवार कोण हे मात्र अद्यापि निश्चित झाले नसले, तरी काँग्रेसकडून या मतदारसंघातून विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ. सुजय विखे हे इच्छुक आहेत.\nराधाकृष्ण विखे यांनी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. राष्ट्रवादी ही जागा विखे यांना सोडल असे वाटत असताना शुक्रवारी ही जागा काँग्रेसला सोडल्याची चर्चा सुरू झाली.\nमात्र ही जागा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केल्याने या जागेचा तिढा सुटण्याऐवजी आणखी वाढला आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\nमहसूलमंत्री थोरात कडाडले; दिला ‘हा’ मोठा इशारा\nत्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिले उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/17/police-raids-on-counterfeiters-millions-of-goods-confiscated/", "date_download": "2020-09-29T09:26:57Z", "digest": "sha1:QN55N27577A2H4TWIYX6QJJFXJNDQ7BG", "length": 10834, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "भेसळखोरांवर पोलिसांची धाड; लाखोंचा माल केला जप्त - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nशेततळ्यात बुडून 13 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू\n ‘ह्या’ तालुक्यात एक दिवशी 73 कोरोना रुग्ण\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nराज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत \nराजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड\nलवकरच होणार अनलॉक 5.0 जाणून घ्या कुठे मिळेल सुट आणि काय असतील नियम व अटी\nHome/Ahmednagar South/भेसळखोरांवर पोलिसांची धाड; लाखोंचा माल केला जप्त\nभेसळखोरांवर पोलिसांची धाड; लाखोंचा माल केला जप्त\nअहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- अन्न पदार्थांमध्ये वाढती भेसळखोरीमुळे मानवी शरीरावर याचा मोठा घातक परिणाम होत असतो. मात्र पैसे कमविण्याच्या उद्देशाने माणुसकी विकलेल्या या भेसळखोरांविरोधात पोलीस प्रशासन आक्रमक झाले आहे.\nराहुरी तालुक्यातील उंबरे येथील मळगंगा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या कंपनीची नगर येथील अन्न औषध प्रशासनाने कसून तपासणी केली.\nयावेळी दुधात भेसळीसाठी वापरली जाणारी 2 लाख 64 हजार चारशे सोळा रुपये किंमतीची 2 हजार 796 किलो व्हे पावडर जप्त करण्यात आली आहे.\nत्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात भेसळ चालू असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. दरम्यान, या धाडीमुळे अनेक भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.\nयाबात समजलेली माहिती अशी कि, उंबरे येथील मिल्क कंपनीत व्हे पावडर साठवून ठेवल्या बाबतची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती.\nया माहितीनुसार एस. पी. शिंदे यांच्या पथकाने कंपनीचे कार्यालय व परिसराची झाडाझडती घेतली. यावेळी कार्यालयात व्हे पावडरच्या 96 व शेतात सोळा गोण्या आढळून आल्या.\nयाबाबत पथकातील अधिकार्यांनी राजेंद्र नामदेव ढोकणे यांना या पावडरबाबत विचारले असता त्यांनी समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही.\nही पावडर दुधात भेसळीसाठी वापरली जात असल्याच्या संशयावरून पथकाने पावडरचे नमुने घेऊन उर्वरित साठा जप्त करून सील केला आहे.\nही पावडर कशासाठी वापरली जात होती मिल्क कंपनीत तिचा साठा कशाकरिता केला जात होता मिल्क कंपनीत तिचा साठा कशाकरिता केला जात होता याबाबतची चौकशी सुरू झाली असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nशेततळ्यात बुडून 13 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू\n ‘ह्या’ तालुक्यात एक दिवशी 73 कोरोना रुग्ण\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिरा��ाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nशेततळ्यात बुडून 13 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू\n ‘ह्या’ तालुक्यात एक दिवशी 73 कोरोना रुग्ण\nतिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ वाचा सविस्तर अपडेट्स\nऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमहानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया\nड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Location_map_%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-09-29T12:14:06Z", "digest": "sha1:HCMHRMYZDGOKN3MPK763OOW6ZBFHCGXD", "length": 4331, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Location map मॅसिडोनिया - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१३ रोजी ०२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/75742", "date_download": "2020-09-29T10:46:17Z", "digest": "sha1:XYRAVXULYEXVHREWCGGDKF323KU2HSSN", "length": 12074, "nlines": 109, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लॉकडाऊनमध्ये मराठी नाटक किंवा नेटक - मोगरा याबद्दल प्रश्न | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लॉकडाऊनमध्ये मराठी नाटक किंवा नेटक - मोगरा याबद्दल प्रश्न\nलॉकडाऊनमध्ये मराठी नाटक किंवा नेटक - मोगरा याबद्दल प्रश्न\nकोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाला, काही काळ गेला आणि हे प्रकरण थोडक्यात आटपणारे ना��ी हे लक्षात आल्यावर गायक, वादक, कवितावाचन, stand up, स्किट करणाऱ्या कलाकारांचे झूम, फेसबुक वगैरेवर कार्यक्रम सुरु झाले. त्यांना एकूणच tv आणि वेबमधील सर्व मनोरंजनाच्या गोष्टींची तगडी स्पर्धा आहेच. अशा झूम किंवा फेसबुकवरच्या कार्यक्रमांच्या जाहिराती पुष्कळ पाहिल्या पण एकही कार्यक्रम बघण्याची फारशी उत्सुकता नव्हती.\nत्यातच लेखक - तेजस रानडे , संकल्पना आणि दिग्दर्शन - हृषीकेश जोशी यांची नेटक उर्फ online live नाटक याची जाहिरात पाहिली. नेटकं \\ नाटकाचे नाव मोगरा. नाटक सादर करणारे ५ कलाकार ( सर्व स्त्रिया ) त्यांच्या त्यांच्या जागी राहून काम करणार आणि प्रेक्षकांना ते online बघता येणार. यात एक विशेष म्हणजे नाटकाचे सादरीकरण एकेक शहरासाठी म्हणूनच असेल, तुम्ही तुमच्या शहरातल्या नेटकाचेच तिकीट काढायचे, ते बघण्यासाठी तुम्हाला online link पाठवली जाणार आहे.\nही कल्पना , नेटक हे नाव आणि हृषीकेश जोशी ( माझ्या अभिरुचीला) आवडतो, ज्याच्याकडून काही अपेक्षा कराव्यात असा वाटतो म्हणून या सर्व प्रकाराबद्दल उत्सुकता आहे. आमच्या शहरात १६ ऑगस्टला हे नेटक दिसणार आहे. कलाकारांपैकी वंदना गुप्ते आणि स्पृहा जोशी माहीत आहेत, इतर ३ बायका माहीत नाहीत. प्रोमो आणि जाहिरातींचे जे विडिओ बघायला मिळाले त्यात लेखक, दिग्दर्शक एका वाक्यापुरतेसुद्धा दिसले नाहीत. ५ कलाकार स्त्रिया फक्त बोलत होत्या, त्यातल्या १,२ उगीच लाडे लाडे प्रकारातल्या वाटल्या.\nया नेटकाबद्दल 'मोगरा ही बाईपणाची कहाणी असून जगण्याकडे सकारात्मकतेने पाहण्याचा एक रंजक प्रयत्न आहे' अशी एका वाक्यात माहिती मिळाली. यात रंजक प्रयत्न हा भाग छान वाटलं तरी बाईपणाची कहाणी वगैरे वाचून, या नावाखाली नाटक सिनेमामध्ये जे जे काही Cliché असतात तेच पुन्हा बघायला लागणार या कल्पनेने पोटात एकदम खड्डा पडला ( बाई असूनसुद्धा). तरी हृषीकेश जोशी असल्याने काहीतरी हटके असेल अशी आशा आहे, तसेच अशा स्वरूपात नाटक करायचे म्हणजे संहितेवर बंधने असतील, तर ते सगळं कसं काय केलंय याची उसुकता असल्याने हे नेटक बघणार आहेच. पण एकूण परीक्षण किंवा तत्सम काही कुठे वाचायला मिळाले नाही.\nमाबोकरांनी कोणी पहिले आहे का, काही अजून माहीती आहे का पहिले असल्यास एकूण review कसा काय \nमाझ्या आतेबहिणीने पाहिलंय. ती\nमाझ्या आतेबहिणीने पाहिलंय. ती तरी म्हणाली की छान झाला प्रयोग. पण सविस्��र रिव्ह्यू विचारते आणि सांगते इथे.\nशनिवारी कुठल्यातरी मला आत्ता\nशनिवारी कुठल्यातरी मला आत्ता आठवत नाही पण ह्रुषिकेश जोशीची मुलाखत झमवरून होती सोनाली, प्रतिमा कुळकर्णी, श्रीरंग गोडबोले वा नी प्रश्न विचारले छान सगळी माहिती सांगितली.......\nधन्यवाद वावे आणि मंजूताई\nधन्यवाद वावे आणि मंजूताई\nमी विचारलं बहिणीला. तिने\nमी विचारलं बहिणीला. तिने कथानकही साधारण सांगितलं, पण तुम्ही बघणार असलात तर उगाच स्पॉइल नको करायला म्हणून नाही सांगत. पण एकंदरीत छान प्रयोग आहे वेगळा आणि चांगलं आहे नाटक नक्कीच.\nपेपरमध्ये स्पृहा जोशीने याबद्दल लिहिलं होतं ते वाचलं. असं नाटक पचनी पडणं थोडं कठीण आहे. आपलं इंटरनेट आणि काम करणाऱ्या कलाकारांचं इंटरनेट दोन्ही पूर्ण वेळ व्यवस्थित चालायला पाहिजे. पेपरमध्ये तीन अभिनेत्री बघितल्या, भार्गवी, स्पृहा आणि वंदना गुप्ते, बाकीच्या दोंघींची नावं कळली नाहीत. हृषीकेश जोशी करतोय म्हणजे चांगलंच असणार.\nअभिषेक बच्चनने या नाटकासाठी हृषीकेशला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. ब्रीदच्या वेळी अभिषेक आणि हृषीकेश यांची मैत्री झाली.\nनाटकासाठी आपण जेव्हडी माणसं जातो तेव्हडी तिकिटं काढतो. ऑनलाईन हे नाटक एका वेळी कितीजण बघू शकतात. त्यावर त्यांनी अंकुश कसा ठेवला आहे की तसं काही नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/raigad-news-marathi/mahesh-nikam-elected-as-bjp-youth-morcha-south-raigad-secretery-30362/", "date_download": "2020-09-29T11:08:51Z", "digest": "sha1:V74M67ZGOSDV6JY4J2HI3RT54VQU6Y33", "length": 9526, "nlines": 156, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "mahesh nikam elected as bjp youth morcha south raigad secretery | भाजप युवा मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हा चिटणीसपदी महेश निकम यांची निवड | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २९, २०२०\nरायगडभाजप युवा मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हा चिटणीसपदी महेश निकम यांची निवड\nपोलादपूर : भारतीय जनता पार्टीच्या(bhartiya janata party) युवा मोर्चाच्या नियुक्ती मंगळवारी झाल्या असून युवा नेते महेश निकम यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या दक्षिण रायगड(south raigad) जिल्हा चिटणीसपदी निवड झाली. तसेच पोलादपूर य��वा मोर्चा तालुका अध्यक्षपदी विकास लाड, शहराध्यक्षपदी जयेश जगताप यांची निवड झाली.\nयावेळी भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा सरचिटणीस बिपिन म्हामुणकर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग,संपर्कप्रमुख बंडू खंडागळे, सोशल मीडियाच्या श्वेता ताडफळे, पोलादपूर तालुका अध्यक्ष प्रसन्न पालांडे, तालुका चिटणीस समीर सुतार, राजू धुमाळ, राजाभाऊ दीक्षित, नितीन घोसाळकर, गणेश गोळे, भाई जगताप, समाधान शेठ, सचिन बुटाला, मनोज मोरे, मुन्ना जाधव, पद्माकर मोरे, पालपिंनकर, कोतवालचे सरपंच गणेश कदम उपस्थित होते.\nरायगडमराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी महाडच्या तहसीलदारांना निवेदन\nरायगडपाणीटंचाई रायगडावर भासणार नाही, छत्रपती संभाजी राजेंनी दिली ग्वाही\nभटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्तमहाड शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, दोघांना श्वानदंश तर हजारोंना धास्ती\nकोरोना अपडेटरायगड जिल्ह्यात ५०२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद, २० जणांचा मृत्यू\nभात शेती संकटातसुतारवाडीत पुन्हा एकदा जोरदार पावसाची हजेरी, पंचक्रोशितील जनजीवन विस्कळीत\nकोरोना अपडेटरायगड जिल्ह्यात आज ७०५ जण झाले कोरोनामुक्त\nप्रविण दरेकरांचा प्रश्नत्या बेघरांना कुणी घर देतयं का घर \nपनवेलमध्ये पोलिसांचे कौतुकमहापालिका किंवा सिडको नाही इथे तर वाहतूक पोलिसांनी केले रस्त्याचे काम\nअधिक मास कमला एकादशीनिमित्त पंढरपूरच्या मंदिरात फुलांची रास, एक टन फुलांनी सजले विठ्ठल रुक्मिणी मंदिर...\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nगॅलरीकिआ, एमजी आणि ह्युंदाई...भारतात येणार आहेत ४ जबरदस्त कार\nसंपादकीयकृषी विधेयकाला विरोध, अकाली दलाचा एनडीएला ‘रामराम’\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nमंगळवार, सप्टेंबर २९, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/supriya-sule/page/4/", "date_download": "2020-09-29T10:37:05Z", "digest": "sha1:2F2YRO34SPSSQOEFBYUXO5F2GFZ33JFV", "length": 3932, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "supriya sule Archives - Page 4 of 10 - Dainik Prabhat", "raw_content": "\n‘आजचा सूर्योदय एक नवा इतिहास रचतोय’\nअजित पवार यांचे राष्ट्रवादीच्या आमदारांना निष्ठेचे मार्गदर्शन\nसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जनतेला मिळालेली सर्वोत्तम भेट -सुप्रिया सुळे\n‘स्वतःची काळजी घ्या’ पत्रकारांच्या सुरक्षेवरून सुप्रिया सुळेंच भावनिक ट्विट\nशरद पवारांच्या राजकीय वारसदाराचा प्रश्न मिटला, सुप्रिया सुळे अभिनंदन..\nपक्ष आणि कुटुंबात फूट – सुप्रिया सुळे\nपालखीमार्गाचे रुंदीकरण तातडीने करा\nनुकसानग्रस्त भागांत पुढाऱ्यांच्या दौऱ्यांचा सपाटा\nरमेश थोरात यांना योग्य न्याय दिला जाईल\n‘वारं फिरलंय, इतिहास घडणार’- सुप्रिया सुळे\nज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला\nएम्सच्या रिपोर्टमुळे भाजपाचे राजकारण करण्याचे षडयंत्र उघड\nमराठा समाजा नंतर आता धनगर समाजाची कोल्हापूरात गोलमेज परिषद\nएस.पी. बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ मिळायला हवं- जगनमोहन रेड्डी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/mumbai/aimim-mp-imtiyaz-jaleel-slams-mns-chief-raj-thackeray-over-masjid-speakers-comment/", "date_download": "2020-09-29T12:09:25Z", "digest": "sha1:QWVIZ43PNCSRWB4FQKB22TDRANQJHCLV", "length": 36698, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "AIMIM MP imtiyaz Jaleel Slams MNS Chief Raj Thackeray Over Mosques Speakers Comment | 'कानाला आता त्रास होतो आहे का?'; मशिदीवरील भोंगे हटविण्यावरुन राज ठाकरेंवर निशाणा | Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nठाण्यात दिवा दिसतो, दिव्यात ठाणे दिसत नाही आमदार प्रमोद पाटील यांचा पालिका अधिकाऱ्यांना सवाल\nराज्य सरकारने नियोजित पद्धतीने सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याचा विचार करावा\nगावदेवी भुमिगत पार्कींगवर स्मार्टसिटी सल्लागार समिती सदस्यांचाच आक्षेप\nफुटपाथला लाल, पिवळा रंग दिला म्हणजे स्मार्टसिटी नाही महापौरांचा अधिकाऱ्यांवर हल्लाबोल, स्मार्टसिटीच्या बैठकीत केली अधिकाऱ्यांची कान उघाडणी\nजैवविविधतेची माहिती नकाशातून मिळणार\nमुंबईत हे काय ‘गुंडाराज’ सुरु आहे कंगनाने पुन्हा केले ठाकरे सरकारला लक्ष्य\n'या लढाईत तू एकटी नाहीस', कंगना राणौतनंतर पायल घोषला मिळाले शर्लिन चोप्राचे समर्थन\n'तर मी त्यांचे फोडेन थोबाड..', घाटी म्ह���णाऱ्यांना उषा नाडकर्णीने सुनावले खडेबोल\n सुशांतचा ‘तो’ व्हिडीओ पाहून युजरवर भडकली अंकिता लोखंडे\nकधी वेटर तर कधी लॉटरी विकायची अभिनेत्री नोरा फतेही, 'Bigg Boss' मध्ये एंट्री करताच बदलले नशीब\nलॉकडाऊनमध्ये लग्न करणाऱ्यांसाठी शंतनूच्या Online शुभमंगलची गोष्ट | SuyashTilak | Shubhmangal Online\n रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणारे पदार्थ\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nआरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कोरोनाची लस कधी येणार; ऑनलाइन पोर्टलवर लसीच्या अपडेट्स मिळणार\n रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणारे पदार्थ\nWorld Heart Day :.... म्हणून आज जागतिक हृदय दिन साजरा केला जातो; जाणून घ्या हृदय विकारांची लक्षणं\nकोरोना संकट काळात आणखी एका विषाणूचा धोका; आयसीएमआरकडून सतर्कतेचा इशारा\nWorld Heart Day : कोरोनाकाळात हृदयाच्या आजारांना दूर ठेवण्यासाठी 'या' ५ टिप्स ठरतील प्रभावी\n१२ राज्यातील विधानसभेच्या ५६ जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा, MP, UPमध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला\nयवतमाळ - ‘जिल्हाधिकारी हटाव’साठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर\nनवरात्रोत्सवात गरबा, दांडिया खेळण्यावर बंदी; गृह विभागाकडून नियमावली जारी\n अवघ्या 36 सेकंदात 11 वर्षीय मुलाने केले तब्बल 20 लाख लंपास, असा मारला थेट बँकेतच डल्ला\nरिया, शोविक चक्रवर्ती लावण्यात आलेले आरोप चुकीचे; फक्त सुशांत ड्रग्ज घ्यायचा; वकील सतीश मानेशिंदेंचा युक्तिवाद\nकल्याण - सविनय कायदेभंग आंदोलन प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांना रेल्वे पोलिसांकडून जामीन मंजूर\nकंगना राणौतच्या कार्यालयावरील पालिकेच्या कारवाई प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी ५ ऑक्टोबरपर्यंत स्थगित\nगेल्या सहा वर्षांत लष्कराला मिळाला तब्बल ९६० कोटींचा निकृष्ट दर्जाचा दारुगोळा\nनवी दिल्ली - शेतकर्यांच्या आवाजाने हिंदुस्थान स्वतंत्र झाला आणि आज पुन्हा एकदा हिंदुस्थान शेतकऱ्याच्या आवाजाने स्वतंत्र होईल - राहुल गांधी\nIPL 2020 : देशासाठी सुमारे ५०० सामने खेळलोय, कुणाशीही बोलू शकतो; ‘दादा’चे जोरदार प्रत्युत्तर\nमुंबई - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी अभिनेत्री पायल घोषसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेऊन निवेदन दिले\nदेशातील कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा ५१ लाखांच्या पुढे; केंद्रीय आरोग्य मं��्रालयाची माहिती\n\"शेतकऱ्यांच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा एकदा स्वतंत्र होईल\", राहुल गांधींची शेतकऱ्यांशी 'दिल की बात'\nठाणे - कर्मचारी, कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी जिल्हाभर पळला 'राष्ट्रीय विरोध दिवस'\n१२ राज्यातील विधानसभेच्या ५६ जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा, MP, UPमध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला\nयवतमाळ - ‘जिल्हाधिकारी हटाव’साठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर\nनवरात्रोत्सवात गरबा, दांडिया खेळण्यावर बंदी; गृह विभागाकडून नियमावली जारी\n अवघ्या 36 सेकंदात 11 वर्षीय मुलाने केले तब्बल 20 लाख लंपास, असा मारला थेट बँकेतच डल्ला\nरिया, शोविक चक्रवर्ती लावण्यात आलेले आरोप चुकीचे; फक्त सुशांत ड्रग्ज घ्यायचा; वकील सतीश मानेशिंदेंचा युक्तिवाद\nकल्याण - सविनय कायदेभंग आंदोलन प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांना रेल्वे पोलिसांकडून जामीन मंजूर\nकंगना राणौतच्या कार्यालयावरील पालिकेच्या कारवाई प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी ५ ऑक्टोबरपर्यंत स्थगित\nगेल्या सहा वर्षांत लष्कराला मिळाला तब्बल ९६० कोटींचा निकृष्ट दर्जाचा दारुगोळा\nनवी दिल्ली - शेतकर्यांच्या आवाजाने हिंदुस्थान स्वतंत्र झाला आणि आज पुन्हा एकदा हिंदुस्थान शेतकऱ्याच्या आवाजाने स्वतंत्र होईल - राहुल गांधी\nIPL 2020 : देशासाठी सुमारे ५०० सामने खेळलोय, कुणाशीही बोलू शकतो; ‘दादा’चे जोरदार प्रत्युत्तर\nमुंबई - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी अभिनेत्री पायल घोषसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेऊन निवेदन दिले\nदेशातील कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा ५१ लाखांच्या पुढे; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती\n\"शेतकऱ्यांच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा एकदा स्वतंत्र होईल\", राहुल गांधींची शेतकऱ्यांशी 'दिल की बात'\nठाणे - कर्मचारी, कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी जिल्हाभर पळला 'राष्ट्रीय विरोध दिवस'\nAll post in लाइव न्यूज़\n'कानाला आता त्रास होतो आहे का'; मशिदीवरील भोंगे हटविण्यावरुन राज ठाकरेंवर निशाणा\nआमच्या आरत्यांचा त्रास लोकांना होत नाही मग नमाजचा त्रास लोकांना का असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.\n'कानाला आता त्रास होतो आहे का'; मशिदीवरील भोंगे हटविण्य��वरुन राज ठाकरेंवर निशाणा\nमुंबई: मनसेच्या पहिल्या अधिवेशनात आमच्या आरत्यांचा त्रास लोकांना होत नाही मग नमाजचा त्रास लोकांना का असा सवाल मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. राज ठाकरेंच्या या विधानावरुन एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे.\nराज ठाकरे यांनी अधिवेशनाच्या भाषणात धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो व त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो व त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नसल्याचे सांगितले होते. यावर इम्तियाज जलील यांनी निशाणा साधला आहे.\nराज ठाकरेंच्या मशीदीवरुन भोंगे हटविण्याच्या विधानावरुन इम्तियाज जलील म्हणाले की, गेले अनेक वर्ष राज ठाकरे राजकारणात होते. मात्र त्यांच्या कानाला आताच त्रास कसा काय होतो आहे असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. तसेच शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केल्याने शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा घेण्याचा मनसे प्रयत्न करत आहे. परंतु लोकं हुशार झाले आहेत. त्यामुळे राज ठाकरे विचार करुन बोलतील तर चांगल होईल असा इशारा देखील इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंना दिला आहे.\n... तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन, ठाकरेंनी सांगितलं मराठीचं 'राज'कारण\nदेशाशी प्रामाणिक मुस्लिम आहेत ते आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर ह्यांना नाकारता येणार नाही असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केले होते. तसेच धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो व त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो व त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नसल्याचे सांगितले होते. तसेच समझौता एक्स्प्रेस बंद करण्याची मागणी देखील राज ठाकरेंनी यावेळी केली. देशात उभे राहिलेले मोहल्ल्यांचे उदाहरण देत उद्या जर युद्ध झाले तर सैन्याला बाहेरच्या नाही तर देशातल्या शत्रूंशीच लढावं लागेल असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले होते.\nजे देशाशी प्रामाणिक मुस्लिम आहेत ते आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर ह्यांना नाकारता येणार नाही. #महाअधिवेशन\nधर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही. आणि बांग्लादेशी मुस्लिमांना हाकलून द्या हे सांगणारा पण मीच होतो #महाअधिवेशन\nमोर्चाला मोर्चानं उत्तर; CAA, NRCच्या समर्थनार्थ मनसे रस्त्यावर\nजगभरातून भारतात येणाऱ्या लोकांना विमानतळावर व्हिसा विचारला जातो. मात्र पाकिस्तान, बांगलादेशातून अनधिकृतपणे देशात घुसखोरी करणाऱ्यांचं काय, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. भविष्यात युद्ध झाल्यास आपल्या सैन्याला देशातच लढावं लागेल. देशातल्या शत्रूंपासून आपल्याला सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे घुसखोर बांगलादेशींना देशातून हाकलून द्यायलाच हवं. यासाठी माझा मोदी सरकारला पूर्णपणे पाठिंबा आहे, अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली.\nदरम्यान, अधिवेशनात पक्षाच्या बहुरंगी झेंड्याच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणारा ध्वजाचं अनावरण केलं. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात 'मराठी बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो' अशी न करता 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनों आणि मातांनो' अशी साद घालू केली. त्यामुळे मनसे आगामी काळात हिंदुत्वाच्या मार्गानेच वाटचाल करणार असल्याचे राज ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या अधिवेशनात स्पष्ट झाले आहे.\nराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nRaj ThackerayMNSAIMIMImtiaz JalilMaharashtra GovernmentMumbaiMaharashtraराज ठाकरेमनसेऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनइम्तियाज जलीलमहाराष्ट्र सरकारमुंबईमहाराष्ट्र\nCoronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली; जाणून घ्या कोणत्या राज्यात किती रुग्ण\nCoronavirus: मुंबईत दोन महिलांना कोरोनाची लागण; महाराष्ट्रात आकडा वाढला\nCoronavirus : कोरोनाच्या धसक्यामुळे विवाह सोहळे स्थगित, इतर मोठे कार्यक्रमही पुढे ढकलले\nCoronavirus : हातावर श���क्का मारल्यानंतर पुढे काय\nतुरटीविषयी व्हायरल संदेश चुकीचा; पोलिसांत तक्रार\nवैद्यकीय तपासणीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ, राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांना सवलत\nठाण्यात दिवा दिसतो, दिव्यात ठाणे दिसत नाही आमदार प्रमोद पाटील यांचा पालिका अधिकाऱ्यांना सवाल\nराज्य सरकारने नियोजित पद्धतीने सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याचा विचार करावा\nगावदेवी भुमिगत पार्कींगवर स्मार्टसिटी सल्लागार समिती सदस्यांचाच आक्षेप\nफुटपाथला लाल, पिवळा रंग दिला म्हणजे स्मार्टसिटी नाही महापौरांचा अधिकाऱ्यांवर हल्लाबोल, स्मार्टसिटीच्या बैठकीत केली अधिकाऱ्यांची कान उघाडणी\nजैवविविधतेची माहिती नकाशातून मिळणार\nसर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार लोकल सेवा; आदित्य ठाकरेंकडून महत्त्वाचे संकेत\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nलॉकडाऊनमध्ये लग्न करणाऱ्यांसाठी शंतनूच्या Online शुभमंगलची गोष्ट | SuyashTilak | Shubhmangal Online\n रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणारे पदार्थ\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\n जान कुमार सानूनंतर निक्की तांबोळी जाणार 'BIGG BOSS 14' च्या घरात, जाणून घ्या कोण आहे ती \n35 रुपयांपर्यंत वाढणार रेल्वे तिकीट सरकार लवकरच करणार शिक्कामोर्तब\nIPL 2020 : RCBच्या डग आऊटमध्ये दिसली 'मिस्ट्री गर्ल'; विराट अन् टीमसह केला विजयाचा जल्लोष\nIPL 2020 : सामना भलेही RCBनं जिंकला, पण मनात कायमचं घर केलं ते या फोटोनं\nआता ‘टाटा’ही रिटेल व्यवसायात उतरणार सुपर अॅपच्या माध्यमातून जियोमार्ट, अॅमेझॉन, फ्लिपकार्टला टक्कर देणार\nकोरोना संकट काळात आणखी एका विषाणूचा धोका; आयसीएमआरकडून सतर्कतेचा इशारा\nPhotos: इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे अभिनेत्री पायल घोष, पहा तिचे व्हायरल फोटो\nIPL 2020 : आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा इशान तिसरा फलंदाज, यापूर्वी या दिग्गजांवर ओढवली होती नामुष्की\nएक ऑक्टोबरपासून बदलणार आरोग्य विमा पॉलिसी; जाणून घ्या, काय होणार फायदा\n‘रोल…कॅमेरा…ऍक्शन’ साठी ‘चंद्रमुखी’ होणार सज्ज, प्रसाद ओक करणार दिग्दर्शन\n अवघ्या 36 सेकंदात 11 वर्षीय मुलाने केले तब्बल 20 लाख लंपास, असा मारला थेट बँकेतच डल्ला\n\"५ कोटींच्या बंगल्यात राहणाऱ्या माणसापेक्षा शेतकरी जास्त सुखी\"; अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा उपक्रम\nमहात्मा गांधीजींचे ऐकले तरच खादीला चांगले दिवस\nIPL 2020 : एका गर्भवतीसाठी हा खूपच...; RCBच्या सुपर ओव्हरमधील विजयानंतरची अनुष्काची पोस्ट व्हायरल\n\"शेतकऱ्यांच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा एकदा स्वतंत्र होईल\", राहुल गांधींची शेतकऱ्यांशी 'दिल की बात'\nगेल्या सहा वर्षांत लष्कराला मिळाला तब्बल ९६० कोटींचा निकृष्ट दर्जाचा दारुगोळा\n\"५ कोटींच्या बंगल्यात राहणाऱ्या माणसापेक्षा शेतकरी जास्त सुखी\"; अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा उपक्रम\n अवघ्या 36 सेकंदात 11 वर्षीय मुलाने केले तब्बल 20 लाख लंपास, असा मारला थेट बँकेतच डल्ला\nVideo: देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत भेटीवर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाले...\n35 रुपयांपर्यंत वाढणार रेल्वे तिकीट सरकार लवकरच करणार शिक्कामोर्तब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f57798f64ea5fe3bdcfa4eb", "date_download": "2020-09-29T12:05:19Z", "digest": "sha1:4REN2OTQ3QL5AD2C4QNLLBGI633NZLOT", "length": 6572, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - कापूस पिकातील बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी नक्की पहा! - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nव्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकापूस पिकातील बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी नक्की पहा\nकापूस उत्पादक शेतकरी मित्रांनो, कापसाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी पिकाला निरोगी ठेवणे गरजेचे आहे. सध्या पीक पाते, फुले व बोंडधारणा अवस्थेत आहे. यावस्थेत बोंड अळीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असते. या उपाययोजना व प्रादुर्भाव दिसल्यात नियंत्रण कसे करावे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.\nसंदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nखरीप हंगामातील या पिकांच्या आधारभूत किंमतीवर खरेदी करण्यास मंजुरी\nआधारभूत किंमतीवर भात, कापूस, डाळी व तेलबिया पिकाची खरेदी सरकारकडून आणलेल्या कृषी कायद्यांमुळे पिकांच्या किमान आधारभूत किंमतीची एमएसपी खरेदी केल्याबद्दल शेतकऱ्यांच्या...\nकृषी वार्ता | कृषी समाधान\nकापूसपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nकापूस पिकात बोंड अवस्थेत करा रसशोषक किडींचे नियंत्रण\nसध्या कापूस पिकात पांढरी माशी, हिरवे तुडतुडे, फुलकिडे तसेच मावा यांसाख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या आढळून येत आहे. यावर उपायोजना म्हणून पिकात डायफेनथ्यूरॉन...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स\nकापूस पिकातील कोरायनेस्पोरा व अल्टरनेरिया बुरशीजन्य रोग व त्याचे योग्य नियंत्रण\nकपाशीचे पीक हे सध्या बोंडे धारणेच्या तसेच विकासाच्या अवस्थेत आहे, परंतु मागील काही दिवसांपासून सतत पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे.यामुळे...\nव्हिडिओ | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/BJP", "date_download": "2020-09-29T09:35:24Z", "digest": "sha1:R3HJ7BJL2QDHUMGOWQ7SAXKBATWEXWJ3", "length": 5084, "nlines": 116, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\n‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याला निवडणुकीचं तिकीट मिळणं दुर्दैवी\nशिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईन बनवण्याची भूक, ‘या’ काँग्रेस नेत्याचा टोमणा\nराऊत, फडणवीस भेटीमागे ‘हे’ खरं कारण\nपंकजा मुंडे, विनोद तावडेंची नाराजी दूर, दोघांचीही राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती\n“त्यानंतर मुंबईवरचं प्रेम उफाळून येईल”\nराज्यातील प्रार्थनास्थळं तूर्तास बंदच सरकारी निर्णयातील हस्तक्षेपास हायकोर्टाचा नकार\nसरकारने नीट बाजू न मांडल्यामुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती- रावसाहेब दानवे\nशिवसेनेचा अंत जवळ आलाय… निलेश राणेंचा पुन्हा हल्ला\nमनोज कोटक यांची भांडुप आणि विक्रोळी प्रवाश्यांसाठी रेल्वे मंत्रालयाकडे 'ही' मागणी\nनाणार प्रकल्प पुन्हा रत्नागिरीत आणण्यासाठी प्रयत्न, नीलेश राणेंचा गंभीर आरोप\nकंगना आॅफिस तोडफोड प्रकरणात प्रतिवादी बनवणं हास्यास्पद- राऊत\nमुंबईची तुंबई करून दाखवली, दरेकरांचा शिवसेनेला टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "http://www.onlinereadyreckoner.com/reckoner-raigad/2020/karjat", "date_download": "2020-09-29T09:35:50Z", "digest": "sha1:TIBSQVRLDXJAMOHK47EDWSLJJQH57I2R", "length": 3838, "nlines": 52, "source_domain": "www.onlinereadyreckoner.com", "title": "Ready Reckoner Karjat 2020 - 21 | रेडि रेकनर रायगड २०२० - २१", "raw_content": "\nमूल्य दर २०२० - २१\nकर्जत २०२० - २१\nसन २०२० आ��्थिक वर्षानुसार मूल्य दर २०२० - २१\nसन २०२० आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०२० - २१\nनोंदणी आणि मुद्रांक विभाग कार्यालये माहिती\nनोंदणी कार्यालय महानिरीक्षक १\nनोंदणी उपमहानिरीक्षक प्रादेशिक प्रमुख कार्यालये ८\nजिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालय, मुंबई ६\nसह जिल्हा नबंधक कार्यालये ३४\nसंयुक्त संचालक मूल्यांकन कार्यालय, पुणे १\nउपसंचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय मुंबई १\nसहाय्यक संचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय १\nप्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई १\nसरकार फोटो नोंदणी कार्यालय, पुणे १\nउप निबंधक कार्यालये ५०४\nस्थावर मालमत्ता मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nपरवाना भाडे पट्टा मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nबक्षीस पत्र ( मुद्रांक व नोंदणी शुल्क ) गणकयंत्र\nतारण ( मॉर्गज ) मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nकर्ज हप्ता ( समान मासिक हप्ते ) गणकयंत्र\nसंकेतस्थळ स्थापना : मराठी दिन, २७ फेब्रुवारी २०१७. २०१७ सर्व हक्क सुरक्षित © ऑनलाइनरेडिरेकनर.कॉम\nऑनलाइनरेडिरेकनर.कॉम हे संकेत स्थळ खाजगी असून त्याचा महाराष्ट्र सरकारशी काहीही संबंध नाही. मूलभूत माहिती चे ज्ञान सर्व सामान्यांना मिळण्याकरिता, हे संकेत स्थळ विकसित करण्यात आले आहे. देण्यात आलेली माहिती संबंधित कार्यालयाशी तपासून घ्यावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/india-news/intel-informs-that-pakistan-based-terror-groups-can-target-narendra-modi-at-delhi-rally/articleshow/72905166.cms", "date_download": "2020-09-29T10:47:29Z", "digest": "sha1:SY7NEAGBG2GOQRK6ICKCTP5WHDUNCGNH", "length": 13854, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपाक दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर पीएम मोदी: गुप्तचर यंत्रणा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी २२ डिसेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानात भारतीय जनता पक्षाच्या मेगारॅलीला संबोधित करणार आहेत. गुप्तचर यंत्रणांचं म्हणणं आहे की काही पाकिस्तानी संघटना पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात आहेत. या यंत्रणांच्या प्रोटेक्शन ग्रुप आणि दिल्ली पोलिसांनी हा अलर्ट दिला आहे. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था केली जावी असे निर्देश या एजन्सींनी दिले आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी २२ डिसे���बर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानात भारतीय जनता पक्षाच्या मेगारॅलीला संबोधित करणार आहेत. गुप्तचर यंत्रणांचं म्हणणं आहे की काही पाकिस्तानी संघटना पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात आहेत. या यंत्रणांच्या प्रोटेक्शन ग्रुप आणि दिल्ली पोलिसांनी हा अलर्ट दिला आहे. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था केली जावी असे निर्देश या एजन्सींनी दिले आहेत.\nरविवारी होणाऱ्या या रॅलीत पंतप्रधान मोदी दिल्लीतील जुन्या वसाहतींना नियमित करण्याच्या मुद्द्यावर बोलणार आहेत. यंत्रणांनी निर्देश दिले आहेत की पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी 'ब्ल्यू बुक' मध्ये सांगितलेल्या सूचनांकडे विशेष लक्ष द्या. जैश-ए-मोहम्मदसारख्या संघटनांचे दहशतवादी भारतात आहेत आणि ते रामलीला मैदानात मोदींना लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात आहेत. या रॅलीला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.\nसर्जिकल स्ट्राइकचा बदला घ्यायचाय\nस्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आणि दिल्ली पोलीस दोघांकडेही रामलीला मैदानातील सभेत येणाऱ्या पंतप्रधान मोदी आणि अन्य मंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. 'काश्मीरमधून कलम ३७० हटवणं, सुधारित नागरिकत्व कायदा आणणं आणि राम जन्मभूमीवर निर्णय ही सरकारने उचललेली पावलं या पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिरेकी हालचाली वाढण्याची शक्यता आहे. शिवाय सर्जिकल स्ट्राइकचा बदला घेण्याच्याही तयारीत दहशतावादी आहेत.'\nया पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून येणाऱ्या धमक्यांकडे डोळेझाक केली जाऊ शकत नाही. ऑक्टोबरमध्ये एनआयएला एक पत्र मिळालं होतं, जे कथित स्वरुपात लष्कर ए तोयबाने लिहिलं होतं. यात भारतातील मोठ्या नेत्यांना लक्ष्य करण्याची धमकी दिली होती.\nजयपूर बॉम्बस्फोट: चारही आरोपींना फाशी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nशेतकऱ्यांचा अपमान; कंगना रानौतवर फौजदारी गुन्हा दाखल...\nभारत बंद : ट्रॅक्टरवर स्वार होऊन तेजस्वी यादव यांची रॅल...\nमाजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे निधन; पंतप्रधान मोद...\nकेंद्र सरकार जनतेचा आवाज दाबतंय; सोनिया गांधींची टीका महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nलडाख तणावः भारतीय लष्कराची t-90 आणि t-72 तैनात\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nमुंबई'मुंबईत गुंडाराज'; ठाकरे सरकार विरोधात कंगनाची टिव-टिव सुरूच\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nगुन्हेगारीपुण्यातील आमदाराच्या घरावर छापे; २ अलीशान कार, कागदपत्रे जप्त\nसिनेन्यूजपाकिस्तान सरकारमुळे नाही तुटणार कपूर घराण्याची वडिलोपार्जित हवेली\nसिनेन्यूजइरफान खानच्या कबरीवर वाढलं होतं रान, मुलाने वाहिली फुलं\nदेशदेशातील सेक्स वर्कर्सना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, म्हणाले...\nसिनेन्यूजम्हणून सारा अली खानने तडकाफडकी मोडलं होतं सुशांतसोबतचं नातं\nकोल्हापूरओबीसी नेत्यांच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी ट्वीट केला 'हा' व्हिडिओ\nअहमदनगरशिवसेनेत जातीचे राजकारण; शिवसैनिकाने पाठवले थेट मुख्यमंत्र्यांना पत्र\nफॅशनTraditional Saree पाच प्रकारच्या सुंदर पारंपरिक साड्या\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगआई व बाळ दोघांसाठी धोकादायक असतात प्रेग्नेंसीमध्ये मिळणारे ‘हे’ संकेत\nबातम्यानवरात्र, दसरा, कोजागिरी पौर्णिमा; पाहा, ऑक्टोबरमधील सण-उत्सव\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.comprolive.com/2015/03/find-the-pair-game-in-marathi.html", "date_download": "2020-09-29T09:57:51Z", "digest": "sha1:HKIKNYF6JCIDIBQ3UCYFM4LQNPD7DDE5", "length": 3232, "nlines": 38, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: फाइंड द पेअर गेम - मराठी मध्ये", "raw_content": "\nसोमवार, 2 मार्च 2015\nफाइंड द पेअर गेम - मराठी मध्ये\nबालवाडीतील मुलांसाठी वेगवेगळ्या आकृत्यांमधून समान आकृत्या शोधून काढण्याचा हा खेळ आहे.\nप्रत्येक लेवल मध्ये एक जोडी शोधून काढावी लागते. तसेच प्रत्येक लेवल नंतर आकृत्यांची संख्या वाढत जाते व आकृत्यांचा आकार लहान होत जातो. मुलांना वेगवेगळ्या आकारांमधील फरक शोधून काढण्याचा अभ्यास करण्यासाठी हा खेळ चांगला आहे. हा खेळ कसा खेळावा हे खालील व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहे.\nहा खेळ तुम्ही खालील लिंक क्लिक करून खेळू शकता.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करेंTwitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nLabels: लहान मुलांचे खेळ\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुखपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nहेल्लो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला स्क्रॅच 3 सोफ्टवेअर मध्ये गेम कसा बनवावा याची माहिती देणार आहे. ही माहिती मी माझ्या युट्युब चॅनल वर सांगि...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-09-29T12:07:28Z", "digest": "sha1:C2CVB2U6J75KIDZ4NK5Y43TLK7CWBC4O", "length": 4290, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:लिबियन व्यक्ती - विकिपीडिया", "raw_content": "\n\"लिबियन व्यक्ती\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १८:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://nmk.world/s/mahatribal-gadchiroli-nmk-recruitment-2019-13288/", "date_download": "2020-09-29T11:47:40Z", "digest": "sha1:DEVNIBAYK6OEABSAUUBDE322KCONSZFK", "length": 6536, "nlines": 91, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पात शिक्षक पदांच्या ९२ जागा", "raw_content": "\nगडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पात शिक्षक पदांच्या ९२ जागा\nगडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पात शिक्षक पदांच्या ९२ जा��ा\nआदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत असलेल्या जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी आणि भामरागड शाळांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील शिक्षक पदांच्या एकूण ९२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.\nशिक्षक पदांच्या एकूण ९२ जागा\nक्रीडा शिक्षक/ क्रीडा मार्गदर्शक पदांच्या ४३ जागा, कला (कार्यानुभव) शिक्षक पदांच्या ४३ जागा आणि संगणक शिक्षक/ निर्देशक पदाच्या ६ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार अनुक्रमे बी.पी.एड. किंवा ए.टी.डी. (कला शिक्षक डिप्लोमा) किंवा बी.एस्सी (सीएस/ आयटी) अथवा बी.सी.ए. अथवा बी.ई., बी.टेक. अर्हता धारक असावा.\nनोकरीचे ठिकाण – गडचिरोली, अहेरी आणि भामरागड (जि.गडचिरोली)\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, एल.आय.सी. ऑफिस जवळ कॉम्प्लेक्स, गडचिरोली, पिनकोड: ४४२६०५\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – १३ ऑगस्ट २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nअधिक जाहिराती,प्रवेशपत्र,निकाल येथे पाहा\nबारावी पास विद्यार्थ्यांसाठी पोलीस/ आर्मी भरती पूर्व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध\nबीड जिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटी सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण १७ जागा\nपरभणी जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ५५ जागा\nवाशीम जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ६५ जागा\nबीड जिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटी सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण १७ जागा\nमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात वर्ग क आणि ड पदांच्या ८६५ जागा\nजलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (गट-ब) पदांच्या एकूण ५०० जागा\nकोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ४४ जागा\nराज्यात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण १४७ जागा\nनाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nअकोला जिल्ह्यात ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विविध पदाच्या ११९ जागा\nइंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये पर्यवेक्षक पदांच्या एकूण ८५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.deshdoot.com/topic/shops", "date_download": "2020-09-29T09:46:26Z", "digest": "sha1:CCHY3UGOH42QDCO2RJ3LYZ37ZKN56QYV", "length": 4307, "nlines": 131, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "shops", "raw_content": "\nकापडण्यात 'या' वेळेत सुरु राहणार दुकाने\nसम-विषमच्या नियोजनांमुळे व्यवसायिकाची कोंडी\nमुंबईत सर्व दुकानं सुरू करण्यास मुभा\nजळगाव : दोन दुकानांना चोरी करून लावली आग\nसराफ बाजारातील ८५ टक्के दुकाने बंद\nबोदवड : बाजार बंद असतानाही थाटली दुकाने\nमनपाने गाळेधारकांचे चार महिन्याचे भाडे माफ करावे – सलीम शेख\nजळगाव : १८ दुकानांना सील\nनंदुरबार : शुक्रवारपासून जिल्ह्यांतर्गत बससेवा व सर्व दुकाने सुरु होणार\n52 दिवसानंतर नेवाशातील दुकाने आज उघडणार\nशहरात सर्वच दुकाने सुरू, नागरीकांची गर्दी; नियमांचा फज्जा\nजळगाव : जिल्ह्यातील वाईन शॉप्स उद्यापासून होणार सुरू\nभाववाढ करणार्या दुकानदारांवर आता फौजदारी कारवाईचा बडगा\n‘सावित्रीच्या’ लेकी एकवटल्या ; दारू विक्रेत्यांच्या 3 टपर्या जाळल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/seven-people-have-lost-their-lives-and-30-have-been-rescued-in-vijaywada-fire-on-hotel-cum-covid-facility-aau-85-2240932/", "date_download": "2020-09-29T11:40:09Z", "digest": "sha1:4Y54ZOWAUS7W23D7VIAK2SC5NCROP7OG", "length": 14146, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Seven people have lost their lives and 30 have been rescued in Vijaywada fire on Hotel cum Covid facility aau 85 |आंध्रप्रदेशात कोविड सेंटर असलेल्या हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा होरपळून मृत्यू, ३० बचावले | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nआंध्र प्रदेश : कोविड सेंटर असलेल्या हॉटेलला भीषण आग; मृतांचा आकडा पोहोचला १०वर\nआंध्र प्रदेश : कोविड सेंटर असलेल्या हॉटेलला भीषण आग; मृतांचा आकडा पोहोचला १०वर\nअग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना, बचाव कार्य सुरु\nआंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथील कोविड सेंटर असलेल्या एका हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत गुदमरुन मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा १० वर पोहोचला आहे, तर ३० जणांना वाचवण्यात यश आले आहे. अग्निशमन दलाने युद्ध पातळीवर काम करीत ही आग विझवली. आज (रविवार) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली होती. विजयवाडाचे पोलीस उपायुक्त विक्रांत पाटील यांनी ही माहिती दिली. प��तप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.\nमुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, आग लागली त्यावेळी स्वर्ण पॅलेस हॉटेल या रुपांतरीत कोविड केअर सेंटरमध्ये ३० रुग्ण आणि १० वैद्यकीय कर्चचारी होते. या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. पण हॉटेलमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर धूर पसरला असून त्यामुळे इथल्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. दरम्यान, १७ रुग्णांना लॅडरच्या माध्यमातून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. तर इथल्या सुरक्षा रक्षकासह दोन कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरुन उड्या टाकल्या आहेत. एनडीआरएफच्या कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.\nकृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद इम्तियाज यांनी सांगितले की, “पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग लागली. प्राथमिक चौकशीतून शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याचे कळते. मात्र, याचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्या आग लागलेले हॉटेल पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. सुमारे २२ रुग्ण या ठिकाणी उपचार घेत होते.”\nदरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी या घटनेबाबत ऐकून धक्का बसल्याचे म्हटले आहे. तसेच यात मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांप्रती दुःख व्यक्त करीत आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना बचाव कार्य राबवण्याबरोबरच जखमींना जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्का���ायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 विमान अपघातातील मृतांची संख्या १८\n2 धावपट्टीचे विस्तारीकरण तातडीने व्हावे\n3 .. अन् कॅप्टन साठे आईच्या वाढदिवसाला पोहोचलेच नाहीत\n...त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख होतं -जयंत पाटीलX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/krida-news/rohit-sharma-picks-two-retired-players-he-would-bring-back-for-mumbai-indians-ipl-2020-vjb-91-2235373/", "date_download": "2020-09-29T10:07:48Z", "digest": "sha1:XD3S2V6SEPA6TWP7FCXWTICSWHOFFHZL", "length": 12975, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rohit Sharma Picks Two Retired Players He Would Bring Back For Mumbai Indians ipl 2020 | IPL : रोहितला ‘हे’ दोन निवृत्त क्रिकेटर पुन्हा हवे आहेत संघात | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nIPL : रोहितला ‘हे’ दोन निवृत्त क्रिकेटर पुन्हा हवे आहेत संघात\nIPL : रोहितला ‘हे’ दोन निवृत्त क्रिकेटर पुन्हा हवे आहेत संघात\nसचिनसह आणखी एका खेळाडूचं घेतलं नाव\nकरोना विषाणूमुळे सर्वत्र हाहा:कार माजला आहे. जगभरातील क्रीडा स्पर्धांवर याचा परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात झाली असली तरी भारतीय संघातील खेळाडू अजूनही घरातच आहेत. १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या IPLमध्ये खेळण्यासाठी सारे सज्ज होत आहेत. पण २० ऑगस्टपर्यंत खेळाडूंना घरातच बसून राहायचे आहे, त्यामुळे खेळाडू आपापल्या घरी विश्राम घेत आहेत. अशा काळात चाहत्यांशी संपर्क टिकवून ठेवण्यासाठी खेळाडू लाईव्ह चॅट किंवा इतर गोष्टींचा आधार घेत आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानेदेखील नुकतेच ट्विटरवर प्रश्��ोत्तरांचं सत्र घेतलं. त्यात त्याने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.\nट्विटरच्या माध्यमातून रोहितला चाहत्यांनी विविध प्रकारचे प्रश्न विचारले. काही त्याच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधी होते तर काही क्रिकेटबद्दल होते. याच प्रश्नांमध्ये त्याला विचारण्यात आलं की जर तुला मुंबई इंडियन्सच्या निवृत्त खेळाडूंपैकी एका खेळाडूला संघात पुन्हा घ्यायची संधी मिळाली तर तू कोणाची निवड करशील या प्रश्नावर रोहितने अगदी झकास उत्तर दिलं. रोहित म्हणाला, “जर मला अशी संधी देण्यात आली तर मी एकाऐवजी दोन खेळाडूंना संघात परत घेईन. ते दोन खेळाडू म्हणजे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज शॉन पोलॅक.” रोहितने या व्यतिरिक्तदेखील अनेक प्रश्नांची खुमासदार उत्तरं दिली.\nआयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने रविवारी झालेल्या बैठकीत युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तेराव्या हंगामाची अधिकृत घोषणा केली. या स्पर्धेला केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाले. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने हे रात्री साडे सात वाजता सुरु होणार आहेत. तर, एकाच दिवशी दोन सामने असल्यास पहिला सामना साडे तीनला सुरू होतील.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो म���र्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 IPL 2020 : २० ऑगस्टनंतर युएईला जाण्याची संघांना परवानगी – BCCI अधिकाऱ्यांची माहिती\n2 IPL 2020 चे सर्व सामने रात्री साडेसात वाजता, माजी भारतीय खेळाडू म्हणतो हाच निर्णय कायम ठेवा\n3 IPL 2020 : इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट, हा मोठा बदल तुम्हाला माहिती आहे का\n...त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख होतं -जयंत पाटीलX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/dilcare-olcare-p37079399", "date_download": "2020-09-29T11:01:24Z", "digest": "sha1:335HN3AMJNZTAPAVN6OYK2BMWW2Z4AVG", "length": 19757, "nlines": 293, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Dilcare (Olcare) in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Dilcare (Olcare) upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nसामग्री / साल्ट: Diltiazem\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n209 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Diltiazem\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n209 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nसदस्य इस दवा को ₹17.1 में ख़रीदे\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n209 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nसदस्यता आपके बैग में जोड़ दी गयी है\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपली अपलोड केलेली सूचना\nDilcare (Olcare) खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें हाई बीपी एनजाइना सुपरवेंट्रिकल टेकीकार्डिया\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Dilcare (Olcare) घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Dilcare (Olcare)चा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भवती महिलांसाठी Dilcare (Olcare) चे दुष्परिणाम अतिशय सीमित आहेत.\nस्तनपान देण्य��च्या कालावधी दरम्यान Dilcare (Olcare)चा वापर सुरक्षित आहे काय\nDilcare (Olcare) स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.\nDilcare (Olcare)चा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड च्या क्षतिच्या कोणत्याही भितीशिवाय तुम्ही Dilcare (Olcare) घेऊ शकता.\nDilcare (Olcare)चा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वरील Dilcare (Olcare) च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nDilcare (Olcare)चा हृदयावरील परिणाम काय आहे\nDilcare (Olcare) च्या दुष्परिणामांचा हृदय वर क्वचितच परिणाम होतो.\nDilcare (Olcare) खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Dilcare (Olcare) घेऊ नये -\nDilcare (Olcare) हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Dilcare (Olcare) घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Dilcare (Olcare) घेतल्यावर तुम्ही एखादे वाहन किंवा जड मशिनरी चालवू शकणार नाहीत, कारण यामुळे तुम्हाला पेंग येऊ शकते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, तुम्ही Dilcare (Olcare) केवळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Dilcare (Olcare) कोणत्याही मानसिक विकारावर उपचार करू शकत नाही.\nआहार आणि Dilcare (Olcare) दरम्यान अभिक्रिया\nठराविक खाद्यपदार्थ खाल्ल्याने Dilcare (Olcare) चा परिणाम होण्यासाठी त्याने घेतलेला वेळ वाढू शकतो. याविषयी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.\nअल्कोहोल आणि Dilcare (Olcare) दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोलसोबत Dilcare (Olcare) घेतल्याने तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Dilcare (Olcare) घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्यांची मदत करा\nतुम्ही Dilcare (Olcare) याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Dilcare (Olcare) च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Dilcare (Olcare) चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Dilcare (Olcare) चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सल��ह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sudharak.in/2001/11/3221/", "date_download": "2020-09-29T10:13:29Z", "digest": "sha1:KMWQCE4LYXSXSRCZQI6ZPZIAJWM7PK5D", "length": 31926, "nlines": 277, "source_domain": "www.sudharak.in", "title": "फटाक्यांना घाला आळा आणि प्रदूषण टाळा – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nफटाक्यांना घाला आळा आणि प्रदूषण टाळा\nहिंदू धर्मातील सर्वांत महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी, सणांचा राजाच म्हणा ना ह्या सणाइतकी आकर्षणे किंवा वैशिष्ट्ये इतर सणांत क्वचितच सापडतील. त्यांतील एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे फटाके. फटाक्यांशिवाय दिवाळी म्हणजे जणू रंगांशिवाय होळी,\nफटाक्यांची सुरवात चीनमध्ये झाली हे सर्वश्रुत आहे. चीनमध्ये प्राचीन काळी भूत-पिशाच्च-सैतान ह्यांना मोठे आवाज करून घालवण्यासाठी फटाके उडवत असत. म्हणजे फटाक्यांचे उगमस्थान अंधश्रद्धा हे होय. पण भारतात जे पूर्वापार फटाके वाजविले जातात ते मजा म्हणून. पूर्वी फटाके फक्त दिवाळीतच वाजवले जात. पण आजकाल फटाके लावण्याचे ‘प्रसंग’ इतके वाढले आहेत की फटाके फक्त दिवाळीतच वाजतात की सकाळी-संध्याकाळी, उन्हाळी-हिवाळी, असा प्र न पडतो. उदा. लग्न, मुंजी, साखरपुडे, बारशी, वाढदिवस, ३१ डिसेंबर, निवडणुका, राज-कारण्यांचे दौरे, त्यांचे स्वागत, वर्धापन दिन, उद्घाटने, रावणदहन, गणपतीचे आगमन व विसर्जन, नवरात्रात देवीचे आगमन व विसर्जन, तुळशीचे लग्न, त्रिपुरी पौर्णिमा, देवादिवाळी आणि अर्थात भारताने क्रिकेटचा सामना जिंकल्यावर (आपण क्रिकेटचे सामने जिंकण्यापेक्षा हरतो जास्त, ही इष्टापत्तीच म्हटली पाहिजे. भारत ��र ऑस्ट्रेलियासारखा खेळायला लागला तर आपल्याला फटाके आयात करावे लागतील) हा लेख लिहीत असताना एकदम फटाक्यांचा कडकडाट झाला) हा लेख लिहीत असताना एकदम फटाक्यांचा कडकडाट झाला चौकशी केली असता समजले की बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची तुरुंगातून सुटका झाल्याबद्दल हे फटाके होते आणि फटाके लावण्याच्या कारणांत आणखी एक भर पडली\nभारतात दररोज (सरासरी) कमीत कमी १०,००० हिंदू लग्ने लागतात (म्हणजे वर्षाकाठी ३६.५० लाख) त्यातील २५% लग्नांमध्ये जरी फटाके वाजत असतील असे गृहीत धरले तरी वर्षभरात किती हवा-व-ध्वनिप्रदूषण होत असेल ह्याची कल्पना येईल. म्हणजे दिवाळीच्या चार दिवसांत जेवढे फटाके वाजत असतील त्याच्या काही पट तरी जास्त फटाके इतर ३६० दिवसांत वाजत असतील, असा अंदाज करणे चुकीचे ठरणार नाही. ह्या विवेचनाचा हेतू असा की फटाक्यांची समस्या ही फक्त दिवाळीच्या दिवसांपुरतीच मर्यादित न राहता ती एक दैनंदिन समस्या बनली आहे. पर्यावरणवादी व बुद्धिवादी जी फटाक्यांविरुद्ध टीकेची झोड उठवतात, त्याची काही सबळ कारणे आहेत, जी खालीलप्रमाणे सांगता येतील:\n(१) हवा-प्रदूषणः फटाक्यांचा सर्वांत मोठा दुष्परिणाम म्हणजे हवा प्रदूषण होय. विशेषतः लहान मुलांची श्वसनसंस्था पूर्ण विकसित न झाल्याने त्यांना हवा-प्रदूषणाचा जास्त त्रास होतो. फटाक्यांच्या ज्वलनामुळे खालील विषारी वायूंमुळे व पदार्थांमुळे प्रदूषण होते : प्रदूषकांची नावे व दुष्परिणाम खालीलप्रमाणे:—- कार्बन मोनॉक्साईड (CO) – रक्तातील हिमोग्लोबिनशी संयोग पावतो व शरीरातील पेशींना प्राणवायू मिळत नाही. दृष्टी मंदावणे, डोकेदुखी, बेशुद्ध पडणे, प्रसंगी मृत्यू येणे. लहान मुले व वृद्ध माणसांना जास्त त्रास. सल्फर डाय ऑक्साईड (SO2) – दमा, ब्रॉन्कायटिस (फुप्फुसाच्या नळ्यांना सूज), श्वसनसंस्थेची चुरचुर, खोकला, अॅलर्जी, कोरोनरी हृद्रोग व कंजेक्टिव्ह हार्ट फेल्यूअर, फुप्फुसांची झीज. नायट्रोजन डायऑक्साईड (NO2) व नायट्रोजन ट्राय ऑक्साईड (NO3)- श्वसन-संस्थेची जळजळ, मज्जासंस्थेवर विपरीत परिणाम. मॅग्नेशियम ट्राय ऑक्साईड (MgO3) व मॅग्नेशियम पेंटॉक्साईड (MgO5)- श्वसनसंस्थेचा कर्करोग. मॅग्नेशियम, सल्फर, फॉस्फरस, अल्युमिनियम, पोटॅशियम, कार्बन, ट्राय नायट्रो टोल्युन (TNT) इ. च्या घनकणिका [Suspended particulate Matter (SPM)] – फुप्फुसांचा कर्करोग, श्वसनसंस्थेचे इतर विकार, कोरोनरी हार्ट डिसीझ, कंजेक्टीव्ह हार्ट फेल्युअर. कार्बन डाय ऑक्साईड (CO2) – सूर्यकिरणांतील व पृथ्वीच्या पृष्ठभागावरून परावर्तित होणारी उष्णता शोषून घेतो. ह्यास हरितगृह परिणाम (Green House Effect) असे म्हणतात. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढून (Global Warning) समुद्रांची पातळी वाढत आहे व अधिकाधिक भूभाग पाण्याखाली जात आहे. CO2 अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे हानिकारक असतो. आता आले ना लक्षात फटाक्यातील ‘दारू मुळे आपल्याला किती विषारी वायूंची धुरी दिली जाते (खरे तर दारू ही प्यायली जाते आणि सिगरेट ओढली जाते; पण फटाक्यातली ही दारू मात्र आपल्याला ‘ओढावी’ लागते (खरे तर दारू ही प्यायली जाते आणि सिगरेट ओढली जाते; पण फटाक्यातली ही दारू मात्र आपल्याला ‘ओढावी’ लागते\nकुठचेही ज्वलन होताना हवेतील ऑक्सिजन शोषला जातो व त्याचे CO2 आणि इतर ऑक्साईडस् मध्ये रूपांतर होते. म्हणजेच फटाक्यांमुळे हवेतील प्राणवायूचे प्रमाण (जो आपला प्राण आहे) कमी होते. ह्यास अप्रत्यक्ष प्रदूषण (indirect pollution) असे म्हणतात. माणसांप्रमाणेच वनस्पती व प्राण्यांनासुद्धा फटाक्यांपासून होणाऱ्या हवा प्रदूषणाला सामोरे जावे लागते.\n(२) ध्वनि-प्रदूषण : हा एक फटाक्यांचा ‘श्राव्य’ दुष्परिणाम होय. आवाज डेसिबल (dB) ह्या एककात मोजतात आवाजाची पातळी ५५-६० dB च्या वर गेली की आपल्याला त्याचा त्रास होतो. सुतळी बाँब व डामरी माळा ह्यांची dB पातळी नेहमीच १०० च्या वर असते. ध्वनि-प्रदूषणामुळे रक्तदाबात वाढ, चिडचिड, मानसिक व भावनिक ताण, श्रवणदोष, आम्लपित्तात वाढ इ. दुष्परिणाम संभवतात. रात्री-अपरात्री उडवलेल्या फटाक्यांमुळे निद्रानाश होतो. लहान मुले, वयोवृद्ध, रुण ह्यांचा जीव घाबरतो. अभ्यासात व्यत्यय येतो. पशु-पक्षी बिथरतात. इमारतींजवळ जर ‘आवाजी’ फटाके लावले तर त्यांना हादरे बसतात व त्यांचे आयुष्य कमी होते.\nदिवाळीच्या दिवसांत ‘आवाज करणारे फटाके लावण्यापेक्षा शोभेचे फटाके लावा’ असे आवाहन केले जाते. पण ध्वनि-प्रदूषणापेक्षा हवा-प्रदूषण जास्त हानिकारक आहे हे इथे लक्षात घेण्यासारखे आहे. का ते बघू:\nफटाक्यांच्या ध्वनि-प्रदूषणामुळे मुख्यतः घबराट, चिडचिड होते व रक्तदाब थोडा वाढतो. श्रवणशक्तीवर विशेष परिणाम होत नाही. जर ध्वनि-प्रदूषण मोठ्या प्रमाणावर सलग ८-१० तास होत राहिले तरच श्रवणदोष निर्माण होतो. श्रवणदोष हा मुख्यतः कारखान्यां��ील ध्वनि प्रदूषणामुळे उद्भवतो. हवा-प्रदूषणामुळे मुख्यतः फुप्फुस व हृदय ह्या अवयवांवर विपरीत परिणाम होतो. हृदय, मेंदू व फुप्फुस ह्या तीन अवयवांना Life Tripod’ (जीवनाची तिपाई) असे म्हणतात. म्हणजे त्यातील एक जरी अवयव काम करेनासा झाला तरी आयुष्याचा शेवट होतो.\nध्वनि-प्रदूषण हे ‘क्षणजीवी’ (temporary) असते. ते मागे काहीही शेषभाग न ठेवता, त्वरित नष्ट होते. (अर्थात त्याचे परिणाम कायमस्वरूपी असू शकतात). या उलट हवा-प्रदूषण करणारी दूषके पर्यावरणात बराच काळ टिकून राहतात. म्हणजे हवा प्रदूषण व त्याचे परिणाम दोन्हीही ‘चिरंजीवी’ असतात. ध्वनि-प्रदूषण फक्त सुतळी बाँब, डामरी-लवंगी माळा ह्यांनी होते. हवा- प्रदूषण मात्र प्रत्येक फटाक्याने होते. मग तो शोभेचा असो अथवा आवाजाचा. म्हणूनच फुलबाजी, अनार ‘झाड’, भुईचक्र ह्या तथाकथित शोभेच्या फटाक्यांना ‘silent killers’ म्हटले पाहिजे. तडतड्या, फुलबाज्या, ‘पेन्सिली’ व ‘साप’ ह्यांनी तर प्रचंड हवा प्रदूषण होते. त्यातील ‘सापाच्या’ गोळ्यांवर तर बंदीच आली आहे.\n(३) अनुत्पादक खर्च: भारताच्या आर्थिक प्रगतीच्या कूर्मगतीचे एक कारण म्हणजे अपुरी साधनसंपत्तीची उभारणी (capital formation). आपला कल पैसा साठवण्यापेक्षा उडवण्याकडे असतो. फटाक्यांवरील खर्च हा त्यातील एक अनुत्पादक खर्च. फटाके उडवणे म्हणजे पैसा शब्दशः जाळणे अशा खर्चाने मालमत्ता उभारली जात अशा खर्चाने मालमत्ता उभारली जात नाही व महागाई वाढते, आर्थिक प्रगती खुंटते.\n(४) कागदाचा अपव्यय : फटाक्यांचा मुख्य कच्चा माल म्हणजे ‘दारू व कागद. फटाके फुटल्यावर अर्थातच कागद जळून जातो वा त्याच्या चिंध्या होतात व त्याचा पुनर्वापर करता येत नाही. अशा रीतीने कागदाचा दुस्पयोग होतो व वृक्षतोड होते. (कागद हा झाडांपासून बनलेला असतो.).\n(५) अपघात, आग इ. : फटाके उडवणे म्हणजे अक्षरशः आगीशी खेळ मग त्यातून भाजणे, चटके बसणे हे ओघानेच आले. कधी कधी तर बधिरत्व, अंधत्व असले गंभीर परिणामसुद्धा उद्भवतात. फटाक्यांच्या दुकानांना\nआगी लागणे, बाण, चिडी इ. फटाके डोक्यात पडून इजा होणे, त्यांच्यामुळे वणवे वा इतर आगी लागणे हे धोकेही संभवतात. शिवाय फटाक्यांमुळे कचरा होतो. वातावरण तापते.\nफटाक्यांचे इतके दुष्परिणाम असूनही आपण परंपरेच्या नावाखाली ह्या प्रथेचे जतन करतो. ही प्रथाच आपली व्यथा ठरतेय. ही संस्कृती नव्हे; विकृती होय. हा प्रघात ���व्हे; आत्मघात आपला आनंद व्यक्त करण्यासाठी इतरांना दचकवायचे आणि अनेक विषारी वायूंची धुरी द्यायची, ह्यात कसली आलीय गंमत आपला आनंद व्यक्त करण्यासाठी इतरांना दचकवायचे आणि अनेक विषारी वायूंची धुरी द्यायची, ह्यात कसली आलीय गंमत फटाके निर्मूलन — उपाययोजना . फटाक्यांचे उच्चाटन करायचे असेल तर त्याला सुरवात स्वतःपासूनच झाली पाहिजे. फटाके जास्त वाजवत असाल तर संयमाने कमी वाजवा. शक्य झाल्यास वाजवूच नका. (मी गेल्या दहा वर्षात एकही फटाका वाजवलेला नाही). सुरवातीला सांगितल्याप्रमाणे फटाके ही दिवाळीची मक्तेदारी राहिलेली नाही. फटाक्यांचे सार्वत्रिकीकरण पाहून ‘दिवाळीत फटाके लावू नका’ असे म्हणण्या- ऐवजी ‘फक्त दिवाळीतच फटाके लावा’ असे सांगायची वेळ आलीय फटाके निर्मूलन — उपाययोजना . फटाक्यांचे उच्चाटन करायचे असेल तर त्याला सुरवात स्वतःपासूनच झाली पाहिजे. फटाके जास्त वाजवत असाल तर संयमाने कमी वाजवा. शक्य झाल्यास वाजवूच नका. (मी गेल्या दहा वर्षात एकही फटाका वाजवलेला नाही). सुरवातीला सांगितल्याप्रमाणे फटाके ही दिवाळीची मक्तेदारी राहिलेली नाही. फटाक्यांचे सार्वत्रिकीकरण पाहून ‘दिवाळीत फटाके लावू नका’ असे म्हणण्या- ऐवजी ‘फक्त दिवाळीतच फटाके लावा’ असे सांगायची वेळ आलीय तेवढे जरी झाले तरी प्रदूषणाला खूप आळा बसेल. दिवाळीतही चारही दिवस फटाके लावण्याऐवजी कुठच्यातरी एकाच दिवशी फटाके उडवण्याचे शहाणपण आपल्या पचनी पडेल का\nफटाक्यांच्या दुष्परिणामांचा आक्रमक प्रचार होण्याची गरज आहे; विशेषतः शाळकरी मुलांमध्ये. अगदी प्राथमिक शाळेपासून दहावी-बारावीच्या अभ्यास- क्रमात फटाक्यांच्या दुष्परिणामांची शास्त्रीय माहिती दिली पाहिजे. गणेशोत्सव, नवरात्र इ. सणांत फटाक्यांविषयी भाषणे आयोजित केली पाहिजेत. प्रबोधन हाच कुठच्याही अनिष्ट प्रथेचे निर्मूलन करण्याचा राम बाण’ उपाय होय. . ध्वनि-प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी रबराचे ‘ear-plugs’ वापरावेत. किंमत अंदाजे रु. ४०. कुठच्याही स्पोर्टस्च्या दुकानात उपलब्ध. वापरण्यास अतिशय सुरक्षित व परिणामकारक. . फटाक्यांवर बंदी आणणारा कायदा करावा हा एक टोकाचा उपाय होऊ शकतो. पण नजिकच्या भविष्यात ते संभाव्य वाटत नाही. सामाजिक बदल हे बलाने करण्यापेक्षा समाजाच्या कलाने केले तर ते चिरकाल टिकतात असे इतिहास सांगत���. अर्थात कायद्याच्या बडग्याने ह्या ‘स्फोटक’ प्रथेला नक्कीच आळा बसेल. तेव्हा प्रत्येक उपलब्ध व्यासपीठावरून तसा कायदा होण्यासाठी ‘आवाज’ उठवला पाहिजे आणि वातावरण ‘तापवले’ पाहिजे. (फटाके न लावता). [सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच फटाक्यांवर काही अवरोध आणले आहेत. —- सं.\nअ-१, जीवनज्योती, शिवाजीनगर, नौपाडा, ठाणे (प िचम) — ४०० ६०२\nAuthor अभय उषा विष्णुकांतPosted on नोव्हेंबर, 2001 सप्टेंबर, 2020 Categories इतर\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: गर्व से कहो- हम इन्सान हैं\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sudharak.in/2002/03/3201/", "date_download": "2020-09-29T11:06:31Z", "digest": "sha1:E4FGLKLUWFY4MMOI6Z3ORKESB2Q4TBBW", "length": 39059, "nlines": 277, "source_domain": "www.sudharak.in", "title": "तिसऱ्या बिंदूच्या शोधात – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nसाहित्य-क्षेत्रात प्रस्थापित आणि विद्रोही असे गट असल्याचे उघडपणे दिसतेच आहे. साहित्याची समीक्षा केवळ प्रस्थापितांच्या आणि सवर्णांच्या दृष्टिकोनातून व्हावी हे सर्वांना पटण्यासारखे नाही. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना, परंपरा, रूढी आणि मनावर रुजलेले संस्कार ह्यांचा खोल परिणाम पाहणाऱ्यावर होत असतो आणि त्या दृष्टीने कलाकृतीचे मूल्यमापन होणे अपरिहार्य असते. साहजिकच पुरुष-प्रधान संस्कृतीत होणारी समीक्षा विशिष्ट ‘पुरुषी’ चष्म्यातून आजवर होत आलेली आहे. पण स्त्रीवादाचा हुंकार उमटल्यापासून समीक्षाही स्त्रीवादी होणे सहाजिकच आहे. अशा स्त्रीवादी भूमिकेतून डॉ. तारा भवाळकर ह्यांनी निरनिराळ्या माध्यमां तील वेधक कृतींवर आपल्या प्रतिक्रिया तिसऱ्या बिंदूच्या शोधात’ ह्या पुस्तकात नोंदवलेल्या आहेत.\nस्त्रीवादी दृष्टिकोनातून जेव्हा एखाद्या निर्मितीची समीक्षा होते तेव्हा पुरुष-प्रधान समाजाच्या मानसिकतेमधील विसंगती आणि विकृती सहजपणे लक्षात येतात. स्त्रीवाद म्हणजे केवळ स्त्रीनिर्मित, स्त्रीसाठी व पुरुषाविरुद्ध असे नाही तर निखळ स्त्रीच्या नजरेतून, स्त्री एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगाचे मूल्यमापन करणे होय. आजचे जग म्हणजे पुरुषकेंद्री, पुरुषांसाठी घडवलेली व्यवस्था आहे. पुरुषाची व स्त्रीची सुद्धा जडणघडण पुरुषकेंद्री परिदृष्टीतून झालेली आहे. ती नैसर्गिक नाही. ती घडण कायम रहावी, स्त्रीला तिचे निम्न स्थान जाणवून तिने त्याविरुद्ध बंड पुकारू नये म्हणून स्त्री घडवली जाते. ती तशी जन्माला येत नाही. ही परंपरा फार जुनी आहे. अनेक शतकांच्या परंपरेमुळे जी असमानता व जी अन्याय निर्माण झालेला आहे तो स्वाभाविक मानून स्त्री व पुरुष तिचा सहजपणे स्वीकार करतात. स्त्रीला जेव्हा स्वहक्काची जाणीव झाली तेव्हा ह्या प्रचलित समाजव्यवस्थेबद्दल असंतोष तिच्या मनात निर्माण झाला. त्यातून स्त्रीमुक्ती चळवळ सुरू झाली. बापघर व आपघर–नवऱ्याचे घर ह्या दोन ठिकाणांशिवाय स्त्रीला गती नाही, थारा नाही हा पुरातन समज मोडीत काढून स्त्री स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या तिसऱ्या बिंदूचा शोध घ्यायला सज्ज झाली. ह्याचे पडसाद साहित्य, चित्रपट, सामाजिक विषयांवरील लेखन ह्या सर्वांमध्ये उमटले. अशा काही कृतींची आस्वादक समीक्षा ह्या पुस्तकात येते.\nस्त्रियांच्या आत्मकथनांचा विचार करता मराठीत अगदी सुरवातीचे असे लेखन म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीत शोभेल असेच होते. तारा भवाळकर प्रामुख्याने ज्यांचा वेध घेतात ती तीन आत्मकथने म्हणजे माधवी देसाई ह्यांचे ‘नाच ग घुमा’ सुनीता देशपांडे ह्यांचे ‘आहे मनोहर तरी.’, आणि कमल पाध्ये ह्यांचे ‘बंध-अनुबंध’ ही होत. ह्या तीनही स्त्रिया मान्यवरांच्या पत्नी होत्या. माधवी देसाई सोडता इतर दोघींना प्रचलित अर्थाने कुठलाही त्रास असा झाला नाही. उलट संपन्न, वैविध्यपूर्ण, रोचक आयुष्य लाभले. पण तरीही स्त्रीला नेहमी गृहीत धरले जाणे, सदैव येणारा दुहेरी मानदंडाचा अनुभव आणि एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून नाकारण्यात येणारे अस्तित्व ह्याचा त्रास तिघींनाही झाला. त्यात कमल पाध्ये व सुनीता देशपांडे ह्यांचे लिखाण जास्त दर्जेदार आहे. त्यात केवळ आपल्या असमाधानाला वाचा फोडून खळबळ माजवणे हा उद्देश अजिबात नाही. त्यांनी खूप अंतर्मुख होऊन अनेक वर्षे सातत्याने एकत्र राहिलेल्या स्त्रीपुरुषांमधील नातेसंबंधाचा वेध घेतलेला आहे. पती अहंच्या कोशातून मुक्त होऊन मित्र बनू शकत नाही आणि मालकी हक्काची जाणीव त्याच्या मनातून जात नाही ही खंत त्यांच्या लिखाणातून जाणवते. ह्या लिखाणाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही असे भवाळकरांचे मत आहे. अस्मितेच्या विचारांची स्त्रीला गरजच नाही अशी भावना पुरुषांच्याच काय पण स्त्रियांच्या सुद्धा मनात दृढपणे रुजलेली आहे. ‘सुनीताबाईंच्या लेखनामागची आर्तता समजून घेण्याइतकी-सुद्धा संवेदनक्षमता दिसू शकत नाही’ ह्याची क्षिती भवाळकरांना जास्त वाटते.\nकमल पाध्यांनाही पतीच्या अहंकारामुळे म्हणावा तसा भावनिक आधार मिळाला नाही ही व्यथा होती. त्या स्त्रियांना एका आधार देऊ शकणाऱ्या शरीरातील प्रेम करणाऱ्या संरक्षक मित्राची उणीव जाणवते. स्त्री-पुरुषांचे असे नाते घडावे की अर्धनारीनटेश्वराची प्रतीती त्या नात्यात यावी अशी आस त्यांना आहे. परंतु अशी कांक्षा, ओढ, पुरुषाशी असलेल्या नात्याबद्दल जशी स्त्रीला वाटते तशी पुरुषाला कधी वाटल्याचे कोणत्याही आत्मचरित्रात दिसून येत नाही. हा मुद्दा मात्र भवाळकरांनी चर्चेत आणलेला नाही. कोणाही पुरुष आत्मचरित्रकाराने आपल्या स्त्रीशी असलेल्या नात्याची खोलवर चिकित्सा केलेली आढळत नाही. ह्याचा अर्थ प्रचलित समाजव्यवस्थेमुळे पुरुष पूर्ण समाधानी आहे असा आहे की पुरुषाच्या मानसिकतेमुळे त्याला अशा एकरूपतेची आस वाटत नाही\nतारा भवाळकरांनी ह्या आत्मचरित्रांवर भाष्य करताना असे म्हटले आहे की ‘अंतर्मुख वृत्तीने लिहिलेली आणि भावी काळातील स्त्रीपुरुषसंबंधांच्या आकांक्षाचे सूचन करणारी ही स्त्रियांची आत्मकथने समाजशास्त्रीय वि लेषणासाठी फार चांगली सामुग्री आहे. मात्र, व्यक्तिगत चौकटीतून बाहेर येऊन त्यांचा विचा��� व्हायला हवा’ ह्याबद्दल कुणाचे दुमत होणार नाही.\nआत्मकथांच्या संदर्भातच भवाळकर चित्रपट अभिनेत्रींच्या आत्मचरित्रांचा ऊहापोह करतात. दुर्गा खोटे, लीला चिटणीस, शांता हुबळीकर, हंसा वाडकर, जयश्री गडकर, ह्यांची आत्मचरित्रे चित्रपटसृष्टी आणि तेथील स्त्रियांचे जीवन ह्याबद्दल बरेच काही सांगून जातात. ह्या सर्वांमध्ये असे दिसते की ह्या स्त्रियांचे नवरे-प्रियकर ह्यांच्या बरोबरीने त्यांचे वडील, भाऊ असे जवळचे तथाकथित ‘रक्षक’ समजले गेलेले पुरुष व काही वेळा आईसुद्धा—-ह्या सर्वांनी त्यांचे सर्व दृष्टीने शोषण करण्यात मागेपुढे पाहिलेले नाही. पुरुषांच्या आधाराशिवाय जगणे अशक्य आहे अशी मनोवृत्ती असणाऱ्या नट्यांच्या वाट्याला यश, कीर्ती, पैसा मिळूनसुद्धा दुप्पट ससेहोलपट आली. मात्र अगदी आधुनिक गृहिणींचीही आत्मकथने जशी त्यांच्या पतीभोवती फिरतात तसा प्रकार अभिनेत्रींच्या बाबतीत आढळत नाही.\nगौरी देशपांडे ह्या लेखिकेचा स्त्रीपुरुष संबंधाविषयीचा दृष्टिकोन किती वेगळा आहे हे त्यांचा कोणीही वाचक सांगू शकेल. भवाळकरांनी देशपांडे ह्यांच्या ‘तेरुओ’ आणि ‘काही दूर पर्यंत’ ह्या लघुकादंबऱ्या इथे विवेचनासाठी घेतलेल्या आहेत. ‘तेरुओ’ ची नायिका लग्नाला बंधन न मानता केवळ प्रेम करणे एवढाच त्याचा अर्थ मानते. ‘लग्नाची बंधने उभयपक्षी कोणावरच नाहीत’ ही पुरुषप्रधान लग्नकल्पनेला लेखिकेची चपराक आहे. आजवरच्या पुरुषांच्या जगात युद्ध, विध्वंस, हिंसा, क्रूरपणा, आक्रमणे ह्या माणूसपणा संपवणाऱ्या गोष्टीच प्रामुख्याने घडत आलेल्या आहेत यावर खरा विधायक उतारा केवळ स्त्रीच देऊ शकेल अशी विधायकत्वाला नेणारी स्त्रीवादी भूमिका ‘तेरुओ’ मध्ये भवाळकरांना दिसते. खरे सांगायचे तर स्त्री आणि पुरुष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तेव्हा ह्या विधानाबद्दल एवढी छातीठोक खात्री कुणी देऊ शकेल असे वाटत नाही. आशा बगेंच्या कथांचे परीक्षण करताना लेखिकेला जाणवलेले सत्य म्हणजे कथा नायिकाप्रधान असल्या तरी त्या नायिका बापघर व आपघर ह्या दोन बिंदूंतच घोटाळताना दिसतात. स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व हा त्यांच्या समस्यांवर तोडगा होऊ शकेल किंवा त्यांच्या अस्मितेसाठी ते आवश्यक आहे हे त्यांना जाणवलेले वाटत नाही. पारंपारिक पुरुषी दृष्टिकोनाचा जबरदस्त पगडा संवेदनशील बुद्धिमान मनावर किती प्रमाणात असू शकतो ह्याचे उदाहरण म्हणून भवाळकर ह्या कथांचा उल्लेख करतात.\n‘अंतरांजली यात्रा’ आणि ‘अग्निस्नान’ ह्या दोन प्रादेशिक चित्रपटांमध्ये पुरषी जुलमांमुळे स्त्रीची झालेली पराकोटीची गळचेपी दाखवलेली आहे. ‘अंतरांजली यात्रा’ मधील नायिका अगदी कोवळी आहे. तिच्या परिस्थितीला तिचा प्रत्यक्ष जन्मदाताच कारणीभूत आहे. तिला सहानुभूती दाखवणारा तिला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करणारा आहे एक डोंब–तिच्या सारखाच पददलित. परंतु ह्या मुलीवर संस्कारांचे आणि स्टींचे एवढे प्रचंड दडपण आहे की,मानसिकदृष्ट्या दास्यावस्थेत असलेल्या मुलीची जीवनेच्छा पार कोलमडून जाते. तिची जगण्याची शक्तीच नाहीशी होते. अत्यंत विदारक व तटस्थतेने चित्रित केलेला हा चित्रपट भारतीय परंपरेचे सार स्फोटकपणे सांगून जातो.\n‘अग्निस्नान’मधील नायिका मात्र खंबीर आहे. प्रचलित पुरुषप्रधान व्यवस्थेचा बळी झालेली ही नायिका बाजी उलटवते आणि मातृत्वाच्या अस्त्राने आपल्यावरील अन्यायाचा बदला घेते. मातृत्व खरे तर समाजव्यवस्थेत स्त्रीला दुबळेच करते. इथे मात्र उलट घडते. स्त्रीबद्दल शरीरनिष्ठ व्यभिचाराची एकतर्फी केलेली आजवरची मांडणी इथे मोडीत काढलेली आहे. समाजाच्या रूढ चौकटीत स्वतःचा तिसरा बिंदू निर्माण करण्यात ही नायिका यशस्वी झालेली आहे.\nप्राचीन संत कवयित्रींचा भवाळकरांनी इथे समावेश केलेला आहे. महादेवी, संत लल्लेश्वरी, अव्वैयार, रंगनायकी आंदाळ आदि संतस्त्रियांना सर्वसंगपरित्याग करणे पुरुषांइतके सोपे गेले नाही. त्यांनी बंड पुकास्न, कठीण प्रसंगाना तोंड देऊन स्वतःचे स्वातंत्र्य मिळवले. पण ह्या स्त्रियांना त्यासाठी आपले स्त्रीत्व झुगारावे लागले. आपले सौंदर्य, तारुण्य ह्यांचा त्याग करावा लागला. भवाळकर जरी ह्याची भलावण करत असल्या तरी तरी स्त्रीमुक्तीच्या दृष्टिकोनातून हे स्वीकार्य वाटत नाही. स्त्रीत्वाचा त्याग करून स्वातंत्र्य मिळवणे हा स्त्रीशक्तीचा पराजय वाटतो. संतकवी म्हणून त्या थोर असल्यातरी स्त्रीमुक्तीचा हा उद्गार आहे असे वाटत नाही.\nह्या लेखामध्ये भवाळकर विवाहसंस्थेच्या ‘आमदार सौभाग्यवती’ हे श्रीनिवास जोशी ह्यांनी रा. रं. बोराडे ह्यांच्या कादंबरीवस्न लिहिलेले नाटक ह्याची समीक्षा करतात. भवाळकर सहजपणे जमदग्नी ऋषी, त्यांची पत्नी ��ेणुका व पुत्र परशुराम ह्यांच्या मिथकाशी तुलना करतात. नवऱ्याच्या छत्राखाली असणाऱ्या पारंपरिक भारतीय स्त्रीला तिचा नवरा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आमदार बनवतो तेव्हा तिला आपल्या अस्मितेची जाणीव होते. हे नवऱ्याच्या फायद्याचे नसल्याने तो पुत्राची मदत घेऊन तिचे जाहीर चारित्र्यहनन कस्न तिला नामशेष करण्याचा प्रयत्न करतो. जमदग्नी ऋषीनेही रेणुकेचे स्वतंत्र अस्तित्व पार उखडून काढण्यासाठी पुत्राकरवी तिचा वध करवला. प्रचलित असलेली स्त्रीसत्ता धुळीस मिळविण्यासाठी स्त्रीचे पावित्र्य, शील, पातिव्रत्य या कल्पना जनमानसात आणि मुख्यतः स्त्रीमनात घट्ट रुजवण्यात येतात. शील आणि चारित्र्य ह्यांच्या व्याख्या पुरुषसत्तेने पार संकुचित केलेल्या आहेत. ह्या नाटकाच्या नायिकेला असाच विदारक अनुभव येतो.\nह्या संदर्भात ‘आश्रमहरिणी’ ह्या तुलनेने जुन्या कादंबरीचा समावेश येथे होतो. तत्त्वचिंतक आणि स्त्रीविषयी उदारमनस्क असलेल्या वा. म. जोशी ह्यांच्या सर्वच नायिका सुधारलेल्या व पारंपारिक पठडीत न बसणाऱ्या अश्या होत्या. अशा उदारमतवादी जोशींनी आश्रमहरिणीमध्ये मात्र फार वरवरचे निष्कर्ष काढलेले आहेत. नायिका सुलोचना ही पती जिवंत असताना अजाणतेपणे तो मृत झाला असे समजून दुसरे लग्न करते. तो परत आल्यावर पडलेला पेच आश्रमातले कुलपती अतिशय सोपेपणे सोडवतात. ते सुलोचनेला दोन्ही पतींचा स्वीकार करायला सांगतात. सुलोचनेचे भावविश्व सहानुभूतीने वा सजगपणे उलगडले जात नाही. त्यावर ‘लेखक कितीही तत्त्वचिंतक पुरोगामी असला तरी काळाची चौकट फारशी बदलू शकत नाही’ अशी टिप्पणी भवाळकर करतात.\n‘विवाहसंस्था आणि राजवाडे’ आणि ‘इतिहास काळातील विवाहबाह्य संबंध’ ह्या लेखांमध्ये भवाळकर विवाहसंस्थेच्या संदर्भात स्त्रीच्या स्थानाची चर्चा करतात. विवाह व नीतिनियम हे खरे तर कृत्रिम आहेत. नैसर्गिक आहे ती कामप्रेरणा व वंशसातत्याची भावना. विवाहसंस्था समाजात हळूहळू अस्तित्वात आली. त्यात अनेक प्रयोग झाले. मातृसत्ताक व पितृसत्ताक दोन्ही पद्धती अस्तित्वात आल्या. कालांतराने सर्वत्र पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा बसला. हे सर्व राजवाड्यांनी अतिशय तटस्थपणे सांगितले आहे. पण ह्या लेखाचे प्रयोजन ह्या आस्वादक समीक्षेच्या पुस्तकात काय असावे हे कळत नाही. हा इतिहास आहे. तेथे स��त्रीवादाचा संबंध आहे असे वाटत नाही. ‘इतिहासकाळातील विवाहबाह्य संबंध’ इथे भवाळकरांनी मध्ययुगीन काळापासून स्त्रीचे गौणत्वाचे स्थान समाजात कसे होते आणि आतापर्यंत त्याबाबत दुहेरी मापदंड कसे वापरले जातात ह्याची चर्चा केली आहे. ह्यात काही नवीन सांगितलेले नाही. हाही लेख काहीसा अस्थानीच वाटतो.\nनिरनिराळ्या ललित साहित्य कृती आणि इतर माध्यमातील कलाकृती ह्यांची भवाळकरांनी केलेली स्त्रीवादी समीक्षा एकंदरीत खूपच रोचक आहे आणि वाचनीय आहे. त्यांचे सादरीकरण आकर्षक तर आहेच, जोडीला ते विचारप्रवृत्त करणारे आहे. समीक्षा ही एकूण पाहता कोणत्याही ‘वादा’शी संलग्न नसावी. कलात्मक दृष्टीनेच कलाकृतींचा आस्वाद घ्यावयास हवा. परंतु समाजात जेव्हा नवे प्रवाह येतात तेव्हा त्यांची दखल घेणे आवश्यकच असते. काळानुसार समाजचौकट बदलते. त्याचे प्रतिबिंब कलाकृतींमध्ये उमटते. त्यांची नोंद घेण्यासाठी अशी समीक्षा गरजेची आहे. त्यामुळे समाजमन अधिक जागृत, जागरूक व प्रगल्भ बनते. त्या दृष्टीने भवाळकरांचे ह्या अतिशय वाचनीय पुस्तकाबद्दल आभार मानायला हवे.\n(‘तिसऱ्या बिंदूच्या शोधात’, डॉ. तारा भवाळकर, सुगावा प्रकाशन, पुणे. रु. १२०/- )\nAuthor चास्ता नानिवडेकरPosted on मार्च, 2002 सप्टेंबर, 2020 Categories इतर\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: चोरांची एकाधिकारशाही\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्या वस्ती��ला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/20/in-the-first-session-the-question-was-raised-by-mla-nilesh-lanke/", "date_download": "2020-09-29T11:36:27Z", "digest": "sha1:7QTIZGTRQKID7GS3SVUBY2BNJBPDRPKL", "length": 12857, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पहिल्याच अधिवेशनात आमदार निलेश लंके यांनी मांडला हा प्रश्न ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\n एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\nमहसूलमंत्री थोरात कडाडले; दिला ‘हा’ मोठा इशारा\nत्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिले उत्तर\n‘त्या’ रस्त्याचे श्रेय टक्केवारी पुढार्यांनी घेऊ नये; राष्ट्रवादीचा घणाघात\nHome/Breaking/पहिल्याच अधिवेशनात आमदार निलेश लंके यांनी मांडला हा प्रश्न \nपहिल्याच अधिवेशनात आमदार निलेश लंके यांनी मांडला हा प्रश्न \nअहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- आमदार नीलेश लंके यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पारनेर नगर -मतदारसंघातील पाणीप्रश्न प्रभावीपणे मांडला. तसेच शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. आ. लंके म्हणाले, ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये महा चक्रीवादळाने आलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३५२ तालुक्यांतील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शेती आणि शेतीसह शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.\nकापूस, भात, सोयाबीन, मका, तूर, ज्वारी, बाजरी, भुईमूग, कांदा, कडधान्य, फळबागांपैकी काहीही हातात आले नाही. अतिवृष्टीमुळे सुमारे एक कोटी चार लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर ९५ लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीपिके आणि फळबागांचे नुकसान झाले.महापुराने सातारा, सांगली, कोल्हापूर येथे झालेले नुकसानदेखील प्रचंड आहे.\nकाळजीवाहू सरकार असताना राज्याने केंद्राकडे आठ हजार दोनशे कोटी रुपयांची मदत मागितली होती. राष्ट्रपती राजवट असताना राज्यपालांनी पहिल्या टप्प्यात २०५९ कोटी ३६ लाख रुपयांची मदत जाहीर केली;परंतू नुकसान प्रचंड झालेले आहे, याची नोंद घ्यावी. पाच वर्षांपासून शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटांमुळे उद्ध्वस्त झाला आहे.\nत्यामुळे शेतीपिकांना प��रतिहेक्टरी आठ हजार तर फळबागांना प्रतिहेक्टरी अठरा हजार रुपयांच्या मदतीने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे; परंतू केंद्राची मदत कधी मिळणार केंद्राकडून उशीर का लावला जात आहे\nशेतकऱ्यांनी किती दिवस वाट बघायची. २०१२-२०१३ मध्ये आघाडीचे सरकार होते, त्यावेळी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ३० हजार रुपये मदत दिली गेली होती. पारनेर- नगर मतदारसंघात ८५ टक्के दुष्काळी भाग आहे, त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये मदत देऊन दिलासा द्यावा.\nमाझ्या पारनेर- नगर, या दुष्काळी मतदासंघात पाणी आणण्यासाठी सरकारने निधी द्यावा तसेच शेतकऱ्यांना हमीभाव निश्चित करून कांदा व दुधाला हमीभाव देण्यासाठी सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा. प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांमध्ये दुरुस्ती करावी.\nविजेचे भारनियमन, शेतकऱ्यांना हमीभावासंदर्भात बऱ्याच त्रुटी आहेत, त्यात सुधारणा करावी. नगर- पारनेर हे तालुके महामार्गावर असल्याने या महामार्गावर ट्रॉमा सेंटरची सरकारने उभारणी, मराठा क्रांती मोर्चा व शेतकरी आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा, अशी मागणी आ. लंके यांनी या वेळी केली.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\n एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\n मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\n एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/03/pankaja-mundenna-bhavali-ya-bhavachi-ovalani/", "date_download": "2020-09-29T11:46:29Z", "digest": "sha1:QFT7VKPUCHN2DLFYPO2EIH4MJAT4OATY", "length": 13498, "nlines": 153, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पंकजा मुंडेंना भावली 'या' भावाची ओवाळणी - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\n एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\nमहसूलमंत्री थोरात कडाडले; दिला ‘हा’ मोठा इशारा\nत्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिले उत्तर\n‘त्या’ रस्त्याचे श्रेय टक्केवारी पुढार्यांनी घेऊ नये; राष्ट्रवादीचा घणाघात\nHome/Ahmednagar News/पंकजा मुंडेंना भावली ‘या’ भावाची ओवाळणी\nपंकजा मुंडेंना भावली ‘या’ भावाची ओवाळणी\nअहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- महायुतीच्या सरकारमध्ये पंकजा मुंडे मंत्री असताना अनेक नेत्यांनी त्यांना बहीण मानले होते. अधूनमधून होणाऱ्या सभा-समारंभातून बहीण-भावाच्या प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जात होत्या.\nमधल्या काळात राजकीय वातावरण बदलले. निवडणुकीतील पराभवानंतर मुंडे एकाकी पडल्या होत्या. मात्र यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांना ‘नवा भाऊ’ भेटला आहे. या भावाने शब्दरूपी ओवाळणी घातली आहे. भावाचे हे पत्र त्यांनी सोशल मीडियात शेअर केले आहे.\nविलास बडे या कार्यकर्त्याने राक्षाबंधनानिमित्त पंकजा मुंडे यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. ‘एका भावाचे सुंदर पत्र’ असे म्हणत पंकजा मुंडे यांनी ते शेअर केले आहे. ‘कोळशावर फुंकर मारली तर राख उडून तेजस्वी निखारा पुन्हा पेट घेतो. तसं काही लोक काही वेळा शब्दांची व भावनांची फुंकर मारून निखारा फुलवतात तसंच काम या शब्दांनी केले आहे.\nबहिणीला एका भावाची ही ओवाळणी आहे,’ असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. बडे यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘आजचा दिवस आनंदाचा आहे. अशावेळी हे लिहावं की नाही यावर बराच विचार केला, पण राहावलं नाही म्हणून लिहितोय. तुम्ही कधी बोलला नाहीत. शांत आहात पण तुमच्या मनातलं वादळ स्पष्ट जाणवतंय.\nकारण ते आमच्याही मनात धडका देतंय. व्यक्त होता येत नाहीय इतकंच. ताई, काळ कसोटीचा आहे. मानसिक परीक्षेचा जरूर आहे. पण यातली पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे की आपलं यापेक्षा आणखी काही वाईट करण्याची त्या देवाचीही ऐपत नाही. त्यानं सगळ्या परीक्षा घेऊन पाहिल्या. अनेक घाव घातले.\nकदाचित त्यालाही वाटलं असेल, बघावं तुम्ही तुटताय का. पण होतंय अगदी उलट. तुटणं सोडा, तुम्हाला पैलू पडताहेत. मला विश्वास आहे. हेच जग उद्या म्हणणार आहे, अरे हा तर हिरा निघाला. ताई, सच्चेपणा हे तुमच्या व्यक्तिमत्वाचं सौदर्य आणि सामर्थ्य आहे. मी गेल्या पाच वर्षांपासून ते बघतोय.\nतुमचं वागणं, बोलणं, व्यक्त होणं, काम करणं आणि लढणं यातला सच्चेपणा मला कायम भावला. या सच्चेपणाचा तुम्हाला त्रास झाला. तरी तुम्ही तो कधी सोडला नाही. कारण त्यावर तुमची अढळ श्रद्धा आहे, नव्हे तीच तुमची ओरिजिनॅलिटी आहे. असं म्हणतात वाईट काळात माणसं कळतात.\nभल्याभल्या नेत्यांच्या भोवतीची गर्दी एका वावटळीनं उडून जाते. पण तुमच्या बाबतीत तसं झालं नाही. भलेही सत्ता गेली असेल. पद नसेल. भविष्यही दिसत नसेल. वान्याची भीतीही वाटत असेल पण तरीही तुमच्याकडे आशेनं पाहणाऱ्या लाखो लोकांच्या प्रेमाची, विश्वासाची तटबंदी तुमच्याभोवती कायम आहे.\nमाझ्यासारखे असंख्य तरुण आजही तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहेत. त्यामुळे तात्कालिक वावटळी धुरळा जरूर उडवू शकतात, पण तुमचा हौसला तोडू शकत नाहीत हा मला विश्वास आहे.’ भगवान गडावर झालेल्या एका कार्यक्रमात सर्व भाऊ एकत्र आले होते.\nतसे हे सर्व भाऊ दुरावले. मधल्या काळात मुंडे एकाकी पडल्याचे वातावरण आहे. नगरच्या आणखी एका लोकप्रतिनिधीने मुंडे यांना बहीण मानले होते. आता आणखी एका नव्या पण राजकारणात नसलेल्या भावाच्या पत्राने फुंकर घातली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\n एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\n मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू\n एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर\n जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के\nदोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO\nपहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त\nनवे पोलीस अधीक्षक आज पदभार स्वीकारणार\nनगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://health.marathivarsa.com/home-remedies-for-tooth-pain-in-marathi/", "date_download": "2020-09-29T11:46:15Z", "digest": "sha1:AGPWVAYC6MKGEWWRU3HC22DOEDLRAYDS", "length": 12213, "nlines": 101, "source_domain": "health.marathivarsa.com", "title": "दातदुखीवर घरगुती उपाय | Home Remedies For Tooth Pain In Marathi", "raw_content": "\nमस्त खा, स्वस्थ राहा\n१. आपल्यापैकी प्रत्येकाला दातदुखीचा त्रास कधीना कधी तरी झालेला असतोच. त्यात जर दातात किंवा हिरड्यांमध्ये पू झाला तर त्याची कळ मस्तकात जाते. दात किडल्याने या जंतूमुळे दातात किंवा हिरड्यामध्ये पू होतो.\n२. दात किडल्यानंतरची ही पुढची स्थिती आहे. दात तुटला किंवा त्याचा तुकडा पडला तरीही हिरड्या किंवा दातात पू होऊ शकतो. दाताचे वरचे आवरण, ज्याला एनामल म्हणतात, ते उघडे पडल्यामुळे जंतूना दाताच्या खोलवर शिरकाव करण्यास वाव मिळतो. त्यामुळे हिरड्या किंवा दातामध्ये पू होतो, कधीकधी हा पू दाताच्या मुळातून हाडापर्यंत जाऊन पोचायची शक्यता असते.\n३. पेपरमिंट तेल : या तेलात काही जंतुनाशक गुणधर्म आहेत. यामुळे दंतरोगावर त्याचा उत्तम उपयोग होतो. हे तेल लावल्याने पू निर्माण करणार्या जंतूचा संसर्ग थांबवण्यास मदत होते. या तेलामुळे दाह किंवा सूज कमी होते. म्हणून हे तेल हिरड्यांवर लावल्यावर हिरड्यांची सूज किंवा दाह कमी होण्यास मदत होईल.\n४. लवंग तेल : जंतूचा नायनाट करण्यासाठी या तेलाचा वापर करता येईल. लवंग तेल कापसावर घेऊन दातावर लावल्यास दातदुखी कमी होतेच, पण हिरड्यांचे आजारही कमी होतात. लवंग तेल जंतुनाशक, वेदनाशामक असल्यामुळे दातांच्या रोगावर उत्तम इलाज आहे. लवंगेमध्ये अँटिऑक्सिडंटस आणि मॅगनीज, तंतुमय पदार्थ आणि ओमेगा 3 असल्यामुळे ते सूज आल्यास त्यावर औषध म्हणून उपयोगी पडते.\n५. लसूण : नैसर्गिक जंतुनाशक म्हणून लसूण काम करते. लसणात भरपूर प्रमाणात सूज कमी करणारी आणि जंतुनाशक गुणधर्म आहेत. त्यामुळे किडलेल्या दातामुळे जंतूचे वाढते प्रमाण कमी करण्यास मदत करते. लसणामध्ये गंधकाची संयुगे असल्यामुळे ते सूज आणि जंतुसंसर्गावर थेट हल्ला चढवून तुम्हाला दुखण्यापासून आराम देतात.\n६. मिठाचे पाणी : तुमच्या दातांमध्ये जीवघेण्या वेदना येत असतील, तर घरातले खायचे मीठ तुम्हाला खूप आराम देऊ शकेल. मीठ सूज कमी करण्यास आणि वेदनाशामक म्हणून काम करू शकते. त्यामुळे पू झालेल्या दातांचे किंवा हिरड्यांचे दुखणे कमी करून, संपूर्ण तोंडात होणारा जंतुसंसर्ग रोखते.\n७. हळद : प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असणारी हळद, उत्तम जंतुनाशक आहे. त्याशिवाय ती पू होण्यापासून थांबवते. त्यामुळेच कोणत्याही जखमेवर हळद लावली की जंतुससर्ग थांबवता येतो. त्यामुळे पू झालेल्या दातांमुळे होणार्या वेदना ती कमी करते. त्याशिवाय तोंडात हिरड्यांना आलेली सूजही ती कमी करते.\n८. बेकिंग सोडा : हा पदार्थदेखील बहुतेकांच्या स्वयंपाकघरात असतो. त्याचा उपयोग तोंडातल्या लाळेचा पीएच सामान्य स्तरावर आणण्यास मदत करते. लाळ दातांना खनिजद्रव्यांचा पुरवठा करते. त्यामुळे दात मजबूत होऊन किडीपासून सरंक्षित राहतात. बेकिंग सोडा हा दात स्वच्छ ठेवण्यासाठीचा उत्तम क्लिन्झर आहे. वरील उपायांनी तुम्ही दात किंवा हिरडी यामध्ये होणारा पू आणि वेदना कमी करू शकता, पण त्या पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजे घेणे महत्त्वाचे आहे.\n९. खाल्ल्यानंतर प्रत्येक वेळी व्यवस्थित चूळ भरावी.\n१०. सकाळी उठल्याबरोबर व रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासावेत.\n११. खूपच थंड, गरम, कडक पदार्थांचे सेवन शक्यतो टाळावे.\n१२. तूळसीची ५ ते १० पाने स्वच्छ धुऊन वाटीमध्ये किंवा छोट्या ऊखळीमध्ये घेवून कुटुन त्याचा रस निर्माण करावा आणि त्यात कापुराच्या 3 ते 5 वड्या मिसळून घ्यावे. कापसाचे छोटे छोटे ३ ते ४ बोळे या मिश्रणात भिजवून दुखणार्या दाढेत ठेवावेत त्यामुळे दाढ दुखी कमी होण्यास मदत होते.\n१३. दुखर्यान दाताला बाहेरील बाजूने (गालावर) बर्फाचा खडा दाबून धरल्यानेही दातदुखीपासून थोडा आराम मिळू शकतो.\n१४. अचानक दातदुखी सुरू झाल्यास अति गरम, अति गार तसेच अति गोड पदार्थ खाणे कटाक्षाने टाळा अन्यथा दुखणे वाढेल.\n१५. आहाराच्या सवयी बदलणे, भाज्या तसेच फळे भरपूर प्रमाणात खाणे आणि विशेषतः जंक फूड न खाणे ह्याने दातदुखी टाळता येते.\n← दात निरोगी ठेवण्यासाठी खबरदारी व उपाय\nदातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी →\nप्राणायाम करताना घ्यायची काळजी\nप्राणायामचे प्रकार- 6) प्लाविनी\nप्राणायामचे प्रकार- 5) भ्रामरी\nप्राणायामचे प्रकार- 4) भस्त्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/date/2018/12/04", "date_download": "2020-09-29T10:29:52Z", "digest": "sha1:7GAD2MKFI5IK6AOKUVYDYDYDCXWRLE33", "length": 13452, "nlines": 189, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "December 4, 2018 - TV9 Marathi", "raw_content": "\nतू माझ्या मुलीसारखी, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल, राज्यपालांचे पायल घोषला आश्वासन\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nWorld Heart Day 2020 | ‘या’ पाच गोष्टी ठेवतील तुमच्या हृदयाला निरोगी\nट्वीट करण्यासाठी आयफोनचा वापर, युजर्सकडून सॅमसंगचा समाचार\nमुंबई : जगभरात स्वत:चे फोन विकणाऱ्या सॅमसंगने ट्वीट करण्यासाठी अॅपलचा आयफोन वापरला. यानंतर सॅमसंगला ट्रोलर्सचा सामना करावा लागला. सॅमसंग आणि अॅपल या दोन्ही कंपन्यामध्ये नेहमीच\nजाळपोळीनंतर फ्रान्समध्ये आर्थिक आणीबाणीची तयारी\nपॅरिस : सिटी ऑफ लव्ह म्हणजेच फ्रान्सची राजधानी पॅरिस सध्या हिंसाचाराने धगधगत आहे. या परिस्थितीचा सामना करणं राष्ट्रपती इमॅन्युल मॅक्रो यांच्यासाठी कठीण होऊन बसलंय. या\nदीड वर्ष उलटूनही नियुक्ती नाही, बीएमसीचा गलथान कारभार\nमुंबई : मुंबई महापालिकेचा आणखी एक गलथान कारभार समोर आला आहे. दीड वर्षापूर्वी केलेल्या भरतीमधील उत्तीर्ण उमेदवारांना अजूनही पालिकेकडून नियुक्ती आदेश देण्यात आले नाहीत. ही भरती महापालिकेच्या चिटणीस\nगौतम गंभीर… श्रेयापासून कायम वंचित राहिलेला ‘रियल हिरो’\nमुंबई : भारताला 2007 चा टी-20 विश्वचषक आणि 2011 चा विश्वचषक जिंकवून देणारा खरा हिरो गौतम गंभीरने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलंय.\n‘बाय वन, गेट वन’ ऑफरवर खरेदी करताय\nपुणे : खरेदी करताना वस्तूचा मोठा पॅक म्हणजे कमी किंमत अशी साधारणपणे आपली समजूत असते. पण या समजूतीमधून कंपन्या आणि विविध ऑफर्सची प्रलोभनं दाखवणाऱ्या मॉल्सकडून\nराष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात अपहरणाचा गुन्हा\nनवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील नगरसेवक मुनावर पटेल यांच्यावर अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. खैरणे येथे ��ाहणाऱ्या रिक्षाचालक सुफियाना शेखचे अपहरण करुन\nभावूक पोस्ट लिहून गंभीरचा सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा\nमुंबई : भारताला 2007 चा टी-20 विश्वचषक आणि 2011 चा विश्वचषक जिंकवून देणारा खरा हिरो गौतम गंभीरने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलंय.\nविना परवानगी प्रवास महागात, अधिकाऱ्याची रिटर्न रवानगी\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक राज्यात दाखल झालंय. पण या पथकातील सदस्याने मुंबई ते औरंगाबाद विनातिकीट प्रवास केल्याचं आढळून आल्याने या सदस्याला\nअभिनेता रवी किशनला बिल्डरकडून दीड कोटींचा गंडा\nमुंबई : रिअल इस्टेट व्यवसायातील अनेक फसव्या दलालांकडून ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी आपण ऐकत असतो. मात्र एका प्रसिद्ध अभिनेत्यालाही मुंबईतील जुहू येथे फ्लॅट देण्याच्या नावाखाली\nभीमा कोरेगाव : क्रांती दिन जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीत होणार\nपुणे : क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगावला प्रशासनाने कडक उपाययोजना राबवल्या आहेत. क्रांती दिन जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणात पार पडणार आहे. परवानगीशिवाय फलक, स्टेज, स्टॉल्स लावण्यास\nतू माझ्या मुलीसारखी, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल, राज्यपालांचे पायल घोषला आश्वासन\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nWorld Heart Day 2020 | ‘या’ पाच गोष्टी ठेवतील तुमच्या हृदयाला निरोगी\nउत्तर प्रदेशात 20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू\nमेगाभरती थांबवा, आम्ही मराठा समाजासोबत, मात्र OBC मधून त्यांना आरक्षण नको : प्रकाश शेंडगे\nतू माझ्या मुलीसारखी, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल, राज्यपालांचे पायल घोषला आश्वासन\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nWorld Heart Day 2020 | ‘या’ पाच गोष्टी ठेवतील तुमच्या हृदयाला निरोगी\nउत्तर प्रदेशात 20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/chinese-army-has-moved-back-tents-vehicles-troops-from-galwan-dmp-82-2207424/", "date_download": "2020-09-29T11:39:45Z", "digest": "sha1:VOD3PNRBGQZEQS4IGNVKHFQ7AUBOOUFA", "length": 12557, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Chinese Army has moved back tents, vehicles & troops from galwan dmp 82| गलवानमधून माघार घेण्यास चीनची सुरुवात; भारतीय सैन्याचं वेट अँड वॉच | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nगलवानमधून माघार घेण्यास चीनची सुरुवात; भारतीय सैन्याचं वेट अँड वॉच\nगलवानमधून माघार घेण्यास चीनची सुरुवात; भारतीय सैन्याचं वेट अँड वॉच\nगलवान खोऱ्यातच झाला होता रक्तरंजित संघर्ष\nदीड महिन्याच्या तणावानंतर गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य माघारी फिरले असले तरी पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडल्या त्या आपण जाणून घेऊया.\nपूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. कॉर्प्स कमांडरच्या बैठकीत ज्या ठिकाणाहून सैन्य मागे घेण्याचे निश्चित झाले होते, तिथून चीनची सैन्य वाहने, तंबू आणि सैनिक एक ते दोन किलोमीटरपर्यंत मागे हटले आहेत. भारतीय लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.\nचिनी सैन्य एक ते दोन किलोमीटर माघारी फिरले असले तरी चिनी सैन्य वाहने अजूनही या भागामध्ये आहेत. या सर्व परिस्थितीवर भारतीय सैन्याचे अंत्यत बारीक लक्ष आहे. संपूर्ण पूर्व लडाखमध्ये एप्रिलच्या मध्यापर्यंत जी स्थिती होती, तीच स्थिती कायम करण्याची भारताची मागणी आहे. यापूर्वी कॉर्प्स कमांडरच्या बैठकीत जे ठरले होते, तो शब्द चीनने फिरवला होता. त्यामुळे १५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ रक्तरंजित संघर्ष झाला होता. ज्यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले होते.\nचीनने गलवानमध्येच नव्हे तर हॉटस्प्रिंग, पँगाँग टीएसओ भागातही घुसखोरी केली आहे. इथे फिंगर फोरपर्यंत चिनी सैन्य आहे. हा संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत भारतीय सैन्य फिंगर आठ पर्यंत गस्त घालायचे. त्यामुळे चिनी सैन्याने फिंगर आठपर्यंत माघारी फिरावे ही भारताची मुख्य मागणी आहे. चीनच्या दबावाच्याखेळीसमोर न झुकता भारताने चीनला लागून असलेल्या ३,४८८ किलोमीटरच्या सीमारेषेवर सैन्य तैनाती केली आहे. गलवानमध्ये चीनच्या कुठल्याही आगळीकीला उत्तर देण्यासाठी भारताने टी-९० भीष्ण रणगाडेही तयार ठेवले आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 राहुल गांधी डिफेन्सशी संबंधित बैठकींना गैरहजर, पण प्रश्न विचारायला पुढे – भाजपा\n2 कुवेतमधील आठ लाख भारतीयांच्या रोजगारावर गदा येण्याची भीती\n3 करोनाची लागण झाल्याच्या भीतीने तरुणाने तलावात उडी घेऊन संपवले जीवन\n...त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख होतं -जयंत पाटीलX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sudharak.in/category/%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-29T09:56:26Z", "digest": "sha1:SRBBMTT2QSA3HCJ56F6HOEPNGQYP55XA", "length": 18987, "nlines": 272, "source_domain": "www.sudharak.in", "title": "तत्त्वज्ञान – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nविश्वाचे अंगण : मायाबाजार आणि बाजारमाया – अतुल देऊळगावकर\n‘क्षण एक मना बैसोनी एकांती, विचारी विश्रांती कोठे आहे’ चारशे वर्षांपूर्वी नामदेवांनी हा प्रश्न विचारला होता. ‘शब्दवेध’ संस्थेच्या ‘अमृतगाथा’मधून चित्रकार, गायक व लेखक माधुरी पुरंदरे यांनी या प्रश्नातील काकुळती त्यांच्या आर्त स्वरातून महाराष्ट्रभर पोहोचवली होती. नामदेवांच्या या प्रश्नाची तीव्रता अद्यापि वाढतेच आहे. आज करोनामुळे संपूर्ण जगाला स्वत:च्याच घरात राहण्याची सक्ती झाली आहे. अशाच काळात अशा प्रश्नांना आपण सामोरं गेलं पाहिजे. ‘मी, माझं सदन आणि माझं बाहेरचं जग’ यासंबंधीचे प्रश्न स्वत:ला विचारले पाहिजेत. त्यादृष्टीने आपत्ती ही एक संधी असते. आपल्याला त्रासदायक वाटणाऱ्या व बाजूला पडलेल्या प्रश्नांना भिडा असंच नामदेव सुचवत होते.… पुढे वाचा\nAuthor अतुल देऊळगावकरPosted on मे, 2020 सप्टेंबर, 2020 Categories अर्थकारण, आरोग्य, खा-उ-जा, जीवन शैली, तत्त्वज्ञान, पर्यावरण, बाजारीकरण, मानसिकता, विकास, विवेक विचारLeave a comment on विश्वाचे अंगण : मायाबाजार आणि बाजारमाया – अतुल देऊळगावकर\nइहवादः मानवी प्रतिष्ठेचा महाप्रकल्प\nपृथ्वीच्या पाठीवरील प्रत्येक माणसाचं जन्मापासून मृत्यूपर्यंतचं जीवन म्हणजे इहजीवन. एकेका माणसाचं जीवन इथं संपतं, पण अशा संपण्यानं मानवी जीवनाचा प्रवाह संपत नाही. जीवनाची शृंखला कोणत्याच कडीला शेवटची कडी मानत नाही. सतत नवनव्या कड्या उगवत राहतात. त्यामुळं ऐहिक मानवी जीवन कधी विझून जात नाही. जीवनाची वाहिनी कधी आटूनही जात नाही.\nमाणसाचं इहजीवन हाच इहवादाचा एकमेव विषय आहे. इहजीवनाची उज्ज्वलता हाच त्याचा ध्यास आहे. माणूस हाच जीवनाचा नायक आहे. भोवतीचं मानवी जीवन त्यानंच निर्माण केलं आणि ही अधिकाधिक उज्ज्वल मानवी जीवन निर्माण करण्याची प्रक्रियाही खंडित होणं त्यानं मान्य केलं नाही.… पुढे वाचा\nAuthor यशवंत मनोहरPosted on मे, 2015 सप्टेंबर, 2020 Categories तत्त्वज्ञान, विवेकवादLeave a comment on इहवादः मानवी प्रतिष्ठेचा महाप्रकल्प\nभारतीय वैदिक तत्त्वज्ञानात सहा प्रमुख दर्शने मानली आहेत. ती अशी :\n(१) सांख्य, (२) वैषेशिक, (३) पूर्वमीमांसा, (४) न्याय, (५) योग आणि (६)वेदान्त (उत्तरम���मांसा हा वेदान्ताचाच भाग आहे.)\nत्यांपैकी पहिली तीन संपूर्णपणे निरीश्वरवादी असून त्यांचे प्रणेते अनुक्रमे कपिल महामुनी, महर्षी कणाद, आणि आचार्य जेमिनी हे तिघेही महान तत्त्ववेत्ते आणि विचारवंत म्हणून गणले जातात. न्याय आणि योग ह्या दर्शनांचेविषय वेगळे असून “ईश्वर” हा त्यांच्या चर्चेचा विषय नाही. काही अनुषंगाने ईश्वराचा उल्लेख आला असेल तेवढाच. एका परीने न्याय आणि योग ही दोन्ही दर्शने ईश्वराच्या बाबतीत “उदासीन” आहेत.… पुढे वाचा\nAuthor भालचंद्र काळीकरPosted on एप्रिल, 2015 सप्टेंबर, 2020 Categories तत्त्वज्ञान, श्रद्धा-अंधश्रद्धाLeave a comment on माझे मनोगत……\nआत्मा आणि मानवी मेंदू\nइंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्य: परं मन: मनसस्तु परा बुद्धि: यो बुद्धे: परतस्तु स:\n(गीता अ. ३ श्लोक. ४२)\nगीतेतील या श्लोकात इंद्रिये (ज्ञानेंद्रिये+कर्मेंद्रिये), मन आणि बुद्धी यांचा उल्लेख आहे. मात्र बुद्धीचे तसेच मनाचेही अधिष्ठान असलेल्या मेंदूचा उल्लेख नाही. संपूर्ण गीतेत मेंदू अथवा त्या अर्थाचा अन्य कोणताही शब्द नाही. संस्कृत-मराठी “गीर्वाणलघुकोशा”त मेंदू हा शब्द नाही. पुढे शोध घेता लक्षात आले की आपण आज ज्या अर्थाने मेंदू हा शब्द वापरतो त्या अर्थाचा एकही शब्द वेद, उपनिषदे, गीता यांत नाही. एवढेच नव्हे तर तो बायबलात नाही, कुराणात नाही, कुठल्याही धर्मग्रंथात नाही.… पुढे वाचा\nAuthor य. ना. वालावलकरPosted on जानेवारी, 2015 सप्टेंबर, 2020 Categories इतिहास, चिकित्सा, तत्त्वज्ञानLeave a comment on आत्मा आणि मानवी मेंदू\nसत्य आणि अहिंसा हे गांधींच्या तत्त्वज्ञानाचे प्रमुख आधारस्तंभ होते ही गोष्ट सुपरिचित आहे. त्यांपैकी अहिंसा म्हणजे काय ‘अहिंसा’ या शब्दाने त्यांना नेमके काय अभिप्रेत होते ‘अहिंसा’ या शब्दाने त्यांना नेमके काय अभिप्रेत होते या प्रश्नाला बरेच निश्चित उत्तर त्यांच्या लिखाणात सापडते. परंतु ‘सत्य’ म्हणजे काय या प्रश्नाला बरेच निश्चित उत्तर त्यांच्या लिखाणात सापडते. परंतु ‘सत्य’ म्हणजे काय हे मात्र मोठ्या प्रमाणात गूढच राहते. त्यांचे लिखाण काळजीपूर्वक वाचूनही त्यांना अभिप्रेत असलेली सत्याची संकल्पना अनाकलनीयच राहते. या लेखात या संकल्पनेचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आहे.\nसत्य, सत् आणि साधु\n‘सत्य’ या संस्कृत शब्दाचे, आणि तसेच आपल्या इंग्रजी लिखाणात गांधींनी वापरलेल्या ‘Truth’ या शब्दाचे अन���क अर्थ आहेत.… पुढे वाचा\nAuthor दि. य. देशपांडेPosted on एप्रिल, 1994 सप्टेंबर, 2020 Categories जीवन शैली, तत्त्वज्ञानLeave a comment on गांधींचे ‘सत्य’\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/astro/festival/news/gaj-laxmi-vrat-2020-know-about-gaj-lakshmi-vrat-puja-vidhi-katha-and-significance-of-pitru-paksha-ashtami/articleshow/78015188.cms", "date_download": "2020-09-29T10:06:40Z", "digest": "sha1:RUSEP4WT5WEZABYOBBZ3TXWWNPZFCRIB", "length": 21692, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nGaj Laxmi Vrat 2020 in Marathi पितृपक्ष : गजलक्ष्मी व्रत कसे करावे वाचा, महत्त्व, मान्यता व व्रतकथा\nभाद्रपद महिन्यातील संपूर्ण वद्य पक्ष हा पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे. पितृपक्षातील वद्य अष्टमीला लक्ष्मी देवीची पूजा करावी, असे सांगितले जाते. याला गजलक्ष्मी व्रत असे संबोधले जाते. याशिवाय महालक्ष्मी व्रत आणि गजपूजन असेही याला म्हटले जाते. यादिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे. एका मान्यतेनुसार, गजलक्ष्मी व्रतादिनी केलेली सोने खरेदी आठ पटीने वाढते. गजलक्ष्मी व्रत कसे करावे या व्रताचा मुहूर्त महत्त्व, मान्यता, पूजाविधी जाणून घेऊया...\nचातुर्मास हा व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांचा काळ मानला जातो. आषाढनंतर येणाऱ्या श्रावणात तर अगदी व्रत-वैकल्यांची रेलचेल असते. श्रावणातील प्रत्येक वाराचे वेगळे महत्त्व आहे. श्रावणातील श्रीकृष्ण जयंतीनंतर घरोघरी बाप्पांचे आगमन होते. कुळाचाराप्रमाणे गणपती बाप्पाचे यथोचित आदरातिथ्य केल्यानंतर येतो तो पितृपक्ष. भाद्रपद महिन्यातील संपूर्ण वद्य पक्ष हा पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे. पितृपक्ष पंधवड्याबाबत अनेक समजुती आपल्याकडे आहेत.\nपितृपंधरवड्यात मुंज, विवाह, वास्तुशांती यांचे मुहूर्त नसतात. परंतु जागेची खरेदी, वाहनाची खरेदी, विवाह मीलनासाठी पत्रिका पाहणे, डोहाळे जेवण, जननशांतीसाठी, पंचाहत्तरी यांसारख्या शांती आदी सर्व कार्ये करता येतात. त्याचप्रमाणे पितृपक्षातील वद्य अष्टमीला लक्ष्मी देवीची पूजा करावी, असे सांगितले जाते. याला गजलक्ष्मी व्रत असे संबोधले जाते. याशिवाय महालक्ष्मी व्रत आणि गजपूजन असेही याला म्हटले जाते. यादिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे. एका मान्यतेनुसार, गजलक्ष्मी व्रतादिनी केलेली सोने खरेदी आठ पटीने वाढते. गजलक्ष्मी व्रत कसे करावे या व्रताचा मुहूर्त महत्त्व, मान्यता, पूजाविधी जाणून घेऊया...\nतिन्हीसांजेला करावे गजलक्ष्मी व्रत\nभाद्रपद वद्य अष्टमी गुरुवार, १० सप्टेंबर २०२० रोजी आहे. या दिवशी तिन्ही सांजेला गजलक्ष्मी व्रत आचरावे. त्यापूर्वी सायंकाळी स्नानादी कार्य उरकून घ्यावीत. पूजेच्या ठिकाणी चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र ठेवावे. केशरयुक्त गंधाने अष्टदल रेखाटावे. यानंतर अक्षता ठेवून त्यावर पाण्याने भरलेला कलश स्थापन करावा. कलशाजवळ हळदीने कमळ काढावे. यावर लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा तसबीर ठेवावी. यानंतर मातीचा गजराज स्थापन करावा. लक्ष्मी देवी आणि गजराजाची षोडशोपचार पूजा करावी. लक्ष्मी देवी आणि गजराजाला फुले, फळे अर्पण करावीत. सोने, सोन्याचे दागिने अर्पण करावेत. शक्य असल्यास या दिवशी नवीन सोन्याची खरेदी करून ते अर्पण करावे. यथाशक्ती आणि यथासंभव हे व्रत करावे. शक्य असेल, तर चांदाच्या गजराजाची स्थापना केल्यास उत्तम मानले जाते. याशिवाय लक्ष्मी देवीच्या मूर्तीसमोर श्रीयंत्र ठेवून त्याचेही पूजन करावे. शक्य असल्यास कमळाची फुले अर्पण करावीत.\nगजलक्ष्मी व्रतपूजनात 'या' गोष्टी आवश्यक\nगजलक्ष्मी व्रच���चरणात लक्ष्मी देवीचे पूजन करताना सोने आणि चांदीची नाणी ठेवावीत. शक्य असल्यास यथाशक्ती धन ठेवावे. मिठाई आणि फळे ठेवावीत. पूजन झाल्यानंतर लक्ष्मी मंत्रांचा जप करावा. यात, 'ॐ योगलक्ष्म्यै नम:', 'ॐ आद्यलक्ष्म्यै नम:' आणि 'ॐ सौभाग्यलक्ष्म्यै नम' अशा मंत्रांचा १०८ वेळा जप करावा. संपूर्ण निष्ठा आणि समर्पण वृत्तीने हे व्रत करावे, असे सांगितले जाते. यानंतर तुपाचा दिवा अर्पण करावा. लक्ष्मी देवीची आरती करावी. उपस्थित सर्वांना प्रसादाचे वाटप करावे.\nगजलक्ष्मी व्रताची कथा एका पुराणात आढळते. एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत असे. तो श्रीविष्णू भक्त होता. तो नियमितपणे त्यांची आराधना, उपासना करायचा. एक दिवस प्रसन्न होऊन श्रीविष्णूंनी त्याला दर्शन दिले आणि वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा लक्ष्मी देवीचा वास आपल्या घरी असावा, अशी इच्छा त्याने व्यक्त केली. यावर श्रीविष्णूंनी त्याला एक उपाय सांगितला. गावातील एका मंदिरासमोर एक स्त्री येते. तिला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दे. तीच लक्ष्मी देवी आहे.\n१६५ वर्षांनी अद्भूत योग : पितृपक्ष व नवरात्रात महिन्याचे अंतर; वाचा\nश्रीविष्णूंनी सांगितले लक्ष्मी व्रत\nश्रीविष्णू पुढे म्हणाले की, लक्ष्मी देवीने घरात प्रवेश केल्यावर धन, धान्याने घर भरून जाईल, असे म्हणून श्रीविष्णू अंतर्धान पावले. दुसऱ्या दिवशी तो ब्राह्मण मंदिरात गेला. तेथे एक स्त्री आली. तेव्हा ब्राह्मणाने त्या स्त्रीला घरी येण्याची विनंती केली. लक्ष्मी स्वरुप स्त्रीने श्रीविष्णूंच्या सांगण्यावरून ब्राह्मण आपल्याचे जाणले. लक्ष्मी देवी ब्राह्मणाला म्हणाल्या की, आपणाकडे यायला मी तयार आहे. मात्र, त्यापूर्वी महालक्ष्मीचे व्रत आचरावे. संपूर्ण १६ दिवस हे व्रत करावे. १६ व्या दिवशी रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर आपली मनोकामना पूर्ण होईल. लक्ष्मी देवीच्या सांगण्यावरून ब्राह्मणाने अगदी निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समर्पण वृत्तीने व्रताचरण केले. लक्ष्मी देवी प्रसन्न झाली. या व्रताचे महात्म्य असून, लक्ष्मी देवीचे व्रत याच कालावधीत करण्याची परंपरा पुढे सुरू झाली, असे सांगितले जाते.\nलक्ष्मी देवीची विविध रूपे वाहन, वेशभूषा, हात आणि शस्त्राने ओळखली जातात. देवीचे वाहन ओलूक, गरूड आणि गज अर्थात हत्ती आहे. अनेक ठिकाणी देवी कमळावर विराजमान आहे. प्र��्येक देवीचे वेगवेगळे रूप आहे. लक्ष्मी देवीचे आठ अवतार मानले जातात. महालक्ष्मी, स्वर्गलक्ष्मी, राधाजी, दक्षिणा, गृहलक्ष्मी, शोभा, सुरभी म्हणजेच रुक्मणी आणि राजलक्ष्मी म्हणजे सीता, असे ते अवतार होत. समुद्रमंथनावेळी लक्ष्मी देवी प्रकट झाली होती. यावेळी ऐरावताने लक्ष्मी देवीवर जलाभिषेक केला, तेव्हापासून तिला गजलक्ष्मी संबोधले गेले. गजलक्ष्मी रुपात गजराज लक्ष्मी देवीवर जलाभिषेक करताना दिसतात.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nSankashti Chaturthi Vrat September 2020 संकष्ट चतुर्थी : गणपतीसह पार्वती देवीचे पूजन शुभ; पाहा, चंद्रोदय वेळ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nफॅशनमलायका अरोराच्या सर्वात स्टायलिश ड्रेसची लोकांनी उडवली होती खिल्ली\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nआजचं भविष्यचंद्र कुंभ राशीत, शनी मार्गी : 'या' ७ राशींना लाभ; आजचे राशीभविष्य\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगगर्भपाताची कारणे, यापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी व यावर घरगुती उपाय काय\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nकरिअर न्यूजपुणे विद्यापीठ उभारणार सॅटेलाइट केंद्र\nमुंबई'दोन राजकीय नेते दोन तास चहा-बिस्किटावर बोलतील का\nदेशकरोना लशीसहीत इतर माहिती एकाच ठिकाणी, एका क्लिकवर\nदेशराज्यांनी कृषी विधेयके निष्प्रभ करावीत, सोनियांचे निर्देश\nमुंबईदर निश्चित करूनही करोनासाठीच्या सिटीस्कॅन चाचण्यांमध्ये लूट\nदेशराहुल गांधी म्हणाले, 'अन्नदात्याच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा स्वतंत्र होईल'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/corona-virus-one-more-indian-infected-corona-in-japan-at-diamond-princes-cruise/articleshow/74138978.cms", "date_download": "2020-09-29T12:05:35Z", "digest": "sha1:UQOCQUYNJUNDH24TXMDE7257G2SBQG4C", "length": 13990, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजपान: आणखी एका भारतीयाला करोनाचा संसर्ग\nजपानमधील योकोहामा बंदरावर उभ्या असलेल्या डायमंड प्रिन्सेस क्रूझवर करोनाच्या रुग्णात वाढ होत आहे. या क्रूझवर असणाऱ्या आणखी एका भारतीय नागरिकाला करोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nटोकियो: जपानमधील योकोहामा बंदरावर उभ्या असलेल्या डायमंड प्रिन्सेस क्रूझवर करोनाच्या रुग्णात वाढ होत आहे. या क्रूझवर असणाऱ्या आणखी एका भारतीय नागरिकाला करोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nभारतीय दूतावासाने याबाबत माहिती दिली असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. या क्रूझवर एकूण १३८ भारतीय नागरिक आहेत. यामध्ये १३२ कर्मचारी-अधिकारी, तर सहा प्रवासी आहेत. भारतीय नागरिकांसह २१८ जणांना करोना संसर्ग झाला आहे. या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या क्रूझवरील हे तीन रुग्ण वगळता अन्य कोणत्याही भारतीय नागरिकांमध्ये करोनाची लक्षणे आढळली नसल्याचे भारतीय दूतावासाने म्हटले. क्रूझमधील भारतीय नागरिकांसोबत दूतावास ई-मेल, टेलिफोन कॉलच्या माध्यमातून संपर्कात आहे.\nयोकोहामा बंदरावर मागील एक आठवड्यापासून डायमंड प्रिन्सेस ही क्रूझ उभी आहे. या क्रूझमधून अखेर आज ८० वर्ष व त्याहून अधिक वयाच्या प्रवाशांना क्रूझ बाहेर येण्याची परवानगी दिली. यामध्ये करोनाचा संसर्ग न झालेल्या प्रवाशांना ही संधी देण्यात आली आहे. सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ११ जण क्रूझमधून बाहेर पडले आहेत. मात्र, शुक्रवारी आणखी प्रवाशी बाहेर येतील का, याबाबत काहीही माहिती देण्यास नकार दिला.\nवाचा: करोनाचा कहर: चीनमध्ये १५०० हून अधिक बळी\nवाचा: करोनाग्रस्त क्रूझवर मुंबईकर तरुणी; मदतीचे आवाहन\nवाचा: करोना: शौचालय वापरलं म्हणून गोळ्या झाडल्या\nदरम्यान, करोना विषाणूने (कोविड-१९) जपानमध्ये पहिला बळी घेतला आहे. जपानचे आरोग्यमंत्री कात्सुनोबू कातो यांनी याबाबत माहिती दिली. एका ८० वर्षीय महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या वैद्यकीय चाचणीत तिला करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. अहवाल येण्याआधीच या महिलेचा मृत्यू झाला. ही महिला टोकियोजवळील एका शहरात वास्तव्यास होती. जपानशिवाय हाँगकाँग आणि फिलीपिन्समध्ये प्रत्येकी एका नागरिकाचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n कंडोम धुवून पुन्हा विकणारे अटकेत; तीन लाख कं...\nCoronavirus काळजी घ्या; करोना आणखी धोकादायक\nचीनने पहिल्यांदा सांगितले, गलवानमध्ये भारताने किती सैन्...\nCoronavirus vaccine करोना: अत्याधिक प्रभावी अॅण्टीबॉडीच...\nकाश्मीरच्या मुद्यावर तुर्कीचा ना'पाक' सूर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nमास्कचा वापर टाळला, पोलिसांनी वसूल केला दंड\nविदेश वृत्तमनी लाँड्रिंग: पाकचे विरोधी पक्षनेते शहाबाज यांना अटक\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n पत्रकारावर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या\nमुंबईएका मागोमाग एक मंत्र्याला करोनाची लागण; उदय सामंत यांनाही बाधा\nदेशकरोना लशीसहीत इ��र माहिती एकाच ठिकाणी, एका क्लिकवर\nमुंबई'दोन राजकीय नेते दोन तास चहा-बिस्किटावर बोलतील का\nदेशUnlock 5: पाहा, १ ऑक्टोबरपासून काय सुरू होण्याची शक्यता\nअर्थवृत्तIPO बाजाराला भरती; आज या तीन कंपन्यांचे आयपीओ धडकले , जाणून घ्या गुंतवणुकीची संधी\nगुन्हेगारीहॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत होती महिला; पती आणि दिराने रंगेहाथ पकडले अन्...\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nहेल्थ'या' फळांचा करा नियमित डायटमध्ये समावेश, वजन व ओटीपोटावरील चरबीसाठी आहेत लाभदायक\nबातम्याअधिक मास : कसे करावे भौमप्रदोष व्रत महत्त्व, शुभ योग व उपाय\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/nashiks-tempreature-very-high/articleshow/69240045.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-29T11:35:40Z", "digest": "sha1:UA27VLQA646DGUOVFZFMYN2GKW4V52R6", "length": 10744, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nउन्हाच्या झळा; तापमान ३५ अंशांवर\nनाशिककरांना उन्हाच्या चटक्याने त्रस्त केले असून, बुधवारी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. या आठवड्यात हे तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने नोंदविला आहे.\nनाशिक : नाशिककरांना उन्हाच्या चटक्याने त्रस्त केले असून, बुधवारी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. या आठवड्यात हे तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने नोंदविला आहे. त्यामुळे नाशिककरांना उन्हाच्या झळांपासून बचावासाठी दक्षता घ्यावी लागणार आहे. गत आठवड्याच्या तुलनेत यंदा कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. गत आठवड्यात आणि त्यापूर्वी ४२ अंश सेल्सिअसपर्यंत गेलेले हे तापमान ३५ अंशांवर स्थिरावले आहे. किमान तापमानही २२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मात्र, या तापमानात येत्या आठवडाभरात वाढ होऊन ते ३८ अंशांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n नाशिकचा रिकव्हरी रेट राज्यात सर्वाधिक...\nBharat Bandh: शेतकरी संघटनांचा 'भारत बंद'; राज्यात 'या'...\nNarhari Zirwal: विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना क...\n ४८ दिवसांत पार केले पृथ्वी ते...\nनाशिक: रामकुंडाजवळ दोघे बुडाले, एकाचा मृ्त्यू महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nमुंबईसुशांतसिंह प्रकरणाच्या तपासाबाबत सीबीआयनं काय केलं\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशकरोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nसिनेन्यूजपाकिस्तान सरकारमुळे नाही तुटणार कपूर घराण्याची वडिलोपार्जित हवेली\nमुंबई'मुंबईत गुंडाराज'; ठाकरे सरकार विरोधात कंगनाची टिव-टिव सुरूच\nगुन्हेगारीपुण्यातील आमदाराच्या घरावर छापे; २ महागड्या कार, कागदपत्रे जप्त\nविदेश वृत्तलडाख:भारताच्या 'या' निर्णयावर चीनचा वर्षभराने आक्षेप\nगुन्हेगारीकरोनाग्रस्त डॉक्टरांच्या बंद बंगल्यात चोरी, ३० तोळे सोने लंपास\n डॉक्टर कोविड सेंटरमध्ये ड्युटीवर गेले होते, घरी परतल्यानंतर..\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nदेव-धर्म९ ग्रह, ९ मसाले : 'या' मसल्यांचे सेवन करा; ग्रहांचे पाठबळ मिळवा\nप्रेग्नंसी/पेर��ंटिंगआई व बाळ दोघांसाठी धोकादायक असतात प्रेग्नेंसीमध्ये मिळणारे ‘हे’ संकेत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/maharashtra-government-received-two-blows-supreme-court-339159", "date_download": "2020-09-29T11:27:11Z", "digest": "sha1:ONVON5FHW4GK4SXYNFEDXOMXED5HIAFU", "length": 19261, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "आठ दिवसांत महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे दोन झटके | eSakal", "raw_content": "\nआठ दिवसांत महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे दोन झटके\nसर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत दिलेला निकाल हा महाराष्ट्र सरकारला गेल्या काही दिवसांतील दुसरा झटका आहे.\nनवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत दिलेला निकाल हा महाराष्ट्र सरकारला गेल्या काही दिवसांतील दुसरा झटका आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निकाल न्यायालयाने नुकताच दिला होता. त्यापाठोपाठ विद्यापीठ परीक्षांबाबतही राज्याची भूमिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. परीक्षा होणारच असे सांगताना न्यायालयाने ‘यूजीसी’कडे त्याचे सर्वाधिकार देणे हेही लक्षणीय मानले जाते.\n दीड लाख कार्डधारकांना राशनच नाही, कशी पेटवावी चूल\nदेशभरातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निकाल दिला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे या परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी करणारी महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. राज्ये या परीक्षांच्या तारखा बदलू शकतात वा त्या पुढे ढकलू शकतात. विद्यापीठ अनुदान आयोगाशी (यूजीसी) चर्चा करून त्यांनी याबाबत निर्णय घ्यावा व ज्यांना ३० सप्टेंबरपर्यंत या परीक्षा घेणे शक्य नाही त्यांनी ‘यूजीसी’ला तशी माहिती द्यावी, असे सांगून न्यायालयाने या निर्देशात ‘यूजीसी’चे परीक्षाधिकारही कायम ठेवले आहेत.\nमहाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, दिल्ली व ओडिशा ही राज्य सरकारे आणि युवासेनेतर्फेही ‘यूजीसी’च्या निर्देशांविरोधात आव्हान याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. न्या. अशोक भूषण, न्या. आर सुभाष रेड्डी आणि न्या. एम आर शहा यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. परीक्षा घेतल्याशिवाय राज्ये विद्यार्थ्यांना पुढील वर्गांत बढती देऊ शकत नाही (टू बी प्रमोटेट) असेही न्यायालयाने म्हटले आहे. १८ ऑगस्टच्या सुनावणीनंतर न्यायालयाने यावरील निर्णय राखून ठेवला होता.\n‘यूजीसी’ने जुलैमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. या परीक्षा ऑनलाइन, ऑफलाइन किंवा संमिश्र अशा पद्धतीने घेण्याची मुभाही आयोगाने राज्यांना दिली होती. मात्र परीक्षा ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण कराव्यात, अशा सूचना आयोगाने विद्यापीठांना दिल्या होत्या. न्यायालयाने ‘यूजीसी’ची भूमिका मान्य केली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत राज्ये परीक्षा पुढे ढकलू शकतात. मात्र यूजीसीबरोबर चर्चा केल्यानंतरच त्यांना नवीन तारीख निश्चित करावी लागेल असे ताज्या आदेशांत म्हटले आहे.\nजपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा राजीनामा\nविद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या आयोगाच्या निर्णयाला युवा सेनेसह काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकांवर एकत्रित सुनावणी घेताना न्यायालयाने आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयोगाने आपली भूमिका मांडणारे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले होते. ‘यूजीसी’तर्फे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्यायलाच हव्यात, अशी ठाम भूमिका मांडताना त्याची कारणेही स्पष्ट केली होती. अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची काही राज्य सरकारांची भूमिका ही देशातील उच्च शिक्षणाच्या दर्जासाठी अतिशय घातक असल्याची भूमिका ‘यूजीसी’ने न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली होती.\nसीबीएसई, आयसीएसई मंडळांनी परीक्षा रद्द केल्याचा दाखला याचिकाकर्त्यांनी दिला होता. मात्र या शालेय परीक्षांची विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांशी तुलना होऊच शकत नाही असेही ‘यूजीसी’ने स्पष्ट केले होते. अंतिम वर्षांच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असतात. या परीक्षा विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी आत्मविश्वास देतात. त्यामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण��� आवश्यक आहे असे ‘यूजीसी’ने म्हटले होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमराठा आरक्षणावरून संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांच्या भूमिकेवर सामनाच्या अग्रलेखातून भाष्य\nमुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात मराठा आरक्षणावरुन संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांच्या भूमिकेवर भाष्य करण्यात आलं आहे....\nप्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात, दैनिक वेतनावरील कर्मचारी कागदपत्र मागतोय कशासाठी\nऔरंगाबाद : गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय झालेल्या महापालिकेतील दैनिक वेतनावरील कर्मचाऱ्यांची पिळवणूक सुरूच आहे. २०४ कर्मचाऱ्यांना कायम...\nसुशांतची हत्या की आत्महत्या एम्सने CBI ला दिलेल्या रिपोर्टमधून गूढ उलगडणार\nनवी दिल्ली - सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आता एम्सच्या वैद्यकीय पथकाने त्यांचा रिपोर्ट सीबीआय़कडे सोपवला आहे. डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या...\nअमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक दीड महिन्यावर येऊन ठेपली आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प आणि ‘डेमोक्रॅटिक’ पक्षातर्फे ज्यो बायडन आणि...\nबँकांकडून आकारलेल्या व्याजाबाबत दोन ते तीन दिवसांत निर्णय\nनवी दिल्ली - लॉकडाउनमुळे कर्जदात्यांवर आर्थिक भार येऊ नये म्हणून सरकारने कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी मुदतवाढ देऊ केली होती. या हप्त्यांवर...\nनांदेड जिल्ह्यातील बाभळी प्रकल्पात पाणी अडविण्यासाठी प्रयत्न सुरू\nनांदेड - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बाभळी प्रकल्पाचे दरवाजे ता. २९ आक्टोंबरपर्यंत उघडेच ठेवावे लागतात. मात्र, यंदा दमदार पाऊस झाल्यामुळे तसेच...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/global/discovery-jewish-culture-carved-stones-prosperous-israeli-kingdom-were-found-341919", "date_download": "2020-09-29T10:04:36Z", "digest": "sha1:D4VNQSSY7HHNXVVWVUIWUOHAHAM4D4IT", "length": 15141, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "2500 वर्षांपूर्वीच्या ज्य�� संस्कृतीचा शोध; समृद्ध इस्राईली राजवटीतले कोरीव दगड आढळले | eSakal", "raw_content": "\n2500 वर्षांपूर्वीच्या ज्यू संस्कृतीचा शोध; समृद्ध इस्राईली राजवटीतले कोरीव दगड आढळले\nइस्राईलमध्ये दोन हजार ७०० वर्षांपूर्वी ज्यू संस्कृती अस्तित्वात असल्याचे पुरावे पुरातत्वशास्त्रज्ञांना आढळले आहेत.\nजेरुसलेम- इस्राईलमध्ये दोन हजार ७०० वर्षांपूर्वी ज्यू संस्कृती अस्तित्वात असल्याचे पुरावे पुरातत्वशास्त्रज्ञांना आढळले आहेत. या काळातील कोरीव दगड सापडल्याचे त्यांनी गुरुवारी (ता.३) जाहीर केले. प्राचीन जेरुसलेम राज्य नष्ट झाल्यावर सत्तेवर आलेल्या ज्यूंच्या समृद्ध राजवटीतील हे दगड असल्याचा निष्कर्ष पुरातत्वशास्त्रज्ञांनी काढला आहे.\nभारतीय FAU:G लवकरच; PUB-G वर बंदीनंतर अक्षय कुमारची घोषणा\nचुनखडीचे हे दोन दगड २० इंच रुंदीचे आहेत. दगडी खांबांच्या वरील भागात ‘प्रोटो- आयोलिक’ पद्धतीचे कोरीव काम केलेले आहे. बोकडाच्या वळणदार शिगांची आठवण या नक्षीतून होते. या कोरीव दगडांना ‘कॅपिटल’ असे म्हणतात. प्राचीन इस्राईलमधील इमारतीच्या बाह्य भागात असे नक्षीदार खांब उभारले जात असत. इस्राईलच्या समृद्ध इतिहासाचे साक्षीदार असलेले हे दगड इस्राईल पुरातत्त्व प्राधिकरणाचे (आयएए) पुरातत्त्वशास्त्रज्ञ याकोव्ह बिलिंग यांना नोव्हेंबर महिन्यात आढळले होते. जेरुसलेमच्या ओल्ड सिटीच्या दक्षिणेकडे काही अंतरावर असलेल्या अरमॉन हनाझिव्ह प्रोमेनेड या शहरातील अभ्यागत केंद्राच्या बांधकामात हे दगड सापडले. तिसरा दगड काही आठवड्यांपूर्वी सापडला.\nहे नक्षीदार दगड ज्या भागात सापडले आहे, तो भाग ज्यू राज्याचा होता. ९४० ते ५८६ या काळातील जेरुसलेम केंद्रित असलेली ज्यू राजवट बॅबिलिऑन राजवटीतील नेब्युशांडनेझ या राजाने संपुष्टात आणली. दगडांचे हे नक्षीकाम तेथील पहिल्या मंदिर युगातील असून ज्यू व इस्राईली राजवटीचे द्योतक आहे. या नक्षीदार दगडांची प्रतिमा इस्राईलच्या पूर्वीच्या पाच शेकल या नाण्यावर कोरलेली होती.\nचीनचे विमान पाडले का नाही\nपुरातत्त्वशास्त्रज्ञ याकोव्ह बिलिंग म्हणाले...\n- अरमॉन हनाझिव्ह येथे मध्यम आकारात हे दगड प्रथमच सापडले आहे.\n- खिडक्यांच्या खालील भागात लहान आकारात वापरले जाणारे दगड यापूर्वी आढळले आहेत.\n- ज्या भागात हे दगड आढळले तेथे गर्भश्रीमंताचा राजवाडा असण्याची शक्यता.\n- राजा हेझेकिया आणि राजा जोईश याच्या काळात राजवाड्याची बांधणी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाराणाप्रताप राजवंशाची नाळ सांगणारा अक्रानी महल \nब्राम्हणपुरी : धडगाव तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत ऐतिहासिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या महलाला पाचशे वर्षाचा इतिहास असून याची नाळ राजपूतांशी...\nअतिवृष्टीने खरीप पिकांचे कोट्यावधींचे नुकसान; सलग तिसऱ्या वर्षी शेतकरी संकटात\nनाशिक/निफाड : तीन वर्षांपासून दुष्काळ आणि अतिवृष्टीशी शेतकरीराजा सामना करीत आहे. चार महिन्यांपासून धो-धो कोसळणारा पाऊस आणि डोळ्यादेखत होणारी...\nआरटीई प्रवेशाची वंचितांना पुन्हा एक संधी\nअकोला : आरटीई अंतर्गत प्रवेशाच्या शेवटच्या तारखेपर्यंत केवळ एक हजार ७५६ विद्यार्थ्यांनीच निश्चित प्रवेश घेतला. परिणामी आरटीई...\nतुमच्या वाहनाचा विमा खोटा तर नाही ना\nऔरंगाबाद : वाहनाचा विमा काढताना खरा आणि खोटा विमा यातील फरक करता येणे आवश्यक आहे. दुर्दैवाने भारतात मोठ्या प्रमाणावर खोटा विमा विक्री केला जात आहे....\n'राहुल गांधी पंतप्रधान होतील' ते 'जेएनयूतील विद्यार्थ्यांची भेट'; दीपिकाबाबत नेटकरी काय सांगू पाहतायेत\nमुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर अंमली पदार्थाचा मुद्दा ऐरणीवर आला आणि याप्रकरणात रिया चक्रवती सह ब़ॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींना...\nमेंदू खाणाऱ्या अमिबाने 6 वर्षाच्या मुलाचा घेतला जीव; अमेरिकेत हाय अलर्ट\nवॉशिंग्टन- अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील दक्षिणपूर्व भागात पाण्याच्या पुरवठा साखळीमध्ये अमिबा (brain-eating amoeba) सापडल्याचे समोर आले...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/kokan/one-post-man-duplicate-signature-your-dead-account-holder-and-money-withdraw-post-account", "date_download": "2020-09-29T09:54:35Z", "digest": "sha1:VVFXXB2WMV2DCZ3DUPLHNYPYOTNA3TOL", "length": 16256, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "धक्कादायक ; अशी क��ढली पोस्टमास्तरने मृत व्यक्तींच्या खात्यावरील रक्कम | eSakal", "raw_content": "\nधक्कादायक ; अशी काढली पोस्टमास्तरने मृत व्यक्तींच्या खात्यावरील रक्कम\nमृत पावलेल्या या लाभार्थी खातेदारांची संख्या मोठी असल्याचे बोलले जात आहे.\nदाभोळ : संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या पोस्टातील बचत खात्यात दरमहा शासनाकडून मदत जमा होत असते; मात्र मृत पावलेल्या काही लाभार्थ्यांच्या खात्यातून लाभार्थ्यांच्या बनावट सह्या करून रक्कम काढण्याचा पराक्रम दापोली तालुक्यातील एका पोस्टमास्तरने केल्याची तक्रार करण्यात आली. याला रत्नागिरी येथील डाकघर अधीक्षकांनी दुजोरा दिला असून, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले.\nहेही वाचा - रत्नागिरीत हे तालुके बनत आहेत कोरोना हॉटस्पॉट\nदापोली तालुक्यातील एका पोस्टमास्तरने संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या पोस्टात असलेल्या बचत खात्यापैकी ज्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, अशांच्या बचत खात्यातून लाभार्थ्यांची बनावट सही करून पैसे काढले आहेत. मृत पावलेल्या या लाभार्थी खातेदारांची संख्या मोठी असल्याचे बोलले जात आहे. रत्नागिरी येथील डाकघर अधीक्षकांकडे या संदर्भात तक्रार केल्यावर रत्नागिरी येथील दोन निरीक्षकांनी या संदर्भात या पोस्टात येऊन चौकशीही केली. या सर्व प्रकारामुळे आता या पोस्ट कार्यालयात खाती असलेल्या या योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात दरमहा शासनाकडून जमा होणारी रक्कम काढता येत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी व आम्हाला आमच्या खात्यातील पैसे मिळावेत, अशी मागणी लाभार्थी करत आहेत.\nया प्रकरणाची चौकशी कूर्म गतीने होत असून, या संदर्भात रत्नागिरीचे डाकघर अधीक्षक यांनी असा प्रकार घडला असल्याचे मान्य केले. संबंधित पोस्टमास्तर रजेवर असल्याचे सांगून या संदर्भात कोणतीही अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार देत, अधिक माहिती गोवा विभागाचे रिजनल ऑफिसर यांच्याकडून घ्या, असे सांगितले; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या प्रकरणी कोणतीही तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल झालेली नसल्याची माहिती दापोलीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.\nहेही वाचा - रात्रीस खेळ चाले म्हणत, कोकणात यांनी मांडलाय उच्छाद ; तोंडचा घास घेत आहेत हिरावून\nपोस्टाचे जिल्हास्तरीय अधिकारी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून या पोस्टमास्तरला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका लाभार्थ्यांनी व्यक्त केल्यावर मुर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते विनय जोशी यांनी या प्रकरणाची तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे केली. ही तक्रार अधिक चौकशीसाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्याकडे पाठविली असल्याचे जोशी यांनी सांगितले.\nसंपादन - स्नेहल कदम\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपर्यटन वाढीसाठी मांडवीत क्रुझ टर्मिनल, बिच शॅक्स\nरत्नागिरी : कोरोनामुळे बंद असलेल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी कोकणातील गणपतीपुळे, पावस यासारखी मंदिरे लवकरात लवकर सुरु करावीत. कोकणातील किनार्यांवर...\nजठारांनी रिफायनरीवर बोलतच राहावे : उदय सामंत\nरत्नागिरी : नाणारला रिफायनरी होणार नाही, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी रिफायनरीवर बोलतच राहावे, असा सल्ला उच्च व तंत्र...\nरत्नागिरीकरांनो मास्क वापरा अन्यथा होणार कारवाई\nरत्नागिरी - रुग्णवाहिकांसह कोविड, नॉनकोविडच्या औषधांचे दर निश्चित करून ते जाहीर करण्यात येणार आहेत. तशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत....\nपरराज्यातील मच्छीमारांचा गणपतीपुळे येथील मासळीवर डल्ला\nरत्नागिरी - चक्रीवादळामुळे कर्नाटक, गुजरात, मुंबईसह विविध भागातील मच्छीमारी नौकांनी जयगड बंदरात आश्रय घेतला होता. वादळ सरल्यामुळे परतीच्या...\nआता होणार कोकणातील नैसर्गिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन\nरत्नागिरी : जिल्ह्यात पर्यटनासाठी लाखो लोक दरवर्षी भेट देतात. कोरोना महामारीनंतरच्या काळात पर्यटन उद्योगाचा व्याप वाढणार आहे. त्याकरिता व पर्यटन...\nरत्नागिरीकरांना दिलासा ; बाधितांच्या तुलनेत तिप्पट रुग्ण कोरोनामुक्त\nरत्नागिरी - सात दिवसानंतर जिल्ह्यात चोविस तासात कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार झाला आहे. 116 बाधित सापडल्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा सात हजाराच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/letter-action-commissioner-head-department-344034", "date_download": "2020-09-29T10:28:44Z", "digest": "sha1:L6Z435HNUFYCDYS63NBNXIX3EZJY7CHR", "length": 20820, "nlines": 331, "source_domain": "www.esakal.com", "title": "महापालिकेला 103 कोटींचा हिशोब लागेना! 'या' विभागप्रमुखांना आयुक्तांकडून कारवाईचे पत्र | eSakal", "raw_content": "\nमहापालिकेला 103 कोटींचा हिशोब लागेना 'या' विभागप्रमुखांना आयुक्तांकडून कारवाईचे पत्र\nविभागनिहाय प्रलंबित (अग्रीम) रक्कम\nसार्वजनिक आरोग्य अभियंता 31,90,13,749\nनगरअभियंता, भूमी मालमत्ता 10,37,15,793\nसहाय्यक संचालक (नगररचना) 1,89,91,931\nसहाय्यक आयुक्त (स) 1,88,14,929\nस्वच्छ भारत मिशन 1,01,34,450\nमहिला व बालकल्याण समिती 72,20,752\nस्थानिक संस्था कर (एलबीटी) 32,68,198\nसफाई अधिक्षक (वाहन) 29,26,608\nविभागीय कार्यालय- तीन 26,39,320\nकामगार कल्याण जनसंपर्क 25,49,645\nसोलापूर : महापालिकेतील 50 विभागप्रमुखांनी 2003 ते 2021 या काळात तब्बल 103 कोटी 51 लाख 33 हजार रुपयांचा ऍडव्हान्स घेतला. मात्र, त्याचे लेखापरीक्षणच केले नसल्याची बाब आयुक्तांच्या निर्दशनास आली आहे. त्यामुळे आयुक्त पी. शिवशंकर यांनी आता संबंधित विभागप्रमुखांनी त्या रकमेचे लेखापरीक्षण करून खर्चाचा हिशोब द्यावा, अशी नोटीस काढली आहे. सप्टेंबरअखेर त्यानुसार कार्यवाही न करणाऱ्यांच्या पगारातून संबंधित रक्कम वसूल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.\nकोरोनामुळे यंदा महापालिकेचे बजेटही झालेले नाही. दुसरीकडे महापालिकेला दरमहा सरासरी 38 ते 40 कोटींचा कर मिळणे अपेक्षित असतानाही त्यात कमालीची घट पहायला मिळत आहे. कर वसुलीचे कर्मचारी कोविडच्या कामासाठी गुंतले असून बहुतांश करदाते कोरोनाचे कारण पुढे करू लागले आहेत. अशातच महापालिकेतील 50 विभागप्रमुखांकडून तब्बल 102 कोटींचा हिशोब लागत नसल्याची चिंता आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त पी. शिवशंकर यांनी गंभीर दखल घेत महापालिकेतील विविध विभागप्रमुखांकडील आदा, समायोजन, प्रलंबित अग्रीमचा हिशोब द्यावा, त्यासाठी तत्काळ लेखापरीक्षण करुन अहवाल सादर करावा, असे आदेश काढले आहेत.\nविभागनिहाय प्रलंबित (अग्रीम) रक्कम\nसार्वजनिक आरोग्य अभियंता 31,90,13,749\nनगरअभियंता, भूमी मालमत��ता 10,37,15,793\nसहाय्यक संचालक (नगररचना) 1,89,91,931\nसहाय्यक आयुक्त (स) 1,88,14,929\nस्वच्छ भारत मिशन 1,01,34,450\nमहिला व बालकल्याण समिती 72,20,752\nस्थानिक संस्था कर (एलबीटी) 32,68,198\nसफाई अधिक्षक (वाहन) 29,26,608\nविभागीय कार्यालय- तीन 26,39,320\nकामगार कल्याण जनसंपर्क 25,49,645\n32 विभागांकडे दीड कोटींचा अग्रीम\nविभागीय कार्यालय दोन, सात, चार, आठ, पाच आणि क्रीडाधिकारी, सहाय्यक आयुक्त (म), मनपा शिक्षण मंडळ, सेक्रटरी लेप्रसी हॉस्पिटल, निवडणूक अधिकारी, कार्यालय अधिक्षक (सामान्य प्रशासन), कर आकारणी (कर संकलन), प्रकल्प संचालक (युसीडी), सहायक आयुक्त (विशेष), उपायुक्त कार्यालय, मंडई, अंतर्गत लेखापरीक्षण, विशेष कार्यकारी अधिकारी (हद्दवाढ), जनगणना अधिकारी, प्रवास ऍडव्हान्स, अतिरिक्त आयुक्त, व्यवस्थापन हुतात्मा स्मृती मंदिर, घनकचरा व्यवस्थापन, जयभावनी प्रशाला, आयुक्तांचे स्वीय सहाय्यक, मुख्य लेखापरीक्षक, उर्दू कॅम्प शाळा, कॅम्प प्रशाला, प्रशाला क्र. एक ते चार या विभागांकडे एक कोटी 48 लाख 66 हजार 962 रुपयांचा अग्रीम प्रलंबित आहे.\nऑगस्टमध्ये वाढली कर वसुली\nकोरोनामुळे राज्याच्या तिजोरीबरोबरच सोलापूर महापालिकेच्या तिजोरीलाही झळ पोहचली आहे. एप्रिलमध्ये महापालिकेला कर आकारणी, हद्दवाढ, सार्वजनिक आरोग्य अभियंता, नगरअभियंता, आरोग्य या विभागांकडून चार लाख 16 हजार 185 रुपयांचा कर मिळाला. तर मे महिन्यात पाच कोटी आठ लाख 78 हजार 197 रुपयांचा, जूनमध्ये एक कोटी 38 लाख 75 हजार 49 रुपयांचा, जुलैमध्ये तीन कोटी 77 लाख 24 हजार 210 रुपयांचा आणि ऑगस्टमध्ये सात कोटी 30 लाख 66 हजार 493 रुपयांचा कर मिळाला आहे. मात्र, भूमी मालमत्ता, सामान्य प्रशासन, क्रीडा व विधान सल्लागार विभागाकडून पाच महिन्यांत दमडीही मिळालेली नाही.\nकर्मचाऱ्यांच्या पगारीचा भेडसावणार नवा प्रश्न\nकेंद्र सरकारकडून राज्य सरकारला एप्रिलपासून पुरेसे जीएसटी अनुदान मिळालेले नाही. सद्यस्थितीत 22 हजार कोटींहून अधिक रुपयांची रक्कम केंद्राकडून येणेबाकी आहे. केंद्र सरकारने कोरोनाचे कारण पुढे करीत हातवर करण्याची भूमिका घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने 1 सप्टेंबरपासून सर्व महापालिकांमध्ये स्वच्छता व आरोग्य उपविधी कर लागू करण्याचा निर्णय घेतला. केंद्र तथा राज्याकडून मिळणारे एलबीटी व जीएसटी अनुदान आता पुढील काळात ���िळेल की नाही, याबाबत शाश्वती नाही. त्यामुळे महापालिकेला कर वसुलीवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. अन्यथा कर्मचाऱ्यांच्या पगारीचा प्रश्न निर्माण होईल, अशी शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n औरंगाबाद महापालिकेची ७३९ एकर जमीन वाढली \nऔरंगाबाद : हर्सूल व हर्सूल सावंगी तलाव महापालिकेच्या अनेक वर्षांपासून ताब्यात असले तरी या तलावाची शेकडो एकर जमीन महापालिकेच्या नावाने नव्हती....\nनांदेड जिल्ह्यात प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या एस.टी.बसेस\nकंधार (नांदेड) : गेल्या १५ दिवसात कंधार आगारातील चार धावत्या बसेसची व्हील नट तुटून चाके निघून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने या घटनांमध्ये...\nKolhapur CPR Fire : रुग्ण ट्रान्स्पोर्ट ट्रॉलीची प्रतीक्षाच, रुग्णांची ने-आण होते साध्या स्ट्रेचरवरून\nकोल्हापूर : सीपीआर ट्रामा केअरमध्ये सोमवारी लागलेल्या आगीनंतर सीपीआरमधील सोयी-सुविधांचा पंचनामा सुरू झाला. कोविड रुग्णालय झालेल्या या...\n...म्हणून महामेट्रोला जलसंपदा विभागाने पुण्यात ठोठावला दंड \nपुणे : स्वारगेट चौकातील मेट्रोच्या भुयारी स्थानकासाठी सुरू असलेल्या खोदकामात लागलेले पाणी मुठा उजव्या कालव्यात सोडल्याबद्दल महामेट्रोच्या दोन...\nसंतापलेल्या कर्जदाराने दुचाकीलाच लावली आग बँकेचा वसूली कर्मचारीही घाबरून फरार\nपनवेल : कर्जदार आणि वसुली कर्मचाऱ्यांमध्ये वारंवार खटके उडत असल्याच्या घटना पुढे येत असतानाच, सोमवारी (ता. 28) चक्क वसुली कर्मचाऱ्यांनी कर्जदाराचा...\nसमाधानकारक पाऊस झाल्याने यावर्षी नदी, नाले, ओढ्यांना पाणी\nअकोले (अहमदनगर) : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणातील पाणी साठा अधिक झाला आहे. गतवर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने अनेक ठिकाणी नदी, नाले, ओढ्यातील बंधार्...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/police-showed-honesty-and-humanity-344323", "date_download": "2020-09-29T11:01:16Z", "digest": "sha1:HD2WA64QAKE4VWXOEO7KFZA5CFTIZUK5", "length": 14130, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "पोलिसाने दाखवला प्रामाणिकपणा आणि माणुसकी... | eSakal", "raw_content": "\nपोलिसाने दाखवला प्रामाणिकपणा आणि माणुसकी...\nसांगली- पोलिस अन माणुसकी हे समीकरण हल्ली बिघडत असताना एक प्रामाणिकपणा दर्शवणारी गोष्ट घडली. एटीएम मशीनच्या तांत्रिक बिघाडाने विसरलेले पैसे परत त्याच माणसाला देण्यात आले. उपचारासाठी सांगलीत आलेल्या एका कुटुुंबाला पोलिसांच्या चांगुलपणाचे दर्शन घडल्याने त्यांनी आभार मानले.\nसांगली- पोलिस अन माणुसकी हे समीकरण हल्ली बिघडत असताना एक प्रामाणिकपणा दर्शवणारी गोष्ट घडली. एटीएम मशीनच्या तांत्रिक बिघाडाने विसरलेले पैसे परत त्याच माणसाला देण्यात आले. उपचारासाठी सांगलीत आलेल्या एका कुटुुंबाला पोलिसांच्या चांगुलपणाचे दर्शन घडल्याने त्यांनी आभार मानले.\nबजरंग भानुदास लेंडले (रा. हलदहिवडी, जि. सोलापूर) हे कोरोनाच्या उपचारासाठी 1 सप्टेंबर रोजी सांगलीत आले होते. सेवेला मुलगी कांचन व जावई अजित सदाशिव चव्हाण हे होते. रुग्ण गंभीर अवस्थेत असल्याने घरच्यांना साहजिकच घोर लागलेला. उपचारासाठी पैसे लागणार म्हणून सिव्हिल चौकातील बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएममधून काढताना गडबड झाली. मशीनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने पैसे निघणार नाहीत म्हणून ते माघारी फिरले. थोड्या वेळाने एटीएममध्ये आलेल्या अविनाश भांडवले (रा. कार्लेकर गल्ली, खणभाग) यांना मशीनमधून बाहेर आलेले पैसे व स्लिप दिसली. त्यांनी लागलीच शहर पोलिस ठाण्यात दूरध्वनीवरुन ही घटना सांगताच सहायक पोलिस निरीक्षक निलेश बागाव, पोलिस हवालदार अनंत होळकर यांच्यासह अन्य घटनास्थळी दाखल झाले.\nमशीनमधून बाहेर आलेले 10 हजार रुपये होळकर यांनी ताब्यात घेतले. मात्र ते कुणाचे याचा स्लिपवरुन शोध सुरु झाला. येथील पटेल चौकातील बॅंक ऑफ इंडियाशी पत्रव्यवहार केला. तब्बल एक आठवड्यानंतर ते एटीएम कार्ड बजरंग लेंडवे यांचे असून ते स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे खातेदार असल्याचे समजले. हवालदार होळकर यांनी चौकशी करुन लेंडवे यांच्या खात्यावर 10 हजार रुपये भरत अडचणीत असलेल्या कुटुंबियांना दिलासा दिला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोशल मिडियावरील मैत्री, लग्न आणि आयुष्याचा खेळखंडोबा\nफेसबुकवर मैत्री अन् खिशाला कात्री नाशिक : सोशल मिडियावरून आपण संपूर्ण जगासोबत जोडले जातो. याच सोशल मिडियाचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही तितकेच...\nआजच विसरलो हो साहेब जावू द्या ना..तरीही पोलिसांची हाफ सेंच्युरी\nचाळीसगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना वारंवार आवाहन करूनही नागरिक गांभीर्याने नियमांचे पालन करताना दिसत नाही त्यामुळे येथील...\nपोलिसांच्या टेबलवर डोके आपटून वाईत युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nवाई (जि. सातारा) : मारामारीसारख्या गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने वाई शहरात येण्यास मनाई करून जामीन दिलेला असताना एक संशयित आरोपी शहरात आला होता....\nनागपुरात पंधरा वर्षांच्या मुलीवर चौघांनी केला अत्याचार\nनागपूर : जरीपटका परिसरात राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीवर प्रियकरासह चौघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला वारंवार शारीरिक संबंधासाठी दबाव...\nकोरोनाला रोखण्यासाठी आता पोलिसांची गांधीगिरी\nमंडणगड - तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पॉजिटीव्ह आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येने दिसू लागला आहे. चिंताजनक पध्दतीने कोरोनाचा प्रसार वाढू...\n एक हतबल बाप; हातात लेकाचा फोटो आणि भेटीची आस\nनाशिक / सातपूर : लेकाची भेट लवकरच होईल या आशेने एक बाप पायाला भिंगरी लावल्यागत ठिकठिकाणी शहराच्या या टोकाोपासून ते त्या टोकापर्यंत फक्त फिरतोय..ते...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://dydepune.com/accountspeinfo.asp", "date_download": "2020-09-29T09:47:12Z", "digest": "sha1:CVTBMOJIBMBOCRCBOAMCD4JTNVGFZ6HI", "length": 4103, "nlines": 33, "source_domain": "dydepune.com", "title": ".: Deputy Director of Education,Pune :.", "raw_content": "कार्यालय संपर्क मुख्य पान\nवाणिज्य विभाग या कार्यालयाची संलग्न माहिती\n0) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील इ.१२ वी प्रवेशाबाबत. 1)१००% शालार्थ आदेश माध्यमिक सोलापूर. 2)२०% अनुदान शालार्थ आदेश माध्यमिक पुणे. 3)प्रवित्र शा���ार्थ आदेश माध्यमिक सोलापूर. 4) इयत्ता ११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२०-२०२१ -प्रवेश प्रक्रिया - प्रवेशाचे अर्ज अॅप्रुव्ह (Verify) करणॆबाबत. 5) इयत्ता ११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२०-२०२१ -प्रवेश प्रक्रिया FaceBook Live 6) शालार्थ प्रणालीमध्ये नविन शिक्षक / शिक्षकेतर कर्मचार्याचे नाव समाविष्ठ करण्याबाबत श्रीम. बिचकुले कोमल शामराय.\nशिष्यवृत्ती / वाणिज्य विभाग विशिष्ठ महित्ती\n1 टाईपिंग संस्था यादी\n2 शिष्यवृत्ती / वाणिज्य विभाग विशिष्ठ महित्ती\nविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.\nअधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा\nशिष्यवृत्ती / वाणिज्य |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/centre-migrant-labourers-walk-lockdown", "date_download": "2020-09-29T10:37:10Z", "digest": "sha1:VYSE55SSNNHVOAAPAZYRDNPSTEEINDPU", "length": 14734, "nlines": 75, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "घराच्या ओढीने हजारो लोकांची शेकडो किमी पायपीट - द वायर मराठी", "raw_content": "\nघराच्या ओढीने हजारो लोकांची शेकडो किमी पायपीट\n२५ मार्चपासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यावर हजारो लोक दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमधून आपापल्या गावी पायी चालत निघाल्याच्या दृश्यांनी देश हळहळला.रेल्वे,बस आणि वाहतुकीची सर्व साधने बंद झाल्यामुळे त्यांना पायी चालत जाण्याशिवाय पर्याय उरला नाही.दरम्यान उत्तर प्रदेश सरकारने सुमारे १००० बसेसची व्यवस्था करून दिल्लीहून लोकांना आणण्याचे प्रयत्न सुरू केले आणि इतर राज्यांतील आपल्या नागरिकांची सोय करावी असे आवाहन विविध राज्यांनी दुसऱ्या राज्यांना केले.\nलोकांनी आपण आहोत तिथेच राहावे,तिथेच त्यांची सोय करण्यात येईल असे आवाहन विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केले.परंतु हातावरचे पोट आणि अचानकपणे बंद झालेली रोजीरोटी यांच्यामुळे या वर्गासाठी आपापल्या गावी जाण्याशिवाय दुस���ा पर्याय राहिला नाही.सर्व व्यवसाय,व्यवहार बंद झाल्यामुळे त्यांची रोजीरोटी तर सुटलीच पण ते जिथे राहत होते तिथल्या मालकांनीही त्यांना हुसकावून देण्यास सुरूवात केली.महाराष्ट्रातून काही लोक टँकरमध्ये बसून तेलंगणाला जात असल्याचे दिसून आले. मुंबईहून राजस्थानला पायी निघालेल्या लोकांपैकी सात जणांचा अपघातात मृत्यू झाला. आपली मुले, सामान बखोटीला मारून निघालेल्या या लोकांचे हाल टीव्हीवर पाहून संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात आली.\nमहाराष्ट्रात या लोकांच्या राहण्याची तसेच जेवणाची सोय करण्यासाठी १६० पेक्षा अधिक केंद्रे उघडण्यात आली असून पुढील तीन महिन्यांसाठी दहा रूपयांत असलेली शिवभोजन थाळी पाच रूपयांत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले.\nमिळेल त्या वाहनाने, प्रसंगी चालत घर गाठले\nइंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार रोहित लाल हा २५ वर्षांचा पालव येथील कामगार ३६ तास चालून गाझियाबादला पोहोचला. त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे नोइडापासून २०० किलोमीटरवर असलेल्या पिलीभीतपर्यंत त्याला चालावे लागेल, असे तो म्हणाला. त्याचवेळी रोजंदारीवर असलेल्या रेणू आणि तिच्या पतीसमोर आपल्या सहा महिन्याच्या बाळाला घेऊन शेकडो किलोमीटर लांब असलेल्या आपल्या उत्तर प्रदेशातील गावापर्यंत चालत जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. काही रिक्षा ओढणारे लोक थोडे अंतर इतरांना घेऊन रिक्षा ओढतात, मग बाकीचे लोक स्वतः रिक्षा ओढत जातात. रात्री महामार्गावरच हे लोक झोपतात.\nइथल्या रस्त्यांवरून हे सर्व लोक जाताना पाहणाऱ्या परिसरातल्या नागरिकांचे मन द्रवते. ते त्यांना काहीतरी खायला आणून देतात. कधी बिस्किटे, तर कधी ज्यूस. पोटात भूक, डोक्यावर ऊन आणि पायी चालणे यांच्यामुळे आपल्या गावापर्यंत कधी आणि कसे पोहोचणार हे त्यांना कळत नाही. पण ते चालत राहत आहेत.\nअल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार दिल्लीतील निर्वासितांचे निवारे लोकांच्या प्रचंड गर्दीने ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने सार्वजनिक शाळांचे रूपांतर या निवाऱ्यांमध्ये करायचे ठरवले आहे. नवी दिल्लीच्या सीमेलगत असलेल्या उत्तर प्रदेश राज्याने दिल्लीच्या सीमेवर ५२,००० लोकांसाठी सार्वजनिक आणि खासगी बसेसची व्यवस्था केली आहे. परंतु भारतभरात विविध राज्यांच्या स��मांवर प्रचंड गर्दी होऊ लागल्याने राज्य सरकारांना महामार्गालगत या स्थलांतरित कामगारांसाठी तंबू ठोकून राहण्याची व्यवस्था करण्याची तसेच शहरांमध्ये निर्वासितांच्या शिबिराची व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आली आहे.\nकेंद्रीय अर्थ मंत्रालयाने १.७ लाख कोटी रु.चे आर्थिक स्टिम्युलस पॅकेज जाहीर केले आहे. त्यात देशातील ८० कोटी नागरिकांन म्हणजे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक लोकसंख्येच्या ६६ टक्के जनतेला तीन महिन्यांचे अन्नधान्य पुरवले जाईल.\nउ. प्रदेशात हजारो लोकांसाठी विलगीकरण\nउत्तर प्रदेश सरकारने या बाहेरच्या राज्यांतून आलेल्या लोकांना १४ दिवस विलगीकरणात ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.त्यांना त्यांच्या कुटुंबाला भेटू देण्यापूर्वी १४ दिवस धर्मशाळा किंवा वसतिगृहांमध्ये विलगीकरणात राहावे लागेल. त्यांच्या संपूर्ण राहण्याची आणि आहाराची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रसार होण्यापासून टाळण्यासाठी सरकारने ही खबरदारी घेतल्याचे सांगितले आहे. केंद्र सरकारने या स्थलांतरित कामगारांच्या बसेसना राज्याच्या सीमेवरच थांबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना सक्तीने १४ दिवस विलगीकरणात ठेवल्यावरच आपापल्या घरी जाता येईल, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्यास प्रतिबंध करता येईल.\nराज्य सरकारांनी वाहनांची केलेली व्यवस्थाही अपुरी पडत असल्यामुळे अनेक महामार्गांवरून लोक अजूनही चालत जात असल्याचे चित्र आहे. त्यातले काहीजण अतिश्रमाने, अपघाताने, उपासमारीने मरण पावत आहेत. कोरोना विषाणूने मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांपेक्षा भूकबळी जाण्याचे प्रमाण या काळात वाढेल असा अंदाज अनेक संस्था, प्रसारमाध्यमांनी व्यक्त केला आहे. कोरोनाच्या वाढता संसर्गाचा सामना करत असताना या परिस्थितीचा सामना करणे विविध ठिकाणच्या सरकारांसाठी एक कठीण गोष्ट ठरेल, असे चित्र आहे.\nकोरोना संकटाचे गांभीर्य नेतृत्वाला होते का\n‘संपूर्ण लॉकडाऊनमुळे खेड्यापाड्यात कोरोना पसरू शकतो’\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-desh/kangana-says-no-prime-minister-has-ever-loved-modi-much-ordinary-indians-61995", "date_download": "2020-09-29T09:53:00Z", "digest": "sha1:ITBJDPVPXX3W65A3WLDXNRXEMUN3EXFT", "length": 16807, "nlines": 194, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Kangana says No Prime Minister has ever loved Modi as much as ordinary Indians | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकंगना म्हणते, \"\"मोदींना सामान्य भारतीयांचे जे प्रेम मिळाले तसे कोणत्याच पंतप्रधानाला मिळाले नाही \nकंगना म्हणते, \"\"मोदींना सामान्य भारतीयांचे जे प्रेम मिळाले तसे कोणत्याच पंतप्रधानाला मिळाले नाही \nकंगना म्हणते, \"\"मोदींना सामान्य भारतीयांचे जे प्रेम मिळाले तसे कोणत्याच पंतप्रधानाला मिळाले नाही \nगुरुवार, 17 सप्टेंबर 2020\nअभिनेत्री कंगना राणावत हिने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळत त्यांच्या वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या आहे.\nनवी दिल्ली : भल्याभल्यांचा समाचार घेताना कुणाचीच भिडभाड न ठेवणारी, जीभ घसरण्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना राणावत हिने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळत त्यांच्या वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सप्रिया सुळे, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांच्यापासून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह विरोधीपक्षानीही मोदींना आजच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. कंगना हिने मोदींना शुभेच्छा देणारा व्हिडिओ शेअर केला आहे.\nकंगना म्हणते, \"\" पंतप्रधान मोदी यांच्यावरही त्यांचे विरोधात घाणेरड्या भाषेत टीका करतात. आपल्याशी बोलण्याची कधी मला संधी मिळाली नाही. जेव्हा भेटलो पण चर्चा केली नाही. पंतप्रधान मोदींना अभद्र भाषेत लोक बोलतात. पण, ते खूप कमी लोक आहेत. मात्र आपण जाणताच आहात की सामान्य भारतीय आपल्यावर खूप प्रेम करतात. कोट्यवधी लोक असे आहेत की जे सोशल मीडियावर नाहीत.\nमला वाटते मोदींवर जे लोक प्रेम करतात असे प्रेम यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानाला मिळाले असे मला वाटत नाही. रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे, की मोदी यांचे जीवन संतासमान आहे. देशाची सुरक्षा, गरीबांची सेवा आणि देशाचे विकासाचे स्वप्न ते पाहत आहेत. स्वच्छ आणि पारदर्शी कारभार हे मोदी सरकारचे उदाहरण आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.\nदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडवेविरोधक आणि कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसे ट्विट राहुल गांधी यांनी केले असून आपणास दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या आहेत.\nहेही वाचा : आजचा वाढदिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान\nनरेंद्र दामोदरदास मोदी (जन्म : 17 सप्टेंबर 1950) हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपचे) नेते आणि 26 मे 2014 पासून भारताचे पंतप्रधान आहेत. ते 7 ऑक्टोबर 2001 पासून 22मे 2014 पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री होते. भाजपच्या गुजरात विधानसभेच्या विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते. ते 2001 गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पाहिला.\nहिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ते संघाचे स्वयंसेवक आहेत. मोदी हे गुजरात राज्याच्या विकासासाठी ओळखले जातात. त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते. मोदी यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी, तर आईचे नाव हिराबेन आहे. या दोघांच्या सहा अपत्यांपैकी नरेंद्र हे तिसरे अपत्य आहे. ते भारताचे अतिशय प्रभावी पंतप्रधान आहेत. जनतेशी थेट संवाद करणारे पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. भारतात आमूलाग्र बदल करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. मोदींनी किशोर वयात आपल्या भावासमवेत चहाचे दुकान चालविले. तरुणपणी महाविद्यालयीन शिक्षण घेतांनाच ते संघाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले. 1991 मध्ये कन्याकुमारी-श्रीनगर एकता यात्रेपासून त्यांचा राजकारणात उदय झाला. 1991 मध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी पाच राज्यांची जबाबदारी निभावली. भाजपतर्फे त्यांचे सप्टेंबर 2013 मध्ये पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणून घोषणा झाली. गुजरातमध्ये प्रचारक म्ह��ून संघटकाचे काम करताना त्यांनी राज्यात आपली घट्ट पकड निर्माण केली. 2001 मध्ये भाजपचे केशुभाई पटेल पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदी पहिल्यांदाच एका प्रचारकाची वर्णी लागली. उत्तम संघटक, एक उत्तम प्रशासक बनू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nकंगनाच्या बांधकामावरील कारवाईत घोळ; उच्च न्यायालयाचे मत\nमुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती. या प्रकरणी कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतली...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nसुशांतसिंग आत्महत्या प्रकरण : प्रसिद्ध अभिनेत्याला लवकरच समन्स\nमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (एनसीबी) रडावर सात आणखी सेलेब्रिटी आले आहेत....\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nदीपिका, साराचा डिलीट डेटा मिळवणार; इमेजिंग तंत्राच्या मदतीने डेटा क्लोन करणार\nमुंबई : बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणारे केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथक रियाप्रमाणे इतर अभिनेत्रींच्या मोबाईलमधील डिलीट डेटा मिळवणार आहे....\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nगांजा, चरस घेणं गुन्हा नाही, असं म्हणणाऱ्या जावेद अख्तर यांच्याविरोधात तक्रार\nबारामती : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nदीपिकाला कोसळले तीन वेळा रडू अन् एनसीबी अधिकाऱ्यांचा संयम सुटून ते म्हणाले...\nमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान,...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nअभिनेत्री कंगना राणावत kangana ranaut नरेंद्र मोदी narendra modi खासदार अरविंद केजरीवाल arvind kejriwal व्हिडिओ शेअर twitter kangana ranaut september भारत सोशल मीडिया विकास स्वप्न गुजरात मुख्यमंत्री चहा tea शिक्षण education श्रीनगर नगर राजकारण politics\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/the-young-man-abducted-and-beaten/", "date_download": "2020-09-29T09:43:45Z", "digest": "sha1:33HK5WNPG4IQVQE4KIE6PRCRNAAVYVQU", "length": 13569, "nlines": 374, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "तरूणास शिवीगाळ करून मारहाण - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nमराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात आम्ही सहकार्य करू , संभाजीराजेंना ओबीसी नेत्यांचा…\nवकिलांच्या आर्थिक मदतीचा कूटप्रश्न\nशेतकरी पूजा करतात ते जाळणे हा शेतकऱ्यांचा अपमान; ट्रॅक्टर जाळल्याबद्दल मोदींचा…\nइतर समाजांना विश्वासात घेवूनच मराठा समाजाला आरक्षण : खा. संभाजीराजे\nतरूणास शिवीगाळ करून मारहाण\nऔरंगाबाद : तु आमच्या घराजवळ मुलींना आणू नको असे म्हटल्याने राग येऊन सय्यद राशेद माेबीन पिता सय्यद इलीयास अहेमद(३०, न्यु एसटी कॉलनी, कटकट गेट) यास आरोपी आयुब लाला, त्याचा पुतण्या, मुलगा व एका अनोळखी इसमाने (सर्व राहणार शहाबाजार) शिवीगाळ करून मारहाण केली. तर, अायुब लाला च्या मुलाने फिर्यादीच्या डाव्या डोळ्यावर फायटरने मारून त्याला जखमी केले. याप्रकरणाबाबत जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फाैजदार सुपेकर करत आहेत.\nPrevious articleएलएनजीवरील पहिले क्रुझ जहाज येणार भारतात\nNext articleडी.एस.कुलकर्णीसह तिघांना अटक : दोन दिवसांची पोलीस कोठडी\nमराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात आम्ही सहकार्य करू , संभाजीराजेंना ओबीसी नेत्यांचा शब्द\nवकिलांच्या आर्थिक मदतीचा कूटप्रश्न\nशेतकरी पूजा करतात ते जाळणे हा शेतकऱ्यांचा अपमान; ट्रॅक्टर जाळल्याबद्दल मोदींचा संताप\nइतर समाजांना विश्वासात घेवूनच मराठा समाजाला आरक्षण : खा. संभाजीराजे\nकोरोनामुळे कोल्हापुरातील मालिकांचे चित्रीकरणवेळी टीम दक्ष\nजगात कोरोनाचे १० लाखांहून अधिक बळी ; भारत तिसऱ्या स्थानावर\nरामदास आठवलेंचा पवारांना न मागता सल्ला; राष्ट्रवादीनेही दिले प्रतिउत्तर\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nमोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका\nएनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत\nमहाविकास आघाडीत आलबेल नाही शरद पवार – उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तासभर...\nशिवसेना कधीही विश्वासघात करू शकते; संजय निरुपम यांचा टोमणा\nवकिलांच्��ा आर्थिक मदतीचा कूटप्रश्न\nशेतकरी पूजा करतात ते जाळणे हा शेतकऱ्यांचा अपमान; ट्रॅक्टर जाळल्याबद्दल मोदींचा...\nजगात कोरोनाचे १० लाखांहून अधिक बळी ; भारत तिसऱ्या स्थानावर\nमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nपवार हे स्वतः मराठा समाजाचेच प्रतिनिधी आहेत : शिवसेना\n… तर शेतकरी आत्महत्या दुप्पट होतील; शिवसेना आमदाराच्या मुलीचे पंतप्रधान मोदींना...\nसंजय राऊत, ‘हरामखोर’ कुणाला म्हटले होते सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचा...\nपत्नीला मारहाण करणारा पोलीस अधिकारी म्हणतो – हा घरगुती वाद, गुन्हा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/sikh-actor-barred-from-flight-for-refusing-to-remove-turban-1200218/", "date_download": "2020-09-29T11:04:09Z", "digest": "sha1:GZC4NNSS72TUAKODUBRCRESYGTDTHOIV", "length": 11045, "nlines": 178, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पगडीमुळे शीख व्यक्तीस विमानात प्रवेशास नकार | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nपगडीमुळे शीख व्यक्तीस विमानात प्रवेशास नकार\nपगडीमुळे शीख व्यक्तीस विमानात प्रवेशास नकार\nन्यूयॉर्ककडे जाणाऱ्या विमानात बसू शकलो नाही कारण फेटा असल्याने सुरक्षा अधिकाऱ्यांनी रोखून धरले.\nअमेरिकी अभिनेता व डिझायनर असलेल्या शीख व्यक्तीस फेटा असल्याने मेक्सिको सिटीहून न्यूयॉर्ककडे जाणाऱ्या विमानात बसण्यापासून रोखण्यात आले. वाॅरिस अहलुवालिया (वय ४१) असे या शीख व्यक्तीचे नाव असून ते मॅनहटनचे रहिवासी आहेत. मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते सकाळी साडेपाच वाजता विमानात बसण्यासाठी गेले असता एपोमेक्सिको एअरलाइनच्या खिडकीवर त्यांना पहिल्या वर्गाचे तिकीट देण्यात आले. त्याचा सांकेतांक एसएसएसएस होता, याचा अर्थ आपल्याला दुय्यम तपासणी पुरेशी आहे, असे त्यांना वाटले. पण नंतर त्यांना कडक सुरक्षा तपासणीस तोंड द्यावे लागले व फेटा असल्याने विमानात बसण्यापासून रोखण्यात आले. अहलुवालिया यांची ‘द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल’ या ऑस्कर नामांकन मिळालेल्या चित्रपटात भूमिका असून अमेरिकेतील ‘द कॅरी डायरीज’ या दूरचित्रवाणी मालिकेत त्यांनी भूमिका केली आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की मी न्यूयॉर्ककडे जाणाऱ्या विमानात बसू शकलो नाही कारण फेटा असल्याने सुरक्षा अधिकाऱ्यांनी रोखून धरले.\nइन्स्टाग्रामवर त्यांनी निरुपयोगी ठरलेले तिकीट दाखवतानाचे छायाचित्र टाकले आहे. त्यांच्या पायांची, बॅगेची तपासणी करण्यात आली व नमुनेही घेण्यात आले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 युरोपमधील पाच शहरांवर हल्ले करण्यासाठी ६० जिहादींचा गट\n2 इंग्लंडमधील ‘आयसिस’ शाळेचे नाव बदलण्याचे आदेश\n3 भारत आणि पाकिस्तानला एकमेकांच्या ताब्यातील काश्मीर मिळवणे अशक्य- फारूख अब्दुल्ला\n...त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख होतं -जयंत पाटीलX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/big-response-to-boycott-nutrition-food-cooking-175563/", "date_download": "2020-09-29T09:23:54Z", "digest": "sha1:KFTYWKGFFRGJOCUOJOUKFPKHTR4LJBW3", "length": 11923, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पोषण आहार शिजविण्यास बहिष्काराला मोठा प्रतिसाद | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nपोषण आहार शिजविण्यास बहिष्काराला मोठा प्रतिसाद\nपोषण आहार शिजविण्यास बहिष्काराला मोठा प्रतिसाद\nजिल्ह्य़ातील खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्यावर माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने घातलेल्या बहिष्काराला १०० टक्के प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा केला.\nजिल्ह्य़ातील खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्यावर माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने घातलेल्या बहिष्काराला १०० टक्के प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा केला. परंतु मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव व माणिक स्मारक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. यू. सूर्यवाड यांनी सचिवपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या दोन्ही शाळांमध्ये पोषण आहार शिजल्याची कबुली त्यांनी दिली.\nमराठवाडा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने सरकारला दिलेल्या निवेदनात पोषण आहार व माध्यान्ह भोजन यापासून मुख्याध्यापक व शिक्षकांना बाजूला ठेवून ही जबाबदारी स्वतंत्र यंत्रणेवर सोपवावी, अशी मागणी करताना १६ ऑगस्टपासून पोषण आहार शिजविणार नसल्याचा इशारा दिला होता. या विषयी जिल्हा शिक्षण अधिकारी शिवाजी पवार यांनी येथील मुख्याध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मात्र, त्यात तडजोड झाली नाही. मागण्या मान्य होईपर्यंत बहिष्कार चालू राहणार असल्याचा इशारा मुख्याध्यापक संघटनेने दिला. परंतु जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव सूर्यवाड हे मुख्याध्यापक असलेल्या माणिक स्मारक आर्य विद्यालय व सरजुदेवी भिकुलाल कन्या शाळेत पोषण आहार शिजला. या बाबत संपर्क साधला असता त्यांनी हे खरे असल्याचे सांगितले व संघाच्या जिल्हा सचिवपदाचा आपण राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईकरांची भूक भागवणारी विशेष मुलांची पाककला\nहिंगोलीत कर थकवणाऱ्यांकडून नगर पालिका बँड वाजवून करणार वसु��ी\nपोषणाचे व्यापारीकरण : महाराष्ट्राचा उलटा प्रवास\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 उमरग्यात पाण्याचे संकट कायम; टँकर बंद, टंचाई सुरू\n2 महिलेला तलवारीने धमकावून भरदिवसा दोन लाख लुबाडले\n3 संगणकीकृत प्रमाणपत्र वितरणात लातूरची राज्यात आघाडी- पाटील\nलिव्ह-इनमध्ये बलात्काराचा आरोप; २० वर्षांनी सर्वोच्च न्यायालयानं केली मुक्तताX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathitech.in/2020/08/google-pixel-4a-budget-smartphone-from-google.html", "date_download": "2020-09-29T10:04:36Z", "digest": "sha1:PAZ2O66K25KKPBFKZDCJEF3OYYUMLSZD", "length": 8346, "nlines": 124, "source_domain": "www.marathitech.in", "title": "गूगलचा Pixel 4A सादर : स्वस्तात पिक्सल स्मार्टफोन! - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nगूगलचा Pixel 4A सादर : स्वस्तात पिक्सल स्मार्टफोन\nगूगलचा बहुप्रतिक्षित Pixel 4a आज एकदाचा सादर झाला असून गूगलने या फोनची किंमत आधीच्या मॉडेलपेक्षाही कमी ठेवण्यात आली आहे. या फोनमध्ये 5.81″ इंची डिस्प्ले, Snapdragon™ 730 प्रोसेसर, 3140 mAh बॅटरी देण्यात आली आहे. सोबत HDR+, Night Sight सारख्या सोयींचाही समावेश आहे. याची किंमत $349 (~₹२६,३००) सांगण्यात आली असून भारतातली किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.\nसध्याच्या इतर फोन्सच्या मानाने यामधील हार्डवेअर फारच कमी वाटत आहे. मात्र यामधील कॅमेरा नक्कीच कमी मेगापिक्सल असूनही इतरांपेक्षा चांगला असेल. पिक्सल फोन्समधील कॅमेरा आणि त्याचं सॉफ्टवेअर गूगल त्यांच्याकडील खास गोष्टी वापरुन बनवलेला असतो. या फोनचं लॉंच बऱ्याच वेळा पुढे ढकलण्यात आलं ���ोतं. प्रत्यक्षात भारतात येण्याससुद्धा आणखी काही महीने जातील.\nफ्रंट कॅमेरा : 8MP\nऑपरेटिंग सिस्टिम : Android 10\nकिंमत : हा फोन ऑक्टोबरमध्ये भारतात फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. http://fkrt.it/tHcQocNNNN\nसॅमसंगने आणला आहे UV Sterilizer : फोन्स, इयरबड्स निर्जंतुक करा\nॲमेझॉन, फ्लिपकार्टचे आज रात्रीपासून सेल : अनेक फोन्सवर मोठी सूट\nLG Wing : फिरणारी स्क्रीन असलेला भन्नाट ड्युयल डिस्प्ले फोन\nसॅमसंग Galaxy M51 सादर : तब्बल 7000mAh ची बॅटरी\nएसुसचे Zenfone 7 व Zenfone 7 Pro स्मार्टफोन्स सादर\nनोकीयाचे नवे फोन्स Nokia 5.3, C3, 150, 125 भारतात सादर\nॲमेझॉन, फ्लिपकार्टचे आज रात्रीपासून सेल : अनेक फोन्सवर मोठी सूट\nॲमेझॉनच्या रिंगचा उडणारा होम सिक्युरिटी ड्रोन कॅमेरा\nफेसबुक, इंस्टाग्रामवर फोटोंची चोरी थांबणार\nगूगलने पेटीएम ॲप प्ले स्टोअरवरून काढून टाकलं : नियम मोडल्यामुळे कारवाई\nॲमेझॉनच्या नव्या फायर टीव्ही स्टिक आता भारतात उपलब्ध\nॲमेझॉनच्या रिंगचा उडणारा होम सिक्युरिटी ड्रोन कॅमेरा\nफेसबुक, इंस्टाग्रामवर फोटोंची चोरी थांबणार\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nBrowse by Category Select CategoryAIAndroidAutoeCommerceEventsHowToiOSMacOSNewsSecuritySocial MediaVRWearablesWindowsअॅप्सइंटरनेटऑपरेटिंग सिस्टिम्सकॅमेराकॉम्प्युटर्सखास लेखगेमिंगटीव्हीटॅब्लेट्सटेलिकॉमलॅपटॉप्ससॉफ्टवेअर्सस्मार्ट होमस्मार्टफोन्स\nॲमेझॉनच्या नव्या फायर टीव्ही स्टिक आता भारतात उपलब्ध\nॲमेझॉनच्या रिंगचा उडणारा होम सिक्युरिटी ड्रोन कॅमेरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/train-ahead-of-the-marathwada-railway/articleshow/73616347.cms", "date_download": "2020-09-29T12:02:59Z", "digest": "sha1:KUXSKLM2LUQT2JGJU2USBIH4ZVRR6AIT", "length": 32563, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n- अनंत बोरकरमराठवाड्यामध्ये रेल्वेचे जाळे विकसित झाले नाही त्यामुळे या विभागाच्या विकासावर त्याचा थेट परिणाम होत आहे...\nमराठवाड्यामध्ये रेल्वेचे जाळे विकसित झाले नाही. त्यामुळे या विभागाच्या विकासावर त्याचा थेट परिणाम होत आहे. लोहमार्ग वाढविण्यासाठी, रेल्वेंची संख्या वाढविण्यासाठी सातत्याने मागणी करूनही रेल्वे बोर्डाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येतात. त्यामुळे, रेल्वे मंत्रालयावरील दबाव वाढविण्याची गरज आहे.\nआजघडीला देशात रेल्वेने जवळपास ६५ हजार किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाचे जाळे विणले आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतर विशेषत: महाराष्ट्रात नव्या लोहमार्गांची उभारणी करण्यामध्ये त्या प्रमाणात यश आले नाही, हे वास्तवही विसरता येणार नाही. महाराष्ट्रातच ५९ वर्षांत ३०० किलोमीटरपेक्षा कमी लोहमार्ग टाकण्यात आले. एकूण महाराष्ट्रात सहा हजार किलोमीटरपेक्षा कमी लांबीचे लोहमार्ग आहे. १९६० साली महाराष्ट्राची लोकसंख्या ४ कोटी होती, आज जवळपास १२.४ कोटी आहे. त्या तुलनेत नवीन रेल्वेमार्ग व जुन्या मार्गाचे विस्तारीकरण हे अत्यल्प प्रमाणात झाले आहे. त्यातही मराठवाड्याचा विचार केला तर नवीन लोहमार्गाचे प्रमाणे नगण्यच आहे. मराठवाडा वेगळा झाल्यानंतर केवळ लातूर ते लातूर रोड या १६ किलोमीटर लोहमार्गाची निर्मिती करण्यात आली. मराठवाड्याचा सर्वांगीण विकास हवा असेल, तर किमान एक हजार किलोमीटरचे नवीन लोहमार्ग तयार झाले पाहिजेत. पूर्वी रेल्वे अर्थसंकल्पाची आणि आता अर्थसंकल्पाची चाहुल लागल्यानंतर दरवर्षी मराठवाड्याच्या मागण्या पुढे रेटल्या जातात. पण किरकोळ तरतूद करून या विभागाची बोळवण केली जाते हा आजवरचा अनुभव आहे.\nज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गोविंदभई श्राùफ यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे रुंदीकरणासाठी १९९०च्या दशकात मोठे आंदोलन झाले, त्यामुळेच १९९२मध्ये मुंबई-मनमाड-नांदेड रेल्वे धावली. त्यानंतर असे आंदोलन झाले नाही. त्यामुळे इतर रेल्वेच्या समस्या मार्गी लागल्याच नाही. रेल्वेचा नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्याची मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू असताना ही मागणी पूर्ण होईल, असे वाटले होते, पण ही मागणी अपूर्णच राहिली. औद्योगिक, पर्यटन व शैक्षणिक विकासासाठी उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम या दिशांना औरंगाबाद शहराशी व्यापार वृद्धीसाठी तयार व कच्चा माल ने-आण करण्यासाठी या रेल्वेमार्गाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे औरंगाबाद-जालना येथे होणाÅया ड्रायपोर्ट व शेंद्रा-बिडकीन येथे होणाÅया डीएमआयसी प्रकल्पासाठी मदत होणार आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराची वाढ ही इथे होणाऱ्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे. औरंगाबाद व मराठवाड्याच्या विकासासाठी रेल्वेचे जाळे विस्तृत झाल्यावर पर्यटन, उद्योग वाढीस मोठ्या प्रमाणावर चालना मिळू शकते. यासाठी जनतेने व लोकप्रतिनिधींनी जागरुकपणे रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून मागण्या मंजूर करून घेतल्या पाहिजेत. अन्यथा नेहमीप्रमाणे रेल्वे मंत्रालय मराठवाड्यावर अन्याय करत आले आहे.\nऔरंगाबाद-दौलताबाद-कन्नड-चाळीसगाव या ८८ किलोमीटरच्या रेल्वेमार्गासाठी सर्वांनी खूप प्रयत्न केले, तरी रेल्वे बोर्ड या महत्त्वाच्या रेल्वे मार्गाकडे दुर्लक्ष करीत आहेत. हा रेल्वेमार्ग झाल्यास व्यापारी दृष्टीने मोठी मालवाहतूक या मार्गावर होणार आहे. असे असूनही रेल्वे मंत्रालय याकडे लक्ष देत नाही. रोटेगाव-कोपरगाव हा रेल्वेमार्ग झाल्यास प्रवाशांसाठी, भाविकांसाठी शिर्डीचे अंतर ८५ किलोमीटरने कमी होणार आहे. या मार्गामुळे पुणे, कोकण, गोवा ही स्थळे मराठवाड्याजवळ येतील. तीन वर्षानंतरही राइटस् संस्थेचा २२ किलोमीटरचा सर्व्हे सुरूच आहे. हे दोन्ही मार्ग मराठवाडा कृती समितीच्या प्रयत्नामुळे 'महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट'कडे (एमआयआरडीएल) हस्तांतरीत झाले आहेत. या मार्गासंदर्भातील पत्र गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे दिले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे दोन्ही मार्ग ५० टक्के भागीदारीत तयार होणार आहे.\nमाजी राज्यमंत्री के. एच. मुनिअप्पा व तत्कालीन खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांची नगर येथील भेटीत औरंगाबाद-नगर-पुणे या रेल्वेमार्गाच्या संदर्भात चर्चा झाली होती. खासदारांनी या रेल्वेमार्गाचे महत्त्व त्यांना पटवून दिले होते. तेव्हाच रेल्वेमंत्र्यांनी या रेल्वेमार्गाला अनुकुलता दर्शविली होती. सध्या औरंगाबादहून मनमाड-नगर-दौंड मार्गे पुणे हे अंतर ४५० किलोमीटर आहे. औरंगाबाद-नगर-शिरूर-पुणे या मार्गाने हे अंतर अवघे २१० ते २२० किलोमीटर होऊ शकते. त्यामुळे या मार्गावरील प्रवासास तीन ते साडेतीन तास लागू शकतात. औरंगाबादहून नगरमार्गे पुणे येथे जाण्यासाठी तरुण वर्गाची प्रचंड गर्दी असते. तसेच औरंगाबाद व पुणे या दोन्हीही औद्योगिक शहरे असल्यामुळे नगरमार्गे माल वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. २०१५-१६ मध्येच नगर-आष्टी-केडगाव-पुणे सर्व्हेसाठी रेल्वेने मान्यता दिली होती व आता २०१८-१९ मध्ये नगर-औरंगाबाद सर्व्हेसाठी रेल्वेने मान्यता दिली आहे. आता या दोन्हीही मार्गांचा अहवाल येणे अपेक्षित आहे. याच अनुषंगाने खासदार रक्षा खडसे यांनी खान्देश-मराठवाडा-पुणे मार्गासाठी सर्वेक्षण करावे असे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे विनंती केली आहे.\nमागील अर्थसंकल्पात औरंगाबाद-नगर या ११५ किलोमीटरच्या सर्व्हेसाठी २१ लाख ७५ हजार रुपयांची तरतूद केली आहे. तसेच उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद या २०० किलोमीटर मार्गाच्या सर्व्हेसाठी ३९ लाख रुपयांची तरतूद केली आहे. याच बरोबर औरंगाबाद-पुणतांबा, औरंगाबाद-बुलडाणा-खामगाव हे रेल्वेमार्ग तसेच बेलापूर-गेवराई-परळी या मार्गासाठीही सर्व्हे मंजूर करण्यात आला आहे. दौंड-आष्टी-जामखेड-पाटोदा-केज-घाटनांदूर हा एक मराठवाड्यातील नवीन लोहमार्ग सर्व्हेसाठी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, फेब्रुवारी २०१९ मध्ये लातूर रोड ते गुलबर्गा या नवीन लोहमार्गासाठी ४३ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या वर्षी जालना-खामगाव १५५ किलोमीटरच्या लोहमार्गासाठी परत एकदा सर्व्हे मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय मनमाड-औरंगाबाद-परभणी दुहेरीकरणाच्या सर्व्हेसाठी एक कोटी ८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आता या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी रेल्वे मंत्रालयाकडून भरीव निधीची अपेक्षा आहे. मनमाड-मुदखेड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठीचे टेंडर नोव्हेंबरमध्ये निघणार होते. आता कालमर्यादा तिसÅऱ्यांदा वाढवून, त्याची २२ मार्च २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. नांदेड-देगलूर-बिदर या नवीन रेल्वेमार्गाच्या सर्व्हेसाठी मंजुरी मिळाली आहे. तसेच मिरज-कुर्डुवाडी-लातूर या रेल्वेमार्ग विद्युतीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. परभणी ते मुदखेड लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगात सुरू आहे.\nपूर्णा येथे रेल्वेची दीड हजार एकर जागा आहे. येथील रेल्वेची कार्यालये नांदेडला गेल्यामुळे ही जागा मोकळी झाली आहे. या जागेवर रेल्वेने वॅùगन निर्मितीचा कारखाना उभारल्यास मराठवाड��यातील १० ते १५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. सध्या मराठवाड्यात परळी-बीड-नगर या रेल्वेमार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. नांदेड-यवतमाळ-वर्धा या रेल्वेमार्गाचेही काम जोरात सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर नांदेडकरांना नागपूर, कोलकाता जवळ होणार आहे. मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ४५० एकरच्या जागेत लातूर येथे मराठवाडा मेट्रो कोच फॅŠक्टरीचे काम जोरात सुरू आहे. या कामामुळे मराठवाड्यातील ३० हजार लोकांना रोजगार मिळणे अपेक्षित आहे. तसेच यावर आधारीत छोटे उद्योगही या भागात सुरू होणार आहेत. दरवर्षी या कारखान्यात २५० कोचची निर्मिती होणार आहे. हा मराठवाडा मेट्रो प्रकल्प तीन हजार कोटी रुपयांचा आहे. हरंगुळ रेल्वे स्थानकापासून कारखान्यापर्यंत लोहमार्ग टाकण्याचे काम पहिल्या टप्प्यात पूर्ण झाले आहे.\nऔरंगाबाद येथील मॉùडर्न रेल्वे स्थानकातील दुसÅऱ्या टप्प्यातील विकास करण्यासाठी दीड कोटी रुपये मंजूर झाले. मात्र त्यात अजून प्रगती झालेली नाही. नांदेड विभागात तिकिट विक्रीत औरंगाबाद स्थानक अग्रेसर आहे. येथे प्रतिदिन रेल्वेला १३ लाख रुपयांचा महसुल मिळतो. पण त्या प्रमाणात येथील प्रवाशांना सुविधा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. औरंगाबादकरांचा जिव्हाळयाचा प्रश्न म्हणजे 'पिटलाइन'. रेल्वे बोर्ड जुजबी कारणे सांगून पिटलाइन टाळण्याचा प्रयत्न करत आहे. औरंगाबाद येथे पिटलाइन नसल्यामुळे औरंगाबाद येथून नवीन रेल्वे सुरू केल्या जात नाहीत. औरंगाबाद स्टेशनवरील मालधक्का शहराबाहेर हलवला पाहिजे व रिकाम्या झालेल्या दक्षिण बाजूस नवीन प्रवेशद्वार करावे. तेथे सर्व सुविधायुक्त नवीन इमारत व प्लॅटफॉर्म बांधण्यात यावेत. याशिवाय, चौथ्या आणि पाचव्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यात यावी. पर्यटकांच्या दृष्टीने औरंगाबाद-पनवेल-गोवा गाडी सुरू होणे महत्त्वाचे आहे. तर, व्यापाऱ्यांचा विचार करता औरंगाबाद-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेस सुरू केल्यास फायदा होऊ शकतो. रात्रीच्या वेळेस औरंगाबाद-मुंबई ही गाडी सुरू करणे महत्त्वाचे आहे. देवगिरी एक्स्प्रेसचा विस्तार सिकंदराबादपर्यंत करण्यात आला व नंदीग्राम एक्सप्रेसचा विस्तार नागपूरपर्यंत गेल्यामुळे औरंगाबाद-जालना येथील प्रवाशांना जागा मिळण्यासाठी खूप झगडावे लागते. पूर्वी लातूर-मुंबई ��ी गाडी औरंगाबादमार्गे धावायची. मात्र, ती गाडी आता पुणे-कुर्डुवाडीमार्गे धावते. दोन-तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या साप्ताहिक अंजनी-कुर्ला रेल्वेचा फायदा औरंगाबादकरांना होत नाही.\nमुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेसचा विस्तार औरंगाबादपर्यंत सुरू करण्याची चाहुल लागताच मनमाडकरांनी मोठे आंदोलन केले. आता राज्यराणी एक्सप्रेस मुंबई-मनमाड ते नांदेडपर्यंतचा विस्ताराचे पत्र पियुष गोयल यांनी नांदेडचे खासदार चिखलीकरांना आले आहे. सध्या ही गाडी १६ डब्यांसहीत धावते, त्याला एक पँट्रीकारसह आठ बोग्या जोडून तिचा विस्तार केला जाणार आहे. तरीही, नाशिक जिल्ह्यातून त्याला विरोध आहे. मराठवाडा एक्स्प्रेस मनमाड-धर्माबाद अशी धावते. तिचा विस्तार निजामाबादपर्यंत करावा, यासाठी तेथील नागरिकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. औरंगाबादच्या गाड्यांचा इतरत्र विस्तार होत असताना, इतर ठिकाणाहून गाड्या येथे आणण्यात यश येत नाहीत. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व आंदोलन करण्याची धमक येथील संघटनांमध्ये नसल्यामुळे इतर रेल्वेचा विस्तार औरंगाबाद व मराठवाड्यापर्यंत होत नसल्याचे चित्र आहे. शेंद्रा येथे डीएमआयसीअंतर्गत 'फाइव्हस्टार इंडस्ट्री' विकसित होत आहे. त्यामुळे येथे देश व देशाबाहेरील मोठे औद्योगिक प्रकल्प येत आहेत. या प्रकल्पांना औरंगाबाद-जालना येथे रेल्वे कनेक्टीव्हिटी मिळाली नाही, तर हे प्रकल्प नेहमीप्रमाणे शहराबाहेर जातील. त्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून रेल्वे विभाग पूर्ण करेल, अशी अपेक्षा आहे.\n(लेखक मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष आहेत.)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nकृषी विधेयकांमुळे शेतकरी आत्मनिर्भर...\nशैक्षणिक धोरण : महत्त्वाचे पाऊल...\nलडाखमध्ये युद्ध, अपेक्षित की असंभव\nध्येय साध्य करण्याची कसोटी महत्तवाचा लेख\nविद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन\nकृषी विधेयकाविरोधात आंदोलन सुरुच, १ ऑक्टोबरला देशव्यापी रेलरोको\nएटीएममधून करोना संसर्गाचा धोका; अशी घ्या काळजी\nभाजप मेलेल्यांच्या टाळू वरचं लोणी खाऊ पाहतेय - सचिन सावंत\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\nगुन्हेगारीकरोनाग्रस्त डॉक्टरांच्या बंद बंगल्यात चोरी, ३० तोळे सोने लंपास\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nसिनेन्यूजपाकिस्तान सरकारमुळे नाही तुटणार कपूर घराण्याची वडिलोपार्जित हवेली\nविदेश वृत्तचीनला वठणीवर आणणार; जपानमध्ये होणार 'क्वाड'ची बैठक\nगुन्हेगारीजळगावात खळबळ; माथेफिरूने ट्रक पेटवला, ३० फुटांपर्यंत आगीचे लोळ\nअहमदनगरकृषी विधेयकाला शेतकरी संघटनेचे समर्थन, पण केली 'ही' मागणी\nसिनेन्यूजसई लोकूरनं चाहत्यांना घातलं प्रेमाचं कोडं; खास व्यक्तीसोबत शेअर केला फोटो\nमुंबईसुशांतसिंह प्रकरणाच्या तपासाबाबत सीबीआयनं काय केलं\nन्यूजविद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nब्युटीकोरफड जेल रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवल्यास काय होते\nदेव-धर्म९ ग्रह, ९ मसाले : 'या' मसल्यांचे सेवन करा; ग्रहांचे पाठबळ मिळवा\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://meghraajpatil.com/tag/kapil-sibal/", "date_download": "2020-09-29T09:25:50Z", "digest": "sha1:R7LKQUX5WVW26VV2TQMHBJYJK5B5AZVY", "length": 8884, "nlines": 75, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "KAPIL SIBAL – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nसोशल नेटवर्किंगवर निर्बंध घालण्यापूर्वी….\nइन बंद कमरों में मेरी सॉंस घुटी जाती है खिडकियॉं खोलता हूँ तो जहरीली हवा आती है प्रसिद्ध हिंदी लेखक कमलेश्वर यांनी आपल्या ‘कितनें पाकिस्तान’ या कादंबरीची सुरुवात या ओळींनी केलीय. या ओळी कुणाच्या याचा उल्लेख त्यांनी त्यामध्ये केलेला नाही. नंतरही माझ्या वाचनात त्या ओळी आलेल्या नाही. आता इथे त्याचा संदर्भ देण्याचा हेतू एवढाच की, […]\nमाहितील��� कुलूप, कल्पनांचा तुरूंगवास\nसोशल नेटवर्किंगवरील प्रस्तावित सेन्सॉरशिप सध्या चर्चेचा विषय बनलीय. गेले तब्बल आठवडाभर या विषयावर चर्चितचर्वण सुरू आहे. आतापावेतो वेगवेगळ्या लोकांनी यावर वेगवेगळी मते आणि प्रतिक्रिया व्यक्त झाल्यात. केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांच्या डोक्यात ही सुपीक आयडिया पहिल्यांदा आली आणि आपल्या पक्षनिष्ठेचा पुरावा म्हणून त्यांनी लागलीच ही आयडिया जाहीरही केली. अपेक्षेप्रमाणेच सिब्बल यांच्या या प्रस्तावाच्या विरोधात […]\nनुसतं फेसबुक स्टेटसवर लाईक करून किंवा कॉमेन्ट टाकून कसा देता येईल पाठिंबा\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस. सरकारला आता त्यांच्या आंदोलनाचे चटके बसायला लागलेत. रात्रीच शरद पवार यांनी यासंदर्भातल्या मंत्रीस्तरीय गटाचा राजीनामा दिला. हे तसं तर अण्णांच्या आंदोलनाचं यश मानता येईल… पण त्यापेक्षा शरद पवारांचा राजकीय स्वार्थच त्यामध्ये जास्त असण्याची शक्यता आहे. आज सरकारने लोकपाल विधेयकासंदर्भात अण्णा हजारेंच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, चर्चेच्या या […]\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\nमाझा मेल आयडी नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/08/Osmanabad-police-crime-news_76.html", "date_download": "2020-09-29T11:01:22Z", "digest": "sha1:7M5PAOBKOGSLN5RGBWBOBPGMXSG6N6QX", "length": 9596, "nlines": 57, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "उमरगा : शेतजमीनीवर अतिक्रमन करणाऱ्या भाऊबंदांवर गुन्हा दाखल - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / उमरगा : शेतजमीनीवर अतिक्रमन करणाऱ्या भाऊबंदांवर गुन्हा दाखल\nउमरगा : शेतजमीनीवर अतिक्रमन करणाऱ्या भाऊबंदांवर गुन्हा दाखल\nAdmin August 29, 2020 उस्मानाबाद जिल्हा\nपोलीस ठाणे, उमरगा: धन्नु मोतीराम राठोड, वय 65 वर्षे, रा. औराद, ता. उमरगा यांच्या शेतात दि. 26.05.2020 रोजी भाऊबंद- गोविंद व पांडुरंग विठ्ठल राठोड या दोघा भावांनी कडबा, सरपन आनुन टाकले. ते साहित्य काढून घेण्यास धन्नु राठोड यांनी त्यांना वेळोवेळी विनवण्या केल्या. यावर त्यांनी धन्नु यांना शिवीगाळ करुन “हे शेत आमच्या मालकीचे असुन साहित्य काढणार नाही.” असे धमकावले. अशा मजकुराच्या धन्नु राठोड यांनी दि. 28.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 447, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.\nपोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): उमरगा शहरातील बौध्दनगर येथे दि. 27.08.2020 रोजी 19.00 वा. सु. 1)अमर चिलवंत 2)सम्यक चिलवतं 3) पृथ्वीराज चिलवंत 4)सचिन चिलवंत 5)सिद्दोन शिंगाडे 6) रावसाहेब शिंगाडे 7) अक्षय शिंगाडे 8) बुध्दमणी शिंगाडे 9) बंटी शिंगाडे 10) विकी खुणे, सर्व रा. बौध्दनगर, उस्मानाबाद यांच्या गटाचा गल्लीतीलच- 1) राणा बनसोडे 2) राहुल बनसोडे 3) बाळा बनसोडे 4) अजय बनसोडे 5)रोहन बनसोडे 6) रोहित बनसोडे 7) अविनाश बनसोडे 8) समर्थ शिंदे 9) रोहन शिंदे यांच्या गटाशी मागील भांडणावरुन वाद झाला. यात दोन्ही गटांनी एकमेकांस शिवीगाळ करुन तलवार, कुऱ्हाड, लोखंडी गज, फरशी- दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले.\nयावरुन दोन्ही गटांतील सदस्यांनी दिलेल्या 2 स्वतंत्र प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 324, 326, 452, 143, 147, 148, 149, 323, 324, 504, 506 सह भारतीय हत्यार कायदा कलम- 4, 25 अन्वये गुन्हे नोंदवले आहेत.\nपोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): योगीराज विलास मोरे, रा. समतानगर, उस्मानाबाद व त्यांचा चुलत भाऊ असे दोघे दि. 28.08.2020 रोजी 21.30 वा. सु. कारने येडशी- उस्मानाबाद प्रवास करत होते. दरम्यान येडशी टोलनाका ओलांडताना योगीराज मोरे हे अनावधानाने फास्ट टॅग साठी राखीव असलेल्या टोल बूथवर कार घेउन गेले. त्याकारणावरुन त्यांचा टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांशी वाद झाला यातून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी योगीराज मोरे यांस्ह त्यांच्या भावास शिवीगाळ करुन लोखंडी गज, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या योगीराज मोरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 147, 148, 149, 504 अन्वये गुन्हा दि. 29.08.2020 रोजी नोंदवला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://blog.khapre.org/2007/06/1.aspx", "date_download": "2020-09-29T10:56:44Z", "digest": "sha1:Z76DSGGCODHUANNADAKF43GYY6ONB6DA", "length": 12687, "nlines": 144, "source_domain": "blog.khapre.org", "title": "भारतातील शिक्षण - खेळ खंडोबा - 1 | मी मराठी माणूस", "raw_content": "\nभारतातील शिक्षण - खेळ खंडोबा - 1\nभारतात दहावीचा निकाल 71 टक्के लागला, का नाही लागणार प्रत्येकाला 30 मार्क वाढवून दिले. का तर, गणितातील प्रश्न चुकीचा होता. गणितात पास न होणारी मुलेही पास झाली. सर्वांना जर सरसकट 30 मार्क वाढवून दिले तर ज्या विद्यार्थ्याला 120 च्यावर मार्क आहेत त्यांना 150 च्यावर मार्क का नाही पडले प्रत्येकाला 30 मार्क वाढवून दिले. का तर, गणितातील प्रश्न चुकीचा होता. गणितात पास न होणारी मुलेही पास झाली. सर्वांना जर सरसकट 30 मार्क वाढवून दिले तर ज्या विद्यार्थ्याला 120 च्यावर मार्क आहेत त्यांना 150 च्यावर मार्क का नाही पडले त्यांचे काय त्या सर्वांवर अन्याय नाही काय\nज्या विद्यार्थ्यांना गणितात 5 मार्क मिळाले ते सुद्धा पास झाले ना. म्हणजे यावर्षी 30 मार्कांच्या खाली कोणीच नाही.\nकिती छान गोंधळ घातला आहे ना पुस्तकात चुका होतात, त्या नंतर कळतात, छापल्या जातात, ते पुस्तक तयार करणारे, छापण्या आधी बघत नाहीत, छापल्यावर कळते, आहेत कि नाही हुशार लोक\nसगळ्यात महत्वाचे, मी तर म्हणतो दहावीला कोणाला नापासच करू नये, म्हण���े कोणालाही वाईट वाटणार नाही. सगळे पास. 5-10 टक्के वाला आणि 98 टक्केवालाही पुढे कॉलेजला जाईल, जो जास्त टक्केवाला तो प्रवेश घेईल. सर्वांना पास करण्याचे फायदे-\nशाळांचा निकाल 100 टक्के\nपुन्हा ऑक्टोबर बॅच नको\nअकरावीला भरपूर विद्यार्थी असल्यामुळे शिक्षणसम्राटांना नवीन कॉलेजेस काढता येतील, त्यांचा धंदा वाढेल. कॉंपीटिशन वाढल्यामुळे भरपूर डोनेशन मिळतील.\nआता अभ्यासक्रम बदलण्याची काय आवश्यकता होती तोच अभ्यासक्रम चालला असता ना तोच अभ्यासक्रम चालला असता ना नाहीतरी या ज्ञानाचा पुढील आयुष्यात काहीच उपयोग नाहीये. फक्त मार्क मिळविण्यासाठीच अभ्यास करायचा ना नाहीतरी या ज्ञानाचा पुढील आयुष्यात काहीच उपयोग नाहीये. फक्त मार्क मिळविण्यासाठीच अभ्यास करायचा ना मग काय फरक पडतो मग काय फरक पडतो पावसाचे चक्र शिकून काय करणार सांगा ना पावसाचे चक्र शिकून काय करणार सांगा ना उलटे लिहीले तर पाउस नाही पडणार उलटे लिहीले तर पाउस नाही पडणार पण मार्क मात्र नाही पडणार.ते चक्र शिकून नंतर काय पण मार्क मात्र नाही पडणार.ते चक्र शिकून नंतर काय थोडा विचार करा त्या चुकीच्या पुस्तकामुळे काय फरक पडला असता. उलट सरकारने जाहीर अरायला पाहिजे होते कि, या पुस्तकाच्या विषयात सर्वांना परिक्षेत कोणीही नापास होणार नाहीत. पुस्तके नवीन छापण्याचा खर्च वाचला असता. देशाचे नुकसान टळले असते. परीक्षेनंतर सगळे विसरायचेच असते.\nखरे तर कोणालाही कधीच नापास करू नये. अगदी पदवीधरापर्यंत. पुढे जाऊन सगळेजण आपापल्या कुवतीप्रमाणे जीननात पुढे जातील.\nयानंतर खेळ खंडोबा - 2 मध्ये.\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nहिंदू पुराणात, महाभारतात पांडवांनी हस्तिनापुरी अश्वमेध यज्ञ केला. त्या वेळी सर्वांना मिष्टान्नाचे भोजन देण्यात आले. त्या समयी श्रीकृष्णाने ध...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nअनमोल विचार - ११\nअनमोल विचार - १०\nअनमोल विचार - ९\nअनमोल विचार - ८\nशहरात नव्याने बांधलेले उड्डाणपूल हा मोठा विनोद\nअनमोल विचार - ७\nअनमोल विचार - ६\nअनमोल विचार - ५\nआनमोल विचार - ४\nअनमोल विचार - ३\nअनमोल विच्रार - १\nयांच्या शिक्षणात काय कमी पडले\n, अनिर्बंध अतिक्रमणांची मगर\"मिठी'\nभारतातील शिक्षण - खेळ खंडोबा - 1\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://marathibooks.com/bookauthor/test/", "date_download": "2020-09-29T11:08:49Z", "digest": "sha1:2DEGSIOWHDX47CNA5RM3NDUHMEBROZPC", "length": 2293, "nlines": 52, "source_domain": "marathibooks.com", "title": "Mr Pradhan – MarathiBooks", "raw_content": "\nवि. श्री. दामले ऊर्फ बाबासाहेब दामले यांनी बॅंकिंग क्षेत्रात प्रदीर्घ काळ काम केले; त्याचबरोबर सामाजिक कामही केले. युनायटेड वेस्टर्न बॅंक त्यांच्या काळात आघाडीवर होती. या बॅंकेचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केले ��ोते. त्या कालखंडाबद्दलही त्यांनी लिहिले आहे. जिज्ञासापूर्ण स्वभाव व चिकित्सक दृष्टिकोन ठेवून एका जीवनव्रतीने केलेली वाटचाल म्हणजे हे पुस्तक असून, वाचकांना एक मौलिक शिदोरी ठरेल.\nसंसर्गजन्य आजार व प्रतिबंध नियंत्रण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://lifebogger.com/mr/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9D-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%9F-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2020-09-29T11:50:44Z", "digest": "sha1:QQ74JHMB3OA6HALQ5HODIGMGVIYKXPPH", "length": 46862, "nlines": 263, "source_domain": "lifebogger.com", "title": "पप्पू गोमेझ चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये", "raw_content": "\nझेक प्रजासत्ताक फुटबॉल खेळाडू\nआयव्हरी कोस्ट फुटबॉल खेळाडू\nआपल्या खात्यात लॉग इन करा\nआपला ई - मेल\nअनटोल्ड बायोग्राफी तथ्ये का\n आपल्या खात्यात लॉग इन करा\nआपला ई - मेल\nपासवर्ड तुम्हाल इमेल द्वारा पाठवला जाईल.\nसर्वइंग्रजी फुटबॉल खेळाडूवेल्श फुटबॉल खेळाडू\nनिक पोप बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nएबरेची एझे बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nडीन हेंडरसन बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nएडी नकेतिया बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसर्वबेल्जियन फुटबॉल खेळाडूक्रोएशियन फुटबॉल खेळाडूझेक प्रजासत्ताक फुटबॉल खेळाडूडॅनिश फुटबॉल खेळाडूडच फुटबॉल खेळाडूफ्रेंच फुटबॉल खेळाडूजर्मन फुटबॉल खेळाडूइटालियन फुटबॉल खेळाडूपोर्तुगीज फुटबॉल खेळाडूस्पॅनिश फुटबॉल खेळाडूस्विस फुटबॉल खेळाडू\nअलेक्झांडर सोरलोथ बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nफ्रान्सिस्को ट्रिनको बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nविल्यम सलीबा बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nफॅबिओ सिल्वा बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसर्वकॅमेरूनियन फुटबॉल खेळाडूघानियन फुटबॉल खेळाडूआयव्हरी कोस्ट फुटबॉल खेळाडूनायजेरियन फुटबॉल खेळाडूसेनेगलीज फुटबॉल खेळाडू\nएडॉर्ड मेंडी चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nआंद्रे ओणाणा चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसॅम्युअल चुकवेझ बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nहबीब डायलॉ चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसर्वअर्जेंटिना फुटबॉल खेळाडूब्राझिलियन फ���टबॉल खेळाडूकोलंबियन फुटबॉल खेळाडूउरुग्वे फुटबॉल खेळाडू\nमॅथियस परेरा चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nअॅलेक्स टेलिस चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी फॅक्ट\nLanलन लॉरेरो बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nगॅब्रिएल मॅगलहेस बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nजोनाथन डेव्हिड चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nउत्तर अमेरिकन सॉकर स्टोरीज\nजियोव्हानी रेना बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nअल्फोन्सो डेव्हिस चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nउत्तर अमेरिकन सॉकर स्टोरीज\nख्रिश्चन पुलिझिक चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य\nली कांग-इन चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nफैक बोलकीया बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nटाकुमी मिनामिनो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nकॅग्लर सोयूनुकु बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nटेकफुसा कुबो बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nख्रिस वुड बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nमाईल जेदीनक बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nआरोन मोय बालहुड स्टोरी प्लस अनटॉल्ड जीवनी तथ्ये\nटिम काहिल बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nमार्क विंदू बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nघर दक्षिण अमेरिका फुटबॉल कथा अर्जेंटिना फुटबॉल खेळाडू पप्पू गोमेझ चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nदक्षिण अमेरिका फुटबॉल कथा\nपप्पू गोमेझ चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nएलबीने फुटबॉल जीनियस या नावाची टोपणनाव स्टोरी सादर केली “एल पचू“. हे पापु गोमेझ चाइल्डहुड स्टोरी, चरित्र, कौटुंबिक तथ्ये, पालक, अर्ली लाइफ आणि इतर लोकप्रिय दिवसांच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून ते लोकप्रिय झाल्यापासून पूर्ण कव्हरेज आहे.\nपापु गोमेझचे जीवन आणि उदय. प्रतिमा क्रेडिट्स: इंस्टाग्राम.\nहोय, प्रत्येकाला माहित आहे की तो खेळपट्टीवर तांत्रिकदृष्ट्या कुशल आणि गतिशील आहे. तथापि, पापु गोमेझ यांच्या चरित्राच्या केवळ आमच्या आवृत्तीवर मोजकेच लोक विचार करतात जे अत्यंत रोचक आहे. आता पुढील अडचण न घेता, सुरूवात करूया.\nपापु गोमेझ चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी त���्ये - कौटुंबिक पार्श्वभूमी आणि प्रारंभिक जीवन\nसुरूवातीस, पापु गोमेझच्या आई-वडिलांनी त्याला त्याच्याबरोबर ठेवले फेब्रुवारी 15 चा 1988 वा दिवस आणि त्याला नावे दिली अलेजेन्ड्रो डारिओ गोमेझ. नाव \"पापु गोमेझ”हे फक्त एक टोपणनाव आहे. प्रतिभावान फुटबॉलरचा जन्म अर्जेटिना मधील अर्जेटिना शहरात झाला होता ज्यांच्या पालकांना हे बायो लिहिण्याच्या वेळी फारच कमी माहिती आहे. खाली पप्पू गोमेझच्या आई-वडिलांचा फोटो आहे- त्याचे सारखेच वडील आणि सुंदर आई.\nपापु गोमेझ पालकांना भेटा. प्रतिमा क्रेडिट्स: इंस्टाग्राम.\nगोमेझ हा दक्षिण अमेरिकन कुटुंबातील मूळ व इटालियन-अर्जेटिनामधील मिश्रित वंशाचा राष्ट्रीय आहे. त्याचा जन्म त्याच्या जन्म शहरातील अवेलेनेडा येथे झाला - ब्युनोस मेष - जेथे तो त्याची बहीण मोनिका सोबत मोठा झाला. ब्वेनोस मेषातील अवेलेनेडा येथे मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमीत वाढलेला, तरुण गोमेझ आपल्या सुरुवातीच्या वर्षांत व्यावहारिकरित्या जगला आणि श्वास फुटबॉल श्वासोच्छ्वास करतो. तरुण गोमेझचे फॅमिली हाऊस स्थानिक क्लब क्लब इंडिपेन्टिएंट आणि रेसिंगच्या स्टेडियमपासून फारसे दूर नव्हते. खरं तर, तिथे आरामात सायकलवरून जाणे त्याच्यासाठी पुरेसे होते.\nअर्जेटिना मधील अवेलेनेडा येथे वाढणारी: पप्पू गोमेझचा बालपणीचा फोटो. प्रतिमा क्रेडिट: इंस्टाग्राम.\n गोमेझचे काका स्वातंत्र्य संघातील एक सदस्य होते ज्याने 1984 मध्ये इंटरकॉन्टिनेंटल जिंकले होते आणि त्याचे वडील क्लबमध्ये काम करीत होते. तरुण गोमेझसाठी फुटबॉल हवा होता हे नाकारण्याचे कारण नाही.\nपापु गोमेझ चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये - शिक्षण आणि करिअर बिल्डअप\nबर्याच अर्जेंटीनांसारखी, विशेषत: त्याच्या वयाची मुले, गोमेझची स्तुती गाताना मोठे झाले नाहीत दिएगो मॅराडोना. त्याच्या मूर्ती ऐवजी अर्जेटिना मधील प्रख्यात होते - पाब्लो ऐमार, जुआन रोमन रिक्वेल्मे आणि सेबॅस्टियन वेर्न.\nयाव्यतिरिक्त, गोमेझने स्थानिक क्लबमध्ये खूप गुंतवणूक केली होती, तो इंडिपेन्डेन्टचा एक मोठा चाहता होता (जिथे त्याच्याकडे पुष्कळ मूर्ती देखील होती) आणि स्थानिक क्लब रीडिंगमध्ये त्याच्या कारकीर्दीचा बहुतेक भाग होता.\nपापु गोमेझचा खेळपट्टीजवळ बसलेला असा एक दुर्मिळ फोटो जिथे त्याने स्पर्धात्मक ��ुटबॉलमध्ये बहुतेक कारकीर्द तयार केली होती. प्रतिमा क्रेडिट: इंस्टाग्राम.\nपापु गोमेझ चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये - अर्ली करियर लाइफ\nवाचन हा तरुण गोमेझचा बालपण क्लब होता, जिथे त्याने स्पर्धात्मक फुटबॉल, शिकणे आणि परिपूर्ण कौशल्य शिकविण्याची प्राथमिक पावले उचलली ज्यामुळे त्याला काहीच वर्षांत दक्षिण अमेरिकन खंड पलीकडे नेले जाईल हे माहित नव्हते. गोमेझ १ 14 वर्षांचा होता तेव्हा तो आर्सेनल डी सारांडेमध्ये सामील झाला आणि २०० the मध्ये प्रथम संघात पदार्पण करण्यापूर्वी त्याच्या युवा संघाला २०० Cop मध्ये कोपा तँडिल विजेतेपद मिळवून देण्यास मदत केली.\nअगदी डावीकडे चित्रित, त्याने आर्सेनलला 2005 मध्ये कोपा तँडिल विजेतेपद जिंकण्यास मदत केली. प्रतिमा क्रेडिट: इंस्टाग्राम.\nगोमेझने २०० 6 सालातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी क्लबमध्ये years वर्षे व्यतीत केली. जेव्हा त्याने गोलच्या योगदानामुळे त्याच्या बाजूने क्लब अमेरिकेविरूद्ध कोपा सुदामेरिकानाचा अंतिम फेरीत विजय मिळविला. त्यानंतरच्या फुटबॉल प्रयत्नांमध्ये गोमेझचा अर्जेंटिना क्लब सॅन लोरेन्झो दे अल्माग्रो येथे एक वर्षाचा प्रभावी गोलंदाजी होता जो इटालियन संघ - कॅटानियाला आपली सेवा सुरक्षित ठेवण्यास प्रवृत्त करतो.\nपापु गोमेझ चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये - रोड टू फेम स्टोरी\nकॅटेनिया येथे असताना गोमेझच्या फॉर्मने letथलेटिको माद्रिद, फिओरेंटिना आणि इंटर मिलान यासह टॉप फ्लाइट क्लबकडून रस घेतला. तथापि, त्याने युक्रेनियन प्रीमियर लीगच्या थोड्याफार ज्ञात मेटलिस्ट खारविव्हकडून खेळणे निवडले. गोमेझच्या असामान्य वाटचालीची कारणे या युक्रेनियन संघात सुधारण्याचा आणि आगामी चॅम्पियन्स लीगमधील क्लबच्या सहभागाचा अविभाज्य भाग होण्याची संधी मिळवण्याचा आत्मविश्वास वाढवल्याचा आहे.\nदुर्दैवाने, मेटलिस्ट खार्किव्ह येथे फॉरवर्डच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. सर्वप्रथम, युईएफएने २०० match च्या मॅच फिक्सिंगमध्ये क्लबचे सहभाग कारण असल्याचे सांगून लीगवरील मेटलिस्टची बंदी कायम ठेवली. गोष्टी आणखी वाईट करण्यासाठी गोमेझ नाखूष होता की क्लबमध्ये गुणवत्ता आणि दृश्यमानता आणि भाषेच्या अडथळाचा अभाव आहे ज्यामुळे तो हरवल्यासारखे वाटू लागले. अर्ध्या पगाराचा स्वीका��� करून त्याने आपल्या करारामधून बाहेर पडण्याचा आपला हेतू जाहीर करण्यापूर्वी फार काळ झाला नव्हता परंतु विनंती मान्य केली गेली नव्हती.\nमेटलिस्ट येथे गरीब पप्पू प्रशिक्षणासह सर्व गोष्टींबरोबर संघर्ष करत होता. प्रतिमा क्रेडिट: इंस्टाग्राम.\nपापु गोमेझ चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये - रिज टू फेम स्टोरी\nयुक्रेनला व्यापलेल्या हिंसक आणि अस्थिर हवामानाचे कारण देत गोमेझने पुढच्या हंगामात मेटलिस्टकडे परत जाण्यास नकार दिला, बहुतेक परदेशी खेळाडूही त्याच कारणासाठी परत आले नाहीत. इटलीमधील ग्रीष्मकालीन हस्तांतरण विंडोच्या शेवटच्या काही तासांत गोमेझ इटालियन साइड अटलांटाकडून ताब्यात घेण्यात बराच वेळ नव्हता.\nशेवटी स्वातंत्र्य: अटलांटाने त्याला मेटलिस्टकडून घेतले तेव्हा पापु गोमेझच्या आनंदाला काही मर्यादा नव्हती. प्रतिमा क्रेडिट: इंस्टाग्राम.\nया फॉरवर्डने अटलांटाबरोबर २०१//२०१ season हंगामात एक प्रभावी सभ्य पदार्पण केले आणि स्वत: ला सर्वात प्रमुख गोलकर्ते आणि बहुतेक सहाय्य पुरवणारे म्हणून स्वत: ला स्थापित केले. २०१ At-१– च्या सेरी ए सीझनमध्ये अटलांटाच्या ऐतिहासिक तिसर्या स्थानावर असलेल्या कर्णधारपदापर्यंत त्याने २०-२० च्या यूईएफए चॅम्पियन्स लीगमध्ये तसेच २०१ Cop च्या कोपा इटालिया फायनलमध्ये स्थान मिळवले. बाकीचे, जसे ते म्हणतात, इतिहास आहे.\nपापु गोमेझ चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये - नातेसंबंध जीवन तथ्य\nपापु गोमेझच्या आयुष्यावरील प्रेमाकडे पाहत त्याचे प्रेमळ प्रेमळ पत्नी लिंडाशी लग्न झाले आहे आणि ती विवाहपूर्व किंवा विवाहबाह्य वादात अडकलेली नाही. लिंडा भेटण्यापूर्वी पापु गोमेझच्या मैत्रिणींची कोणतीही नोंद उपलब्ध नाही.\nलिंडा आणि गोमेझ वैवाहिक जीवनात आनंददायक आहेत. प्रतिमा क्रेडिट: इंस्टाग्राम.\nलिंडा फक्त पप्पू गोमेझची पत्नी नाही तर त्यांची प्रथम क्रमांकाची फॅन तसेच आर्किटेक्ट म्हणून काम करणारी एक करिअर महिला आहे. लिहिण्याच्या वेळी जोडप्यांच्या लग्नात तीन मुले धन्य असतात ज्यात बाउटिस्टा (मुलगा) कॉन्स्टन्टीना (मुलगी) आणि मिलो यांचा समावेश आहे.\nपापु गोमेझ फॅमिलीचा एक सुंदर फोटो- त्याची पत्नी आणि मुले. प्रतिमा क्रेडिट: इंस्टाग्राम.\nपापु गोमेझ चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्र���फी तथ्ये - कौटुंबिक जीवन तथ्य\nनिःसंशय कुटुंब त्याचे कारकीर्द आणि आयुष्यावर प्रेम करणे अधिक प्रख्यात करते. या विभागात, आम्ही आपल्यासाठी पापु गोमेझ कुटुंबातील सदस्यांसह त्याच्या पालकांसह अधिक माहिती आणत आहोत.\nपापु गोमेझ वडील आणि आई बद्दल: गोमेझच्या आई-वडिलांपासून सुरुवात करण्यासाठी तो आपल्या वडिलांबद्दल आणि आईबद्दल फारसा खुलासा करीत नाही. सहाय्यक पालकांबद्दल आपल्याला जे माहित आहे तेवढेच एका मुलाखतीतून घडते ज्यामध्ये गोमेझने थोडक्यात उघड केले की त्याचे वडील स्थानिक क्लब इंडिपेंडिएंटमध्ये काम करतात. सुरुवातीच्या काळापासून आतापर्यंत त्याची आई एक महत्वाची महिला असल्याचेही त्याने कबूल केले.\nत्याच्या नेहमीच्या समर्थक पालकांसह पापु गोमेझचा एक औपचारिक फोटो. प्रतिमा क्रेडिट: इंस्टाग्राम.\nपापु गोमेझ भावंड आणि नातेवाईक यांच्याबद्दलः पप्पू गोमेझची एक बहीण मोनिका म्हणून ओळखली जात आहे, परंतु मोनिकाच्या बाजूला त्याचे भाऊ व बहीण आहेत काय हे निश्चित नाही. पापु गोमेझच्या कौटुंबिक मुळांवर आणि वंशावळीबद्दल विशेषत: त्याचे वडील आणि आजोबा तसेच आजोबा आणि आजीची कोणतीही नोंद नाही. गोमेझच्या एका काकाची ओळख ह्युगो अशी झाली आहे, तर त्याच्या काकू, चुलतभावा, पुतण्या आणि भाची मोठ्या प्रमाणात माहित नाहीत.\nपापु गोमेझचा बहीण मोनिकासमवेत एक दुर्मिळ फोटो. प्रतिमा क्रेडिट: इंस्टाग्राम.\nपापु गोमेझ चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये - वैयक्तिक जीवन तथ्य\nआपणास माहित आहे काय की पप्पू गोमेझ कोर्टाचे लक्ष वेधण्यासाठी चांगल्या स्वरुपाच्या बातम्यावर असण्याची गरज नाही त्याचे ऑफ-पिच व्यक्तिमत्व - जे कुंभ राशिदानाच्या चिन्हाद्वारे बरेचसे परिभाषित केलेले आहे - सतत त्याला चर्चेत आणते.\nतो मस्त, अद्वितीय, कृती-केंद्रित, प्रामाणिक आणि क्वचितच त्याच्या खाजगी आणि वैयक्तिक जीवनाबद्दल सत्य प्रकट करतो. गोमेझच्या आवडी आणि छंदांमध्ये चित्रपट पाहणे, पोहणे, व्हिडिओ गेम खेळणे, टेनिस खेळणे, स्वयंपाक करणे आणि त्याच्या कुटुंबासह आणि मित्रांसह दर्जेदार वेळ घालवणे समाविष्ट आहे.\nफुटबॉलपटूला तो स्वयंपाक करण्यास मोठा असल्याचे सांगण्याची गरज नाही. भांडी त्याच्यासाठी बोलतात. प्रतिमा क्रेडिट: इंस्टाग्राम.\nपापु गोमेझ चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये - जीवनशैली तथ्य\nपप्पू गोमेझ आपले पैसे कसे कमावतात आणि कसे खर्च करतात ते बोलणे स्ट्राइकरच्या वाढत्या निव्वळ किमतीची उडी आणि पगाराद्वारे दिले जाते जे त्याला टॉप-फ्लाइट फुटबॉल खेळण्यासाठी मिळते व त्याच्या खर्चाच्या सवयींचे विश्लेषण केल्यावर असे दिसून येते की तो एक विलासी जीवनशैली जगतो.\nअशा जीवनशैलीच्या पुराव्यामध्ये, विलासी सुट्टीच्या ठिकाणी जाण्यासाठी खासगी विमानांमध्ये चढण्याची त्याची क्षमता समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, स्ट्रायकरकडे त्याच्या घराच्या आणि अपार्टमेंटच्या सुंदर गॅरेजमध्ये महागड्या कार पार्क आहेत.\nचांगल्या राहणीचा पुरावा: पापु आपल्या एका आलिशान कारच्या पुढे उभे आहेत. प्रतिमा क्रेडिट: इंस्टाग्राम.\nपापु गोमेझ चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये - अनोळखी तथ्य\nआमच्या पापु गोमेझ बालपण कथा आणि चरित्र लपेटण्यासाठी, आम्ही फुटबॉल अलौकिक बुद्धिमत्तेबद्दल थोडे किंवा अनटोल्ड तथ्ये सादर करतो.\nधूम्रपान आणि मद्यपान: गोमेझ धूम्रपान करताना पाहिले गेले नसले तरी, तो मद्यपान करण्यास मोठा आहे आणि एकदा त्याची पत्नी लिंडाबरोबर बीअरचा घोकाही घेत असल्याचे तिला आढळले. तथापि, हे निश्चित आहे की पुढे त्याचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक उपहास करण्याचे प्रसंग रोखण्यासाठी जबाबदारीने पितात.\nजबाबदारीने मद्यपान करणे: त्याला आणि त्याची बायकोला बीगच्या बड्यांचा आनंद घेण्यास आवडते. प्रतिमा क्रेडिट: इंस्टाग्राम.\nधर्म: पापु गोमेझ त्याच्या धर्माबद्दल स्पष्ट आहेत याची कोणतीही नोंद नाही. तथापि, त्याचा मुलगा बाउटिस्टा आणि मुलगी कॉन्स्टन्टीना यांच्या नावाने ख्रिश्चन असल्याच्या बाजूने सर्वत्र मतभेद आहेत. याचा अर्थ असा होतो की पप्पू गोमेझच्या पालकांनी शक्यतो त्याला ख्रिश्चन केले.\nटॅटू: टॅटूसाठी मोठे असलेल्या अर्जेटिनामध्ये जन्मलेल्या अनेक फुटबॉल प्रतिभांमध्ये गोमेझचा क्रमांक आहे. अग्रेषित केलेल्याच्या हातावर, छातीवर, पायांवर रंगीबेरंगी शरीर कला आहे आणि वर्षानुवर्षे अधिक कला जोडण्यासाठी जागा आहे.\nपापु गोमेझच्या टॅटूचा भाग दाखविणारा मस्त फोटो. प्रतिमा क्रेडिट: इंस्टाग्राम.\nत्याच्या टोपणनाव बद्दल: तुम्हाला माहित आहे काय की गोमेझचे टोपणनाव “एल पापु” चा त्याच्या कमी उंचीशी feet फूट inches इंचाचा संबंध आहे. असे म्हटले जाते की टोपणनाव ज्याने त्याच्या आईने पुढे दिले आहे ते “पापुची” म्हणजे “लहान उंची” वरून काढले गेले आहे.\nआर्मबँड्स: पापु गोमेझ हा एक फुटबॉल अलौकिक बुद्धिमत्ता असून त्याची पत्नी आणि तिच्यासाठी सुंदर कर्णधार आर्म्बँड बनवणा wife्या पत्नीचे आभारी आहे. आर्मबँड्स एकतर फुटबॉलच्या महान व्यक्तींना श्रद्धांजली वाहतात किंवा फुटबॉलमध्ये तसेच गोमेझच्या परिवाराच्या जीवनात विशेष उत्सव साजरा करतात.\nथोर फुटबॉलरने परिधान केलेल्या काही आर्मबँड्सची काही संग्रह. प्रतिमा क्रेडिट: इंस्टाग्राम.\nतथ्य तपासणी: आमच्या पापु गोमेझ चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये वाचल्याबद्दल धन्यवाद. येथे लाइफबोगर, आम्ही अचूकता आणि प्रामाणिकपणासाठी प्रयत्न करतो. आपल्याला योग्य दिसत नसलेली एखादी वस्तू आढळल्यास कृपया ती आमच्यासह सामायिक करा खाली टिप्पणी. आम्ही आपल्या कल्पनांना नेहमीच महत्त्व देऊ आणि आदर करू.\nलोड करीत आहे ...\nअटलांटा बीसी फुटबॉल डायरी\nअॅलेसेन्ड्रो बस्तोनी बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nजोसिप इलिकिक बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nदुवान झापाटा बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nलुइस मुरिएल चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nनवीन फॉलो-अप टिप्पण्या माझ्या टिपण्या नवीन प्रतिसाद\nअलेक्झांडर सोरलोथ बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 26 सप्टेंबर 2020\nमॅथियस परेरा चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 25 सप्टेंबर 2020\nअॅलेक्स टेलिस चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी फॅक्ट\nसुधारित तारीख: 25 सप्टेंबर 2020\nफ्रान्सिस्को ट्रिनको बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 23 सप्टेंबर 2020\nविल्यम सलीबा बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 19 सप्टेंबर 2020\nअलेक्झांडर सोरलोथ बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nमॅथियस परेरा चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nअॅलेक्स टेलिस चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी फॅक्ट\nफ्रान्सिस्को ट्रिनको बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nप्रत्येक फुटबॉल खेळाडूच्या बालपणाची कथा आहे. लाइफबॉगर आपल्या लहानपणीच्या काळापर���यंतच्या आजच्या तारखेपर्यंत फुटबॉलपटांबद्दल सर्वात मनोरंजक, आश्चर्याची आणि मनोरंजक कथा काढतात. आम्ही जगभरातील फुटबॉलपटूंमधील तथ्ये बालपणाच्या गोष्टींसाठी सर्वोत्तम डिजिटल स्रोत आहोत.\nआमच्याशी संपर्क साधा: lifebogger@gmail.com\nकृपया आपले विचार आवडतील, टिप्पणी द्या.x\nअॅलेसेन्ड्रो बस्तोनी बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 3 सप्टेंबर 2020\nलुइस मुरिएल चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 15 सप्टेंबर 2020\nदुवान झापाटा बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 4 सप्टेंबर 2020\nजोसिप इलिकिक बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 4 सप्टेंबर 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/relationships/proud-feeling-of-being-woman/articleshow/57575808.cms", "date_download": "2020-09-29T11:23:56Z", "digest": "sha1:ZCFZVOPB27ZXEYHKKG67SQCL4XUNJPGR", "length": 19283, "nlines": 129, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "relationships News : क्षण कर्तृत्वाचा…अभिमानाचा\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआम्ही कुठेही कमी नाही हे अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिलं आहे. आव्हानांना सामोरं जात जिद्दीच्या बळावर पुढे जात असताना ‘ती’च्या आयुष्यात असेही क्षण येतात, जेव्हा त्यांना आपल्या स्त्री असण्याचा अभिमान वाटतो. तुमच्या आयुष्यात असा क्षण कुठला होता हे मटानं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना विचारलं…\nआम्ही कुठेही कमी नाही हे अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिलं आहे. आव्हानांना सामोरं जात जिद्दीच्या बळावर पुढे जात असताना ‘ती’च्या आयुष्यात असेही क्षण येतात, जेव्हा त्यांना आपल्या स्त्री असण्याचा अभिमान वाटतो. तुमच्या आयुष्यात असा क्षण कुठला होता हे मटानं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना विचारलं…\nमुळात ज्या क्षेत्रात मी काम करते त्यात स्त्री आणि पुरुष असा भेदभाव केला जात नाही. इथे तुमच्या कौशल्यावर तुम्हाला काम मिळतं. एक अभिनेत्री म्हणून काम करतानाच मी निर्माती बनले आणि नाट्यसंस्था चालवू लागले. कुठलीही स्त्री एक संपूर्ण कुटुंब खूप चांगल्या प्रकारे सांभाळू शकते. तसंच नाट्यसंस्थाही मी सा���भाळू लागलेय. जेव्हा आमच्या टीममधल्या लोकांना माझ्याबद्दल हा विश्वास वाटतो हा माझ्यासाठी अभिमानाचाच क्षण आहे असं मला वाटतं. तसंच माझ्या फॅन्समध्ये मुलींची संख्या जास्त आहे. माझ्या करिअरकडे पाहून, आम्हालाही आत्मविश्वास मिळाला असं त्या जेव्हा सांगतात तेव्हा त्यातून मला स्वतःला वेगळीच ऊर्जा मिळते.\nउत्तम अभिनेत्री असलेली मुक्ता सध्या यशस्वी नाट्यनिर्माती म्हणूनही ओळखली जाते.\nअरुणाचल प्रदेशातल्या आपातानी, निशी या आदिवासी जमातींची जीवनपद्धती, त्यांचा धर्म, या विषयी जाणून घेणं हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे. गेली पाच वर्ष मी हे करतेय. पहिल्यांदा जेव्हा तिथे गेले तेव्हा तिथल्या लोकांनी याबद्दल खूप नकारात्मक चित्र उभं केलं होतं. पण तरीही मी त्या लोकांमध्ये मिसळले, त्यांच्याबरोबर राहिले. इतक्या लांबून येऊन माझं तिथे राहणं, त्यांच्या प्रत्येक गोष्टींविषयी जाणून घेणं हे पाहून त्यांच्या डोळ्यांत, विशेषतः स्त्रियांच्या डोळ्यांत मला कायम कौतुकाचे भाव दिसायचे. स्त्री मी म्हणून मी हे करू शकले ही गोष्ट माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे असं मी म्हणेन.\nफिलॉसॉफीच्या प्रोफेसर असलेल्या हिमानी अरुणाचल प्रदेशातल्या आदिवासी जमातींच्या जीवनपद्धतीचा अभ्यास करत आहेत.\nमहिला असण्याचा अभिमान वाटावा असा कुठलाही एक क्षण सांगणं कठीण आहे. कारण तसं बघायला गेलं तर घरी-ऑफिसमध्ये खूप वेगवेगळ्या भूमिकांमध्ये मी वावरत असते. मी कुणाची तरी बायको आहे, आई आहे. शिवाय, ऑफिसमध्येही माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो. या सगळ्या भूमिकांना योग्य न्याय देण्याचा माझा प्रयत्न असतो. हॉटेल उद्योग हा मुख्यतः पुरुषप्रधान मानला जातो. इथे स्त्री-पुरुष असा भेदभाव नाही. त्यामुळे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना जेव्हा आपली जबाबदारी चोख निभावली जाते तो क्षण माझ्यासाठी आनंदाचा, अभिमानाचा असतो.\nअनुपा पुरंदरे दास, शेफ\nस्वतः शेफ असलेल्या अनुपा या सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्यासोबत काम करत असून, त्या टीव्ही शोजही करतात.\nकुठलीही स्त्री जेव्हा आई बनते हा क्षण तिच्यासाठी खूप महत्त्वाचा असतोच. पण याशिवाय, स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं हे स्त्रीसाठी खूप मोलाचं आहे. मी सध्या फॅशन इंडस्ट्रीत कार्यरत आहे. या सृ��नशील क्षेत्रात स्त्रियांसाठी काही नवनिर्मिती केल्याचा आनंद मिळतो. मी जेव्हा करिअरसाठी घराबाहेर पडले तेव्हा मी १८ वर्षांची होते. त्याआधी आमच्यावर मुलगी म्हणून खूप बंधनं असायची. तरीही मी बाहेर पडले, स्वतःला सिद्ध केलं. पुरुषांच्या बरोबरीनेच हिंमत दाखवून मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. एक स्त्री म्हणून हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण म्हणता येईल.\nवैशाली शदांगुळे, फॅशन डिझायनर\nवैशाली या नामवंत फॅशन डिझायनर असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं नाव पोहोचलं आहे.\nस्त्री म्हणून जन्माला येणं माझ्या हाती नव्हतं. तो माझा निर्णय नव्हता. जे आपल्या हाती नाही, त्याचा अभिमान कसा वाटून घ्यायचा स्त्री भ्रूण हत्या, शतकानुशतकं स्त्रियांवर होणारे अत्याचार, गळचेपी, गुलामगिरी याविरूद्ध लढा देऊन आपल्याला समानता आणायची आहे. त्याला पर्याय असूच शकत नाही. त्यासाठी स्त्रीत्वाचा \"जागर\" करायलाच हवा. यिंग-यांग, शिव-शक्ती यांचा समतोल राहायलाच हवा. हे होत नसेल तर जोर लावून, प्रसंगी लढा देऊन तो समतोल साधायला हवा. पण म्हणून मला स्त्री असण्याचा अभिमान वाटावा का स्त्री भ्रूण हत्या, शतकानुशतकं स्त्रियांवर होणारे अत्याचार, गळचेपी, गुलामगिरी याविरूद्ध लढा देऊन आपल्याला समानता आणायची आहे. त्याला पर्याय असूच शकत नाही. त्यासाठी स्त्रीत्वाचा \"जागर\" करायलाच हवा. यिंग-यांग, शिव-शक्ती यांचा समतोल राहायलाच हवा. हे होत नसेल तर जोर लावून, प्रसंगी लढा देऊन तो समतोल साधायला हवा. पण म्हणून मला स्त्री असण्याचा अभिमान वाटावा का...माहित नाही. हां, पण जेव्हा मी स्वतःला आरशात पाहते, तेव्हा मला, माझी आई स्त्री असण्याचा अभिमान वाटतो.\nशब्दांकन – हर्षल मळेकर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nम्हणून ईशा अंबानीने पती म्हणून केली आनंद पिरामलची निवड,...\nमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर ...\nनवऱ्याने दिलेल्या धोक्याचा बदला घ्यायला पूनम ढिल्लनने व...\nसोहा अली खानसोबत भांडणं झाल्यावर कुणाल खेमूची असते 'ही'...\nविद्यापीठातील शिक्षकेतर कर्���चारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन\nकृषी विधेयकाविरोधात आंदोलन सुरुच, १ ऑक्टोबरला देशव्यापी रेलरोको\nएटीएममधून करोना संसर्गाचा धोका; अशी घ्या काळजी\nभाजप मेलेल्यांच्या टाळू वरचं लोणी खाऊ पाहतेय - सचिन सावंत\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nबातम्यानवरात्र, दसरा, कोजागिरी पौर्णिमा; पाहा, ऑक्टोबरमधील सण-उत्सव\nकरिअर न्यूजगेट 2021 परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगआई व बाळ दोघांसाठी धोकादायक असतात प्रेग्नेंसीमध्ये मिळणारे ‘हे’ संकेत\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nफॅशनTraditional Saree पाच प्रकारच्या सुंदर पारंपरिक साड्या\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nन्यूजविद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन\nगुन्हेगारीपुण्यातील आमदाराच्या घरावर छापे; २ महागड्या कार, कागदपत्रे जप्त\nआयपीएलMI vs RCB: विराटविरुद्ध कुठे चुकली मुंबई इंडियन्स, जाणून घ्या\nविदेश वृत्तलडाख:भारताच्या 'या' निर्णयावर चीनचा वर्षभराने आक्षेप\nगुन्हेगारीकरोनाग्रस्त डॉक्टरांच्या बंद बंगल्यात चोरी, ३० तोळे सोने लंपास\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/special-trains-to-kokan-for-ganpati-utsav-scj-81-2240080/", "date_download": "2020-09-29T10:23:48Z", "digest": "sha1:PF2OCJBMA432EIME25BZP6Z5OHDSKDIM", "length": 13529, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Special Trains to Kokan for Ganpati utsav scj 81 | गणेशोत्सवानिमित्त कोकणसाठी विशेष रेल्वे धावणार | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिल��� लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nगणेशोत्सवानिमित्त कोकणसाठी विशेष रेल्वे धावणार\nगणेशोत्सवानिमित्त कोकणसाठी विशेष रेल्वे धावणार\nराज्य सरकारने दिली परवानगी\nमुंबई: गणेशोत्सवानिमित्त कोकणसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यास राज्य सरकारने शुक्रवारी परवानगी दिली. नुकतीच एसटी गाड्या सोडण्याचीही मंजुरी दिल्यानंतर आता रेल्वेही कोकणसाठी धावतील. विलगीकरणाच्या अटीमुळे आधीच मोठ्या संख्येने गणेशभक्त कोकणसाठी रवाना झाल्याने विशेष रेल्वेचा कितपत फायदा असाही प्रश्न आहे .\nराज्य सरकारने मध्य रेल्वेला दिलेल्या पत्रात कोकणसाठी विशेष रेल्वेंचे नियोजन करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे मागणीनुसार गाड्या सोडतानाच कन्फर्म तिकीट आणि ई-पास असलेल्यांनाच यातून प्रवासाची मुभा देण्याच्या सूचना आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार रेल्वे प्रवासादरम्यान शारीरीक अंतर राखणे, सॅनिटाईज करणे बंधनकारक असणार आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी आम्ही लवकरच माहिती देऊ, अशी प्रतिक्रिया दिली. दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त कोकणातील आपल्या गावी मोठ्या संख्येने भक्त जातात. रेल्वेकडून नियमित गाड्या सोडतानाच विशेष रेल्वे गाड्यांचेही नियोजन के ले जाते. यंदा टाळेबंदीमुळे कोकणसाठी रेल्वे सुटणार की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला. श्रमिक ट्रेन्स सोडल्या, त्यामुळे गणेशोत्सवासाठीही ट्रेन्स सोडण्याचीही मागणी होत होती. अखेर ही मागणी मान्य करण्यात आली.\n२२ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. १४ दिवसांच्या विलगीकरणाच्या अटीमुळे गेल्या आठवड्याभरापासून खासगी वाहनांनी अनेकांनी कोकण गाठले. त्यापाठोपाठ नुकतेच एसटी सोडण्याचीही घोषणा करण्यात आली. मात्र १२ ऑगस्टपूर्वी पोहोचल्यास दहा दिवसांचे विलगीकरणाची नवीन अट शासनाकडून घालण्यात आली आहे आणि त्यानंतर गावी जायचे असल्यास ४८ तास पूर्वी करोनाची चाचणी करणे बंधनकारक केले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून याच अटी-शर्थीचे पालन करुन विशेष रेल्वे सोडणार की कसे याबाबतही स्पष्ट होणार आहे.\nसध्या पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून विशेष ट्रेन्स सोडण्यात आल्या आहेत. मात्र या गाड्यांमधून राज्यांतर्गत प्रवासाची मुभा नाही. तो प्रवासी राज्याबाहेरच जा�� शकतो किंवा अन्य राज्यातून महाराष्ट्रातील स्थानकात उतरु शकतो. त्यामुळे सध्या कोकणामार्गे धावत असलेल्या विशेष गाड्यांमधून कोकणातील गणेशभक्तांना प्रवासाची मुभा दिल्यास त्याप्रमाणेही नियोजन करावे लागणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 चंदगड तालुक्यात दोरखंडाचा वापर करून बचावकार्य, सुसज्ज यंत्रणेच्या दाव्यातील फोलपणा\n2 कोल्हापूर: पावसाने घेतली उसंत,धरणातील विसर्गामुळे महापुराचा धोका\n3 पंचगंगा स्मशानभूमी येथे गॅसदाहिनी सुरु\n...त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख होतं -जयंत पाटीलX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.onlinereadyreckoner.com/reckoner-pune/2017/haveli", "date_download": "2020-09-29T10:08:48Z", "digest": "sha1:W5ZKXH43MSTPS2UMF4VWHD5W2BCA6ICE", "length": 15948, "nlines": 220, "source_domain": "www.onlinereadyreckoner.com", "title": "Ready Reckoner Haveli 2017 - 18 | रेडि रेकनर पुणे २०१७ - १८", "raw_content": "\nमूल्य दर २०१७ - १८\nहवेली २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nआंबेगाव बुद्रुक ( तालुका मुळशी )\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन ���०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आ���्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nपिंपरी चिंचवड नगरविकास प्राधिकरण\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nपिंपरी वाघिरे व पिंपरी कॅम्प\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसदाशिव | नवी पेठ | दत्त वाडी\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nवडगाव शेरी ( रामवाडी )\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nसन २०१७ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१७ - १८\nनोंदणी आणि मुद्रांक विभाग कार्यालये माहिती\nनोंदणी कार्यालय महानिरीक्षक १\nनोंदणी उपमहानिरीक्षक प्रादेशिक प्रमुख कार्य��लये ८\nजिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालय, मुंबई ६\nसह जिल्हा नबंधक कार्यालये ३४\nसंयुक्त संचालक मूल्यांकन कार्यालय, पुणे १\nउपसंचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय मुंबई १\nसहाय्यक संचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय १\nप्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई १\nसरकार फोटो नोंदणी कार्यालय, पुणे १\nउप निबंधक कार्यालये ५०४\nस्थावर मालमत्ता मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nपरवाना भाडे पट्टा मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nबक्षीस पत्र ( मुद्रांक व नोंदणी शुल्क ) गणकयंत्र\nतारण ( मॉर्गज ) मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nकर्ज हप्ता ( समान मासिक हप्ते ) गणकयंत्र\nसंकेतस्थळ स्थापना : मराठी दिन, २७ फेब्रुवारी २०१७. २०१७ सर्व हक्क सुरक्षित © ऑनलाइनरेडिरेकनर.कॉम\nऑनलाइनरेडिरेकनर.कॉम हे संकेत स्थळ खाजगी असून त्याचा महाराष्ट्र सरकारशी काहीही संबंध नाही. मूलभूत माहिती चे ज्ञान सर्व सामान्यांना मिळण्याकरिता, हे संकेत स्थळ विकसित करण्यात आले आहे. देण्यात आलेली माहिती संबंधित कार्यालयाशी तपासून घ्यावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"}
+{"url": "https://onlinebatami.com/2019/10/11/6159", "date_download": "2020-09-29T09:53:59Z", "digest": "sha1:EEIAZCEVNQNR5QWPVDF57H2F6JYJJFJO", "length": 14567, "nlines": 199, "source_domain": "onlinebatami.com", "title": "रामभाऊ थोपवलेल नाही तर घडलेल नेतृत्व – ऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल", "raw_content": "\nऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल\nऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल\nरामभाऊ थोपवलेल नाही तर घडलेल नेतृत्व\nरामभाऊ थोपवलेल नाही तर घडलेल नेतृत्व\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार\nप्रा. राम शिंदे यांच्या प्रचाराचा सिद्धटेक येथे नारळ वाढवला\nकर्जत/ प्रतिनिधी:- सामान्य घरातील एक मुलगा शिकला, प्राध्यापक झाला आमदार होऊन उभ्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये नाव कमावलं. रामभाऊ हे खऱ्या अर्थाने जनसामान्यांनी दिलेला नेता आहे. असे असताना याठिकाणी एखादं नेतृत्व थोपवलं जात असेल तर ते कर्जत-जामखेड कर कधीच स्वीकारणार नाहीत. येथील जनता प्रा. राम शिंदे यांच्यासारख्या घडलेल्या नेतृत्वा पाठीमागे ठामपणे उभी राहील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धटेक येथे व्यक्त केला.\nशुक्रवारी प्रा. राम शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाढवण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेला खासद��र सुजय विखे, आमदार सुरेश धस, माजी मंत्री बबनराव पाचपुते, कर्जत ते प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आपल्या आवेशपूर्ण भाषणात शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. या निवडणुकीत काहीच मजा राहिली नाही. कारण पाच वर्षाचे पोरला विचार तरी ते सांगतय शिवसेना-भाजप आणि मित्र पक्षाची सत्ता येणार. त्यामुळे राहुल गांधी बँकॉकला निघून गेले. आणि शरद पवार यांची आधे उधर जाओ आधे इधर जाओ बचे हुए मेरे पीछे आयो अशी स्थिती झाली असल्याचा टोला त्यांनी लगावला. मी लंबे चौडे भाषण करण्याकरीता याठिकाणी आलेलो नाही. फक्त इतकच विचारायला आलो आहे की लोकसभा निवडणुकीत मावळच्या जनतेने हिम्मत आणि ताकद दाखवून पार्थ पापूला जसे घरी पाठवले. तुमच्यामध्ये ती हिंमत आणि ताकद आहे का येथे आलेले पार्सल रोहित पापूला परत पाठवायचे असा सवाल मुख्यमंत्र्यांनी करताच होय असा एक मुखी आवाज उपस्थितांनी मधून आला. तर मग येत्या 24 तारखेला होऊन जाऊ द्या फैसला मावळ मधील नागरिक मोठे कर्जत जामखेड मधील असे म्हणतात प्रा.राम शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है असा सवाल मुख्यमंत्र्यांनी करताच होय असा एक मुखी आवाज उपस्थितांनी मधून आला. तर मग येत्या 24 तारखेला होऊन जाऊ द्या फैसला मावळ मधील नागरिक मोठे कर्जत जामखेड मधील असे म्हणतात प्रा.राम शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा प्रकारच्या घोषणा देऊन उपस्थितांनी मुख्यमंत्र्यांचे एक प्रकारे आव्हान स्वीकारले.\nआमचे रामभाऊ मोठा कलाकार माणूस आहे\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी प्राध्यापक राम शिंदे यांच्या कामाचे कौतुक करीत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. आमचे रामभाऊ मोठा कलाकार माणूस आहे. भल्याभल्यांना ते पुरून उरले आहेत. समोर किती मोठा पैलवान आला तरी त्यालाच चितपट केल्याशिवाय ते गप्प बसत नाहीत. कारण ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत वाढलेले पैलवान आहे असे मुख्यमंत्री उदगारताच टाळ्या आणि शिट्या वाजवून कर्जत-जामखेड करांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.\nकावेरीच्या अधिकारी पदाच्या स्वप्नाला आमदार निलेश लंके यांचे पाठबळ\nशिवसेनेचे उपनेते अनिल भैय्या राठोड यांचे निधन\nप्रा. राम शिंदे यांना पितृशोक\nकोरोनाने आणखी एका नवी मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू\n2019 22 विकासाचा वादा अजितदादा\n2019 12 नवी मुंबई विमानतळाच्या बाजुला स्वस्तात घर\n2019 11 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 06 कलरफुल सवलत\n2019 01 महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\n2019 28 कळंबोली ते शिर्डी साई पालखी सोहळा\n2019 02 नाईक महोत्सव 2019\n2019 20 पनवेलमध्ये स्वागत\n2019 13 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 10 फायन्स&रिअल इस्टेट\n2019 10 हार्दिक शुभेच्छा\n2019 10 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 07 विनम्र अभिवादन\n2019 31 चलो पारनेर\n2019 29 पोपटी संमेलन\n2019 23 विनम्र अभिवादन\n2019 04 वाढदिवसाच्या शुभेच्छा\n2019 02 आर.के.पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nवऱ्हाडी मंडळींचे सॅनी टायझर मास्कच्या माध्यमातून ‘आदरातिथ्य’\nकोरोनाने आणखी एका नवी मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nरेल्वेच्या भुयारी मार्गावरील हाईटगेज तुटला\nपाडळी रांजणगावकरांचे ऑनलाइन हेलपाटे वाचणार\nप्रियकराबरोबरील आर्थिक हितसंबंधांने केला महिलेचा घात\nअहमदनगरमधील के के रेंज विस्तारीकरणाचे भूसंपादन होणार नाही\nपोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे १०० टक्के भरणार\nखांदा वसाहतीत भारतीय जनता पक्षाची स्वच्छता मोहीम\nकावेरीच्या अधिकारी पदाच्या स्वप्नाला आमदार निलेश लंके यांचे पाठबळ\nसरपंच ठकाराम लंके यांनी मानले निघोजकरांचे आभार\nअल्पवयीन मुलास जबरीने लुटीचा गुन्हा उघडकीस\nपनवेल उपजिल्हा रुग्णालयातील कक्ष सेवकाचा कोरोनाने मृत्यू\nपाडळी रांजणगाव येथील विकासकामांचे लोकार्पण\nज्येष्ठ शिवसैनिक अंकुश कडव यांचे निधन\nआमदार निलेश लंके यांच्यामुळे पारनेरचे भविष्य उज्वल\nवऱ्हाडी मंडळींचे सॅनी टायझर मास्कच्या माध्यमातून ‘आदरातिथ्य’\nदेशात लॉकडाऊन 30 जून पर्यंत वाढला\nपर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाछ\nखुटारी रा .जि. प शाळा सलग दुसऱ्यांदा ठरली स्कॉलर\nवऱ्हाडी मंडळींचे सॅनी टायझर मास्कच्या माध्यमातून ‘आदरातिथ्य’\nकोरोनाने आणखी एका नवी मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू\nरेल्वेच्या भुयारी मार्गावरील हाईटगेज तुटला\nपाडळी रांजणगावकरांचे ऑनलाइन हेलपाटे वाचणार\nप्रियकराबरोबरील आर्थिक हितसंबंधांने केला महिलेचा घात\n2019 26 खुटारी रा .जि. प शाळा सलग दुसऱ्यांदा ठरली स्कॉलर\n2019 24 महेश बालदींची ताकत.. पक्षात अन.. जनतेतही\n2019 24 शेकापचा आवाज विधानसभेच्या बाहेर\n2019 21 खासदारांनी केले आमदारकीसाठी मतदान\n2019 20 पनवेल करांना चोवीस तास पाणी देई���\nCopyright © 2020 ऑनलाईन बातमी लोकप्रिय न्यूज पोर्टल . All rights reserved.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.videochat.ph/%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF", "date_download": "2020-09-29T11:35:10Z", "digest": "sha1:HRXP2LV7AGDCFSENWOOOSEZD3VRS7KUV", "length": 3209, "nlines": 12, "source_domain": "mr.videochat.ph", "title": "झटका गप्पा ऑनलाइन व्हिडिओ गप्पा", "raw_content": "झटका गप्पा ऑनलाइन व्हिडिओ गप्पा\nझटका गप्पा यादृच्छिक व्हिडिओ गप्पा आहे, जे अतिशय सोपे काम आहे आणि नाही अतिरिक्त व्यतिरिक्त. या गप्पा ठेवले आहे सर्व वैशिष्ट्ये प्रथम एक प्रकारचा जुगाराचा खेळ. आहे काहीही पेक्षा सोपे जावे पृष्ठ, वेबकॅम चालू आणि दाबा प्रारंभ करा बटण वर व्हिडिओ चॅट.\nझटका गप्पा — आणि आपण निश्चितपणे होईल. इंटरनेट वर अनेक आहेत, अशा व्हिडिओ चॅट, आणि त्यांना अनेक आपण शोधू शकता आमच्या वेबसाइटवर. संघ नेहमी अधिक लोकप्रिय व्हिडिओ गप्पा ऑनलाइन डेटिंगचा सेवा आणि व्हिडिओ संदेश. किती वेळ झाली आहे, म्हणून झटका गप्पा एक नवीन आवृत्ती प्रकाशीत केले आहे, ज्यात नवीन वैशिष्ट्ये. अर्थात, अतिरिक्त वैशिष्ट्ये व्हिडिओ गप्पा नेहमी खूश आमच्या वापरकर्त्यांना. काही सुधारणा देते की एक नवीन झटका गप्पा खाली सूचीबद्ध आहेत: निःसंशयपणे, झटका गप्पा व्हिडिओ गप्पा आहे, जे सतत विकसित होत आहे आणि देते त्याचे वापरकर्ते सर्वकाही सर्वोत्तम अधिक आनंददायी संभाषण आणि चांगली वेळ खर्च.\nआपण या पाहू शकता, फक्त काही क्लिक\nआमच्या अनेक वापरकर्ते मनोरंजक काहीतरी शोधू मध्ये झटका गप्पा आणि हा अनुप्रयोग वापरण्यासाठी वारंवार.\nहे सिद्ध करून चांगली हजेरी झटका गप्पा कॉम\n← फिलिपिनो व्हिडिओ गप्पा ऑनलाइन डेटिंगचा\nभारतात महिला, भारत एकल महिला, भारत मुली, भारत एकच मुली →\n© 2020 व्हिडिओ गप्पा फिलीपिन्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/pune-news/air-conditioned-bus-chinchwad-brt-1188825/", "date_download": "2020-09-29T11:09:28Z", "digest": "sha1:G2CRFAHMWDGI4OK7GJJNAY4W7WVIY5RS", "length": 13578, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पिंपरीत बीआरटी मार्गावर आता वातानुकूलित बससेवा | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nपिंपरीत बीआरटी मार्गावर आता वातानुकूलित बससेवा\nपिंपरीत बीआरटी मार्गावर आता वातानुकूलित बससेवा\nशहरात दोन ठिकाणी बीआरटी मार्ग सुरू केले आहेत आणि या दोन्ही मार्गाना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nअनेक अडचणींवर मात करून पिंपरी महापालिकेने शहरात दोन ठिकाणी बीआरटी मार्ग सुरू केले आहेत आणि या दोन्ही मार्गाना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बीआरटी मार्गावर अधिकाधिक प्रवासी मिळावेत यासाठी लवकरच पीएमपीच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने वातानुकूलित गाडय़ा दाखल होणार आहेत. पीएमपीच्या ताफ्यासाठी २५० वातानुकूलित गाडय़ा खरेदी करण्याचे महापालिकेचे नियोजन असून त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येणार आहे. या नियोजनानुसार पहिल्या टप्प्यातील काही वातानुकूलित गाडय़ा पीएमपीच्या ताफ्यात लवकरच दाखल होतील आणि त्या बीआरटीच्या दोन मार्गावर दिल्या जातील.\nपिंपरी महापालिकेने पहिल्या टप्प्यात ४५ किलोमीटर लांबीच्या बीआरटीचे नियोजन केले आहे. सांगवी-किवळे या साडेचौदा किलोमीटरच्या पहिल्या मार्गाचे उद्घाटन ५ सप्टेंबर २०१५ रोजी झाले. बीआरटी सुरू होण्यापूर्वी या मार्गावरून दररोज ६७ हजार प्रवासी प्रवास करत होते. बीआरटीमुळे ती संख्या ८१ हजारांपर्यंत वाढली. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी नाशिकफाटा-वाकड हा आठ किलोमीटरचा दुसरा मार्गही कार्यान्वित झाला. या दुसऱ्या मार्गावरील प्रवासी संख्येतही वाढ झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.\nयापुढील काळात पीएमपीच्या प्रवासी संख्येत वाढ व्हावी आणि नेहमीच्या वर्गातील प्रवाशांखेरीज अन्य प्रवासीही पीएमपी सेवेकडे यावेत, यासाठी पीएमपीच्या ताफ्यात लवकरच वातानुकूलित गाडय़ा येणार आहेत. त्यासाठीचा खर्च पिंपरी महापालिका करणार असून या नव्या गाडय़ा केवळ पिंपरी क्षेत्रातच फिरणार आहेत. त्यासाठी प्राथमिक स्तरावर चार बीआरटी मार्गाचा विचार केला जाणार आहे. सध्या दोनच मार्ग खुले करण्यात आले आहेत. वातानुकूलित गाडय़ा ताफ्यात दाखल झाल्यानंतर पीएमपीला नवे प्रवासी मिळतील, उत्पन्न वाढेल, रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी होईल आणि पर्यायाने वाहतूक कोंडी कमी होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.\n** पिंपरी महापालिका हद्दीत चार बीआरटी मार्गा��े नियोजन\n** सध्या २२.५ लांबीचे बीआरटीचे दोन मार्ग\n** सांगवी ते किवळे- १४.५ किलोमीटर\n** नाशिकफाटा-वाकड- ८ किलोमीटर\n** सांगवी-किवळे मार्गावरील प्रवासी संख्येत दैनंदिन १४ हजारांची वाढ\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपिंपरीत पाणी बिलवाटपाचे संगनमताने ‘गोलमाल’\nपिंपरीत ‘पवनाथडी’साठी तब्बल ८०० अर्ज\nदिल्लीत भरगर्दीत धावत्या बसमध्ये तरुणीसमोरच केले हस्तमैथून\nबेस्ट कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर\nपिंपरीत मैलाशुद्धीकरण प्रकल्पांत प्रक्रिया केलेले पाणी पुन्हा नदीपात्रात\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 महाविद्यालयांच्या हिशोबांची तंत्रशिक्षण विभागाकडून झाडाझडती\n2 साहित्य संमेलनात ८९ संमेलनाध्यक्षांची माहिती, साहित्य एकाच ठिकाणी\n3 शाळाबाह्य़ मुलांचा पुन्हा शोध\n...त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख होतं -जयंत पाटीलX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/pankaja-munde-devendra-fadanvis-chandrakant-patil-aurangabad-protest-marathwada-water-crisis/", "date_download": "2020-09-29T10:04:18Z", "digest": "sha1:BAUBY2WR7DSG6SS3LIA3ROUM4H2N26HR", "length": 14994, "nlines": 387, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "पंकजा मुंडेंच्या उपोषणात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचाही सहभाग - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्���ेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nहे सरकार पाच वर्षे टिकणारच : शरद पवार\nउद्धव ठाकरे सरकारने ऑगस्टमध्येच शेतीविषयक अध्यादेश लागू करण्याचे आदेश जारी केले…\nमराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात आम्ही सहकार्य करू , संभाजीराजेंना ओबीसी नेत्यांचा…\nवकिलांच्या आर्थिक मदतीचा कूटप्रश्न\nपंकजा मुंडेंच्या उपोषणात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचाही सहभाग\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाण्याच्या गंभार समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे ह्या आज उपोषण करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या उपोषणात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेचते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाही सक्रीय सहभाग असणार आहे. औरंगाबादमधील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सकाळी 10 वाजता हे उपोषण सुरु होणार आहे.\nविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारचा स्तुत्य उपक्रम शाळांमध्ये ; ‘पोलीस काका आणि पोलीस दीदी’\nभाजपाचे इतर महत्त्वाचे नेतेही या उपोषणात सहभागी होणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सहभागी होणार असल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. किमान अडीच ते तीन हजार कार्यकर्ते उपोषणात सहभागी होतील, असे नियोजन करण्यात येत आहे.\nPrevious articleमहाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी आव्हाडांना साथ द्या, शरद पवारांचे आवाहन\nNext articleऔरंगाबाद : जनतेला माफक दरात शिवभोजन उपलब्ध\nहे सरकार पाच वर्षे टिकणारच : शरद पवार\nउद्धव ठाकरे सरकारने ऑगस्टमध्येच शेतीविषयक अध्यादेश लागू करण्याचे आदेश जारी केले होते\nमराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात आम्ही सहकार्य करू , संभाजीराजेंना ओबीसी नेत्यांचा शब्द\nवकिलांच्या आर्थिक मदतीचा कूटप्रश्न\nशेतकरी पूजा करतात ते जाळणे हा शेतकऱ्यांचा अपमान; ट्रॅक्टर जाळल्याबद्दल मोदींचा संताप\nइतर समाजांना विश्वासात घेवूनच मराठा समाजाला आरक्षण : खा. संभाजीराजे\nरामदास आठवलेंचा पवारांना न मागता सल्ला; राष्ट्रवादीनेही दिले प्रतिउत्तर\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्��ांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nमोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका\nएनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत\nमहाविकास आघाडीत आलबेल नाही शरद पवार – उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तासभर...\nशिवसेना कधीही विश्वासघात करू शकते; संजय निरुपम यांचा टोमणा\nहे सरकार पाच वर्षे टिकणारच : शरद पवार\nवकिलांच्या आर्थिक मदतीचा कूटप्रश्न\nशेतकरी पूजा करतात ते जाळणे हा शेतकऱ्यांचा अपमान; ट्रॅक्टर जाळल्याबद्दल मोदींचा...\nजगात कोरोनाचे १० लाखांहून अधिक बळी ; भारत तिसऱ्या स्थानावर\nमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nपवार हे स्वतः मराठा समाजाचेच प्रतिनिधी आहेत : शिवसेना\n… तर शेतकरी आत्महत्या दुप्पट होतील; शिवसेना आमदाराच्या मुलीचे पंतप्रधान मोदींना...\nसंजय राऊत, ‘हरामखोर’ कुणाला म्हटले होते सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathitech.in/tag/innovation", "date_download": "2020-09-29T11:02:21Z", "digest": "sha1:LYQDGC4XD2MUGKVZ77PTPXTH2G6NGU77", "length": 6181, "nlines": 105, "source_domain": "www.marathitech.in", "title": "Innovation Archives - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nLG Wing : फिरणारी स्क्रीन असलेला भन्नाट ड्युयल डिस्प्ले फोन\nLG Wing मध्ये दोन डिस्प्ले असून एक मुख्य डिस्प्ले आडवा फिरवून वापरता येतो.\nसॅमसंग Galaxy Z Flip : घडी घालता येईल असा डिस्प्ले असलेला स्मार्टफोन\nसॅमसंगने आज त्यांचा नवा फोन सादर केला आहे ज्यामध्ये जगात प्रथमच घडी घालता येईल अशी काच असलेला डिस्प्ले जोडण्यात आला ...\nMi Mix Alpha सादर : मागे पुढे पूर्ण डिस्प्ले असलेला भन्नाट फोन\nपूर्ण स्क्रीन फोनभोवती गुंडाळलेल्याप्रमाणे जोडण्यात आली आहे सोबत यामध्ये 5G, 108MP कॅमेरासुद्धा आहे\nशायोमीचा चक्क 64MP कॅमेरा जाहीर : रेडमी फोन्समध्ये समावेश\nयाच्याद्वारे काढलेल्या फोटोची साईज 19MB पर्यंत असू शकेल याचं रेजोल्यूशन 9248x6936 असेल\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\n4000mAh बॅटरी केवळ १३ मिनिटात 120W ने चार्ज करणारं सुपर फ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nॲमेझॉनच्या रिंगचा उडणारा होम सिक्युरिटी ड्रोन कॅमेरा\nफेसबुक, इंस्टाग्रामवर फोटोंची चोरी थांबणार\nगूगलने पेटीएम ॲप प्ले स्टोअरवरून काढून टाकलं : नियम मोडल्यामुळे कारवाई\nॲमेझॉनच्या नव्या फायर टीव्ही स्टिक आता भारतात उपलब्ध\nॲमेझॉनच्या रिंगचा उडणारा होम सिक्युरिटी ड्रोन कॅमेरा\nफेसबुक, इंस्टाग्रामवर फोटोंची चोरी थांबणार\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nBrowse by Category Select CategoryAIAndroidAutoeCommerceEventsHowToiOSMacOSNewsSecuritySocial MediaVRWearablesWindowsअॅप्सइंटरनेटऑपरेटिंग सिस्टिम्सकॅमेराकॉम्प्युटर्सखास लेखगेमिंगटीव्हीटॅब्लेट्सटेलिकॉमलॅपटॉप्ससॉफ्टवेअर्सस्मार्ट होमस्मार्टफोन्स\nॲमेझॉनच्या नव्या फायर टीव्ही स्टिक आता भारतात उपलब्ध\nॲमेझॉनच्या रिंगचा उडणारा होम सिक्युरिटी ड्रोन कॅमेरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mumbailive.com/mr/football/fleet-footers-fc-make-positive-winning-start-in-borivali-premier-football-league-at-borivali-west-24902", "date_download": "2020-09-29T10:42:47Z", "digest": "sha1:SOIYUOMHTAG4PQ5U7WRE3GT7ILJFM6BG", "length": 8852, "nlines": 128, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "बोरीवली फुटबाॅल लीगमध्ये गतविजेत्या फ्लिट फूटर्सची विजयी सुरुवात | Borivali", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nबोरीवली फुटबाॅल लीगमध्ये गतविजेत्या फ्लिट फूटर्सची विजयी सुरुवात\nबोरीवली फुटबाॅल लीगमध्ये गतविजेत्या फ्लिट फूटर्सची विजयी सुरुवात\nBy मुंबई लाइव्ह टीम | तुषार वैती फुटबॉल\nगतविजेत्या फ्लिट फूटर्स फुटबाॅल क्लबने बोरीवली स्पोर्टस फाऊंडेशनतर्फे अायोजित केलेल्या तिसऱ्या बोरीवली प्रीमिअर फुटबाॅल लीगमध्ये (बीपीएफएल) १-० असा विजय मिळवत अाश्वासक सुरुवात केली. बोरीवली पश्चिम येथील सेंट फ्रान्सिस डी असिसी हायस्कूलच्या ग्राऊंडवर एमडीएफएच्या मान्यतेने सुरू असलेल्या या स्पर्धेत तुषार पुजारीने १०व्या मिनिटाला केलेला गोल फ्लिट फूटर्सच्या विजयात निर्णायक ठरला.\nदुसऱ्या सामन्यात, पिछाडीवर पडलेल्या मेरीलँड यूनायटेडला तारण्याचे काम काॅलिन अब्रांचेसनं केलं. त्यामुळे मेरीलँडला फ्रेंड्स स्पोर्टस क्लबवर ३-१ असा विजय मिळवता अाला. बेंझामिन झोलारने १०व्या मिनिटाला फ्रेंड्स क्लबला १-० अशी अाघाडी मिळवून दिली. त्यानंतर ख्रिस्तोफर फर्नांडेसने मेरीलँडला ४१व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. मात्र अब्रा��चेसने ६०व्या अाणि ७१व्या मिनिटाला केलेले गोल मेरीलँडच्या विजयात मोलाचे ठरले.\nदर्शन शाह (गोराई एफसी) अाणि काॅलिन अब्रांचेस (मेरीलँड युनायटेड) यांनी पहिल्या दिवशी अापापल्या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला.\nशिव्या घाला, टीका करा, या सुनील छेत्रीच्या भावनिक अावाहनानंतर मुंबईतील सामना हाऊसफुल्ल\nबार्सिलोना, युव्हेंट्सचे देव मुंबईत अवतरणार\nबोरीवली प्रीमिअर फुटबाॅल लीगबीपीएफएलफ्लिट फूटर्स एससीएमडीएफएबोरीवलीसेंट फ्रान्सिस डी असिसी हायस्कूलतुषार पुजारी\nशिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यासाठी सकारात्मक- उदय सामंत\n“गरीबांना उपचार नाकारणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांवर कारवाई करा”\nवांद्रे स्थानकातील 'तो' पूल प्रवाशांसाठी खुला\nमालाडमधील ‘या’ विकासकामांना मिळणार गती\nबनावट आयडीचा वापरकरून प्रवास करणाऱ्यांविरोधात मध्य रेल्वे करणार कारवाई\nUnlock 5: कर्मचाऱ्यांनी उडत कामाला जायचं का वाहतूक व्यवस्थेवर मनसेचा सवाल\nIPL 2020 : मुंबई इंडियन्सविरोधात अखेर सुपर ओव्हरमध्ये बंगळुरूनं मारली बाजी\nIPL 2020 : विराट कोहलीला १२ लाखांचा दंड\nमाजी आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू, समालोचक डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबईचे वानखेडे स्टेडियम लवकरच पर्यटनासाठी खुले होऊ शकते\nमुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्डचा अनोखा विक्रम\n'मुंबई'चा कर्णधार रोहित शर्माच्या नावे नव्या विक्रमाची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C,_%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2020-09-29T12:12:16Z", "digest": "sha1:QHN6ETGCNGSWZKJR3ZOI2WAEXFF6WJIG", "length": 4974, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हार्टफर्ड कॉलेज, ऑक्सफर्ड - विकिपीडिया", "raw_content": "\nहार्टफर्ड कॉलेज (/ Hɑːrtfərd / Hart-fərd) इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाशी संलग्न असलेले महाविद्यालय आहे. हे ऑक्सफर्डच्या मध्यभागी असलेल्या कटे स्ट्रीटवर स्थित आहे, हे महाविद्यालय बोडेलियन ग्रंथालयातील मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर आहे. या इमारतीवरील पूल प्रसिद्ध आहे. २०१५ पर्यंत महाविद्यालयाकडे ५ कोटी ६० लाख पाउंडची आर्थिक देणगी होती. यात ६३१ विद्यार्थी आहेत (३९७ पदवी, १९८ पदव्युत्तर, ३६ पाहुणे विद्यार्थी). काही प्रसिद्ध माजी विद्यार्थीमध्ये विल्यम टि��डेल, जॉन डोने, थॉमस हॉब्स, जोनाथन स्विफ्ट आणि एव्हलिन वॉ यांचा समावेश आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जून २०१८ रोजी २०:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ind-vs-aus-krunal-pandya-made-it-in-the-unwanted-list-1793057/", "date_download": "2020-09-29T11:40:34Z", "digest": "sha1:UGOWN6RGFSTU7NBZWU6RQXQ2PBM4PR7Y", "length": 13020, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IND vs AUS Krunal pandya made it in the unwanted list | IND vs AUS : कृणालच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा विक्रम | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nIND vs AUS : कृणालच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा विक्रम\nIND vs AUS : कृणालच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा विक्रम\nकृणालच्या ४ षटकात लगावण्यात आले तब्ब्ल सहा षटकार\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात भारत ४ धावांनी पराभूत झाला. पावसामुळे सामना १७ षटकांचा करण्यात आला होता. सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४ बाद १५८ धावा केल्या होत्या. मात्र डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला १७ षटकात १७४ धावांचे आव्हान देण्यात आले. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. पण सर्वाधिक मार पडला तो कृणाल पांड्या याला…\nकृणाल पांड्याच्या ४ षटकांमध्ये त्याने तब्बल १३.७५ धावांच्या सरासरीने ५५ धावा खर्च केल्या. ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोयनीस या दोघांनी त्याच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. कृणालच्या ४ षटकात त्याला तब्ब्ल सहा षटकार लगावण्यात आले. त्यामुळे कृणालने गोलंदाजाला नको असलेला एक विक्रम आपल्या नावे केला. कृणाल हा टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा देणारा तिसरा गोलंदाज ठरला. या यादीत फिरकीपटू युझवेन्द��र चहल (६४) पहिल्या आणि जोगिंदर शर्मा (५७) दुसऱ्या क्रमांकावर आहे.\nदरम्यान, भारताने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने सुरुवात काहीशी संथ केली. पण त्यानंतर फलंदाज आपल्या रंगात आले. डार्सी शॉर्ट ७ धावांवर स्वस्तात बाद झाला. पण कर्णधार फिंच आणि लीन यांनी तुफान फटकेबाजी करायला सुरुवात केली. फिंचने २४ चेंडूत २७ तर लीनने २० चेंडूत ३७ धावा फाटकावल्या. हे दोघे बाद झाल्यावर मॅक्सवेलने सामन्याचा ताबा घेतला आणि २३ चेंडूत ४६ धावा केल्या. स्टोयनीसने त्याला उत्तम साथ देत १९ चेंडूत ३३ धावा केल्या. भारताकडून कुलदीपने २ तर अहमद, बुमराने १-१ गडी बाद केला.\nया आव्हानाचा पाठलाग करताना भारताला केवळ १६९ धावाच करता आल्या. भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा ७ धावांवर बाद झाला. पाठोपाठ राहुल १३ धावांवर माघारी गेला. लगेचच कोहलीही ४ धाव करून तंबूत परतला. पण शिखर धवनने एकाकी झुंज देत ७६ धावा केल्या. पण तो झेलबाद झाला. कार्तिकने १३ चेंडूत ३० धावा केल्या. पण त्याची झुंज अपयशी ठरली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIND vs AUS : फलंदाजीत सुधारणा गरजेची – कृणाल पांड्या\nत्या क्षणी मी षटकार मारु शकेन याची खात्री वाटली होती – दिनेश कार्तिक\nटी-२० क्रिकेटमध्ये कृणालपेक्षा रविंद्र जाडेजा चांगला पर्याय \nVideo : ….आणि कृणाल पांड्याचं डोकं फुटता फुटता वाचलं\nVideo : लॅम्बॉर्गिनी चलाए जा तू…नवीन गाडीतून हार्दिक-कृणालचा मुंबईत फेरफटका\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पू��्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 IND vs AUS : सासुरवाडीत जावईबापू जोमात शिखरने केला ‘हा’ विक्रम\n2 #MeToo प्रकरणात BCCI सीईओ राहुल जोहरी निर्दोष; कामावर रुजु होण्याची परवानगी\n3 आयपीएल सगळ्यात मोठा घोटाळा माजी कर्णधार बिशनसिंह बेदींचा आरोप\n...त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख होतं -जयंत पाटीलX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80", "date_download": "2020-09-29T11:20:34Z", "digest": "sha1:RWMQRUQWQJQQAKTYLZGFNRYON2DBC4CI", "length": 5070, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्रेल लिपी - विकिपीडिया", "raw_content": "\nब्रेल ही अंध लोकांसाठी बनवलेली गेलेली लिहिण्याची व वाचण्याची एक पद्धत आहे. फ्रान्सच्या लुईस ब्रेल यांनी १८२१ साली ब्रेल लिपीची रचना केली.[१]\nसंदर्भांना फक्त संकेतस्थळांचे दुवे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १४:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://policenama.com/tag/l-t-road-police/", "date_download": "2020-09-29T10:28:35Z", "digest": "sha1:TUI6ZVFCGOVCK4W66WIJFNLODYVGZFZ2", "length": 8486, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "L T Road Police Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n मुंबईतही लवकरच Send Off \nपुण्यात होम क्वारंटाईन केवळ नावापुरतेच \nसुशांत च्या शरीरात विष नाहीच, अंतिम व्हिसेरा रिपोर्ट CBI च्या हाती \nपत्नीचा खून केल्यानंतर व्यापार्यानं मारली 5 व्या मजल्यावरून उडी\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईमध्ये एका 60 वर्षीय व्यक्तीने आपल्या 55 वर्षीय आजारी पत्नीचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व्यवसायिक असणाऱ्या पतीने पत्नीचा खून करून पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत��या केली.…\nपतीनं केलेली हाणामारी आणि अत्याचारांबाबत ‘पूनम…\nसॉफ्ट टार्गेट आहेत सेलिब्रिटी, रवीना टंडनचा अधिकाऱ्यांवर…\n3 ऑक्टोबरला होणार अटल बोगद्याचे उद्घाटन, PM मोदींसह कंगना…\n‘चक दे इंडिया’मधील कर्णधार पद भूषविणार्या…\n‘त्या’ Whatsapp ग्रुपची ऍडमिन होती दीपिका, ज्यात…\nPune : मुदत पुर्व बदल्या झालेल्या नाराज कर्मचार्यांची…\nदीपिकाची कोड लँग्वेज ऐकून हैराण झाले NCB चे अधिकारी, डिकोड…\n… म्हणून ईशान किशनला खेळू दिली नाही सुपर ओव्हर, रोहित…\nजाणून घ्या, जास्त वेळ मास्क ‘परिधान’ केल्यानं…\nपुण्यातील ‘सोनावणे प्रसुतिगृहा’ची अभिमानास्पद…\nPoco च्या ‘लेटेस्ट’ स्मार्टफोनचा पहिलाच ‘सेल’ \nPune : 21 वर्षीय ‘राजश्री’चा मृत्यू \nड्रग्सच्या तस्करीत ‘सामील’ होती रिया चक्रवर्ती,…\n मुंबईतही लवकरच Send Off \n 30 सप्टेंबरपर्यंत करा ‘ही’ 5…\nड्रग्ज प्रकरण : दीपिका-सारा नंतर NCB च्या रडारवर…\nपुण्यात होम क्वारंटाईन केवळ नावापुरतेच \nसुशांत च्या शरीरात विष नाहीच, अंतिम व्हिसेरा रिपोर्ट CBI…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुण्यातील ‘सोनावणे प्रसुतिगृहा’ची अभिमानास्पद कामगिरी \nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली महत्वाची…\nदिग्दर्शक अनुरागला अटक करा अन्यथा उपोषणाला बसेन, पायल घोषने दिला इशारा\nस्टेशनवर पाहुण्यांना सोडवण्यास अथवा घेण्यास गेलेल्यांकडून Railway वसूल…\nहॅलो… मी कॉल बॉय बनायला तयार आहे, यासाठी मला पुढं काय करावे…\nनवर्यानं पकडला बायकोचा हात, मेहुणा अन् सासर्यानं केला जावयाचा घात\nIPL 2020 मध्ये क्रिस गेलच्या वापसीमध्ये ‘अडसर’, न खेळता परत जावे लागू शकते\nभाज्या-फळे धुण्यासाठी ‘या’ 4 वस्तू वापरून तयार करा आयुर्वेदिक होममेड सॅनिटायजर, जाणून घ्या कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr", "date_download": "2020-09-29T11:38:13Z", "digest": "sha1:N64VMOVYE7DZZT4JVWI3S5KEYSIQWEWP", "length": 6192, "nlines": 95, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "Home | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nभारत सरकारचे राष्ट्रीय पोर्टल\nकेंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग\nमहाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभाग\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\n\"रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची सुरक्षा हे लोहमार्ग पोलिसां चे मुख्य कर्तव्य आहे. रेल्वेत प्रवास करणारे प्रवाशी आणि पोलिसांमध्ये सुसंवाद असणे आवश्यक असल्याने आम्ही अलीकडे लोहमार्ग हेल्पलाइन क्रमांक -१५१२ कार्यान्वित केला आहे. माझा उद्देश नागपूर लोहमार्ग पोलिसांना लोकांप्रती संवेदनशील व जबाबदार बनविण्याचा आहे. या दिशेने आम्ही अनेक नवीन उपक्रम राबवित आहोत त्यापैकी एक उपक्रम या घटकाचे संकेतस्थळ व लोहमार्ग हेल्पलाईन क्रमांक -१५१२ असा असून त्या माध्यमातुन अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहोचणे असा उद्देश असून यामुळे प्रवाशांना तक्रारी नोंदविण्याकरिता एक नवीन माध्यम मिळेल. ज्यामुळे आमच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल आणि प्रवाशांना अधिक चांगली मदत करता येईल. मला विश्वास आहे की, लोहमार्ग पोलिस जास्तीतजास्त लोकांपर्यंत सहजपणे पोहोचून त्यांच्या समस्या सोडवतील व आपले कर्तव्य क्षमतेपेक्षा उत्तम प्रकारे पार पाडून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करतील .\"\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://bhutkatha.com/book/608/36209", "date_download": "2020-09-29T10:43:10Z", "digest": "sha1:VTRLE2DI7U2AXLJMEQIMM5JQVQU4SMNB", "length": 34103, "nlines": 165, "source_domain": "bhutkatha.com", "title": "थोडे अद्भुत थोडे गूढ. Read Stories in Marathi", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nथोडे अद्भुत थोडे गूढ\nथोडे अद्भुत थोडे गूढ - १\nप्राचीन काळी उत्तर अमेरीकेतील कॅनडाच्या प्रदेशात ऑन्गीएर्स नावाची एक जमात राहत होती. या जमातीत एक सुंदर तरुणी होती. त्या तरूणीच्या वडिलांनी तिचा विवाह तिच्या मनाविरुद्ध आपल्या जमातीच्या वयोवृद्ध राज्याशी लावून देण्याचा निर्णय घेतला. परंतु तिला हा निर्णय मान्य नव्हता तिचं एका दुसर्या तरुणावर प्रेम होतं. हा तरुण एका प्रचंड मोठ्या धबधब्याजवळ असलेल्या गुहेत राहत असे. तो गर्जणार्या वार्याचा देव म्हणून ओळखला जात होता\nआपल्या मनातील राजाविषयीचा तिटकारा तिने व्यक्त करताच मोठा गहजब झाला. जमातीतल्या लोकांनी तिला वाळीत टाकण्याची शिक्षा फर्मावली. आपल्या प्रियकराला शोधून काढण्याच्या निश्चयाने तिने एका लहानशा नावेतून त्या धबधब्याच्या दिशेने प्रयाण केलं. धबधब्याच्या टोकाला येताच आपल्या नावेसह ती खाली कोसळली, परंतु धबधब्याच्या खाली असलेल्या तिच्या प्रियकराने तिला अलगद झेललं....\nत्या तरुण-तरुणीची ही दंतकथा आज शेकडो वर्षांनीही त्या धबधब्याच्या परिसरात अजरामर आहे. असं म्हणतात की धबधब्यामागच्या त्या गुहेत आजही त्या तरुण-तरुणीचं वास्तंव्य आहे\nया तरुणीचं नाव होतं लीलावाला\nलिलावाला आणि तिचा प्रियकर हे-नो यांची कहाणी आजही ज्या धबधब्याच्या परिसरात एक दंतकथा बनलेली आहे तो जगप्रसिद्ध धबधबा म्हणजेच...\nकॅनडा आणि अमेरीकेच्या सीमेवर असलेला हा जगप्रसिद्ध धबधबा माहीत नसलेला माणूस विरळाच. हॉर्स शू फॉल, अमेरीकन फॉल आणि ब्रायडलवेल फॉल हे तीन भाग असलेला हा धबधबा एरी सरोवरापासून ऑन्टारीयो सरोवराकडे वाहणार्या नायगरा नदीवर आहे. जगातील सर्वात जास्त वेगाने पाणी कोसळणार्या या धबधब्यात नायगरा नदी स्वत:ला तब्बल ५० मीटर (१६५ फूट) खाली झोकून देते\n१९६० सालचा जुलै महिना. अमेरीकेतील नायगरा फॉल्स शहरातील एक माणूस नायगरा नदीच्या वरच्या भागात बोटीने फेरफटका मारण्यास निघाला होता. त्या माणसाचं नाव होतं जिम हनीकट. आपल्या शेजारच्या दोन भावंडांना त्याने आपल्यासोबत घेतलं होतं. १७ वर्षांची डीनी वुडवर्ड आणि तिचा ७ वर्षांचा भाऊ रॉजर वुडवर्ड. लहानगा रॉजर त्यापूर्वी कधी बोटीत बसला नव्हता. त्याला पोहताही येत नव्हतं त्यामुळे त्याच्या आईने त्याला लाईफजॅकेट घालण्याविषयी बजावलं होतं. डीनीच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमीत्त त्यांना बोटीतून फिरायला नेण्याचं जिमने कबूल केलं होतं.\nजिमच्या बारा फूट लांबीच्या अॅल्युमिनीयमच्या बोटीतून ते तिघं नायगरा नदीच्या वरच्या भागातील पात्रात शिरले. ९ जुलैच्या त्या शनिवारी दुपारी बोटीतून चक्कर मारण्यास वातावरण एकदम अनुकूल होतं. आकाशात ढगांचा मागमूस नव्हता. नदीवर वार्याचा जोरही फारसा नव्हता.\nकाही वेळाने ते ग्रँड आयलंडला जोडणार्या पुलाच्या कमानीखालून पुढे सरकले. ��ा पुलापासून काही अंतरावर नायगरा नदीच्या पात्रात पाण्याचे खळखळणारे जोरदार प्रवाह (रॅपीड्स) आहेत. ग्रँड आयलंडचा हा पूल म्हणजे नदीवरील सुरक्षीत नौकाविहाराची जणू अलिखीत सीमारेषाच आहे. फार थोडे धाडसी लोक हा पूल ओलांडून पाण्याच्या खळाळत्या प्रवाहांजवळ जाण्याचा धोका पत्करतात.\nनदीच्या पात्रात नांगरलेल्या अनेक बोटींवरील खलाशी हनीकटच्या पुढे जाणार्या बोटीकडे आश्चर्याने पाहत होते. जिमने ७ वर्षांच्या रॉजरला एक अनुभव म्हणून बोटीला दिशा देण्याची जबाबदारी दिली होती. परंतु वेग पकडत असलेल्या प्रवाहातून मार्ग काढणं लहानग्या रॉजरला शक्यच नव्हतं. अखेर ज्या गोष्टीची धास्ती होती तेच झालं\nएका वाळूने भरलेल्या टेकडाला बोटीचं इंजिन आदळलं\nइंजिन आदळताच त्याचा कर्कश्श आवाज झाला. त्या आवाजाने भेदरुन त्या टेकडावर असलेला पक्षांचा थवा घाबरुन हवेत उडाला\nजिमने ताबडतोब इंजिन बंद केलं. परंतु त्याची बोट आता हळूहळू उग्र बनत चाललेल्या प्रवाहात सापडली होती. दुर्दैवाने बोटीवर नांगर नव्हता. किनार्यावर एखाद्या मजबूत आधाराला बांधण्याच्या दृष्टीने दोरीही नव्हती. कुठेही बोट चालवण्यासाठी आवश्यक असणार्या या पूर्वतयारीविना नायगरा नदीसारख्या ठिकाणी शिरणं म्हणजे तर निव्वळ आत्महत्या ठरणार होती.\nयाची किंमत आता कोणाला चुकवावी लागणार होती\nजिमची बोट आता धबधब्याच्या दिशेने जाणार्या प्रवाहात सापडली होती. जोराने वल्ही मारत बोट विरुध्द दिशेला नेण्याचा तो जिवाच्या आकांताने प्रयत्न करु लागला. परंतु आता उशीर झाला होता क्षणोक्षणी वाढत असलेल्या प्रवाहाच्या ताकदीपुढे त्याची शक्ती किती पुरेशी पडणार होती\nत्याही परिस्थितीत जिमच्या डोक्यात मुलांच्या सुरक्षीततेचा विचार सुरु असावा. रॉजरने लाईफजॅकेट घातलेलं होतं. बोटीत उरलेलं एकमेव लाईफजॅकेट घालण्याची जिमने डीनीला सूचना केली\nजिम डीनीला लाईफजॅकेट घालण्याची सूचना करत असतानाच प्रवाहाच्या एका जोरदार लाटेने बोटीला तडाखा दिला\n\" रॉजर भयाने किंचाळला.\nडीनीने लाईफजॅकेट चढवलं आणि त्याचं एक बक्कल जेमतेम लावलं न लावलं तोच आणखीन एका लाटेचा तडाखा बोटीला बसला आणि....\n... तुफान वेगाने वाहणार्या प्रवाहात बोट उपडी झाली\nजिम, डीनी आणि रॉजर तिघंही रोरावणार्या प्रवाहात फेकले गेले नायगरा नदीचा तुफान वेगाने वाहणा��ा प्रवाह त्यांना धबधब्याच्या दिशेने खेचून नेऊ लागला\nएका क्षणी ते पाण्याखाली खेचले जात होते, तर दुसर्याच क्षणी हवेत भिरकावले जात होते. कधी खाली डोकं वर पाय अशा अवस्थेत पाण्यात आपटत होते श्वास घेणंही अशक्यं होत होतं. नदीपात्रात असलेल्या दगडांवर मधूनच ते आदळले जात होते श्वास घेणंही अशक्यं होत होतं. नदीपात्रात असलेल्या दगडांवर मधूनच ते आदळले जात होते भितीने त्यांच्या तोंडून आवाजही फुटत नव्हता..\nसमोर काही अंतरावर १६५ फूट खोल कोसळणारा धबधबा आSSS वासून उभा होता\nडीनी पाण्याच्या प्रवाहाशी झगडत किनार्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होती. धबधब्याच्या अमेरीकेकडील बाजूस असलेल्या 'गोट आयलंड'वर आलेल्या पर्यटकांची वाहून चाललेल्या या तिघांकडे नजर जाताच त्यांना जबरदस्त हादरा बसला\nडीनी वेगाने धबधब्याच्या टोकाकडे खेचली जात होती. गोट आयलंडच्या दिशेने पोहत जाण्याचा ती आकांती प्रयत्न करत होती, परंतु तिची शक्ती अपुरी पडत होती...\nधबधब्याची कड जवळ येत चालली होती\nन्यूजर्सीहून सुटीवर आलेल्या जॉन हेसची डीनीवर नजर जातात काही क्षण तो जागीच खिळून उभा राहीला. भानावर आल्यावर त्याने धबधब्याच्या कडेला असलेल्या रेलींगवर पाय ठेवला आणि वाकून डीनीच्या दिशेने हात पुढे केला.\n\" हेस ओरडला, \"वाट्टेल ते करुन इकडे ये आणि माझा हात धर\nडीनी त्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करु लागली, परंतु प्रवाहापुढे आपली शक्ती अपुरी पडणार याची तिला खात्री पटच चालली होती.\n\" हेस तिला पुन्हा पुन्हा हाका मारत होता.\nहेसच्या या काकुळतीने मारलेल्या हाकांनी डीनीला नवसंजीवनी मिळाली जणू धबधब्याच्या टोकाकडे रोरावत चाललेल्या प्रवाहातून आडवा हात मारत ती हेसच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करु लागली.\n\"आणखीन थोडी पुढे ये कम ऑन\" हेस ओरडतच होता.\nयाच वेळी हेसच्या जोडीला न्यूजर्सीहूनच आलेला जॉन क्वात्रोचीही येऊन पोहोचला\nधबधब्याची कड डीनीपासून अवघ्या चार फूट अंतरावर होती चार फुटांवर मृत्यूने आपला अक्राळविक्राळ जबडा डीनीचा घास घेण्यासाठी उघडला होता....\n.... आणि डीनीच्या हातात जॉन हेसचा अंगठा सापडला\nहेस आणि क्वात्रोची धबधब्याच्या टोकावरून डीनीला पाण्याबाहेर खेचण्यात यशस्वी झाले होते\nपाण्याबाहेर येताच नुकत्याच प्राणसंकटातून वाचलेल्या डीनीला रॉजरची काळजी लागली होती\n\"त्याच्य��साठी आपण फक्तं प्रार्थना करू शकतो\nडीनीचा हात दगडामुळे कापला गेला होता. परंतु दुसरी कोणतीही जखम तिच्या अंगावर नव्हती\nरॉजर आणि जिम हनीकटच्या नशिबात काय लिहीलं होतं\nडीनीला मदत करणार्यांना लहानगा रॉजर दिसत होता. परंतु तो प्रवाहाच्या मधोमध होता. त्याच्यापाशी पोहोचणं निव्वळ अशक्यं होतं. मदतीसाठी तो हाका मारत असाव. परंतु रोरावणार्या पाण्याच्या आवाजात त्याचा आवाज ऐकू येत नव्हता\nगोट आयलंडवरुन विस्फारलेल्या नजरेने पाहणार्या लोकांच्या डोळ्यांदेखत रॉजर नायगरा धबधब्यातून १६५ फूट खाली कोसळला\nनायगरा नदीच्या खालच्या अंगाला धबधब्याचं जवळून दर्शन घडवून आणणारी 'मेड ऑफ द मिस्ट' ही बोट आपल्या नेहमीच्या फेरीवर होती. धबधब्याच्या वरच्या अंगाला सुरू असलेल्या या थरार नाट्याची बोटीवरील कोणालाही तिळमात्रंही कल्पना नव्हती. कॅप्टन क्लीफर्ड कीच कॅनडाच्या किनार्यावरुन पर्यटकांना घेऊन आपल्या नेहमीच्या सफरीवर आला होता. हॉर्स शू फॉलचं डोळेभरुन दर्शन घेऊन तृप्त झालेल्या पर्यटकांसह तो परत फिरत होता.\nअचानक नदीतून जोराने किंकाळ्यांचा आवाज ऐकू येऊ लागला\nबोटीवरील पर्यटकांनी आवाजाच्या दिशेने पाहीलं आणि ते आश्चर्याने थक्कं झाले\nकेवळ लाईफजॅकेट आणि पोहण्याची चड्डी घातलेला लहानसा मुलगा पाण्यात काही अंतरावर तरंगत होता. मदतीसाठी तो जोरजोराने हाका मारत होता\nनायगरा धबधब्याच्या रोरावणार्या प्रवाहातून १६५ फूट केवळ एका लाईफजॅकेटच्या सहाय्याने कोसळूनही तो अद्याप जिवंत होता ...आणि पूर्ण शुध्दीवर होता\nकॅप्टन कीचने पाण्याच्या प्रवाहात आपली बोट न भरकटण्याची काळजी घेऊन शक्य तितकी रॉजरच्या जवळ नेली. मोठी दोरी बांधलेली हवा भरून फुगवलेली रिंग त्याच्या दिशेने टाकण्याची त्याने सूचना केली.\nपहिल्या खेपेला रिंग रॉजरपासून दूर पडली.\nदुसर्या खेपेलाही तोच प्रकार झाला.\nतिसर्या खेपेला मात्रं निसटती का होईना रॉजरच्या हाताला रिंग लागली\nरिंग हातात येताच रॉजरने ती घट्ट धरुन ठेवली काही क्षणातच कॅप्टन कीचच्या सहाय्यकांनी त्याला बोटीवर ओढून घेतलं\nरॉजर वुडवर्डला मेड ऑफ द मिस्टवर उचलून घेताना\nरॉजर भयाने थरथरत होता. आपण किती मोठ्या संकटातून जिवानीशी बचावलो होतो याची त्याला कल्पनाही नव्हती केवळ एका लाईफजॅकेटच्या आधारावर नायगरा धबधब्यातून कोसळल्यावरही कोणतीही मोठी दुखापत न होता तो वाचला होता\nरॉजरला कॅनडातील नायगरा फॉल्स इथल्या जनरल मेडीकल हॉस्पीटलमध्ये नेण्यात आलं. तिथे तीन दिवस राहील्यावर तो खडखडीत बरा झाला दरम्यात अमेरीकेकडील नायगरा फॉल्स शहरातील हॉस्पीटलमध्ये भरती असलेल्या डीनीला रॉजर नायगरातून खाली पडल्यावरही बचावल्याचं कळल्यावर तिला झालेल्या आनंदाची कल्पना करणंही अशक्यं होतं\nनायगरातून वाचल्यावर डीनी आणि रॉजरची पुनर्भेट\nकॅप्टन कीचचे आभार मानताना रॉजर वुडवर्ड\nडीनी आणि रॉजरला नदीवर बोटींगला नेणारा जिम हनीकट मात्रं वाचू शकला नाही नायगरा धबधब्याच्या खालील भागात तीन दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला\n\"मी धबधब्याच्या टोकाशी खेचला जात असताना मला किनार्यावरची माणसं दिसत होती\" पुढे त्या घटनेबद्दल बोलताना रॉजर वुडवर्ड म्हणाला, \"ते सर्वजण डीनीला मदत करण्यात गर्क होते. माझ्या मदतीला मात्रं कोणीही येत नव्हतं\" पुढे त्या घटनेबद्दल बोलताना रॉजर वुडवर्ड म्हणाला, \"ते सर्वजण डीनीला मदत करण्यात गर्क होते. माझ्या मदतीला मात्रं कोणीही येत नव्हतं त्या वेळी मला त्यांचा प्रचंड राग आला होता त्या वेळी मला त्यांचा प्रचंड राग आला होता अर्थात हे चुकीचं होतं हे आता मला कळतं आहे अर्थात हे चुकीचं होतं हे आता मला कळतं आहे कितीही प्रयत्न केला तरी प्रवाहाच्या मधोमध माझ्यापर्यंत पोहोचणं त्यांना शक्यं झालं नसतंच\nमी धबधब्याच्या कडेला पोहोचलो आहे हे माझ्या लक्षातंच आलं नव्हतं आपला मृत्यू आता निश्चित आहे याची मला खात्री पटली आपला मृत्यू आता निश्चित आहे याची मला खात्री पटली माझ्या मनात आई-वडीलांचा विचार आला. त्यांना किती दु:ख होईल याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो\nएका क्षणी मी एकदम ढगात शिरल्याची मला जाणिव झाली माझ्या आजूबाजूला फक्तं धुकं होतं माझ्या आजूबाजूला फक्तं धुकं होतं क्षणभरच का होईना, पण लीलावाला आणि हे-ना यांच्या आकृती माझ्या नजरेसमोर तरळून गेल्या क्षणभरच का होईना, पण लीलावाला आणि हे-ना यांच्या आकृती माझ्या नजरेसमोर तरळून गेल्या\nरॉजर या क्षणी खाली धबधब्याच्या टोकावरुन खाली कोसळला होता. परंतु आपण खाली फेकलो गेलो आहोत हेच त्याच्या ध्यानात आलं नाही भरवेगाने तो पाण्यात कोसळला आणि पृष्ठभागाच्या बराच खाली गेला भरवेगाने तो पाण्यात कोसळला आणि पृष्ठभागाच्या बराच खाल��� गेला परंतु अंगात असलेल्या मोठ्या माणसाच्या लाईफजॅकेटने त्याला पुन्हा पाण्यावर आणून सोडलं परंतु अंगात असलेल्या मोठ्या माणसाच्या लाईफजॅकेटने त्याला पुन्हा पाण्यावर आणून सोडलं परंतु वरुन पडणार्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तो इकडे-तिकडे फेकला जात होता. तशातच त्याला एका मोठ्या बोटीची कड दिसली.\n\"मला एकच गोष्ट करणं शक्यं होतं आणि मी ती केली. जीव खाऊन ओरडणं\n\"जॉन हेसच्या आवाजातील आर्जवाने मला जिवंत राहण्याची उमेद दिली\" डीनी वुडवर्ड नंतर म्हणाली, \"त्याच्या दिशेने येण्यासाठी तो पुन्हा-पुन्हा देत असलेल्या प्रोत्साहनामुळेच मी आज जिवंत आहे\" डीनी वुडवर्ड नंतर म्हणाली, \"त्याच्या दिशेने येण्यासाठी तो पुन्हा-पुन्हा देत असलेल्या प्रोत्साहनामुळेच मी आज जिवंत आहे हेस आणि क्वात्रोचीने मला पुनर्जन्मच दिला आहे हेस आणि क्वात्रोचीने मला पुनर्जन्मच दिला आहे\n२०१० मध्ये या घटनेला ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने रॉजर, डीनी, जॉन हेस आणि जॉन क्वात्रोची यांची नायगरा धबधब्यावर पुन्हा भेट झाली ५० वर्षांपूर्वीची ती घटना आदल्या दिवशी घडल्यासारखी सर्वांच्या स्मृतीत ताजी होती\nरॉजर आणि डीनी - २०१०\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nथोडे अद्भुत थोडे गूढ - १\nथोडे अद्धुत थोडे गूढ - २\nथोडे अद्धुत थोडे गूढ - ३\nथोडे अद्भुत थोडे गूढ - ४\nथोडे अद्धुत थोडे गूढ - ५\nथोडे अद्धुत थोडे गूढ - ६\nथोडे अद्भुत थोडे गूढ - ७\nथोडे अद्भुत थोडे गूढ - ८\nथोडे अद्भुत थोडे गूढ\nथोडे अद्भुत थोडे गूढ\nBooks related to थोडे अद्भुत थोडे गूढ\nदॅट्स ऑल युवर ऑनर\nताजमहाल हा भारतीय इतिहासाचा एक अद्वितीय हिस्सा आहे. प्रेमाच्या या निशाणीला विश्वभरात विशेष ख्याती प्राप्त आहे. परंतु ताजमहालाची निर्मिती आणि हेतू या बाबतीत बऱ्याच लोकांमध्ये आज देखील विवाद आढळतो. आज आम्ही तुम्हाला संगमरवरी प्रेमाच्या प्रतीकाच्या बाबतीत काही अशी रहस्य सांगणार आहोत जी कोणालाही माहिती नाहीत...\nअनेक शतके प्राचीन असलेली १० रहस्यमय प्रेते जी आजपर्यंत खराब झाली नाहीत\nपुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराचे अजूबे\nमित्रांनो आणि आदरणीय वाचकांनो, आज आपण ओडीसा येथील जगप्रसिद्ध पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराशी संबंधित काही आश्चर्यजनक गोष्टी पाहणार आहोत.\nअ���ुण - काळ प्रवासी\n\"आग्या वेताळ\" - एक गूढकथा\nआमच्यासोबत ते सगळे अनाकलनीय घडले ते याच गावात ऐकायचं आहे का काय घडलंय घडलं ते ऐकायचं आहे का काय घडलंय घडलं ते एखादी अनवधानाने केलेली चूक सुद्धा काय काय भोगायला लावते ते ऐकायचं आहे एखादी अनवधानाने केलेली चूक सुद्धा काय काय भोगायला लावते ते ऐकायचं आहे या बसा झाडाखाली बसा, सांगतो सगळं\nCBI ऑफिसर कैलास आणि स्वरा ह्यांच्या साहसकथा. शालिमार हि कादंबरी क्रमशः प्रसिद्ध होणार आहे. कादंबरी असली तरी प्रत्येक प्रकरण हे एक कथा म्हणून सुद्धा पहिले जाऊ शकते.\nआसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)\nमागे वळून पाहण्यास सक्त मनाई आहे ...\nया सर्व गोष्टी कल्पनिक आहे . याचा वास्तव्याशी काही संबंध नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.vibratemotor.com/mr/", "date_download": "2020-09-29T12:17:29Z", "digest": "sha1:LC4AI2ZW24BYCJESPSSKCJKRAHBN2DXT", "length": 5739, "nlines": 158, "source_domain": "www.vibratemotor.com", "title": "व्हायब्रेटर मोटर, कंप मोटर, इलेक्ट्रिकल मोटर, एसी कंप मोटर - Huibao", "raw_content": "\nकंप मोटर दुरुस्ती मार्गदर्शक\nहिमोग्लोबिन मोटर वापर वैशिष्ट्ये\nकंप मोटर सामान्य देखभाल आवश्यकता\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nXinxiang Huibao कंप मोटर कंपनी, लिमिटेड\nXinxiang Huibao कंप मोटर कंपनी, लिमिटेड एक व्यावसायिक कंपनी विकास आणि कंप मोटर्स उत्पादन मोठ्या वैशिष्ट्य किंवा विशेष वैशिष्ट्य विशेष आहे. मोठ्या प्रमाणात कंप मोटर आमच्या कंपनी निर्मित मोठ्या प्रमाणावर धातू शुध्द करण्याची कला व शास्त्र, खाणकाम, कोळसा, रासायनिक, वीज, इमारत साहित्य, कास्ट एब्रेसिव्ह, मातीची भांडी, काच, अन्न, धान्य, औषध, प्रकाश उद्योग व अन्य उद्योगांचे वापरले गेले आहे. कंपनी \"उच्च मानके रचना\" आणि \"उच्च सुस्पष्टता प्रक्रिया\" तत्त्व पालन, हे फक्त डिझाइन आणि विविध प्रतिष्ठापन आकार, विविध अनियमित पातळी आणि विविध ग्रीड फ्रिक्वेन्सी कंप मोटर्स कारखानदार शकता, पण ग्राहकांना विशेष पृथक् ग्रेड सानुकूलित करू शकता . संरक्षण आवश्यक कंप मोटर रचना आणि गरम वातावरणात पृथक् वर्ग हरभजन सह थ���्मल संरक्षण साधने कंप मोटर्स उत्पादित करता येते.\nनवीन उद्योग समजून घेणे\nमूळ विहंगावलोकन जलद माहिती ठिकाण: तो ...\nमूळ विहंगावलोकन जलद माहिती ठिकाण: तो ...\nआपण येथे आमच्याशी संपर्क साधू शकता\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि\nआम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता Baliying औद्योगिक पार्क, weibin जिल्हा, xinxiang शहर\nउत्पादने मार्गदर्शक - वैशिष्ट्यीकृत उत्पादने - हॉट टॅग्ज - Sitemap.xml - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nफ्रेडरीक कंपन मोटर, विद्युत एसी मोटर, विद्युत मोटार , कंप मोटर्स , कंप मोटर , कंपन मोटर ,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी Esc Enter दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtratimes.com/india-news/extra-second-added-to-indian-time/articleshow/56286143.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-29T11:56:50Z", "digest": "sha1:LUGGSW3JPTKPTCOGHKFT2MCSKYGXHO4Z", "length": 11467, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारतीय कालगणनेत एका सेकंदाची भर\nभारतीय कालगणनेत रविवारी पहाटे पाच वाजून २९ मिनिटे व ५९ सेकंदांनी एका सेकंदाची भर घालण्यात आली. जागतिक प्रमाणवेळेशी सुसंगती राखण्यासाठी हे सेकंद वाढविण्यात आले असून त्याला लीप सेकंद असे म्हटले जाते.\nभारतीय कालगणनेत रविवारी पहाटे पाच वाजून २९ मिनिटे व ५९ सेकंदांनी एका सेकंदाची भर घालण्यात आली. जागतिक प्रमाणवेळेशी सुसंगती राखण्यासाठी हे सेकंद वाढविण्यात आले असून त्याला लीप सेकंद असे म्हटले जाते.\nपृथ्वीचे भ्रमण काहीसे मंदावल्याने सरत्या वर्षाच्या मध्यरात्री म्हणजे ११ वाजून ५९ मिनिटांनी व ५९ सेकंदांनी नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीचे घड्याळ एका सेकंदासाठी थांबवण्यात आले. यानंतर रविवारी पहाटे लीप सेकंदाची भर घालून भारतीय प्रमाणवेळ जागतिक कालगणनेशी सुसंगत करण्यात आली.\nपृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या कक्षेतील भ्रमणात सातत्य नसून काहीवेळा हे भ्रमण सरासरीपेक्षा जलद तर काहीवेळा संथ होते. भूकंप अथवा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे हा बदल होतो. सर्वसामान्य मनुष्याच्या दैनंदिन व्यवहारात एका सेकंदाला फार महत्त्व नाही. परंतु उपग्रहांचे क���र्य, खगोलशास्त्र आदी बाबतीत एक सेकंदही महत्त्वाचे असते. त्यामुळे या लीप सेकंदाची भर घालण्यात आली, अशी माहिती नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीचे संचालक डी. के. असवाल यांनी दिली. भारतात आतापर्यंत ३६वेळा लीप सेकंदाची भर घालण्यात आली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nशेतकऱ्यांचा अपमान; कंगना रानौतवर फौजदारी गुन्हा दाखल...\nभारत बंद : ट्रॅक्टरवर स्वार होऊन तेजस्वी यादव यांची रॅल...\nमाजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे निधन; पंतप्रधान मोद...\n‘हम दो, हमारे १७’ नंतर कुटुंब नियोजन\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nलडाख तणावः भारतीय लष्कराची t-90 आणि t-72 तैनात\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nन्यूजविद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबई'मुंबईत गुंडाराज'; ठाकरे सरकार विरोधात कंगनाची टिव-टिव सुरूच\nविदेश वृत्तचीनला वठणीवर आणणार; जपानमध्ये होणार 'क्वाड'ची बैठक\nअहमदनगरशिवसेनेत जातीचे राजकारण; शिवसैनिकाने पाठवले थेट मुख्यमंत्र्यांना पत्र\nगुन्हेगारीजळगावात खळबळ; माथेफिरूने ट्रक पेटवला, ३० फुटांपर्यंत आगीचे लोळ\nसिनेन्यूजसई लोकूरनं चाहत्यांना घातलं प्रेमाचं कोडं; खास व्यक्तीसोबत शेअर केला फोटो\nसोलापूरमराठा आरक्षणावरून शरद पवारांचा दोन्ही राजेंना सणसणीत टोला\nमुंबईकंगनाचे मुंबई-महाराष्ट्राबद्दलचे विधान; हायकोर्टाने नोंदवले 'हे' सर्वात मोठे निरीक्षण\nब्युटीकोरफड जेल रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवल्यास काय होते\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगआई व बाळ दोघांसाठी धोकादायक असत��त प्रेग्नेंसीमध्ये मिळणारे ‘हे’ संकेत\nदेव-धर्म९ ग्रह, ९ मसाले : 'या' मसल्यांचे सेवन करा; ग्रहांचे पाठबळ मिळवा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/rahul-gandhi-covid-19-pm-modi-states", "date_download": "2020-09-29T11:45:44Z", "digest": "sha1:RU2SXRELSTJOCNAAZPB3LAZXT3XWFPTZ", "length": 10887, "nlines": 75, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘कणखर पंतप्रधान पुरेसा नाही’ - द वायर मराठी", "raw_content": "\n‘कणखर पंतप्रधान पुरेसा नाही’\nलॉकडाउनमधून बाहेर येण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेविषयी अधिक पारदर्शकता ठेवली जावी, यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी भर दिला. देशव्यापी लॉकडाउन १७ मे रोजी संपणे अपेक्षित आहे. नरेंद्र मोदी सरकारने राज्यांना अधिक अधिकार देण्याची आवश्यकता आहे, असे मत राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे या साथीविरोधातील दीर्घकालीन लढ्यासाठी जिल्हास्तरावर अधिक अधिकार दिले पाहिजेत, यावरही त्यांनी विशेष भर दिला.\n“हा लढा केवळ पंतप्रधान कार्यालयाच्या स्तरावर लढला जात राहिला, तर आपण विजयी होणार नाही, पंतप्रधानांनी अधिकारांचे विकेंद्रीकरण केले पाहिजे,” असे राहुल माध्यमांसोबत झालेल्या संवादादरम्यान म्हणाले. लॉकडाउन हे ‘पॉज बटन’ आहे व त्यानंतर हा विषाणू वणव्यासारखा पसरू शकतो असेही राहुल सुरुवातीपासून म्हणत आहेत.\n“आता सरकारने आपल्या कृतींबाबत थोडी पारदर्शकता ठेवावी. व्यवहार कधी सुरू होणार, त्यासाठी काय निकष असतील, त्यापूर्वी काय खबरदारी घेतली पाहिजे हे आपल्याला समजले पाहिजे,” असे राहुल म्हणाले.\nपंतप्रधान मोदी यांची केंद्रीकृत शैली अन्य परिस्थितींत प्रभावी ठरेलही पण विषाणूचा सामना करण्यासाठी उपयोगाची नाही. राज्य सरकारे व ग्राम पंचायती स्थानिक परिस्थितीनुसार परिस्थिती अधिक चांगली हाताळू शकतात. आपल्याला केवळ एक कणखर पंतप्रधान पुरेसा नाही. आपल्याला अनेक कणखर मुख्यमंत्री, अनेक कणखर जिल्हाधिकारी हवे आहेत, असेही ते म्हणाले. प्रभावित क्षेत्रे निश्चित करण्याच्या केंद्र व राज्य सरकारांच्या पद्धतींमध्ये सुसं��ती नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांशी सहकाऱ्यासारखे वागावे, ‘बॉस’सारखे नाही, असा सल्लाही राहुल यांनी पंतप्रधानांना दिला.\nकाँग्रेसने २०१९ सालच्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान मांडलेल्या न्याय योजनेवर राहुल यांनी पुन्हा भर दिला. यामध्ये गरिबांना थेट निधी हस्तांतर करण्याची तरतूद आहे.\n“सध्या आपण आणिबाणीच्या परिस्थितीत आहोत आणि ७,५०० कोटी रुपयांचा निधी थेट गरिबांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे,” असे राहुल म्हणाले. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर केंद्र व राज्ये, सरकार व जनता यांच्यात अधिक चांगला समन्वय निर्माण करण्याची गरज प्रकर्षाने जाणवेल. आपली पुरवठा साखळी आणि रेड, ऑरेंज व ग्रीन हे आरोग्यविषयक विभाग परस्परांशी विसंगत आहेत. स्थलांतरित व गरिबांना त्वरित मदत करणे आवश्यक आहे. एमएसएमईंना तातडीने निधी पुरवणे गरजेचे आहे. अन्यथा बेरोजगारीची लाट येईल, असे राहुल म्हणाले.\nरघुराम राजन आणि अभिजित बॅनर्जी यांच्यासारख्या दिग्गज अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञांसोबत साधत असलेल्या संवादांबाबत राहुल म्हणाले,\n“मी खूप जणांशी बोलत आहे. या संभाषणांची झलक भारतातील जनतेला देण्याची माझी इच्छा आहे. यात कोणतेही धोरण नाही.”\nमाध्यमांनी साथीबद्दल संयमाने बातम्या द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. कोविड-१९ रुग्णांमध्ये मृत्यूचा दर केवळ १ ते २ टक्के आहे आणि लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या लोकांमध्ये घबराट पसरलेली आहे. लॉकडाउन शिथिल करण्यापूर्वी या भीतीचे रूपांतर आत्मविश्वासात होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.\nकोणतेही नियोजन करण्यापूर्वी जनता, माध्यमे व सरकारने कोविड-१९चे स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे मत राहुल यांनी व्यक्त केले.\nसत्योत्तर जगातील सत्याचा शोध – भाग १\n‘सरकारच्या विनंती’वरून तेजस्वी सूर्यांचे ट्विट काढले\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/prakash-ambedkar-will-be-able-to-guess-all-the-facts-related-to-the-lok-sabha-election-prakash-ambedkar/", "date_download": "2020-09-29T10:08:52Z", "digest": "sha1:QL2BOW2OHIPOPRWNDL3U543QCTAHPLBZ", "length": 4919, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोकसभा निकालाबाबत मांडण्यात येणारे सगळे अंदाज चुकणार- प्रकाश आंबेडकर", "raw_content": "\nलोकसभा निकालाबाबत मांडण्यात येणारे सगळे अंदाज चुकणार- प्रकाश आंबेडकर\nसोलापूर: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निकालाबाबत मांडण्यात येणारे सगळे अंदाज चुकणार असून यंदा निकाल वेगळे लागतील, असा दावा केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदानानंतर आज प्रकाश आंबेडकर हे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी दौऱ्यासाठी आले होते. यावेळी ते बोलत होते.\nदुष्काळाबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात काही मंडळी सातत्याने पाणी पळवित असल्याने इतर जनतेच्या माथी हा दुष्काळ येत आहे. यामुळे या नेत्यांना निवडणुकीत हरवून तुमचा दुष्काळ हटवा. ब्रिटिशांनी कोकणातील नद्यांची तोंडे पश्चिम महाराष्ट्राकडे वळविल्याने येथे पाण्याचा उपलब्धता मोठी असली तरी नियोजनाच्या अभावामुळे सातत्याने दुष्काळाचे संकट येत असल्याचे त्यांनी सांगितले.\nएम्सच्या रिपोर्टमुळे भाजपाचे राजकारण करण्याचे षडयंत्र उघड\nमराठा समाजा नंतर आता धनगर समाजाची कोल्हापूरात गोलमेज परिषद\nएस.पी. बालासुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ मिळायला हवं- जगनमोहन रेड्डी\nWHOकडून १३३ देशांना मिळणार कमी किंमतीची करोना टेस्ट किट; मूल्य असेल केवळ इतकेच\n25 वर्षांनतर मिटला माजी सैनिकांचा वाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mazeepuran.wordpress.com/2017/03/08/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%AA%E0%A5%AA-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BF/", "date_download": "2020-09-29T11:04:06Z", "digest": "sha1:FBB3WTGT4KG6OWB66F57VN4CGPANTFLS", "length": 7875, "nlines": 82, "source_domain": "mazeepuran.wordpress.com", "title": "गोधडी भाग ४४: शिकलेल्या तिची कथा – निमित्त जागतिक महिला दिन – mazeepuran (माझे e-पुराण)", "raw_content": "\nआपका क्या ख़याल है…\nगोधडी भाग ४४: शिकलेल्या तिची कथा – निमित्त जागतिक महिला दिन\nमहाराष्ट्रात खेड्यात नवऱ्याला मालक किंवा धनी असे संबोधतात असे ऐकले आहे. मी मात्र हे फक्त नाटक किंवा सिनेमांत पहिले आहे. हल्ली बायकां मालक किंवा धनी म्हणत असल्याचे शक्यतो आढळत नाही. शिकल��ल्या तर नाहीच नाही. बऱ्याच ठिकाणी नाव घ्यायची पद्धत आली आहे.\nबायका शिकल्या आणि नवऱ्याला नावाने हांका मारू लागल्या म्हणून परिस्तितीत कितीसा फरक झाला आहे असे वाटते जो पर्यंत बायका स्वतःचे आणि घरातील निर्णय, लहान असो वा मोठे स्वतः घेऊ शकत नाही तो पर्यंत त्या “मालकी” चा परीघ ओलांडू शकत नाही. सांगितलेली कामे अगदी अचूकपणे पार पाडणे म्हणजे स्वातंत्र नव्हे.\nजो पर्यंत आपल्या बायकोला कळते हे नवऱ्याला पटत नाही. दोघात आपणच जास्तं शहाणे याचा दुराभिमान त्याच्या मनातून जात नाही आणि वेळोवेळी मीच कसा शहाणा हे दाखविण्याचे तो सोडून देत नाही. तो पर्यंत तोच मालक. चुकीचा असला तरी भाव तोच.\nतसेच काही घरात मालकीण बाई असू शकते. एकदम उलट परिस्थिती. टक्केवारी खूप कमी आहे. पण आहे. स्वतः ची कुवत काही नसतांना नवऱ्यावर उठसुठ चिडणाऱ्या, स्वतःचा न्यूनगंड लपविण्यासाठी, आपण किती त्रास सोसतो याचा पाढा कायम वाचणाऱ्या बायका पण समाजात असतात. तिथे तो बिचारा असतो. तरी त्याला “चॉईस ” असतो कारण तो दिवसाचा जास्त वेळ बाहेर असतो. आणि मग तो हळू हळू तिला टाळू लागतो.\nघर आणि मुले ही तिची जवाबदारी असते दिवसभर काम करून त्याचे दमणे साहजिक असते आणि तिला मात्र तिथे ही “चॉईस” नसतो. आपण बातम्या आणि राजनीती वर चर्चा बघतो, फुटकळ वेळेत ती आव आणून घरांत (भरीला सोशल मीडिया पण आहे ) वर करतो म्हणून आपण शहाणे असे वाटणारे महाभाग पुष्कळ आहे. पण ती बघत असलेली मालिका नेहमी भिकारडी असते.\nजिथे एकमेकां बद्दल आदर असतो, ओढ असते, एकमेकांसाठी वेळ असतो आणि घरात दोघे मिळून निर्णय घेतात तिथे असे दिवस साजरे करावे लागत नाही. तुमच्याकडे असे दिवस साजरे करण्याची वेळ येऊ नये या साठी शुभेच्छा\n2 thoughts on “गोधडी भाग ४४: शिकलेल्या तिची कथा – निमित्त जागतिक महिला दिन”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/209-new-corona-cases-in-osmanabad-and-61-patients-dead-in-last-24-hours-scj-81-2239076/", "date_download": "2020-09-29T11:42:11Z", "digest": "sha1:WXD3Q4EFK4LM5GOLYMAHJGY64UXHT2YY", "length": 14069, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "209 New Corona cases in Osmanabad and 61 patients dead in last 24 hours scj 81 | उस्मानाबादमध्ये करोनाचे २०९ रुग्ण, आत्तापर्यंत ६१ रुग्णांचा मृत्यू | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nम��ठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nउस्मानाबादमध्ये करोनाचे २०९ रुग्ण, आत्तापर्यंत ६१ रुग्णांचा मृत्यू\nउस्मानाबादमध्ये करोनाचे २०९ रुग्ण, आत्तापर्यंत ६१ रुग्णांचा मृत्यू\nकरोनाच्या ११८७ रुग्णांवर उपचार सुरु\nउस्मानाबाद जिल्ह्यात करोना विषाणू संसर्गाचा कहर वाढत असून गुरूवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार स्वॅब चाचणीत ११४ तर रॅपिड अॅन्टिजेन चाचणीत ९५ असे एकुण २०९ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. बुधवारपर्यंत एकूण बांधितांची संख्या १६९१ एवढी होती. त्यात आणखी २०९ ने वाढ झाली असून जिल्ह्यातील एकूण बांधितांची संख्या आता १९०० वर पोहचली आहे. सुरूवातीच्या काळात तपासलेले स्वॅब आणि त्यातील पॉझिटिव्ह अहवाल प्रमाण लक्षात घेता सद्यस्थितीत आढळून येत असलेल्या पॉझिटिव्ह अहवालांचा वेग अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.\nउस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे २०३ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील कोविड चाचणी केंद्राकडे पाठविण्यात आलेल्या १५३ अशा एकुण ३५६ नमुन्यांचे अहवाल गुरूवारी रात्री प्राप्त झाले. तर १०३२ जणांची रॅपिड अॅन्टिजेन चाचणी घेण्यात आली. यातील तब्बल ९५ जण पॉझिटिव्ह आले आहेत.\nस्वॅब चाचणी अहवालामध्ये उस्मानाबाद शहर व तालुक्यात १५, उमरगा २४, तुळजापूर २२, कळंब २७, परंडा ७, भूम १८ तर लोहारा तालुक्यात १ रुग्ण असे एकूण ११४ रुग्ण आढळून आले आहेत. तर रॅपिड अॅन्टिजेन चाचणीत उस्मानाबाद शहर व तालुक्यात ५९, उमरगा १२, तुळजापूर ३, कळंब ३, परंडा १०, भूम ६ तर लोहारा तालुक्यात २ रुग्ण आढळून आले आहेत.\nउस्मानाबाद शहरात जिल्हा रुग्णालय, स्पर्श रुग्णालय, संत गोरोबाकाका नगर, संत ज्ञानेश्वर नगर येथे तर तालुक्यातील बेंबळी, तेर, उपळा, येडशी येथे नव्याने रुग्ण आढळले आहेत. तुळजापूर येथे उपजिल्हा रुग्णालण, पोलीस ठाणे, वेताळ गल्ली, एस.टी. कॉलनी, धारीवाल टाऊन, टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथे तर तालुक्यातील काक्रंबा, नळदुर्ग, तुळजापूर खुर्द येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत. उमरगा शहरातही एस.टी. कॉलनी, रामनगर, भीमनगर, दत्त कॉलनी, गौतम नगर, तसेच तालुक्यातील कोरेगाव, माडज, मुरूम येथे बाधित रुग्ण ���ढळले. कळंब शहरासह तालुक्यातील रत्नापूर, येरमाळा, डिकसळ, मस्सा येथे तर भूम, परंडा, लोहारा तालुक्यातही नवे रुग्ण आढळून आलेले आहेत.\n६ ऑगस्ट रोजीपर्यंत जिल्ह्यात एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता १९०० वर पोहचली असून ६५२ जणांना उपचाराने बरे झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले आहे. तर ११८७ जणांवर उचार सुरू असून ६१ जणांचा आजवर मृत्यू झाला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nटाळेबंदीला अपेक्षित यश नाही\nसहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर\nराज्यात २४ तासांत आणखी २१५ पोलीस करोना पॉझिटिव्ह\nमहाराष्ट्राचे अजून एक मंत्री करोनाच्या विळख्यात, उदय सामंत यांना करोनाची लागण\nCoronavirus : एका दिवसात ३६ टक्के बाधित\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 वर्धा : नागपूर-तुळजापूर महामार्गावरील पूल दुरूस्तीनंतर वाहतुकीसाठी खुला\n2 महाराष्ट्रात ११ हजार ५१४ नवे करोना रुग्ण, ३१६ मृत्यू\n मातृनिधनाचं दुःख बाजूला सारून आरोग्यमंत्री राजेश टोपे कर्तव्यावर रुजू\n...त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख होतं -जयंत पाटीलX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/the-politics-of-aurangabad-revolves-around-religion-and-caste/", "date_download": "2020-09-29T09:26:15Z", "digest": "sha1:R7MOABCUK72WRAJQIZYSPPQGQWKBC73R", "length": 19898, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "औरंगाबादचे राजकारण फिरते धर्म आणि जातींभोवतीच - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nइतर समाजांना विश्वासात घेवूनच मराठा समाजाला आरक्षण : खा. संभाजीराजे\nकोरोनामुळे कोल्हापुरातील मालिकांचे चित्रीकरणवेळी टीम दक्ष\nजगात कोरोनाचे १० लाखांहून अधिक बळी ; भारत तिसऱ्या स्थानावर\nराज साहेबांचे सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करु ; मनसे नेत्याचा…\nऔरंगाबादचे राजकारण फिरते धर्म आणि जातींभोवतीच\nऔरंगाबाद जिल्ह्यात विधानसभेच्या नऊ जागा असून यावेळी भाजपा शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध एमआयएम असा संघर्ष होईल. एमआयाईमचा संपूर्ण जिल्हाभर प्रभाव नसला तरी किमान सहा मतदारसंघांमध्ये लक्षणीय मते घेण्याची ताकद त्यांच्यात आहे. धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाभोवती येथील राजकारण फिरते. त्यामुळेच विकास हा मुद्दा आजपर्यंत गौण ठरत आला आहे. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री अतुल सावे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल. एमआयएमचे डॉ. गफार कादरी त्यांच्याविरोधात शड्डू ठोकतील. या मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज राजेंद्र दर्डा यांचा गेल्या निवडणुकीत दारुण पराभव झाला होता यावेळी ते निवडणूक लढणार नाहीत.\nऔरंगाबाद मध्य मतदार संघाचे प्रतिनिधित्व एमआयएमचे इम्तियाज जलील करीत होते. ते आता खासदार झाले आहेत. त्यामुळे एमआयएमकडून नवीन चेहरा दिला जाईल. शिवसेनेतर्फे पुन्हा एकदा प्रदीप जयस्वाल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय शिरसाट यांची लढत काँग्रेस-राष्ट्रवादी पेक्षा एमायएमशी असेल.\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी माजी आमदार कल्याण काळे यांना मिळेल हे जवळपास निश्चित आहे. वयाची पंचाहत्तरी पार केलेले बागडे यांना भाजपने डावलले तर जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण यांना संधी मिळू शकते. चव्हाण यांचे पती सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता आहेत. त्या दोन वर्षांपूर्वीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या.\nसिल्लोड हा काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांचा बालेकिल्ला. पण सत्तार यांनी अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केला आणि या मतदारसंघात नवेच समीकरण तयार होताना दिसत आहे. सत्तार यांच्या विरोधात मराठा समाज एकवटेल अशी शक्यता दिसत आहे. त्यातच सत्तार यांना आजपर्यंत मोठ्या प्रमाणात मिळालेली मुस्लिम मते एमआयएमच्या उमेदवाराने काही प्रमाणात खाल्ली तर सत्तार यांना निश्चितच धोका होऊ शकतो. या मतदारसंघात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकर पालोदकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. पालोदकर परिवाराला मानणारे पंधरा ते वीस हजार मतदार ही त्यांची ताकद आहे. त्यांचे वडील माणिकराव पालोदकर मंत्री होते.\nवैजापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब चिकटगावकर आमदार आहेत. त्याठिकाणी शिवसेना माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी यांना रिंगणात उतरवू शकते. कन्नडमध्ये विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव हे 2014 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते पण गेली लोकसभा निवडणूक त्यांनी अपक्ष लढविली. त्यांनी दोन लाखावर मते घेतल्यानेच शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. आता शिव बहुजन पक्ष असा स्वतःचा पक्ष हर्षवर्धन जाधव यांनी तयार केला असून जिल्ह्यातील सहा विधानसभा जागा लढण्याची घोषणा केली आहे. कन्नडमध्ये त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून माजी आमदार नितीन पाटील किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष नामदेव पवार यांना संधी मिळू शकते. गंगापूरमध्ये भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांना पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तसे झाले तर मराठा समाज त्यांच्या विरोधात एकत्र यावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.\nPrevious articleबाळासाहेब थोरात फक्त संगमनेरचे प्रदेशाध्यक्ष आहेत का\nNext articleविरोधी पक्ष जेलमध्ये नाहीतर, चौकशीच्या फेऱ्यात\nइतर समाजांना विश्वासात घेवूनच मराठा समाजाला आरक्षण : खा. संभाजीराजे\nकोरोनामुळे कोल्हापुरातील मालिकांचे चित्रीकरणवेळी टीम दक्ष\nजगात कोरोनाचे १० लाखांहून अधिक बळी ; भारत तिसऱ्या स्थानावर\nराज साहेबांचे सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करु ; मनसे नेत्याचा इशारा\nहसन मुश्रीफ यांनी कोरोनाचा केला इव्हेन्ट\nसंजय राऊतांनी ‘शट अप’चे ओपनिंग केले तरच दुसरा सिझन; कुणाल कामराचे निमंत्रण\nरामदास आठवलेंचा पवारांना न मागता सल्ला; राष्ट्रवादीनेही दिले प्रतिउत्तर\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nमोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका\nएनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत\nमहाविकास आघाडीत आलबेल नाही शरद पवार – उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तासभर...\nशिवसेना कधीही विश्वासघात करू शकते; संजय निरुपम यांचा टोमणा\nजगात कोरोनाचे १० लाखांहून अधिक बळी ; भारत तिसऱ्या स्थानावर\nमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nपवार हे स्वतः मराठा समाजाचेच प्रतिनिधी आहेत : शिवसेना\n… तर शेतकरी आत्महत्या दुप्पट होतील; शिवसेना आमदाराच्या मुलीचे पंतप्रधान मोदींना...\nसंजय राऊत, ‘हरामखोर’ कुणाला म्हटले होते सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचा...\nपत्नीला मारहाण करणारा पोलीस अधिकारी म्हणतो – हा घरगुती वाद, गुन्हा...\nमुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवारांमध्ये बैठक\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabharti.in/megabharti-mpsc-paper-98/", "date_download": "2020-09-29T11:01:53Z", "digest": "sha1:BMTGOR2GSCTXQKBP45EC6NEVJDZKQZVC", "length": 15252, "nlines": 434, "source_domain": "mahabharti.in", "title": "MegaBharti & MPSC Paper 98 - महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ९८", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ९८\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ९८\nविविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\nतृतीयलिंगी समुदायासाठी भारतातले पहिले विद्यापीठ कुठे उभारले जाणार आहे\nमहाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था ( MERI ) कोणत्या शहरात आहे\nभारत सेवक समाजा’ ची स्थापना कोणी केली\n‘आयफेल टॉवर’ कोणत्या शहरात आहे\nन्यूटनचे तीन नियम कशाशी संबंधित आहेत\nकोणत्या इंग्रजाला प्रशासकीय सेवेचा जनक म्हटले जाते\nकायमधार्यारच्या पध्दत कोणी सुरु केली\nधोरणात्मक महत्त्व असलेला ‘राबंग पूल’ कोणत्या राज्यात आहे\nदुसरी ‘तेजस’ रेलगाडी कोणत्या शहरांच्या दरम्यान धावणार आहे\n‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट २०१९’ अहवालानुसार, खारफुटीच्या जंगलात किती वाढ झाली आहे\nNITI आयोगाच्या ‘शाश्वत विकास ध्येये निर्देशांक’ यामध्ये कोणते राज्य अग्रस्थानी आहे\nकोणत्या व्यक्तीला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार २०१९’ मिळाला\nखानदेशातील कोणत्या जमातीने ब्रिटीश सरकार विरोधी उठाव केला\nरणांगण ही पानिपतावरील मराठ्यांच्या दारुण शोकान्तिकेवरील साहित्यकृती कोणाची\nबैरकपुर मध्ये सैन्य विद्रोह कधी आरंभ झाले\nबॅरिस्टर श्यामजी कृष्ण यांनी कुठे इंडिया हाउसची स्थापना केली\nग्रामपंचायत सदस्याच्या अपात्रतेमुळे रिक्त झालेल्या जागेच्या वादाबाबत अंतिम निर्णय कोण देतो\nघटनेच्या सरनाम्यात किती वेळा बदल करण्यात आला आहे\nमहाराष्ट्र विधानसभेची सद्याची सदस्यसंख्या कोणत्या वर्षाच्या जनगणनेच्या आधारावर ठरवण्यात आलेली आहे\nसंसदीय सदस्याच्या पक्षांतर बंदी बद्दल अपत्रतेचे निकष कोणत्या परिशिष्टात दिलेले आहेत\nभारतात आत्तापर्यंत कितीवेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे\nराष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करणारा भारतातील आठवा पक्ष कोणता आहे\nअखिल भारतीय तृणमूल काँग्रेस\nरेमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले भारतीय कोण होते\nभारतातील कोणते राज्य मिठाच्या एकूण उत्पादनापैकी ६०% उत्पादन करते\nहाताने विणलेल्या खादीचा परिधान करून राजदरबारात (१८७७) मध्ये कोण उपस्थित होते\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\n352+ जागा – उस्मानाबाद ऑनलाइन रोजगार मेळावा 2020\nनववीपासून ते अभियंत्यापर्यंत सर्वांना मिळणार नोकऱ्या \nगोवा विद्यापीठ येथे विविध रिक्त पदांच्या भरतीकरिता नवीन जाहिरात\nZP वर्धा भरती प्रतीक्षा यादी जाहीर\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद भरती गुणवत्ता यादी डाउनलोड\nभारतीय फार्माकोपिय��� आयोग अंतर्गत 139 पदांची भरती\nNHM नाशिक मूळ कागदपत्रे पडताळणी व समुपदेशन प्रक्रिया (सुधारित) यादी\nNHM मुंबई सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक भरती पात्र/ अपात्रता यादी\nUPSC NDA/ NA – II परीक्षा 2019 उत्तरतालिका डाउनलोड\nCBSE परीक्षा निकाल व कट ऑफ गुण जाहीर\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/npr-delhi-kejriwal", "date_download": "2020-09-29T10:42:28Z", "digest": "sha1:LFNPJNN43VWZUB3P2F7ANDHYIB3M6XUX", "length": 5872, "nlines": 66, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "आमच्याकडे जन्मदाखला नाही- केजरीवाल - द वायर मराठी", "raw_content": "\nआमच्याकडे जन्मदाखला नाही- केजरीवाल\nनवी दिल्ली : दिल्ली विधानसभेने शुक्रवारी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी)विरोधात प्रस्ताव मंजूर केला. या प्रस्तावादरम्यान आपल्या भाषणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे, माझ्या पत्नीकडे, आईवडिलांकडे जन्म दाखला नाही फक्त मुलाकडे आहे. पण माझ्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्यांकडे जन्मदाखला नाही, विधानसभा अध्यक्षांकडे सुद्धा तो नाही, असे असताना आम्हा सर्वांना डिटेंशन कॅम्पमध्ये पाठवणार का, असा सवाल केला.\nकेजरीवाल यांनी एनपीआर व एनआरसीविरोधात प्रस्ताव मंजूर करण्यासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले होते. या वेळी सरकारची बाजू मांडताना त्यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या आमदारांकडे त्यांचा जन्मदाखला आहे का, असा सवाल केला. त्यावेळी उपस्थित असलेल्या ७० आमदारांपैकी केवळ ९ आमदारांनी हात वर केला. त्यावर केजरीवाल यांनी सभागृहात ६१ आमदारांकडे स्वत:चा जन्मदाखला नाही, त्यांना डिटेंशन कॅम्पमध्ये मोदी सरकार पाठवणार का, असा प्रश्न उपस्थित केला.\n७ महिन्यानंतर फारुक अब्दुल्ला यांची सुटका\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/united-nation-report-on-india-economic-growth-during-2020-21", "date_download": "2020-09-29T09:23:52Z", "digest": "sha1:57ICHGZNQYQLZ6SIC3TI6M2RAU2UCFVX", "length": 8632, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "भारताचा जीडीपी १.६ टक्के : गोल्डमॅन सॅशचा अंदाज - द वायर मराठी", "raw_content": "\nभारताचा जीडीपी १.६ टक्के : गोल्डमॅन सॅशचा अंदाज\nमुंबई : कोरोना विषाणू संसर्गाने भारतामध्ये लॉकडाऊनची वेळ आली आहे. त्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याने २०२०-२१ या आर्थिक वर्षांत भारताचा जीडीपी १.६ टक्के इतका खाली येऊ शकतो, अशी भीती गोल्डमॅन सॅश या बँकिंग समुहाने व्यक्त केली आहे. या समुहाने यापूर्वी २२ मार्च रोजी लॉकडाऊन पुकारण्याअगोदर भारताचा जीडीपी ३.३ टक्के इतका व्यक्त केला होता. पण आता त्यांनी आपला अंदाज आता बदलला आहे.\nजीडीपी घसरण्यामागे वाहतूक, शिक्षण, हॉटेल व कारखानदारी क्षेत्राला लॉकडाउनचा जो फटका बसला आहे ते प्रमुख कारण असल्याचे गोल्डमॅन सॅशचे म्हणणे आहे.\nगोल्डमॅन सॅशच्या मते भारतातील सध्याची परिस्थिती ही १९७०-८० च्या दशकातील आणि २००९ मधील आर्थिक मंदीसारखी आहे आणि सरकारने या महासंकटाला रोखणार्या आवश्यक अशा उपाययोजना केल्या नसल्याने जीडीपीवर त्याचा परिणाम झाला आहे.\nभारताची जीडीपी पहिल्या तिमाहीत घसरेल असे अंदाज अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले होते पण त्याला कारण देशातील आर्थिक धोरणे व जगात आलेली आर्थिकमंदी होते, त्यावेळी कोरोना महासाथीची पुसटशी कल्पनाही कोणाला आली नव्हती. पण जेव्हा कोरोना ही जगभर पसरणारी महासाथ आहे असे आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने जाहीर केले तेव्हा संपूर्ण देशात खबरदारीचा उपाय म्हणून कर्फ्यू व नंतर लॉकडाऊन पुकारण्यात आला होता आणि जीडीपी घसरणार यावर शिक्कामोर्तब झाले.\nगोल्डमॅन सॅशने दोन आठवड्यांपूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेचा जीडीपी १.८ टक्क्यांपर्यंत, अमेरिकेचा ६.२ टक्क्याने तर युरोझोनचा ९ टक्क्याने घसरेल असा अंदाज व्यक्त केला होता.\nसंयुक्त राष्ट्रांच्या मते भारताचा जीडीपी ४.८ टक्के\nएकीकडे गोल्डमॅन सॅशने भारताचा जीडीपी १.६ टक्के इतका घसरेल असा अंदाज व्यक्त केला असताना संयुक्त राष्ट्राने भारताचा जीडीपी या आर्थिक वर्षांत ४.८ टक्के इतका राहील तर २०२१-२२मध्ये तो ५.१ टक्के राहील, असे आपल्या अहवालात म्हटले आहे. केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था वेगाने मंदीकडे जाऊन त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. कोरोना महासाथीमुळे पर्यटन, व्यापार व वित्तीय संबंधांवर मोठा परिणाम झाला आहे. हा अंदाज १० मार्च पर्यंत आलेल्या माहितीनुसार व्यक्त करण्यात आला आहे.\nछोटे व मध्यम उद्योजकांना आता १ लाख कोटीचे पॅकेज\nकेंद्राच्या खर्चात ६० टक्क्यांची कपात\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.videochat.ph/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2020-09-29T10:41:30Z", "digest": "sha1:IOFIBRU3PFHQRHE7HSOVNNA3WRQCYBNH", "length": 1863, "nlines": 12, "source_domain": "mr.videochat.ph", "title": "सुंदर फिलिपीन्स ची तरुणी मुली आणि एक कॅनेडियन फिलीपिन्स मध्ये. (फिलिपिनो महोत्सव)", "raw_content": "सुंदर फिलिपीन्स ची तरुणी मुली आणि एक कॅनेडियन फिलीपिन्स मध्ये. (फिलिपिनो महोत्सव)\nअसो, मी संपलेल्या तीन सुंदर फिलिपीन्स ची तरुणी मुली शहर आहे\nहे खूप छान आहे\nमी संपलेल्या सहजगत्या मिळत संपर्क करून फ्लोट प्रर्दशन संचालक ड्रायव्हिंग करताना शहर आहे. त्याने विचारले तर मी होते शब्दशः सामील फ्लॉवर फ्लोट प्रर्दशन.\nआणि त्यामुळे, मी केले\nया व्हिडिओ मध्ये आपण पाहण्यासाठी एक कॅनेडियन माणूस, तीन फिलिपीन्स ची तरुणी, मुली, एक गट आणि एक संपूर्ण घड सुंदर लोक शहर आहे\n← फिलिपिनो खोल्या गप्पा मोफत गप्पा\nऑनलाइन डेटिंगचा मध्ये भारत-मजेदार व्हिडिओ, समस्या, राज्य गप्पा, डाउनलोड ऑनलाइन डेटिंग →\n© 2020 व्हिडिओ गप्पा फिलीपिन्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/09/Maharashtra-Maratha-Samaj-Reservations.html", "date_download": "2020-09-29T09:32:23Z", "digest": "sha1:V2N3VIDTOZMUMYPN23JS7FMAPRNCJPA6", "length": 32001, "nlines": 70, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "मराठा आरक्षण : समाधान कोणाचे आणि फसवणूक कोणाची ? - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / ब्लॉग / मराठा आरक��षण : समाधान कोणाचे आणि फसवणूक कोणाची \nमराठा आरक्षण : समाधान कोणाचे आणि फसवणूक कोणाची \nदैनंदिन जीवन अस्ताव्यस्त करून टाकणाऱ्या कोरोना विषाणूच्या थैमानात मोठी शहरे व त्याच्या आजुबाजूच्या औद्योगिक परिसरांत वास्तव्यास असणारे लाखो लोक आपापल्या गावाकडे परतत होते, तेव्हा राज्याच्या अविकसित भागातील जिल्ह्यांमध्ये साधारणपणे प्रत्येकी दोन-तीन लाख तरी लोक मूळ गावी परतले असतील. किमान मराठवाड्याच्या उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, बीड, नांदेड आणि पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अकोला, बुलडाणा यासारख्या जिल्ह्यांत प्रत्येकी दोन- दोन लाख लोक परतले असावेत. अधिकृतपणे परतलेल्यांचे आकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. ज्यांनी मिळेल त्या वाहनाने गाव गाठले अशांची संख्या वेगळीच आहे. या सर्वांमध्ये मराठा समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. मराठवाड्यात तर ती नक्कीच आहे.\nहे सारे लोक मुंबई-पुणे-ठाणे-रायगड अशा भागांत मोठ्या संख्येने का गेले. तर, गावी शेती बेभरवशाची आहे आणि संपूर्ण कुटुंबाने शेतीत राबावे एवढे काम नाही, अथवा त्याबदल्यात कुटुंब सुखाने जगेल एवढे उत्पन्न नाही. ही वेळ का आली तर शेती मुख्यत्वे पावसावर अवलंबून आहे आणि जर उत्पन्न हाती लागलेच तर उत्पादनाला हवा तसा भाव मिळत नाही. सिंचनाच्या सुविधा म्हणाव्या तशा विकसीत झालेल्या नाहीत, झाल्यात म्हणावे तर त्याचे वाटप नीट नाही; आणि स्थानिक स्तरावर सन्मानाने जगायला मिळावे असा रोजगार उपलब्ध नाही. या भागात उद्योगांचे प्रमाण अल्प, बहुतेक सहकारी संस्था डबघाईला आलेल्या आणि शेतीचा म्हणावा तसा आधार नाही. याबरोबरच उच्च शिक्षण घेतले तरी स्थानिक पातळीवर उत्तम पगाराच्या नोकरीच्या संधी नसल्यानेही शहराची वाट धरलेले अनेकजण सापडतील.\nतुलनेने अधिक मागास असलेल्या मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांवर ही वेळ आपोआप आलेली नाही. राज्य निर्मितीला ६० वर्षे होऊनही सर्वांगीण विकासाच्या प्रतिक्षेत असलेला हा भाग आहे. विकास होतच नाही, असेही नाही. पण त्याला गती नाही आणि जो झालाय असे दिसते तो वरवरचा आहे. म्हणजेच ती केवळ सूज आहे. या विकासाचे श्रेय घेऊ पाहणारे सुखी आहेत, पुन्हापुन्हा मलाच किंवा माझ्या मुलाबाळांनाच तुमचे नेतृत्व करू द्या म्हणताहेत. त्यांनी त्यांची बेरोजगारी कधीच संपवलेली आहे. पिढीजात राजकारण कर���ारांनी आपले विरोधकसुद्धा “तयार करा, वापरा आणि फेकून द्या” या तत्त्वावर आपलेसे केले आहेत. हे ओळखूनच की काय आपण कधीतरी स्वयंपूर्ण होऊ या आशेवर तरुण पिढी त्यांच्यामागे जयजयकार करत फिरत आहे.\n२०१४ च्या विधानसभा निवडणुकांआधी तेव्हांच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने घाईघाईत मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला होता. असा काही निर्णय घेतला तरच आता निवडणुकीला सामोरे जाता येईल अन्यथा आपली धडगत नाही, हे या सरकारने ओळखले होते. त्यासाठी तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली व अध्यादेश काढताना या समितीच्या अहवालाचा आधार घेतला होता. पण त्या समितीने मराठा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचा अवघ्या काही महिन्यांत केलेला अभ्यास न्याययंत्रणेला काही केल्या पटला नाही. नेमका याचा लाभ नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊन सत्तेवर आलेल्या भाजपाने घेणे स्वाभाविक होते. आरक्षण आम्हीच देणार अशी ग्वाही या पक्षाने दिली.\nकाँग्रेसप्रणित आघाडी सरकारची अडचण अशी होती की मराठा आरक्षणाला प्रतिकूल मत देणाऱ्या अहवालाचा पुनर्विचार करण्यास त्यावेळच्या मागासवर्ग आयोगाने नकार दिला होता. मग केवळ राणे समितीच्या अहवालावर आधारित आरक्षण न्यायसंस्थेपुढे टिकले नव्हते. या पार्श्वभूमीवर भाजपाप्रणीत सरकारला नव्याने मागासवर्ग आयोग नियुक्त करण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण आयोगाच्या अनुकूल अहवालाशिवाय न्यायव्यवस्थेपुढे आरक्षण टिकणार नाही, हे स्पष्ट होते.\nभाजपाप्रणीत सरकारने आयोग नेमला, अहवाल मनासारखा आला, विधिमंडळात कोणीही विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता कारण ३२ टक्के मराठा समाजाचा विरोध राजकीयदृष्ट्या कोणालाच परवडणारा नव्हता. विधेयक मंजूर झाले आणि आरक्षणाची अंमलबजावणी तर धुमधडाक्यात सुरू झाली. त्याआधी राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. कोपर्डीच्या धक्कादायक घटनेची प्रतिक्रिया म्हणून राज्यात ५२ मोर्चे निघाले होते. मोर्च्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत होता. राजकीय घामाघूम झाली होती.\nएक मात्र नक्की की मराठा आरक्षण ही राजकीय अपरिहार्यता आहे असे ठरवूनच काम झाले. ही सामाजिक अपरिहार्यता आहे का, आणि आहे तर देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झाली तरी ती का कायम आहे, यावर वस्तुनिष्ठ चर्चा लोकशाहीत उपलब्ध असलेल्या कोणत्याही व्यासपीठावरून झालेली नाही. ती करण्याची कोणाची मानसिकताही दिसत नाही. बहुदा मनात अपराधीपणाची भावना असल्याने या चर्चेत सहभागी होण्याचे धैर्य राजकीय व्यवस्थेकडे दिसत नाही. कारण बहुतेक सर्वांनी मराठा समाजाचा उपयोग केवळ आणि केवळ स्वतःचे राजकीय भवितव्य मजबूत करण्यासाठी केला आहे. राज्यात बहुतेक काळ आपलाच मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री असतानाही समाज आरक्षणाशिवाय आता पर्याय नाही या मानसिकतेत जाण्याइतका का मागे राहिला, यावर उत्तर देण्याची हिंमतच नाही.\nबाकी सर्वांना मते मिळविण्यासाठी महापुरुषांची नावे आवश्यक वाटतात. सर्व राजकीय पक्षांना घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आवर्जून घ्यावे वाटते, पण त्यांचे विचार काही अंमलात आणता येत नाहीत. घटनासमितीच्या शेवट्या सभेत काय म्हणाले होते डॉ. आंबेडकर\nतर ते म्हणाले होते की, भारतीय समाजव्यवस्थेमध्ये दोन गोष्टींचा अभाव दिसतो. त्यापैकी एक आहे समानता. सामाजिक स्तरावर आपल्याकडे भेदभाव दर्शवणारी असामनता आहे. म्हणजेच काहींचा उच्चस्तर आणि काहींची अवनती. आर्थिक स्तरावर असा एक समाज आहे की ज्याच्याकडे अफाट संप्पन्नता दिसते आणि दुसऱ्या बाजूला अनेकजण दारिद्रय अवस्थेत जीणे कंठित असतात. हे पाहता सामाजिक लोकशाही प्रस्थापित झाल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकाऊ स्वरुपाची असणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय, तर अशी जीवनपद्धती जी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यावर आधारित आहे. ही तीनही तत्त्वे एकमेकापासून दूर होऊ शकणार नाहीत. झाली तर तो लोकशाहीचा पराभवच असेल.\nआता या पार्श्वभूमीवर आपल्या समाजव्यवस्थेचा विकास समानतेच्या तत्त्वावर झाला आहे का, यावर चर्चा अपेक्षित आहे. तो झाला असता तर वेगवेगळ्या समाजघटकांकडून आरक्षणाची मागणीच झाली नसती ना. आरक्षणाची मागणी हा एकूणच राजकीय व्यवस्थेवरील अविश्वास आहे हे आपण कधी मान्य करणार तर, देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजातील असल्याने एकतर ते राजकीय अल्पसंख्याक तर, देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजातील असल्याने एकतर ते राजकीय अल्पसंख्याक त्यांना स्वतःचे राजकीय बस्तान बसविण्यासाठी, भविष्यात स्वतःचे नेतृत्त्व प्रस्थापित करण्यासाठी मराठा समाजाला नाराज करणे अजिबात परवडणारे नव���हते. तसेच मराठा समाजाचे प्राबल्य असलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तुम्हाला आरक्षण देऊ शकले नाहीत. ते मी देतोय, अशी जाणीव त्यांना करून देणे भाग होते. तसेच त्यांच्याच पक्षात असलेल्या थोड्याफार मराठा नेत्यांपेक्षा मी संवेदनशीलपणे हा प्रश्न हाताळू शकतो याची जाणीव करून पक्षातील स्थान अधिक भक्कम करायचे होते. त्यामुळे त्यांनी आरक्षणाचा प्रश्न स्वतः हाताळला. त्या काळात चंद्रकांत पाटील हे एकमेव मंत्री फोकसमध्ये राहिले. पक्षातील इतर मराठा नेते आपोआप दुय्यम स्थानी राहून बाजूला गेले.\nपण जिथे मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय प्रखरतेने व त्वेषाने लढला गेला त्या मराठवाड्यात आणि पश्चिम विदर्भाच्या बुलडाणा, अकोला यासारख्या जिल्ह्यात हा राजकीय ताळमेळ निट पोहोचला नाही. त्यामुळे भाजपात आरक्षणाच्या मुद्यावर सर्वांना स्वीकारार्ह असेल असे मराठा नेतृत्व उभेच राहू शकले नाही किंवा जाणीवपूर्वक उभे राहू दिले गेले नाही. आरक्षण देऊनही श्रेय घेऊ पाहणारा ठाशीव असा समाजातीलच चेहरा रुजला नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. कारण तसे झाले असते तर विधानसभा निवडणुकीत त्याचा प्रभाव निश्चित दिसून आला असता.\nकाँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारने मराठा समाजाच्या शैक्षणीक आणि नोकऱ्यांतील मागासलेपणावर भर दिला. तर नंतरच्या भाजपाप्रणित सरकारने या शब्दांवर सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचा मुलामा चढविला. पण खरे घोडे अडते ते इंद्रा सहानी विरुद्ध भारत सरकार या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळेच.\nया निकालाने आरक्षणाचे प्रमाण ५० टक्के इतके सिमीत केले आहे. पण ते त्या त्या राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जातींच्या अथवा जातसमुहाच्या लोकसंख्येनुसार ठेवायचे की सरसकट ठेवायचे, हा मुद्दा अनुत्तरीत आहे. एखादी जात अथवा जातसमूह मागास ठरविण्याचा अधिकार राज्याला आहे. पण त्याला काही आधार लागतो. त्यासाठीचे निकष न्याययंत्रणेपुढे होणाऱ्या कायदेशीर छानणीत टिकले पाहिजेत. आपल्या राज्यात मराठा समाजाला आरक्षण देत असताना हे निकष टिकताना दिसून आलेले नाहीत. ते का टिकत नाहीत, यावर राजकीय व्यासपीठावर अधिक स्पष्ट चर्चा होताना दिसत नाही. ती होऊ नये, अशीच काहींची इच्छा दिसते.\nतशी चर्चा व्यवस्थित झाली असती तर “गुणवत्ता वाचवा, देश वाचवा” (Save merit, Save nation) हे अभियान २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर आलेच नसते आणि आरक्षणामुळे खट्टू झालेल्या घटकांचा रोष सत्ताधारी पक्षाच्या काही मान्यवर नेत्यांना पत्करावा लागला नसता. मराठा आरक्षणाचा मोठा निर्णय घेऊनही मुख्यमंत्रीपदी असताना निवडणूक लढविणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे मताधिक्क २०१४ च्या तुलनेत १० हजारांनी घटले. राज्यात आजवर ज्यांनी ज्यांनी मुख्यमंत्री असताना निवडणूक लढविली त्यांच्या पारड्यात जनतेने भरभरून मते टाकली असे इतिहास सांगतो. आपला प्रतिनिधी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आहे याचे त्यांना मोठे कौतुक असते. मग हा त्याग म्हणायचा की हाराकीरी हे ज्याने त्याने ठरवायचे आहे.\nमराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर जाती, जातसमूह नाराज आहेत, हे ही दिसून आलेच आहे. ही नाराजी उघड नसेल पण ती अन्य मार्गांनी दिसून येतेच. एकीकडे राजकीय सत्ता, नेतेमंडळींमधील समाजाचे प्रमाण, सहकारी संस्था, शिक्षण संस्था यामध्ये दिसणाऱ्या चेहऱ्यांकडे बोट दाखवून तुम्ही मागास कसे काय म्हणता, असे विचारणारांची संख्या कमी नाही. पण वस्तुस्थिती अशीही आहे की, अशी मंडळी मातब्बर ठिकाणी वर्षानुवर्षे बसूनही समाजाला आरक्षण मागण्याची वेळ आली आहे.\nमराठा आंदोलनात बहुसंख्येने पुढे असलेला तरूणवर्ग मराठवाड्यातील होता हे कोणीही नाकारू शकणार नाही. याच मराठवाड्यात बहुतेक जिल्ह्यांत उद्योग नाहीत, असले तरी ते नीट चालत नाहीत, सहकारी संस्था जर्जर अवस्थेत आहेत, सरकारी अनुदानावर चालणाऱ्या शिक्षणसंस्थांमध्येही नोकरी सहजासहजी लागत नाही, असंख्य लोक रोजगार आणि व्यवसाय यासाठी मोठ्या शहरांकडे धाव घेतात, हे अपयश कुणाचे यावर राजकीय चर्चा होत नाही. अशी चर्चा अन्य मागास भागातही होत नाही. आज समाजाच्या नेत्यांकडे मोठ्या शिक्षणसंस्था आहेत, त्या संस्थांच्या नावावर मोक्याच्या जागा आहेत. मुंबई-पुणे-नवी मुंबई या संपन्न भागात शैक्षणिक संकुले आहेत. तिथे आपल्या समाजातील गरीबांना सवलतीत शिक्षण देणारे किती नेते आहेत\nएकूणच समाजाचे अपयश हे नेमके कोणाचे अपयश आहे, यावर जोवर उघड चर्चा होणार नाही तोवर कितीही उपाययोजना केल्या तरी त्या टिकावू स्वरूपाच्या नसतील. किंबहुना तशी चर्चा टाळण्याचा एक मार्ग म्हणजे आरक्षण आहे, असे ठरवून काम सुरू आहे. एक प्रश्न सोडवला अस��� दाखवून आडमार्गाने नवे प्रश्न आपण निर्माण करत आहोत, याचे भान राहिलेले नाही. आता सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे हा मुद्दा वर्ग होत आहे. त्यावर अंतीम निकाल कधी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. तोवर वाट पाहणे हेच समाजाच्या अस्वस्थ तरुणाईच्या हाती आहे. जरी आरक्षण मिळाले तरी बहुतेक मोठ्या शिक्षणसंस्था आता स्वंयअर्थसहाय्यीत विद्यापीठे काढण्याच्या मागे लागल्या आहेत. बहुतेक नेते सहकारापेक्षा आपला खासगी साखर कारखाना बरा या मानसिकतेत आहेत. तिथे खासगी कंपनीसारखे मनमानीपणे काम चालणार आहे. राज्याची आर्थिक स्थिती कोरोनासारख्या संकटामुळे लवकर मार्गावर येण्याची कोणतीही लक्षणे नाहीत, अशा वेळी सरकारी नोकरभरतीची शक्यता वरचेवर अतिशय कमी होत आहे. तेव्हा शिक्षण आणि नोकऱ्या यातील आरक्षण न्यायालयीन चिकित्सेपुढे महत्प्रयासाने टिकले तरी एकूणच पुढच्या संधी वाढणार आहेत याची खात्री काय, यावर कोण चर्चा करणार.\n- रविकिरण देशमुख, मुंबई\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mpcnews.in/tag/lifetime-achievement-award/", "date_download": "2020-09-29T11:37:28Z", "digest": "sha1:3ENUQWBVHGBNQMMCHPDTWOV5TAXD6FGE", "length": 5464, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lifetime Achievement award Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLifetime Achievement Award : गुलाबबाई संगमनेरकर यांना विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर\nएमपीसी न्यूज - ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांना 2018-19 यावर्षासाठी तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही निवड केली…\nPune: डॉ. अरुण भस्मे यांना जीवन गौरव पुरस्कार\nएमपीसी न्यूज- होमिओपॅथीच्या प्रचार, प्रसार आणि प्रतिष्ठापनेसाठी आयुष्यभर काम केलेले होमिओपॅथी कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने होमिओपॅथी विद्याशाखेमधून या वर्षाचा जीवन गौरव…\nTalegaon Dabhade: प्रज्ञेश असोसिएशनतर्फे वर्षा किबे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान\nएमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील प्रज्ञेश असोसिएशन या संस्थेच्या वतीने जागतिक महिलादिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा प्रथमच संपन्न झाला. तळेगाव दाभाडे येथील वर्षा किबे यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल…\nNigdi: डॉ. गजानन एकबोटे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर\nएमपीसी न्यूज - इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबज प्रांत 3234 D2 रिजन 1 व 2 च्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्त आयोजित शिक्षक कृतज्ञता सोहळ्यामध्ये प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांना लायन्स जीवनगौरव…\nPune News : पुण्यातील कर बुडव्या लोकांना दिलासा का देताय \nHinjawadi crime news : एजंटने कार शोरूमला घातला दहा लाखांचा गंडा\nTalegaon News : शहीद भगतसिंग यांचे चरित्र युवकांसाठी प्रेरणादायी-आमदार सुनिल शेळके\nChikali News : ‘माझा प्रभाग माझी जबाबदारी’तून नागरिकांचे प्रश्न सोडविणार – यश साने\nChakan crime News : बाजार समितीतील गाळ्यामधून 41 कांद्याच्या गोण्या चोरीला\nPune News : घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला 24 तासांत अटक, 3.15 लाखांचा मुद्देमाल जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/578555", "date_download": "2020-09-29T11:36:26Z", "digest": "sha1:LXBP3IFP4K7QTTMBX6LKI2WXSRR6RQN3", "length": 3030, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"उट्रेख्त (शहर)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"उट्रेख्त (शहर)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:१८, १० ऑगस्ट २०१० ची आवृत्ती\n३० बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: vi:Utrecht (thành phố)\n०१:५०, ४ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n२१:१८, १० ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: vi:Utrecht (thành phố))\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/kokan/parents-disterbonline-learning-methods-child-attraction-mobile-gaming-346814", "date_download": "2020-09-29T11:25:49Z", "digest": "sha1:TDJKUOKCUUQIKLCIE3RUOOZCNKCIOPPS", "length": 15001, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "सवय जडली ; अभ्यास कमी, अन् मोबाईल गेम जादा | eSakal", "raw_content": "\nसवय जडली ; अभ्यास कमी, अन् मोबाईल गेम जादा\nशासनाने गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत.\nराजापूर (रत्नागिरी) : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सुमारे सहा महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आले आहेत. या काळात शिक्षणात खंड पडू नये म्हणून ऑनलाईन शिक्षणपद्धती अवलंबिली गेली. यातून मुलांना मोबाईलची सवय जडली आहे. त्यातून मुलांना अभ्यासाबरोबर विविध गेम खेळण्याची आयती संधी चालून आली. त्यामुळे मुले अभ्यास कमी, अन् मोबाईल गेम जादा खेळतानाचे चित्र दिसत आहे.\nशाळकरी मुलांसह महाविद्यालयीन तरुण-तरुणींना कोरोनाची बाधा होऊ नये, म्हणून शासनाने गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत. ती पुन्हा सुरू होण्याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. या कालावधीमध्ये अभ्यासामध्ये खंड पडू नये, म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धती अवलंबिली आहे. ज्या ठिकाणी मोबाईल रेंज आहे, त्या ठिकाणी घरोघरी वा मोबाईल रेंज मिळेल त्या ठिकाणी विद्यार्थी हातामध्ये मोबाईल घेऊन अभ्यास करतानाचे चित्र दिसत आहे. या कालावधीमध्ये अभ्यासाच्या नावाखाली मुले कमालीची मोबाईलच्या आधिन झाली आहेत.\nहेही वाचा- मेर्वीत त्याची पुन्हा दहशत ; चतुराईने वन खाते है��ाण\nमुले अभ्यासाबरोबरच मोबाईल गेम खेळत बसतात. काही वेळा क्लास सुरू असतानाही मुले अभ्यासापेक्षा गेम जास्त खेळतानाचे चित्र आहे. शिक्षणामध्ये खंड पडू नये, म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धती हा योग्य पर्याय असला तरी त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर काही प्रतिकूल परिणाम होण्याची भीती पालकांसह तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. यामध्ये एकटक मोबाईलकडे पाहणे, मान खाली घालून अभ्यास करणे आदींमुळे भविष्यात मुलांना मणक्याचा, पाठीचा व डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे.\nहेही वाचा-सर्व्हैक्षणासाठी गृहभेटींवर भर, स्पर्धात्मक उपक्रमही, पहिला टप्पा झाला सुरू -\nघराच्या अंगणात मुले मोबाईलवर ऑनलाईन अभ्यास करतात. मात्र, खरोखरच ती अभ्यास करतात की मोबाईल गेम खेळतात, हे प्रत्येक वेळा पाहिले जात नाही. बऱ्याच वेळा पालकांची नजर चुकवून गेम खेळताना ती दिसतात. मग त्यांना अभ्यासासाठी मोबाईल द्यायचा की नाही, असा प्रश्न पडतो.\nसंपादन - अर्चना बनगे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकुत्र्याने केला घात, दुचाकीस्वार तरुणाचा गेला नाहक बळी\nपिंपरी : प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्याने शिक्षण घेतले. लष्कराच्या प्रशासन विभागात नोकरी मिळाली. उच्चशिक्षित मुलीशी विवाह झाला. संसारवेलीवर...\nनिवासी उपजिल्हाधिकारी देशमुख म्हणाले, वीर जवानांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत\nसोलापूर ः वीर जवान देशाच्या सीमेवर शौर्याच्या जोरावर शत्रूला नामोहरण करून आपले रक्षण करतात. वीर जवानांनी देशसेवेसाठी आपले योगदान आणि बलिदान दिले आहे...\nपावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती भरा ऑनलाइन\nसोलापूर ः जिल्ह्यात मागील आठवड्यात मोठा पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या...\nसोशल मिडियावरील मैत्री, लग्न आणि आयुष्याचा खेळखंडोबा\nफेसबुकवर मैत्री अन् खिशाला कात्री नाशिक : सोशल मिडियावरून आपण संपूर्ण जगासोबत जोडले जातो. याच सोशल मिडियाचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही तितकेच...\nराठोड गुरुजी करतात ऑनलाईन शिक्षणासाठी गुगल मिटचा अध्यापनात वापर\nसोलापूर ः कोरोनाच्या काळात \"शाळा बंद पण शिक्षण चालू' हे ध्येय लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत...\nगुराख्याला तरंगणारा मृतदेह दिसला; धावतच सुटला\nनवापूर (नंदुरबार) : चाळीस तासापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृत देह अखेर आज सकाळी काका-काकी धबधब्यावर तरंगताना गुराख्याला दिसून आला. मोहम्मद अब्दुल...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/uddhav-thackeray-saying-temple-coronavirus-treatment-sharad-pawar-326056", "date_download": "2020-09-29T11:05:04Z", "digest": "sha1:ZKWNGKQP3G3FOJEZKM3N4EYJMXB7SMYB", "length": 14788, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही; तर.... | eSakal", "raw_content": "\nमंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही; तर....\nउद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोले लगावले. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील आमदार निधी दिल्लीत दिला आहे. ते सर्व गोष्टी दिल्लीतच करत आहेत. त्यांना दिल्लीचीच चिंता आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या दिल्ली भेटीवर कोपरखळी लगावली. ही वेळ राजकारण करण्याची नसून एकदिलाने काम करण्याची असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.\nमुंबई - राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले विधान रास्त असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nउद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. शरद पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावर केलेल्या विधानाबाबत त्यांनी मत व्यक्त केले. ‘अयोध्येत राम मंदिर उभे राहत आहे, मात्र देशाला कोरोनाची चिंता जास्त आहे. तसेच मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही.\n'अभ्यासक्रम कमी केला, तशी 'फी' पण कमी करा'; शिक्षणमंत्र्यांकडे कुणी केली मागणी\nत्यासाठी डॉक्टर लागणार आहे,’ असे पव���र म्हणाले होते. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, शरद पवार म्हणत आहेत ते बरोबर आहे. मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही. आपल्याला डॉक्टरांची गरज आहे. आपण ज्या सुविधा निर्माण करतोय त्या कोरोना बरा करणार नाहीत. आपल्याला त्यासोबत डॉक्टर हवे आहेत.\nउद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोले लगावले. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील आमदार निधी दिल्लीत दिला आहे. ते सर्व गोष्टी दिल्लीतच करत आहेत. त्यांना दिल्लीचीच चिंता आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या दिल्ली भेटीवर कोपरखळी लगावली. ही वेळ राजकारण करण्याची नसून एकदिलाने काम करण्याची असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअनलॉक पाचमध्ये तरी दार उघड देवा\nअकोला : कोरोना संकटामुळे मार्चपासून बंद असलेली धार्मिक स्थळे भाविकांसाठी ऑक्टोबरमध्ये खुली करण्यात यावी. त्यासाठी आवश्यक ती नियमावली तयार...\nउदयनराजेंवर टीका करणाऱ्या संजय राऊतांचे 'राजेंना' समर्थन\nसातारा : काही दिवसांपूर्वी पुण्यात खासदार संजय राऊत यांनी उदयनराजेंना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे मागितले होते. छत्रपतींच्या...\nमुख्यमंत्री महोदय, आपल्या शब्दाला की जागणार\nअकोला : अकोला जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भागात अतिवृष्टी आणि सातत्याने पडलेल्या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त...\nठाकरे कुटुंबियांच्या आवडत्या हाॅलिडे डेस्टिनेंशनला मिळाला \"ब' वर्ग दर्जा\nमहाबळेश्वर : जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरला राज्य शासनाने नुकताच नगरपालिका क्षेत्रास विशेष बाब म्हणून \"ब' वर्ग पर्यटनस्थळ म्हणून...\nकोरोनाबाधित शिक्षकांना वैद्यकीय प्रतिपूर्ती लाभ द्या : शिक्षक समिती\nसांगली : कोरोनाबाधित शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने ई-मेलव्दारे...\nशाळांच्या वाढीव टप्यासाठी पाच निकष; थोरात समितीचा अहवाल गुलदस्त्यातच\nसोलापूर ः राज्यातील 20 टक्के अनुदान घेत असणाऱ्या शाळांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर करुन घेण्यासाठी त्यांची पाच मुद्यांच्या आधारे तपासणी केली जाणार...\nसकाळ माध��यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/canceled-final-year-exam-301605", "date_download": "2020-09-29T09:24:26Z", "digest": "sha1:HULUQ2BG2XM6ELKVWHMT2DUSMTQVP74M", "length": 21555, "nlines": 297, "source_domain": "www.esakal.com", "title": "अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द निर्णयाचे स्वागतच पण... | eSakal", "raw_content": "\nअंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द निर्णयाचे स्वागतच पण...\nविद्यार्थ्यांचे मिळालेल्या गुणावर समाधान होणार नाही, अश्या विद्यार्थ्यांसाठी परिस्थिती सामान्य झाल्यावर श्रेणी सुधार करण्याची संधी देण्यात येणार आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक,आरोग्य व आर्थिक हित जोपासणारा आहे. यापुढे आवेदन पत्र भरून घेण्यासाठी कोणतेही शुल्क न आकारता मोफत भरून घ्यावे, पुनर्मूल्यांकनचे निकाल जाहीर व्हावेत.\nऔरंगाबाद : विद्यापीठाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे बऱ्याच विद्यार्थी संघटनांनी स्वागत केले आहे. अनेकांनी मेरीटच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल का एटीकेटी आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांचे काय होणार एटीकेटी आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांचे काय होणार मुख्यमंत्र्यांना हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का मुख्यमंत्र्यांना हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का असे अनेक एक प्रश्न उपस्थित केले आहेत. याबद्दल संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलेली मते त्यांच्याच शब्दात.\nअंतिम वर्षाच्या परिक्षेबद्दल बोलताना एसएफआय लोकेश कांबळे म्हणाले, निर्णय योग्यच आहे. पण ज्यांचे एटीकेटी आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांसाठीही शासनाने धोरण अवलंबले पाहिजे, जेणेकरुन त्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी अडथळा येऊ नये. तसेच त्यांचे प्रवेश सुकर व्हावेत. एटीकेटी आणि बॅकलॉगबाबतची आमची उर्वरित मागणीही पुर्ण करावी. किंवा याबाबत खुलासा करावा. अन्यथा तोही प्रश्न निकाली काढावा.\nरिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम यांनी विद्यार्थ्यांचे मिळालेल्या गु���ावर समाधान होणार नाही, अश्या विद्यार्थ्यांसाठी परिस्थिती सामान्य झाल्यावर श्रेणी सुधार करण्याची संधी देण्यात येणार आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक,आरोग्य व आर्थिक हित जोपासणारा आहे. यापुढे आवेदन पत्र भरून घेण्यासाठी कोणतेही शुल्क न आकारता मोफत भरून घ्यावे, पुनर्मूल्यांकनचे निकाल जाहीर व्हावेत. अशा मागणी केली.\nऔरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nमुख्यमंत्र्यांनी सवंग लोकप्रियतेसाठी घेतलेला हा निर्णय आहे. नविन विद्यापीठ कायद्यानुसार मुख्यमंत्र्यांना परिक्षेबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आहे का हे मुख्यमंत्र्यांनी तपासायला हवे होते. शिक्षणमंत्र्यांनी युजीसीला पाठवलेल्या पत्राला काय उत्तर दिले, हे जाहीर करावे. गुणवत्तापुर्ण शिक्षणात तडजोड करुन विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या निर्णयाचा अभाविप जाहीर निषेध करते. असे अभाविपचे गोविंद देशपांडे यांनी सांगितले.\nराष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे अमोल दांडगे यांनी अंतिम वर्षाच्या निर्णयात तफावत आहे. त्या अश्या कि, मुल्यांकन कसे होणार आधीच्या परीक्षा होमसेंटरमध्ये झाल्याने तसेच मासकॉपी झाल्याचीही उदाहरणे आहेत. विद्यार्थ्यांना सरसकट पास करायला पाहिजे. पण मेरिटचा मुद्दा कसा हाताळणार आधीच्या परीक्षा होमसेंटरमध्ये झाल्याने तसेच मासकॉपी झाल्याचीही उदाहरणे आहेत. विद्यार्थ्यांना सरसकट पास करायला पाहिजे. पण मेरिटचा मुद्दा कसा हाताळणार मेरिटच्या विद्यार्थ्यांचे नुकसानच आहे. सीईटी होणार का मेरिटच्या विद्यार्थ्यांचे नुकसानच आहे. सीईटी होणार का विद्यापीठ शासनाचे किती ऐकणार विद्यापीठ शासनाचे किती ऐकणार हेदेखील महत्वाचे आहे. हा संभ्रमही दुर व्हावा. अशी मागणी केली.\nमराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nजागतिक संदर्भाने विचार जर केला तर, हा निर्णय योग्य आहे. पण शिक्षणाच्यादृष्टीने विचार केल्यास हा निर्णय फार घातक आहे. त्यामुळे कोरोना महामारी संपल्यावर जर सामाजिक अंतर राखुन अंतिम वर्षाच्या मुलांच्या परीक्षा घेतल्या तर फार बरे झाले असते. महाराष्ट्र सरकारने याबाबत फेरविचार करावा. कोरोनाची बॅच म्हणून शिक्का लागु नये. असं म्हणणं सम्यक विद्यार्थी आंदोलनचे प्रकाश इंगळे यांचे आहे.\nमनविसेचे संकेत शेटे म्हणाले, कोरो���ाच्या संकटामुळे राज्यभरातील आठ ते नऊ लाख विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. एकदम योग्य निर्णय आहे. पाच-सहा दिवसांपुर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे मागणी केली होती. याबाबतचे नेतृत्व त्यांनीच केले. आता आम्ही शुल्कवाढीचा मुद्दा हाती घेणार आहे.\nमहाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा\nअंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर एनएसयूआयने संपूर्ण राज्यात विरोध केला होता. आम्ही विद्यार्थ्यांना ग्रेड देण्याची सूचना केली होती. आज महाराष्ट्र शासनाने आमची मागणी मान्य केली आहे. या निर्णयाचे एनएसयुआय स्वागत करत आहे. एनएसयूआयच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे आणि शिक्षणमंत्र्यांचे आभार मानतो. असे एनएसयुआयचे मोहीत जाधव यांनी सांगितले.\nएआयएमआयएमचे कुणाल खरात म्हणाले, विद्यार्थी, पालक, प्राध्यापकांना तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लढत असलेल्या संघटनांना सरकारने विचारात न घेता तसेच यांचे कुठलेही म्हणणे न ऐकता एकाएकी निर्णय घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांना टक्केवारीसाठी परीक्षा द्यायची ते परीक्षा देऊ शकतात. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो परंतु आमच्या विद्यार्थी संघटनेला अनेक होतकरू,गरीब, हुशार विद्यार्थी संपर्क करून सरकारच्या हया निर्णया विरोधात नाराजी व्यक्त करत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसहकार तत्त्वावर रक्तदात्यांची रक्तपेढी स्थापन करण्याची मागणी\nपुणे : शहरात सहकार तत्वावर आधारित रक्तदात्यांची रक्तपेढी सुरू करण्यात यावी अशी मागणी रक्तहितवर्धिनी सामाजिक संस्थेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात...\nकोरोना, ब्रुसेलोसिस आणि आता कॅट क्यू व्हायरस नव्या विषाणूबद्दल आयसीएमआरची माहिती\nकोरोना नावाच्या विषाणूने घातलेला धुडगूस आजही कायम आहे. चीनच्या वुहान शहरातून निघालेल्या कोरोनाने साऱ्या जगाच्याच नाकीनऊ आणले आहे. कोरोनाग्रस्तांच्या...\nआज ३ वाजता होणार महत्वपूर्ण निर्णय; नऊ आरोग्य कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी घेणार डॉक्टरांच्या राजीनाम्याबाबत बैठक\nयवतमाळ : जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी काल वैद्यकीय अधिकाऱ्यांना उद्धट वागणूक दिल्यानंतर जिल्हा आरोग्य सेवेतील ८९ डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामे...\nशैक्षणिक संशोधनात ‘यूजीसी’ची साफसफाई;बोगस पी.एचडीधारकांना पायबंद\nनवी दिल्ली - शैक्षणिक क्षेत्रातील पी.एचडीसारख्या (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी) मोठ्या पदव्या विकत घेण्याच्या गैरप्रकारांना आळा बसून हे क्षेत्र अधिकाधिक...\n पुण्यात कोरोना रुग्ण, संशयितांचा प्रायव्हेड डेटा होतोय 'लिक'\nपुणे : कोरोना निदानासाठी स्वॅब तपासणी केंद्रात गेलेल्या नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचा खासगी तपासणी केंद्र, औषध कंपन्यांनी घेण्यास प्रारंभ केला...\nजागतिक हृदयदिन विशेष : भावनांचे आश्रयस्थान अन् जीवनाचे मर्म म्हणजे हृदय उत्तम आरोग्यासाठी घ्या काळजी\nभावनांचे आश्रयस्थान आणि मानवी जीवनाचे मर्म म्हणजे हृदय असून, ते शरीराचे इंजिन आहे. अविश्रांत धडधडत राहणारे हृदय हा मांसल आणि मृदू अवयव आहे. शुद्ध,...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/vandalism-palus-covid-center-confusion-relatives-after-death-corona-patient", "date_download": "2020-09-29T10:02:55Z", "digest": "sha1:475UGQ6LGAI6D7ONXEFHAJEVAAIXRK47", "length": 15505, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "रूग्णाचा मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ; कोविड सेंटरमध्ये तोडफोड... वाचा कुठे घडली घटना | eSakal", "raw_content": "\nरूग्णाचा मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ; कोविड सेंटरमध्ये तोडफोड... वाचा कुठे घडली घटना\nपलूस ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमधील एका पॉझिटिव्ह रुग्णाचा औषधोपचारादरम्यान मृत्यू झाला असताना त्याच्या नातेवाईकांनी वैद्यकिय अधीक्षक डॉक्टर अधिक पाटील यांना शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.\nपलूस (जि. सांगली) : येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमधील एका पॉझिटिव्ह रुग्णाचा औषधोपचारादरम्यान मृत्यू झाला असताना त्याच्या नातेवाईकांनी वैद्यकिय अधीक्षक डॉक्टर अधिक पाटील यांना शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच सुरक्षा सरक्षक विकास सावंत यास लाथाबुक्���ाने मारहान करुन रुग्णालयातील वैद्यकिय व इतर साहित्याची मोडतोड केली. अशी फिर्यात पलूस ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत वसंत वड्ड ( वय 35) रा. सांडगेवाडी यांनी पलूस पोलिस ठाण्यात दिली आहे.\nयाप्रकरणी एका डॉंक्टरसह चौघाजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शुक्रवार ता. 4 रोजी रात्री 11.45 वाजता पलूस ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये दुधोंडी येथील एका पॉझिटीव्ह रुग्णाचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी तेथेच असलेल्या सौरभ संजय आळसंदकर, विजय शशिकांत आळसंदकर, आमित आजित आळसंदकर, डॉ. आभिजीत अजित आळसंदकर ( सर्व रा. दूधोंडी) यांनी संगनमत करुन ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिक्षक डॉ. अधिक पाटील यांच्या अंगावर धावून जावून, त्यांना शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच येथील सुरक्षा रक्षक विकास सावंत यास लाथाबुक्याने मारहान केली. तसेच रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना तुम्हाला बघून घेतो, तुम्हाला सोडत नाही. अशी धमकी देवून इतर रुग्णावर उपचार करण्यास मज्जाव करून शासकीय कामामध्ये अडतथळा आणला.\nरुग्णालयातील वैद्यकिय व इतर साहीत्याचे दहा ते पंधरा हजार रुपयांचे नुकसान केले. असे डॉ. वड्ड यांनी फिर्यादित म्हटले आहे. चौघा आरोपी विरोधात पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत कोणासही अटक करण्यात आली नव्हती.\nदरम्यान, रुग्णाचे नातेवाईकडून डॉक्टर व कर्मचारी यांना मारहाण झालेप्रकरणी रुग्णालयातील सर्वच अधिकारी व कर्मचारी यांचेमध्ये भितिचे वातावरण आहे. रुग्णालयात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी रुग्णालयास भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली.\nसंपादन : युवराज यादव\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजागतिक हृदयदिन विशेष : दिल को संभालो... दिल की सुनो \nजीवनातील ताण-तणाव, व्यवसायातील चढ-उतार, मनाची अशांतता या सर्व गोष्टी हृदयविकाराला खतपाणी घालतात. शरीराने जे स्थूल आहेत त्यांना हा धोका जास्त संभवतो....\nयवतमाळात ८९ डॉक्टरांचे राजीनामे; जिल्हा प्रशासनाकडून अपमानास्पद वागणुकीचा आरोप\nयवतमाळ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या युद्घात आ��ोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी अहोरात्र झटत आहेत. न्याय...\nपिस्तुलाच्या धाकानं डॉक्टर दाम्पत्याची लूट; कात्रज बोगद्याजवळील घटना\nपुणे - कोरोनामुळे बरेच दिवस घराबाहेर जेवणासाठी जाता न आल्यामुळे खेड शिवापूर येथे खास जेवण करण्यासाठी गेल्यानंतर तेथून घरी परत येत असताना एका...\nसंडे हो या मंडे रोज खाये चिकन और अंडे, कोरोनामुळे लोकं तुटून पडल्याने तुटवडा\nनगर ः कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. व्यवसाय बसले. पोल्ट्री फार्ममालकांवरही सुरूवातीच्या काळात ही आपत्ती आली होती. परंतु ती...\n25,000 कोरोनामुक्त; सांगली जिल्हा आज गाठणार महत्त्वाचा टप्पा\n24 मार्च 2020 रोजी जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित आढळला आणि त्यानंतर गेली सहा महिने जिल्हा या महामारीशी दोन हात करतोय. रोज नव्या संकटाला तोंड दिले...\nडॉक्टरांच्या शोधासाठी शेतकऱ्यांची धावाधाव\nकोवाड : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी पद 15 वर्षांपासून रिक्त असल्याने अनेक वर्षांपासून दवाखान्याचे कामकाज अतिरिक्त...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtratoday.co.in/nagpur-winter-assembly-session-begins-from-16th-december/", "date_download": "2020-09-29T11:29:14Z", "digest": "sha1:YI6QO3K3E7UF7URI3CTTIJBFTM37CKKB", "length": 14247, "nlines": 381, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "विधिमंडळ हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपुरात - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या घरावर धाड\nइमरान हाश्मीचा लूकने केले आश्चर्यचकित, चित्रपट युथ क्राईमवर आहे आधारित\nलग्नाला नाही म्हणू नका\nहार्दिकचा जीव रंगला ‘कोल्हापुरी’त\nविधिमंडळ हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपुरात\nनागपूर :- आज रविवारी विधिमंडळ अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर विधिमंडळ हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. महाआघाडी सरकारचे विदर्भातील हे पहिलेच अधिवेशन असेल, हे येथे उल्लेखनीय.\nसूत्रांनुसार, नागपूर अधिवेशन फक्त सात दिवसांचेच राहण्याची शक्यता आहे. दरम्यान किमान दोन आठवडे अधिवेशन चालविण्याची मागणी विरोधकांतर्फे होण्याचा अंदाज आहे. मात्र, अद्याप अधिवेशनाचा कालावधी स्पष्ट नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.\nकाही दिवसांपूर्वीच विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी अधिवेशनाच्या तयारीसंदर्भात बैठक घेतली होती. आता कामाची पाहणी करण्यासाठी पुढच्या आठवड्यात मुंबईहून विधिमंडळाचे अधिकारी येथे दाखल होणार आहेत. राजकीय जाणकारांनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा या अधिवेशनात चांगलाच कस लागू शकतो.\nआरे कारशेडचे काम मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीनंतरही सुरुच\nPrevious articleराष्ट्रवादीने सुचवली मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा\nNext articleकरमाळ्याच्या शेतक-याने आपल्या वधू मुलीची केली हेलिकॉप्टरमधून पाठवण\nराष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या घरावर धाड\nइमरान हाश्मीचा लूकने केले आश्चर्यचकित, चित्रपट युथ क्राईमवर आहे आधारित\nलग्नाला नाही म्हणू नका\nहार्दिकचा जीव रंगला ‘कोल्हापुरी’त\nगांजा वापराला मान्यता द्या; तस्लिमा नसरीन यांची सूचना\nमला आणि पवारसाहेबांना यापूर्वीही नोटिसा आल्या आहेत : सुप्रिया सुळे\nमराठा आरक्षण : शरद पवारांची दोन्ही राजे आणि भाजपाला अडचणीत आणण्याची...\nरामदास आठवलेंचा पवारांना न मागता सल्ला; राष्ट्रवादीनेही दिले प्रतिउत्तर\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nमोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका\nएनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत\nमहाविकास आघाडीत आलबेल नाही शरद पवार – उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तासभर...\nराष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या घरावर धाड\nउत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा, गुजरातमधील पोटनिवडणुकांचा तारखा जाहीर\nमराठा आरक्षण : शरद पवारांची दोन्ही राजे आणि भाजपाला अडचणीत आणण्याची...\nहे सरकार पाच वर्���े टिकणारच : शरद पवार\nवकिलांच्या आर्थिक मदतीचा कूटप्रश्न\nशेतकरी पूजा करतात ते जाळणे हा शेतकऱ्यांचा अपमान; ट्रॅक्टर जाळल्याबद्दल मोदींचा...\nजगात कोरोनाचे १० लाखांहून अधिक बळी ; भारत तिसऱ्या स्थानावर\nमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/gondia/importance-school-libraries-knowledge-acquisition/", "date_download": "2020-09-29T10:44:39Z", "digest": "sha1:UQ6R77IN5ZJJXJP3Q2PDUVUK5ZJ6QKJH", "length": 30690, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "ज्ञान प्राप्तिसाठी शालेय वाचनालयांना महत्त्व - Marathi News | Importance of school libraries for knowledge acquisition | Latest gondia News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\n\"एम्सच्या अहवालामुळे भाजपाचं तोंड काळं झालंय, कटकारस्थानांचा झाला पर्दाफाश\"\n\"मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू\", संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला इशारा\nसर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार लोकल सेवा; आदित्य ठाकरेंकडून महत्त्वाचे संकेत\nनॅशनल पार्क मॉर्निंग वॉकसाठी खुले होणार\n\"हॉटेल सुरू करण्याचे संकेत दिले, लोकांनी आकाशात उडत कामावर यायचं का\nमुंबईत हे काय ‘गुंडाराज’ सुरु आहे कंगनाने पुन्हा केले ठाकरे सरकारला लक्ष्य\n'या लढाईत तू एकटी नाहीस', कंगना राणौतनंतर पायल घोषला मिळाले शर्लिन चोप्राचे समर्थन\n'तर मी त्यांचे फोडेन थोबाड..', घाटी म्हणणाऱ्यांना उषा नाडकर्णीने सुनावले खडेबोल\n सुशांतचा ‘तो’ व्हिडीओ पाहून युजरवर भडकली अंकिता लोखंडे\nसारा अली खान आणि श्रद्धा कपूरच्या चौकशी दरम्यान NCB कडून झाली होती मोठी चूक, मग टीमने उचलले हे पाऊल\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nकोरोना संकट काळात आणखी एका विषाणूचा धोका; आयसीएमआरकडून सतर्कतेचा इशारा\nWorld Heart Day : कोरोनाकाळात हृदयाच्या आजारांना दूर ठेवण्यासाठी 'या' ५ टिप्स ठरतील प्रभावी\nएक ऑक्टोबरपासून बदलणार आरोग्य विमा पॉलिसी; जाणून घ्या, काय होणार फायदा\nदेशात महिलांसह पुरूषांच्या BMI मध्ये मोठा बदल; वजनात ५ किलोंनी वाढ, सर्वेक्षणातून खुलासा\n\"शेतकऱ्यांच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा एकदा स्वतंत्र होईल\", राहुल गांधींची शेतकऱ्यांशी 'दिल की बात'\nठाणे - कर्मचारी, कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात कर्मचाऱ्या���नी जिल्हाभर पळला 'राष्ट्रीय विरोध दिवस'\nIPL 2020 : RCBच्या डग आऊटमध्ये दिसली 'मिस्ट्री गर्ल'; विराट अन् टीमसह केला विजयाचा जल्लोष\nदेहविक्रय करणाऱ्या महिलांना कोणत्याही ओळखपत्रांशिवाय रेशन द्या; सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्य सरकारांना आदेश\nसिडकोकडून घर लाभार्थ्यांना दिलासा; घराचे पैसे भरण्याची मुदत डिसेंबरमध्ये वाढवली\nसर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा विचार करा; मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना\nमोदी सरकारचं देश पातळीवरचं अपयश लपवण्यासाठी सुशांत प्रकरणात एक षडयंत्र रचलं गेलं - सचिन सावंत\n 30 सप्टेंबरपर्यंत करा 5 महत्त्वाची कामे अन्यथा मोठे नुकसान\nसोलापूर : सोलापूर शहरात मंगळवारी नव्याने आढळले ५४ कोरोना बाधित रूग्ण; पाच जणांचा मृत्यू\nराज्यातील ओबीसी नेत्यांचं ८ ऑक्टोबरला राज्यभर आंदोलन; तहसीलदार कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन करणार\n\"एम्सच्या अहवालामुळे भाजपाचं तोंड काळं झालंय, कटकारस्थानांचा झाला पर्दाफाश\"\nजम्मू काश्मीर- अनंतनागमध्ये सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू\nकोरोना संकट काळात आणखी एका विषाणूचा धोका; आयसीएमआरकडून सतर्कतेचा इशारा\nआम्ही जे आंदोलन केलं ते लोकहितासाठी केलं, राज साहेबांचं सरकार येईल तेव्हा हा सर्व हिशोब चुकता होईल. आता जो जो त्रास देताय ते लक्षात ठेवतोय - संदीप देशपांडे\n\"मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू\", संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला इशारा\n\"शेतकऱ्यांच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा एकदा स्वतंत्र होईल\", राहुल गांधींची शेतकऱ्यांशी 'दिल की बात'\nठाणे - कर्मचारी, कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी जिल्हाभर पळला 'राष्ट्रीय विरोध दिवस'\nIPL 2020 : RCBच्या डग आऊटमध्ये दिसली 'मिस्ट्री गर्ल'; विराट अन् टीमसह केला विजयाचा जल्लोष\nदेहविक्रय करणाऱ्या महिलांना कोणत्याही ओळखपत्रांशिवाय रेशन द्या; सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्य सरकारांना आदेश\nसिडकोकडून घर लाभार्थ्यांना दिलासा; घराचे पैसे भरण्याची मुदत डिसेंबरमध्ये वाढवली\nसर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा विचार करा; मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना\nमोदी सरकारचं देश पातळीवरचं अपयश लपवण्यासाठी सुशांत प्रकरणात एक षडयंत्र रचलं गेलं - सचिन सावंत\n 30 सप्टेंबरपर्यंत करा 5 महत्त्वाची कामे अन्यथा मोठे नुकसान\nसोलापूर : सोलापूर शहरात मंगळवारी नव्याने आढळले ५४ कोरोना बाधित रूग्ण; पाच जणांचा मृत्यू\nराज्यातील ओबीसी नेत्यांचं ८ ऑक्टोबरला राज्यभर आंदोलन; तहसीलदार कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन करणार\n\"एम्सच्या अहवालामुळे भाजपाचं तोंड काळं झालंय, कटकारस्थानांचा झाला पर्दाफाश\"\nजम्मू काश्मीर- अनंतनागमध्ये सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू\nकोरोना संकट काळात आणखी एका विषाणूचा धोका; आयसीएमआरकडून सतर्कतेचा इशारा\nआम्ही जे आंदोलन केलं ते लोकहितासाठी केलं, राज साहेबांचं सरकार येईल तेव्हा हा सर्व हिशोब चुकता होईल. आता जो जो त्रास देताय ते लक्षात ठेवतोय - संदीप देशपांडे\n\"मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू\", संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला इशारा\nAll post in लाइव न्यूज़\nज्ञान प्राप्तिसाठी शालेय वाचनालयांना महत्त्व\nपूर्व तयारी शालेय जिवनापासूनच होणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी सखोल ज्ञानाची आवश्यकता असते. यासाठी प्रत्येक शाळेत सुसज्ज वाचानालय उपलब्ध असणे गरजेचे आहे. कारण, सखोल ज्ञान प्राप्तीसाठी शालेय वाचनालयांना अनन्यसाधारण महत्व असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केले.\nज्ञान प्राप्तिसाठी शालेय वाचनालयांना महत्त्व\nठळक मुद्देगंगाधर परशुरामकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन\nखजरी : सध्याचे युग संगणकाचे आहे. प्रचलीत शासकीय धोरणानुसार भविष्यात स्थिर होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. त्याची पूर्व तयारी शालेय जिवनापासूनच होणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी सखोल ज्ञानाची आवश्यकता असते. यासाठी प्रत्येक शाळेत सुसज्ज वाचानालय उपलब्ध असणे गरजेचे आहे. कारण, सखोल ज्ञान प्राप्तीसाठी शालेय वाचनालयांना अनन्यसाधारण महत्व असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केले.\nयेथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आदिवासी विकास हायस्कूल व कला, विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयांतर्गत हे वाचनालय परशुरामकर यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेले आहे. अध्यक्षस्थानी जगत कल्याण शिक्षण संस्थेचे सचिव एन.एन.येळे ���ोते.\nप्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समीती उपसभापती राजेश कठाणे, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष छाया चव्हाण, भंडारा जिल्ह्याचे ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, सरपंच सत्यशीला गायकवाड, प्राचार्य खुशाल कटरे, उपसरपंच नरेंद्र देहारी, पर्यवेक्षक आर.के.कटरे, उमावि प्रभारी प्रा.योगराज परशुरामकर, माजी उपसरपंच उमराव मांढरे यांच्यासह सर्व शालेय समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.\nयाप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी बोपचे यांनी, कोणत्याही विषयाची माहिती व ज्ञान यात फरक असतो. माहिती इतर माध्यमातून प्राप्त होण्यासाठी संधी उपलब्ध आहे. परंतु विषयाचे सखोल ज्ञान वाचनालयात उपलब्ध ग्रंथांमधूनच शक्य असल्याचे मत व्यक्त केले.\nप्रास्ताविक प्राचार्य कटरे यांनी मांडले. संचालन सहायक शिक्षक जि.टी.लंजे यांनी केले. आभार प्रा.वाय.टी.परशुरामकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी डी.डी.रंहागडाले, सी.एस.ब्राम्हणकर, प्रा.सुरज रामटेके, ए.डी.मेश्राम, व्हि.एस.राठोड, आर.यु.गौतम यांनी सहकार्य केले.\nदीडशे वर्षापूर्वीच्या पुस्तकांची ‘अॅन्टीक लायब्ररी’\nपेन्शनसाठी अर्धवेळ ग्रंथपालांची सेवा ग्राह्य\nवाचन संस्कृतीमुळेच शैक्षणिक वातावरण समृध्द : गायकवाड, राजर्षी शाहू ग्रंथालयाचे उद्घाटन\nभारतातलं पहिलं कंटेनर ग्रंथालय\nब्रिटिशकालीन सारस्वत सभा लायब्ररीची शतकोत्तर वाटचाल\nठाणगाव विद्यालयास २११ पुस्तकांची भेट\nकोरोना लढ्यासाठीच्या साहित्य खरेदीत घोळ\nकृषी विधेयक विरोधात काँग्रेसचे आंदोलन\nतंबाखूमुक्तीत जिल्ह्यातील ११९ शाळा नापास\nशेवटच्या घटकापर्यंत न्याय दानाचे काम करावे\nआढळताहेत गंध व चव न येणारे रूग्ण\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\n रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणारे पदार्थ\nकोरोना होऊन गेल्यांनतर विकनेस आला तर काय कराल\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nIPL 2020 : RCBच्या डग आऊटमध्ये दिसली 'मिस्ट्री गर्ल'; विराट अन् टीमसह केला विजयाचा जल्लोष\nIPL 2020 : सामना भलेही RCBनं जिंकला, पण मनात कायमचं घर केलं ते या फोटोनं\nआता ‘टाटा’ही रिटेल व्यवसायात उतरणार सुपर अॅपच्या माध्यमातून जियोमार्ट, अॅमेझॉन, फ्लिपकार्टला टक्कर देणार\nकोरोना संकट काळात आणखी एका विषाणूचा धोका; आयसीएमआरकडून सतर्कतेचा इशारा\nPhotos: इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे अभिनेत्री पायल घोष, पहा तिचे व्हायरल फोटो\nIPL 2020 : आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा इशान तिसरा फलंदाज, यापूर्वी या दिग्गजांवर ओढवली होती नामुष्की\nएक ऑक्टोबरपासून बदलणार आरोग्य विमा पॉलिसी; जाणून घ्या, काय होणार फायदा\nजोहरा सेहगल यांच्या कार्याला गुगलचा ‘सलाम’, बनवलं खास डूडल\nकोरोना रुग्णांच्या 'या' २ उपचार पद्धतींबाबत आरोग्यमंत्रालयानं दिली धोक्याची सूचना\nकरोडोंची मालकीण आहे रणबीर कपूरची बहीण रिध्दीमा, काही वर्षांपूर्वी तिच्यावरही लागला होता चोरीचा आरोप\nIPL 2020 : सामना भलेही RCBनं जिंकला, पण मनात कायमचं घर केलं ते या फोटोनं\nSushant Singh Rajput Case: सुशांत प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले ते पाहिले; शरद पवारांचा टोला\nमुंबईत हे काय ‘गुंडाराज’ सुरु आहे कंगनाने पुन्हा केले ठाकरे सरकारला लक्ष्य\n 30 सप्टेंबरपर्यंत करा 5 महत्त्वाची कामे अन्यथा मोठे नुकसान\nअनुष्का, विराट, गावसकरांची कमेंट आणि आपल्या मनातली ‘ती’\nपोलिसांच्या डोळ्यात तरळले अश्रू, जिभेचा तुकडा पडूनही पीडितेने नराधमांविरोधात जबाब देण्याचा केला प्रयत्न\nSushant Singh Rajput Case: सुशांत प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले ते पाहिले; शरद पवारांचा टोला\n\"मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, म्हणून ‘त्या’ लोकांचा प्लॅन\"; गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप\nआता ‘टाटा’ही रिटेल व्यवसायात उतरणार सुपर अॅपच्या माध्यमातून जियोमार्ट, अॅमेझॉन, फ्लिपकार्टला टक्कर देणार\n 30 सप्टेंबरपर्यंत करा 5 महत्त्वाची कामे अन्यथा मोठे नुकसान\nफडणवीसांसोबत राजकीय चर्चा झाली का; डॉक्टरांचं उदाहरण देत राऊत म्हणाले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://gromor.in/blog/%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%9D-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0-956", "date_download": "2020-09-29T11:46:21Z", "digest": "sha1:BYUKSORPJ3X7ZO3WGIQ3JC7CDAYK63MG", "length": 10053, "nlines": 70, "source_domain": "gromor.in", "title": "चला भेटू श्री सुलझ आणि श्री उलझ ह्यांना! : Gromor - Blog", "raw_content": "\nYou are here: Home / Marathi (मराठी) / चला भेटू श्री सुलझ आणि श्री उलझ ह्यांना\nचला भेटू श्री सुलझ आणि श्री उलझ ह्यांना\nकुठल्याही लघु उद्योगासाठी, अंतिम ध्येय असते वाढ आणि प्रगती. मात्र ध्येय गाठायचा मार्ग कठीण असतो आणि आपल्यापैकी काही लोकांसाठी तो अधिकच अवघड असतो…\nचला भेटू श्री उलझ ह्यांना…\nश्री उलझ मागच्या काही वर्षांपासून एक लघु उद्योग चालवतात. मात्र मागील काही महिन्यात अनेक समस्या त्यांच्यापुढे उभ्या राहिल्या आहेत…त्यांच्या इनवेंटरीचा खर्च वाढला आहे, आणि रोख रकमेचे व्यवस्थापन एक डोकेदुखी होऊन बसली आहे.\nपरिणामत: त्यांना आपल्या ग्राहकांशी संपर्क करणे अवघड झाले आहे\nउद्योगात इतरही समस्या आहेतच, जसे पर्याप्त कर्मचारी नसणे… अकाऊंटिंगचे सॉफ्टवेअर नवीन आणणे… बदलत्या कर कायद्यांप्रमाणे अभिलेख ठेवणे… स्पर्धक कंपन्यांच्या एक पाऊल पुढे राहणे… त्यांना काळजी वाटते की रोख रकमेची कमतरता आणि व्यवसायाचे आर्थिक व्यवहार ह्यासाठी त्यांना लवकर उपाय सापडले नाही… तर त्यांना उद्योग बंद करावा लागेल\nसुदैवाने श्री उलझ ह्यांचे एक चांगला मित्र आहेत जे त्यांना मदत करू शकतात चला भेटू श्री सुलझ ह्यांना…\nश्री सुलझ आणि श्री उलझ ह्यांनी आपले उद्योग जवळजवळ एकाच वेळी सुरू केले. श्री सुलझ ह्यांचा व्यवसाय वेगाने वाढत आहे.\nत्यांना “जस्ट इन टाइम” इनवेंटरी व्यवस्थापन आणि खर्च नियंत्रण ह्याचे महत्त्व आणि ते कसे करावे हे माहिती आहे.\nश्री सुलझ इतर लघु उद्योजकांना नियमितपणे भेटून त्यांच्याकडून कामाच्या सर्वोत्तम पद्धती शिकतात. त्यांनी नुकतेच नवीन POS प्रणाली बसवून घेतली आणि आता नवीन ग्राहक कसे आकर्षित करायचे ह्याचा विचार ते करीत आहेत. त्यांच्या कर्मचार्यांनी नेहेमीच काही तरी नवीन शिकत राहावे आणि स्वत:चे कौशल्य वाढवत राहावे असा त्यांचा प्रयत्न असतो.\nAlso Read: भारत सरकार ने MSME के लिए अलग से एक भुगतान प्लेटफ़ॉर्म बनाने का निर्णय लिया है\nरोख रकमेच्या व्यवस्थापनात त्यांना काही समस्या येत नाही – त्यांनी योग्य पद्धतीने आर्थिक नियोजन केले आहे आणि त्यांच्याकडे आकस्मिक परिस्थितीसाठी नेहेमीच व्यवस्था असते\nश्री सुलझ आता श्री उलझ ह्यांच्या एक एक समस्येचा विचार करून त्यांना मदत करत आहेत. ग्राहकांच्या मागणीचा अंदाज कसा लावावा हे सांगून श्री उलझ ह्यांच्या इनवेंटरी संबंधी समस्या त्यांनी दूर केल्या. योग्य कर्मचारी कसे निवडावे आणि मोठे खर्च शक्य तितक्या पुढे कसे ढकलता येतात हे त्यांनी श्री उलझ ह्यांना सांगितले. एवढेच नाही… श्री उलझ ह्यांचा व्यवसाय मार्गावर यावा म्हणून सर्वोत्तम सॉफ्टवेअर कुठले वापरता येईल ह्याची यादी पण श्री सुलझ ह्यांनी दिली\nश्री सुलझ ह्यांना विश्वास आहे की लवकरच श्री उलझ ह्यांच्या सर्व समस्या दूर होतील\nश्री सुलझ सारखेच ग्रोमोर फायनॅन्स पण लघु उद्योगांना त्यांच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यात मदत करते, ज्यामुळे आर्थिक अडचणींवर मात करता येते आणि उपलब्ध संधींचा फायदा घेता येतो\nसल्ला देणारे आणि मदत करणारे श्री सुलझ सारखे मित्र सगळ्यांनाच लाभतात असे नाही\nश्री उलझ सारखी तुमची परिस्थिती असेल तर ग्रोमोर फायनॅन्स ह्यांना संपर्क करा आम्ही लघु उद्योगांना त्यांच्या विकासात मदत करतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A4%B0_%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2020-09-29T10:31:17Z", "digest": "sha1:PYRHQYWEQLZLKKR6H5NR2DU4YFZ2XZHW", "length": 2677, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मुरलीधर चंद्रकांत भंडारे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २४ मे २०१४ रोजी २०:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2020-09-29T11:14:06Z", "digest": "sha1:DRFKWR4LNWWR3Q6YBRQKOZGJ4X6JDBI4", "length": 8344, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "युनिक ड्रेसिंग Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमहाराष्ट्र शासनाकडून सार्वजनिक नवरात्रौत्सव 2020 च्या मार्गदर्शक सूचना जारी\n मुंबईतही लवकरच Send Off \nपुण्यात होम क्वारंटाईन केवळ नावापुरतेच \n#Birthday SPL : अभिनेत्री अदा शर्माच्या युनिक ड्रेसिंग स्टाईल अन् मेकअपवर सारेच ‘फिदा’ \nपोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड अॅक्ट्रेस अदा शर्मा आपल्या लुक आणि फॅशन सेंससाठी ओळखली जाते. इव्हेंट असो किंवा कॅज्युअल आऊटिंग अदाचा लुक पाहण्यासारखा असतो. आपल्या लुकमुळे सोशलवरही ती चर्चेत असते. अदा नेहमीच आपल्या हॉट अँड बोल्ड फोटोंमुळे चर्चेत…\nदीपिका पादुकोणचं नाव ड्रग प्रकरणात समोर आल्यानंतर व्हायरल…\nशाहरुख खानची मुलगी सुहाना खाननं ड्रगच्या प्रकरणात केली…\nड्रग्ज कनेक्शन : NCB च्या रडारवर 50 सेलेब्स,…\nफुफ्फुसांचा कर्करोग आणि त्याचा तिसरा टप्पा म्हणजे काय \nअभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराना निघाली…\nशरद पवार उद्या पंढरपूर दौर्यावर\nWorld Heart Day 2020 : महिलांपेक्षा पुरुषांमध्ये…\nराज्यातील बहुतांश सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त\nWorld Heart Day 2020 : महिलांपेक्षा पुरुषांमध्ये…\nसर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार लोकल सेवा \n सिगारेटच्या धुराप्रमाणे पसरतो ‘कोरोना…\nमहाराष्ट्र शासनाकडून सार्वजनिक नवरात्रौत्सव 2020 च्या…\nड्रग्स केस : NCB नं जप्त केले तब्बल 45 फोन,…\nपुण्यातील ‘सोनावणे प्रसुतिगृहा’ची अभिमानास्पद…\nPoco च्या ‘लेटेस्ट’ स्मार्टफोनचा पहिलाच ‘सेल’ \nPune : 21 वर्षीय ‘राजश्री’चा मृत्यू \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nWorld Heart Day 2020 : महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक, जाणून…\nउत्तर भारतातून मोसमी पावसाची दोन दिवसांत ‘माघार’ \nपुण्यात होम क्वारंटाईन केवळ नावापुरतेच \nबिहारचे माजी DGP गुप्तेश्वर पांडे यांची राजकीय ‘इनिंग’…\n‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि विजय शिवतारे यांची…\nTV, मोबाईल सुरु ठेवून झोपल्यास होतात ‘हे’ 5 आजार, वेळी सावध व्हा, जाणून घ्या\n पुण्यातील नवले ब्रिजजवळ तरुणाचा खून, हात-पाय बांधून मृतदेह पोत्यात टाकून दिला\nतरुणांच्या हातातील केळी खाण्याचा मोह हत्ती लाही आवरला नाही, पहा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://policenama.com/tag/manipal-institute-of-technology/", "date_download": "2020-09-29T09:43:54Z", "digest": "sha1:P7A5FI6RWO5OPTU7HM4VUYGQKIKOO652", "length": 9356, "nlines": 152, "source_domain": "policenama.com", "title": "Manipal Institute of Technology Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n लोकांनी काय आकाशात उडत ���ामावर यायचं का \nPune : रिक्षा चालकांच्या मागण्यांना पाठिंबा : मोहन जोशी\nविहिरीत माय-लेकराचा मृतदेह, परिसरात प्रचंड खळबळ \nलेफ्टनंट शिवांगी बनणार नौदलाच्या पहिल्या महिला पायलट\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - शिवांगी भारतीय नौदलात सामील होणारी पहिली महिला पायलट होईल. दक्षिण कमानमध्ये शिवांगी यांचे प्रशिक्षण चालू आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर शिवांगी 2 डिसेंबर रोजी नौदलाची कमान सांभाळतील. शिवांगी 2 डिसेंबर रोजी पाळत…\nमित्रांना ‘शिकवता-शिकवता’ झाला ‘शिक्षक’, आता आहे ‘अरबोपती’,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोचिंग क्लासेसमध्ये Byju's देशातील सर्वात मोठी 'एडटेक' कंपनी बनली आहे. ज्याचे फाउंडर बायजू रविंद्रन आहेत. त्यांचे नाव देखील फोर्ब्स इंडियाच्या 100 सर्वात श्रीमंत लोकांचा यादीत आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1.91 अरब…\nदीपिका, ड्रग्ज आणि डिप्रेशन : नैराश्याच्या जाळ्यात अडकले आहे…\n’या’ 4 कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर,…\nदिग्दर्शक अनुरागला अटक करा अन्यथा उपोषणाला बसेन, पायल घोषने…\nअभिनेत्रीच्या मृत्यूनंतर सातार्यातील चित्रीकरणावर टांगती…\n‘बालिका वधू’ मालिकेच्या दिग्दर्शकाचे प्रचंड वाईट…\nसांगलीत गुंजभर सोन्यासाठी रक्ताच्या नात्यालाच काळिमा\n CM ठाकरे यांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी नाशिक…\nSBI चा अलर्ट, Whatsapp व्दारे देखील रिकामं होऊ शकतं तुमचं…\nजाणून घ्या, जास्त वेळ मास्क ‘परिधान’ केल्यानं…\n लोकांनी काय आकाशात उडत कामावर…\n‘कोरोना’ला समूळ नष्ट करण्यासाठी पालिकेची जनचळवळ,…\nWhatsApp वर तुम्हाला कोणी ‘ब्लॉक’ केलंय, तर…\n… म्हणून ईशान किशनला खेळू दिली नाही सुपर ओव्हर, रोहित…\nWorld Heart Day : छातीत दुखतच नाही, पण ‘हे’…\nसर्जिकल स्ट्राइकच्या वेळी बिबटयाचं मल-मूत्र सोबत घेवून गेले…\nPune : रिक्षा चालकांच्या मागण्यांना पाठिंबा : मोहन जोशी\n‘कधी कधी काही माणसं अधिकच बोलतात, नुसती कविता करण्यात…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n लोकांनी काय आकाशात उडत कामावर यायचं का \n‘कधी कधी काही माणसं अधिकच बोलतात, नुसती कविता करण्यात व्यस्त…\nमेंदू खाणार्या ‘अमीबा’मुळं मुलाचा मृत्यू, अमेरिकेच्या 8…\n153 कोटींचं गैरव्यवहार प्रकरण : पुण्यातील ‘त्या’…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू, फॅन्स देखील झाले भावूक\n1 ऑक्टोबरपासून बदलणार ‘हे’ नियम, तुमच्या खिशावर होणार ‘असा’ परिणाम \nगुगल डूडलच्या माध्यमातून केला ज्येष्ठ भारतीय अभिनेत्रीचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://policenama.com/tag/march-ending/", "date_download": "2020-09-29T09:46:27Z", "digest": "sha1:75DJUALOMHUTXRTKFJXHBLITRYKMD5AS", "length": 8437, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "March Ending Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n लोकांनी काय आकाशात उडत कामावर यायचं का \nPune : रिक्षा चालकांच्या मागण्यांना पाठिंबा : मोहन जोशी\nविहिरीत माय-लेकराचा मृतदेह, परिसरात प्रचंड खळबळ \nयेत्या रविवारी सर्व सरकारी बँका राहणार सुरू\nनवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - सरकारी देवाण घेवाण करणाऱ्या सर्व सरकारी बँकाच्या शाखा येत्या रविवारी म्हणजेच ३१ मार्च रोजी सुरुच राहणार आहेत. येत्या ३१ मार्च रोजी रविवार असला तरी हा चालू आर्थिक वर्षातील शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सरकारी…\n‘एनसीबी’कडून होणार रकुल प्रीत सिंहची चौकशी\n’या’ 4 कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर,…\nकंगना राणावतच्या विरूद्ध केस, शेतकर्यांचा अपमान केल्याचा…\nमाजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्यावरील…\nअभिनेत्री श्रद्धा कपूरला सीबीडी ऑइल दिल्याची जया साहाची…\n153 कोटींचं गैरव्यवहार प्रकरण : पुण्यातील ‘त्या’…\nदीपिकाची कोड लँग्वेज ऐकून हैराण झाले NCB चे अधिकारी, डिकोड…\nकोल्हापुरातील रुग्णालयात पहाटेच्या सुमारास अग्नितांडव\nअशी वाढवा रोगप्रतिकारशक्ती, ‘हे’ आहेत 8 सोपे…\n लोकांनी काय आकाशात उडत कामावर…\n‘कोरोना’ला समूळ नष्ट करण्यासाठी पालिकेची जनचळवळ,…\nWhatsApp वर तुम्हाला कोणी ‘ब्लॉक’ केलंय, तर…\n… म्हणून ईशान किशनला खेळू दिली नाही सुपर ओव्हर, रोहित…\nWorld Heart Day : छातीत दुखतच नाही, पण ‘हे’…\nसर्जिकल स्ट्राइकच्या वेळी बिबटयाचं मल-मूत्र सोबत घेवून गेले…\nPune : रिक्षा चालकांच्या मागण्यांना पाठिंबा : मोहन जोशी\n‘कधी कधी काही माणसं अधिकच बोलतात, नुसती कविता करण्यात…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर व��बसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n लोकांनी काय आकाशात उडत कामावर यायचं का \nITR दाखल केल्यानंतर ‘हे’ काम करणं खुप महत्वाचं, फक्त 3…\nIPL 2020 : विजय मिळवून देऊ न शकल्याने भावूक झाला ईशान किसन, वायरल होत…\nचीनचा कारनामा : वॅक्सीनची ट्रायल पूर्ण झाली नाही, तरी सुद्धा 10 हजार…\nकंगना प्रकरण : कोर्टानं मागवला संजय राऊतांच्या मुलाखतीचा संपूर्ण…\nआ. चौगुलेंची कन्या आकांक्षानं शेतकरी विधेयकाला विरोध करत PM मोदींना खडे बोल सूनवणारे खुले पत्र लिहिले.\nPune : पोलीस ठाण्यात आलेल्या तरुणीला मारहाण महिला पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित\nबडोद्यात 3 मजली इमारत कोसळून तीन कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/08/Mumbai-BJP-Keshav-Upadhye-Rambhakta.html", "date_download": "2020-09-29T09:23:22Z", "digest": "sha1:RK23NLZ3IQX27GWT26C6LB362ZISBWBE", "length": 12835, "nlines": 60, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "रामभक्तांवर पोलिसांची कारवाई, राज्यात मोगलाई अवतरली ! - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / महाराष्ट्र / रामभक्तांवर पोलिसांची कारवाई, राज्यात मोगलाई अवतरली \nरामभक्तांवर पोलिसांची कारवाई, राज्यात मोगलाई अवतरली \nभाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका\nमुंबई - अयोध्या येथील श्रीराममंदिराच्या भूमिपूजनानिमित्त शांततेत आनंदोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर महाविकास आघाडी सरकारने कारवाई करून मोगलाईचे दर्शन घडविले, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी मुंबईत केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.\nश्री. उपाध्ये म्हणाले की, कोरोना महामारीच्या प्रसाराच्या काळात सर्व नियम, बंधने पाळूनच हा आनंदोत्सव साजरा करण्याच्या सूचना पक्षातर्फे राज्यभरातील कार्यकर्त्यांना देण्यात आल्या होत्या. असे असताना पोलीस यंत्रणेने काही ठिकाणी दबाव तंत्राचा वापर होऊन आनंदोत्सव होणारच नाही यासाठी प्रयत्न केले. पिंपरी- चिंचवड मध्ये कार्यकर्त्यांनी 10 लाख लाडूचे वाटप करण्याचे ठरविले होते. मात्र पोलिसांनी लाडू वाटप करण्यास प्रतिबंध केला. अनेक ठिकाणी प्रभू रामचंद्र���ंच्या प्रतिमा आणि झेंडे जप्त केले. इंदापूर, बारामती, सासवड येथे कार्यक्रम होऊच दिले नाहीत.\nविदर्भात अमरावती, बडनेरा, परतवाडा, पुसद, अकोला येथे पोलिसांनी कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रकार घडले. 'कार्यक्रम केला तर बघा, गुन्हे दाखल करू', अशी भाषा पोलिसांकडून वापरली गेली. नागपूर येथे बॅनर, झेंडे लावू दिले नाहीत.\nनाशिक येथे काळाराम मंदिर परिसरात अंतर राखण्याचे सर्व नियम पाळून आनंदोत्सव साजरा करण्याची विनंती पोलिसांनी फेटाळून लावली. काळाराम मंदिर परिसरात सर्वत्र बॅरिकेड्स लावले गेले. अखेर आ.देवयानी फरांदे यांनी बंदी हुकूम मोडून रामकुंडावर आरती केली. परभणी येथे पेढे वाटप कार्यक्रम पोलिसांनी बंद पाडला आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मालेगाव येथे झेंडेही लावू दिले नाहीत. परळी येथे आनंदोत्सव साजरा करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले गेले. सिन्नर येथे आरती केल्याबद्दल शहर अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांना 3 तास पोलीस स्थानकात स्थानबद्ध केले गेले. अनेक ठिकाणी कार्यक्रमात भाग घेणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे लिहून घेतली गेली.\nकराड येथे महिला कार्यकर्त्यांना कार्यक्रम करू दिला नाही. अकलूज येथेही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून दमदाटी केली गेली. झेंडे, पताका लावण्यास प्रतिबंध केला गेला. हे प्रकार पाहिल्यावर आनंदोत्सव साजरा होऊ द्यायचाच नाही, असा सरकारचा छुपा अजेंडा होता, अशी शंका येते, असे श्री. उपाध्ये यांनी नमूद केले.\nश्री. उपाध्ये यांनी सांगितले की, नगर जिल्ह्यात पोलिसांनी कहर करून कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, नेवासा, शेवगाव या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. काँग्रेसबरोबर आघाडी केली म्हणून हिंदुत्व सोडले नाही असे सांगणाऱ्या शिवसेनेचे खरे स्वरूप या निमित्ताने दिसून आले. सत्तेसाठी सेनेने रामराज्याचा मार्ग सोडला आणि मोगलाई स्वीकारली हेच या घटनांवरून स्पष्ट झाले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिराचा भूमीपूजन सोहळा होत असताना संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा झाला. हा ऐतिहासिक दिवस दिवाळीसारखा साजरा करण्याचा निर्णय भाजपाने घेतला होता. कोरोनाचे भान ठेवून कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी अनेक ठिकाणी रामभक्तांवर कारवाई करून आघाडी सरकारने राज्यात मोगलाई अवतरल्याचे दाखवून दिले, असेही श्री. उपाध्ये यांनी सांगितले.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/09/Osmanabad-BJP-Incumbent.html", "date_download": "2020-09-29T10:39:21Z", "digest": "sha1:GQBLMHNHUZC3JKDMPPIGV4F7RX2SM7LB", "length": 5304, "nlines": 53, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "भाजपची उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणी जाहीर - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / मुख्य बातमी / भाजपची उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणी जाहीर\nभाजपची उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणी जाहीर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा भाजपची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी जाहीर केली आहे. त्यात १० उपाध्यक्ष, चार जिल्हा सरचि��णीस, १० जिल्हा चिटणीस, एक कोषाध्यक्ष असा समावेश आहे. तसेच २० जणांना विशेष निमंत्रित सदस्य करण्यात आले आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nउस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले \nउस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या केबिनमध्ये दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी चक्क जमिनीवर बसल्या...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 211 पॉजिटीव्ह, 9 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 27 सप्टेंबर रोजी 211 जण पॉजिटीव्ह आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://jalgaon.gov.in/mr/service/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%90%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C/", "date_download": "2020-09-29T11:39:18Z", "digest": "sha1:R265HK63QG2MDRKKKSTJFBPSXITDY6QF", "length": 3804, "nlines": 85, "source_domain": "jalgaon.gov.in", "title": "आपल्या दस्तऐवजांसाठी डिजिटल लॉकर | जिल्हा जळगाव,महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nअन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग\nआपल्या दस्तऐवजांसाठी डिजिटल लॉकर\nआपल्या दस्तऐवजांसाठी डिजिटल लॉकर\nडिजिलॉकर हे स्टोरेज, सामायिकरण आणि दस्तऐवज आणि प्रमाणपत्रांचे सत्यापन यासाठी सुरक्षित मेघ आधारित व्यासपीठ आहे\nस्थान : जिल्हाधि���ारी कार्यालय | शहर : जळगाव | पिन कोड : 425001\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा जळगाव , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 21, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://mahabharti.in/zp-pune-recruitment-2020/", "date_download": "2020-09-29T10:57:25Z", "digest": "sha1:ZVQQLPG56Y37ST22XRHK2G4IOULJXLZC", "length": 9508, "nlines": 180, "source_domain": "mahabharti.in", "title": "ZP Pune Recruitment 2020 - 72 पदांकरिता नवीन जाहिरात", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nZP पुणे येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या 72 रिक्त जागांची नवीन भरती\nZP पुणे येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या 72 रिक्त जागांची नवीन भरती\nZP Pune Recruitment 2020 : पुणे जिल्हा परिषद अंतर्गत पुणे जिल्हा परिषद कोविड रुग्णालय हिंजवडी येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 72 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 सप्टेंबर 2020 आहे. सर्व प्रथम हि जाहिरात महाभरती वर प्रकाशित होत आहे, आजच हि नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे.\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .\nपदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी\nपद संख्या – 72 जागा\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)\nनिवड प्रक्रिया – मुलाखत\nमुलाखतीची तारीख – 17 सप्टेंबर 2020 आहे.\nमुलाखतीचा पत्ता – पुणे जिल्हा परिषद, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, महात्मा गांधी सभागृह, 6 व मजला\nनोकरीचे ठिकाण – पुणे\nरिक्त पदांचा तपशील – ZP Pune Vacancies\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\n352+ जागा – उस्मानाबाद ऑनलाइन रोजगार मेळावा 2020\nनववीपासून ते अभियंत्यापर्यंत सर्वांना मिळणार ���ोकऱ्या \nगोवा विद्यापीठ येथे विविध रिक्त पदांच्या भरतीकरिता नवीन जाहिरात\nZP वर्धा भरती प्रतीक्षा यादी जाहीर\nपोलिस संशोधन व विकास ब्यूरो अंतर्गत 259 पदांची भरती\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद भरती गुणवत्ता यादी डाउनलोड\nभारतीय फार्माकोपिया आयोग अंतर्गत 139 पदांची भरती\nNHM नाशिक मूळ कागदपत्रे पडताळणी व समुपदेशन प्रक्रिया (सुधारित) यादी\nNHM मुंबई सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक भरती पात्र/ अपात्रता यादी\nUPSC NDA/ NA – II परीक्षा 2019 उत्तरतालिका डाउनलोड\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/trans-harbour-harbour-passengers-misery-1089720/", "date_download": "2020-09-29T11:40:01Z", "digest": "sha1:ZEQFOC2A6BRQ6E72S3NZW4F42C7GFKYB", "length": 14637, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हार्बर-ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हालच हाल! | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nहार्बर-ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हालच हाल\nहार्बर-ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हालच हाल\nमुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांपैकी सर्वात दुर्लक्षित घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांची हालअपेष्टांची साडेसाती\nमुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांपैकी सर्वात दुर्लक्षित घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांची हालअपेष्टांची साडेसाती किमान पुढील दीड वर्षे तरी चालूच राहणार आहे. या मार्गावर धावणाऱ्या गाडय़ांपैकी निम्म्याहून अधिक गाडय़ा २५ वर्षांपेक्षा अधिक जुन्या आहेत. या जुन्या बांधणीच्या गाडय़ांमध्ये हवा खेळती राहण्याची व्यवस्था चांगली नसल्याने यंदाच्या उन्हाळ्यात प्रवाशांना या कोंदट गाडय़ांमधूनच प्रवास करावा लागेल. डीसी-एसी परिवर्तनाला लागणारा विलंब, १२ डब्यांच्या गाडय़ांसाठी आवश्यक असलेले मात्र लांबलेले प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण या कारणांमुळे डिसेंबर २०१६पर्यंत तरी हार्बर मार्गावर हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.\nमध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील डीसी-एसी परिवर्तनाची यशस्वी चाचणी होऊनही तीन महिने उलटत आले. मात्र अद्याप या परिवर्तनाला रेल्वे बोर्डाकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. परिणामी हार्बर मार्गावरील डीसी-एसी परिवर्तनाचे कामही अद्याप सुरू झालेले नाही. हे काम सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांत पूर्ण होईल, असा दावा रेल्वेकडून केला जात आहे. मात्र तो प्रत्यक्षात उतरणे कठीण आहे. त्याचबरोबर या मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा धावण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे कामही सुरू आहे. मात्र वडाळा, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि रे रोड येथे प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाबाबत अडथळे आहेत.\nया दोन महत्त्वाच्या कारणांमुळे हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावर फक्त जुन्या गाडय़ाच चालवल्या जातात. डीसी प्रवाहावर चालणाऱ्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात असलेल्या ४६ गाडय़ांपैकी २७ गाडय़ांचे आयुर्मान २०११मध्येच उलटले होते. मात्र या गाडय़ांना पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती. आता २०१६पर्यंत या गाडय़ा चालवण्यात येतील. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर एसी विद्युतप्रवाह सुरू झाल्यानंतरच येथे एमयुटीपी-२ अंतर्गत आलेल्या बंबार्डिअर गाडय़ा चालतील व हार्बर मार्गासाठी मुख्य मार्गावरील तुलनेने नव्या गाडय़ा उपलब्ध होतील.\nमात्र या सर्वासाठी किमान दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत हार्बर मार्गावर नव्या गाडय़ा धावणे शक्य नसल्याचे मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. परिणामी यंदाच्या उन्हाळ्यात या जुन्या गाडय़ांमधून प्रवास करताना हाश्शहुश्श करण्याची वेळ हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांवर येणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसोलापूरजवळ ताशी १०० किमीने पळणारी ‘हुसेनसागर’ वेळीच थांबल्याने दुर्घटना टळली\nMaharashtra Bullet Train Project : महाराष्ट्राच्या भूमिकेमुळे बुलेट ट्रेनचा प्रकल्प अडकला; मोदींद्वारे मध्यस्थी करण्याचा विचार\nविजय हजारे चषक : मुंबईची विजयाची हॅटट्रिक, पृथ्वी शॉ-श्रेयस अय्यरची शतकं\nRailway Online Exam 2018 : परिक्षार्थी विद्यार्थांसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या\nरेल्वेच्या ई-तिकीट विमा योजनेतून कंपन्यांनी कमावले ३७.१४ कोटी तर भरपाई दिली फक्त ४.३४ कोटी रूपये\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 वृद्धेच्या हातून मोबाइल चोरणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी पकडले\n2 आता गुणपत्रिकेसाठी धावा\n3 विकास आराखडय़ामुळे चाळींचा पुनर्विकास अशक्य\n...त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख होतं -जयंत पाटीलX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401641638.83/wet/CC-MAIN-20200929091913-20200929121913-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}