diff --git "a/data_multi/mr/2021-21_mr_all_0288.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-21_mr_all_0288.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-21_mr_all_0288.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,612 @@ +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE-3/", "date_download": "2021-05-18T20:58:00Z", "digest": "sha1:QAF6U57SWGDNBB2MUOS2D5YR444ATB5N", "length": 11798, "nlines": 71, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा सरकारवर केल्या टीका | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा सरकारवर केल्या टीका\nमुंबई – धनत्रयोदशी निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील सद्य परिस्थितीवर भाष्य करणारे व्यंगचित्र आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले आहे. याचित्राद्वारे त्यांनी भाजपाला चांगलेच फटकारले आहे. हा दिवस अनेक प्रकारे साजरा केला जातो. वैद्यकीय शास्त्राचा देव ‘धन्वंतरी’ ह्याचा जन्मदिवस म्हणूनही काही लोक हा दिवस महत्त्वाचा मानतात,असे सांगत राज ठाकरे यांनी ‘भारत’ देशाला आयसीयूमध्ये दाखवले आहे.\nराज ठाकरे यांनी याआधीही पुतळ्यांना आपला विरोध असल्याचे म्हटले होते. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकालाही त्यांनी तीव्र विरोध केला होता. पाच हजार कोटी खर्चून महाराजांचा पुतळा उभारण्यापेक्षा महाराजांनी उभारलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याची भूमिका ठाकरे यांनी मांडली होती. यावर आयसीयूबाहेर काळजीत उभे असणाऱ्या जनतेला धन्वंतरी सांगत आहेत की, काळजीचे कारण नाही परंतु गेल्या चार-साडेचार वर्षात त्याच्यावर खूपच अत्याचार झालेत परंतु गेल्या चार-साडेचार वर्षात त्याच्यावर खूपच अत्याचार झालेत लोकसभा निवडणुकीनंतर येईल शुद्धीवर लोकसभा निवडणुकीनंतर येईल शुद्धीवर , अशा शब्दांत त्यांनी थेट भाजपा सरकारवर बोचरी टीका केली आहे.\nयापूर्वी त्यांनी पुतळ्यांच्या राजकारणावरुन भाजपा सरकारला चांगलेच फटकारले होतं. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकावर करण्यात आलेल्या अवाढव्य खर्चावरून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपा सरकारवर व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधण्यात आला होता. २३८९ कोटी रुपये खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित केलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याचे अनावरण ३१ ऑक्टोबरला करण्यात आले. सरदार पटेल यांच्या जयंती दिनी पंतप्रधान मोदी यांनी स्मारकाचे उद्घाटन केले.\n← खाद्य व पोषाहार विस्तार कार्यालय नागपूरव्दारे पोषण प्रशिक्षण वर्गाचे आयोजन\nमहिला, देश आणि सर्व नागरिकांसाठी उत्तम उपक्रम →\nखासदार कपिल पाटील यांच्याकडून चार नव्या रेल्वे स्थानकांची मागणी\nमहेश पाटील यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार \nमुख्यमंत्र्याचा वैचारिक दुष्काळ ; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची व्यंगचित्रातून टीका\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/desh-videsh/other/eight-die-from-lack-of-oxygen", "date_download": "2021-05-18T20:26:58Z", "digest": "sha1:XEZKN27PCRBZXJ5EM5LNG2EXVZ2AOS24", "length": 7994, "nlines": 140, "source_domain": "www.krushival.in", "title": "Desh Videsh | ऑक्सिजनअभावी आठ जणांचा मृत्यू | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / / इतर / ऑक्सिजनअभावी आठ जणांचा मृत्यू\nऑक्सिजनअभावी आठ जणांचा मृत्यू\n| दिल्ली | वृत्तसंस्था |\nदिल्लीतील बत्रा रुग्णालयामध्ये शनिवारी ऑक्सिजन संपल्याने एका डॉक्टरसह आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ऑक्सिजन साठा स���पल्याने जवळपास 1 तास 20 मिनिटांपर्यंत ऑक्सिजन सप्लाय होऊ शकला नाही. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यात एका डॉक्टरचादेखील समावेश आहे. ऑक्सिजन संपल्यामुळे बत्रा हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएंटेरोलोजी विभागाच्या विभागाध्यक्षांचादेखील मृत्यू झाला. त्यांच्यासह आणखी सात रुग्णदेखील यामुळे दगावले. अन्य पाच गंभीर रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न डॉक्टर करत आहेत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nजिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन कोविड सेंटर कार्यान्वित\nकोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही बेडस् लहान मुलांसाठी राखीव\nमहावितरणच्या कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत\nवीज पुरवठा करण्यासाठी धडपड; रसायनीत जनजीवन विस्कळीत\nभरपाई देण्याची अ‍ॅड. चेतन पाटील यांची मागणी\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोटयवधींची हानी\nरत्नागिरी तालुक्यात विक्रमी 11 इंच पाऊस\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://arbhataanichillar.blogspot.com/2011/06/blog-post_25.html", "date_download": "2021-05-18T20:46:35Z", "digest": "sha1:PGP4GBLHP7KYNV7UYWJRVZOW6T4OSZ5E", "length": 9490, "nlines": 66, "source_domain": "arbhataanichillar.blogspot.com", "title": "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: किती दिवस टाकणार हे जुन्या गाण्यांचे रतीब?", "raw_content": "\nमाझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर\nजी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर\nकिती दिवस टाकणार हे जुन्या गाण्यांचे रतीब\nजुन्या गाण्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत हे कुणीही सहज मान्य करेल. टीव्हीवरच्या खास गाण्यांना वाहिलेल्या कार्यक्रमांत (उदा. 'बाम' वाहिनीवरचा 'म्युझिक सिटी'), पुरस्कार वितरण सोहळ्यांत, नाट्यगृहांमधे सादर होणा-या वाद्यवृंद कार्यक्रमात सध्या जुन्या गाण्यांची चलती आहे. पण हे कार्यक्रम पाहिल्यावर ते सादर करणा-या लोकांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, लोकांना आवडतात म्हणून ह्या गाण्यांचे रतीब तुम्ही किती दिवस टाकणार तुमची नवनिर्मिती आम्हाला ऐकायला मिळणार तरी कधी\nजुनी गाणी ऐकायला लोकांना आवडत असली तरी त्यात नवनिर्मिती काही नसते हे मान्य करायलाच हवे. ती गायली जातात ती मूळ गायकाची नक्कल करून, अर्थात ती सादर करताना फारसे कौशल्यही लागत नाही. त्यामुळे अशी गाणी सादर केली तरी त्यात नविन काही करण्याचे समाधान नसते. या कलाकारांना ते जाणवत नाही का मी तर म्हणेन, जुनी दहा हजार गाणी गाणा-या गायकापेक्षा (मग तो कितीही गुणवत्तेचा का असेना) ज्याच्या नावावर आपली स्वत:ची दोनच का होईना गाणी आहेत असा गायक कधीही श्रेष्ठ. पुण्यात तर परिस्थिती इतकी वाईट आहे की जुन्या गाण्यांचा इथे रोज किमान एकतरी कार्यक्रम होताना दिसतोच. या गाण्यांमधे गाणारे गायकही अगदी ठरलेले आहेत. सुवर्णा, विभावरी, प्रमोद, आणि 'इतर नेहमीचेच यशस्वी'. आज काय बाबूजी किंवा मदनमोहन, उद्या काय लता मंगेशकर किंवा पंचम - कुणाला तरी पकडायचे आणि त्या व्यक्तीची गाणी लोकांना ऐकवायची हा त्यांचा कार्यक्रमच ठरून गेला आहे.\nजुनी गाणी उत्कृष्ट आहेत हे मान्य, पण त्याच त्याच गोष्टी किती दिवस उगळत राहणार जुनी गाणी गात राहिल्यामुळे आपण नविन गाणी बनवायलाच विसरलो आहोत असे म्हटले तर ते मुळीच चुकीचे ठरणार नाही. एखाद्या संगीतक्षेत्राचा दर्जा ठरवला जातो तिथल्या नवनिर्मितीकडे पाहून. तिथे आज कशी, किती, कुठल्या दर्जाची गाणी बनत आहेत यावरून त्या क्षेत्राची प्रगती किंवा अधोगती ठरवली जाते. नवनिर्मिती हा मुद्दा घेतला तर आज हिंदी किंवा मराठी ��ंगीतक्षेत्रात काय चित्र दिसते जुनी गाणी गात राहिल्यामुळे आपण नविन गाणी बनवायलाच विसरलो आहोत असे म्हटले तर ते मुळीच चुकीचे ठरणार नाही. एखाद्या संगीतक्षेत्राचा दर्जा ठरवला जातो तिथल्या नवनिर्मितीकडे पाहून. तिथे आज कशी, किती, कुठल्या दर्जाची गाणी बनत आहेत यावरून त्या क्षेत्राची प्रगती किंवा अधोगती ठरवली जाते. नवनिर्मिती हा मुद्दा घेतला तर आज हिंदी किंवा मराठी संगीतक्षेत्रात काय चित्र दिसते अलीकडच्या एकातरी नव्या अल्बमचे नाव पटकन ओठांवर येते का अलीकडच्या एकातरी नव्या अल्बमचे नाव पटकन ओठांवर येते का नविन गाण्यांची निर्मिती पूर्णपणे थंडावल्याचे चित्र सध्यातरी दिसते आहे. अल्बम चांगला की वाईट हे नंतर पहाता येईल, अरे पण आधी काहीतरी बनवा तरी\nयावर 'गायकांना आवडतात म्हणून ते ही गाणी गातात नि लोकांना आवडतात म्हणून ते ती ऐकतात, तुमचं काय जातंय' असं काही लोक म्हणतील. त्यांना मी एवढेच सांगेन की गायकांनी जुनी गाणी गाण्याबद्दल माझा आक्षेप नाही; मी स्वत: अनेकदा जुनी गाणी ऐकतो. जुनी गाणी गा, पण त्याबरोबरच नविनही काही येउद्या की. नव्या गाण्यांचे पाच नि जुन्या गाण्यांचे दोन कार्यक्रम झाले तर हरकत नाही, पण जुन्या गाण्यांचे पाच कार्यक्रम नि नव्या गाण्यांचा एकही नाही याला काय अर्थ आहे' असं काही लोक म्हणतील. त्यांना मी एवढेच सांगेन की गायकांनी जुनी गाणी गाण्याबद्दल माझा आक्षेप नाही; मी स्वत: अनेकदा जुनी गाणी ऐकतो. जुनी गाणी गा, पण त्याबरोबरच नविनही काही येउद्या की. नव्या गाण्यांचे पाच नि जुन्या गाण्यांचे दोन कार्यक्रम झाले तर हरकत नाही, पण जुन्या गाण्यांचे पाच कार्यक्रम नि नव्या गाण्यांचा एकही नाही याला काय अर्थ आहे निदान पुढच्या पिढीला जुनी गाणी म्हणून तुमची गाणी गाता यावीत म्हणूनतरी काहीतरी करा लेको\n मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच विषयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे\nकिती दिवस टाकणार हे जुन्या गाण्यांचे रतीब\n ‘एस. सी.‘ आणि ‘एस.टी.‘ लोक माणूस नसतात\nसचिनच्या चाहत्याच्या लेखाला उत्तर\nया जालनिशीचे लेख मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-18T19:24:29Z", "digest": "sha1:AIU6WSSQLTEQZLZ67K7DA7GJZEXSINUJ", "length": 5537, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "माहे 2019 मध्ये मुदत संपणार्‍या लोणार व सिंदखेडराजा नगर परिषदांसाठीचा प्रभाग रचना व आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम 2018 | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nमाहे 2019 मध्ये मुदत संपणार्‍या लोणार व सिंदखेडराजा नगर परिषदांसाठीचा प्रभाग रचना व आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम 2018\nमाहे 2019 मध्ये मुदत संपणार्‍या लोणार व सिंदखेडराजा नगर परिषदांसाठीचा प्रभाग रचना व आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम 2018\nमाहे 2019 मध्ये मुदत संपणार्‍या लोणार व सिंदखेडराजा नगर परिषदांसाठीचा प्रभाग रचना व आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम 2018\nमाहे 2019 मध्ये मुदत संपणार्‍या लोणार व सिंदखेडराजा नगर परिषदांसाठीचा प्रभाग रचना व आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम 2018\nमाहे 2019 मध्ये मुदत संपणार्‍या लोणार व सिंदखेडराजा नगर परिषदांसाठीचा प्रभाग रचना व आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम 2018\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 30, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/you-want-to-criticize-our-leaders-so-should-we-worship-you-sanjay-gaikwad/", "date_download": "2021-05-18T20:28:32Z", "digest": "sha1:T2PD4VIH5UFUPFEDJ5CIDYOXKH7LV5TW", "length": 10432, "nlines": 121, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "“तुम्ही आमच्या नेत्यांवर टीका करायची मग आम्ही तुमची पूजा करायची का? ” संजय गायकवाड - Hello Maharashtra", "raw_content": "\n“तुम्ही आमच्या नेत्यांवर टीका करायची मग आम्ही तुमची पूजा करायची का\n“तुम्ही आमच्या नेत्यांवर टीका करायची मग आम्ही तुमची पूजा करायची का\nफडणवीसांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील कलगीतुरा थांबण्याची चिन्हे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला पुन्हा एकदा ��मदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही आमच्या नेत्यांवर टीका करायची मग आम्ही तुमची पूजा करायची का अशा शब्दात गायकवाड यांनी फडणवीसांवर टीका केली.\nहे पण वाचा -\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर…\nसंजय गायकवाडांची रात्रीची उतरली नसेल आणि सकाळी बाईट दिला या देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले की, मी मीडियाला कधी बाईट दिला याची त्यांना माहिती नसेल. संध्याकाळी ५ वाजता मी बोललो होतो तेव्हा सकाळ नव्हती. तळीराम पाळायची सवय त्यांना आहे. मी जे बोललो त्यावर ठाम आहे असंही गायकवाड म्हणाले. त्याचसोबत नारायण राणे, नितेश राणे यांच्यासारखे भाजपाचे काही लोक मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात.\nतुम्ही आमच्या नेत्यांवर टीका करायची मग आम्ही तुमची पूजा करायची का कोरोनावरून जे राजकारण सुरू आहे त्यावर मी माझी भूमिका मांडली. लोकांचे जीव वाचले पाहिजेत हे मला वाटतं. आम्हाला सल्ले देण्याआधी देवेंद्र फडणवीसांनी केंद्राला सल्ला देऊन राज्याला मदत द्यायला सांगा. फुकटचे सल्ले द्यायची गरज नाही. आमच्या आरोग्याची काळजी आम्हाला घेता येते. ते सल्ले उद्धवसाहेब आम्हाला देतात ते आम्ही ऐकतो असा टोला संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.\nभयावह ः सातारा जिल्ह्यात तीन दिवसांत 128 बांधितांचा मृत्यू, नवे 1 हजार 571 बाधित\n मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक, घेतले जाणार मोठे निर्णय\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा भाजपवर पलटवार\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश : चंद्रकांत पाटील यांची…\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर ईडी-सीबीआयची धाड\nसरकारने बैठक घेणे म्हणजे वरातीमागून घोडे नाचविणे होय ; प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका\n“मुंबईने तुफानाला प्रत्येकवेळी झेललं आहे”; अमृता फडणवीसांच्या ट्विटला…\n“घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”; रुपाली चाकणकरांचा सणसणीत…\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर…\nसरकारने बैठक घेणे म्हणजे वरातीमागून घोडे नाचविणे होय ;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/02/18/acharya-aatre-personal-comments-on-yashwantrao-chavan/", "date_download": "2021-05-18T20:11:27Z", "digest": "sha1:SJ7KJ4Z7CF3KHXNUI5YGCVD5ZJHUI3UV", "length": 8625, "nlines": 39, "source_domain": "khaasre.com", "title": "यशवंतराव चव्हाणांवर आचार्य अत्रेंनी केलेल्या व्यक्तिगत टीकेचा हा किस्सा प्रत्येकाने वाचायलाच हवा.. – KhaasRe.com", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाणांवर आचार्य अत्रेंनी केलेल्या व्यक्तिगत टीकेचा हा किस्सा प्रत्येकाने वाचायलाच हवा..\nयशवंतराव चव्हाण यांच्याबाबत एक किस्सा आहे. यशवंतराव चव्हाण यांची महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून निवड होत होती. तेव्हा त्यांच्या बद्दल प्र के अत्रे यांनी त्यांच्या मराठा दैनिकात ‘निपुत्रिक यशवंतराव चव्हाणांच्या हाती महाराष्ट्राची धुरा’ अशा प्रकारची हेडींग करून यशवंतराव चव्हाण यांच्यावर टीका केली. खासरेवर जाणून घेऊया पूर्ण किस्सा.\nदुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण यांनी प्र के अत्रे यांना फोन केला आणि सांगितले की “अत्रे साहेब मी निपुत्रिक नाही. चले जावं चळवळीत इंग्रजांच्या विरोधात लढा देत असताना इंग्रजांनी माझ्या घरी मला पकडायला धाड टाकली त्या दरम्यान माझी पत्नी वेणू ही गरोदर होती. इंग्रजांच्या तावडीत मी सापडत नाही याचा राग त्यांनी वेणूताई च्या पोटावर लाथ मारून काढला. त्यात वेणूताई यांचा गर्भ पडला व त्यांच्या गर्भाशयाला ही हानी झालेली. त्यामुळे पुन्हा मूल होण्यास अडचण तयार झाली. यात माझी आणि वेणूताई यांची काय चूक आहे\nअत्रेंनी हे ऐकून त्यांना त्यांची चूक लक्षात आली. इंग्रजांनी केलेल्या अत्याचाराचे उदाहरण म्हणजे यशवंतराव याना मूल नव्हते. यात या जोड���्याची काही चुकी नव्हती.अत्रेंनी दुसऱ्या दिवशी च्या दैनिक मराठा मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल जे काही विधान केले त्याबद्दल अत्रेंने माफी मागितली.नंतर ते यशवंतराव चव्हाण यांच्या घरी गेले आणि त्यांनी यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई यांच्या पायापडून माफी मागितली.\nअसाच एक किस्सा आहे शालिनीताई पाटील यांनी त्यांच्या प्रचार सभेत यशवंतराव चव्हाण यांच्यावर प्रचंड टीका केली त्यात व्यक्तिगत टीका सुद्धा होती. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांची सभा होती. यशवंतराव काय बोलतात याबद्दल सर्वांना उत्सुकता होती.त्यांनी सभेत फक्त एकच वाक्य सांगितले की शालिनीताई या आमच्या वहिनी आहेत. त्यांच्या एका वाक्यात त्यांनी सभा जिंकली. शालिनीताई यांना नंतर आपली चूक समजली त्यांनी यशवंतराव चव्हाण यांची व्यक्तिगत पातळीवर घसरल्याबद्दल माफी मागितली.\nत्याकाळात राजकारणात सुसंस्कृतपणा होता आजच्या पिढीत एकमेकांबद्दल पराकोटीचा द्वेष पसरला जातो आहे. नेत्यांसाठी कार्यकर्ते खालच्या पातळीवर उतरले जातात पण सुसंस्कृतपणा राजकारणात असेल तरच नेत्यांना स्वीकारले जाते हे वास्तव समजणे महत्वाचे आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nCategorized as इतिहास आणि परंपरा, नवीन खासरे, बातम्या, राजकारण, सामान्य लोक असामान्य कामगिरी\nमुलं-बाळ असलेल्या जोडप्यांचे लग्न लावण्यामागचे कारण वाचून धक्काच बसेल\nअपहरण इंदिराजी असताना देखील झाले होते परंतु अटलजी प्रमाणे त्यांनी माघार घेतली नाही\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.10winds.com/50languages/did_you_know/MR045.HTM", "date_download": "2021-05-18T19:17:56Z", "digest": "sha1:XNOLV7NLR532ZJWKIVBRGHF2C2ECMBW3", "length": 4246, "nlines": 50, "source_domain": "www.10winds.com", "title": "भाषा आणि संगीत", "raw_content": "\nसंगीत ही एक जागतिक अनुभवजन्य घटना आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्य संगीत निर्माण करतो. आणि प्रत्येक संस्कृतीला संगीत समजले होते. वैज्ञानिक अभ्यासाने हे सिद्ध केले आहे. यामध्ये, पाश्चात्य संगीत लोकांच्या वेगळ्या टोळ्यांद्वारे वाजविले जायचे. हया आफ्रिकन टोळ्यांना आधुनिक जगामध्ये प्रवेश नसे. तरीसुद्धा जेव्हा एखादे प्रफुल्लित किंवा दु:खद गाणे ऐकले जायचे त्यांना ओळखले जात असे. त्यामुळे का अद्याप यावर संशोधन करण्यात आलेले नाही. परंतु संगीत एक सीमारहित भाषा म्हणून दिसू लागले. आणि योग्य अर्थ कसा लावायचा हे आपण सर्व कसेबसे शिकलो आहोत. असे असले तरी संगीताला विकासकारी फायदा नाही. आपण जे समजू शकतो ते आपल्या भाषेशी संबंधित असते. कारण संगीत आणि भाषा एकत्रित असतात. ते मेंदूमध्ये एकाच मार्गाने प्रक्रियित होतात. ते सुद्धा एकच कार्य करतात. दोघेही सूर आणि ध्वनी यांस विशिष्ट नियमांनुसार एकत्रित करतात. लहान मुलांना देखील संगीत समजते, गर्भाशयात असतानाच ते शिकतात. तेथे ते आपल्या आईच्या भाषेतील सुसंवाद ऐकतात. त्यानंतर जेव्हा ते या जगात येतात तेव्हा ते संगीत समजू शकतात. असेही म्हटले जाते की संगीत भाषेतील सुसंवादाचे अनुकरण करते. भाषा आणि संगीत या दोन्हीतील गती यांच्या साह्याने तीव्र भावना देखील मांडल्या जातात. म्हणून आपले भाषिक ज्ञान वापरून आपण संगीतातील तीव्र भावना समजू शकतो. उलटपक्षी, खूप वेळा संगीतकार सहजासहजी भाषा शिकतात. खूप संगीतकार गोडव्याप्रमाणे भाषा लक्षात ठेवतात. असे केल्यामुळे, त्यांना भाषा चांगल्या प्रकारे लक्षात राहते. मनोरंजक बाब अशी की, संपूर्ण जगातील अंगाईगीताचा ध्वनी सारखाच असतो. अशाप्रकारे, हे संगीत जागतिक भाषा आहे असे सिद्ध करते. आणि कदाचित सर्व भाषांमध्ये ते सर्वात सुंदर देखील आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/arrest-of-congress-workers-protesting-against-exams/", "date_download": "2021-05-18T20:07:32Z", "digest": "sha1:LNO5Q5HGCMCF7ZEB5J5G6FQBJVDMOVUU", "length": 8797, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "परीक्षांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड", "raw_content": "\nपरीक्षांच्या विरोधात निदर्��ने करणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड\nनवी दिल्ली – जेईई आणि नीट या प्रवेश परीक्षांना विरोध करण्यासाठी दिल्लीत निदर्शने आयोजित करणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांची आज पोलिसांनी धरपकड केली.\nहे कार्यकर्ते आणि त्यांचे नेते अनिलकुमार हे निदर्शनांसाठी शास्त्री भवनाजवळ जमले असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि नंतर त्यांना मंदिर मार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आले.\nकरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर या परीक्षा घेणे धोकादायक असतानाही केंद्र सरकार या परीक्षा घेण्याचा हटवादीपणा करीत आहे त्यामुळे 25 लाख विद्यार्थ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे असा आरोप अनिलकुमार यांनी केला.\nअनेक राज्यांचाही या परीक्षा घेण्यास विरोध आहे. पण त्याकडे केंद्र सरकारने साफ दुर्लक्ष केले आहे. या परीक्षा तात्पुत्या पुढे ढकला, अशी आमची साधी मागणी आहे.अनेक विद्यार्थी आणि पालकांचीही हीच मागणी आहे पण सरकारला त्यांचा विरोध डावलून या परीक्षा घ्यायच्या आहेत असे ते म्हणाले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘सुप्रीम’ आदेशाने परीक्षा होणारच \nकोल्हापूर : कायमस्वरूपी साथरोग नियंत्रण रूग्णालय उभे करण्यासाठी पुढाकार घ्या\nबेकादेशीर रेमडीसिविर विक्री करणारा ‘जेरबंद’; शिक्रापूर पोलिसांची कारवाई\nPune | बेकायदेशीरपणे कोविड सेंटर चालविणाऱ्या डॉक्टरचा अटकूपर्व जामीन फेटाळला\nPune Crime | मयत सराईत गुन्हेगाराविरुध्द गुन्हा दाखल\nपुण्यात सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला 125 दुचाकींची रॅली; 200 जणांविरूद्ध गुन्हा…\nमोदी विरोधी पोस्टर्स लावली म्हणून दिल्लीत पंधरा जणांना अटक\nPune Crime | इन्कम टॅक्स अधिकारी बोलत असल्याची बतावणी करून ज्वेलर्सची हजारो रुपयांची…\nPune Crime | स्पेअरपार्ट देत नसल्याच्या रागात दुकानदारावर चाकूने वार; दोन सख्ख्या…\nPune Crime | घरगुती वादातून सख्या भावाच्या कुटूंबियावर हल्ला\nPune Crime | लष्कर परिसरातील ‘त्या’ खूनाचा उलगडा; गुन्हे शाखा युनिट…\nPune Accident | भरधाव ब्रीझाच्या धडकेत भिक्षेकरी महिला व दिड वर्षाच्या बालकाचा…\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अवि��ाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\nबेकादेशीर रेमडीसिविर विक्री करणारा ‘जेरबंद’; शिक्रापूर पोलिसांची कारवाई\nPune | बेकायदेशीरपणे कोविड सेंटर चालविणाऱ्या डॉक्टरचा अटकूपर्व जामीन फेटाळला\nPune Crime | मयत सराईत गुन्हेगाराविरुध्द गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-raj-rang-prakash-pawar-marathi-article-3580", "date_download": "2021-05-18T20:39:25Z", "digest": "sha1:7UZ6LJTP2KR5USQJ7DAYQM3GFJ3KYMUN", "length": 36573, "nlines": 113, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Raj-Rang Prakash Pawar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 28 नोव्हेंबर 2019\nमहाराष्ट्राच्या राजकारणाची सत्तास्थापन व सत्तावाटप ही लक्षणे आहेत. खरे राजकारण तर वेगळेच आहे. त्या राजकारणाकडे या लक्षणाच्या आधारे जाता येते. ते राजकारण अर्थांतच दिल्ली विरोधी महाराष्ट्र असे प्रतीकात्मक आहे. परंतु, हितसंबंधाच्या संदर्भांत चव्हाण-पवार प्रारूप विरोधी फडणवीस प्रारूप असा खरा वादविषय आहे. तरीही सत्तावाटपाची प्रक्रिया साधीसुधी नसते. सत्तावाटप महायुद्धापेक्षा जास्त अवघड असते. या घडामोडीचा अनुभव महाराष्ट्रास नव्याने मिळाला. कारण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक होऊन जवळपास एक महिना झाला. मात्र, सरकार स्थापन झाले नाही. सत्तास्थापनेचा गुंता कमी होण्याच्या ऐवजी वाढतोय, असे दोन प्रारूपांमधील हितसंबंधाच्या संघर्षामुळे दिसते. सरकार किंवा सत्तास्थापनेचा जनादेश जनतेने भाजप-शिवसेना महायुतीस दिला, ही वस्तुस्थिती काळ्या दगडावरील रेष होती. परंतु, जनादेश आणि सत्तावाटप या दोन गोष्टी वेगवेगळ्या भाजप-शिवसेना महायुतीने केल्या. पक्षांमधील सत्तावाटपाच्या भोवती एक महिनाभर महाराष्ट्राचे राजकारण घडले. सत्तावाटपाचे राजकारण नाट्यमय पद्धतीने वेगवेगळी वळणे घेऊ लागले. या सत्तावाटपाच्या नाट्यमय राजकारणाला इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी अतिनाट्यमय स्वरूप दिले. एक तर सत्ता हा जनतेसाठी विरोधाचा विषय असतो. त्यामध्ये सत्तावाटपाच्या अतिनाट्यमय घडामोडीने जास्तीची भर घातली. नेते, पक्ष, सत्ता यांच्याबद्दल एकूण नकारात्मक राजकीय चर्चा गेला महिनाभर मध्यम वर्ग व नवमध्यम वर्ग करू लागला. म्हणजेच महायुतीस सुस्पष्ट जनादेश ते सत्ताकांक्षी पक्ष अशी दोन परस्पर विरोधी टोकांची राजक���य चर्चा झाली. सत्तास्थापनेस वेळ लागला. या पार्श्‍वभूमीवर जनादेशाचा नेमका अर्थ कोणता आहे, राजकीय पक्षांना सत्ताकांक्षेची इतकी अतिनाट्यमय संधी कशी मिळाली, या प्रक्रियेतून नवीन कोणते प्रारूप घडते आहे, यांचा वेध घेणे उचित ठरेल.\nभाजप-शिवसेना महायुतीस सत्तास्थापनेचा जनादेश मिळाला. ही वस्तुस्थिती शरद पवारांनी निवडणूक निकालाच्या दिवशी स्वीकारली. त्या दिवसापासून त्यांनी महाआघाडीला जनादेश विरोधी पक्षाची कामगिरी करणारा मिळाला आहे अशी भूमिका घेतली. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी ही वस्तुस्थिती अशी स्वीकारली नाही. त्यांनी सत्तास्थापना (महायुती) आणि विरोधी पक्ष (महाआघाडी) या जनादेशाचे विच्छेदन केले. यामुळे जनादेशाचे विविध अर्थ पुढे आले. भाजपच्या जागा कमी झाल्या. भाजपला सुस्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजपने बहुमताचा दावा केला होता. तो दावा यशस्वी झाला नाही. यामुळे भाजप विरोधी जनादेश हा एक आवाज सुरू झाला. भाजपमध्ये दोन गट आहेत. देवेंद्र फडणवीस विरोधी गटाने भाजप विरोधी जनादेश अशी चर्चा सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये पेरली. माध्यमांमध्ये भाजप समर्थक व फडणवीस विरोधक असा नवीन वादविवाद सुरू झाला. या वादविवादाने भाजपमधील गटबाजी पुढे आणली. गटबाजीचा भाजपला सर्वांत मोठा फटका बसला. कारण गटबाजीने भाजप विरोधी जनादेश हे सूत्र विकसित केले. अमित शहांचा युतीस विरोध होता. तर फडणवीसांनी युती केली. असा नवीन वाद गटांनी उभा केला. तसेच निष्ठावंत फडणवीस (दिल्ली निष्ठा) व बिगर-निष्ठावंत अशी चर्चा सुरू झाली. बिगर-निष्ठावंताना खलनायक म्हणून प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे भाजपची जवळपास निम्मी ताकद फडणवीस विरोधी काम करू लागली. यामुळे भाजपच्या धारदार विरोधात नसलेला जनादेश भाजप विरोधी म्हणून लोकांमध्ये पोचला. हा तो जनादेशाच्या अर्थाचा अनर्थ ठरला. ही महत्त्वाची कामगिरी इलेक्ट्रॉनिक माध्यमांची ठरली. भाजप आणि शिवसेना यांना संयुक्त जनादेश मिळालेला होता. परंतु, या जनादेशाचा संबंध या दोन्ही पक्षांनी सत्तावाटपाशी जोडला. सत्तेच्या केंद्रीकरणाचे प्रारूप भाजपमध्ये उदयास आले. त्यामुळे सत्ता दिल्लीमध्ये राहील, यास अग्रक्रम दिला गेला. सत्तेचे युतीमध्ये विकेंद्रीकरण करण्यास विरोध झाला. सत्ता भाजपच्या बाहेर व त्यातही भाजपतील निष्ठावंत गटाच्या बाह��र जाऊ नये अशी ताठर भूमिका घेतली गेली. त्यामुळे शिवसेनेची सत्ताकांक्षी अशी प्रतिमा उभी राहिली. परंतु, शिवसेना पक्ष बाळबोध पक्ष नव्हता. शिवसेना पक्षाने त्यांची सत्ताकांक्षेची प्रतिमा पुढे येऊ दिली नाही. म्हणून बाळासाहेबांना दिलेले वचन, निवडणूकपूर्व वाटाघाटी यावर शिवसेनेने लक्ष केंद्रित केले. यास पाठिंबा फडणवीस विरोधी गटाचा मूक मिळाला. जागा वाटपाचे सूत्र व भाजप-शिवसेना युती अंतर्गत बंडखोरी-पाडापाडी यामुळे शिवसेनेच्या तुलनेत भाजप विरोधी चर्चा उभी राहिली. यांचा थेट फायदा शिवसेनेने उठवला. शिवसेनेच्या तुलनेत भाजप हा पक्ष सत्ताकांक्षी आणि सत्तेचे केंद्रीकरण करतो, अशी प्रतिमा गेल्या महिन्यात शिवसेनेने पुढे आणली. थोडक्यात सत्तास्थापनेचा जनादेश हा पक्षीय व गटांच्या पातळीवर विभागला गेला. त्यामुळे एकसंध अर्थ भाजप-शिवसेना महायुतीस ओळखता आला नाही.\nमहाआघाडीस विरोधी पक्ष म्हणून जनतेने सहमती दिली. महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थान तर स्वच्छपणे विरोधी पक्ष म्हणून उदयास आले. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागांमध्ये वाढ झाली. शरद पवारांच्या नेतृत्वाला दिव्यवलय प्राप्त झाले. यामुळे शरद पवारांची प्रतिमा राष्ट्रीय नेते याखेरीज महानेते अशी पुढे आली. शरद पवार महानायक म्हणून लोकांनी स्वीकारले. मराठी पत्रकारांनी त्यांची ही प्रतिमा विकसित केली. यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्यापुढे पेचप्रसंग उभा राहिला. शरद पवारांचे नेमके स्थान कोणते असावे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांना नाखुशीने शरद पवारांची प्रतिमा महानायक म्हणून स्वीकारावी लागली. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये धरसोड आणि परस्पर विरोधी भूमिका सतत दिसते. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी शरद पवारांचा महानायक व खलनायक असा दुतोंडी चेहरा पुढे आणला. त्यामुळे शरद पवार अशा कृत्रिम प्रतिमेपासून स्वतःला दूर ठेवत आहेत. तर इलेक्ट्रॉनिक माध्यमे त्यांची महानायक व खलनायक अशी कृत्रिम प्रतिमा रंगवत आहेत. शिवसेना पक्षाने भाजपशी व भाजपने शिवसेनेशी सत्तावाटपाच्या प्रश्‍नावर जुळवून घेण्यास नकार दिला. यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये अंतर पडले. यामुळे सत्तास्थापनेच्या नवीन प्रयोगाने तोंड वरती काढले. यामुळे शरद पवारांची नवीन भूमिका सत्तास्थापनेच्या संदर्भात पुढे आली. सत्तास्थापनेबरोबरच नवीन प्रश्‍न पुढे आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची विरोधी पक्षाचा जनादेश आणि सत्तास्थापना अशी परस्पर विरोधी प्रतिमा विकास पावली. जनादेशाचा आदर करण्याची भूमिका शरद पवारांची सुरुवातीपासून राहिली. परंतु, तरीही त्यांना जनतेला सरकार देण्यासाठी प्रयत्न करावे लागले. या पेचप्रसंगाचा लाभ शरद पवार विरोधकांनी उठविण्यास सुरुवात केली. कारण शरद पवार हेच महाराष्ट्राच्या सत्तेचे केंद्र झाले. शरद पवारांच्या भोवती सत्तास्थापनेचे केंद्र फिरू लागले. म्हणून इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी शरद पवारांच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित केले. इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि शरद पवार यांच्यामध्ये लव्ह-हेट असे संबंध पुन्हा दिसू लागले. शरद पवारांनी विरोधी पक्षाच्या जनादेशाचा पुन्हा पुन्हा दावा केला, तेव्हा तेव्हा इलेक्ट्रॉनिक माध्यमांना शरद पवार शिवसेनेला दगा देणार असे वाटू लागले. शरद पवारांनी विरोधी पक्षाचा जनादेश आणि महाशिवआघाडीची चर्चा अशी दुहेरी भूमिका का घेतली हा यक्षप्रश्‍न वाटतो. याची मुख्य कारणे तीन आहेत. एक, भाजपला जनतेने स्पष्टपणे नाकारलेले नाही. शिवाय भाजपला फडणवीसांनी नवीन आधार मिळवून दिले आहेत. दोन, शिवसेना पक्ष सत्तावाटपाची सौदेबाजी करतो की नवीन आघाडी करतो याबद्दल अस्पष्टता बरेच दिवस होती. तीन, शिवसेना पक्षाबरोबर समझोता ही नवीन घडामोड आहे. त्यामुळे अशा नवीन आघाडीबद्दल शरद पवार फार काळजीपूर्वक निर्णय घेत आहेत. नवीन आघाडी घडविण्यास त्यामुळे वेळ जात आहे. तर इलेक्ट्रॉनिक माध्यमांना त्याबद्दलचा तपशील जाहीर करण्यात जास्त रस आहे. यामुळे एकूण महाराष्ट्राच्या राजकारणात गंभीर बदल राजकीय पक्ष करत आहेत. त्यांची बातमी मात्र नकारात्मक स्वरूपात प्रसारित होते. यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे हसू झाले.\nशिवसेना पक्षाने जवळपास भाजपपासून काडीमोड घेतली. यामुळे नवीन आघाडी ही महाशिवआघाडी अशी जन्मास येत आहे. ही प्रक्रिया सोपी आणि थेट कृतीची निश्‍चित नाही. कारण शिवसेना पक्षाची वैचारिक भूमिका हिंदुत्ववादी आहे. तर काँग्रेस पक्षाची वैचारिक भूमिका धर्मनिरपेक्षतेचा दावा करणारी आहे. शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांना जोडणारा दुवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. या तीन पक्षांमध्ये वैचारिक मतभिन्नता आहेत. तरीदेखील नवी�� आघाडी कशी तयार होते. शिवाय ही आघाडी किती दिवस स्थिर सरकार देईल असे महत्त्वाचे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. नवीन आघाडी का आणि नवीन आघाडी स्थिर सरकार देईल का या दोन्ही प्रश्‍नांची उत्तरे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शोधत आहे. म्हणून नवीन आघाडीचे सरकार स्थापन करण्यास विलंब झाला. नवीन आघाडी का यांचे उत्तर भाजप विरोध हे एक आहे. भाजप हा शक्तिशाली पक्ष आहे. त्याचा विस्तार राष्ट्रीय पातळीवर झाला आहे. हा पक्ष प्रादेशिक पक्षांचा व काँग्रेसचा अवकाश कमी करत चालला आहे. या कारणाने भाजप हा काँग्रेस व प्रादेशिक पक्षांचा समान शत्रू आहे. निवडणूकपूर्व काळात जरी शिवसेनेची भाजपबरोबर युती होती, तरी भाजपने विस्तारवादी धोरण राबविले होते. यामुळे शिवसेना भाजपचे नाते परस्परांशी प्रतिस्पर्धी म्हणून विकसित झाले, याचे आत्मभान शिवसेनेला आले आहे. म्हणून शिवसेना भाजप विरोधात गेली. सत्तावाटपापेक्षा पक्षाचे अस्तित्व हा शिवसेनेपुढील महत्त्वाचा प्रश्‍न आहे. हाच मुद्दा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा दिसतो. थोडक्यात भाजप विरोध आणि पक्षाचे अस्तित्व या मुद्यांवर आधारित सत्तास्थापनेची चर्चा सुरू झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये वैचारिक मतभिन्नता गेल्या पाच वर्षांपासून कमी कमी होऊन त्यांचे प्रदेशवाद विरोधी भाजप या मुद्यांवर एकमत घडत आहे. तसेच ही निवडणूक काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवरून न लढविता मतदारसंघाच्या पातळीवर, तर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्वराज्य या मुद्यांवर लढविली. यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वैचारिक मतभिन्नता कमी झाली. परंतु, या सर्व फेरबदलांना समजून घेण्यासाठी काही महत्त्वाच्या नियम आणि अटींची गरज आहे. म्हणून सरकार स्थापन करण्यापूर्वी समान कार्यक्रम या मुद्यावरती काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस भर देत आहे. पाच वर्ष स्थिर सरकार देण्यासाठी समान कार्यक्रम आधार ठरू शकतो याचे आत्मभान दोन्ही काँग्रेसला आहे, असे दोन्ही काँग्रेसने केलेल्या प्रयत्नांमधून दिसते. नवीन सरकार तीन पक्षांचे स्थापन होणार असले, तरी त्या तीन पैकी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी निवडणूकपूर्व आघाडी केली होती. त्याच्या अंतर्गत समझोता घडण्यास शिवसेनेपेक्षा जास्त महत्त्व आहे. तसेच महाआघाडीमधील मित्र पक्ष हादेखील महत्त्वाचा मुद्दा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्यादृष्टीने आहे. कारण पुन्हा शिवसेना वेगळी झाली, तर ताकदवान भाजपशी दोन हात करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाला छोट्या छोट्या पक्षांची गरज महत्त्वाची वाटते. यामुळे ही सत्ता स्थापनेच्या आघाडीची ही प्रक्रिया वरवर दिरंगाईची वाटते, पण अंतर्गतपणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातील हा एक मैलाचा दगड आहे. कारण काँग्रेस विरोधात सर्व अशी राजकीय प्रक्रिया घडत होती. त्याजागी भाजप विरोधात इतर सर्व अशी घडू लागली आहे. या कारणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अँटी काँग्रेसवादाच्या जागी अँटी भाजपवाद अशी विचारसरणी व डावपेच महत्त्वाचे ठरत आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये प्रादेशिक समतोल आहे. कारण दोन्ही काँग्रेस पक्षांचे सामाजिक आधार ग्रामीण मतदारसंघ आहेत. तर शिवसेना पक्षाचे आधार शहरी-निमशहरी मतदारसंघ आहेत. शिवसेनेचे राजकीय अर्थकारण शहरी व सेवा क्षेत्राशी संबंधित आहे. तर दोन्ही काँग्रेसचे राजकीय अर्थकारण ग्रामीण व कृषी-औद्योगिक या स्वरूपाचे आहे. यामुळे हितसंबंधाच्या संदर्भांत महाशिवआघाडीत मोठे पेचप्रसंग नाहीत. उलट या सर्वच क्षेत्रात भाजप व इतर पक्ष अशी हितसंबंधाची आणि सामाजिक आधारांची स्पर्धा आहे. ही गोष्ट आकलन म्हणून चित्तवेधक आहे. परंतु, प्रत्यक्षात ही प्रक्रिया घडवणे खुपच अवघड काम आहे. यामुळे दिल्लीतील काँग्रेस पक्ष अतिमंद गतीने पुढे सरकत आहे. त्यांच्याशी जुळवून घेऊन शरद पवार सत्तास्थापनेचा प्रयत्न करत आहेत. ही सर्व प्रक्रिया अतिमंद तर राज्यातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी अतिउतावळी दिसते. याबरोबर इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी नायक व खलनायक असे अर्थ लावले आहेत. मध्यम वर्ग व नवमध्यम वर्ग यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे अर्थ योग्य वाटत आहेत. परंतु, एकूण हा महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा फेरबदल आहे, याचे आत्मभान राहिलेले नाही. मात्र, ही महाराष्ट्राच्या राजकारणातील संरचनात्मक आणि मूल्यात्मक पुनर्जुळणी सुरू आहे. दिल्ली विरोध हा विचार भाजप विरोध म्हणून कृतिशील झाला आहे. या चौकटीत महाराष्ट्राचे भविष्यातील राजकारण घडविण्याचा हा दूरगामी प्रयत्न शरद पवार, सोनिया गांधी यांचा दिसतो. हा प्रयत्न तात्पुरती घडामोड ठरू नये, असे त्यांचे प्रयत्न आहेत. कारण फडणवीस प्रारूप राज्यात प्रभावी ठरले आहे. फडणवीस प्रारूपाचा विचार, रणनीती, डावपेच यशवंतराव चव्हाण प्रारूपाच्या बरोबर उलटे आहेत. शरद पवारांना या गोष्टीचे पुरेपूर आकलन आहे. चव्हाण प्रारूप आणि फडणवीस प्रारूप यांच्यातील हा संघर्ष सुरू आहे. फडणवीस प्रारूपाला नवमहाराष्ट्र घडवायचा आहे. त्यामुळे त्यांना तडजोड नको आहे. तर शरद पवारांना राज्याचे राजकारण जिल्ह्याच्या हितसंबंधाच्या चौकटीत घडवायचे आहे. म्हणून सत्तास्थापना हा दुय्यम प्रश्‍न आहे. खरा प्रश्‍न राजकारण कोणत्या चौकटीत घडावे हा आहे. म्हणून शरद पवार भाजपला आणि मोदी-शहा-फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान देत आहेत. ही राजकीय प्रक्रिया महाराष्ट्रासाठी नवीन आहे. कारण शरद पवार आणि मोदी-शहा-फडणवीस यांची राजकारणाची पद्धती अजूनही बुद्धिजीवी वर्गाने समजून घेतलेली नाही. केवळ पवार समर्थक किंवा भाजप समर्थक अशी वरवरची चर्चा केली जाते. त्यामुळे सध्याचे राजकारण नाट्यमय, अतिनाट्यमय, सत्ताकांक्षी वाटते. या भावुक परिस्थितीच्याबाहेर जाऊन महाराष्ट्राचे राजकारण निवडणुकीनंतर समजून घेतले गेले नाही. परंतु, या दोन्ही चौकटीच्या संदर्भांत राजकारणाचा अर्थ लावला तर ही वरवरची सत्तावाटपाची लाट नाही, तर आतून मोठी उलथापालथ घडते. तिचे वरवरचे सत्तावाटप हे लक्षण आहे.\nमहाराष्ट्र राजकारण दिल्ली निवडणूक सरकार विकास स्पर्धा\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://arbhataanichillar.blogspot.com/2011/09/blog-post_15.html", "date_download": "2021-05-18T20:11:41Z", "digest": "sha1:J7AU6KQ4HHBAGINOIG3FSBIYOJFD2SFR", "length": 10998, "nlines": 66, "source_domain": "arbhataanichillar.blogspot.com", "title": "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: वाह ताज!", "raw_content": "\nमाझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर\nजी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर\nअसं ब-याचवेळा होतं की एखाद्या गोष्टीविषयी आपण खूप काही ऐकलेलं असतं, पण प्रत्यक्षात ती ���ोष्ट पाहिली की आपली घोर निराशा होते. म्हणजे त्या गोष्टीची अगदी कान किटेपर्यंत स्तुती ऐकून ऐकून फुगलेला अपेक्षांचा फुगा ती वस्तू अनुभवली की फुटतो आणि आपला भ्रमनिरास होतो. ताजमहालाविषयी मी असंच खूपकाही ऐकलं होतं. सुदैवाने, प्रत्यक्षात तो पाहिल्यावर भ्रमनिरास तर झाला नाहीच, उलट त्याच्याविषयी आजपर्यंत जे काही ऐकलं ते कमीच अशी खात्री पटली.\nमी इथं ताजमहालविषयी माहिती सांगत बसणार नाही. तो बांधायला २०००० मजूर नि १००० हत्ती लागले, तो बांधायला २० वर्षे लागली आणि त्यासाठी त्याकाळी ४ कोटी रुपये खर्च आला (जेव्हा सोन्याचा भाव १५ रुपये तोळा होता) ह्या नि इतर गोष्टी सगळ्यांना माहिती असतातच. आपल्या राज्यात दुष्काळ पडला असतानाही शाहजहानने आपली मृत बायको - मुमताजच्या स्मरणार्थ तिचं स्मारक बांधावं यासाठी त्याच्यावर टीकाही होते. पण मी मात्र त्याला माफ करतो, ही देखणी, स्वर्गीय वास्तू बनवल्याबद्दल.\nउत्तराखंड मधल्या 'फुलोंकी घाटी' अर्थात 'वॅली ऑफ फ्लॉवर्स'ची सहल नुकतीच आम्ही केली. आमचा परत येण्याचा रस्ता आग्र्यामार्गे असल्याने येताना ह्या जगातल्या आठव्या आश्चर्याला भेट देता आली. ताजमहाल पहाण्यासाठी आम्ही निवडलेला वार होता गुरुवार. शुक्रवारी ताजमहालाला सुट्टी असल्याने गुरुवारी तो पहाण्यासाठी बरीच गर्दी असते; त्यामुळे आम्ही सकाळी साडेसहालाच तिथे पोचलो असलो तरी आमच्या आधी बरीच मंडळी तिथे हजर होती. ताजमहालला ३ प्रवेशद्वारे आहेत. पण पूर्व, पश्चिम किंवा दक्षिण अशा कुठल्याही प्रवेशद्वारातून तुम्ही आत शिरलात तरी तुम्हाला लगेच ताजमहालचं दर्शन होत नाही. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला पार करावा लागतो, 'दरवाजा-ए-रौझा'. आतूर मनाने तुम्ही हा दरवाजा पार करता आणि अचानक ताजमहाल तुमच्या समोर येऊन उभा ठाकतो. ताजमहाल पाहिला की पहिल्यांदा जाणवतो तो त्याचा पांढराशुभ्र रंग. त्याचा तो मोठ्ठा चबुतरा, त्याचे ते सुंदर मिनार, त्याचा तो गोलाकार घुमट, कुठल्या गोष्टीचं कौतुक करावं त्या सगळ्याच अप्रतिम आहेत. ताजमहालचा जो चबुतरा लांबून लहानसा दिसतो त्याचा आकार जाणवतो तो जवळ गेल्यावर. ह्या चबुत-याची उंची जवळपास अडीच पुरूष आहे हे कळल्यावर मी तर उडालोच. ताजमहालची एक खासियत म्हणजे तो लांबून तर सुरेख वाटतोच, पण जवळ गेल्यावर दिसतं की त्याच्यावरचं सूक्ष्म कामही तितक���याच उत्तम प्रतीचं आहे. लाल नि हिरव्या रंगाच्या अर्ध-मौल्यवान दगडांची पांढ-याशुभ्र संगमरवरावरची सजावट डोळ्यांचं अक्षरश: पारणं फेडते. ताजमहालचं आणखी एक पटकन न जाणवणारं वैशिष्ट्य म्हणजे चारपैकी कुठल्याही दिशेने पहा, तो अगदी एकसारखाच दिसतो. ताजमहालच्या स्थापत्यविशारदांची ही कामगिरी अलौकिकच म्हणायला हवी, नाही का\nपण काही गोष्टी शब्दांत मांडता येत नाहीत, त्या प्रत्यक्षच अनुभवायच्या असतात. ताजमहालचं सौंदर्य हे असंच. त्यामुळेच मी म्हणेन की तुम्ही ताजमहालला एकदा तरी भेट द्याच. तो अजून पाहिला नसेल तर त्याचं अलौकिक सौंदर्य अनुभवण्यासाठी आणि तो पाहिला असेल तर त्याचं अलौकिक सौंदर्य पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी. त्याला भेट द्या आणि त्याचं ते अनुपम, कालातीत सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवा. मला खात्री आहे, तुम्हाला तिथून निघावंसं वाटणार नाही आणि नाईलाजाने तुम्ही निघालात तरी जाताना एकदा तरी तुम्ही मागे वळून पहालच आणि तो पहात असताना तुमच्या तोंडातून आपसूक उद्गार निघतील, 'वाह ताज आणि तो पहात असताना तुमच्या तोंडातून आपसूक उद्गार निघतील, 'वाह ताज\n[ही आहेत या सहलीमधे काढलेली ताजमहालची काही छायाचित्रे, आपल्याला ती आवडतील अशी अपेक्षा करतो. यापैकी पहिली दोन ताजमहालसमोरून, तर शेवटची दोन यमुनेपलीकडून मेहताब बागेतून काढलेली आहेत.]\n मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच विषयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे\nईश्वरा, त्यांना माफ कर, त्यांना कळत नाहीये ते काय ...\nकोकण रेल्वेने रत्नागिरी पर्यंत - ३ (शेवट)\nगणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nया जालनिशीचे लेख मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/nanded/cannabis-cultivation-in-chilli-crop-23-kg-of-cannabis-seized-57924/", "date_download": "2021-05-18T20:02:26Z", "digest": "sha1:SULYHMPSW4KNLYTICCXLT7PIRE6BJ5SB", "length": 10919, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "चक्क मिरचीच्या पिकात गांजाची लागवड ; २३ किलो गांजा जप्त", "raw_content": "\nHomeनांदेडचक्क मिरचीच्या पिकात गांजाची लागवड ; २३ किलो गांजा जप्त\nचक्क मिरचीच्या पिकात गांजाची लागवड ; २३ किलो गांजा जप्त\n��ांदेड : शेतात मिर्चीच्या पिकात गांजाची लागवड केल्याचा भांडाफोड नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने केला आहे.या कारवाई २३ किलो १८६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून संबधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकंधार तालुक्यातील शेत गट क्र. २६६ मौ. गुंटूर येथे गांजा पिकविला जात आहे. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना प्राप्त झाली होती.त्यांनी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांना ही माहिती देऊन आपल्या सहकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार हजेरीमेजर गोविंद मुंडे, गुंडेराव करले, गंगाधर कदम, चव्हाण, विठ्ठल शेळके, बालाजी यादगीरवार आणि शिंदे यांना मौ. गुंटूर येथे पाठविले.\nत्याठिकाणी सचिन सोनवणे यांनी या प्रकरणाची सर्व शासकीय आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींची पुर्तता करताना तहसीलदार राजेश पाठक, पोलीस निरीक्षक गोबाडे, सहायक पोलीस निरीक्षक जाधव, फोटोग्राफर, तराजु काटेवाला, शासकीय पंच असे सोबत घेऊन मौ. गुंटूर येथे शेत गट क्र. २६६ मध्ये पोहचले. तेथे पांडूरंग नागोबा खंदाडे वय ६६ हा व्यक्ति आढळून आला तर शेतातील मिर्चीच्या पिकामध्ये गांजाची झाडे लावल्याचे दिसून आले. या सर्व गांजाची मोजणी करून २३ किलो १८६ ग्रॅम जप्त केला.\nत्याची किंमत पोलिसांनी १ लाख १५ हजार ९३० रुपये एवढी असल्याचे पोलिसांनी पंचनाम्यात लिहिले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे यांच्या तक्रारीवरून पांडूरंग नागोबा खंदाडे विरूद्ध आमली पदार्थ प्रतिबंधक कायदाप्रमाणे कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास कंधारचे सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.\nचिंता कायम, देशव्यापी लॉकडाऊनची चर्चा \nPrevious articleबाजार समितीच्या विरोधात याचिका; काँग्रेस भवनास भुखंड देण्यास आक्षेप\nNext articleसत्तांतर; पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे विजयी\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा त��ाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nकॉंग्रेस नगरसेवकाची रुग्णालयातील कर्मचा-यांवर दबंगगिरी; नांदेड येथील घटना\nनांदेड जिल्ह्यास अवकाळी पावसाने झोडपले\nडायरेक्ट ‘लग्गा’ लावा.. अन् कोविड लस घ्या\nपैनगंगेत बुडणा-या तरुणाचा जीव वाचवला\nकामावर पुन्हा घेण्यासाठी कामगारांचे धरणे\nजिल्ह्यात गुंडांचा थरार; गोळीबारात एक ठार\nनांदेड जिल्ह्यात केवळ २३३ नव्या कोरोना बाधितांची नोंद\nब्रेक द चैनच्या सक्तिसाठी कंधार शहरात प्रशासन रस्त्यावर\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/supriya-sule/", "date_download": "2021-05-18T21:01:06Z", "digest": "sha1:AJPMSFABYFEX53LQ2XQPB3DXYA2PEZGM", "length": 15882, "nlines": 162, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Supriya Sule Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानं��र गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केल�� खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nLockdown Drive शरद पवारांची सुप्रियांबरोबर Mumbai सफर, जुन्या आठवणींना उजाळा\nSharad Pawar Supriya Sule Mumbai tour सुप्रिया सुळे यांनी चेंज म्हणून शरद पवारांबरोबर फेरफटका मारायण्यासाटी रितसर परवानगी घेऊन जात असल्याच फेसबूक लाईव्हमध्ये सांगितलं. यावेळी पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.\n'मुंबईतूनच हे वृत्त का आलं' निधनाच्या बातमीनंतर सुमित्रा महाजन संतापल्या\nशरद पवारांच्या नावाने ओळखली जाणार 'सह्याद्री'तील वनस्पती, Argyreia Sharadchandra\nरजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव\nशरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती\nसुप्रिया सुळे यांनी सोनिया गांधींशी केली चर्चा, मार्गदर्शन केल्याबद्दल मानले आभ\nपोलिसाच्या मदतीमुळं परीक्षा केंद्रावर पोहोचली तरुणी, सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक\nसाताऱ्यातील पावसात झालेल्या 'त्या' सभेचं गुपित आलं समोर; सुप्रिया सुळेंचा खुलासा\nअर्थखाते कसे चालवायचे हेअजितदादांकडून शिका, सुळेंचा अर्थमंत्र्यांना सल्ला\nVIDEO : सुप्रिया सुळेंना मोह आवरेना मतदारसंघातून अंजीर, पेरुची, खरेदी\nसुप्रिया सुळेंनी केली योद्धा @80 शॉर्टफिल्म स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा\nराज्यातील रुग्णांना मिळणार मोफत रक्त, आरोग्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा\nभविष्यात राष्ट्रवादीचे नेतृत्त्व कुणाकडे असणार शरद पवारांनी सांगितली 3 नावं\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1708761", "date_download": "2021-05-18T21:30:49Z", "digest": "sha1:BQDYCH7V4JPVL667U6CQ4ETEFFVZYIKI", "length": 11764, "nlines": 28, "source_domain": "pib.gov.in", "title": "अर्थ मंत्रालय", "raw_content": "5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या जीएसटी करदात्यास 1 एप्रिल 2021 पासून सुधारित आवश्यकतेनुसार बिलावर एचएसएन कोड / सेवा लेखा कोड अनिवार्य\nमागील आर्थिक वर्षात 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या जीएसटी करदात्यास 1 एप्रिल 2021 पासून 6 अंकी एचएसएन कोड (हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेन्क्लेचर कोड अर्थात नामांकन कोडची सुसंवाद प्रणाली) किंवा करपात्र वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यासाठी देण्यात आलेल्या बिलांवर एसएसी (सर्व्हिस अकाउंटिंग कोड) सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मागील आर्थिक वर्षात 5 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या करदात्यास बी 2 बी अर्थात उद्योग ते उद्योग बिलांवर अनिवार्यपणे 4 अंकी एचएसएन कोड प्रदान करणे आवश्यक आहे. पूर्वी, आवश्यकता अनुक्रमे 4 अंक आणि 2 अंकांची होती. अधिक तपशीलांसाठी, अधिसूचना क्रमांक 78/2020-केंद्रीय कर, दि. 15.10.2020 रोजी संदर्भित केला जाऊ शकतो. (https://www.cbic.gov.in/resources//htdocs-cbec/gst/notfctn-79-central-tax-english-2020.pdf यावर उपलब्ध आहे.)\nत्यानुसार 1 एप्रिल 2021 पासून, जीएसटी करदात्यांना सुधारित आवश्यकतेनुसार, त्यांच्या बिलात एचएसएन / एसएसी सादर करावे लागतील.\nवस्तूंसाठी 6 अंकी एचएसएन कोड जगभर सारखे आहेत. म्हणून, हे समान एचएसएन कोड सीमाशुल्क आणि जीएसटी���र लागू होतात. त्यानुसार, सीमाशुल्क शुल्कामध्ये नमूद केलेले कोड जीएसटी उद्देशाने देखील वापरले जातात (जीएसटी दर वेळापत्रकात विशेष नमूद केले गेले आहेत). सीमाशुल्क शुल्कामध्ये एचएस कोड हेडिंग (4 अंकी एचएस), सब-हेडिंग (6 अंक एचएस) आणि शुल्क बाब (8 अंक) म्हणून दिले जाते. ही कागदपत्रे सीबीआयसी संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. एचएसएन कोडसाठी सीमा शुल्क दर https://www.cbic.gov.in/htdocs-cbec/customs/cst2021-020221/cst-idx यावर मिळू शकेल.\nवस्तू आणि सेवांसाठी जीएसटी दरपत्रक पाहण्यासाठी https://www.cbic.gov.in/htdocs-cbec/gst/index-english यावर भेट देवू शकतो आणि नंतर जीएसटी दर / रेडी रेकनर-अद्यतनित सूचना / फाइंडर जीएसटी दर रेडी रेकनर / अद्यतनित सूचना यावर अनुसरण करा.\nत्याचप्रमाणे एचएसएन शोध सुविधा जीएसटी पोर्टलवर देखील उपलब्ध आहे.\nउत्पादक आणि आयातदार / निर्यातदार सामान्यत: एचएसएन कोड वापरत आहेत. जीएसटीपूर्व कारकीर्दीतही उत्पादक हे कोड देत होते. आयातदार आणि निर्यातदार हे कोड आयात/निर्यात विषयक कागदपत्रांमध्ये देत आहेत. व्यापारी मुख्यत: उत्पादक किंवा आयातदार पुरवठादारांकडून दिलेल्या बिलांमध्ये एचएसएन कोड वापरत असत. अशाच प्रकारे, मोठ्या संख्येने जीएसटी करदाते स्वेच्छेने बिलांवर, ई-वे बिल आणि जीएसटीआर 1 रिटर्नवर 6/8 अंकी एचएस कोड / एसएसी पूर्वीपासूनच सादर करीत आहेत.\n5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या जीएसटी करदात्यास 1 एप्रिल 2021 पासून सुधारित आवश्यकतेनुसार बिलावर एचएसएन कोड / सेवा लेखा कोड अनिवार्य\nमागील आर्थिक वर्षात 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या जीएसटी करदात्यास 1 एप्रिल 2021 पासून 6 अंकी एचएसएन कोड (हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेन्क्लेचर कोड अर्थात नामांकन कोडची सुसंवाद प्रणाली) किंवा करपात्र वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यासाठी देण्यात आलेल्या बिलांवर एसएसी (सर्व्हिस अकाउंटिंग कोड) सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मागील आर्थिक वर्षात 5 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या करदात्यास बी 2 बी अर्थात उद्योग ते उद्योग बिलांवर अनिवार्यपणे 4 अंकी एचएसएन कोड प्रदान करणे आवश्यक आहे. पूर्वी, आवश्यकता अनुक्रमे 4 अंक आणि 2 अंकांची होती. अधिक तपशीलांसाठी, अधिसूचना क्रमांक 78/2020-केंद्रीय कर, दि. 15.10.2020 रोजी संदर्भित केला जाऊ शकतो. (https://www.cbic.gov.in/resources//htdocs-cbec/gst/notfctn-79-central-tax-english-2020.pdf यावर उपलब्ध आहे.)\nत्यानुसार 1 एप्रिल 2021 पासून, जीएसटी करदात्यांना सुधारित आवश्यकतेनुसार, त्यांच्या बिलात एचएसएन / एसएसी सादर करावे लागतील.\nवस्तूंसाठी 6 अंकी एचएसएन कोड जगभर सारखे आहेत. म्हणून, हे समान एचएसएन कोड सीमाशुल्क आणि जीएसटीवर लागू होतात. त्यानुसार, सीमाशुल्क शुल्कामध्ये नमूद केलेले कोड जीएसटी उद्देशाने देखील वापरले जातात (जीएसटी दर वेळापत्रकात विशेष नमूद केले गेले आहेत). सीमाशुल्क शुल्कामध्ये एचएस कोड हेडिंग (4 अंकी एचएस), सब-हेडिंग (6 अंक एचएस) आणि शुल्क बाब (8 अंक) म्हणून दिले जाते. ही कागदपत्रे सीबीआयसी संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. एचएसएन कोडसाठी सीमा शुल्क दर https://www.cbic.gov.in/htdocs-cbec/customs/cst2021-020221/cst-idx यावर मिळू शकेल.\nवस्तू आणि सेवांसाठी जीएसटी दरपत्रक पाहण्यासाठी https://www.cbic.gov.in/htdocs-cbec/gst/index-english यावर भेट देवू शकतो आणि नंतर जीएसटी दर / रेडी रेकनर-अद्यतनित सूचना / फाइंडर जीएसटी दर रेडी रेकनर / अद्यतनित सूचना यावर अनुसरण करा.\nत्याचप्रमाणे एचएसएन शोध सुविधा जीएसटी पोर्टलवर देखील उपलब्ध आहे.\nउत्पादक आणि आयातदार / निर्यातदार सामान्यत: एचएसएन कोड वापरत आहेत. जीएसटीपूर्व कारकीर्दीतही उत्पादक हे कोड देत होते. आयातदार आणि निर्यातदार हे कोड आयात/निर्यात विषयक कागदपत्रांमध्ये देत आहेत. व्यापारी मुख्यत: उत्पादक किंवा आयातदार पुरवठादारांकडून दिलेल्या बिलांमध्ये एचएसएन कोड वापरत असत. अशाच प्रकारे, मोठ्या संख्येने जीएसटी करदाते स्वेच्छेने बिलांवर, ई-वे बिल आणि जीएसटीआर 1 रिटर्नवर 6/8 अंकी एचएस कोड / एसएसी पूर्वीपासूनच सादर करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/public-utility/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2021-05-18T20:50:00Z", "digest": "sha1:R4LTJDBBPDGZSOXWPHDGRZQA4V5WSMUQ", "length": 4157, "nlines": 103, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "शहाजी राजे विद्यालय, उंद्री | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nशहाजी राजे विद्यालय, उंद्री\nशहाजी राजे विद्यालय, उंद्री\nउंद्री, तालुका चिखली जिल्हा बुलडाणा यु-डायस क्रमांक - 27040205803\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना व���ज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 10, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/tag/Judiciary", "date_download": "2021-05-18T19:30:22Z", "digest": "sha1:WQQLDYILVDUKPKLC7DJOWFCNNVCLAEZN", "length": 5067, "nlines": 121, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nन्यायालयीन स्वातंत्र्य म्हणजे काय\nसुहास पळशीकर\t14 Mar 2020\nन्या. रंजन गोगोई यांचे (काय काय) चुकले\nॲड. भूषण राऊत\t24 Feb 2021\nगोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही\nउर्दू काव्याचे मोती उधळत जाणारे गोड पुस्तक...\nकेरळ - डाव्यांचा ऐतिहासिक विजय\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nमराठा आरक्षण - सामाजिक आशय अधोरेखित करणारा निर्णय...\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'श्यामची आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/africa/", "date_download": "2021-05-18T21:39:17Z", "digest": "sha1:YB7SFPDLLG3TUZVS7BZJW75FSUHZ3SNN", "length": 15515, "nlines": 162, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Africa Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट को��ळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमल��� 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nदक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डुप्लेसिसने (Faf du Plessis) खळबळजनक खुलासा केला आहे. मला आणि माझ्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, असं डुप्लेसिस म्हणाला आहे.\nएबी डिव्हिलियर्सने चाहत्यांना दिला मोठा धक्का, त्या निर्णयावर अजूनही ठाम\nआफ्रिकेत आढळले 78 हजार वर्षांपूर्वीच्या बालकाचे अवशेष\n डीव्हिलियर्स 'या' मालिकेत करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन\nदक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूनं पत्नीसह स्वीकारला इस्लाम\nनिवडणुकीत विजय मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी 'या' राष्ट्रपतींचा मृत्यू\nIPL 2021: टी20 वर्ल्ड कप खेळण्याबाबत डीव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य, म्हणाला...\nएबी डिव्हिलियर्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी पण विराटचं टेन्शन वाढणार\nOn This Day : डीव्हिलियर्सनं एका पायावर खेळून काढले होते 146 रन\nPAK vs SA : शाहिद आफ्रिदीची IPL वर टीका, दक्षिण आफ्रिका बोर्डालाही लगावला टोला\nPAK vs SA : फखर जमानच्या रन आऊटमुळे वाद, पाहा 'फेक फिल्डिंग'चे नियम\nफेक फिल्डिंगमुळे फखर जमान आऊट मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला शिक्षा, पाहा VIDEO\nOMG:चेंडू स्टंप्सला लागला तरीही बाद झाला नाही क्विंटन डिकॉक\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/brother-taufiq-you-have-to-come-to-mumbai-jayant-patil/", "date_download": "2021-05-18T20:56:03Z", "digest": "sha1:WK73UROWH27477GWSFGYWLXNOISPLCMK", "length": 9433, "nlines": 183, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "तौफिक भाई आपको मुंबई आना होगा. . . - जयंत पाटील - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome महाराष्ट्र तौफिक भाई आपको मुंबई आना होगा. . . – जयंत पाटील\nतौफिक भाई आपको मुंबई आना होगा. . . – जयंत पाटील\nसोलापूर : “तौफिक भाई आपको मुंबई आना होगा, या मैं फिर सोलापूर आऊंगा”,म्हणत जयंत पाटलांनी शेख यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाला जणू होकारच दिला.सोलापूर एमआयएमचे नगरसेवक तथा माजी शहराध्यक्ष तौफिक शेख राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी तौफिक शेख यांनी एमआएमच्या सात नगरसेवकांसह मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती. तेव्हापासून शेख एमआयएमला रामराम करुन राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता तर थेट राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनीच शेख यांना सूचक इशारा दिला आहे.\nपुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जयंत पाटील सोलापूर दौऱ्यावर आले होते. सोलापुरातील हेरिटेज हॉल येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी आवर्जुन तौफिक शेख यांची भेट घेतली. यावेळी एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांनी आपल्यासह सात नगरसेवकांचा पाठिंबा महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना असल्याचं जाहीर केलं.\nयावेळी बोलताना जयंत पाटी��� यांनी तौफिक शेख यांचे आभार व्यक्त केले. तसेच “कुछ दिनों बाद तौफिक भाई आपको मुंबई आना होगा, या मैं फिर सोलापूर आऊंगा. आप जैसे तय करेंगे वैसे होगा” असे म्हणत शेख यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाला जणू होकारच दिला. मात्र थेट प्रवेशाबद्दल बोलण्यास दोन्ही पक्षातील नेत्यांनी नकार दिला.\nPrevious articleम्हणून तर माझ्या डोक्यावर टोपी राहिली : अब्दुल सत्तार\nNext articleपदवीधर निवडणुकीत सचिन ढवळे प्रचारात ‘प्रहरात’ आघाडीवर\nतुम्ही कोरोनाच्या ‘रिस्क झोन’मध्ये आहात का\nMaharashtra News Update : लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्र्यांची बैठक सुरु\nMumbaiNewsUpdate : मोठी बातमी : अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\n‘आयएस’ च्या हल्ल्यात ३२ ठार,११० जखमी…\nचंदा कोचर यांची सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका…\nलग्न करणाऱ्या महिलांच्या टोळीला बेड्या..\nपाण्याच्या टाकीत आढळला मुलाचा सांगडा…\nखळवलेल्या समुद्राचे रौद्ररूप : ‘गेट वे ऑफ इंडिया’ला लाटांच्या धडका\nएकाच वेळी तिने दिला ९ बाळांना जन्म \nकोरोनाच्या लढ्याला आरबीआयचे बळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/pm-narendra-modi-should-talk-with-pakistan/", "date_download": "2021-05-18T21:16:11Z", "digest": "sha1:M3TPXQ22JB2E23OIV4MLPT7SJV3EY7KI", "length": 7454, "nlines": 81, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates \"मोदींनी पाकिस्तानशी चर्चा करावी\" - राज ठाकरे jm news", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n“मोदींनी पाकिस्तानशी चर्चा करावी” – राज ठाकरे\n“मोदींनी पाकिस्तानशी चर्चा करावी” – राज ठाकरे\nसध्या भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असल्यामुळे युद्धापेक्षा पाकिस्तानशी चर्चा करावी, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानशी चर्चा करण्याची संधी सोडू नये असे आवाहन केले आहे. पाकिस्तानला जर चर्चा करायची असेल तर आधी त्यांनी पाऊल उचलायला हवे. तसेच पाकिस्तानच्या ताब्यात भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना त्वरीत भारतात पाठवले पाहिजे आणि सीमारेषेवर वारंवार होत असलेला गोळीबारही थांबवण्यात आले पाहिजे. त्यानंतरच मोदींनी संधी न सोडता पाकिस्तानशी चर्चा करावी असे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.\nकाय म्हणाले राज ठाकरे\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानशी चर्चा करवी असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्रकात म्हटलं.\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला चर्चेचे निमंत्रण दिले आहे.\nतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानशी चर्चा करण्याची संधी सोडू नये.\nपाकिस्तानची खरंच चर्चेची तयारी असेल तर त्यासाठी पहिलं पाऊल हे पाकिस्तानेच उचलायला हवं असंही त्यांनी नमूद केले.\nपाकिस्तानने वैमानिक अभिनंदन यांना भारतात परत पाठवावं.\nसीमारेषेवरचा गोळीबार त्वरीत थांबवला पाहजे असे ते म्हणाले.\nइम्रान खान यांनी या गोष्टी केल्या तर त्यांचे हेतू स्वच्छ आहेत.\nपंतप्रधान मोदींनी ही संधी गमावता कामा नये.\nPrevious पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा उघड;लढाऊ विमानाचे सापडले अवशेष\nNext 10,001 जागांसाठी शिक्षक भरतीची जाहिरात प्रदर्शित\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nडायनासोर काळातील मादागास्कर बेटांवर fossil fish जिवंत सापडला …\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/attempts-to-obtain-possession-of-the-site-by-the-staff-of-the-archaeological-department/", "date_download": "2021-05-18T20:39:33Z", "digest": "sha1:DPPA46UXK3W7AVWCPKUUGQQFMMJBIZEY", "length": 9662, "nlines": 121, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "स्वत:च्या मालकीच्या जागेवर पुरातत्त्व विभागाच्या कर्मचा-यांकडून ताबा मिळवण्याचा प्रयत्न - Hello Maharashtra", "raw_content": "\nस्वत:च्या मालकीच्या जागेवर पुरातत्त्व विभागाच्या कर्मचा-यांकडून ताबा मिळवण्याचा प्रयत्न\nस्वत:च्या मालकीच्या जागेवर पुरातत्त्व विभागाच्या कर्मचा-यांकडून ताबा मिळवण्याचा प्रयत्न\nअ‍ॅड. जयराज पांडे यांचे पोलीस आयुक्तांना निवेदन\nऔरंगाबाद : बेगमपुरा येथील अ‍ॅड. जयराज पांडे यांनी स्वत:च्या मालकीच्या भूखंडावर पुरातत्त्व विभागाच्या कर्मचा-यांकडून ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार केली असून, या प्रकरणी मा. न्यायालयाचा कुठलाही आदेश नसताना विनापरवानगीने खड्डे खोदण्यात येत असल्याचे म्हटले आहे. याबाबत पांडे यांच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.\nहे पण वाचा -\nराशन दुकानदारांचा संप मागे; आज पासून राशन वाटप सुरळीत\nतब्बल ४८ रेमडीसीवीर इंजेकशन चोरी कि गहाळ \nहज यात्रेकरूंसाठी आता लसीकरण बंधनकारक असणार\nअ‍ॅड. पांडे यांनी याबाबत पोलीस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारी म्हटले आहे की, माझ्या स्वत:च्या मालकीच्या हक्कातील भूखंड १६३५ या जागेवर पुरातत्त्व विभागाच्या कर्मचा-यांकडून अनधिकृतपणे बांधकाम करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे या जागेवर खड्डे खोदण्याचे काम सध्या सुरू असून, माझी जागा ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे म्हटले आहे. या कामाबाबत न्यायालयाचा कुठलाही आदेश नसताना विनाकारण मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पांडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.\nया प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. पांडे यांनी निवेदनाद्वारे मा. आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे केली आहे. तसेच या कामाबाबत चौकशी करून व कागदपत्रांची शहानिशा करावी, असेही जयराज पांडे यांनी दिलेल्या म्हटले आहे.\nव्यापारी- पोलिसांच्यात वादावादी ः वीकेंड लाॅकडाऊनंतर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दीच गर्दी\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही काय दहशतवादी संघटना आहे का\nराशन दुकानदारांचा संप मागे; आज पासून राशन वाटप सुरळीत\nतब्बल ४८ रेमडीसीवीर इंजेकशन चोरी कि गहाळ पहा मनपा अतिरिक्त आयुक्त यांची पत्रकार…\nहज यात्रेकरूंसाठी आता लसीकरण बंधनकारक असणार\nकोरोना लस न घेणाऱ्यांना 30 एप्रिलनंतर रस्त्यावर फिरू देणार नाही\nऔरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच\nपाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जायकवाडीत अतिरिक्त पंपहाऊस\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nराशन दुकानदारांचा संप मागे; आज पासून राशन वाटप सुरळीत\nतब्बल ४८ रेमडीसीवीर इंजेकशन चोरी कि गहाळ \nहज यात्रेकरूंसाठी आता लसीकरण बंधनकारक असणार\nकोरोना लस न घेणाऱ्यांना 30 एप्रिलनंतर रस्त्यावर फिरू देणार…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2017/11/25/home-remedy-of-tomatoes/", "date_download": "2021-05-18T19:23:49Z", "digest": "sha1:T5TPT2JEG4VUTYSKAVJBM2KKZKBCZV55", "length": 9619, "nlines": 41, "source_domain": "khaasre.com", "title": "टोमॅटोचे हे घरगुती उपाय झटक्यात उजळून टाकतील तुमच्या चेहऱ्याचा रंग… – KhaasRe.com", "raw_content": "\nटोमॅटोचे हे घरगुती उपाय झटक्यात उजळून टाकतील तुमच्या चेहऱ्याचा रंग…\nआजकाल प्रत्येकाला वाटत की सुंदर दिसावं, आणि चार चौघांमध्ये आपली प्रतिमा उठून दिसावी. पण प्रतिमा चांगली दिसावी यासाठी आपला स्वभाव महत्वाचा असतो. परंतु आजकाल प्रत्येकाला सुंदर दिसणं पण महत्वाचं झालं आहे. तुमचा रंग जर सावळा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी खास सांगणार आहोत असे काही उपाय ज्याने तुम्ही सहजपणे तुमच्या चेहऱ्याचा रंग उजळू शकता.\nटोमॅटो हे खूप सहजपणे प्रत्येक घरात उपलब्ध असतात. टोमॅटो वापरून तुम्ही सहजपणे घरगुती पद्धतीने चेहऱ्याचा रंग उजळू शकता. आपल्या सर्वांच्या घरात टोमॅटो चा भाजी बनवण्यासाठी उपयोग होतच असतो. आतापर्यंत आपण टोमॅटोचा उपयोग फक्त खाण्यासाठी करत आलो आहोत. परंतु हे खूप कमी जणांना माहिती असेल की टोमॅटो वापरून आपण आपल्या चेहऱ्यावर एकदम तेज आणूु शकतो. लाल असेलेल��� टोमॅटो आपल्या चेहऱ्यासाठी खूप चांगले असतात. लाल टोमॅटोमुळे आपण अगदी सहजपणे चेहरा साफ करू शकतो.\nचला तर आज खासरेवर जाणून घेऊया टोमॅटो वापरून घरी बसल्या बसल्या करावयाच्या आपल्या चेहऱ्यास उजळवून टाकण्याचे काही घरगूती उपाय-\nसर्वप्रथम यासाठी तुम्हाला हवंय एक टोमॅटो, साखर, हळद, आणि लिंबू. एक ताजं टोमॅटो घ्या त्याला चाकूच्या साहाय्याने कापा. त्यानंतर अर्ध कापलेल्या टोमॅटोच्या पिवळ्या भागाला हळदीमध्ये टाका किंवा हळद त्यावर टाका. टोमॅटो ला हळद चांगल्या प्रकारे लागेल याकडे लक्ष द्या. आता या नन्तर तुम्हाला काय करायचं आहे तर ते हळद लावलेले टोमॅटो घेऊन हळू हळू आपल्या चेहऱ्यावर लावायचे आहे. जसे आपण मसाज करतो त्याप्रमाणे टोमॅटोने चेहऱ्यावर मसाज करायची आहे. जवळपास १०-१५ मिनिट तुम्हाला अशाप्रकारे मसाज करायची आहे. चेहऱ्यावर मसाज करताना फक्त या गोष्टीचं ध्यान असुद्या की टोमॅटो थोडं दाबून घासा. ज्यामुळे हळद आणि टोमॅटो मिक्स होऊन ते त्वचेवर सहजपणे जाईल. आपण सर्व जाणतो की हळदी मध्ये सुद्धा अँटीबॅक्टोरीअल गुण असतात, जे मी आपल्या त्वचेसाठी खूप लाभदायक असतात. आणि आपल्या चेहरा उजळायचं काम करतात.\nयानंतर तुम्हाला ३-४ चमचे साखरेमध्ये अर्धा लिंबू पिळायचं आहे आणि दोन्हीचे चांगले मिश्रण तयार करायचे आहे. . आता तुम्ही हळद न लावलेले राहिलेले टोमॅटो घ्यायचे आहे. हे मिश्रण त्या टोमॅटो वर लावून साखर लावलेल्या अर्ध्या टोमॅटो ने मसाज करायची आहे. तुम्हाला हे ध्यान द्यायचे आहे की, टोमॅटोला पहिल्यासारखे थोडं थोडं दाबून मसाज करायची आहे. यामुळे याचा रस त्वचेला व्यवस्थित लागेल. ही मसाज तुम्हाला ५ मिनिटं करायची आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज निर्माण होईल. ही पद्धत तुम्ही काही दिवसासाठी अवलंबली तर तुम्हाला जाणवेल की तुमचा चेहरा एकदम तेजस्वी बनला आहे. चांगल्या प्रकारे मदत मिळावी म्हणून हप्त्यातून २-३ वेळेस याचा उपयोग करावा.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\n९० टक्के लोकांना माहिती नाहीत पेरू खाण्याचे हे फायदे, वाचून आश्चर्यचकित व्हाल…\n मग फुफुसाला स्वच्छ ठेवण्यासाठी करा हा घरगुती उपाय…\nसर्वात कमी वयात मुख्यमंत्री कार्यालयाचा भार सांभाळणाऱ्या महिला IAS अधिकारी…\nबाळासाहेबांना आदेश देणारा विदर्भ��चा शेर भाऊ जाबुवंतराव धोटे…\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/09/09/ganesh-visarjan-reason/", "date_download": "2021-05-18T20:50:13Z", "digest": "sha1:C445QLYALFRETW4BYJRSOC5OGJUOUPM2", "length": 8237, "nlines": 42, "source_domain": "khaasre.com", "title": "गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन का केले जाते हे माहित आहे का ? – KhaasRe.com", "raw_content": "\nगणपतीच्या मूर्तीचे विसर्जन का केले जाते हे माहित आहे का \n“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” म्हणत यंदा १२ सप्टेंबर रोजी आपल्या लाडक्या गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. दहा दिवस आपल्या घरात किंवा गावातील मंडळात गणपती बसवून तुम्ही त्याची पूजा केली असेल.\nदोन वेळ आरती केली असेल. सांस्कृतिक कार्यक्रम घेतले असतील. विविध उपक्रम राबवले असतील. दहा दिवस बघता बघता समोर आले. आता आपल्या लाडक्या गणरायाला भक्तिभावे निरोप देण्यासाठी आपली तयारीही सुरु झाली असेल. पण आपण आपल्या लाडक्या गणपतीचे विसर्जन का करतो माहित आहे का चला तर जाणून घेऊया…\nपुण्यातील क्रांतिकारक भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वप्रथम भारतात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला होता. दहा दिवस गणेशोत्सव आयोजित करून त्या माध्यमातून भारतीयांना एकत्र आणायचे आणि ब्रिटिश सत्तेविरोधात त्यांना जागे करायचे असा रंगारींचा विचार होता.\nत्यांची ही कल्पना बाळ गंगाधर टिळकांनाहा आवडली आणि त्यांनीही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. याचा परिणामही अगदी हवा तसाच झाला. लोक धार्मिक भावनेने ब्रिटिश सत्तेविरुद्ध एकत्र आले. स्वातंत्र्य लढ्यासाठी ही मोठी प्रेरणा ठरली.\nका केले जाते गणेश विसर्जन \nधार्मिक ग्रंथांनुसार वेद व्यासांनी गणेश चतुर्थीपासून सलग १० दिवस श्रीगणेशाला महाभारत कथा सांगितली होती. ती कथा श्रीगणेशाने अक्षरशः लिहून काढली. १० दिवसानंतर जेव्हा वेद व्यासांनी आपले डोळे उघडले, तेव्हा त्यांना आढळले की दहा दिवसांच्या अथक परिश्रमामुळे गणेशाचे तापमान खूप वाढले होते. ताबडतोब वेद ​​व्यास गणेशाला जवळच्या तलावात घेऊन गेले आणि त्याला थंड केले. म्हणूनच गणेशाची स्थापना करून चतुर्दशीला गणपतीला पाण्याने थंड केले जाते.\nपुढे याच कथेत असेही सांगितले आहे की, गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून वेद व्यासांनी गणपतीच्या शरीराला सुगंधित मातीचा लेप दिला होता. हा लेप सुकल्यानंतर गणपतीचे शरीर ताठ झाले. मातीही गळायला लागली. मग गणपतीला थंड तलावावर नेऊन पाण्यात उतरवण्यात आले.\nया दहा दिवसांदरम्यान वेद व्यासांनी गणपतीला आवडते भोजन दिले. तेव्हापासून प्रतिकात्मकरीत्या गणेशाची मूर्ती स्थापन करून दहा दिवस गणपतीला मोदकांचा प्रसाद चढवून दहा दिवसानंतर पाण्यात नेऊन विसर्जन करण्याची प्रथा पडली.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nCategorized as इतिहास आणि परंपरा, तथ्य, नवीन खासरे, बातम्या\nतू कोणत्या वयात व्हर्जिनिटी गमावलीस चाहत्याच्या प्रश्नाला इलियानाचे सडेतोड उत्तर\nमाणसाला डास उगाच चावत नाहीत, डास चावण्यामागे असतात ही प्रमुख कारणे\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/kalyan-st-depot-thifs-thieves/", "date_download": "2021-05-18T19:47:37Z", "digest": "sha1:6J24B4N2ZE3F46L2QJOJPNU3JMYV6XXT", "length": 9574, "nlines": 69, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "Kalyan ; एसटी डेपोत चोरट्यांचा सुळसुळाट | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nKalyan ; एसटी डेपोत चोरट्यांचा सुळसुळाट\nकल्याण दि.०१ :- कल्याण पश्चिमेकडील एसटी डेपो परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून गर्दीचा फायदा घेत हातचलाखीने प्रवाशांचा मोबाईल, पाकीट चोरण्याचा सपाटा लावला आहे. कल्याण जवळच्या बापगाव नाक्यावरील वास्तु रचना वृंदावन इमारतीमध्ये राहणारे दीपेश जंगम हे शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घरी जाण्यासाठी कल्याणच्या एसटी डेपो येथून बस पकडत होते.\nहेही वाचा :- कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले बिनविरोध विधानसभा अध्यक्ष\nएका बसमध्ये चढत असताना अमर शेख नावाच्या चोरट्याने हातचलाखीने त्यांच्या खिशातील रोकड काढून घेतली. काही क्षणातच जंगम यांना खिशातील पैसे कुणी तरी काढून घेत असल्याचा संशय आला. त्यांनी तात्काळ आरडाओरड करत नागरिकांच्या मदतीने अमरला पकडले आणि महात्मा फुले चौक पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पोलिसांनी अमर शेख या चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.\n← कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले बिनविरोध विधानसभा अध्यक्ष\nठाण्यात पं.राम मराठे संगीत महोत्सवाचे आयोजन →\nमालकाला दोन लाख ५३ हजारांचा गंडा\nमनसेच्या सतर्कतेने शहिदांच्या नावाने असलेल्या वास्तूमधील अवैध दारूसाठा जप्त\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/ratnagiri/other/mayur-shelke-felicitated", "date_download": "2021-05-18T20:17:05Z", "digest": "sha1:WJEBRRZECQDMW6LRIMQGV6ZV5BP2D5JV", "length": 7866, "nlines": 142, "source_domain": "www.krushival.in", "title": "Ratnagiri | मयूर शेळकेचा सत्कार | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / रत्नागिरी / इतर / मयूर शेळकेचा सत्कार\nवांगणी येथील पॉइंट्समन मयूर शेळके यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता,अंध माहिलेच्या एका लहान मुलाला भरधाव रेल्वेखाली येता येता काही सेकंदंच्या फरकाने वाचवले. त्यांच्या या शौर्याची दखल सर्व स्तरातून घेतली जात आहे.आज अशा या शूरवीराच्या धाडसाचे कौतुक, कळवा येथील शासकीय विश्रामगृहात,सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रुपये एक लाख रोख रकमेचे बक्षीस देऊन करण्यात आले. यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळराव लांडगे,रेल्वे कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस नरेंद्र शिंदे हे उपस्थित होते.\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nजिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन कोविड सेंटर कार्यान्वित\nकोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही बेडस् लहान मुलांसाठी राखीव\nमहावितरणच्या कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत\nवीज पुरवठा करण्यासाठी धडपड; रसायनीत जनजीवन विस्कळीत\nभरपाई देण्याची अ‍ॅड. चेतन पाटील यांची मागणी\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोटयवधी���ची हानी\nरत्नागिरी तालुक्यात विक्रमी 11 इंच पाऊस\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/public-utility/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A5%8D/", "date_download": "2021-05-18T21:38:58Z", "digest": "sha1:OXDC7TML6B2Q4ON6KALH2ZZYZP3EVAO6", "length": 4280, "nlines": 103, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "श्री शिवाजी हायस्कूल व ज्यु. कॉलेज, डोणगांव | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nश्री शिवाजी हायस्कूल व ज्यु. कॉलेज, डोणगांव\nश्री शिवाजी हायस्कूल व ज्यु. कॉलेज, डोणगांव\nडोणगांव, तालुका मेहकर जिल्हा बुलडाणा यु-डायस क्रमांक - 27040809105\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 10, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-cylinder-blast-in-hotel-tuljapur-5753203-NOR.html", "date_download": "2021-05-18T21:07:28Z", "digest": "sha1:XDBJURMG7KLDVQA7WUAWYP7YYHJHGHSI", "length": 2863, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Cylinder blast in hotel Tuljapur | तुळजापुरात हॉटेलमध्ये सिलिंडरचा स्फोट; दोन महिला कामगार जखमी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nतुळजापुरात हॉटेलमध्ये सिलिंडरचा स्फोट; दोन महिला कामगार जखमी\nतुळजापूर - शहरातील वर्दळीच्या भवानी रोडवरील हॉटेल पावन (उडप्पी) येथे गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन लक्ष्मीबाई छगन क्षीरसा���र (रा. तुळजापूर) या व ज्योती दशरथ बोबडे (रा. बिजनवाडी) या दोन महिला कामगार जखमी झाल्या. ही घटना गुरुवारी (दि. २३) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत हॉटेलमधील दोन महिला कामगार गंभीर जखमी झाल्या आहेत. याच वेळी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेले देवीभक्त मोठ्या संख्येने भोजनासाठी थांबले होते. या स्फोटानंतर या भाविकांसह कामगारांनी हॉटेलबाहेर पळ काढला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/bjp-nitesh-rane-slam-sanjay-gaikwad-and-uddhav-thackarey/", "date_download": "2021-05-18T20:42:03Z", "digest": "sha1:FGA4HXHIBMPLG5SXNEMMJNXI54F2UXGS", "length": 10516, "nlines": 127, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर ; नितेश राणेंच गायकवाड यांना प्रत्युत्तर - Hello Maharashtra", "raw_content": "\nपहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर ; नितेश राणेंच गायकवाड यांना प्रत्युत्तर\nपहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर ; नितेश राणेंच गायकवाड यांना प्रत्युत्तर\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते,” असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. त्याला आता भाजप नेते नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर देखील निशाणा साधला आहे.\nदेवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांब राहिले. हे या गायकवाडला कोण सांगेल.. पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू, जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर, कुठे घालायची तिथे घाल”, अशा शब्दात टीका केली आहे.\nदेवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांबच राहिले..\nहे या गायकवाडला कोण सांगेल..\nपहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू..\nजंतू पार्सल पाठवतो मातोश्री वर..\nकुठे घालायची तिथे घाल..\nहे पण वाचा -\nराज्यात मंत्रालयसुध्दा आहे हे मुख्यमंत्र्यांच्या कधी लक्षात…\nहे पांढऱ्या पायाचं सरकार आलं आणि मराठा समाजाचे आरक्षण रद्द…\nपंतप्रधान होण्याच्या दिशेने तुम्ही पहिलं पाऊल टाकलंत;…\nमला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. केंद्रातील भ���जपने राज्यसरकारला मदत करायचे सोडून बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला मदत केली आहे. गुजरातला इंजेक्शन मोफत वाटले. तर इंजेक्शन बनवणाऱ्या कंपन्यांवर केंद्र सरकारनं दबाव आणला. कोरोना काळात कोणीच राजकारण करु नये, असा टोला संजय गायकवाडांनी लगावला.\nब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.\n“फडणवीस पोलीस ठाण्याऐवजी दिल्लीला गेले असते तर राज्याला मदत झाली असती” बाळासाहेब थोरात यांचा टोला\nफडणवीसांनी कुत्र्या-मांजराचा खेळ खेळू नये ; खडसेंची टीका\nराज्यात मंत्रालयसुध्दा आहे हे मुख्यमंत्र्यांच्या कधी लक्षात येणार\nहे पांढऱ्या पायाचं सरकार आलं आणि मराठा समाजाचे आरक्षण रद्द झालं; सदाभाऊंची घणाघाती…\nपंतप्रधान होण्याच्या दिशेने तुम्ही पहिलं पाऊल टाकलंत; पडळकरांचं उद्धव ठाकरेंना खरमरीत…\nमोदींनी पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा धर्म भ्रष्ट झाला का\nठाकरे सरकारच ‘मुंबई मॉडेल’ खोटं : नितेश राणेंची सडकून टीका\nकोरोना आकड्यांची बनवाबनवी तत्काळ थांबवा – देवेंद्र फडणवीस\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nराज्यात मंत्रालयसुध्दा आहे हे मुख्यमंत्र्यांच्या कधी लक्षात…\nहे पांढऱ्या पायाचं सरकार आलं आणि मराठा समाजाचे आरक्षण रद्द…\nपंतप्रधान होण्याच्या दिशेने तुम्ही पहिलं पाऊल टाकलंत;…\nमोदींनी पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा धर्म भ्रष्ट…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/tag/cricket-fans/", "date_download": "2021-05-18T20:48:50Z", "digest": "sha1:NKLBYEALAV7SZH74LH23FF5DQXNH2PLD", "length": 2209, "nlines": 56, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Cricket Fans Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nक्रिकेट मध्ये सामना पाहताना मुलींचे भाव आणि मिम्स\nक्रिकेट सामने प्रक्षेपण कोणाकडे असो, पत्येक सामन्यात सुंदर अशा मुलीच्या भावमुद्रा शूट केल्या जातात. सध���या आयपीएल सुरु आहे. सामने विना … Read More “क्रिकेट मध्ये सामना पाहताना मुलींचे भाव आणि मिम्स”\nमराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, रद्द करण्याची कारणे\nमुंबई-पुण्याची कोरोना परिस्थिती सुधारली आहे\nहृदयद्रावक घटना आणि वृत्तवाहिन्या ; यावर लोकांचे मत\nरेल्वेमध्ये पाईंटमन मयूर शेळकेच्या पराक्रमाचा थरार; गुलाम चित्रपटाची आठवण\nमहाराष्ट्र लॉकडाउन नियम: एक मे पर्यंत कडक निर्बंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2017/08/25/city-in-middle/", "date_download": "2021-05-18T19:44:16Z", "digest": "sha1:OCCV5IBMHI73SUEF64T4FQFEQNFC7TQ3", "length": 6031, "nlines": 50, "source_domain": "khaasre.com", "title": "वाळवंटाच्या मधात हे गाव बघून तुम्ही होसाल थक्क, सुंदरता अशी कि सोडावे वाटणार नाही गाव… – KhaasRe.com", "raw_content": "\nवाळवंटाच्या मधात हे गाव बघून तुम्ही होसाल थक्क, सुंदरता अशी कि सोडावे वाटणार नाही गाव…\nआपल्या डोक्याद वाळवंट म्हटले हि सर्वात पहिले येते ते म्हणजे रेतीचे मोठ मोठ ढीग आणि सुनसान जागा. परंतु निसर्ग हा नेहमी नवनवीन गोष्टी दाखवत असतो.\nअसाच एक निसर्गाची करामत बघयला मिळेल एका वालावंटात. गावचे नाव आहे समजेलच तुम्हाला. या गावाला बघितल्यावर त्याची प्रशंसा करणार नाही असा माणूस कुठेही दिसणार नाही.\nएक वेळ माणूस या गावात गेला कि परत येणार नाही हे नक्की आहे.\nदक्षिण पश्चिम पेरू मध्ये ICA सिटी जवळ एक सुंदर गाव आहे ज्याचे नाव आहे हुआकाचीना. जिथ पर्यंत दिसेल तिथपर्यंत सगळी कडे वाळूच दिसणार तुम्हाला. संपूर्ण बाजूने वाळावंत आणि मधात हे सुंदर गाव/\nदूरदुरून लोक येथे सुट्ट्यामध्ये येतात. लाखो लोक इथे येतात आणि राहतात इथे पर्यटकाची जत्रा असते. परंतु या गावाची लोकसंख्या आहे फक्त ९६ लोक… हो फक्त ९६ लोक\nया गावाती एक तलाव आहे ज्याचे सौंदर्य अवर्णीय आहे. लोक हे सुध्दा सांगतात कि या तलावातील पाण्यात औषधी गुणधर्म आहे यामुळे अनेक रोग दूर होतात.\nशहरातील धावपळीच्या आयुष्यापासून पर्यटकांना इथे मिळते खरे समाधान मानसिक आणि शारीरिक. अनेक हॉटेल सुविधा इथे आहेत.\nआणि रात्रीच्या वेळी सौंदर्य हजारोपटीने वाढते असे आहे हे गाव. जादूच्या नगरी प्रमाणे रात्री हे गाव सर्वाना दिसते.\nआज रात सोने से पहले पढ़ लें हनुमान जी की ये गुप्त चौपाई, आपके घर होगी धन की बरसात..\nजगप्रसिद्ध बाॅडीबिल्डर, माजी गव्हर्नर, हाॅलीवूड स्टार अभिनेता अरनॉल्ड श्वार्झनेगर रस्त्यावर\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mukundbhalerao.com/blog/2020/12/", "date_download": "2021-05-18T20:10:25Z", "digest": "sha1:ACSAWCV2UDCXAB4O365FFZPUHV4IAVE5", "length": 7363, "nlines": 119, "source_domain": "www.mukundbhalerao.com", "title": "December 2020 – Mukund Bhalerao", "raw_content": "\nआदि शंकराचार्य – एक अद्भुत व अकल्पनीय तत्वज्ञ\nलोकसंवादाचा महामंत्र – पुराण कथनं\nईशावास्यम् इदं सर्वम् – जाणीवेचा अद्भूत प्रवास\nस्पर्शात जान्हवीच्या, आनंद मुक्त आहे…\nSantosh on राष्ट्रचिंतन – राष्ट्र प्रथम\n|| आशानाम् मनुष्यानामं ||\n|| श्रीमद्भगवद्गीता : ज्ञानाचा अभूतपूर्व आविष्कार ||\nDecember 25, 2020 December 25, 2020 Comment on || श्रीमद्भगवद्गीता : ज्ञानाचा अभूतपूर्व आविष्कार ||\nनारायणं नमस्क्रुत्य नरं चैव नरोत्तमम् | देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदिरयेत ||” (महाभारत आदिम श्लोक) गिताजयंती म्हणजे ज्यादिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला महाभारत युद्धात मार्गदर्शन केले. तो दिवस म्हणजे भारतीय कालगणनेनुसार मार्गशीर्ष शुक्ल एकादशी. ही घटना कुरुक्षेत्रावर घडली, जे आत्ताच्या हरियाणामध्ये आहे. “महाभारतात गीतेचा समावेश झाला तेव्हांइतकीच आजही ती नावीन्यपूर्ण व स्फूर्तिदायक प्रत्यक्ष अनुभवाने ठरते. गीतेच्या […]\nयुद्ध न करना है मुझको, हरी राज्यकी भी चाह नही, नही चाहीए धनरत्नोकी, वैभवकी भी आह नाही……. ||१|| गुरुपीतासम सदृश सारे, इनसे पाया ज्ञान सदा, पाला जिनके हातोने है, वंदन करता मन मेरा…. ||२|| नही चाहीए वों गरिमाभी, जिसके कारण सिंदूर मिटे, सुवर्णमाला राजलक्ष्मी, जिससे चुडीयां फुट पडे…. ||३|| कितनी सिसंकीं घरोघरोमें, विधवांओंका रुदन […]\nमक्केकी रोटी Pizza और कढी\nSmoke has blackened, roads are blocked, invisible everything, ears are locked… विनाकारण रस्त्यावर, बसले संसार मांडून, खोटे खोटे रडून, नुकसान सांगतात ओरडून… सिर्फ कुछ प्रांतोमेही, क्या अकाल पडा है, बरसात नही हुई, और महामारी आई है… Predators flocked, to challenge democracy, Some are also there, hatching conspiracy… महागड्या गाड्या यांच्या, शामियाने सजवले, बदामाचे दूध पिऊन, […]\nदेव समरसतेत पाहून घे\nबाहेर जरी दिसते असे, तत्व मात्र एकच आहे, तुझ्यामध्ये मी आहे, नी माझ्यामध्ये तु आहे……||१|| आदि आहे शक्ति जरी, शिव तिचे रूप आहे, अर्धनारीनटेश्वर, म्हणून तर तसे रूप आहे….||२|| संयोग आपला होत असतो, हे काही खरे नाही, आधीच सगळे ठरले असते, आपल्याला ते कळत नाही….||३|| त्याच्यापसून त्याच्यापर्यंत, एक वलय एक प्रवास, सगळेच ह्याच मार्गाने, जात […]\nआदि शंकराचार्य – एक अद्भुत व अकल्पनीय तत्वज्ञ\nलोकसंवादाचा महामंत्र – पुराण कथनं\nईशावास्यम् इदं सर्वम् – जाणीवेचा अद्भूत प्रवास\nस्पर्शात जान्हवीच्या, आनंद मुक्त आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-2227", "date_download": "2021-05-18T21:07:52Z", "digest": "sha1:BWPGN45TXQCESNFRTSZPDH6UIJ6SKWPZ", "length": 13146, "nlines": 116, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 29 नोव्हेंबर 2018\nहंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या बजरंग पुनीया याचे सुवर्णपदक थोडक्‍यात हुकले. अंतिम लढतीत त्याला जपानचा १९ वर्षी मल्ल ताकुतो ओतोगुरो भारी ठरला. त्यामुळे बजरंगला सुशील कुमारच्या विक्रमाशी बरोबरी साधता आली नाही. सुशीलने २०१० मध्ये मॉस्कोतील जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. बजरंगला यंदा उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले, मात्र जागतिक स्पर्धेत दोन वेळा पदके जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. बजरंगने २०१३ मध्ये बुडापेस्ट येथेच झालेल्या जागतिक स्पर्धेत ६० किलो वजन गटात ब्राँझपदकाची कमाई केली होती. यंदा तो ६५ किलो वजनगटात खेळला. या २४ वर्षीय भारतीय मल्लास जपानी मल्लाचे आव्हान पेलवले नाही. समाधान एवढेच, की बजरंगच्या पदकाचा रंग बदलून यावेळेस रुपेरी झाला. बजरंगची यावर्षीची कामगिरी कौतुकास्पद आहे. यावर्षी एप्रिलमध्ये त्याने ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुवर्णपदक जिंकले होते, नंतर ऑगस्टमध्ये इंडोनेशियातील जाकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत जपानी मल्लास हरवून बजरंगने आणखी एक सुव��्णपदक जिंकले होते. तीन प्रमुख स्पर्धांत दोन सुवर्ण आणि एक रौप्य ही त्याची कामगिरी स्पृहणीय आहे. २०२० मध्ये टोकियोत होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत बजरंग पदकाचा दावेदार असेल. जागतिक स्पर्धेत फ्रीस्टाईल कुस्तीत अंतिम लढतीपर्यंत धडक मारणारा बजरंग हा चौथा भारतीय मल्ल ठरला. सुशीलचा अपवाद वगळता इतरांना रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. २०१३ मध्ये अमित दहिया, तर १९६७ मध्ये बिशंबर सिंग अंतिम लढतीत पराभूत झाला होता. पुरुषांच्या कुस्तीत उदय चंद याने १९६१ मध्ये, रमेश कुमारने २००९ मध्ये, तर नरसिंग यादवने २०१५ मध्ये ब्राँझपदकाची कमाई केली होती. बजरंगची कामगिरी आगळी ठरली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आपल्या पदकाचा रंग बदलणे बजरंगला आवडते. २०१४ साली इन्चॉन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तो ६१ किलोगटात रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने ६५ किलोगटात सुवर्णपदकास गवसणी घातली. राष्ट्रकुल स्पर्धेत २०१४ मध्ये ग्लासगो येथे रौप्यपदक पटकाविल्यानंतर यंदा ग्लासगो येथे त्याने सुवर्णपदक प्राप्त केले.\nभारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘खेलरत्न’ पुरस्कार मिळण्याची बजरंगला अपेक्षा होती. राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, तसेच आशियाई कुस्तीत ब्राँझपदक जिंकलेल्या बजरंगला डावलले गेले. हरियानातील झज्जर जिल्ह्यातील हा मल्ल कमालीचा नाराज झाला. न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशाराही त्याने दिला, केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनाही भेटला. अखेरीस ‘मेंटॉर’ योगेश्‍वर दत्त याने बजरंगची समजूत काढली. क्रिकेटपटू विराट कोहली आणि महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना ‘खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, मात्र पुरस्कारासाठी आपल्या कामगिरीकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल बजरंगला वेदना झाल्या. निराशेचा परिणाम त्याने कामगिरीवर अजिबात होऊ दिला नाही. योगेश्‍वरच्या सल्ल्यानुसार बुडापेस्टला नव्या उमेदीने तो कुस्तीच्या मॅटवर उतरला. अंतिम फेरीपर्यंत मजल गाठत फॉर्म कायम असल्याचे सिद्ध केले.\nहरियानाचा ऑलिंपिक पदक विजेता मल्ल योगेश्‍वर दत्त याला बजरंग आदर्श व प्रेरणास्रोत मानतो. योगेश्‍वरच्या तालमीत बजरंगला नवा आत्मविश्‍वास गवसला. ‘तू जिंकू शकतो, तूच सर्वोत्तम आहेत,’ असे सांगत योगेश्‍वरने बजरंगला नेहमीच प्रोत्साहित केले. योगेश्‍वरच्या सोनीपत येथील आखाड्यात बजरंगचा सराव चालतो. ऑलिंपिक पदकविजेत्याचा अनुभव बजरंगसाठी लाखमोलाचा ठरला आहे. प्रतिस्पर्धी कितीही बलाढ्य आणि दर्जेदार असला, तरी तो दबाव घेत नाही. योगेश्‍वरने लंडन ऑलिंपिकमध्ये कुस्तीतील ब्राँझपदक जिंकले, आता त्याचा शिष्यही गळ्यात ऑलिंपिक पदक मिरविण्यासाठी मेहनत घेत आहे.\nजागतिक स्पर्धा ः सुवर्ण (२०१८), रौप्य (२०१३)\nआशियाई क्रीडा स्पर्धा ः सुवर्ण (२०१८), रौप्य (२०१४)\nराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ः सुवर्ण (२०१८), रौप्य (२०१४)\nआशियाई कुस्ती स्पर्धा ः सुवर्ण (२०१७), रौप्य (२०१४), ब्राँझ (२०१३, २०१८)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/08/24/rights-as-a-tenant/", "date_download": "2021-05-18T19:28:45Z", "digest": "sha1:Q5UZPWAM25BW56NHJYIJCWHEHHDO4BRJ", "length": 11878, "nlines": 49, "source_domain": "khaasre.com", "title": "भाडेकरूंना त्यांचे हे अधिकार माहिती असायलाच हवे! – KhaasRe.com", "raw_content": "\nभाडेकरूंना त्यांचे हे अधिकार माहिती असायलाच हवे\nभाडेतरु त्या लोकांना म्हणले जाते जे लोक विशिष्ट निर्धारीत भाडे देऊन दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीच्या घरात ठराविक काळासाठी वास्तव्य करतात. साधारणपणे भारतातील घरमालक आपल्या भाडेकरूंसोबत चांगले वागताना दिसत नाहीत, अशी एक तक्रार ऐकायला मिळते. या घरमालकांच्या सततच्या मनमानी वागण्यामुळे आणि अवाजवी भाड्याच्या मागणीमुळे भाडेकरू लोकांचे शोषण होते.\nभाडेकरूंना आपले कायदेशीर हक्क माहित नसल्याने ते सुद्धा जास्त काही न बोलता घडणाऱ्या गोष्टी सहन करत असतात. काही ठराविक प्रमुख नियम सोडले तर भारतातील प्रत्येक राज्यात भाडेकरुंसाठी वेगवेगळे नियम बनवण्यात आले आहेत. त्या नियमानुसार भाडेकरुंना कायदेशीर संरक्षण मिळते. पाहूया भाडेकरूंना नेमके कोणकोणते कायदेशीर हक्क आहेत…\n१) खाजगीपणाचा अधिकार :\nभाडेकरुला घर भाड्याने घेतल्यानंतर खाजगीपणाचा अधिकार मिळतो. म्हणजेच भाडेकरुच्या पूर्व परवानगी शिवाय घरमालक कोणत्याही टप्प्यावर भाडेकरुच्या मालमत्तेत प्रवेश करू शकत नाही. या भाड्याच्या अवधीदरम्यान भाडेकरुला आपला खाजगीपणा अबाधित ठेवण्याचा अधिकार आहे.\n२) मालमत्तेचा हक्क :\nभाड्याच्या अवधीत भाडेकरुला भाड्याने घेतलेली मालमत्ता धारण करण्याचा अधिकार असतो. या दरम्यान आपल्या भाडेपट्टीला विक्री, परमालकी, वारसा किंवा मालमत्तेचा लिलाव या कुठल्याही माध्यमातून धक्का लावता येत नाही. म्हणजेच तुमच्या जमीनदाराने ती मालमत्ता बँकेकडे तारण ठेवली असेल तर जोपर्यंत भाडेकरुचा भाडेपट्टा वैध असेल तोपर्यंत बँक भाडेकरुच्या अधिकारांवर अतिक्रमण करू शकत नाही. भाडेकरूला कायदेशीररित्या भाड्याने घेतलेल्या मालमत्तेचा हक्क मिळतो.\n३) नि:शुल्क वापराचा अधिकार :\nभाडेकरारानुसार जरी आपण भेटायला येणाऱ्यांना घरात आणू शकत नसलो किंवा मांसाहारी अन्न शिजवू शकत नाही; तरी ते निरर्थक आहेत. रहिवासी म्हणून तुम्हाला जे काही करायचे असेल करण्याचा अधिकार आहे; आपल्या कुटुंबाला कितीही दिवस राहण्यासाठी घेऊन येऊ शकता, तुम्हाला हवे ते अन्न शिजवू शकता तुम्हाला घरात कुत्रा पाळायचा असेल तर पाळू शकता, पण त्या कुत्र्याने काही नुकसान केल्यास त्याविरोधात तक्रार आल्यास तुम्हाला तो कुत्रा घरात ठेवता येत नाही.\n४) सीमेवरचा हक्क :\nजर आपण भाड्याने घेतलेल्या मालमत्तेच्या एखादे झाड किना विहीर असेल, तर भाडेकरुला त्या झाडाच्या फळाचा किंवा विहिरीच्या पाण्याचा उपभोग घेण्याचा अधिकार आहे. करारामध्ये जे काही असेल त्याकडे दुर्लक्ष करून अशा वस्तूंचा वापर करण्यास घरमालकालाही तो नकार देऊ शकतो. भाडेकरू पुढील ६ किंवा १२ महिन्यांची आगाऊ रक्कम भारत नसेल, परंतु नियमित भाडेपट्टी जमा करत असेल तर भाडेकरूने भाडेकराराचे उल्लंघन केले असे मानता येत नाही.\n५) इतर अधिकार :\nभाडेकरूला घरमालकाची योग्य ती संपर्क माहिती मिळण्याचा हक्क आहे, भाडेकरू त्या घरमालकाला कोणत्याही वेळी संपर्क साधू शकतो. भाडेकरू भाड्याची रक्कम थेट घरमालकाच्या खात्यात जमा करू शकतो, जर घरमालक काहीही प्रतिसाद देण्यास असमर्थ असेल तर मनीऑर्डरने भाडे घरमालकाला पाठवता येते. भाडेकरूला घरमालकाची जबाबदारी असलेल्या कोणत्याही दुरुस्त्यांची परतफेड मिळवण्याचा हक्क आहे. भाडेकरार संपुष्टात येण्याआधी भाडेकरूला पुर्वनोटीस मिळण्याचा अधिकार आहे.\n६) कायदेशीर वारसाचा हक्क :\nभाडेकरूच्या कायदेशीर वारसालाही भाडेकरू मानता येईल. भाडे नियंत्रण कायद्यानुसार भाडेकरूस असणारे सर्व कायदेशीर संरक्षण मिळण्यास तो वारस पात्र असेल. भाडेकरूला भाडेकराराशी संबंधित नोंदणी पुस्तकातील कोणत्याही नोंदणीची पावती मिळण्याचा हक्क आहे.\nघरमालकाला तुम्हाला नोटीसच्या कालावधीत भाडे भरण्यास सांगण्यास आणि ठेवीच्या विरूद्ध तोडगा काढण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. भाडेकरूस वैध कारणास्तव परिसर रिकामा करण्याचा अधिकार आहे. भाडेकरूने आपला भाडेकरार कंटिन्यू करण्यास सांगण्याचा घरमालकाला अधिकार नाही.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nमाहेरची साडी मध्ये अलका कुबल ऐवजी होती ह्या अभिनेत्रीस पसंती, वाचा काही चित्रपटाविषयी खासरे गोष्टी\nबॉर्डर चित्रपटातील खरे हिरो सैन्यपदक प्राप्त भैरवसिंह आजही जगतायत सुविधांपासून वंचित जीवन\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/government-to-implement-recommendations-of-the-inter-ministerial-committee-that-made-several-recommendations-regarding-exploration-in-petroleum-and-gas-sector/", "date_download": "2021-05-18T21:19:52Z", "digest": "sha1:XF44LLTHYQFEFG23M5GKMYB3K5LLRBFH", "length": 11274, "nlines": 69, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "सरकार पेट्रोलियम आणि वायू क्षेत्रातील शोध संबंधी अंतर मंत्रालय समितीच्या शिफारशी लागू करणार | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nसरकार पेट्रोलियम आणि वायू क्षेत्रातील शोध संबंधी अंतर मंत्रालय समितीच्या शिफारशी लागू करणार\nसरकार पेट्रोलियम आणि वायू क्षेत्रातील शोध संबंधी उच्च स्तरीय अंतर मंत्रालय समितीच्या शिफारशी लागू करण्याच्या विचारात आहे. संसदेत आज २०१९-२० वर्षासाठी हंगामी अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थ, कंपनी व्यवहार, रेल्वे आणि कोळसा मंत्री पियूष गोयल म्हणाले की, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूवरील आयातीवर भारताचे अवलंबून असणे ही सरकारसाठी चिंतेची बाब आहे. आम्ही जैवइंधन आणि पर्यायी तंत्रज्ञानाचा वापर करून वाढती मागणी कमी करण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. तरीही आयात कमी करण्यासाठी हाइड्रोकार्बन उत्पादन वाढवणे गरजेचे आहे.\nहेही वाचा :- 2019-20 च्या अंतरिम अर्थसंकल्पात महिला संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी 1330 कोटी रुपयांची तरतूद\nहंगामी अर्थसंकल्पानुसार उज्ज्वला योजनेअंतर्गत, 6 कोटींहून अधिक जोडण्या देण्यात आल्या आहेत. उर्वरित जोडण्या पुढील वर्षापर्यंत दिल्या जातील असे गोयल म्हणाले. उज्ज्वला ही आमच्या सरकारी कार्यक्रमाच्या यशाची महत्वपूर्ण गाथा आहे असे ते म्हणाले. 12 राज्य/ केंद्र शासित प्रदेशानी स्वेच्छेने पीडीएस केरोसीनचे वाटप परत केले. 12 राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेश (कर्नाटक, हरियाणा, तेलंगणा, नागालैंड, चंडीगढ, गुजरात, आन्ध्र प्रदेश, बिहार, गोवा, पुद्दुचेरी, राजस्थान आणि महाराष्ट्र) यांनी केरोसिन योजनेत थेट लाभ हस्तांतरण (डीबीटीके) अंतर्गत आपल्या सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये केरोसीनचे वाटप स्वेच्छेने परत केले आहे.\n← 2019-20 च्या अंतरिम अर्थसंकल्पात महिला संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी 1330 कोटी रुपयांची तरतूद\nLIVE UPDATE ; रुळावरून घसरले सीमांचल एक्सप्रेसचे 11 डबे, 7 जणांचा मृत्यू →\n‘मरीन ड्राइव्ह’वरून ५ अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनी बेपत्ता\nDombivali ; चुकीच्या दुभाजकामुळे होताहेत अपघात\nदिव्यांग मतदारांना येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढणार – उपमुख्य निवडणूक अधिकारी\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेग���व*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2021-05-18T21:31:03Z", "digest": "sha1:HVLEU3P7HGJIBKTY57VVN5L2PURBM2MR", "length": 2950, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नाइकी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनाइके याच्याशी गल्लत करू नका.\nनाइकी किंवा नाइके ही ग्रीक पौराणिक कथांनुसार विजयाची देवता मानली जाते. ती स्टीक्स् व पॅल्लास यांची कन्या आहे.\nनाइकी ही साधारणतः खेळाशी जोडली जाते. नाइके या क्रीडा-सामग्री बनवणाऱ्या कंपनीचे नाव हिच्या नावावरुन ठेवले आहे. ग्रीष्मकालीन ऑलिंपिक सामन्यांच्या पदकांवर हिचे चित्र अंकित असते. हिचे रोमन नाव व्हिक्टोरिया आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २१:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hermessteel.net/mr/news/guangdong-qianjin-industrial-invests-in-the-construction-of-a-200000-tonyear-wide-cold-rolling-production-project-settled-in-shizong-yunnan", "date_download": "2021-05-18T20:11:15Z", "digest": "sha1:7DGBSWLU5GZ7TANOAHCPVVW2XBHHDQJY", "length": 16663, "nlines": 192, "source_domain": "www.hermessteel.net", "title": "गुआंग्डोंग किआनजिन औद्योगिक 200,000-टन / वर्षाच्या कोल्ड रोलिंग उत्पादन प्रकल्पात शिझॉंग, युन्नान येथे स्थायिक झालेल्या चीनच्या गुंतवणूकीसाठी गुंतवणूक करते - चीन फॉशन हर्मीस स्टील", "raw_content": "\nमिरर स्टेनलेस स्टील पत्रक\nब्रश स्टेनलेस स्टील पत���रक\nअत्यंत सूक्ष्म स्टेनलेस स्टील पत्रक\nNo.4 स्टेनलेस स्टील पत्रक\nकंप स्टेनलेस स्टील पत्रक\nक्रॉस हेयरलाइन स्टेनलेस स्टील शीट\nपीव्हीडी कलर कोटिंग स्टेनलेस स्टील शीट\nईटेक स्टेनलेस स्टील पत्रक\nउठावदार स्टेनलेस स्टील पत्रक\nमुद्रांकित स्टेनलेस स्टील पत्रक\nमणी ब्लास्ट केलेले स्टेनलेस स्टील शीट\nलॅमिनेटेड स्टेनलेस स्टील शीट\nप्राचीन स्टेनलेस स्टील पत्रक\nअँटी-फिंगर प्रिंट स्टेनलेस स्टील शीट\nस्टेनलेस स्टील लिफ्ट दरवाजा पॅनेल\nस्टेनलेस स्टील लिफ्ट वॉल पॅनेल\nस्टेनलेस स्टील लिफ्ट कमाल मर्यादा\nस्टेनलेस स्टील लिफ्ट हँड्रॅल्स\nछिद्रित स्टेनलेस स्टील शीट\nचेकर्ड स्टेनलेस स्टील शीट\nमोज़ेक स्टेनलेस स्टील पत्रक\n3 डी लेसर स्टेनलेस स्टील पत्रक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nगुआंग्डोंग किआनजिन औद्योगिक 200,000-टन / वर्षाच्या कोल्ड रोलिंग उत्पादन प्रकल्पात युनानमधील शिझॉंगमध्ये स्थायिक झालेल्या गुंतवणूकीसाठी गुंतवणूक करते.\nगुआंग्डोंग किआनजिन औद्योगिक 200,000-टन / वर्षाच्या कोल्ड रोलिंग उत्पादन प्रकल्पात युनानमधील शिझॉंगमध्ये स्थायिक झालेल्या गुंतवणूकीसाठी गुंतवणूक करते.\nअलिकडच्या वर्षांत, शिझॉन्ग काउंटीने “साखळी पुन्हा भरणे, साखळी वाढविणे, आणि साखळी बळकट करणे” या कल्पनेचे अनुसरण केले आहे, स्टेनलेस स्टील क्रूड स्टील उत्पादन क्षमतेच्या विद्यमान 1.5 मिलियन टन्सवर अवलंबून राहून स्टेनलेसची लागवड आणि वाढवावी. स्टील औद्योगिक साखळी, आणि स्टेनलेस स्टील औद्योगिक क्लस्टर तयार करण्यासाठी प्रयत्नशील आणि शिझॉंग द काउंटी स्टेनलेस स्टील औद्योगिक उद्यान दक्षिण-पश्चिमेस युन्नानच्या एकमेव प्रथम-स्तरीय स्टेनलेस स्टील शहरामध्ये बनविले गेले आहे.\nयोजनेनुसार शिझॉन्ग काउंटी स्टेनलेस स्टील औद्योगिक उद्यानाचे नियोजित जमीन क्षेत्र २.. .76 hect हेक्टर असून अंदाजे investment.8१ अब्ज युआन गुंतवणूक आहे. असा अंदाज आहे की 2025 पर्यंत तो 62,8 अब्ज युआन, एकूण नफा 1.81 अब्ज युआन आणि १.२26 अब्ज युआनचा कर नफा कमावेल. शिझॉन्ग काउंटी स्टेनलेस स्टील इंडस्ट्रियल पार्क कच्च्या मालापासून तयार होणारी, गळती, गरम रोलिंग, कोल्ड रोलिंग डीप प्रोसेसिंग आणि विविध स्टेनलेस स्टील उत्पादनांपासून बनविलेल्या उद्योगांच्या संपूर्ण श्रेणीच्या श्रेणीसुधारित आवृत्तीमध्ये तयार करण्यासाठी 3 ते 5 वर्षे घेण्याचे नियोजित आहे. विमान वाहक-स्तरीय स्टेनलेस स्टील औद्योगिक क्लस्टर.\nकाउन्टीच्या स्टेनलेस स्टील उद्योगाची सुरूवात युनान टियांगाव निकेल इंडस्ट्री कंपनी लिमिटेडने केली, ज्याने २०० in मध्ये गुंतवणूक आकर्षित केली. स्टेनलेस स्टील गलिच्छ उत्पादन लाइन पूर्ण झाली आणि ऑगस्ट २०१२ मध्ये कार्यान्वित झाली. कालांतराने, एकच उद्योग आणि अपूर्ण औद्योगिक साखळी प्रतिबंधित शिझॉन्गच्या स्टेनलेस स्टील उद्योगाचा विकास आणि विकास.\nमूळ १.757575 दशलक्ष टन स्टेनलेस स्टील क्रूड स्टील उत्पादन क्षमतेचा अनोखा फायदा घेण्यासाठी शिझॉन्ग काउंटीने क्विजिंग डचांग ट्रेडिंग कंपनी, लि., चॉंगचिंग कुझीयुआन एंटरप्राइझ मॅनेजमेंट कंपनी, लि. आणि शिझॉन्ग काउंटी फांगवेई इन्व्हेस्टमेंटची ओळख करुन दिली. आणि गुंतवणूकीच्या पदोन्नतीद्वारे लि. Iz70० दशलक्ष युआनच्या एकूण गुंतवणूकीसह शिझॉन्ग काउंटी वोलाइडी मेटल मटेरियल कंपनी, लि. १8080० मिमी गरम रोलिंग उत्पादन लाइनचे १.4 दशलक्ष टन आणि १5050० मिमी थर्मल neनीलिंग आणि पिकलिंग उत्पादन लाइनचे ,000००,००० टन तयार करेल. या प्रकल्पाचे बांधकाम २ on मे, २०१ on रोजी सुरू झाले व ते २०१ in मध्ये पूर्ण होईल. प्रकल्प १ and ऑक्टोबर, २०१० रोजी पूर्ण झाला व प्रकल्पात दाखल झाला. प्रकल्प पूर्ण झाल्याने युनानमधील रुंद पट्टी स्टीलच्या उत्पादनातील अंतर भरून गेले आहे. अशी बातमी आहे की व्होल्डीची हॉट रोलिंग प्रोडक्शन लाइन ही चीनमध्ये स्वतंत्रपणे विकसित झालेल्या नवीन स्टॅकल रोलिंग मिल उत्पादन लाइनचा पहिला पूर्ण सेट आहे. हे हॉट डिलीव्हरी आणि स्लॅबचे गरम चार्जिंग, हायड्रॉलिक जाडी, स्वयंचलित रुंदी नियंत्रण आणि प्लेट प्रॉडक्शनमधील इतर प्रगत तंत्रज्ञान देश-विदेशात तंत्रज्ञान यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करते. विविध उच्च-मानक स्टेनलेस स्टील उत्पादनांची रोलिंग.\nशिझॉन्ग काउंटी स्टेनलेस स्टील इंडस्ट्रियल पार्कमध्ये शिझॉन्ग काउंटी वो लेडी मेटल मटेरियल कंपनी लि. काउन्टीच्या स्टेनलेस स्टील औद्योगिक उद्यानातल्या अनेक कंपन्यांपैकी एक आहे आणि स्टेनलेस स्टील औद्योगिक साखळीतली ही एक लिंक आहे.\n२०२० मध्ये शिझॉन्ग काउंटी वोलाइडी मेटल मटेरियल कंपनी लि. Steel अब्ज युआन आणि १ 170० दशलक्ष युआन नफा मिळवून विविध स्टील कॉइलची 8080०,००० टन उत्पादन करेल. त्याच वेळी, युनान जिंगझोंग न्यू मटेरियल कंपनी, लि. ची वार्षिक उत्पादन 200,000 टन अरुंद-रुंदीची कोल्ड रोलिंग आणि गुआंग्डोंग किआनजिन औद्योगिक यांनी 200,000 टन रुंदीच्या-शीत-रोलिंग उत्पादनासाठी गुंतवणूकीसाठी यशस्वीरित्या केली. प्रोजेक्ट्स तसेच स्टेनलेस स्टीलचे शियरिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग आणि इतर उत्पादन लाइन तयार करण्यासाठी समर्थन देतात. डाउनस्ट्रीम स्टेनलेस स्टील उत्पादनांच्या उद्योगांना स्टेनलेस स्टील उद्योगाच्या विकासाच्या संपूर्ण साखळीला पूरक ठरणारी आणि काऊन्टीच्या स्टेनलेसच्या विकासास प्रतिबंधित करणारे “शेवटचा टप्पा” उघडण्यासाठी विविध प्रकारचे स्टेनलेस स्टील प्लेट्स, पाईप्स इत्यादी प्रदान करणे आवश्यक आहे. स्टील उद्योग.\nस्टेनलेस स्टील उद्योग साखळीच्या सुधारणानंतर सिचुआन गुओजिनरोंग मेटल मटेरियल कंपनी, लि., सिचुआन पेनझ्झो झोंगन्सीन मेटलर्गी कंपनी, लि. आणि चेंगमिंग न्यू मटेरियल्स कंपनी लिमिटेड यांनी प्लेट व पाईप उत्पादन प्रकल्पांचे बांधकाम सुरू केले. सध्या प्रमाणित कार्यशाळेचे बांधकाम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. ते पूर्ण होईल आणि जून 2021 मध्ये ते उत्पादन मध्ये ठेवले जाईल अशी अपेक्षा आहे.\nफोशन हर्मडेको स्टील कं, लि\nजोडा: 21 / एफ, ब्लॉक 1, जिंचांग आंतरराष्ट्रीय धातू व्यापार बाजार, चेनकन, शुंडे, फोशन, गुआंग्डोंग, चीन\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nचीन मध्ये तयार केलेले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/gadchirolis-bhosuruung-explosion-destroyed-by-the-police/", "date_download": "2021-05-18T19:29:19Z", "digest": "sha1:EZLI7ML3AVDPTMM2XRXYTYUBIE4MSVNG", "length": 7134, "nlines": 83, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates गडचिरोलीत भूसुरुंग स्फोटाचा कट पोलिसांनी उधळला", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nगडचिरोलीत भूसुरुंग स्फोटाचा कट पोलिसांनी उधळला\nगडचिरोलीत भूसुरुंग स्फोटाचा कट पोलिसांनी उधळला\nलोकसभा निवडणुकांंमध्ये गडचिरोलीच्या वाघेझरी मतदान केंद्रावर आज सकाळी 11 च्या सुमारास भुसुरूंगाच्या स्फोटाने काही काळ खळबळ माजली होती. आता संध्याकाळच्या 4 वाजण्याच्या सुमाराला मतदान केंद्रावर��न परतणाऱ्या सीआरपीएफच्या जवांनावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. यानंतर परिसरामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तर भूसुरूंग स्फोट घडवण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला असून यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. ढेका नदीच्या पुलाखाली हा भूसुरूंग पुरून ठेवला होता.\nगडचिरोली जिल्यातील अति दुर्गम भागात धानोरा तालुक्यापासून दीड किलोमीटर अंतरावर भूसुरूंग पेरण्यात आला होता.\nहा भूसुरुंग ढेका नदीच्या पुलाखाली पेरण्यात आला असल्याचं पोलीसांनी सांगीतलं आहे.\nनिवडणूक अधिकारी व पोलीस दल परततांना घातपात घडविण्याचा नक्षल्यांचा डाव होता,\nपोलिसांच्या सतर्कतेने हा घातपात उधळण्यात आला आहे.\nगडचिरोलीच्या वाघेझरी मतदान केंद्रावर आज सकाळी 11 च्या सुमारास भुसुरूंगाच्या स्फोट झाला.\nसंध्याकाळच्या 4 च्या सुमारास मतदान केंद्रावरून परतणाऱ्या सीआरपीएफच्या जवांनावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला.\nयामुळे गडचिरोली लोकसभा मतदारसंघात सुरक्षेच्या कारणास्तव 3 वाजेपर्यंत मतदान संपवण्यात आलं आहे.\nPrevious गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा दुसरा हल्ला\nNext सतत यूट्यूब व्हिडीओ बघण्यामुळे पतीकडून पत्नीचा खून\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nस्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बदनामी प्रकरणी ‘द वीक’चा माफीनामा\nपंतप्रधान मोदींकडून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nतौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार\nआकाशातून पडलेल्या 103 किलोच्या दगडानं पालटलं नशीब, क्षणार्धात करोडपती झाला मेंढपाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2021-05-18T20:41:33Z", "digest": "sha1:IU6FOF5RNDBIDZKKGH2ANA22OMCL2EK4", "length": 10766, "nlines": 72, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "पंतप्रधानांनी केला फिटनेस व्हिडीओ शेअर, पोलीस अधिकाऱ्यांना दिले फिटनेस चॅलेंज | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nपंतप्रधानांनी केला फिटनेस व्हिडीओ शेअर, पोलीस अधिकाऱ्यांना दिले फिटनेस चॅलेंज\nविराट कोहली यांनी दिलेले तंदुरुस्ती आव्हान स्वीकारत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपला तंदुरुस्तीसाठीचा व्हिडीओ शेअर केला.\nसकाळच्या व्यायामाचे क्षण शेअर करत आहे. योग करण्याबरोबरच पंचतत्वांपैकी काहींचा उपयोग करत ठरविलेल्या मार्गावरुन आपण चालतो असे सांगून यामुळे ताजेतवाने होऊन नवी ऊर्जा मिळत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. श्वासासाठीचे व्यायामही आपण करत असल्याचे सांगतानाच “हम फिट तो इंडिया फिट” असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.\nप्रत्येक भारतीयाने दिवसातला थोडा वेळ तंदुरुस्ती राखण्यासाठी द्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.\nआपल्याला योग्य वाटणारा कोणताही व्यायामप्रकार निवडा आणि तो दररोज करा त्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल आपल्याला दिसेल. #FitnessChallenge #HumFitTohIndiaFit\nपंतप्रधानांनी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी, टेबल टेनिसपटू मनिका बात्रा आणि भारतीय पोलीस सेवेतले सर्व अधिकारी विशेषकरुन वयाची चाळीशी पार केलेल्या अधिकाऱ्यांना पंतप्रधानांनी फिटनेस चॅलेंज दिले आहे. #FitnessChallenge\nकर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी, भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करणारी आणि 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सर्वात जास्त पदकांची कमाई करणारी मनिका बात्रा, सर्व पोलीस अधिकारी विशेषकरुन 40 वर्षावरचे अधिकारी यांन�� फिटनेस चँलेज देत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.\n← योगेश पवार यांची तक्रार सोलापूर पोलिसांनी फेटाळली\nनीती आयोग समग्र जल व्यवस्थापन निर्देशांक जारी करणार →\nनिर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट 90 हजार कोटी\nमुजोर रिक्षा चालक आणि ढिम्म लोकप्रतिनिधी…\nलोकसभा अध्यक्ष श्रीमती सुमित्रा महाजन यांचा शनिवारी ठाणे दौरा\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://pdfsearches.com/%E0%A4%AC-%E0%A4%95-%E0%A4%B5-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A4-%E0%A4%B5-%E0%A4%A4-%E0%A4%A4-%E0%A4%AA-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AF-%E0%A4%9A-%E0%A4%B8-%E0%A4%B8-%E0%A4%A5-%E0%A4%9A-%E0%A4%AD-%E0%A4%9F-%E0%A4%9A-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5-%E0%A4%B2", "date_download": "2021-05-18T21:18:08Z", "digest": "sha1:J2E4QLU2OVHPJ46XB55NBXR4WOHJHT3C", "length": 1896, "nlines": 5, "source_domain": "pdfsearches.com", "title": " बैंक वितरित वित्त पुरवठा करण्याचा संस्थेचा भेटीचा अहवाल.pdf - Free Download", "raw_content": "\nबैंक वितरित वित्त पुरवठा करण्याचा संस्थेचा भेटीचा अहवाल.pdf\nसाहित्याचा अवकाश – नागनाथ कोपत्तापल्ले साहित्याचा अवकाश Pdf महितीपत्रकाचे सादरीकरण व त्यावर निरक्षण नोंदवा माहितीपत्रकाचे सादरीकरण व त्यावर आपली निरीक्षणे नोंदवा माहितीपत्रकाचे सादरीकरण व त्यावरील निरीक्षण माहितीपत्रकाचे सादरीकरण व त्यावर आपली निरीक्षणे नोंदवा Download Pdf महितीपत्रकाचे सादरीकरण व त्यावर निरीक्षणे नोंदवा माहितीपत्रकाचे सादरीकरण Wa Tyawer Aapli Nirikshane Nondwa माहितीपत्रकाचे सादरीकरण Pdf माहितीपत्रकाचे सादरीकरण वित्तीय बाजारचा अभ्यास करणे माहितीपत्र्काचे सादरीकरण व त्यावर आपली निरीक्षणे एकविसव्या शतकाचा व्यवसाय एकविसाव्या शतकाचा व्यवसाय एकविसाव्या शतकाचा व्यवसाय Pdf", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/pandharpoor/other/selection-of-four-students-of-sveri-in-pharmaceutical-company", "date_download": "2021-05-18T21:28:07Z", "digest": "sha1:E5N2IND2IJ52LX6HPHAXRKLOZOK5VHXX", "length": 9158, "nlines": 141, "source_domain": "www.krushival.in", "title": "Pandharpoor | स्वेरीच्या चार विद्यार्थ्यांची औषध निर्माण कंपनीमध्ये निवड | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / / इतर / स्वेरीच्या चार विद्यार्थ्यांची औषध निर्माण कंपनीमध्ये निवड\nस्वेरीच्या चार विद्यार्थ्यांची औषध निर्माण कंपनीमध्ये निवड\nयेथील स्वेरी संचालित कॉलेज ऑफ फार्मसीच्या रणजितसिंग रावसाहेब चौगुले व अक्षय बाळासाहेब पाटील या दोन विद्यार्थ्यांची मुंबई येथील कोप्रान फार्मास्युटिकल कंपनीत प्रोडक्शन ऑफिसर म्हणून, तर हैद्राबाद येथील ल्युटीअस फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सागर दामू पिसे व स्वप्नील शिवाजी राऊत या दोन विद्यार्थ्यांची ‘रिसर्च ट्रेनी इन प्रोडक्ट डेव्हलपमेंट’ या पदावर निवड करण्यात आलेली आहे.\nया विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, शैक्षणिक समन्वयक प्रा. रामदास नाईकनवरे, प्रा. वृणाल मोरे व ट्रेंनिग व प्लेसमेंटचे विभागप्रमुख प्रा. प्रदीप जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या चारही विद्यार्थ्यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्‍वस्त, कॅम्पस इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nजिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन कोविड सेंटर कार्यान्वित\nकोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही बेडस् लहान मुलांसाठी राखीव\nमहावितरणच्या कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत\nवीज पुरवठा करण्यासाठी धडपड; रसायनीत जनजीवन विस्कळीत\nभरपाई देण्याची अ‍ॅड. चेतन पाटील यांची मागणी\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nत���क्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोटयवधींची हानी\nरत्नागिरी तालुक्यात विक्रमी 11 इंच पाऊस\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/national/two-months-free-foodgrains-to-80-crore-beneficiaries-in-the-country-57244/", "date_download": "2021-05-18T20:51:40Z", "digest": "sha1:XYPRYTHRHSHXNLF4BO3CTXXCLWXXCBG5", "length": 10297, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "देशातील ८० कोटी लाभार्थ्यांना दोन महिने मोफत धान्य", "raw_content": "\nHomeराष्ट्रीयदेशातील ८० कोटी लाभार्थ्यांना दोन महिने मोफत धान्य\nदेशातील ८० कोटी लाभार्थ्यांना दोन महिने मोफत धान्य\nनवी दिल्ली : देशात कोरोनामुळे पुन्हा एकदा स्थिती चिंताजनक झाली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. अशावेळी हातावर पोट असणा-यांसाठी सरकारने एक पाऊल पुढे टाकलेआहे. गरीब जनतेची हेळसांड होऊ नये म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्यात ५ किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा ८० कोटी नागरिकांना फायदा होणार आहे.\nया निर्णयामुळे गरीब जनतेला दिलासा मिळणार आहे. या योजनेवर केंद्र सरकार २६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरीबांच्या समस्या कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने मार्च २०२० मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले होते. या पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून दर महिन्याला दरडोई पाच किलो गहू अथवा तांदूळ मोफत देण्यात येत होते. या योजनेतल्या जवळपास ८० कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्यात आले होते़ आता पुन्हा तीच स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. त्यामुळे संकटाच्या काळामध्ये पुन्हा एकदा सरकारने दोन महिने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.\nगरीब, गरजूंना मोठा दिलासा\nनोव्हेंबर २०२० पासून केंद्र शासनाने पंतप्रधान गरीब कल्याण योजना बंद केली होती. आता लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा राबवल्याने गरीब आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.\nपोलिस निरीक्षक सुनील मानेंना अटक\nPrevious articleमहाराष्ट्राच्या मदतीला हवाई दल सरसावले\nNext articleऑक्सिजन, रेमडेसिवीर, लस पुरवठा करा\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nप्रचंड करामुळे भारतीय स्वीकारतायेत परदेशी नागरिकत्व\nकुटुंबीयांना ५० हजार, मुलांना मोफत शिक्षण; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा\nलहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना विषाणू\nराजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंड; पायलट गटाच्या आमदाराचा राजीनामा\nउत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था राम भरोसे\nनारदा प्रकरणी तृणमुलच्या ४ नेत्यांचा जामीन रद्द\nकोरोना नियंत्रणासाठी आवश्यक सर्व करा\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/nana-patole-tughlaq-administration-started-from-delhi/", "date_download": "2021-05-18T20:36:51Z", "digest": "sha1:NXXM4L6LMI3EQEY5RJA3VWJEX64DR6PN", "length": 13284, "nlines": 122, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "दिल्लीच्या तख्तावरून सुरु असलेल्या 'तुघलकी' कारभाराने जनता होरपळली : नाना पटोले - Hello Maharashtra", "raw_content": "\nदिल्लीच्या तख्तावरून सुरु असलेल्या ‘तुघलकी’ कारभाराने जनता होरपळली : नाना पटोले\nदिल्लीच्या तख्तावरून सुरु असलेल्या ‘तुघलकी’ कारभाराने जनता होरपळली : नाना पटोले\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘मागील वर्षी चार तासांचा वेळ देत मोदींनी मनमानीपद्धतीने लॉकडाऊन लावून देशाला अराजकाच्या संकटात ढकलले. कसलाही विचार न करता लहरीपणाने निर्णय घेऊन देशाला वेठीस धरण्याचे काम केले. व्यापारी, दुकानदार, हातावरचे पोट असलेले कष्टकरी, कामगार यांचे प्रचंड हाले झाले पण यातून मोदींनी कोणताच बोध घेतला नाही, असे म्हणत दिल्लीच्या तख्तावरून सात वर्षापासून सुरु असलेल्या ‘तुघलकी’ कारभारात देशाची जनता होरपळून निघत आहे,’ असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.\n‘देशभरात करोना महामारीचा उद्रेक झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, पंजाबमध्ये भयानक स्थिती असताना आता हे संक्रमण देशाच्या इतर भागातही पसरू लागले आहे. देशात आरोग्य आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असताना या महामारीवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर देणे नितांत गरजेचे असताना १३० कोटी जनतेला रामभरोसे सोडून पंतप्रधानांना विधानसभा निवडणुका महत्वाच्या वाटतात, असे बेफिकीर, बेजबाबदार पंतप्रधान गेल्या ७० वर्षात देशाने पाहिले नाहीत,’ असा हल्लाबोल पटोले यांनी केला आहे.\nहे पण वाचा -\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nसरकारने बैठक घेणे म्हणजे वरातीमागून घोडे नाचविणे होय ;…\n‘देशात करोनाचे दररोज दीड-पावणे दोन लाख रुग्ण आढळत आहेत तर मृत्यूचे आकडेही अंगावर शहारे आणणारे आहेत. रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत, लसींअभावी लसीकरण केंद्रे बंद करावी लागत आहेत. रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे, रेमडेसीवीर इंजेक्शनसाठी रांगा लागत आहेत आणि अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतही अँम्ब्युलन्सच्या रांगा लागल्याचे अत्यंत विदारक चित्र आहे. महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती भयानक आहे तर गुजरातमधील आरोग्य व्यवस्था पुर्णपणे कोलमडून पडली आहे. गुजरात सरकारने जनतेला रामभरोसे सोडले आहे, असे ताशेरे गुजरात उच्च न्यायालयाने ओढले आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.\n‘देशातील करोनाचे भयावह चित्र पाहवत नाही पण देशाचे पंतप्रधान मात्र पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये करोनाचे सर्व नियम पायदळी तुडवत हजारोंच्या सभा घेण्यात व्यस्त आहे. जाहीरातीतून जनतेला करोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणारे पंतप्रधान मोदी स्वतः मात्र प्रचारसभांसह अनेक कार्यक्रमात मास्क घालत नाहीत, अशा पंतप्रधानांचा लोकांनी काय आदर्श घ्यावा,’ असा सवाल त्यांनी केला आहे.\n‘पश्चिम बंगाल, आसाम या राज्यातील करोना रुग्णही आता वेगाने वाढत आहेत. दररोज चार-पाच हजार लोकांना करोनाचे संक्रमण होत आहे. या राज्यातील रुग्णवाढीचा वेग दररोज झपाट्याने वाढत आहे. याच वेगाने रुग्ण वाढत राहिले तर या राज्यातील परिस्थितीही हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. करोनाच्या या दुसऱ्या लाटेत सर्वोच्च न्यायालयातील ५० टक्के कर्मचारी करोना संक्रमीत झाल्याने कोर्टाचे कामकाज ऑनलाईन घ्यावे लागत आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.\nसहकार पॅनेलच्या ‘कृषी समृद्धीचा कृष्णा पॅटर्न’ पुस्तिकेचे उत्साहात प्रकाशन\nऔद्योगिक वसाहतीतील पत्त्यांच्या क्लबवर विशेष पथकाचा छापा\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा भाजपवर पलटवार\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश : चंद्रकांत पाटील यांची…\nसरकारने बैठक घेणे म्हणजे वरातीमागून घोडे नाचविणे होय ; प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका\n“मुंबईने तुफानाला प्रत्येकवेळी झेललं आहे”; अमृता फडणवीसांच्या ट्विटला…\n“घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”; रुपाली चाकणकरांचा सणसणीत…\n…हा तर चंद्रकांत पाटील यांच्या ठेवणीतील डाव ; काँग्रेसची घणाघाती टीका\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nसरकारने बैठक घेणे म्हणजे वरातीमागून घोडे नाचविणे होय ;…\n“मुंबईने तुफानाला प्रत्येकवेळी झेललं आहे”; अमृता…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/sports/launch-of-cricket-tournament-organized-by-mahajan", "date_download": "2021-05-18T20:50:28Z", "digest": "sha1:BPHUS7KQ4YISJ5435EKPVT6HVU4W5C3O", "length": 8835, "nlines": 143, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | महाजने आयोजित क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ | क्रीडा : ताज्या मराठी बातम्या | Latest sports News | Sports Marathi News |Cricket, Tennis, Hockey, Football - krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / रायगड / क्रीडा / महाजने आयोजित क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ\nमहाजने आयोजित क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ\nअलिबाग तालुक्यातील महाजने येथील श्री महाजनाई स्पोर्टस् क्लबच्यावतीने दोन दिवसीय महाजने चषक 2021 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा शुभारंभ शनिवारी, दि30 जानेवारी रोजी उसर येथील मैदानात झाला.\nयावेळी बेलोशी ग्रामपंचायातीचे सरपंच कृष्णा भोपी, सदस्य गिरीश पाटील, राकेश भोपी, सदानंद पाटील,माजी सदस्य संजय पारंगे,विनायक भोनकर,प्रकाश पारंगे,शशीकांत पाटील, प्रशांत खानावकर, अंकीत पारंगे,पांडूरंग पारंगे आदी मान्यवर श्री महाजनाई स्पोर्टस क्लबचे पदाधिकारी,सदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते.जय हनुमान घोटवडे आणि कुंठ्याची गोठी अभय स्पोर्ट उद्घाटनीय सामना झाला. यात कुंठ्यांची गोठी संघ विजयी ठरला. या स्पर्धेत सुडकोली ते कुरुळ विभागातील 24 आमंत्रित संघाने सहभाग घेतला आहे. प्रथम क्रमाकास रोख 12 हजार रुपये व चषक द्वीतीय क्रमांकास रोख 8 हजार रुपये व चषक तृतीय ��्रमांकास रोख 4 हजार रुपये व चषक देऊन गौरविले जाणार आहे.तसेच उत्कृष्ठ गोलंदाज उत्कृष्ठ फलंदाज सामनावीरास चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. बक्षीस समारंभ रविवारी,दि.31 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास होणार असल्याची माहीती आयोजकांनी दिली.\nराष्ट्रीय कबड्डीपटू अशोक देवरकर यांचे कोरोनाने निधन\nनिधनासमयी ते 70 वर्षाचे होते\nफरार सुशीलकुमारची अटक वाचविण्यासाठी धावाधाव\nकुस्तीपटूच्या हत्येत गुंतल्याचा आरोप आहे\nयष्टीरक्षक साहाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह\nतो इंग्लंड दौर्‍यावर जाऊ शकेल\nकांगारुंच्या संघात भारतीय क्रिकेटरचा समावेश\nविंडीज दौर्‍यासाठी संघाची घोषणा\nभारताचे सामने फिक्स नव्हते- आयसीसी\nभारताच्या श्रीलंका दौर्‍यावर कोरोनाचे सावट\nसर्व सामने जैव-सुरक्षा वातावरणात कोलंबो येथे खेळवण्याचा निर्णय\nजागतिक कसोटी अजिंक्यपदाची गुण पद्धती आक्षेपार्ह -ब्रॉड\nजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पध्रेची गुणपद्धती आक्षेपार्ह\nटोकियो ऑलिम्पिकवरील संकट वाढले\nभारतीय खेळाडूंकडून कोरोनाचा अधिक धोका\nटोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याबाबत जपानमध्ये विरोध\nराष्ट्रीय कबड्डीपटू अशोक देवरकर यांचे कोरोनाने निधन\nनिधनासमयी ते 70 वर्षाचे होते\nभारताचे सामने फिक्स नव्हते- आयसीसी\nभारताच्या श्रीलंका दौर्‍यावर कोरोनाचे सावट\nसर्व सामने जैव-सुरक्षा वातावरणात कोलंबो येथे खेळवण्याचा निर्णय\nजागतिक कसोटी अजिंक्यपदाची गुण पद्धती आक्षेपार्ह -ब्रॉड\nजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पध्रेची गुणपद्धती आक्षेपार्ह\nटोकियो ऑलिम्पिकवरील संकट वाढले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/good-news-good-weather-this-year-the-first-forecast-of-the-general-monsoon-weather-department/", "date_download": "2021-05-18T19:32:53Z", "digest": "sha1:XKU2EULLOMLLOWEIMHLVV7KAZKMATA66", "length": 11739, "nlines": 124, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "गूड न्यूज ! यावर्षी चांंगला पाऊसकाळ, सामान्य मॉन्सूनचा हवामान विभागाचा पहिला अंदाज - Hello Maharashtra", "raw_content": "\n यावर्षी चांंगला पाऊसकाळ, सामान्य मॉन्सूनचा हवामान विभागाचा पहिला अंदाज\n यावर्षी चांंगला पाऊसकाळ, सामान्य मॉन्सूनचा हवामान विभागाचा पहिला अंदाज\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सरकारच्या हवामान विभागानेही नुकतीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन गूड न्यूज दिली आहे. ती म्हणजे ऐन कोरोनाच्या वाढत्या काळात यावर्षी चांंगल��� पाऊसकाळ होणार असल्याचं सामान्य मॉन्सूनचा हवामान विभागाने पहिला अंदाज वर्तवला आहे. यावर्षी पाऊसकाळ चांगला रहाणार असून मॉन्सून सामान्य असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. 98 टक्के पावसाची शक्यता हवामान विभागानं सांगितलं आहे.\nप्रामुख्याने जून ते सप्टेंबर दरम्यान आपल्याकडे मॉन्सूनचा पाऊस पडतो. गेल्या तीन वर्षापासून तो सामान्य आहे. येणारा पावसाळाही त्याला अपवाद नसेल. 96 ते 104 टक्क्याच्या दरम्यानचा पाऊस सामान्य मॉन्सून म्हणून गणला जातो. काही दिवसापुर्वी स्कायमेट ह्या दुसऱ्या हवामान संस्थेनेही मॉन्सून सामान्य असेल म्हणून जाहीर केलं आहे.\nहे पण वाचा -\nकोरोना संकटात ऑस्ट्रेलियन क्रिकेट कडून भारताला ५०,०००…\nआंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला बदनाम करून देशाची अर्थव्यवस्था…\nन्यायमूर्ती N V Ramana देशाचे नवे सरन्यायाधीश\nयंदाच्या वर्षी देशातील अधिक भागांत सामान्य मॉन्सून म्हणजेच 96 ते 104 टक्क्याच्या दरम्यानचा पाऊस पडेल. यावर्षी पाऊसकाळ चांगला रहाणार असून मॉन्सून सामान्य असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. 98 टक्के पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या मे महिन्यात मॉन्सूनबद्दलचा दुसरा अंदाज जाहीर केला जाईल.\nएका रिपोर्टनुसार, भारतातले जवळपास 20 कोटी शेतकरी आपण लावलेल्या पिकासाठी पावसाची वाट पाहत असतात. याचा अर्थ असा की देशातील जवळपास 50 टक्के शेतीला अजूनही सिंचनाच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत किंवा त्या पोहोचलेल्या नाहीत. यामुळे कृषी उत्पादन भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये केवळ 14 टक्के वाटा आहे.\nवास्तविक, कृषी क्षेत्र देशातील 65 कोटींपेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध देते. भारताची लोकसंख्या सुमारे 130 कोटी आहे, म्हणजे जवळपास 50 टक्के लोकांना शेती व शेती आणि शेती उद्योगांमध्ये रोजगार मिळाला आहे.अल-निनोमुळे, पॅसिफिक महासागरामधील समुद्राचा पृष्ठभाग अधिक गरम होतो, ज्यामुळे वारा आणि वेग बदलण्याचा मार्ग बदलतो, ज्यामुळे हवामान चक्रांवर वाईट परिणाम होतो. हवामानातील वाईट बदलामुळे अनेक ठिकाणी दुष्काळ आहे आणि बर्‍याच ठिकाणी पूरस्थिती उद्भवते. त्याचा परिणाम जगभर दिसून येतो. अल निनोच्या भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वारंवार दुष्काळ पडतो, तर अमेरिकेत मुसळधार पाऊस पडतो. ज्या वर्षी अल निनो जोरात काम ���रतं, त्यावर्षी निश्चितच त्याचा परिणाम मॉन्सूनवर होतो.\nरेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय, 9000हुन अधिक स्पेशल ट्रेनला मंजुरी\nमार्चमध्ये निर्यातीत 60 टक्क्यांची वाढ तर आर्थिक वर्ष 21 मध्ये 7% घसरण\nटीम इंडियाच्या ‘त्या’ मॅच फिक्सिंग आरोपांवर ICCने दिली ‘हि’…\nWTCची फायनल खेळताना भारतीय संघ 89 वर्षांनंतर पहिल्यांदाच ‘हा’ इतिहास…\nमुंबईचा ‘हा’ खेळाडू ठरू शकतो हार्दिकला पर्याय टीम इंडियाच्या कोचचे मोठे…\n‘या’ कारणामुळे भुवनेश्वर कुमारची इंग्लंड दौऱ्यासाठी झाली नाही निवड\nWTC फायनलनंतर ‘हा’ दिग्गज क्रिकेटपटू घेणार निवृत्ती\nभारत आणि इंग्लंड यांच्यामधील मालिका कोण जिंकणार \nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nटीम इंडियाच्या ‘त्या’ मॅच फिक्सिंग आरोपांवर…\nWTCची फायनल खेळताना भारतीय संघ 89 वर्षांनंतर पहिल्यांदाच…\nमुंबईचा ‘हा’ खेळाडू ठरू शकतो हार्दिकला पर्याय…\n‘या’ कारणामुळे भुवनेश्वर कुमारची इंग्लंड…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/ratnagiri/other/youth-congress-rally-in-chiplun-a-success", "date_download": "2021-05-18T21:35:01Z", "digest": "sha1:YUKPRED4R62SBW5QUSKBQCKVZ3MLAJVY", "length": 12312, "nlines": 145, "source_domain": "www.krushival.in", "title": "Ratnagiri | चिपळुणमध्ये युवक काँग्रेसचा मेळावा यशस्वी | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / रत्नागिरी / इतर / चिपळुणमध्ये युवक काँग्रेसचा मेळावा यशस्वी\nचिपळुणमध्ये युवक काँग्रेसचा मेळावा यशस्वी\nतुम्हाला निवडणुका लढवून जिंकायच्या असतील तर पक्षवाढीच्या तयारीला लागा. तुम्हाला तुमची ताकद दाखवावी लागेल. काँग्रेस पक्ष वाढीसाठी असे काम करा की पक्ष तुमच्या दारात येऊन तुम्हाला उमेदवारी देईल, असा सल्ला युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी यु��क काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी चिपळुनात दिला.\nहा मेळावा धवल मार्ट येथील सभागृहात झाला. यावेळी ते पुढे म्हणाले की, कोकणातील मधु दंडवते, अच्युतराव पटवर्धन, बाळासाहेब सावंत यांसारख्याना काँग्रेस पक्षाने काम करण्याची संधी दिली. या सर्वांना मानाची पदे देण्यात आली आणि या सर्वांनी देखील काँग्रेस पक्ष वाढीसाठी मेहनत घेतली. तसेच काँग्रेस पक्ष हा सर्वधर्म मानणारा पक्ष आहे. या पक्षाने संख्येने कमी असणार्‍या बंजारा समाजातील वसंतराव नाईक, चर्मकार दलित समाजातील सुशीलकुमार शिंदे, अल्पसंख्यांक समाजातील बॅरिस्टर अंतुले यांना मुख्यमंत्री बनवले. यावरून काँग्रेस पक्ष हा जात-पात मानणारा पक्ष नाही. प्रत्येकाला आप-आपल्या धर्माचा अभिमान आहे. कोणी कोणावर धर्माबाबत सक्ती करू नये, असे आवाहन यावेळी केले.\nमोदी सरकार विरोधात टीका करताना देश संविधान वाचवायचे असेल तर लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही. या दृष्टीने चिपळुनातील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे, असे आवाहन केले.तरुण कार्यकर्ते नवीन पिढी काँग्रेस पक्षात आली तर काँग्रेस पक्ष होण्यास वेळ लागणार नाही असे देखील शेवटी सांगितले. चिपळूण काँग्रेसचे बेसिक तालुकाध्यक्ष प्रशांत यादव युवक कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याबद्दल सत्यजीत तांबे यांनी यादव यांचे कौतुक केले.\nयावेळी व्यासपीठावर युवक प्रदेश सरचिटणीस सोनललक्ष्मी घाग, काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, युवक जिल्हाध्यक्ष अविनाश मोहिते, काँग्रेसचे गुहागर तालुकाध्यक्ष रियाज ठाकूर, माजी नगरसेवक सुरेश राऊत, विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव चव्हाण, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अन्वर जबले, महिला आघाडी तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, इम्तियाज कडू, विद्यार्थी संघटनेचे ऋषिकेश शिंदे, ज्येष्ठ कार्यकर्ते रफिक मोडक, कमलेश देसाई, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महेश कदम, शहराध्यक्ष फैसल पिलपिले, सरफराज घारे, रुपेश आवले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्याच्या यशस्वितेसाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्��ाच्या अनेक लाट येण्याची भीती\nजिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन कोविड सेंटर कार्यान्वित\nकोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही बेडस् लहान मुलांसाठी राखीव\nमहावितरणच्या कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत\nवीज पुरवठा करण्यासाठी धडपड; रसायनीत जनजीवन विस्कळीत\nभरपाई देण्याची अ‍ॅड. चेतन पाटील यांची मागणी\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोटयवधींची हानी\nरत्नागिरी तालुक्यात विक्रमी 11 इंच पाऊस\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/roadways/", "date_download": "2021-05-18T19:38:29Z", "digest": "sha1:HYK72B6NDH5STHSPEAKW26HHRXTDWDN7", "length": 14713, "nlines": 175, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Jaguar E Pace | जग्वार ई पेस | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nVIDEO | भाजपच्या योगी सरकारचा कळस | गंगेत वाहणारे मृतदेह पोलिसांनी पेट्रोल-टायर टाकून जाळले लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त ५ राज्यातील निवडणुकीचे दुष्परिणाम देश भोगतोय | आता चंद्रकांतदादा म्हणाले उद्या निवडणुका घ्या, 400 जागा निश्चित भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण बापरे | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त ५ राज्यातील निवडणुकीचे दुष्परिणाम देश भोगतोय | आता चंद्रकांतदादा म्हणाले उद्या निवडणुका घ्या, 400 जागा निश्चित भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण बापरे | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार, 'जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो'... मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत माझी भूमिका लवकरच जाहीर करेन - छत्रपती संभाजीराजे खतांच्या किमतीवरून खासदार रक्षा खडसेंचं केंद्राला पत्र | भाजपमधूनही दरवाढीला तीव्र विरोध\nजग्वार ई पेस, मॅन्युअल, डिझेल, किंमत रु. ४५ लाख\nमर्सिडीज-बेंझ एस-क्लास, ५९८० सीसी, पेट्रोल, किंमत रु. १.१९ लाख\nटोयोटा सी-एचआर, १४६९ सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, किंमत रु. १० लाख\nपोर्श पॅनामेरा, ३९९६सीसी, ऑटोमॅटिक, पेट्रोल, १.९३ कोटी\nबीएमडब्ल्यू आय-३, ऑटोमॅटिक, इलेक्ट्रिक(बॅटरी), किंमत रु. १ कोटी\nबीएमडब्ल्यू 8 सीरीज, २९७९ सीसी, ऑटोमॅटिक, पेट्रोल, किंमत रु. ८५ लाख\nवोल्क्सवागेन तैगून, ऑटोमॅटिक, किंमत रु. ९ लाख\nस्कोडा करौक, १९९६८ सीसी, मॅन्युअल, डिझेल, किंमत रु. २० लाख\nनिसान किकस, मॅन्युअल, पेट्रोल, किंमत रु. ९ लाख\nकिआ स्पोर्टेज, १९९९ सीसी, मॅन्युअल, डिझेल, किंमत रु. १५ लाख\nजीप कंपास, ९५६ सीसी, मॅन्युअल, डिझेल, किंमत रु. १५ ते २१.८५ लाख\nहोंडा सिविक, मॅन्युअल, पेट्रोल, किंमत रु. १५ लाख *\nफिएट अरगो, १२४८ सीसी, मॅन्युअल, किंमत रु. ७ लाख *\nव्हॉल्वो एक्स सी - ४०\nव्हॉल्वो एक्स सी – ४०, मॅन्युअल, डिझेल, किंमत रु. ५० लाख *\nटेस्ला मॉडेल एक्स, स्वयंचलित, इलेक्ट्रिक (बॅटरी कार ),किंमत रु. ५५ लाख *\nटेस्ला मॉडेल ३, स्वयंचलित, इलेक्ट्रिक (बॅटरी कार ),किंमत रु. ४८ लाख *\nलॅन्ड रोव्हर रेंज रोव्हर इवोक\nलॅन्ड रोव्हर रेंज रोव्हर इवोक, एक्स-शोरूम किंमत (नवी दिल्ली) रु ४४.४४ लाख\nबीएमडब्ल्यू एक्स 2, किंमत रु. 45.0 लाख*\nऑडी Q8 ऑटोमॅटिक, पेट्रोल, 10.0 कि.मी. किंमत रु. 65.0 लाख\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nएक आमदार पाठपुरावा दमदार | कल्याणमधील काही रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर | मनसे आमदाराकडून जाहीर आभार\nभारतातील उत्परिवर्तनाचा जगाला धोका | हा विषाणू १९ देशांत पसरला - WHO\nगोव्यात ऑक्सिजन अभावी २६ रुग्णांचा मृत्यू | भाजपच्या वाचाळ नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी - रुपाली चाकणकर\nनिवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात अन संपल्या की दरवाढ, हे कसलं वित्त नियोजन\nउपमुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर ६ कोटी खर्चाची योजना | तर मोदी सरकारचा २०२० मध्ये ७१३ कोटीचा मार्केटिंग विक्रम\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nSpecial Recipe | जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल तर मग बनवा एकच पोटभारीची डिश म्हणजे वरणफळं\nHealth First | कच्ची पपई खाणे आहे आरोग्यास हितकारक\nSpecial Recipe | कुरकुरीत आणि खमंग अश्या करंदीच्या वड्यांचा नक्की आस्वाद घ्या\nकोरोना आपत्ती | देशात मागील 24 तासातील 4,091 रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात 4 लाख 14 हजार 188 नवे कोरोनाबाधित | तर 3,915 रुग्णांचा मृत्यू\nSpecial Recipe | उन्हाळ्यात ताजतवानं करणार ड्रिंक किवी मॉकटेल\nHealth First | शरीर डिटॉक्स राखण्यासाठी काही घरगुती टिप्स\nSpecial Recipe | कॅरॅमल फ्रॅप | कॉफी विथ कॅरॅमल आणि क्रीम, कसे चवदार आहे ते बनवल्यावर कळेल\nHealth First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे\nSpecial Recipe | संध्याकाळी खाण्यासाठी चटपटीत चाट कोन तयार आहेत\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/category/cities/nashik/", "date_download": "2021-05-18T20:44:49Z", "digest": "sha1:PK7BRBUTS5ACNW4TWR7FUZ2IHSW67OOQ", "length": 7282, "nlines": 207, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "नाशिक Archives - Marathwada Sathi", "raw_content": "\nसंमेलनाध्यक्षपदी पहिल्यांदाच विज्ञान लेखक\nप्राणवायूच्या टाक्या भाडय़ाने ….\nखासगी कोचिंग क्लासेस आजपासून ‘सुरु’…\nपाचवीपासूनचे वर्ग सुरू करण्यासाठी….\nसंभाजी महाराजांचं नाव वापरणं हा काय गुन्हा नाही- संजय राऊत\nनाशिकमध्ये भाजपाच्या दोन नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश\nसिगारेट पिण्याचे वय १८ वरून होणार २१ वर्ष …\nकांद्याच्या दरात घट …\nनाशिकमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट…\nअनैतिक संबंधामुळे सात वर्षाच्या बालकाचा खून\nरात्री मंदिर सुरु राहणार…..\nसरपंच पदासाठी कोटींची बोली…\nकांद्याचे भाव घसरले ..\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nदहावीच्या परीक्षेत 98 टक्के गुण घेणाऱ्या सायलीने जीवनयात्रा का संपवली\nतुला आयुष्यभर ज्यांची काळजी होती, त्यांनीच ……\nपरभणीच्या भुमिपुत्राकडून देशाला लस ..\nठाकरे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नाहीत, नारायण राणें यांनी केली ठाकरे सरकारवर टीका\nखळवलेल्या समुद्राचे रौद्ररूप : ‘गेट वे ऑफ इंडिया’ला लाटांच्या धडका\nएकाच वेळी तिने दिला ९ बाळांना जन्म \nकोरोनाच्या लढ्याला आरबीआयचे बळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2021-05-18T20:58:53Z", "digest": "sha1:HUFXIWGXHVXIIYA7QFMTMROEWAOPJAC6", "length": 6693, "nlines": 254, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n→‎मोहन जोशी यांचा अभिनय असलेल्या दूरचित्रवाणी मालिका\n→‎अभिनय कारकिर्दीबद्दल (गौरव) पुरस्कार\n→‎मोहन जोशी यांचे कुटुंबीय\n→‎नाटकांतील अभिनयासाठी मोहन जोशी यांना मिळालेली बक्षिसे, पातितोषिके, सन्मान, पुरस्कार\n→‎नाटकांतील अभिनयासाठी मोहन जोशी यांना मिळालेली बक्षिसे, पातितोषिके, सन्मान, पुरस्कार\n→‎मोहन जोशी याची भूमिका असलेल्या अॅॲड फिल्म्स (जाहिरातपट)\n→‎मोहन जोशी याची भूमिका असलेल्या ॲड फिल्म्स (जाहिरातपट)\n→‎नाटकांतील अभिनयासाठी मोहन जोशी यांना मिळालेली बक्षिसे, पातितोषिके, सन्मान, पुरस्कार\n→‎अभिनय कारकिर्दीबद्दल (गौरव) पुरस्कार\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA", "date_download": "2021-05-18T21:51:29Z", "digest": "sha1:OB5XNJXXOLXSUKXSQE23ZZZS4EC4QCHV", "length": 11559, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कल्प - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख कल्प नावाचे वेदांग याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कल्प (आयुर्वेद).\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nहिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग\nईश · तैत्तरिय · छांदोग्य\nभगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई\nमनाचे श्लोक · रामचरितमानस\nकल्प हे वेदांमधील म्हणजेच संहितांमधील विविध संकल्पना समजावून सांगण्यासाठी रचले गेलेले सूत्रग्रंथां होय. शिक्षा, कल्प.व्याकरण,निरुक्त,छन्द आणि ज्योतिष अशी शा वेदांगे आहेत. त्यातील कल्प हे दुसरे वेदांग आहे.कल्पो वेद विहितानां कर्मणामानुपूर्व्येण कल्पना शास्त्रम | कल्प म्हणजे वेदविहित कर्माची क्रमबद्ध मांडणी किंवा शास्त्र होय.[१]\nसद्यस्थितीत ४० कल्पसूत्रे उबलब्ध असून १४ श्रौतयज्ञ,७ गृहयज्ञ, ५ महायज्ञ व १६ संस्कार अहा एकून ४२ कर्माबद्दलचे प्रतिपादन आहे.\nयज्ञप्रयोगांची सुव्यवस्थित मांडणी करण्याच्या हेतूने वैदिक आचार्यांनी ब्राह्मण ग्रंथातील उपयुक्त असा भाग घेवून कल्पसूत्रे तयार केली.कर्मकांडविषयक सर्व विधि-नियम कल्पसूत्रे सांगतात.वैदिक धर्मातील सर्व कर्म,सर्व संस्कार,अनुष्ठाने,प्राचीन हिंदूंच्या जीवनाची नित्य -नैमित्तेक कर्मे,धार्मिक क्रिया,संस्कृती या सर्वांचा मूळ आधार कल्पसूत्रात सापडतो.कमीत कमी शब्दांमध्ये अधिकाधिक भाव व्यक्त करणे हे सूत्रांचे वैशिष्ट्य आहे.संक्षिप्तपणामुळे वेदोक्त विधी पाठ करणे सोपे जाते.[२]\nश्रौतसूत्रे - यांत विविध यज्ञांची माहिती या ग्रंथात सूत्ररूपात दिलेली आहे. वैदिक हवि,तसेच सोमयज्ञासंबंधी धार्मिक अनुष्ठाने यांचे प्रतिपादन करणे हे त्यांचे मुख्य काम आहे. आश्वलायन,शांखायन,मानव,बौधायन,आपस्तम्ब,हिरण्यकेशी,कात्यायन,लाट्यायन,द्राह्यायण,जैमेनीय,वैतान ही मुख्य श्रौतसूत्रे आहेत.\nगृह्यसूत्रे - गृहस्थाने करावयाच्या विविध आचारांची माहिती या सूत्रग्रंथात आहे.आश्वलायन,शांखायन,मानव,बौधायन,आपस्तम्ब,हिरण्यकेशी,भारद्वाज,कात्यायन,द्राह्यायण,गोभिल,खदिर,कौशिक ही मुख्य गृह्यसूत्रे आहेत\nधर्मसूत्रे - आचरणाचे विविध नियम आणि धर्मकृत्यांची माहिती यामध्ये दिएलेली आहे.सामाजिक रीतिरिवाज,प्रथा यांच्या अनुषंगाने समाजातील घटकांच्या परस्परांशी आलेल्या संबंधावर ही सूत्रे भाष्य करतात.वसिष्ठ,मानव,बौधायन,आपस्तम्ब,गौतम ही मुख्य धर्मसूत्रे होत.\n^ भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा\n^ डॉ.पांडे सुरुचि,संस्कृत साहित्याचा इतिहास भाग १,ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन\n^ डॉ.पांडे सुरुचि,संस्कृत साहित्याचा इतिहास भाग १,ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ नोव्हेंबर २०१७ रोजी २१:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/coroanaaurangabadupdate-aurangabads-condition-is-critical-34-deaths-and-1481-new-patients/", "date_download": "2021-05-18T21:16:47Z", "digest": "sha1:LLB34ABXDX6RDYUTRR2OKW77J2V7F4JV", "length": 13178, "nlines": 188, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "CoroanaAurangabadUpdate : औरंगाबादची स्थिती चिंताजनक , ३४ मृत्यू तर १४८१ नवे रुग्ण !! - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome आरोग्य CoroanaAurangabadUpdate : औरंगाबादची स्थिती चिंताजनक , ३४ मृत्यू तर १४८१ नवे रुग्ण...\nCoroanaAurangabadUpdate : औरंगाबादची स्थिती चिंताजनक , ३४ मृत्यू तर १४८१ नवे रुग्ण \n औरंगाबाद जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन करूनही नव्या रुग्णांची संख्या तर वाढत आहेच शिवाय चिंताजनकमध्ये कोरोनामुळे गेल्या 24 तासात 34 रुग्ण दगावल्याचे धक्कादायक वृत्त आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नवीन 1481 रुग्णांची नोंद झाली असून उपचारानंतर 1321 जणांना सुटी देण्यात आली. दरम्यान आजपर्यंत 66759 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 84160 झाली आहे.\nगेल्या 24तासातील 34 रुग्णांसह आजपर्यंत एकूण 1704 जणांचा मृत्यू झाला असून सक्रिय रुग्णांची संख्या 15697 आहे. नव्याने आढळलेल्या 1481 रुग्णामध्ये महापालिकेतील 922रुग्णांचा तर ग्रामीण भागातील 559 रुग्णांचा समावेश आहे. रात्रंदिवस काळजी घेऊनही ना रुग्ण संख्या कमी होत आहे ना मृत रुग्णांची संख्या कमी होत आहे त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासह जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता , महापालिका आयुक्त अस्तितकुमार पांडे असे सर्व अधिकारी , कर्मचारी आणि आरोग्य यंत्रणा रस्त्यावर आहे . तरीही कोरोनाच्या संसर्गाची साखळी तुटायला तयार नाही.\nलॉकडाऊन राजकारण आणि दबाव\nऔरंगाबाद शहराचे जिल्हाधिकारी , महापालिका प्रशासक तथा आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी सहविचाराने जिल्ह्यात १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता परंतु राजकीय लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांच्या दबावामुळे प्रश्नाला एक पाऊल मागे यावे लागले. विशेष म्हणजे हे सर्व अधिकारी कोरोनाविषयक नियमांच्या अंमलबजावणीत एकटे पडत आहेत. लोक प्रतिनिधी मात्र लॉक डाऊन ला विरोध करून राजकारण करीत असल्याची भावना अधिकाऱ्यांमध्ये झाली आहे.\nअसे आहेत 34 मृत्यू\nआज झालेल्या 34 मृत्यू मध्ये घाटीतील 1. पुरूष/41/तीसगाव, औरंगाबाद. 2. स्त्री/60/हर्सूल, औरंगाबाद. 3. स्त्री/68/भडकल गेट, औरंगाबाद. 4. स्त्री/55/रा���ुल नगर, रेल्वेस्टेशन, औरंगाबाद. 5. पुरूष/51/कन्नड, जि.औरंगाबाद. 6. पुरूष/42/कैसर कॉलनी, औरंगाबाद. 7. पुरूष/77/चिंचखेडा, जि.औरंगाबाद. 8. स्त्री/75/अजिंठा, जि.औरंगाबाद 9. पुरूष/90/बीड बायपास, औरंगाबाद. 10. स्त्री/75/ हाराह नगर, औरंगाबाद.11. स्त्री/66/लासूर स्टेशन, जि.औरंगाबाद. 12. पुरूष/59/जुना बाजार, औरंगाबाद. 13. स्त्री/3/घाटनांद्रा, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद. 14. पुरूष/70/गंगापूर, जि.औरंगाबाद. 15. पुरूष/60/पडेगाव, औरंगाबाद. 16. स्त्री/65/औरंगाबाद. 17. स्त्री/62/खुल्ताबाद, जि.औरंगाबाद. 18. पुरूष/56/एन-4 सिडको, औरंगाबाद. जिल्हा सामान्य रुग्णालयातील 07 मृत्यूंमध्ये 1. स्त्री / 40/ जाधववाडी 2. पुरूष/ 78/ हडको 3. पुरूष/ 80/ गारखेडा परिसर 4. स्त्री /60 /गुरूदत्त नगर 5. स्त्री / 75/ एन चार सिडको 6. पुरूष/ कोडापूर, ता. गंगापूर 7. 80/ पुरूष/ आदर्श कॉलनी, कन्नड तर खासगी रुग्णालयातील 09 मृत्यूंमध्ये 1. पुरूष/ 77 / इटखेडा, औरंगाबाद 2. स्त्री / 77 / एकता कॉलनी, औरंगाबाद 3. स्त्री / 63/ जवाहर कॉलनी, औरंगाबाद 4. पुरूष /56/एमआयडीसी चिकलठाणा 5. स्त्री / 65/एन नऊ सिडको, औरंगाबाद 6. पुरूष / 66/ देवानगरी, औरंगाबाद 7. पुरूष/ 89/ चैतन्य नगर, औरंगाबाद 8. पुरूष/ 85 / उल्कानगरी , औरंगाबाद 9. स्त्री / 67/ देऊळगाव बाजार,सिल्लोड\n राज्यात 249 कोरोना बळींची नोंद; दिवसभरात 43 हजार 183 नवे रुग्ण\nNext articleMumbaiNewsUpdate : मोठी बातमी : अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा\nगेल्या २४ तासांत पावणे तीन लाख कोरोनाबाधितांची भर, १६०० वर मृत्यू\nसंस्थाचालकाच्या मुलाचे अपहरण ; वीस लाखांची खंडणी मागणारे अटकेत\nMaharashtra News Update : लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्र्यांची बैठक सुरु\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nशेतकरी नव्हे हे तर दहशतवादी…\nकोविड १९ चे मास्क महाग का…\nकलाविष्कार प्रतिष्ठानमुळे सांस्कृतिक चळवळीला चालना मिळाली\nखळवलेल्या समुद्राचे रौद्ररूप : ‘गेट वे ऑफ इंडिया’ला लाटांच्या धडका\nएकाच वेळी तिने दिला ९ बाळांना जन्म \nकोरोनाच्या लढ्याल��� आरबीआयचे बळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/sam-curran/", "date_download": "2021-05-18T20:29:37Z", "digest": "sha1:KD6TUQONFFQJCSLP3RKIABPPOWQURD6K", "length": 3188, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Sam Curran Archives - MPCNEWS", "raw_content": "\nIPL 2020: रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने केला कोलकाता नाईट रायडर्सचा 6 गडी राखून पराभव\nएमपीसी न्यूज - दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये आज रात्री झालेल्या आयपीएल 2020 मधील 49 व्या सामन्यात झालेल्या रोमांचक मुकाबल्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट राईडर्सचा सहा गडी राखून पराभव केला. ऋतुराज गायकवाडने 53 चेंडूत 72 धावांची…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/common-man-suffering-due-to-political-tension-in-maharashtra/", "date_download": "2021-05-18T20:20:41Z", "digest": "sha1:VD6NIR2KXJSIOM5AFL4IB2THKH7MSWSR", "length": 12335, "nlines": 76, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates महाराष्ट्रात अनास्थेचे बळी वाढतायत", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमहाराष्ट्रात अनास्थेचे बळी वाढतायत\nमहाराष्ट्रात अनास्थेचे बळी वाढतायत\nमहाराष्ट्र: एखादी आपदा जेव्हा अचानक येऊन उभी ठाकते, तेव्हा आपल्या हातात असतं ते फक्त ‘लढत राहणं’. मग ती आपदा नैसर्गिक आहे की मानवनिर्मित याचा शोध घेणं जरी महत्वाचं असलं, तरी आधी उद्भवलेल्या संकटातून बाहेर पडण्याला प्राधान्य देणं जास्त शहाणपणाचं ठरतं. पण सरकारच्या सततच्या हलगर्जीपणामुळं नवनवीन संकटं उभी राहत असतील, तर काय याचा शोध घेणं जरी महत्वाचं असलं, तरी आधी उद्भवलेल्या संकटातून बाहेर पडण्याला प्राधान्य देणं जास्त शहाणपणाचं ठरतं. पण सरकारच्या सततच्या हलगर्जीपणामुळं नवनवीन संकटं उभी राहत असतील, तर काय हा प्रश्न आज प्रत्येक सामान्य नागरिकाच्या मनात नक्कीच पडला असेल हा प्रश्न आज प्रत्येक सामान्य नागरिका���्या मनात नक्कीच पडला असेल आणि त्यामागचं कारण म्हणजे विरार येथील रुग्णालयातील आगीची दुर्घटना\nगेले एक वर्ष संपूर्ण देश कोरोनाविरुद्ध लढत आहे. सामान्य नागरिकांपासून ते सरकारपर्यंत प्रत्येक जण या महामारीतून देशाला बाहेर काढण्यासाठी आपापल्या पातळीवर जिवाच्या आकांताने प्रयत्न करताना दिसत आहे. या संपूर्ण लढ्यात रुग्णालयात खाटा न मिळणे, ऑक्सिजनचा तुटवडा, कोरोना लशींचा तुटवडा अश्या अनेक आव्हानांना आपण सर्वच जण सामोरे जात आहोत. परंतु , आपल्याच बेजबाबदारपणामुळे आणखी एखादं संकट उभं राहू नये, याची खरबदारी सरकारनं गरजेचं आहे. मात्र आज दुर्दैवाने असं होताना दिसत नाही.\nकाही महिन्यांपूर्वी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या कक्षाला आग लागली आणि या आगीत १० निष्पाप चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यावेळी राज्य सरकारने राज्यातील सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट करण्याचे निर्देश दिले. परंतु त्यानंतर लगेच काही दिवसांत भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या भीषण आगीत मॉलमधील सनराइज रुग्णालयातील तब्बल दहा जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी ‘मॉलमध्ये रुग्णालय’ असण्याबद्दल अनेकांनी आश्चर्यदेखील व्यक्त केलं होतं. याच महिन्यात नागपूर येथील वेल ट्रीट रुग्णालयाच्या आयसीयूला लागलेल्या आगीत ३ रुग्ण दगावले, तर नालासोपारा येथे वैद्यकीय प्राणवायूच्या अभावी १० रुग्ण दगावले. मग अशावेळी प्रश्न पडतो की राज्य सरकारच्या ‘त्या’ फायर ऑडिटच्या निर्देशाचं काय झालं बरं,हे रुग्णालयांना आग लागण्याचं प्रकरण इथेच संपत नाही,तर प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे अशा अनेक घटना आजही घडत आहेत.\nएकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना, नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात नेमकी ऑक्सिजनच्या टँकमधूनच गळती सुरु होते आणि मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक असणारा ‘प्राण’वायू तब्बल २४ रुग्णांचा बळी घेतो आणि मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक असणारा ‘प्राण’वायू तब्बल २४ रुग्णांचा बळी घेतो सरकार अशावेळी मदत जाहीर करतं, प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल अशी ग्वाही देतं, सर्वसामान्य माणसं अशा घटनांवर सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करतात, परंतु भविष्यात अशी दुर्घटना पुन्हा उद्भवूच नये, यासाठी पावलं मात्र उचलली जात नाहीत.\nआजची सकाळ सर्वांसाठीच मन सु���्न करणारी ठरली. विरार येथील कोरोना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत १३ जणांना आपला जीव गमवावा लागला. रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश अंगावर शहारे तर आणत होताच, परंतु अनेक प्रश्नदेखील उपस्थित करत होता. भंडारा दुर्घटनेनंतर फायर ऑडिटचे निर्देश देऊन ३ महिने उलटून गेल्यावरदेखील राज्यात अश्या घटना घडतात एखादी दुर्घटना घडल्यावर फक्त निर्देश काढले, मदत जाहीर केली की सरकारची जबाबदारी संपते का एखादी दुर्घटना घडल्यावर फक्त निर्देश काढले, मदत जाहीर केली की सरकारची जबाबदारी संपते का त्या प्रकरणाचा पाठपुरवठा करून त्यावर शाश्वत उपाययोजना का केल्या जात नाहीत त्या प्रकरणाचा पाठपुरवठा करून त्यावर शाश्वत उपाययोजना का केल्या जात नाहीत असे अनेक प्रश्न आज सर्वसामान्यांच्या मनात आहेत.\nथोडक्यात काय, तर राज्यात एखादी दुर्घटना घडते,त्यावर सरकारकडून चौकशीचे आदेश दिले जातात,मदत जाहीर केली जाते, काही दिवस त्याबद्दल हळहळ व्यक्त केली जाते, विरोधी पक्ष टीका करतात,आरोप-प्रत्यारोप सुरु होतात, काही दिवसांनी पुन्हा एकदा सरकारच्या बेजबाबदारपणामुळे नवी दुर्घटना आ वासून उभी राहते आणि हे चक्र असंच सुरु राहतं. परंतु या दुष्टचक्रात होरपळून निघतो तो फक्त सामान्य माणूस\nPrevious ‘टोपे यांचा राजीनामा घेऊन घरी पाठवलं पाहिजे’\nNext राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबई महापालिकेवर घणाघात\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्���ाची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nतौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/pune/other/best-cooperation-from-the-government--punawala", "date_download": "2021-05-18T20:49:49Z", "digest": "sha1:LX6RUQM6W732PHQQES7YVJPSES7GPGC2", "length": 10736, "nlines": 145, "source_domain": "www.krushival.in", "title": "Pune | सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य - पुनावाला | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / पुणे / इतर / सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य - पुनावाला\nसरकारकडून सर्वतोपरी सहकार्य - पुनावाला\n| पुणे | प्रतिनिधी |\nसिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावला यांनी पत्रक काढून आपली बाजू मांडली आहे. सरकारने ऑर्डर दिली नसल्याने निर्मिती मंदावल्याच्या बातम्या गेल्या दोन दिवसात येत होत्या. मात्र या बातम्याचं खंडन करत त्यांनी आपली बाजू पत्रकाद्वारे मांडली आहे. आम्हाला सरकारकडून सर्वोतोपरी मदत मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.\nमाझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला. त्यामुळे स्पष्टीकरण देत आहे. लस निर्मिती एक प्रक्रिया असून एका रात्रीत उत्पादन वाढवणं शक्य नाही. हे आपल्याला समजलं पाहीजे. भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे. सर्वांसाठी पुरेसे ड़ोस तयार करणं सोपं नाही. अगदी विकसित देशातील कंपन्याही संघर्ष करत आहेफ असं अदर पूनावाला यांनी ट्विटरवर टाकलेल्या पत्रात म्हटलं आहे.गेल्या एप्रिल महिन्यापासून आम्ही सरकारसोबत काम करत आहोत. आम्हाला सरकारकडून सर्वोतोपरी मदत मिळत आहे. शास्त्रज्ञ, नियोजन आणि आर्थिक पातळीवर सहकार्य मिळत आहे.\nआतापर्यंत आम्हाला 26 कोटींहून अधिक डोससाठी ऑर्डर्स मिळाल्या आहेत. त्यापैकी 15 कोटीहून अधिक डोस आम्ही पुरविले आहेत. तर पुढच्या 11 कोटी डोससाठी आम्हाला 100 टक्के आगाऊ रक्कमदेखील मिळाली आहे. त्यामुळे लवकरच राज्य आणि खासगी रुग्णालयांना डोस पुरविले जातील. आम्हाला माहिती आहे प्रत्येकाला लस मिळावी असं वाटत आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. आम्ही ती मागणी पूर्ण करू आणि करोनाविरुद्धचा लढा लढूफ, असं त्यांनी आपल्या पत्रकात स्पष्ट केलं आहे.अदर पुनावाला यांनी नुकतंच एका मुलाखतीत धमकवणारे फोन येत असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सध्याच्या परिस्थितीला कोणाला जबाबदार ठरवता येईल यासंदर्भात मी कोणाचं नाव घेतलं किंवा उत्तर दिलं तर माझा शिरच्छेद केला जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nजिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन कोविड सेंटर कार्यान्वित\nकोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही बेडस् लहान मुलांसाठी राखीव\nमहावितरणच्या कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत\nवीज पुरवठा करण्यासाठी धडपड; रसायनीत जनजीवन विस्कळीत\nभरपाई देण्याची अ‍ॅड. चेतन पाटील यांची मागणी\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोटयवधींची हानी\nरत्नागिरी तालुक्यात विक्रमी 11 इंच पाऊस\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/public-utility/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2021-05-18T19:56:03Z", "digest": "sha1:K34ZR4ESWN5KBMHZV3366TGARPATL7VL", "length": 4210, "nlines": 103, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "श्री शिवाजी विद्यालय, नायगांव बु. | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअन��दान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nश्री शिवाजी विद्यालय, नायगांव बु.\nश्री शिवाजी विद्यालय, नायगांव बु.\nनायगांव बु., तालुका चिखली जिल्हा बुलडाणा यु-डायस क्रमांक - 27040210902\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 30, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/vice-president-condoles-the-passing-away-of-anant-kumar/", "date_download": "2021-05-18T19:45:44Z", "digest": "sha1:YDQLVIP53V6MZIEXGSVLNHFREIGIJPSF", "length": 8777, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "अनंत कुमार यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपतींकडून शोक व्यक्त | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nअनंत कुमार यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपतींकडून शोक व्यक्त\nकेंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी दु:ख व्यक्त केले आहे. विद्यार्थी चळवळीपासून ते संसदेपर्यंत गेली अनेक वर्षे ते जिवलग सहकारी होते. ते उत्कृष्ट संसदपटू, प्रशासक आणि मोहक वक्ते होते. त्यांचे व्यक्तीमत्व बहुआयामी होते असे उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.\nहेही वाचा :- केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त\n← वर्ल्ड कपमध्ये 11 विकेट घेणाऱ्या मुनाफ पटेल या भारतीय बॉलरची क्रिकेटमधून निवृत्ती\nबदलत्या जीवनशैलीमुळे उदभवणाऱ्या आजारांवर योगाच्या माध्यमातून मात-श्रीपाद नाईक →\nऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर पंतप्रधान साधणार संवाद\nमहेश पाटील यांना पितृ शोक\nपंधरावा वित्त आयोग देणार मिझोरामला भेट\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती म��र्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/national/there-is-no-igst-on-foreign-aid-the-discount-will-last-till-june-30-57995/", "date_download": "2021-05-18T20:21:17Z", "digest": "sha1:IWYGXI2R5EOXA4UDSMQSO4JHMDTMD2LS", "length": 10824, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "परदेशातून येणा-या मदतीवर आयजीएसटी नाही; ३० जूनपर्यंत राहणार सूट", "raw_content": "\nHomeराष्ट्रीयपरदेशातून येणा-या मदतीवर आयजीएसटी नाही; ३० जूनपर्यंत राहणार सूट\nपरदेशातून येणा-या मदतीवर आयजीएसटी नाही; ३० जूनपर्यंत राहणार सूट\nनवी दिल्ली : मोदी सरकारने कोरोनाच्या संकटात दिलासा देण्यासाठी कोविडशी संबंधित मदत सामग्रीवर वस्तू आणि सेवा करातून (आयजीएसटी) सूट जाहीर केली आहे. वित्त मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविड १९ च्या मदतीसाठी सरकारला आयजीएसटीमधून सवलत देण्यात आली आहे. अनेक दानशूर संस्था, कॉर्पोरेट संस्था आणि इतर संस्था/भारताबाहेरील संघटनांकडून देशात आयजीएसटीतून सवलत देण्याची विनंती केली होती.\nया निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने देशातील विनामूल्य वितरणासाठी आयात आणि विनाशुल्क कोविड मदतीच्या सामग्रीला आयजीएसटीतून सूट दिली आहे. ही सूट ३० जूनपर्यंत लागू राहणार आहे. तत्पूर्वी सीमा शुल्काला बंदरांवर मंजुरी न मिळाल्यामुळे आतापर्यंत वस्तूंवरची ही सूट धूळखात पडून होती. सरकारने यापूर्वीच रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि त्यामध्ये वापरल्या जाणा-या मुख्य रसायने (एपीआय), चिकित्सा स्तरावरील ऑक्सिजन, ऑक्सिजन संयोजक, क्रायोजेनिक ट्रान्सपोर्ट टँक आणि कोविड लसी यांसारख्या वस्तूंच्या आयातीवरील सीमा शुल्कात सूट जाहीर केली आहे.\nमदत सामग्रीच्या विनामूल्य वितरणासाठी आयजीएसटी सवलत नोडल ऑथोरिटी, अधिकृत संस्था, ��दत एजन्सी किंवा राज्य सरकारद्वारे नियुक्त केलेल्या वैधानिक मंडळाच्या मंजुरीवर अवलंबून असेल. देशात कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, कोविड संसर्गाची सोमवारी ३.६८ लाख प्रकरणे नोंदली गेली, तर ३,४१७ लोकांचा मृत्यू. गेल्या आठवड्यात दररोज संसर्गाची प्रकरणे ४ लाखांच्या वर गेली.\nचीनमुळे जगापुढे आणखी एक संकट; रॉकेटवरील नियंत्रण सुटले कधीही, कुठेही कोसळणार\nPrevious articleदेशातील रुग्णसंख्येत होतेय घट\nNext articleसोशल डिस्टेन्सींगचा उडाला बोजवारा; परभणी बाजारपेठेत खरेदीसाठी उसळली नागरिकांची गर्दी\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nप्रचंड करामुळे भारतीय स्वीकारतायेत परदेशी नागरिकत्व\nकुटुंबीयांना ५० हजार, मुलांना मोफत शिक्षण; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा\nलहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना विषाणू\nराजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंड; पायलट गटाच्या आमदाराचा राजीनामा\nउत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था राम भरोसे\nनारदा प्रकरणी तृणमुलच्या ४ नेत्यांचा जामीन रद्द\nकोरोना नियंत्रणासाठी आवश्यक सर्व करा\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/raj-thackeray-sends-ed-notice-to-government-to-try-to-suppress-opposition-voice-malik/", "date_download": "2021-05-18T19:51:36Z", "digest": "sha1:HWCDWP66CJHNBZ25L7YOFKA67RRSKNFW", "length": 9081, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न- मलिक", "raw_content": "\nसरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न- मलिक\nविरोधी पक्ष एकजुटीने मुकाबला करेल\nमुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस काढून सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला. देशभरात विविध यंत्रणांचा वापर करून विरोधकांना दाबण्याचा मोदी सरकारचा प्रकार सुरु आहे. ईडी किंवा सीबीआयअसेल याचा दुरुपयोग कसा करायचा हे सरकारने दाखवून दिले आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.\nमागील लोकसभा निवडणुकीत, शिवाय राज ठाकरे सरकारच्या विरोधात काही प्रश्न निर्माण करतात, भूमिका मांडतात त्यामुळे त्यांच्या मनात भिती निर्माण व्हावी म्हणून ही नोटीस राज ठाकरे यांना बजावण्यात आली आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.\nसत्ताधारी विरोधकांना अशाप्रकारे संपवत असतील तर विरोधी पक्षाची जबाबदारी आहे की एकजुटीने याविरोधात एकत्र येऊन मुकाबला केला पाहिजे असे सांगतानाच आम्ही एकत्र येवू असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.\nदेशातील, राज्यातील जनता हे सर्व पहाते आहे. निश्चितच सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या भाजप सरकारला देशातील व राज्यातील जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असेही नवाब मलिक म्हणाले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘या’ कारणासाठी उभारलं प्रभासचं 60 फुटी कट आऊट\nराष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकरही भाजपच्या वाटेवर\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\n करोनातून बरे झाल्यानंतर उद्भवतायेत लैंगिक समस्या; जाणून घ्या तज्ज्ञांचा…\nही तर मोदी सरकारची कायरता – नवाब मलिक\nमुंबई | तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम, मरीन ड्राईव्ह येथे अरबी ���मुद्राचं रौद्र रुप\n“आपण रोज घरी गेलात की बायका पोर भांडत असतील आणि…” – नवाब…\nBlack Fungus | ब्लॅक फंगसचा धोका वाढतोय; ‘या’ जिल्ह्यात तब्बल 16 जणांचा…\nदेवेंद्र फडणवीस सोनिया गांधींना पत्र लिहून खोटी बातमी पसरवतायत – नवाब मलिक\n‘तौक्ते’ : मुंबईत दोन तासात 132 झाडे पडली; सी-लिंक बंद\nनाश्त्यात ज्यूस प्यावं कि सूप, कोणते पेयं आहे आरोग्यासाठी लाभदायी\nऑरेंज अलर्ट: तौते चक्रीवादळ मुंबईला धडकणार; ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुळधार पाऊस\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\n करोनातून बरे झाल्यानंतर उद्भवतायेत लैंगिक समस्या; जाणून घ्या तज्ज्ञांचा दावा\nही तर मोदी सरकारची कायरता – नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/fake-news", "date_download": "2021-05-18T20:32:04Z", "digest": "sha1:NOHDGVWS6HKA25GVMYKI64WFJURFWUUT", "length": 4835, "nlines": 119, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nअक्षय कुमारनं युट्यूबर विरोधात दाखल केला ५०० कोटींचा दावा\nचौकशीदरम्यान दीपिकासोबत हजर राहण्याच्या रणवीरच्या विनंतीवर NCB चा खुलासा\nअफवा पसरवणाऱ्यांविरोधात सायबर पोलिसांनी फास आवळला\nअफवा पसरवल्याप्रकरणी ४६१ गुन्हे दाखल, पहा तुमच्या जिल्ह्यातील गुन्ह्यांची नोंद\n'व्हाॅट्स अॅप ग्रुप'वर कोरोना संबधित मेसेज करू नका फाॅरवर्ड, पोलीस आहेत लक्ष ठेवून\nकोरोनाबाबत खोटी माहिती देणाऱ्या 600 पोस्ट सायबर पोलिसांनी हटवल्या\nअफवा पसरवणाऱ्यांना ट्विटर देणार चेतावणी\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/osmanabad/fear-of-lockdown-in-tuljapur-rush-for-liquer-56209/", "date_download": "2021-05-18T19:54:54Z", "digest": "sha1:RFTZWMWF3L2U2AIWY6USYI3HM4UJDYFT", "length": 9956, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "तुळजापूरात लॉकडाउनच्या भीतीने मद्यप्रेमींची दारूसाठी झुंबड", "raw_content": "\nHomeउस्मानाबादतुळजापूरात लॉकडाउनच्या भीतीने मद्यप्रेमींची दारूसाठी झुंबड\nतुळजापूरात लॉकडाउनच्या भीतीने मद्यप्रेमींची दारूसाठी झुंबड\nतुळजापूर : तुळजापूर शहरात एकीकडे कोरोनाने कहर केलेला असताना रुग्णालयात व औषधी दुकानात रुग्णाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. तुळजापूर शहरात लॉकडाउनच्या भीतीने मद्यप्रेमींची दारूसाठी झुंबड उडाल्याचे सोमवारी (दि.१२) पहावयास मिळाले.मद्य खरेदीसाठी नागरिकांच्या रांगांच्या रांगा लागल्या होत्या. दुकानासमोर गर्दी झाल्याने जमावबंदी आदेशासह कोरोना नियमांचे उल्लंघन होते आहे. अनेकजण गर्दीत कोरोनाची होण्याची शक्यता असतानाही रिस्क घेऊन दुकानासमोर गर्दी करीत आहेत.\nएकीकडे रुग्णालयात जगण्याची धडपड करीत आहेत. त्यासाठी डॉक्टर, नातेवाईक जीवाचे रान करीत आहेत तर दुसरीकडे दारू दुकानात मद्यप्रेमींची दारूसाठी करण्यासाठी धावपळ होत आहे. असे चित्र कोरोना संकटात पाहायला मिळत आहे. दारू इतकी जीवनावश्यक बाब आहे का हा प्रश्नही या संकटात समोर आला आहे.\nशहरातील वाईन शॉपसमोर सकाळपासून मद्यप्रेमीची मोठी गर्दी होती. इथे कोरोना नियमांचे उल्लंघन होत असताना प्रशासनाच्या कोणत्याही यंत्रणेने किंवा नेमून दिलेल्या पथकाने यावर कारवाई करण्याची तसदी घेतली नाही. अनेकजण बॉक्सच्या बॉक्स खरेदी करून पिण्यासाठी व विक्रीसाठी साठा करीत होते. लॉकडाउन काळात हा मद्यसाठा नेहमीप्रमाणे चढ्या दराने विकला जाणार आहे.\nमुरूम पालिकेवर टाळ मृदंगाच्या गजरात निषेध मोर्चा; दारु बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा\nPrevious articleउस्मानाबादेत रुग्णालये हाऊसफुल्ल; सोमवारी ६८० रुग्णांची भर\nNext articleगुढी पाडवा सणावर कोरोनाचे सावट\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nजिल्हा रुग्णालयात पाण्याअभावी रुग्ण, नातेवाईकांचे हाल\nदेशात पहिला; धाराशिव कारखान्यामध्ये ऑक्सिजनची निर्मिती\nलसीकरण केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी\nऑक्सीजन प्लॅन्टला दिला अवघ्या पाच तासात वीज पुरवठा\nफळांच्या राजा आंब्यावर कोरोनाचे सावट\nमुरुम येथे ऑक्सिजन बेडची सुविधा कार्यान्वित\n८५ वर्ष वृद्धेची कोरोनावर मात\nउमरगा तालुक्यात केवळ ७.४६ टक्के लसीकरण\nपरंड्यात साहित्याचा तुटवडा; रुग्णासह नातेवाईक हतबल\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-marathi-film-duniyadari-first-look-4182080-NOR.html", "date_download": "2021-05-18T20:57:16Z", "digest": "sha1:XQWCTBMYFRLIVA7HGQVZMBTZM2SMEZCB", "length": 3349, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathi film Duniyadari first look | VIDEO : पाहा इस्टमन कलर 'दुनियादारी'ची पहिली झलक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nVIDEO : पाहा इस्टमन कलर 'दुनियादारी'ची पहिली झलक\nसुहास शिरवळकर यांच्या 'दुनियादारी' या कादंबरीवर आधारित मराठी सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमाची पहिली झलक अलीकडेच रिलीज करण्यात आली आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे इस्टमन कलरमध्ये हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे.\nअंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी, संदीप कुलकर्णी, उदय टिकेकर, उदय सबनीस, सुशांत शेलार, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर आण�� वर्षा उसगांवकर ही तगडी स्टारकास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे.\nप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय जाधव यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून चिन्मय मांडलेकर या सिनेमासाठी पटकथा आणि संवादलेखन केल आहे. अजित-समीर या जोडीने या सिनेमासाठी संगीत केले आहे. जितेंद्र जोशीने या सिनेमासाठी गीतलेखन केले आहे.\nव्हिडिओवर क्लिक करा आणि पाहा मल्टिस्टारर 'दुनियादारी'ची ही पहिली झलक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AKO-farmer-leaders-pohere-accused-on-the-government-5005112-NOR.html", "date_download": "2021-05-18T20:59:13Z", "digest": "sha1:6QROFOBDL2RZZAK7OOROKZD6M467SKV4", "length": 6479, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Farmer leaders Pohere accused On the government | शेतकरी नेते पोहरेंचा शासनावर आरोप, 'वीज, पाणी नसल्याने आत्महत्या' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nशेतकरी नेते पोहरेंचा शासनावर आरोप, 'वीज, पाणी नसल्याने आत्महत्या'\nअकोला- विदर्भातील शेतकऱ्यांना महावितरणकडून वेळेवर वीज जोडणी दिली जात नाही, दिली तरी ती अधिकृत नसते. परिणामी, एकाच रोहित्रावरून अनेक अनधिकृत वीज जोडण्या असल्याने रोहित्रामध्ये वारंवार बिघाड होऊन सिंचनास अडथळा होतो. झालेले नुकसान शेतकरी सहन करू शकत नाहीत. त्यामुळे शेतकरी आत्महत्येस वीज आणि पाणी हीच दोन महत्त्वाची कारणे आहेत, असे मत शेतकरी नेते तथा ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी मंगळवार, २६ मे रोजी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.\nपोहरे म्हणाले, विदर्भातील शेतकरी आत्महत्येपैकी ९० टक्के आत्महत्या या बागायतदार शेतकऱ्यांच्या आहेत. केवळ १० टक्केच कोरडवाहू शेतकरी आत्महत्या करतात. कारण कोरडवाहू शेतकरी त्यांच्या शेतामध्ये उत्पादन खर्च कमी करतात. उत्पन्न कमी होणार ही त्यांची मानसिकता असते. उलट बागायतदार अधिक खर्च करतात. पाणी, वीज यांच्या अभावामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागते. त्यातून ते आत्महत्या करतात.\nआत्महत्येचे हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीतून बाहेर पडायला हवे. पशुपालनाचा जोडधंदा करायला हवा. शासकीय योजनेच्या साहाय्याने नवनवीन प्रयोग करायला हवेत, असा सल्लाही त्यांनी दिला. शिवाय त्यांनी स्वत: केलेल्या आधुनिक शेतीची माहिती दिली.\n\"वेदनंदिनी' ठरले सर्वोत्क��ष्ट कृषी पर्यटन केंद्र :प्रकाश पोहरे यांनी अवघ्या चार वर्षांमध्ये कल्पकता आणि परिश्रमातून कान्हेरी सरप येथे साकारलेल्या वेदनंदिनी कृषी पर्यटन केंद्राला पुण्यात झालेल्या आठव्या जागतिक कृषी पर्यटन दिन आणि राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळेत यंदाचा विदर्भातून सर्वोत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्राचा पुरस्कार मिळाला.\nकार्यक्रमाला राज्याचे कृषी पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार, एमटीडीसीचे प्रकल्प अधिकारी मुकेश कुळकर्णी, कृषी पर्यटन दिन समारंभाचे अध्यक्ष अविनाश जोगदंड, ज्येष्ठ पत्रकार आदिनाथ चव्हाण, भगवान तावरे, अभिजित फाळके आणि कृषी पर्यटन विकास संस्थेचे संचालक पांडुरंग तावरे आदींची प्रमुख उपस्थिती होती, अशी माहितीही पोहरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/maharashtra-ekikaran-samiti-candidate-shubham-shelke-slam-devendra-fadanvis/", "date_download": "2021-05-18T20:21:52Z", "digest": "sha1:BSZPEMIQB4ZIBFWA5AF52NF3WNUZG6OO", "length": 10522, "nlines": 122, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "महाराष्ट्रातून आमच्या विरोधात प्रचाराला आलेल्यांनी महाराष्ट्रद्रोह सिद्ध केला ; शुभम शेळकेंचा फडणवीसांवर हल्लाबोल - Hello Maharashtra", "raw_content": "\nमहाराष्ट्रातून आमच्या विरोधात प्रचाराला आलेल्यांनी महाराष्ट्रद्रोह सिद्ध केला ; शुभम शेळकेंचा फडणवीसांवर हल्लाबोल\nमहाराष्ट्रातून आमच्या विरोधात प्रचाराला आलेल्यांनी महाराष्ट्रद्रोह सिद्ध केला ; शुभम शेळकेंचा फडणवीसांवर हल्लाबोल\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. जे महाराष्ट्रातून आमच्या विरोधात प्रचाराला आले त्यांनी स्वतःला महाराष्ट्रद्रोही सिद्ध केलं आहे. अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.\nहा लढा बेळगाव विरुद्ध कर्नाटक नसून महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक आहे. जे महाराष्ट्रातून आमच्या विरोधात प्रचाराला आले त्यांनी स्वतःला महाराष्ट्रद्रोही सिद्ध केलं आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना सुरुवातीपासून या लढ्यासाठी आग्रही आहे. काँग्रेस आणि भाजप यांना या प्रश्नाचे सोयर सुतक आहे. असं वाटत नाही. ज्यावेळी फडणवीस यांचे सरकार होते त���यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी साडेचार वर्षे वाट पाहावी लागली. त्यामुळे आम्हाला फडणवीस यांच्याकडून अपेक्षा नाहीत, असंही शुभम शेळके यावेळी म्हणाले.\nहे पण वाचा -\nसरसकट व्हेंटिलेटर खराब आहेत असं म्हणणं म्हणजे खरं राजकारण…\nभाजप आमदाराने स्व:खर्चाने उभारले कोविड सेंटर\nयालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे…\nआमचे अंतिम ध्येय महाराष्ट्रात सामील होणे हेच आहे. इथे मराठी माणसाची गळचेपी होते, शिवरायांचा अपमान, शिवरायांची साक्ष देणाऱ्या भगव्या झेंड्याची विटंबना, याची चीड व्यक्त करण्याचे माध्यम ही निवडणूक आहे. इथे लाल पिवळ्या झेंड्याचा वचपा काढायला मराठी माणूस ही निवडणूक संधी म्हणून पाहात आहे” असंही शेळके म्हणाले.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page\nशेतजमिनिच्या वादातून तुंबळ हाणामारी, परस्परविरोधी फिर्यादीत 13 जणांवर गुन्हा\nशेतीची नांगरट करण्याच्या कारणावरून मारामारी, सहाजणांवर गुन्हा नोंद\nसरसकट व्हेंटिलेटर खराब आहेत असं म्हणणं म्हणजे खरं राजकारण करणं होय, : देवेंद्र फडणवीस\nभाजप आमदाराने स्व:खर्चाने उभारले कोविड सेंटर\nयालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का\nसर्वच गोष्टी जर केंद्राने करायच्या तर राज्यांनी काय माशा मारायच्या का\nराज्य सरकारवर टीका करण्यापेक्षा केंद्राकडून तुम्ही काय आणलं\nराज्य सरकारच्या असमन्वयामुळे आरक्षण रद्द : देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nसरसकट व्हेंटिलेटर खराब आहेत असं म्हणणं म्हणजे खरं राजकारण…\nभाजप आमदाराने स्व:खर्चाने उभारले कोविड सेंटर\nयालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे…\nसर्वच गोष्टी जर केंद्राने करायच्या तर राज्यांनी काय माशा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.amp-cloud.de/amp-plugin/amp-plugin-funktioniert-nicht.php?hl=mr", "date_download": "2021-05-18T21:16:02Z", "digest": "sha1:3Q2ZEKVM75OGH6QDYB3ZKXELBXOUG4XN", "length": 11599, "nlines": 192, "source_domain": "www.amp-cloud.de", "title": "Google एएमपी प्लगइन कार्य करत नाही? - येथे एम्पीक्लॉड.डे पासून समाधान आहे - मिस्टर", "raw_content": "\noffline_bolt एएमपी पृष्ठे तयार करा\ncode एएमपीएचटीएमएल टॅग जनरेटर\ndns एएमपी कॅशे url जनरेटर\npower पीएचपी एएमपी प्लगइन\npower ब्लॉगर एएमपी टेम्पलेट\nwarning एएमपी प्लगइन कार्य करत नाही\nextension एएमपी गूगल ticsनालिटिक्स कोड\nextension एएमपी आयव्हीडब्ल्यू ऑनलाइन मतमोजणी\nextension एम्बेड एएमपी यूट्यूब टॅग\nextension एएमपी कॅरोसेल स्लायडर तयार करा\nextension आपल्या स्वतःच्या जावास्क्रिप्ट्स घाला\nedit_attributes डेटा संरक्षण सूचना\nGoogle एएमपी प्लगइन कार्य करत नाही\nएएमपी पृष्ठ आवडत नाही\nप्लगइन किंवा AMPHTML टॅग आपल्या मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप पृष्ठ मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप द्वारे निर्मीत, तर गहाळ आहे, उदा मजकूर किंवा विशिष्ट घटक मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप पृष्ठावरील तसेच प्रदर्शित नाहीत, हे योग्य चुकीच्या स्थानी Schema.org टॅग किंवा गहाळ अनेकदा आहे आपल्या मूळ पृष्ठावरील विशिष्ट डेटा क्षेत्र चिन्हांकित करीत आहे .\nअशा त्रुटी असल्यास: एएमपीसाठी वेबसाइट अनुकूल करा\nएएमपीएचटीएल जनरेटर आणि Google एएमपी प्लगइनसाठी आपल्या वेबसाइट्स ऑप्टिमाइझ करण्यासाठी फक्त खालील शिफारसींचे अनुसरण करा जेणेकरून आपल्या एएमपी पृष्ठांची निर्मिती आपल्याला पाहिजे त्या मार्गाने अधिक चांगले कार्य करू शकेल.\nएएमपी प्रदर्शनात त्रुटी निश्चित करा:\nस्कीमा.ऑर्ग मार्कअप्स बर्‍याचदा अशा प्रकारे ठेवल्या जातात की, उदाहरणार्थ, केवळ शुद्ध लेख मजकूरच बंद केलेला नाही, तर शेअर्स फंक्शन किंवा कमेंट फंक्शन इत्यादी घटकदेखील स्वयंचलितपणे व्युत्पन्न एएमपीमध्ये वापरले जाऊ शकतात. पृष्ठाचे अचूक अर्थ लावले जाऊ शकत नाही आणि म्हणून अनुचित पद्धतीने आउटपुट केले जाऊ शकते.\nलेखाच्या मजकूराशी संबंधित असलेल्या घटकांचा समावेश करुन आपण स्कीमा.ऑर्ग मेटा टॅगच्या अधिक चांगल्या प्लेसमेंटसह यावर उपाय करू शकता. म्हणूनच, त्यांच्या संबंधित दस्तऐवजीकरणानुसार मायक्रो डेटा टॅग वापरण्याची खात्री करा जेणेकरून एएमपी पृष्ठाच्या प्रदर्शनात त्रुटी टाळण्यासाठी एएमपी प्लग-इन आणि एएमपीएचटीएमएल टॅग आपल्या वेबसाइटच्या डेटाचे अचूक अर्थ लावू शकेल.\nकाही प्रकरणांमध्ये, आपल्या एएमपी पृष्ठाकडे मजकूर नसू शकतो. यामागील सर्वात वारंवार कारण म्हणजे गमावलेला स्मामा.ऑर्ग. टॅग \"आर्टिकलबॉडी\" किंवा गहाळ लेख टॅगचा चुकीचा वापर.\nखालील स्कीमा चाचणी उपकरणाद्वारे आपण स्कीमा टॅग योग्यरित्या समाकलित केले आहे की नाही हे तपासू शकता जेणेकरून आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या डेटा रेकॉर्ड स्वच्छ आणि योग्य रीतीने वाचल्या जाऊ शकतात.\nस्किमा टॅग सत्यापनकर्ता आपला ब्लॉग किंवा बातमी लेख योग्यरित्या टॅग केलेला आहे की नाही याची तपासणी करतो आणि त्यात वैध स्कीमा डेटा असतो जेणेकरून एएमपी प्लग-इन आणि एएमपीएचटीएमएल टॅग योग्यरित्या कार्य करू शकेल:\nगूगल स्ट्रक्चर्ड डेटा टेस्टिंग टूल\nसंरचित डेटाशिवाय एएमपी पृष्ठ\nसंरचित डेटाशिवाय एएमपी पृष्ठ प्रमाणित करा - जर आपल्या बातमीच्या लेखात किंवा ब्लॉग लेखात कोणताही स्कीमा टॅग नसेल तर एएमपीएचटीएल जनरेटर आपल्या लेखासाठी सर्वात योग्य आणि वैध करण्यायोग्य एएमपी पृष्ठ स्वयंचलितपणे तयार करण्यासाठी आपल्या लेख पृष्ठाच्या स्त्रोत कोडमध्ये विविध एचटीएमएल टॅग वापरते.\nAMP Seite erstellen डेटा संरक्षण आणि कुकी वापर ठसा\nनमस्कार आणि तुमच्या भेटीबद्दल धन्यवाद - \"www.amp-cloud.de\" ची कार्यक्षमता संयोजित करण्यासाठी, कुकीज वापरल्या जातात. यात तृतीय-पक्षाच्या प्रदात्यांकडून सेवा आणि सामग्री देखील समाविष्ट केली जाऊ शकते, उदा. सोशल मीडिया कार्ये किंवा व्हिडिओ सामग्री प्रदान करणे, परंतु वेबसाइटच्या कार्यप्रदर्शनाचे अज्ञात, सांख्यिकीय विश्लेषण सक्षम करण्यासाठी आणि या पृष्ठाच्या निरंतर अस्तित्वासाठी वित्तपुरवठा करणे साइड समर्थन. फंक्शनवर अवलंबून, आपल्याला नियुक्त केलेला डेटा तृतीय पक्षाकडे पाठविला जाऊ शकतो आणि त्यांच्याद्वारे प्रक्रिया केली जाऊ शकते. आपण आपल्या कुकी सेटिंग्ज बदलण्यासाठी वापर आणि पर्यायांबद्दल अधिक येथे शोधू शकता: डेटा संरक्षण माहिती\nसर्व कुकीजना परवानगी द्या\nसर्व कुकीज नकार द्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/mp-sambhaji-raje-meet-maratha-protesters-in-mumbai-azad-maidan/?amp=1", "date_download": "2021-05-18T20:02:41Z", "digest": "sha1:5VA2IJWSUSWZGGXYFJ6U3NTUH3A7JOCU", "length": 5394, "nlines": 22, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "'सरकार मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीपरिषद चालवतायेत की...' - संभाजीराजे", "raw_content": "‘सरकार मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीपरिषद चालवतायेत की…’ – संभाजीराजे\nहे सरकार मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीपरिषद चालवत आहे की सरकारी बाबू, असा संतप्त सवाल खासदार संभाजीराजे यांनी केला आहे. संभाजीराजे यांनी सोमवारी मराठा आंदोलक तरुणांची भेट घेतली यावेळेस ते बोलत होते.\nमराठा तरुणांची निवड होऊनही कामावर नियुक्ती करण्यात आलेली नाही. लवकरात लवकर नियुक्ती करण्यात यावी,यासाठी अनेक दिवसांपासून मराठी तरुण धरणे आंदोलन करत आहेत.\nआझाद मैदानावर गेल्या ३४ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनकर्त्या मराठा समाजाच्या तरुणांची संभाजीराजेंनी आज भेट घेतली. या भेटीनंतर संभाजीराजेंनी माध्यमांशी संवाद साधला.\nसंभाजीराजे भोसले यांनी या सर्व आंदोलनकाऱ्यांची बाजू समजून घेतली. तसेच या संदर्भात बैठक होणार आहे. तोडगा निघत नाही, म्हणून मी आलोय.\nतसेच आरक्षण जाहीर केल्यावर 16 टक्के आरक्षणामधून ज्या 3 हजार 500 तरुणांना नोकरीसाठी कॉल आला. पण त्यांना काम मिळालं नाही.\nहे सरकार मुख्यमंत्री @uddhavthackeray आणि त्यांचे मंत्रीपरिषद चालवत आहे की सरकारी बाबू\nआज मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांची दुपारी भेट घेतली. सरकार उमेदवारांच्या नियुक्त्या करत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा पवित्रा मराठा समाजातील तरुणांनी घेतला. pic.twitter.com/ZDarQIpIL5\nमला कोणत्याही सरकारला दोष द्यायचा नाही. पण आता या तरुणांना न्याय कुणी द्यायचा हे सरकार कोण चालवतं, मुख्यमंत्री की अधिकारी, असा सवालही संभाजीराजे यांनी केला.\nमराठा तरुणांच्या आंदोलनाचा आज 36 वा दिवस आहे. आंदोलनकर्त्यांनी अन्नत्याग केल्यानंतर दोन तरुणांची प्रकृती बिघडली आहे. हे अतिशय चुकीचं आहे. अतिशय सनदशीर मार्गाने चाललेल्या आंदोलनाची दखल शासन कधी घेणार आहे.\nतसेच मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घेणार आहे, त्यातून समाधानकारक मार्ग निघेल अशी माझ्यासह सर्वांची अपेक्षा आहे, असंही संभाजीराजे म्हणाले.\nदरम्यान सरकार उमेदवारांच्या नियुक्त्या करत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा पवित्रा मराठा समाजातील तरुणांनी घेतला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/coronacrisis/", "date_download": "2021-05-18T20:06:08Z", "digest": "sha1:EPLJ22XGKM5FHEQAKVHCZAYKHWXCUYTB", "length": 35010, "nlines": 175, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "गेल्या 24 तासांत 4 लाख 22 हजार 391 रुग्णांची कोरोनावर मात | तर 4,334 रुग्णांचा मृत्यू | गेल्या 24 तासांत 4 लाख 22 हजार 391 रुग्णांची कोरोनावर मात | तर 4,334 रुग्णांचा मृत्यू | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nVIDEO | भाजपच्या योगी सरकारचा कळस | गंगेत वाहणारे मृतदेह पोलिसांनी पेट्रोल-टायर टाकून जाळले लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त ५ राज्यातील निवडणुकीचे दुष्परिणाम देश भोगतोय | आता चंद्रकांतदादा म्हणाले उद्या निवडणुका घ्या, 400 जागा निश्चित भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण बापरे | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त ५ राज्यातील निवडणुकीचे दुष्परिणाम देश भोगतोय | आता चंद्रकांतदादा म्हणाले उद्या निवडणुका घ्या, 400 जागा निश्चित भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण बापरे | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार, 'जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो'... मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत माझी भूमिका लवकरच जाहीर करेन - छत्रपती संभाजीराजे खतांच्या किमतीवरून खासदार रक्षा खडसेंचं केंद्राला पत्र | भाजपमधूनही दरवाढीला तीव्र विरोध\nगेल्या 24 तासांत 4 लाख 22 हजार 391 रुग्णांची कोरोनावर मात | तर 4,334 रुग्णांचा मृत्यू\nमागील 24 तासात देशामध्ये 2 लाख 63 हजार 21 जण कोरोना संक्रमित आढळून आले. हा सलग दुसरा दिवस होता, जेव्हा एकाच दिवसात 3 लाखांपेक्षा कमी संक्रमित आढळून आले. यापूर्वी रविवारी 2.82 लाख लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.\nWHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे\nकरोनामुळे होत असलेल्या मृत्यूचं वादळ देशावर अजूनही घोंगावत असल्याचं चित्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत दोन लाख ८१ हजार ३८६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, तीन लाख ७८ हजार ७४१ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात याच कालावधीत ४ हजार १०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या २ लाख ७४ हजार ३९० वर पोहोचली आहे.\nDRDO कोरोना औषध 2DG तयार | रुग्णांकडे लवकरात लवकर पोहोचविण्यापेक्षा लॉन्च इव्हेंटला महत्व\nDRDO ने तयार केलेल्या अँटी कोरोना ड्रग 2DG चे 10,000 पॅकेट आज(दि.17) आपातकालीन वापरासाठी रुग्णांना दिले जातील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगण्यात आले की, सकाळी 10.30 वाजता व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे औषधाची पहिली खेप रिलीज केली जाईल.\nकाँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन | कोरोनाशी झुंज अपयशी\nकाँग्रेस खासदार ॲड. राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये मागील 23 दिवसांपासून उपचार सुरु होते. आज अखेर राजीव सातवांचा कोरोना व इतर आजारांसोबत केलेल्या संघर्षाचा शेवट झाला. सातवांच्या निधनाच्या बातमीने हिंगोलीकरांनाच मोठा धक्का बसला आहे. पंचायत समिती सदस्य ते खासदार असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.\nज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस\nदेशात कोरोनामुळे मृत्यूंचा आकडा २.६२ लाखांच्या वर पोहोचला आहे. दुसरीकडे, सध्या उत्तर प्रदेशातील कानपूर, कन्नौज, उन्नाव, गाझीपूर आणि बलियामधील परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि इथलं भीषण वास्तव देखील समोर आलं आहे. वास्तवात समोर येणारं चित्र हे अत्यंत भीषण असून योगी सरकार हतबल असल्याचं पाहायला मिळतंय.\nगोवा | ऑक्सिजन अभावी अजून 15 रुग्णांचा मृत्यू\nगोव्यातील रुग्णालयात 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन प्रेशर कमी झाल्यामुळे हा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे दोन दिवसापूर्वीच ऑक्सिजनअभावी 26 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता आणखी 15 रुग्णांनी ऑक्सिजनअभावी जीव गमावला आहे. गोवा सरकारी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. मृतांच्या नातेवाईकांच्या दाव्यानुसार, जोपर्यंत गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात जोपर्यंत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.\nतुमच्या तिथे चहात बिस्किटं बुडत असतील, आमच्याकडे चहातंच पूर्ण देश बुडाला - काँग्रेस\nदेशातील कोरोना संक्रमितांचा आकडा कमी होताना दिसत आहे. गुरुवारी देशभरात 3 लाख 42 हजार 896 कोरोना संक्रमित आढळले, तर 3 लाख 44 हजार 570 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तसेच, 3,997 रुग्णांचा मृत्यू झाला. या महिन्यात तिसऱ्यांदा ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन संक्रमितांपेक्षा जास्त आहे. 4 दिवसापूर्वी, 10 मे रोजी 3.29 लाख नवीन रुग्ण आढळले होते, तर 3.55 लाख संक्रमित ठीक झाले होते.\nकोरोना आपत्ती | जाहीर आकडेवारी पेक्षा भारत आणि मेक्सिकोमध्ये दुप्पट मृत्यू - अमेरिकन इंस्टीट्यूटचं विश्लेषण\nकोरोना महामारी येऊन एक वर्षा लोटले आहे. या काळात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले आहे, पण यातील अनेकांच्या मृत्यूची सरकारी आकडेवारीत नोंदच झालेली नाही. असे यामुळे, कारण अनेक मोठ्या देशांनी मृतांचा खरा आकडा जगापासून लपवला असल्याचा दावा वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीच्या हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन इंस्टीट्यूटच्या विश्लेषणात करण्यात आला आहे. यात सांगितल्यानुसार, रशियात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी सरकारी आकडेवारीपेक्षा 5 पट जास्त आहे. तसेच, भारत आणि मेक्सिकोमध्येही सरकारी आकडेवारीपेक्षा 2 पट जास्त मृत्यू झाले आहेत. तर संपूर्ण, जगात सरकारी आकडेवारीपेक्षा 113% जास्त मृत्यू झाले आहेत.\nकोरोना आपत्ती | युपी-बिहारनंतर मध्य प्रदेशातील रूंझ नदीत अनेक मृतदेह तरंगताना आढळले\nदेशात कोरोना रुग्णांमध्ये मागील 24 तासात पुन्हा वाढ झाली. बुधवारी 3 लाख 62 हजार 389 नवीन रुग्ण सापडले, तर 3 लाख 51 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, बुधवारी 4,127 रुग्णांचा मृत्यू झाला. चार हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. देशात या महामारीच्या विळख्यात आतापर्यंत 2.37 कोटी लोक आले आहेत.\nसेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा पैसा लस आणि ऑक्सिजन खरेदीसाठी वापरा | १२ विरोधी पक्षांच मोदींना पत्र\nदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नवे संकट उभे ठाकले आहे. या स्थितीत केंद्र सरकारने मोफत लसीकरण मोहीम राबवावी, सेंट्रल व्हिस्टासारख्या प्रकल्पासाठी खर्च केली जात असलेली रक्कम हे काम थांबवून आरोग्य क्षेत्रासाठी वापरावी, बेरोजगारांना मासिक ६ हजार रुपये द्यावेत, अशा एकूण ९ मागण्यांचे खुले पत्र १२ विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना लिहिले आहे.\nदेशात मागील 24 तासात 3 लाख 62 हजार 389 नवे रुग्ण | तर 4,127 रुग्णांचा मृत्यू\nदेशात कोरोना रुग्णांमध्ये मागील 24 तासात पुन्हा वाढ झाली. बुध���ारी 3 लाख 62 हजार 389 नवीन रुग्ण सापडले, तर 3 लाख 51 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, बुधवारी 4,127 रुग्णांचा मृत्यू झाला. चार हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे.\nभाजपाची सत्ता असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या ढिसाळ व्यवस्थापनाची उच्च न्यायालयाकडून पोलखोल\nपुणे महापालिकेने कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती दिशाभूल करणारी असल्याचा दावा ॲड. राजेश इनामदार यांनी हायकोर्टात केला होता. दुसरीकडे पुणे महापालिकेच्या हद्दीत ऑक्सिजनच्या २७ व व्हेंटिलेटरच्या तीन खाटा उपलब्ध असल्याचा दावा पुणे पालिकेने प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे.\nकोरोना आपत्ती | देशभरात 3 लाख 48 हजार 417 नवे रुग्ण | 4198 रुग्णांचा मृत्यू\nदेशातील कोरोना संक्रमितांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी चार लाखांपेक्षा कमी आढळला आहे. मंगळवारी देशभरात 3 लाख 48 हजार 417 नवीन संक्रमित सापडेल असून, 4198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारनंतर सलग दुसऱ्या दिवशी ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन संक्रमितांपेक्षा जास्त आहे. मागील 24 तासात 3 लाख 55 हजार 282 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.\nकोरोना आपत्तीतील मोदींच्या मेहनतीवर भाजप प्रसारमाध्यम समन्वयकाचा लेख | भाजप नेत्यांकडून शेअर सपाटा\nदेशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून दोन लाख लोकांना आतापर्यंत कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून अनेकांनी त्यावर यशस्वीरित्या मात केली आहे. याच दरम्यान दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशात कोरोनाचा वेग थोडा मंदावताना पाहायला मिळत आहे. एकीकडे कोरोनाचा वेग मंदावत असताना काही राज्यांमध्ये मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. नव्या रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.\nभारतातील उत्परिवर्तनाचा जगाला धोका | हा विषाणू १९ देशांत पसरला - WHO\nदेश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून दोन लाख लोकांना आतापर्यंत कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.\nराष्ट्रवादीच्या आमदाराने उभारलेल्या कोविड सेंटरला परदेशातूनही आर्थिक मदत | ९ देशातून 1 कोटी 20 लाखांची मदत\nराष्ट्रवादीचे निलेश लंके यांनी उभारलेल्या 1 हजार 100 बेडच्या भव्य कोविड सेंटरमधील 100 बेडला ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. या कोविड सेंटरला केवळ परदेशातून 1 कोटी 20 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. निस्वार्थी भावनेने काम केलं तर हजारो हात देणारी असतात, असं मत निलेश लंके यांनी व्यक्त केलं.आतापर्यंत पॅरिस, दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आणि कॅनडा या देशातून आर्थिक मदत मिळाली आहे.\nनोटबंदीवेळी नदीत नोट वाहत होत्या तेव्हा मोदींचा जयजयकार | आज नदीत प्रेतं वाहत असताना मोदींना प्रश्न नाही\nदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात सोमवारी 3 लाख 29 हजार 379 नवीन संक्रमित आढळले, पण 3.55 लाख संक्रमित ठीकही झाले. 62 दिवसानंतर ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. यापूर्वी, 9 मार्चला 17,873 कोरोना रुग्ण आढळले होते, तर 20,643 रुग्ण ठीक झाले होते.\nकोरोना आपत्ती | कर्नाटकने महाराष्ट्राला मागे टाकलं | दैनंदिन रुग्णसंख्या व मृतांच्या यादीत गाठला उच्चांक\nदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात सोमवारी 3 लाख 29 हजार 379 नवीन संक्रमित आढळले, पण 3.55 लाख संक्रमित ठीकही झाले. 62 दिवसानंतर ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. यापूर्वी, 9 मार्चला 17,873 कोरोना रुग्ण आढळले होते, तर 20,643 रुग्ण ठीक झाले होते.\nयुपी-बिहारमध्ये कोरोनाचा कहर | स्मशान भूमीत वेटिंग, बिहार व यूपीत गंगा नदीत १५० कोविड प्रेतं फेकली\nसलग चार दिवसांपासून वाढत्या रुग्णसंख्येत पाचव्या दिवशी काहीशी घट झाली आहे. देशात मागील २४ तासात ३ लाख ६६ हजार ३१७ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. मागील चार दिवसांनंतर पहिल्यांदा इतकी कमी रुग्णांची संख्या कमी झाली आहे. रुग्णांसह मृतांचा आकडाही खाली आला आहे. मागील २४ तासादरम्यान ३ हजार ७४७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nराजस्थान | मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा यो���ना अंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार\nदेशासह राजस्थान राज्यातही कोरोना महामारीचा प्रार्दुभाव वाढत आहे. परंतु, राजस्थानमध्ये पहिल्यांदा नवीन प्रकरणांपेक्षा रिकव्हर होणार्‍यांची संख्या वाढली आहे. दरम्यान, राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यांत ही परिस्थिती पाहायला मिळाली आहे. तरीदेखील राजस्थान सरकारने 24 मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद असणार आहे. राज्यात उद्या सोमवार सकाळी 5 वाजेपासून 24 मे पर्यंत कडक निर्बंध असून यात सार्वजनिक-खाजगी वाहतूकही बंद असणार आहे.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nएक आमदार पाठपुरावा दमदार | कल्याणमधील काही रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर | मनसे आमदाराकडून जाहीर आभार\nभारतातील उत्परिवर्तनाचा जगाला धोका | हा विषाणू १९ देशांत पसरला - WHO\nगोव्यात ऑक्सिजन अभावी २६ रुग्णांचा मृत्यू | भाजपच्या वाचाळ नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी - रुपाली चाकणकर\nनिवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात अन संपल्या की दरवाढ, हे कसलं वित्त नियोजन\nकेंद्र सरकार नक्कीच कमी पडतंय, स्वत:ची प्रतिमा निर्मिती करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवा, अनुपम खेर यांनी झापलं\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nSpecial Recipe | जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल तर मग बनवा एकच पोटभारीची डिश म्हणजे वरणफळं\nHealth First | कच्ची पपई खाणे आहे आरोग्यास हितकारक\nSpecial Recipe | कुरकुरीत आणि खमंग अश्या करंदीच्या वड्यांचा नक्की आस्वाद घ्या\nकोरोना आपत्ती | देशात मागील 24 तासातील 4,091 रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात 4 लाख 14 हजार 188 नवे कोरोनाबाधित | तर 3,915 रुग्णांचा मृत्यू\nSpecial Recipe | उन्हाळ्यात ताजतवानं करणार ड्रिंक किवी मॉकटेल\nHealth First | शरीर डिटॉक्स राखण्यासाठी काही घरगुती टिप्स\nSpecial Recipe | कॅरॅमल फ्रॅप | कॉफी विथ कॅरॅमल आणि क्रीम, कसे चवदार आहे ते बनवल्यावर कळेल\nHealth First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे\nSpecial Recipe | संध्याकाळी खाण्यासाठी चटपटीत चाट कोन तयार आहेत\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/nanar-green-refinery/", "date_download": "2021-05-18T20:38:14Z", "digest": "sha1:AAPDAUKVTP7YWHJLZUJKRG3NVJLTZQS6", "length": 12320, "nlines": 126, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "CM addressing Vidhansabha on Nanar Refinery | मुख्यमंत्र्यांचे नाणार संबंधित विधानसभेत निवेदन | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nVIDEO | भाजपच्या योगी सरकारचा कळस | गंगेत वाहणारे मृतदेह पोलिसांनी पेट्रोल-टायर टाकून जाळले लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त ५ राज्यातील निवडणुकीचे दुष्परिणाम देश भोगतोय | आता चंद्रकांतदादा म्हणाले उद्या निवडणुका घ्या, 400 जागा निश्चित भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण बापरे | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त ५ राज्यातील निवडणुकीचे दुष्परिणाम देश भोगतोय | आता चंद्रकांतदादा म्हणाले उद्या निवडणुका घ्या, 400 जागा निश्चित भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण बापरे | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार, 'जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो'... मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबा��त माझी भूमिका लवकरच जाहीर करेन - छत्रपती संभाजीराजे खतांच्या किमतीवरून खासदार रक्षा खडसेंचं केंद्राला पत्र | भाजपमधूनही दरवाढीला तीव्र विरोध\nमुख्यमंत्र्यांचे नाणार संबंधित विधानसभेत निवेदन\nप्रस्तावित वेस्टकोस्ट रिफायनरी प्रकल्पाबाबत विधानपरिषदेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिले.\nकोकणात रिफायनरीला विरोध वाढला, राजापुरात मोर्चा व सरकारविरोधी घोषणा\nकोकणात रिफायनरीला विरोध वाढला, राजापुरात मोर्चा व सरकारविरोधी घोषणा\nमालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीच्या प्रसिध्द जत्रेला सुरवात.\nमालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीच्या प्रसिध्द जत्रेला आजपासून सुरवात झाली.\nकोकणाचा निसर्ग भस्मसात करण्याचा सेनेचा डाव : नारायण राणे\nकोकणाचा निसर्ग भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचे नारायण राणे पत्रकारांना म्हणाले.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nएक आमदार पाठपुरावा दमदार | कल्याणमधील काही रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर | मनसे आमदाराकडून जाहीर आभार\nभारतातील उत्परिवर्तनाचा जगाला धोका | हा विषाणू १९ देशांत पसरला - WHO\nगोव्यात ऑक्सिजन अभावी २६ रुग्णांचा मृत्यू | भाजपच्या वाचाळ नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी - रुपाली चाकणकर\nनिवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात अन संपल्या की दरवाढ, हे कसलं वित्त नियोजन\nकेंद्र सरकार नक्कीच कमी पडतंय, स्वत:ची प्रतिमा निर्मिती करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवा, अनुपम खेर यांनी झापलं\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nSpecial Recipe | जेवण बनवण्या���ा कंटाळा आला असेल तर मग बनवा एकच पोटभारीची डिश म्हणजे वरणफळं\nHealth First | कच्ची पपई खाणे आहे आरोग्यास हितकारक\nSpecial Recipe | कुरकुरीत आणि खमंग अश्या करंदीच्या वड्यांचा नक्की आस्वाद घ्या\nकोरोना आपत्ती | देशात मागील 24 तासातील 4,091 रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात 4 लाख 14 हजार 188 नवे कोरोनाबाधित | तर 3,915 रुग्णांचा मृत्यू\nSpecial Recipe | उन्हाळ्यात ताजतवानं करणार ड्रिंक किवी मॉकटेल\nHealth First | शरीर डिटॉक्स राखण्यासाठी काही घरगुती टिप्स\nSpecial Recipe | कॅरॅमल फ्रॅप | कॉफी विथ कॅरॅमल आणि क्रीम, कसे चवदार आहे ते बनवल्यावर कळेल\nHealth First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे\nमराठा आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांचं राष्ट्रपतींना पत्र | उद्धव ठाकरे ते पत्र आज राज्यपालांकडे सुपूर्द करणार\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/maharashtra/maharashtra-got-three-lakh-remedies-in-10-days-57959/", "date_download": "2021-05-18T21:07:35Z", "digest": "sha1:U7OVFADG3AUKLMALOOBCDTTQ6ME2HFA2", "length": 12157, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "महाराष्ट्राला १० दिवसांत मिळाले तीन लाख रेमडेसिवीर", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रमहाराष्ट्राला १० दिवसांत मिळाले तीन लाख रेमडेसिवीर\nमहाराष्ट्राला १० दिवसांत मिळाले तीन लाख रेमडेसिवीर\nमुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ऑक्सिजन बेडप्रमाणेच रेमडसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादक कंपन्यांकडे अधिकाधिक इंजेक्शनची मागणी केली आहे. त्यानुसार मागील १० दिवसांमध्ये सात कंपन्यांनी राज्यातील सरकारी व खासगी रुग्णालयांना ३ लाख ४४ हजार ४९४ इंजेक्शनचा पुरवठा केला. तसेच पुढील नऊ दिवसांमध्ये ४ ला��� ६४ हजार ५०६ इंजेक्शनचा पुरवठा होणार आहे.\nदेशामध्ये कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरली असून, त्यामध्ये अनेकांचा बळी गेला आहे. कोरोनाच्या दुसºया लाटेमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना खाटा मिळणे मुश्किल झाले होते. त्याचबरोबर रुग्णांना ऑक्सिजन बेड आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचाही राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. परिणामी अनेक रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन अभावी प्राण गमावावे लागत आहेत. राज्यातील बिघडत असलेली परिस्थिती लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन जाहीर करत सोईसुविधा पुरवण्यावर भर दिला.\nरेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती करणा-या कंपन्यांना अधिकाधिक इंजेक्शनचा साठा उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या होत्या. भारतामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन सिप्ला, हेटेरो, झायडस, मायलन, सन फार्मा, डॉ. रेड्डीज व जुबिलंट या औषध उत्पादक कंपन्यामार्फत करण्यात येते. महाराष्ट्रामध्ये सिप्ला कंपनीकडून रेमडेसिवीरचे उत्पादन केले जाते. या कंपन्यांनी उत्पादित केलेले इंजेक्शनचे वितरण हे भिवंडी, पुणे व नागपूरमधील डेपोमधून राज्यामध्ये वितरित करण्यात येते.\nराज्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता लक्षात घेता केंद्र सरकारने या कंपन्यांना २१ एप्रिल ते २ मेदरम्यान सर्व उत्पादक कंपन्यांना ४ लाख ७३ हजार ५०० रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार २१ ते ३० एप्रिलपर्यंत सिप्ला, हेटेरो, झायडस, मायलन, सन फार्मा, डॉ. रेड्डीज व जुबिलंट या सात कंपन्यांनी महाराष्ट्रातील सरकारी व खासगी रुग्णालयांना ३ लाख ४४ हजार ४९४ इंजेक्शनचा साठा वितरित केला आहे. यामध्ये २८ एप्रिलला २८ हजार ९४५, २९ एप्रिलला ३० हजार आणि ३० एप्रिलला ३३ हजार २१९ इतका इंजेक्शनचा साठा वितरित करण्यात आला आहे.\nफडणवीस यांना चिडवणा-यांवर गुन्हा दाखल\nPrevious articleतात्पुरते कोविड रुग्णालये उभारणार; १० हजार ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार\nNext articleममतांनी गड राखला, मात्र, स्वत: पराभूत\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरात���ा सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nलहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना विषाणू\nराजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंड; पायलट गटाच्या आमदाराचा राजीनामा\nकोरोनामुक्तांना ९ महिन्यांनंतर लस द्या; सरकारी पॅनलचा सल्ला\nओएनजीसी चे ‘पापा-३०५’ जहाज बुडाले\nमहाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम\n२ कोटी लसीकरण करणारा महाराष्ट्र देशात अव्वल\nराज्यात आज ४८ हजारांहून अधिक कोरोनामुक्त; २६,६१६ नव्या रुग्णांची नोंद\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/companies-can-increase-10-percent-salary-of-employees-said-survey/", "date_download": "2021-05-18T19:53:32Z", "digest": "sha1:DWIYQF6POW7UVNVL3N7QXI5GCDXKMA2P", "length": 10363, "nlines": 113, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! मिळू शकेल 10 टक्के पगारवाढ; फ्रेशर्स लोकांनाही संधी - Hello Maharashtra", "raw_content": "\n मिळू शकेल 10 टक्के पगारवाढ; फ्रेशर्स लोकांनाही संधी\n मिळू शकेल 10 टक्के पगारवाढ; फ्रेशर्स लोकांनाही संधी\n देशातील कोरोनाव्हायरसच्या दुसर्‍या लाटेत लोकांमध्ये लॉकडाऊन आणि नोकरीबाबत तणाव कायम आहे. अशा परिस्थितीत,जीनियस कन्सल्टंट्स या स्टाफिंग कंपनीच्या सर्वेक्षणात नोकरी शोधनाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या सर्वेक्षण अहवालानुसार कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांचे पगार वाढवण्याच्या मूडमध्ये आहेत. ही वाढ 5 ते 10 टक्क्यांपर्यंत असू शकते. बहुतेक नोकरदार लोकांच्या पगाराच्या रचनेत बदल होऊ शकतो. जीनियस कन्सल्टंट्सच्या सर्वेक्षणात देशभरातील 1200 कंपन्यांचा समावेश होता. त्यापैकी निम्म्याहून अधिक कंपनी आपल्या कर्मचार्‍यांचे वेतन वाढविण्याच्या बाजूने आहे.\n59% कंपन्यांनी सांगितले की ते कर्मचार्‍यांचे पगार वाढवण्याच्या मूडमध्ये आहेत. या सर्वेक्षणात 20 टक्के कंपनीचे म्हणणे आहे की ते वेतन वाढवतील पण ते 5% पेक्षा कमी असेल. तर 21% कंपन्या 2021 मध्ये पगार वाढवणार नाहीत. 43 टक्के कंपन्या फ्रेशर्सना संधी देण्याची इच्छा असल्याचे सांगतात. त्याचबरोबर, 41 टक्के कंपन्यांची अनुभवी कर्मचारी घेण्याची योजना आहे. एचआर, आयटी, आयटीईएस, बीपीओ, बँकिंग अँड फायनान्स, बांधकाम व अभियांत्रिकी, शिक्षण, लॉजिस्टिक हॉस्पिटॅलिटी, मीडिया, फार्मा, मेडिकल, पॉवर अँड एनर्जी, रिअल इस्टेट या कंपन्यांचा समावेश या सर्वेक्षणात जिनिअस कन्सल्टंट्सनी भाग घेतला.\nहे पण वाचा -\n LIC मध्ये होणार आहेत ‘हे’मोठे…\n आता 10 मिनिटे जास्त काम पण मानलं जाणार…\nआता 50 कोटी कामगारांना मिळणार वेळेवर पगार आणि बोनस,…\nआर्थिक क्रियाकलापातील अपेक्षेपेक्षा वेगवान सुधारणा, ग्राहकांचा आत्मविश्वास वाढणे आणि चांगले मार्जिन यामुळे कंपन्यांनी त्यांचे पगार वाढीचे बजेट वाढवले आहे. निकालांनुसार 20 टक्के कंपन्यांनी यावर्षी पगार दुप्पट वाढवण्याची योजना आखली आहे, तर 2020 मध्ये हा आकडा केवळ 12 टक्के होता. म्हणून नोकरी शोधणार्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. आणि फ्रेशर्ससाठी तर ही मोठी आनंदाची बातमी आहे.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page\nकोरोना काळात राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवून द्या : अमोल कोल्हे भाजपवर बरसले\nआता घरोघरी जाऊन दिली जाऊ शकते लस; 45 वय वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्यांनाही मिळू शकते लस\n LIC मध्ये होणार आहेत ‘हे’मोठे बदल, उद्यापासून नवीन नियम…\n आता 10 मिनिटे जास्त काम पण मानलं जाणार ओव्हरटाइम; कंपनीला करावे…\nआता 50 कोटी कामगारांना मिळणार वेळेवर पगार आणि बोनस, यासंबंधीचे नवीन नियम…\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\n LIC मध्ये होणार आहेत ‘हे’मोठे…\n आता 10 मिनिटे जास्त काम पण मानलं जाणार…\nआता 50 कोटी कामगारांना मिळणार वेळेवर पगार आणि बोनस,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/bjp-mla-nitesh-rane-heavily-criticized-uddhav-thackeray-government-on-coronavirus-issue-mhak-453565.html", "date_download": "2021-05-18T20:34:16Z", "digest": "sha1:RTO4O2GJYJME6TN6ZVJJ765IL7GNWLP5", "length": 18951, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बापरे! क्वारंटाइन शिक्क्याने हातावर रिअ‍ॅक्शन, नितेश राणेंनी डागली ठाकरे सरकारवर तोफ, Bjp mla nitesh rane heavily criticized uddhav Thackeray government on coronavirus issue | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसर���ारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\n क्वारंटाइन शिक्क्याने हातावर रिअ‍ॅक्शन, नितेश राणेंन�� डागली ठाकरे सरकारवर तोफ\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर...'\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nचक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले, नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त; VIDEO मध्ये पाहा लोकांनी कसं वाचवलं\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, VIRAL होताच नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nपुण्यात दिवसाढवळ्या भर रस्त्यात एकाला भोसकलं : म्हाळुंगे परिसरातला थरार CCTV मध्ये कैद\n क्वारंटाइन शिक्क्याने हातावर रिअ‍ॅक्शन, नितेश राणेंनी डागली ठाकरे सरकारवर तोफ\nएका विशिष्ट प्रकारच्या शाईने हे शिक्के मारले जात आहेत. शेकडोंच्या संख्येने लोक येत असल्याने एकाच शिक्क्याच्या माध्यमातून सर्वांच्या हातावर ठप्पा मारला जातो.\nमुंबई 16 मे: भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. मुंबई पुण्याहून गावाकडे परतणाऱ्या लोकांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारले जात आहेत. त्या शिक्क्यांमुळे एका मुलीच्या हातावर रिअ‍ॅक्शन उमटली आहे. हातावर डाग पडले असून फोडही आले आहेत. त्यावरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे सरकावर तोफ डागली आहे. सरकारचं काम हे लोकांना दुखावणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.\nगावातून शहरांकडे जाणाऱ्या किंवा शहरांमधून गावाकडे येणाऱ्या लोकांची गावाच्या सीमेवर त्यांची नोंदणी आणि तपासणी केली जाते. त्यानंतर त्यांनी आपल्या घरातच राहावं यासाठी त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्केही मारले जात आहेत. एका विशिष्ट प्रकारच्या शाईने हे शिक्के मारले जात आहेत. शेकडोंच्या संख्येने लोक येत असल्याने एकाच शिक्क्याच्या माध्यमातून सर्वांच्या हातावर ठप्पा मारला जातो.\nखारेपाटन सिंधुदूर्ग सीमेवर एका मुलीच्या हातावर शिक्का मारला गेला. ती मुलगी देवगडची राहणारी आहे. दुसऱ्या दिवशी तिचा हात काळा झाला, सुजला आणि त्यावर फोडही आलेत. त्या शिक्क्याची ती रिअ‍ॅक्शन असल्याचं बोललं जातंय.\nएवढ्या मोठ्या संख्येने हातावर शिक्के मारले जात असल्यामुळे त्याचा परिणाम झाला असावा असाही अंदाज आहे. हे शिक्के मारताना जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली गेली नाही त्यामुळए ही परिस्थिती ओढवली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.\nसरकार लोकांना अशा प्रकारे शिक्के ��ारून दुखावत आहे. त्यामुळे सरकारच्या कामाने निराशा निर्माण झाल्याची टीकाही नितेश राणे यांनी केली आहे.\nपुणेकरांसाठी आनंदाची बातमी, कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युदरात घट\nबिबट्याच्या जबड्यातून तरुणाच्या सुटकेचा थरार, तुम्ही कधीच न पाहिलेला VIDEO\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/kolhapur/", "date_download": "2021-05-18T21:39:29Z", "digest": "sha1:7IOQNQPVXZRQV5GRDMWBNDUUJJQ2PVN3", "length": 15603, "nlines": 162, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Kolhapur Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प��रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर क���टा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nWeather Updates: चक्रीवादळाचं संकट टळलं पावसाचा धोका कायम; या जिल्ह्यांना अलर्ट\nWeather Update: सध्या तौत्के वादळ मुंबईपासून पुढं सरकलं आहे. असं असलं तरी तौत्के वादळाचं संकट टळलं आहे, पण पावसाचा धोका अद्याप कायम आहे.\nमराठा आरक्षणावर केंद्राची याचिका दाखल, राज्यानेही पॅकेज द्यावे - चंद्रकांत पाटील\nकोल्हापुरात 75 वर्षांच्या महाकाय वृक्षाला जीवदान; 12 टन वजनाचे खोड पुरले\nकोल्हापूरने जपली छत्रपती शाहूंची शिकवण; कोरोनात धर्मनिरपेक्षतेचा दिला आदर्श\nऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या कोल्हापूरच्या संशोधकाचा प्राणवायूअभावी मृत्यू\nराज्यात तापमानाचा पारा घसरला; पुण्यासह संपूर्ण मध्य महाराष्ट्रात पावसाची स्थिती\nगोकूळ दूध संघावर पाटील-मुश्रीफ गटाचे वर्चस्व, महाडिक गटाला झटका\nकोल्हापूरात लॉकडाऊन जाहीर; जाणून घ्या काय आहे नियमावली\nVIDEO: अवकाळी पावसाचा कहर; कोल्हापूरात ट्रान्सफॉर्मरवर वीज कोसळली\nLockdown लागताच कोल्हापूरकरांनी राजकीय मंडळांचा Whatsapp वरुन घेतला समाचार\nसाताऱ्यासह महाबळेश्वरला गारपिटीची दाट शक्यता; सांगली, कोल्हापूरला हायअलर्ट\n7 वर्षाच्या मुलीसमोर बापानं तडफडत सोडला जीव; हृदय पिळवटून टाकणारी घटना\nGokul Dudh Sangh elections : महाडिक कुटुंबातील सदस्य पहिल्यांदाच संचालकपदी\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AD%E0%A5%81-%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0-03-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0-2009-10-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%AE-191/", "date_download": "2021-05-18T21:31:03Z", "digest": "sha1:G5JWWYYP2GBAON4PCQUOVIU4O7IG6BSY", "length": 4471, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भु.सं.प्र.क्र. 03/रामपुर/2009-10 कलम 19(1) ची अधिसुचना | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभु.सं.प्र.क्र. 03/रामपुर/2009-10 कलम 19(1) ची अधिसुचना\nभु.सं.प्र.क्र. 03/रामपुर/2009-10 कलम 19(1) ची अधिसुचना\nभु.सं.प्र.क्र. 03/रामपुर/2009-10 कलम 19(1) ची अधिसुचना\nभु.सं.प्र.क्र. 03/रामपुर/2009-10 कलम 19(1) ची अधिसुचना\nभु.सं.प्र.क्र. 03/रामपुर/2009-10 कलम 19(1) ची अधिसुचना\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 10, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/will-all-trains-be-canceled-again-due-to-rising-cases-of-corona-railways-big-statement/", "date_download": "2021-05-18T20:23:55Z", "digest": "sha1:FN3E6B3RARHYVX3H55JAIZSIMNV7NOLL", "length": 13921, "nlines": 128, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे सर्व गाड्या पुन्हा रद्द केल्या जातील का? रेल्वेचे मोठे विधान - Hello Maharashtra", "raw_content": "\nकोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे सर्व गाड्या पुन्हा रद्द केल्या जातील का\nकोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे सर्व गाड्या पुन्हा रद्द केल्या जातील का\n देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग पसरू लागला आहे. कोरोना (Covid 19) ची वाढती प्रकरणें लक्षात घेता राज्य सरकारांनी वाढती निर्बंधं सुरू केली आहेत. अनेक राज्यात नाईट कर्फ्यू देखील लागू करण्यात आला आहे. काही शहरांमध्ये पूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे तर काहींमध्ये शनिवार आणि रविवार यां दिवशी लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये भारतीय रेल्वेने मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान तेजस एक्स्प्रेसचे कामकाज एका महिन्यासाठी थांबवले आहे. अशा परिस्थितीत देशात पुन्हा गाड्यांचे शटडाऊन सुरू होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.\nरेल्वे स्थानकांबाबत रेल्वेने ‘हे’ निवेदन दिले\nया संदर्भात भारतीय रेल्वेकडून नुकतेच निवेदन आले आहे. रेल्वे बोर्डाने शुक्रवारी एक निवेदन जारी करुन स्पष्ट केले की,” भारतीय रेल्वेची गाड्या थांबवण्याची किंवा बंदी घालण्याची कोणतीही योजना नाही.”\nरेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा म्हणाले की,”ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी गाड्यांची कमतरता भासणार नाही. मला सर्वांना खात्री द्यायची आहे की, मागणीनुसार गाड्या चालवल्या जातील. या महिन्यांत रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची संख्या सामान्य असल्याचे दिसून आली, मात्र आम्ही आवश्यकतेनुसार गाड्यांची संख्या वाढवू.”\nट्रेनमधून प्रवास करण्यासाठी कोणत्याही निगेटिव्ह रिपोर्टची आवश्यकता नाही\nशर्मा यांनी प्रसारमाध्यमांचे ते रिपोर्टही फेटाळून लावले आहेत कि, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता कि, यापुढे रेल्वेने प्रवास करताना कोविड निगेटिव्ह रिपोर्ट यावा लागेल. शर्मा पुढे म्हणाले की,”ज्या कामगारांची महाराष्ट्रात बाहेर पडायची चर्चा आहे ती निर्वासीत नसून ते रेल्वेचे सामान्य प्रवासी आहेत. नाईट कर्फ्यू टाळण्यासाठी ते लवकर स्टेशनवर पोहोचतात, ज्यामुळे गर्दी दिसून येत आहे. इथल्या गाड्यांची हालचाल थांबवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी कोणतीही अधिकृत विनंती मिळालेली नाही.\nहे पण वाचा -\nUnemployment rate: कोरोना संकटात बेरोजगारीचा दर वाढला, मे…\nशोले चित्रपटाद्वारे प्रेरित होऊन सुरु झाली Bike Ambulance,…\nPM Kisan: 7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांचे अडकले आहेत पैसे, जर…\nमुंबईत प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर बंदी\nकोरोनाचा व्यापक प्रसार महाराष्ट्राची राजधानी मुंबईत दिसून येत आहे. ते पाहता आज तातडीने अंमलबजावणी करून अनेक रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री थांबविण्यात आली आहे. ज्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्री ���ंद करण्यात आली आहे त्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर, पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा समावेश आहे. वृत्तवाहिनी एएनआयने मध्य रेल्वेच्या सीपीआरओच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.\nएका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की,” मध्य रेल्वेने मुंबई सीएसएमटीसह सहा लांब पल्ल्याच्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री तातडीने प्रभावाने बंद केली आहे. “मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ते शिवाजी सुतार म्हणाले की,”मुंबई सीएसएमटी व्यतिरिक्त, एलटीटीने कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटे देणे बंद केले आहे जिथून लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात.”\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा\nNCLAT कडून OYO च्या सहाय्यक कंपनीला दिलासा, दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यास घातली बंदी\nमुख्यमंत्री साहेब तुम्ही परत एकदा माणुसकीचे दर्शन घडवल ; जितेंद्र आव्हाड यांनी मानले आभार\nUnemployment rate: कोरोना संकटात बेरोजगारीचा दर वाढला, मे मध्ये गेल्या 49 आठवड्यांचा…\nआपल्या बँक खात्यातील 442 रुपये कोरोनामध्ये आपल्याला मिळवून देतील लाखो रुपयांचा फायदा,…\nशोले चित्रपटाद्वारे प्रेरित होऊन सुरु झाली Bike Ambulance, हे कसे काम करते ते जाणून…\nPM Kisan: 7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांचे अडकले आहेत पैसे, जर तुमच्याही खात्यात हप्ता आला…\nWPI Data: एप्रिलमध्ये महागाई शिगेला पोहोचली, अंडी-मांस आणि डाळीही महागल्या\nभारतात 9000 ऑक्सिजन कॉन्सेन्टर्स आणण्यासाठी Amazon ग्लोबल सेलर्सबरोबर करणार भागीदारी\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nUnemployment rate: कोरोना संकटात बेरोजगारीचा दर वाढला, मे…\nआपल्या बँक खात्यातील 442 रुपये कोरोनामध्ये आपल्याला मिळवून…\nशोले चित्रपटाद्वारे प्रेरित होऊन सुरु झाली Bike Ambulance,…\nPM Kisan: 7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांचे अडकले आह���त पैसे, जर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/about-smaranramya-pune-calendar-2021-by-vivek-sabnis", "date_download": "2021-05-18T21:14:15Z", "digest": "sha1:LCOTJ2EMPFYC67UIIDIWBRJQSWT3JOFW", "length": 21134, "nlines": 154, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "पुण्याचे नैसार्गिक आणि भौगोलिक दर्शन घडवणारे स्मरणरम्य पुणे 2021", "raw_content": "\nपुण्याचे नैसार्गिक आणि भौगोलिक दर्शन घडवणारे स्मरणरम्य पुणे 2021\n2021 या वर्षासाठी 'निसर्गाच्या पार्श्वभूमीवर बदलत गेलेले शहर पुणे' हा विषय घेण्यात आला आहे.\nपर्वतीवरून होणारे जुन्या पुण्याचे दर्शन | फोटो सौजन्य : स्मरणरम्य पुणे 2021\nसांस्कृतिक महाराष्ट्राचे केंद्र असणारे पुणे नैसर्गिक आणि भौगोलिक दृष्टीनेही समृद्ध आहे. या ऐतिहासिक शहराच्या बदलत्या नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थितीचे दर्शन घडवायचे असेल तर त्यासाठी लेखन करण्यापेक्षा थेट चित्र वा छायाचित्र यांच्या माध्यमातून हा बदल ‘डॉक्युमेंट’ झाला तर तो अधिक प्रभावी ठरतो. त्यासाठी दिनदर्शिकेसारखे (कॅलेंडरसारखे) आकर्षक, सुबोध आणि वर्षभर नजरेसमोर राहणारे दुसरे माध्यम नाही.\nही बाब लक्षात घेऊन आमच्या संग्रहातील आणि संपर्कातून मिळवलेली पुण्याची असंख्य जुनी आणि दुर्मिळ छायाचित्रे आम्ही ‘स्मरणरम्य पुणे’ कॅलेंडरसाठी सातत्याने वापरत आहोत. यंदा म्हणजे 2021 या वर्षासाठी 'निसर्गाच्या पार्श्वभूमीवर बदलत गेलेले शहर पुणे' हा विषय घेण्यात आला आहे. मोठ्या आकारातील छायाचित्रांसोबतच मराठी आणि इंग्लीश या दोन भाषांत माहिती देत ‘ज्ञान व रंजन’ यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.\nनवरात्रीच्या जत्रेपुरता वर्दळीचा झालेला एके काळचा चतुःश्रुंगी देवीचा डोंगर आणि तिथे पायी चालत जाण्यात पुणेकरांना होणारा आनंद. हनुमान टेकडी चढून वर गेल्यावर खाली सुबक दगडी वास्तूंनी नटलेला सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचा नयनरम्य परिसर, वडाच्या आणि पिंपळाच्या पारब्यांनी घनगर्द झालेला एके काळचा निमुळता फर्ग्युसन कॉलेज रस्ता आणि कर्वे रस्ता कोण विसरेल\n25 एकरांच्या खड्ड्यातील अतिक्रमणे उठवून तेथील पेशवेकालीन तळ्यातल्या गणपतीच्या भोवती साकारलेली पुणे महापालिकेची 'सारस बाग' ही पुण्यात आलेल्या पाहुण्यांना नेऊन दाखवण्याचे एक आवडते ठिकाण या आणि अशा अनेक गोष्टी या पुण्याच्या मूळ नैसर्गिक सौंदर्याकडे नेणाऱ्या आहेत... आणि म्हणूनच पुणे हे आपले जिवाभावाचे शहर आहे\nसुखद निसर्ग आणि पूरक भौगोलिक परिस्थिती हे महत्त्वाचे घटक कोणतेही समृद्ध ठिकाण लोकप्रिय होण्यास कारणीभूत ठरणारे असतात. इतर ऐतिहासिक-सांस्कृतिक, तसेच भौगोलिक आणि नैसर्गिक स्थानमाहात्म्यांप्रमाणेच पुणे हेही गेल्या तीनचार शतकांमध्ये हळूहळू बदलत गेले. पुणे हे निसर्गाचे वरदान ठरलेल्या जगातील मोजक्याच शहरांपैकी एक आहे एकेकाळचे पुनवडी गाव ते शहर या आणि आता महानगराकडे होत असलेल्या सध्याच्या पुण्याच्या वाटचालीचे आपण सारे साक्षीदारही आहोत.\nसह्याद्री पर्वतरांगांनाच लागून असणाऱ्या पुण्याची निर्मिती मुळा-मुठेच्या काठी तसेच चहूबाजूंनी पर्वतांनी आणि टेकड्यांनी वेढलेल्या मधल्या सखल भागात झाली. कपबशीतल्या बशीप्रमाणेच पुणे शहर असून वर्षातील बाराही महिने या शहराचे हवामान आल्हाददायक असते.\nनिसर्ग संवर्धनातील पर्यावरणाची साखळी ही पुण्याला लाभलेली निरोगी संपत्ती आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राज्यकर्ते असणाऱ्या ब्रिटिशांनीही पुण्याला पसंती दिली ती येथील अनुकूल निसर्ग आणि पूरक भौगोलिक परिस्थिती पाहूनच. भरपूर पाऊस, सुखद थंडी आणि वर्षभर मुबलक पाणी हे पुण्याला मिळालेले वरदान ही पुण्यनगरीची खासियत\n...मात्र आज जे इतर शहरांचे झाले आणि होत आहे... ते पुण्याबाबतीतही घडताना दिसते. वाढत्या शहरीकरणामुळे गेल्या पाचसहा दशकांमध्ये पुणे हळूहळू बदलत गेले असून मुठा नदीचा आकसत गेलेला आकार, वाढती रहदारी, वस्ती, उपनगरे आणि आता नव्याने येऊ घातलेली मेट्रो रेल्वे वाहतूक यांमुळे निसर्गाच्या पार्श्वभूमीवरील पुणे एका मोठया बदलाच्या टप्प्यावर येऊन थांबले आहे. या शहराने कालप्रवाहात अनेक जुनी ओळखीची ठिकाणे गमावताना त्यांची जागा नव्या अनोळखी गोष्टींनी घेतली आहे... पण ज्या गोष्टी आणि ठिकाणे अजूनही शिल्लक आहेत... त्या तरी आपण आवर्जून जपायला हव्यात.\nहे करायचे तर शहराची ही उभीआडवी वाढ आता नियंत्रणात आणायला हवी आणि आपली मूळ निरोगी जीवनशैलीही टिकून राहायला हवी. आपल्या शहराची भौगोलिक आणि स्थानिक वैशिष्ट्ये असणारी मूळ ठिकाणे आहेत तशीच ठेवायला हवीत. पुण्याची पर्वती, हनुमान टेकडी, चतुःश्रुंगी देवीचा डोंगर, मुठेचा शुद्ध प्रवाह आणि सावली देणारी वृक्षराई ही आपली खरी संपत्ती आहे. तीच आपण जतन करायला आणि वाढवायला हवी.\nजुन्या ऐतिहासिक ��ुण्यावर आम्ही - मी, माझे ज्येष्ठ बंधू विजय सबनीस आणि पेपरलीफ संस्थेचे मुद्रक-प्रकाशक जतन भाटवडेकर - एकत्र येऊन गेली सहा वर्षे सातत्याने ‘स्मरणरम्य पुणे’ (तर इंग्लीशमध्ये ‘पुणे नॉस्टेल्जिया’) या भिंतीवरील द्वैभाषिक कॅलेंडरची निर्मिती करत आहोत. कॅलेंडरमध्ये वापरण्यात येणारी मोठ्या आकारांची छायाचित्रे ही माझ्या संग्रहातील आणि संपर्कातून मिळवलेली असून पत्रकारितेतील अनुभवांच्या आधारे मिळवलेली आणि अनेक विकत घेतलेली आहेत. ही छायाचित्रे गेल्या 100 ते 125 वर्षांमधली असून भिंतीवरच्या मोठ्या कॅलेंडरच्या माध्यमातून त्यांचा कल्पकपणे वापर करून ती घराघरांत पोहोचवणे हा उद्देश आहे.\nपुस्तकापेक्षा कॅलेंडर आकाराने मोठे असून ते वर्षभर नजरेसमोर राहते हा त्याचा फायदा आहे. यातील सुमारे 13 इंच लांबीची आणि आठ इंच रुंदीची कृष्णधवल छायाचित्रे हेच त्याचे मुख्य आकर्षण आहे. त्यासाठी जाड इटालिअन कागद आम्ही दरवर्षी वापरतो. त्यावरील छपाई ही रंगीत असते. ती ऑफसेट पद्धतीने करतो... त्यामुळे मूळ कृष्णधवल छायाचित्रांना सोनेरी कडांची एक ‘सेपिया’ झळाळी मिळते भूतकाळातली ही काहीशी स्वप्नमय छायाचित्रे असंख्य रसिकांच्या ‘मर्मबंधातली ठेव’ होतात आणि वर्ष संपले तरी नंतर आवर्जून जतन केली जातात. या कॅलेंडरचे हे जतनमूल्य आम्ही लक्षात घेतो आणि छपाईनंतर त्यावर काही विशिष्ट रसायनांचा एक थर देतो. यातून कॅलेंडरचे प्रत्येक पान पुढची चारपाच दशके आहे त्या स्थितीत टिकून राहायला मदत होते.\nया कॅलेंडरमध्ये काय आहे\nहनुमान टेकडीजवळील गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सर्व्हंट्स ऑफ इंडियाच्या दगडी बांधकामांचा विस्तीर्ण परिसर... आकाशातून टिपलेला, विविध वास्तूंनी नटलेला फर्ग्युसन कॉलेजचा मोठा भूप्रदेश, जंगली महाराज रोड होण्यापूर्वीचा शिवाजीनगरचा हिरवागार भूभाग, 1960मधले पर्वतीवरून दिसणारे टुमदार पुणे, 1968मध्ये ऐतिहासिक ‘तळ्यातल्या गणपती’भोवती पुणे महापालिकेने मोठ्या कल्पकतेने साकारलेली 25 एकरातील नयनरम्य ‘सारसबाग’, एकेकाळी वडाच्या पारंब्यांच्या झाडांसाठी ओळखला जाणारा गर्द सावलीचा फर्ग्युसन (गोपाळ कृष्ण गोखले) रस्ता, सातारा रस्त्याला लागून डोंगरांच्या कुशीत वाढत गेलेल्या पुण्याचे उपनगर असलेल्या बिबवेवाडीतली पहिलीवहिली घरे, आकाशातून टिपलेली पुलांसह दिसणारी नयनमनोहर मुठा नदी, तसेच गेल्या शतकाच्या अखेरीस पौड फाट्यावरील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर उड्डाणपूलाचा विस्तृत भाग... आणि याशिवाय आणखी बरंच काही....\n(‘स्मरणरम्य पुणे 2021’ विक्रीसाठी 'साधना मीडिया सेंटर'मध्येही उपलब्ध आहे.)\nसंपर्क क्रमांक : 9373085948\nअनिल अवचट 'छंदा'कडे कसं पाहतात\nकलाकार आता अ-पोलिटिकल राहिलेले नाहीत...\nगिरीश कुलकर्णी\t25 Sep 2019\nव्हाय युवर वाईफ इज इम्पॉरटेंट टू मी\nदिपाली अवकाळे\t07 Mar 2020\nमॅक्सवेल लोपीस\t20 Oct 2020\nपुण्याचे नैसार्गिक आणि भौगोलिक दर्शन घडवणारे स्मरणरम्य पुणे 2021\nगोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही\nउर्दू काव्याचे मोती उधळत जाणारे गोड पुस्तक...\nकेरळ - डाव्यांचा ऐतिहासिक विजय\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nमराठा आरक्षण - सामाजिक आशय अधोरेखित करणारा निर्णय...\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'श्यामची आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/india-wakes-book-introduction-by-a-s-ketkar", "date_download": "2021-05-18T20:48:52Z", "digest": "sha1:M3YNFZZ723EEU5P2WRKUWVFGGWS2M4GX", "length": 37138, "nlines": 197, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "जागतिक पटलावरील भारताच्या भूमिकेचा विविधांगी आढावा घेणारे पुस्तक", "raw_content": "\nजागतिक पटलावरील भारताच्या भूमिकेचा विविधांगी आढावा घेणारे पुस्तक\n'इंडिया वेक्स' या नव्या पुस्तकाचा परिचय\nफ्रेंच कवी, तत्त्वज्ञ आणि निबंधकार पॉल व्हेलरी (1871- 1945) यांचे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे : 'तुमची स्वप्ने प्रत्यक्षात आणायची असतील तर त्यासाठी तुम्ही जागे होणे हा सर्वांत चांगला मार्ग आहे.' बार्ट फिशर आणि अरुण तिव��री यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'इंडिया वेक्स' (India Wakes) या पुस्तकाच्या सुरुवातीलाच व्हेलरी यांचे हे वचन उद्धृत करण्यात आले आहे.\nकोरोना व्हायरसच्या महामारीने जागतिक मंदीचे सावट हे भयस्वप्न सुरू असलेल्या जगात भारताच्या प्रभावाचा वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. 'कोरोना महामारीचा चीनने संधी म्हणून उपयोग केला आहे काय नेमक्या याच काळात भारताच्या सीमेवर भारतीय जवानांना चिनी फौजांकडून मरण पत्करावे लागल्याने चीनवरील अविश्वासात भरच पडेल की हा प्रकार विसरला जाईल नेमक्या याच काळात भारताच्या सीमेवर भारतीय जवानांना चिनी फौजांकडून मरण पत्करावे लागल्याने चीनवरील अविश्वासात भरच पडेल की हा प्रकार विसरला जाईल चीन आणि अमेरिका यांच्यात हे नवे शीतयुद्ध आहे का चीन आणि अमेरिका यांच्यात हे नवे शीतयुद्ध आहे का आणि तसे असल्यास भारत त्यापासून होणारे नुकसान टाळू शकेल का आणि तसे असल्यास भारत त्यापासून होणारे नुकसान टाळू शकेल का परस्परांच्या गरजा आणि हेतू यावर आधारलेले नवे जग अमेरिका, भारत आणि चीन निर्माण करतील का परस्परांच्या गरजा आणि हेतू यावर आधारलेले नवे जग अमेरिका, भारत आणि चीन निर्माण करतील का' अशा अनेक बाबींचा विचार करणारे हे पुस्तक आहे आणि त्यामुळेच त्याचे उपशीर्षक 'पोस्ट कोरोना व्हायरस न्यू वर्ल्ड ऑर्डर' (कोरोनानंतरचे नवे जग) असे आहे.\nअमेरिका या राष्ट्राची उभारणी कशी झाली याची माहिती या पुस्तकात थोडक्यात देण्यात आली आहे. चीन आज महाशक्ती बनलेला आहे. त्यांचे नेते आणि नागरिक यांनी ही भरारी कशी मारली, भारताने आता जागतिक राजकारणात आणि अर्थकारणात प्रवेश केला आहे, मात्र त्याची दिशा काय असेल हे निश्चित नाही. दुसरीकडे अमेरिका आणि चीन वैरी बनले तर कशा प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो याविषयीही पुस्तकात भाष्य करण्यात आले आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकेल असेही यात प्रतिपादन करण्यात आले आहे.\nजगातील चार अब्ज लोक गरिबीत असताना संघर्ष आणि विनाश यांच्याएवजी सहकार्याची गरज असल्याचे या पुस्तकातून बजावण्यात आले आहे. त्यासाठी भारत, अमेरिका आणि चीन हे देश कसे एकत्र येवू शकतात आणि पृथ्वी अधिक जगण्यायोग्य बनवण्यासाठी काय हातभार लावू शकतात या शक्यताही पुस्तकात पडताळण्यात आल्या आहेत.\nपुस्तका��े पाच भाग आहेत : 1. भारत जागा झाला आहे - कोणत्या परिस्थितीत 2. चीनच्या संपत्ती निर्मितीचे यंत्र, 3. चीन आणि अमेरिका यांची सांगड मोडणे आणि त्याचे होणारे परिणाम, 4. आशियाच्या सूत्रधाराच्या कामाची पूर्तता करणे (आस पक्का करणे), 5. अधिक राहण्याजोगी पृथ्वी. या प्रत्येक भागात पाच प्रकरणे आहेत .\nपुस्तकाच्या पहिल्या भागामध्ये भारतात कालानुरूप झालेल्या आणि होत असलेल्या बदलांचा विचार इतिहासाच्या आधारे केला गेला आहे. अगदी इसवी सन पूर्व कालखंडापासून ते थेट स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यप्राप्ती - फाळणी आणि पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत. पहिल्या प्रकरणाचा शेवट अमेरिकेचे गॅलब्रेथ (जे नंतर भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून आले होते.) यांच्या या वाक्याने केला आहे: \"गांधींबरोबर जवाहरलाल नेहरू हे खरोखरच भारत होते. गांधी हे त्याचा इतिहास होते आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरू हे त्याचे वास्तव.\"\nदुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणात शीतयुद्ध काळातील अवघडलेली स्थिती आणि रशियाबरोबर अनिवार्यपणे करावी लागलेली सलगी, तसेच बदललेल्या परिस्थितीत विशेषत: सोव्हिएत संघाची शकले झाल्यानंतर त्यात आवश्यक बदल होऊन आता भारताचा कल उजवीकडे - अर्थात अमेरिकेकडे कसा झुकत आहे याचे विवेचन आहे. नंतरच्या प्रकरणांत लोकशाहीची घसरण कशी होत गेली हे सांगून तरीही लोकशाहीपासून आता दूर जाता येणार नाही असे सांगून ते शक्यही होणार नाही असा विश्वास व्यक्त करताना म्हटले आहे : \"स्वातंत्र्य आणि स्वतंत्रता हा आदर्श मान्य करणारे लोक सध्याच्या पेचप्रसंगातून नक्कीच मार्ग काढतील. नव्या तंत्रज्ञानाचा निर्माता हॅकर्सकडून पराभूत होणार नाही. लोकशाहीचा पाया नष्ट करू पाहणारे आणि लोकशाही संस्थांचा नाश करू पाहणारेच नष्ट होतील - ज्याप्रमाणे जुलुमी राज्यकर्ता आणि हुकूमशहा दीर्घकाळ टिकू शकत नाहीत. लोकशाही ही राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर होणारी उत्क्रांती आहे. ती आता मागे जाणे शक्य नाही.\" पाचव्या प्रकरणात आता जगाची नव्या प्रकारे जडणघडण कशी असेल, याचा विचार करण्यात आला आहे.\nदुसऱ्या भागात चीनच्या संपत्ती यंत्राबाबत माहिती आहे. एके काळी भारताच्या थोडा मागे असलेला चीन आता इंग्लंड, जपान, जर्मनी यांनाही मागे टाकून आता थेट अमेरिकेच्या अग्रक्रमांकालाच आव्हान देत आहे. चीन आव्हान देण्याएवढा ���्रबळ कसा झाला, त्यासाठी त्याने जागतिक व्यापार संघटनेचा- वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा, खूप उशिरा तिच्यात अमेरिकेच्या मदतीने प्रवेश मिळवून कसा फायदा उठविला, हे खुलासेवार सांगितले आहे. त्याच बरोबर त्याच्या विस्तारवादी धोरणावरही प्रकाश टाकण्यात आला आहे.\nहे रोखण्यासाठी काय करता येईल हे सांगताना जॉर्ज केनान म्हणाले होते - 'रशियाच्या अशाच धोरणाला प्रतिकार करण्यासाठी अमेरिकेने स्वत:साठी दीर्घकालीन सरंक्षण योजना तयार केली पाहिजे. तसे केल्यास अखेरीस सोव्हिएत संघ मोडकळीस येईल.' तसे झालेही. पण ते केवळ अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांच्या खंबीरपणाने नव्हते तर त्याला सोव्हिएत संघाचा कमकुवतपणा आणि सोव्हिएत प्रणालीतील विरोधाभासही कारणीभूत होता.\nअमेरिका, भारत आणि जपान यांनी तसे धोरण (केनान यांनी सांगितलेले) जाहीर केले तर आता क्षी जिनपिंग करीत असलेल्या अमेरिका विरोधी प्रचारात व त्यामुळे निर्माण झालेल्या वातावरणात भरच पडेल. त्याऐवजी अमेरिका, भारत, जपान यांच्यासह इतर देशांनी एकत्र येऊन चीनच्या 'वन बेल्ट वन रोड' या उपक्रमाला विरोध करायला हवा हे नमूद करत असतानाच ते कसे करता येईल हेही या पुस्तकात स्पष्ट केलेले आहे.\nअनेक आफ्रिकी देशांना भरघोस आर्थिक, तांत्रिक व इतर प्रकारची मदत करून चीनने मिंधे बनवले आहे. त्यामुळे ती राष्ट्रे एक प्रकारे चीनच्या वसाहतीच बनली आहेत. आता मात्र अमेरिकेने चीनचे त्यांच्यावरील वर्चस्व कमी करण्यासाठी 'विकासाकडे नेणारी योग्य प्रकारची गुंतवणूक - बेटर युटिलायझेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट लीडिंग टू डेव्हलपमेंट- कायदा' मंजूर केला आहे. त्यासाठी 60 अब्ज डॉलरचा निधी तर निर्माण केला आहेच, पण त्याच बरोबर त्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या मंडळाला अधिक स्वातंत्र्यही दिले आहे. त्यात आता आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकही पाच अब्ज डॉलरच्या निधीनिशी भागीदार बनली आहे. खरे तर चीनने 2006 मध्येच याचा प्रारंभ केला होता, आता उशिरा का होईना अमेरिकाही ते सुरू करीत आहे.\n'द ट्रम्प अँड ट्रॅजिडी ऑफ फ्री ट्रेड' (ट्रम्प आणि मुक्त व्यापाराची शोकात्मिका) या नंतरच्या प्रकरणाच्या नावावरूनच त्यात काय आहे हे स्पष्ट होते. त्यानंतरचे प्रकरण आहे 'अनस्टेबल आशिया' (अस्थिर आशिया). चीनला जगाचे नेतृत्व हवे असले, तरी त्याबरोबर येणारी जबाबदारी नको आहे, असे निरीक्��ण या प्रकरणात मांडलेले आहे. अमेरिका आणि चीन यांनी सहकार्य करावे. व्यापार, गुंतवणूक, हवामान बदल, ऊर्जा, दहशतवादाला विरोध याबाबत उभयतांचे हित विचारात घेतले जावे. याचा फायदा जपान, द. कोरिया, फिलिपिन्स आणि व्हिएतनाम यांनाही होऊ शकेल. पण तसे होण्याची शक्यता दिसत नाही. म्हणजे अमेरिका-चीन संघर्ष होण्याची शक्यता अधिक. हा संघर्ष कसा टाळता येईल याचा ऊहापोह उर्वरित भागात केला आहे.\nजॉन केनेडी यांनी म्हटले होते की, चीन म्हणतो की संकट आले तर त्याच्या धोक्यापासून सावध राहा, पण त्यामुळे निर्माण होणारी संधी पहा. तिसऱ्या भागाला याच वाक्याने सुरुवात केली आहे. या भागामध्ये चलनासंबंधात झालेले व होत असलेले खेळ- हेतुतः निर्माण करण्यात येणारे बदल व त्यांचे परिणाम यांचा उहापोह केलेला आहे. अमेरिका हे सहन करणार नाही हे चीनच्या संदर्भात बोलताना ट्रम्प म्हणाले होते, \"जगातील सर्वात श्रीमंत देश आपण विकसनशील असल्याचा दावा करीत जागतिक व्यापार संघटनेचे नियम झुगारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि खास सवलतींची अपेक्षा करीत आहेत.\" त्यामुळे आता या दोन देशांतील अर्थपूर्ण व्यापाराचा दुसरा टप्पा सुरू होण्याची शक्यता नसल्याचे सांगून लेखकद्वयीने त्याची कारणेही दिली आहेत.\nआता अशा प्रकारच्या व्यापार करारांसाठी अमेरिका इतरत्र पाहात असून त्यासाठी युरोपियन युनियनमधून बाहेर पडलेल्या इंग्लंडकडे आणि भारताकडे त्यांनी आपले लक्ष वळवले आहे. भारताने या संधीचा फायदा घेऊन अमेरिकेबरोबर व्यापार करार केल्यास त्याची खीळ बसलेली अर्थव्यवस्था कशी कार्यरत होईल याचे विवेचनही पुस्तकात आले आहे. (असा करार कोणत्या प्रकारचा असेल याचा विचार अखेरच्या भागात आहे.)\nपुढच्या प्रकरणात चीनच्या 'मेड इन चायना 2025' या उपक्रमाची माहिती देण्यात आली आहे. तर नंतरच्या 'कंटेन अँड कॉम्पिट' या प्रकरणात चीनला रोखण्याबरोबरच त्याच्याशी स्पर्धा कशा प्रकारे करता येईल याबद्दल सांगितले आहे. 'हौडी ट्रम्प' (Howdy Trump) हे प्रकरण ट्रम्प यांच्या धोरणांविषयी आहे. पुढच्या 'न्यू अलायन्सेस' या प्रकरणात नावाप्रमाणेच नवे मित्र -नवी फळी कशी निर्माण होऊ शकते हे सांगितले आहे.\nअमेरिका आता अलिप्त राहू शकणार नाही. पर्ल हार्बर आणि 9/11 यांमुळे ते स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच त्याला मित्र देशांची गरज आहे. चीनचे जागतिक अर्थवयवस्थेवर प���रभुत्व निर्माण होऊ नये यासाठीही हे आवश्यक आहे. त्यासाठी भारताला सहकारी करणे हा मार्ग कसा होऊ शकतो याचा आढावा या प्रकरणात घेण्यात आला आहे.\nपुस्तकाचे अखेरचे दोन भाग अतिशय महत्त्वाचे आहेतच, पण ते तितकेच माहितीपूर्ण आणि रंजकही आहेत. त्यांमध्ये आशियाई आणि आफ्रिकी बाजारपेठ खुली करणे, दहशतवाद्यांची आश्रयस्थाने उदध्वस्त करणे, सायबर सुरक्षा, लष्करी आणि औद्योगिक क्षेत्राची गुंतागुंत, समान काळजी आणि वाटून घेतलेल्या संधी, इंटरनेट वर्ल्ड - महाजालाचे जग, डिजिटल युगात स्पर्धा करणे, बौद्धिक मालमत्ता, कृत्रिम बुद्धिमत्ता या सर्व घटकांमुळे होणारे बदल कसे असतील, समुद्र - स्वातंत्र्य (सागर संचाराचे स्वातंत्र्य) अशा विविध विषयांचा समावेश आहे. शेवटचे प्रकरण कोरोना व्हायरस नंतरचे नवे जग याविषयीचे आहे. अत्यंत सोप्या भाषेत ही सर्व माहिती देण्यात आली आहे आणि ती मुळातूनच वाचायला हवी. शिवाय ती वाचण्यात मोठा आनंदही आहे.\nविविध प्रश्नांवरून अमेरिका आणि चीन यांच्यात शीतयुद्ध सुरू होण्याची शक्यता उपसंहारामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत भारताची भूमिका काय असेल असा प्रश्न आहे. या प्रश्नाची उकल करताना पुस्तकात वॉल्टर रसेल यांच्या 'वॉल स्ट्रीट जर्नल' मधील लेखाचा काही भाग दिला आहे. त्यात ते म्हणतात, \"संपन्न -श्रीमंत, सशक्त आणि लोकशाहीवादी भारतच चीनच्या महत्त्वाकांक्षांना फोल ठरविण्यात मोठी मदत करू शकेल. मध्य,आग्नेय आशिया आफ्रिकेतील चीनचा प्रभाव कमी करू शकेल. भारत शक्तिमान झाला की भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि व्हिएतनाम यांच्या सहभागाचा समतोल राखण्यासाठी अमेरिकेला पार पाडावयाची जबाबदारी कमी होईल. त्याबरोबरच चीनच्या महत्त्वाकांक्षांनाही लगाम लावता येईल.\"\nभारत संपन्न होण्यासाठी व्यापार, गुंतवणूक, धोरणात्मक (डावपेचांचे) लष्करी सहकार्य, बौद्धिक मालमत्ता आणि आरोग्य सुरक्षा यांवर भर द्यावा लागेल. भारतात औषधनिर्मिती उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत या बाबीकडेही पुस्तकात लक्ष वेधण्यात आले आहे. चीनबरोबरचे शीतयुद्ध जिंकण्यासाठी अमेरिकेला लोकशाही देशांना संपन्न बनवावे लागेल. त्यांची स्वत:ची सुरक्षा आणि भरभराट यासाठी हे आवश्यक आहे आणि त्याची सुरुवात करण्यासाठी भारत हा योग्य देश आहे, असा निष्कर्ष पुस्तकाच्या या प्रकरणात मांडण्यात आला आहे.\nसद्यस्थितीचे वर्णन करताना राजकीय विश्लेषक अँड्रयू सलीवन म्हणतात : \"अतुलनीय प्रचंड संपत्ती आणि ज्ञान आपल्याकडे असूनही रस्त्यांवर शुकशुकाट आहे. आपले बहुसंख्य उद्योगधंदे स्थगित आहेत. आपली कार्यक्षमता आणि तांत्रिक प्रभुत्व यांना निसर्गाच्या एका कणाने हिणवले आहे.\"\nआपल्या मताच्या पुष्ट्यर्थ 'इंडिया वेक्स' मध्ये अनेक लेखांचे अंश देण्यात आले आहेत. प्रत्येक पानावर तळटीपेत संदर्भ दिले आहेत. लेखकद्वयीने लेखनाबरोबरच संकलन आणि संपादनाचे कामही केल्याचे ध्यानात येते. त्यासाठी ते खचितच प्रशंसेस पात्र आहेत. पुस्तकाचा आवाका प्रचंड असल्याने सर्वच गोष्टी लिहिणे अवघड आहे.\nया पुस्तकाबाबत एकच गोष्ट खटकते. ती म्हणजे, भारताचे विद्यमान पंतप्रधान आणि आजचे अमेरिकेचे अध्यक्ष यांना पूर्वसूरींपेक्षा चांगले ठरविणारे संदर्भ देतानाच आधीच्या राज्यकर्त्यांचे केवळ दोष आणि चुका दाखविणाऱ्या संदर्भांचाच बहुतांशाने समावेश करण्यात आला आहे. अगदी नाईलाज झाला आहे त्यावेळी त्यांच्याबद्दल मोजके चांगले शब्दही आहेत. दोन्ही देशांतील सद्यस्थिती व राजकारण पाहता असे का असावे हे कळण्यासाठी काही परिश्रम घ्यावे लागणार नाहीत. म्हणून त्याबद्दल इथे केवळ ओझरता उल्लेख केला आहे. पण ही एकच बाब वगळली तर हे पुस्तक सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी उपयुक्त आहे. शिवाय संदर्भग्रंथ म्हणूनही त्याचे मोलही आहेच. हे पुस्तक योग्य वेळी अगदी तत्परतेने, तरीही उत्कृष्ट निर्मिती करून प्रकाशित करणाऱ्या 'सकाळ प्रकाशन'चेही कौतुक करायला हवे.\n- आ. श्री. केतकर\nइंडिया वेक्स : पोस्ट कोरोना व्हायरस न्यू वर्ल्ड ऑर्डर\nलेखक : बार्ट एस. फिशर आणि अरुण तिवारी\nप्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे\nपाने : 480 (पुठ्ठा बांधणी)\nकिंमत : 999 रुपये ( अमेरिकन डॉलर 39.99)\nTags: पुस्तक नवे पुस्तक परिचय परीक्षण इंडिया वेक्स सकाळ प्रकाशन आ श्री केतकर भारत अमेरिका चीन बार्ट फिशर अरुण तिवारी Book Book Review New Book A S Ketkar India Wakes Arun Tiwari Bart Fisher India America China Load More Tags\nकेतकरांचा सारांश खुपच छान आहे. या पुस्तकाचा अनुवाद लवकरच साधना प्रकाशनातर्फे आणावा हि विनंती.\nराजनीती उलगडून दाखवणारे पुस्तक \nविनोद शिरसाठ\t05 Apr 2020\nआसिफ बागवान\t03 Aug 2020\nइस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य: एक सुसंवाद\nसॅम हॅरिस आणि माजिद नवाझ\t18 Mar 2020\nअनेक लढाया हरल्यावरही आयुष्याचं युद्ध जिंकणारी उम्मे कुल��ूम\nहिनाकौसर खान-पिंजार\t30 Mar 2020\nवारसास्थळे हीच शहराची शक्तिस्थळे हे पटवून देणारे पुस्तक\nलतिका जाधव\t31 Mar 2020\nकोरोनाची दुसरी लाट आणि न संपणाऱ्या प्रश्नांची मालिका\nअतिशय महत्त्वाच्या (पण दुर्लक्षित) विषयावरील बहुमोल पुस्तक...\nदिसो लागे मृत्यू... परि न घाबरले हे...\nआता प्रतीक्षा 18 जूनची...\nभारतीय संघाचे एक पाऊल पुढे...\nभारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांची खरी ‘कसोटी’\nजागतिक पटलावरील भारताच्या भूमिकेचा विविधांगी आढावा घेणारे पुस्तक\nरिकामे स्टेडियम... तरीही लाखो प्रेक्षक\nगोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही\nउर्दू काव्याचे मोती उधळत जाणारे गोड पुस्तक...\nकेरळ - डाव्यांचा ऐतिहासिक विजय\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nमराठा आरक्षण - सामाजिक आशय अधोरेखित करणारा निर्णय...\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'श्यामची आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A6%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-05-18T21:51:52Z", "digest": "sha1:PSY5JXUXA2QO2XFO6ECC7VUT67APMXQW", "length": 4727, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७०१ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७०१ मधील जन्म\n\"इ.स. १७०१ मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १२:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक ल��यसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/two-women-were-seriously-injured-in-a-cow-attack/", "date_download": "2021-05-18T20:50:48Z", "digest": "sha1:6AG2TXNU6MTMDT5OHFLRJSTRZQ4O7MNZ", "length": 7611, "nlines": 78, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates गायीच्या हल्ल्यात दोन महिला गंभीर जखमी", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nगायीच्या हल्ल्यात दोन महिला गंभीर जखमी\nगायीच्या हल्ल्यात दोन महिला गंभीर जखमी\nराज्यात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.\nही मोकाट जनावरे अनेकदा आक्रमक होऊन नागरिकांवर हल्ला करतात. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान माजलगावातून अशीच एक घटना समोर आली आहे.\nमाजलगाव शहरामध्ये मोकाट गायींनी हैदोस घातला आहे. त्यांनी शनिवारी वेगवेगळ्या ठिकाणी चार महिलांवर चवताळून हल्ला केल्याचे समोर आले आहे. या घटनांपैकी एक हल्ल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.\nया व्हिडीओमध्ये गायींनी दोन महिलांवर हल्ला केल्याचं दिसून येत आहे. हल्ल्यात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यातील एकीची प्रकृती अस्वस्थ आहे.\nमाजलगाव शहरात मोकाट गायींनी उच्छाद घातला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास प्रभाग एक मधील रहिवासी पुष्पाबाई साखरे व मुक्ताबाई भिसे या दोघींवर दोन गायींनी अचानक हल्ला केला.\nत्वेषाने अंगावर येत या गायींनी महिलांना शिंगानी व पायांनी तुडवून काढले. गायीला पकडण्याचा आठ दहा तरुणांनी प्रयत्न केला परंतु गाय मुक्ताबाई यांना शिंगावर घेऊन आपटत राहिली. तिने पुष्पाबाई यांना पायाने तुडवल्याने पुष्पाबाईंच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे.\nतर मुक्ताबाई यांच्या गळ्यात शिंग घुसले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी संभाजीनगर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.\nदरम्यान या भागात दुसऱ्या ठिकाणीही दोन महिला व एका मुलीला गायीने मारल्याची घटना घडली आहे. मोकाट गायींच्या अशा हल्ल्यांमुळे शहरात गायींच्या दहशतीचे वातावरण पसरले आहे .\nPrevious ‘आधार’च्या घोळाने अडवली कर्जमाफीची वाट\n बाळाला रुग्णालयातच टाकून आईने काढला पळ\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nडायनासोर काळातील मादागास्कर बेटांवर fossil fish जिवंत सापडला …\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/tag/nitin-gadkari/", "date_download": "2021-05-18T21:09:19Z", "digest": "sha1:ORXR2IS7WMGJC6X4XHVW6JZS7RBTBVND", "length": 3359, "nlines": 62, "source_domain": "punerispeaks.com", "title": "nitin gadkari Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nइंजेक्शन साठीचा ‘पेटंट एक्ट’मधील सेक्शन शिथिल करण्यासाठी पंतप्रधानांना गडकरींचे पत्र\nमहाराष्ट्र : कोरोना महामारीच्या काळात रेमडेसीव्हर इंजेक्शन चा तुटवडा सध्या राज्यात भासत आहे. या इंजेक्शन साठी वणवण भटकून सुद्धा रुग्णांच्या … Read More “इंजेक्शन साठीचा ‘पेटंट एक्ट’मधील सेक्शन शिथिल करण्यासाठी पंतप्रधानांना गडकरींचे पत्र”\nचालक विरहित गाड्यांना परवानगी न देण्याच्या गडकरी यांच्या निर्णयाचा ट्विटर वर हशा\nमा.नितीन गडकरी यांनी चालक विरहित गाड्यांना भारतात परवानगी देण्याबाबत दाखवलेला निरुत्साह लोकांना पचलेला दिसत नाहीये. गडकरी यांच्या म्हणण्यानुसार अशा गाड्या … Read More “चालक विरहित गाड्यांना परवानगी न देण्याच्या गडकरी यांच्या निर्णयाचा ट्विटर वर हशा”\nमराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, रद्द करण्याची कारणे\nमुंबई-पुण्याची कोरोना परिस्थिती सुधारली आहे\nहृदयद्रावक घटना आणि वृत्तवाहिन्या ; यावर ल��कांचे मत\nरेल्वेमध्ये पाईंटमन मयूर शेळकेच्या पराक्रमाचा थरार; गुलाम चित्रपटाची आठवण\nमहाराष्ट्र लॉकडाउन नियम: एक मे पर्यंत कडक निर्बंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://pritisangam.com/posts", "date_download": "2021-05-18T21:11:39Z", "digest": "sha1:NBAXWWETC5KBETKPLVD6242GZWAXIIA7", "length": 29011, "nlines": 356, "source_domain": "pritisangam.com", "title": "Posts - Pritisangam News Paper", "raw_content": "\nवाईत पोलिस पाटलासह कुटुंबावर प्राणघातक हल्यामुळे...\nउंब्रज पोलिसांच्या कारवाईचा सलग दुसरा दिवस,१४४...\nउंब्रज,मसूर,तारळे,चाफळ पोलीस ठाण्यात जप्त दुचाकींचा...\nउंब्रज पोलिसांचा चौकाचौकात खडा पहारा\nवाई तालुक्यात मोफत रेशन वाटप १ मे पासून सुरु\nमहाविकास आघाडीला झटका व आरक्षणाचा खेळ\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 9, 2021 254\nनागरिकांनो सामाजिक बांधीलकीचे भान ठेवा..\nपृथ्वीराज बाबांच्या एन्ट्रीला काही नगरसेवकांची...\nकृष्णेच्या रणांगणात ‘मदनदादांची’ एन्ट्री\nकराड तालुक्यात ग्रेनेड हातबॉम्ब सापडल्याने खळबळ\nजखम मांडीला मलम शेंडीला,उपचार पद्धती सुधारा ...\nमलकापुरातील लोटस फर्निचरला भीषण आग\nआगाशिवावरील वणव्यावर कोसळल्या जलधारा\nकराड तालुक्यात ग्रेनेड हातबॉम्ब सापडल्याने खळबळ\nमलकापुरातील लोटस फर्निचरला भीषण आग\nआगाशिवावरील वणव्यावर कोसळल्या जलधारा\nउंडाळेनजीकच्या तुळसण पुलावर भीषण अपघात\nजखम मांडीला मलम शेंडीला,उपचार पद्धती सुधारा ...\nना.रामराजे लबाड - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर\nसातारा जिल्ह्यात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यत संचारबंदी.\nदबंग पोलीस अधिकारी अरुण देवकर यांची सांगलीत एंट्री\nसांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थती...\nशिराळा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलणार - देवेंद्र...\nसाखर कामगार संघटनेचा सरकारला इशारा\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 725\nपोषण उपक्रमात आयसीडीएस करवीर 2 प्रकल्प देशात...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 732\nमाळीनच्या धर्तीवर टेकवाडीचे पुनर्वसनासाठी प्रयत्नशील...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 731\nमहापुराने गिळंकृत केले अनेक संसार\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 14, 2019 1150\nपूरग्रस्तांच्या मदतीवर सरकारची जाहिरात\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 10, 2019 980\nसोलापूरच्या गुरुजींना सात कोटींचा पुरस्कार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अक्कलकोट मध्ये...\nप्रियकराला अडथळा नको म्हणून लक्ष्मी ने दिली उधार...\nअक्कलकोट तालुक्याला दोन नद्यांनी वेढले\nमहाविकास ��घाडी सरकारमधील ४२ पैकी २६ मंत्र्यांना...\nकेंद्रीय अर्थसंकल्पानं पुन्हा एकदा जनतेला मरणाच्या...\nटेकवली परिसरात अवैध बांधकाम जोमात,प्रशासन कोमात\nबाबांना इन्कम टॅक्सचे बोलावणे आले\nअर्णब गोस्वामी यांना कोर्टाचा दिलासा, FIRवर तात्पुरती...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 351\nमहावितरण, अदानी, टाटा, बेस्ट कंपन्यांचं वीज बिल...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 364\nफेअर अँड लव्हली हे नाव बदलेल, पण गोरेपणाचं कौतुक...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 354\nकोरोना संकट : जगातले सगळे विषाणू गायब झाले तर...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 360\nप्लाझ्मा थेरपी : कोरोना व्हायरसवरचा हा उपचार...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 366\nदहशतवाद्यांनी महात्मा गांधींचे नष्ट केलेले भित्तिशिल्प...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 559\nपाकिस्तानने दहशतवादी कारवायांसाठी मसूद अझहरची...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 583\nDVM Special : अमेरिका - संघर्ष करणाऱ्या लेखकांकडून...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 505\nरंजक... चिमुकल्याने लावला २७ वर्षांपासून बेपत्ता...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 534\nयूएनएचआरसीय / काश्मीर भारताचाच भाग; पाक परराष्ट्र...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 540\nव्यंगचित्र / कसं काय पाव्हणं \nव्यंगचित्र / कसं काय पाव्हणं \nकराड तालुक्यात ग्रेनेड हातबॉम्ब सापडल्याने खळबळ\nकराड तालुक्यातील तांबवे येथील कोयना नदीत तीन जिवंत ग्रेनेड हातबॉम्ब सापडल्याने खळबळ...\nजखम मांडीला मलम शेंडीला,उपचार पद्धती सुधारा ...\nजिल्हाधिकारी साहेब,सिव्हील सर्जन यांच्या कारभाराकडे जरा लक्ष द्या\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 10, 2021 27\nमहाराष्ट्रात कोरोना लढ्यासाठी राज्य सरकार योग्य नियोजन करीत आल्याचे केंद्र सरकारने...\nमहाविकास आघाडीला झटका व आरक्षणाचा खेळ\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 9, 2021 254\nपृथ्वीराज चव्हाण सरकारने राणे समितीच्या माध्यमातून बनवलेला अहवाल स्विकारला असता...\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 9, 2021 117\nराज्य सरकारने अशा कामगारांच्या बँक खात्यावर काही रक्कम ठेवणार असल्याचे म्हटले आहे....\nमराठा आरक्षण : १०२/ १०३ वी घटना दुरुस्ती\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 8, 2021 179\nमराठा आरक्षणाचा प्रश्न हा १०२ व्या घटना दुरुस्तीत अडकला आहे. कलम १०२च्या दुरुस्तीनुसार,...\nवाईत पोलिस पाटलासह कुटुंबावर प्राणघातक हल्यामुळे खळबळ...\nनागरिकांनो सामाजिक बांधीलकीचे भान ठेवा..\nवेळ कोणावरही येऊ शकते सावधानता बाळगा...\nउंब्रज पोलिसांच्या कार���ाईचा सलग दुसरा दिवस,१४४ दुचाकी ताब्यात\nउंब्रज,मसूर,तारळे,चाफळ पोलीस ठाण्यात जप्त दुचाकींचा ढीग\nबेफाम नागरिकांना पोलिसांचा हिसका\nउंब्रज पोलिसांचा चौकाचौकात खडा पहारा\nनियमबाह्य मोकाट फिरणारांची गय केली जाणार नाही\nवाई तालुक्यात मोफत रेशन वाटप १ मे पासून सुरु\nवाई तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांन मधुन १ मे पासून मोफत माणसी पाच किलो धान्य...\nकुख्यात गुंड गज्या मारनेच्या टोळीतील १४ जन वाई पोलिसांच्या...\nमलकापुरातील लोटस फर्निचरला भीषण आग\nआगाशिवावरील वणव्यावर कोसळल्या जलधारा\nआगाशिव डोंगराला मंगळवारी सायंकाळी वनवा लागल्याची घटना घडली. परंतु, अचानक आलेल्या...\nब्रेक द चैनसाठी उंब्रज तीन दिवस पुर्णपणे बंद\nकराड तालुक्यात ग्रेनेड हातबॉम्ब सापडल्याने खळबळ\nजखम मांडीला मलम शेंडीला,उपचार पद्धती सुधारा ...\nकराड दक्षिणेत भाजपमध्ये येणाऱ्यांची मोठी लाट - डॉ. अतुल...\nअर्थसंकल्पात काय आहेत तरतुदी\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 178\nजलसंचय: एक राष्ट्रीय कार्य\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 130\nउंब्रज,मसूर,तारळे,चाफळ पोलीस ठाण्यात जप्त दुचाकींचा ढीग\nउंब्रज पोलिसांचा चौकाचौकात खडा पहारा\nउंडाळेनजीकच्या तुळसण पुलावर भीषण अपघात\nवाईत पोलिस पाटलासह कुटुंबावर प्राणघातक हल्यामुळे खळबळ...\nकराड जनता बँकेच्या ठेवीदारांना दिलासा\nएल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा\nसाताऱ्यात कोरोनाचा भूकंप 31 रुग्ण पॉझिटीव्ह, कराड,वाई,सातारा,खटाव,जावली...\nकराड दक्षिणेत भाजपमध्ये येणाऱ्यांची मोठी लाट - डॉ. अतुल...\nजलसंचय: एक राष्ट्रीय कार्य\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 4991\nसातारा जिल्ह्यातील कोरोना भूकंपाची मालिका सुरूच,31 रुग्ण...\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 10, 2021 27\nमहाविकास आघाडीला झटका व आरक्षणाचा खेळ\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 9, 2021 254\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 9, 2021 117\nमराठा आरक्षण : १०२/ १०३ वी घटना दुरुस्ती\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 8, 2021 179\nनागरिकांनो सामाजिक बांधीलकीचे भान ठेवा..\nया अभिनेत्रीचे ड्रग्ज देऊन झाले होते लैंगिक शोषण...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 372\nन्यूयॉर्क : ही अभिनेत्री कॉलेजमध्ये असताना तिला अत्यंत वाईट अनुभव आला होता. नुकत्याच...\nउंब्रजच्या ११३ दिव्यांगाना मदतीचा हात, दिव्यांग संघटना...\nनॉन कोविड हाँस्पिटलला ओ.पी.डी सक्ती करा - भीम आर्मीची मागणी\nApollo 11- कसे होते खऱ्या आयुष्यातले नील आर्मस्ट्राँग\n��्रीतिसंगम ऑनलाईन Jul 19, 2019 456\nमोहिमेनंतर प्रसिद्धीचा आनंद घेण्याऐवजी नील आर्मस्ट्राँग सार्वजनिक आयुष्यातून निवृत्त...\nभारतीय अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकावर घसरण्याचा नेमका...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 4, 2019 430\nनरेंद्र मोदी पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहत असताना भारताची अनेक...\nBudget 2019 : NRI नागरिकांना 180 दिवसांत 'आधार'\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 474\nअर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प...\nऐसे भोंदू मठाधिपती, शिणविती जगा\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 8, 2020 724\nसर्वजण बाजीराव बुवांसारखे नसतात. तरीही अशा दुर्दैवी गोष्टी जेव्हा घडतात, त्याचा...\nडोंगरीत इमारत कोसळली, माणसं गेली पण जबाबदारी कुणाची\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 17, 2019 381\nमुंबईत डोंगरी परिसरात बिल्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत दहाजणांचा जीव गेला. दरवर्षी...\nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी हजारो हात सरसावले\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 9, 2019 450\nसांगली : लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, नौदल, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, सेवाभावी...\nहाँगकाँग: ज्या खुनाच्या आरोपीमुळे पेटलं ‘लोकशाहीवादी’ आंदोलन,...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Oct 25, 2019 295\nयाच केसचा आधार घेऊन चीन सरकारने हाँगकाँगमध्ये वादग्रस्त प्रत्यर्पण विधेयक आणायचा...\nभारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर येण्यापूर्वी दोन वर्षे\nगलवान खोऱ्यातील नामुष्की या पार्श्वभूमीवर मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी\nअशी मागणी भीम आर्मी पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी केली आहे.\nमहारुगडेवाडी ता कराड (उंडाळे OP) येथील पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे\nयासाठी हा आटापिटा आहे काय याचे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण केले पाहीजे\nलोकशाहीसाठी आधारभूत घटकांची पायमल्ली होण्यास सुरुवात झाली होती. मोदी २०१४ साली केंद्रात सत्तेवर येताच त्यात आणखीन घसरण झाली आहे. धार्मिक व राजकीय ध्रुवीकरण होत असल्याने लोकशाहीची व्यापकता संकुचित होऊ लागली आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील\nमराठा आरक्षण स्थगितीच्या पार्शवभूमीवर मराठा समाजबांधवांनी संघर्षाची भूमिका घेतली आहे. मराठा समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात लढा देण्याची शपत घेत टप्याटप्याने आंदोलन उभारून प्रसंगी गनिमी कावाही राबविण्याचा निर्धार मराठा बांधवा��नी केला आहे. त्या अनुषंगाने क\nमानवाला वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाची अडचण होऊ लागली आहे. काही महिन्यांपूर्वी गोवा राज्यातील म्हादई जंगलात चार पट्टेधारी वाघांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. खरे तर जंगलाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना पर्यायी जागा देऊन सरकारने त्यांचे पुनर्वसन न केल्यास\nसध्या कराडमध्ये पाच कोविड सेंटर आहेत. पैकी चार कोविड हॉस्पिटल्स असून एक विलगीकरण सेंटर आहे. परंतु\nमध्यप्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७०० ते २००० च्या घरात आहे. ज्या जिल्ह्यात १५ हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रेड झोन तर १४ दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही तर अशा जिल्ह्याला ऑरेंज झोन आणि २८ दिवस नव्याने एकही रुग्ण आढळून आल\nकोरोनामुळे संपूर्ण राज्यातील शेतीव्यवस्था ढासळली आहे. त्यात शेतीमालालाही बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. अशातच शेतमाल खरेदीवेळी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुट होत असून ती न थांबवल्यास व संघटनेच्या अन्य मागण्या मान्य न\nमहामारी भवितव्यात येण्याची शक्यता आहे. ज्या कामगारांना पेन्शन\nकोरोना रुग्णांमध्ये भारत अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. महामारीमुळे अर्थव्यस्था मंदावली असून यावर्षी देशाचा जीडीपी किमान 10 ते 15 टक्के कमी होण्याची शक्यता आहे. तसेच भारत-चीन सीमेवरील तणाव वाढत असून परिस्थिती चिघळण्याची शक्यता असल्याने भारत सध्या कोरोन\nसंसदेच्या दोन्ही सभागृहात सर्व निर्णय एका बाजूनेच मंजूर होत असल्याचे दिसते. यामुळे लोकशाहीला खरी बाधा येते\nकोरोनाला हद्दपार करण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा आहे \nलॉकडाऊन हवा, पण पूर्ण वेळ नको.\nकोरोनाला हद्दपार करण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा आहे \nलॉकडाऊन हवा, पण पूर्ण वेळ नको.\nसंपादक- शशिकांत पाटील दैनिक प्रीतिसंगम पत्ता - गोदावरी प्लाझा, हेड पोस्टाजवळ, शनिवार पेठ कराड- 415 110 जि. सातारा. Phone No. 02164 - 227725 Fax No. 226925 Email: pritisangamkarad@gmail.com\nजिल्ह्यातील 13 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह तर त्यातील...\nकराड तालुक्यातील पंधरा जण कोरोना मुक्त, वनवासमाचीकरांना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/latur/if-the-corona-is-found-to-be-infected-go-directly-to-the-covid-care-center-56846/", "date_download": "2021-05-18T21:01:49Z", "digest": "sha1:K3T3FZQGEIKDHIWWVE76S77BND267GQC", "length": 11046, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "कोरोना बाधित आढळल्यास थेट कोव्हिड केअर सेंटरला रवानगी", "raw_content": "\nHomeलातूरकोरोना बाधित आढळल्यास थेट कोव्हिड केअर सेंटरला रवानगी\nकोरोना बाधित आढळल्यास थेट कोव्हिड केअर सेंटरला रवानगी\nलातूर : संचारबंदी, विकेंड लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यावर फिरणा-या लोकांची लातूर पोलिस प्रशासन व आरोग्य विभाग यांचे संयुक्त विद्यमानाने तपासणी करून कोरोना बाधित आढळल्यास डायरेक्ट कोव्हिड केअर सेंटरला रवानगी करण्यात येत आहे. तसेच बाधित नसल्यास दंड आकारणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.\nलातूर जिल्ह्यामध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी, वीकेंड लॉकडाऊन केलेला आहे. तरीही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. अशा विनाकारण रस्त्यावर फिरणारे लोकांवर आळा बसवण्या करिता पोलीस अधीक्षक निखिल ंिपगळे यांच्या संकल्पनेतून व अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी, उदगीर डॅनियल जॉन बेन, पोलीस निरीक्षक उदगीर शहर गोरख दिवे, पोलीस अमलदार व आरोग्य विभाग यांचे मार्फत उदगीर शहरांमध्ये विनाकारण बाहेर फिरत आहेत. अशा लोकांना थांबवून त्यांची अँटीजेन टेस्ट केली जात असून जे लोक पॉझिटिव्ह आहेत. अशा लोकांची कोव्हिड केअर सेंटरला रवानगी केली जात आहे. तसेच जे लोक पॉझिटिव्ह नाहीत, विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत अशा लोकांकडून दंड आकारला जात आहे.\nउदगीर शहरात संयुक्त पथकाने १४८ लोकाची तपासणी केली असून त्यामध्ये १० कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांची कोव्हिड केअर सेंटर येथे पुढील उपचारासाठी रवानगी करण्यात आलेली आहे. सदरची मोहीम संपूर्ण लातूर जिल्हा मध्ये राबविण्यात येणार असून नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल ंिपगळे यांनी केले आहे.\nराज्यात दिवसभरात ५०३ रूग्णांचा मृत्यू; ६८ हजार ६३१ कोरोनाबाधित वाढले\nPrevious articleदिल्लीचा पंजाबवर ६ गडी राखून विजय\nNext articleउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबरोबरच लाचखोरीचा उद्रेक\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nदुकाने उघडायला परवानगी द्या, नाही तर दुकाने ताब्यात घ्या\nपायाभूत आरोग्य सुविधांमध्ये दुपटीने वाढ करा-वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख\nतौत्के चक्रीवादळाचा फटका; विजेचा लपंडाव\nदीपशिखा धिरज देशमुख धावून आल्या रुग्णांच्या मदतीसाठी; लातूरसाठी दिले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर\n१३ ऑक्सिजन प्रकल्प उभारणार\nऐ अल्लाह कोरोनापासून मुक्ती दे\nमांजरा, रेणा आणि तावरजा प्रकल्पांच्या कामांना आगामी नियामक मंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता – जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nशिरुर अनंतपाळ तालुक्यात बाधितांची संख्या घटली\nलातूर येथील सनराईज हॉस्पिटलचे ‘कोविड’ सेंटर रद्द\nसक्रिय रुग्णशोध मोहीमेस प्रारंभ\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/sports/provision-of-rs-83-crore-for-sports-complex-in-mangaon", "date_download": "2021-05-18T19:45:24Z", "digest": "sha1:5KBNSXIIRYIJAVAOSF6Y5BYPK7UNLZMV", "length": 10494, "nlines": 147, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | माणगावमधील क्रीडा संकुलासाठी 83 कोटींची तरतुद | क्रीडा : ताज्या मराठी बातम्या | Latest sports News | Sports Marathi News |Cricket, Tennis, Hockey, Football - krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान द��न\nमुखपृष्ठ / रायगड / क्रीडा / माणगावमधील क्रीडा संकुलासाठी 83 कोटींची तरतुद\nमाणगावमधील क्रीडा संकुलासाठी 83 कोटींची तरतुद\nकोकण विभागाचे विभागीय क्रीडा संकुल नवी मुंबई येथे उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. परंतु नवी मुंबई परिसरात या संकुलासाठी आवश्यक शासकीय जागा उपलब्ध होणे शक्य न झाल्याने क्रीडा राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कल्पनेतून विभागाचे क्रीडा संकुल मध्यवर्ती झाल्यास कोकण विभागातील सर्वच खेळाडूंना याचा लाभ होईल, असा विचार मांडला त्यानुषंगाने नाणोरे येथे विभागीय क्रीडा संकुल उभारण्यास शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्याचबरोबर हे क्रीडा संकुल उभारण्यासाठी रु.2 कोटी 40 लक्ष निधी जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड यांच्या अधिनस्त ठेवण्यास शासनाने मान्यता दिली आहे.\nनाणोरे येथील क्रीडा संकुलासाठी 10.00 हेक्टर (24 एकर) शासकीय जागा विभागीय क्रीडा संकुल, कार्यकारी समिती, मुंबई विभागाच्या नावावर करण्यात आली आहे. या संकुलासाठी 83 कोटी 44 लाख 16 हजार रुपयांचे अंदाजपत्रक व आराखड्यास शासनाने मान्यता दिली आहे.\nसंकुलात या गोष्टींचा समावेश\nशासनाच्या मान्यताप्राप्त अंदाजपत्रकानुसार विभागीय क्रीडा संकुलामध्ये 400 मी.सिंथेटीक धावपथ, फुटबॉल मैदान, अ‍ॅथलेटिक्स पॅव्हेलियन बिल्डिंग, हॉकी मैदान चेंजिग रूमसह, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी मैदाने, टेनिस कोर्ट, चेंजिंग रुम, आऊटडोर गेम, अंतर्गत रस्ते, इनडोअर हॉल, जलतरण तलाव, डायव्हींग तलाव, संरक्षण भिंत, मुले-मुली वसतिगृहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग व बोअरवेल, फिल्टरेशन प्लँट, जलतरण व डायव्हींग तलाव, मटेरियल टेस्टींग व रॉयल्टी चॉर्ज, जीएसटी, विद्युतीकरण, पाणी व्यवस्था, क्रीडांगण समपातळीकरण व इतर सुविधायुक्त बाबींचा यामध्ये समावेश आहे.\nकोकण विभागात मुंबई ते सिंधुदूर्ग या परिसरातील अनेक खेळाडूंना रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात येणार्‍या या क्रीडा संकुलामुळे विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळविण्यास नक्कीच सहाय्य होईल.\n- अदिती तटकरे, पालकमंत्री\nराष्ट्रीय कबड्डीपटू अशोक देवरकर यांचे कोरोनाने निधन\nनिधनासमयी ते 70 वर्षाचे होते\nफरार सुशीलकुमारची अटक वाचविण्यासाठी धावाधाव\nकुस्तीपटूच्या हत्येत गुंतल्याचा आरोप आहे\nयष्टीरक्षक स��हाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह\nतो इंग्लंड दौर्‍यावर जाऊ शकेल\nकांगारुंच्या संघात भारतीय क्रिकेटरचा समावेश\nविंडीज दौर्‍यासाठी संघाची घोषणा\nभारताचे सामने फिक्स नव्हते- आयसीसी\nभारताच्या श्रीलंका दौर्‍यावर कोरोनाचे सावट\nसर्व सामने जैव-सुरक्षा वातावरणात कोलंबो येथे खेळवण्याचा निर्णय\nजागतिक कसोटी अजिंक्यपदाची गुण पद्धती आक्षेपार्ह -ब्रॉड\nजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पध्रेची गुणपद्धती आक्षेपार्ह\nटोकियो ऑलिम्पिकवरील संकट वाढले\nभारतीय खेळाडूंकडून कोरोनाचा अधिक धोका\nटोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याबाबत जपानमध्ये विरोध\nराष्ट्रीय कबड्डीपटू अशोक देवरकर यांचे कोरोनाने निधन\nनिधनासमयी ते 70 वर्षाचे होते\nभारताचे सामने फिक्स नव्हते- आयसीसी\nभारताच्या श्रीलंका दौर्‍यावर कोरोनाचे सावट\nसर्व सामने जैव-सुरक्षा वातावरणात कोलंबो येथे खेळवण्याचा निर्णय\nजागतिक कसोटी अजिंक्यपदाची गुण पद्धती आक्षेपार्ह -ब्रॉड\nजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पध्रेची गुणपद्धती आक्षेपार्ह\nटोकियो ऑलिम्पिकवरील संकट वाढले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/stock-market-today-good-start-in-the-market-the-sensex-gained-248-points-while-the-nifty-moved-further-to-14713/", "date_download": "2021-05-18T19:47:32Z", "digest": "sha1:5W56ZISJLDKFLYYYIBQ7S67YZILI3ZPL", "length": 11146, "nlines": 126, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "Stock Market Today : बाजारपेठेत चांगली सुरुवात ! सेन्सेक्स 248 अंकांनी वधारला तर निफ्टी 14,713 च्या पुढे गेला - Hello Maharashtra", "raw_content": "\nStock Market Today : बाजारपेठेत चांगली सुरुवात सेन्सेक्स 248 अंकांनी वधारला तर निफ्टी 14,713 च्या पुढे गेला\nStock Market Today : बाजारपेठेत चांगली सुरुवात सेन्सेक्स 248 अंकांनी वधारला तर निफ्टी 14,713 च्या पुढे गेला\n आज आठवड्याच्या दुसर्‍या व्यापार दिवशी शेअर बाजार नफ्यासह उघडला. BSE Sensex 188 अंक म्हणजेच 0.39 टक्क्यांच्या वाढीसह 48,849 वर उघडला. त्याचबरोबर NSE Nifty 51 अंकांच्या म्हणजेच 0.35 टक्क्यांच्या वाढीसह 14,685 वर खुला आहे. BSE MidCap कडे 175 गुणांची आघाडी आहे. त्याचबरोबर BSE Small cap मध्ये 189 अंकांची वाढ झाली आहे. यापूर्वी सोमवारी बाजारात चढ-उतार दिसून आले. सोमवारी सेन्सेक्स 63.84 अंकांच्या किंचित घसरणीसह 48,718.52 च्या नीचांकावर बंद झाला आणि निफ्टी 3.05 अंकांच्या किंवा 0.02 टक्क्यांच्या वाढीसह 14634.15 च्या पातळीवर बंद झाला.\n1,093 कंपन्या व्यवसाय करीत आहेत\nमंगळवारी बाजार सुरू होताना BSE वर एकूण 1,937 कंपन्यांच्या शे���र्सची विक्री होत आहे. त्यापैकी 1,530 344 घसरणीसह ट्रेड करीत आहेत. आजची एकूण मार्केटकॅप 2.81 लाख कोटी रुपये आहे. BSE वर ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, एसबीआय, टीसीएस, एनटीपीसीच्या शेअर्स मध्ये वाढ झाली आहे. तसेच मारुती, इन्फोसिस, डीआर रेड्डी, एचडीएफसीच्या शेअर्स मध्ये घट झाली आहे.\nआजचे टाॅप गेनर्स आणि लूजर्स\nआज एसबीआय लाइफ NSE मध्ये टाॅप गेनर्स आहे. एसबीआय लाइफचा शेअर्स 2.92 टक्क्यांनी वधारला आहे. या नंतर हिंडाल्कोचे शेअर्स आहेत. हिंडाल्कोचे शेअर्स 2.65 टक्क्यांनी वाढला आहे. त्यानंतर इंडसइंड बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि टाटा मोटर्सचे शेअर्स आहेत. त्यापैकी 1-2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर हिंदुस्तान युनिलिव्हर, टायटन, पॉवर ग्रिड, सनफार्म आणि विप्रो यांचे शेअर्स लूजर्स ठरले आहेत.\nहे पण वाचा -\nStock Market: सेन्सेक्स 612 अंकांनी वधारून 50 हजारांच्या वर…\nStock Market: शेअर बाजारात विक्रमी तेजी \nआठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी सेन्सेक्स 848 अंकांनी…\nजागतिक बाजारपेठेची स्थिती जाणून घ्या\nअमेरिकेच्या बाजारपेठेत मे महिना सुरू झाला आहे. मजबूत तिमाही निकालांचे समर्थन केले गेले आहे. काल, DOW सुमारे 240 अंकांनी बंद झाला. एसजीएक्स निफ्टीत फ्लॅट ट्रेडिंग होते आहे. येथे आशियातील GREENERY DAY निमित्त जपान बाजार आज बंद आहे.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा\nपाच राज्यांच्या निकालाचा परिणाम इंधनावर पेट्रोल, डिझेलच्या दरात 66 दिवसांनी वाढ,पहा दर\n‘या’ IT कंपनीने केली मोठी घोषणा, कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी करणार 50 कोटींची गुंतवणूक\nStock Market: सेन्सेक्स 612 अंकांनी वधारून 50 हजारांच्या वर पोहोचला तर निफ्टी 15000…\nStock Market: शेअर बाजारात विक्रमी तेजी सेन्सेक्स 50 हजार आणि निफ्टी 15000 च्या वर…\nआठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी सेन्सेक्स 848 अंकांनी वाढून 49580 वर पोहोचला\nआठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी खुल्या बाजारात सेन्सेक्सने पुन्हा 49 हजारांची पातळी…\nटॉप 8 कंपन्यांची मार्केट कॅप घसरली, RIL-SBI चा नफा वाढला, टॉप 10 कंपन्यांची लिस्ट…\nआपण एका वर्षात कमवू शकता 5 लाख रुपये यासाठीचे प्लॅनिंग कसे करावे हे जाणून घ्या\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nStock Market: सेन्सेक्स 612 अंकांनी वधारून 50 हजारांच्या वर…\nStock Market: शेअर बाजारात विक्रमी तेजी \nआठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी सेन्सेक्स 848 अंकांनी…\nआठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी खुल्या बाजारात सेन्सेक्सने…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/ajit-patils-mothers-death/", "date_download": "2021-05-18T21:22:15Z", "digest": "sha1:SZJI4G3U327WQLQ5VHHN2YMB6BNRXMWS", "length": 12019, "nlines": 70, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "दीड वर्षांची झुंज अखेर संपली पत्रकार अजित पाटील यांना मातृशोक | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nदीड वर्षांची झुंज अखेर संपली पत्रकार अजित पाटील यांना मातृशोक\nउरण दि.२२ – उरणच्या खोपटे पाटील पाडा गावातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक रा.र.पाटील गुरुजी यांच्या सुविद्य पत्नी तथा उरणमधील पत्रकार अजित पाटील यांच्या मातोश्री सौ.निलम (यमुना) रामनाथ पाटील यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी काल दिनांक 20 मार्च रोजी निधन झाले आहे. मागील सुमारे दीड वर्ष त्या फुफ्फुसाच्या आजाराने पिडीत होत्या. अनेक प्रकारचे उपचार करूनही त्याचा कोणताही फायदा न होता काल होळी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 69 व्या वर्षी देवाज्ञा झालेल्या सौ .निलम पाटील या अतिशय मृदू भाषी आणि सतत हसऱ्या चेहऱ्याच्या म्हणून त्या परिचित होत्या. खोपटे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात ���ला.\nहेही वाचा :- ऐन सुट्टीच्या काळात क्रीडा संकुल बंद बुधवारी घरडा सर्कल येथे रस्त्यावर व्यायाम\nयावेळी अंत्ययात्रेत जे एन पी टी चे विश्वस्त दिनेश पाटील , काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर ,उरण सामाजिक संस्थेचे सचिव तथा कामगार नेते संतोष पवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते , सामाजिक , पत्रकारिता क्षेत्रातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवारी 29 मार्च रोजी आणि बाराव्याचा कार्यक्रम शनिवारी होणार आहे . स्व निलम पाटील यांच्यामागे पती रा र पाटील , तीन मुले व सुना , एक विवाहित मुलगी आणि जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अतीशय प्रामाणिक आणि संपूर्ण कुटूंबाचा आधार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते . त्यांच्या आजारावर यवतमाळ , मालवण , बेंगलोर , आंबोली घाट आदी अनेक ठिकाणावरून अनेक औषधे आणण्यात आली होती मात्र दीड वर्षांची मेहनत फुकट जात त्यांचे निधन झाल्याने पाटील कुटूंबियांवर दुखखाचा डोंगर कोसळला आहे .\n← कर्टन रेजर: भारत-श्रीलंका संयुक्त लष्करी सराव ‘मित्र शक्ती-6’\nडोंबिवली ; रिक्षा चालकाच्या डोक्यात बाटली फोडली →\nमराठा आरक्षणासाठी विड्याच्या तरुणाची आत्महत्या; मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थांचा नकार\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वार्षिक आढावा बैठकीत अर्थमंत्री अरुण जेटली यांचे मार्गदर्शन\nएसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत राज्य शासन सकारात्मक,वेतनवाढीसाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-metro-demo/", "date_download": "2021-05-18T21:30:39Z", "digest": "sha1:NE4LJJTIACFE7USQRLUGDFZPNIDHYR66", "length": 8070, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "...अशी असेल पुणे मेट्रो, पहा व्हीडिओ", "raw_content": "\n…अशी असेल पुणे मेट्रो, पहा व्हीडिओ\nमुख्य बातम्याTop Newsठळक बातमी\nपुणे- गेल्या काही महिन्यापासून पुण्यात मेट्रोचे काम सुरु आहे. मेट्रो कशी असेल, हे पाहण्यासाठी पुणेकर चांगलेच उत्सुक आहेत.\nप्रत्येक शहरातील मेट्रोला एक विशेष नाव देण्यात आले आहे. पुण्याच्या मेट्रोला महा मेट्रो असं नाव दिलं आहेत तर नागपुरच्या मेट्रोला माझी मेट्रो असं नाव दिले आहे.\nदरम्यान, पुणे मेट्रो दोन मार्गावर धावणार आहे. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी असे या मेट्रोचे मार्ग आहेत. मेट्रोच्या कोचमध्ये 50 लोकं बसू शकतात 250 लोकं उभी राहू शकतात एकावेळी 900 लोकं प्रवास करू शकतात AC आणि wifi ची सुविधा आहे\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nचिमुकलीवर बलात्कार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरी\nआईचे अंत्यदर्शन घेऊन तिने दिला दहावीचा पेपर\nPune | चोरट्यांचा गुरूवार पेठेतील जैन मंदीरातील दान पेटीवर डल्ला; लाखोंचा ऐवज लंपास\nPune | पोलीसांची वर्दी घालून रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा मुख्य सुत्रधार अटक;…\nPune | भारती विद्यापीठ परिसरात एकाच दिवशी 3 आत्महत्येच्या घटनेने शहरात खळबळ\nPune | बेकायदेशीरपणे कोविड सेंटर चालविणाऱ्या डॉक्टरचा अटकूपर्व जामीन फेटाळला\nनाश्त्यात ज्यूस प्यावं कि सूप, कोणते पेयं आहे आरोग्यासाठी लाभदायी\nपुणे | शहरात सलग १७ व्या दिवशी नव्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक\nPune | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या 10 जणांना जामीन\nPune Crime | रस्त्याने पायी जाणाऱ्या जेष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविली;…\nPune | सासवड रस्त्यावरील तेलाच्या गोदामासह चार गोदाम जाळून खाक; तेल पसरल्याने आगीने…\nपुण्यात सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला 125 दुचाकींची रॅली; 200 जणांविरूद्ध गुन्हा…\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दरा���े ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\nPune | चोरट्यांचा गुरूवार पेठेतील जैन मंदीरातील दान पेटीवर डल्ला; लाखोंचा ऐवज लंपास\nPune | पोलीसांची वर्दी घालून रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा मुख्य सुत्रधार अटक;…\nPune | भारती विद्यापीठ परिसरात एकाच दिवशी 3 आत्महत्येच्या घटनेने शहरात खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/political-parties-peoples-representatives-should-raise-awareness-for-corona-ban-dr-an-appeal-by-nitin-raut/03231338", "date_download": "2021-05-18T20:42:44Z", "digest": "sha1:DJ6ETDH257SWL3GFN7XI4DWM5E6TVYTR", "length": 15143, "nlines": 58, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "कोरोना प्रतिबंधासाठी राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी जनजागृती करावी - सर्वपक्षीय बैठकीत डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nकोरोना प्रतिबंधासाठी राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी जनजागृती करावी – सर्वपक्षीय बैठकीत डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन\nनागपूर: कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेली आपत्ती मोठी असून तिचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन निर्धाराने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना सर्व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्यप्रतिनिधींनी सहयोग देतांना नागरिकांमध्ये जागृती करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.\nकोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंर्वधन मंत्री सुनिल केदार, खासदार डॉ. विकास महात्मे, महापौर संदीप जोशी, आमदार सर्वश्री प्रा. जोगेंद्र कवाडे, ना.गो. गाणार, प्रा. अनिल सोले, प्रकाश गजभिये, मोहन मते, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, आशिष जयस्वाल, विकास ठाकरे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, दुष्यंत चतुर्वेदी, तसेच प्रविण दटके, हेमंत गडकरी, सतिष चतुर्वेदी, अनिल अहिरकर, गिरीश गांधी, दिनानाथ पडोळे, महेश दलाल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी कोरोना विषाणूच्या प्रभावाला रोखण्यासाठी विधायक सूचना केल्या.\nनागरिकांनी कोरोनासंदर्भात सावधगिरी बाळगावी. शक्यतो घराबाहेर निघण्याचे टाळावे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, जीवनावश्यक बाबींची दुकाने सुरुच राहणार आहेत. अफवांवर विश्वास ठेवून नागरिकांनी दुकाना���मध्ये गर्दी करु नये. आवश्यकता पडल्यास मोबाईल व्हॅनद्वारे जीवनावश्यक वस्तूंची विक्री घरपोच करण्यात येईल. खासगी डॉक्टरकडे कोरोनाशी समान असलेली लक्षणे असणारे रुग्ण जात आहेत. त्यांना प्रशासनाकडून सूचना देण्यात याव्यात, जेणेकरुन खासगी डॉक्टरांकडून रुग्णांची स्वॅब तपासणी करता येईल. सामाजिक संस्था तथा लोकप्रतिनिधी यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृती करावी, तसेच शहरातील काही भागात अद्यापही दुकाने सुरु आहे त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.\nकोरोनाबाबत खासगी डॉक्टरांना देखील तपासणीसाठी लवकरच सूचना देण्यात येतील. नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. उद्या (रविवार, दि.22 मार्च) नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वयंप्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला नागरिकांनी पाठींबा द्यावा. तसेच कोरोना संसर्गाची तीव्रता लक्षात घेवून 31 मार्चपर्यंत कोणाचेही नळ किंवा वीज कनेक्शन कापण्यात येवू नये. कापले असल्यास ते तात्काळ पूर्ववत करण्यात येतील. कोरोना संदर्भात प्रशासनाने आतापर्यंत चांगले काम केले आहे. मात्र यापुढील 15दिवस अत्यंत महत्वाचे आणि जोखमीचे असल्यामुळे धार्मिक स्थळे, मंदीर, मशीद, बुध्दविहार यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांमध्ये कोरोना विषाणूचा प्रचार आणि प्रसार थांबविण्यासाठी जनजागृती करावी. वारंवार हात धुणे, गर्दीची ठिकाणे टाळणे, चेहऱ्याला हाताचा अनावश्यक स्पर्श टाळणे अशा सूचना धार्मिक स्थळांमार्फत दिल्यास सर्व दूर त्याचा प्रसार होईल, असेही त्यांनी सांगितले.\nचुकीची अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. जिल्हा प्रशासनाने आजपर्यंत उत्तम व्यवस्थापन केल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे, असे महापौर संदीप जोशी यांनी केले.\nश्री. केदार म्हणाले, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने शासनाच्या सूचनांचे पालन करावे, सक्ती करण्याची वेळ येवू देवू नये. जीवनावश्यक वस्तूंचा साठा नियमित व्हावा तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्यासाठी शासन गंभीर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जनावरांसाठी चारा ग्रामीण भागातून येत असतो. परंतु सद्यस्थितीत चाऱ्याचे प्रमाण अत्यल्प झाल्यामुळे मोबाईल व्हॅनद्वारे चारा पोहचविल्यास पशुपालक���ंना दिलासा मिळेल, असे ते म्हणाले.\nडॉ. संजीव कुमार यांनी कोरंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांच्या सद्यस्थितीची माहिती यावेळी दिली. सध्या नागपूर शहरात चार हजार लोकांची कॉरंटाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. मागील 15 दिवसांपूर्वी परदेशातून आलेल्या प्रवाशांची यादी प्रशासनातर्फे मागविण्यात आली आहे. या प्रवाशांची तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत\nरामबाग मधील शौचालय दुरुस्तीची मागणी\nवीज पुरवठा सुरळीत करा, पडझड झालेली घरे तत्काळ दुरुस्त करा\nपिक विमा योजनेच्या तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करावा :पालकमंत्री\nआमदार निवास येथे कोरोना चाचणी केन्द्र सुरु\nजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाव्दारे जिवनावश्यक सामानाचे वाटप\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत\nगोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nMay 18, 2021, Comments Off on गोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nजिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nMay 18, 2021, Comments Off on जिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nMay 18, 2021, Comments Off on नदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nMay 18, 2021, Comments Off on चाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nMay 18, 2021, Comments Off on मंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/big-depreciation-in-the-rupee-reached-the-lowest-level-of-9-months-know-what-will-be-the-effect-on-the-common-man/", "date_download": "2021-05-18T19:40:32Z", "digest": "sha1:GW5BEBGZF2OZSI3CCZLL3FCZYA7AP5IR", "length": 12569, "nlines": 125, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "रुपयामध्ये मोठी घसरण ! 9 महिन्यांच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला, सामान्य माणसावर याचा काय परिणाम होईल ते जाणून घ्या - Hello Maharashtra", "raw_content": "\n 9 महिन्यांच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला, सामान्य माणसावर याचा काय परिणाम होईल ते जाणून घ्या\n 9 महिन्यांच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला, सामान्य माणसावर याचा काय परिणाम होईल ते जाणून घ्या\n मंगळवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया नऊ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. गेल्या तीन आठवड्यांत भारतीय रुपयामध्ये सुमारे 4.2 टक्क्यांनी घट झाली आहे. जे आर्थिक आघाडीसाठी अत्यंत चिंताजनक आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 32 पैशांनी घसरला आणि तो डॉलरच्या नऊ महिन्यांच्या नीचांकावर 75.05 वर घसरला. बाजारपेठेशी संबंधित लोकांचा अंदाज आहे की, ते लवकरच प्रति डॉलर 76 रुपयांवर पोहोचेल. कोविड -19 प्रकरणांमध्ये तीव्र वाढ आणि आरबीआय (RBI) च्या घोषणेमुळे गेल्या तीन आठवड्यांत रुपयावर खूप दबाव आला. अर्थव्यवस्थेच्या रिकव्हरीमध्ये होणारा उशीर आणि सामान्यीकरण या चिंतेत वाढ होत असताना रुपयाची घसरण झाली आहे.\nरुपया का घसरत आहे जाणून घ्या \n22 मार्च रोजी रुपया 72.38 च्या डॉलरच्या पातळीवर होता. मंगळवारी (दुपारी व्यापार तास) 75.42 च्या पातळीवर घसरले. यात तीन आठवड्यांच्या कालावधीत 4.2 टक्क्यांनी घट झाली. मंगळवारी तो डॉलरच्या तुलनेत 43 पैशांनी कमी झाला आणि नऊ महिन्यांच्या नीचांकावर पोहोचला. गेल्या सहा दिवसांत रुपयाची किंमत 193 पैसे कमी झाली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या तीन आठवड्यात रुपयाचा सर्वात मोठा तोटा झाला आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे कोरोनाची वाढती प्रकरणे. तसेच, देशभरातील त्याच्या आर्थिक कामांवर होणार्‍या दुष्परिणामांबद्दल चिंता वाढत आहे.\nयाचा आपल्यावर काय परिणाम होईल ते जाणून घ्या\nरुपयाच्या घसरणीचा परिणाम अर्थव्यवस्थेपासून ते सामान्य माणसावर होतो. त्याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची किंमत वाढते. रुपयाच्या दुर्बलतेमुळे आयात केलेल्या वस्तूंच्या किंमतीत वाढ होईल. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे वस्तूंच्या आयातीवर जास्त खर्च येईल, ज्यामुळे परदेशात प्रवास करणे किंवा अभ्यास करणे या खर्चाव्यतिरिक्त बाहेरून येणाऱ्या वस्तूंच्या किंमती देखील वाढतील.\nहे पण वाचा -\nडॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांनी वधारून 73.29 वर आला\nआता CRISIL या रेटिंग एजन्सीनेही भारताचा विकास दर कमी करुन…\nकोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा परिणाम \nभारत आपल्या पेट्रोलियम गरजेच्या 80 टक्के हिस्सा आयात करतो. हे परकीय चलनात दिले जाते. म्हणूनच, ते खरेदी करण्यासाठी आपल्याला जास्त किंमत मोजावी लागेल आणि यामुळे, पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढतील. दुसरीकडे रुपयाच्या घसरणीचा फायदा निर्यातदारांना होईल. विशेषतः आयटी, जेम्स आणि ज्वेलरी, फार्मा आणि टेक्सटाइल सेक्टरला फायद्याचे ठरेल.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा\nसलून चालू ठेवणाऱ्या दुकानदाराचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू, औरंगाबादमध्ये तणावपूर्ण वातावरण (Video)\nआघाडी सरकार लवकरच पडेल हे आठवीतला मुलगाही सांगेल : चंद्रकांत पाटील\nडॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांनी वधारून 73.29 वर आला\nआता CRISIL या रेटिंग एजन्सीनेही भारताचा विकास दर कमी करुन 8.2 टक्क्यांपर्यंत खाली…\nकोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा परिणाम परदेशी गुंतवणूकदारांनी इक्विटी मार्केटमधून काढले…\nभारतीय अर्थव्यवस्थेसाठी वाईट संकेत नवीन आव्हानामुळे आर्थिक विकास दर 9.5 टक्क्यांनी…\nRBI कडून बँक ग्राहकांना मोठा दिलासा आता, KYC नियमात झाला बदल, 31 डिसेंबरपर्यंत…\nRBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले -“भारतीय अर्थव्यवस्था दबावातून मुक्त…\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nडॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांनी वधारून 73.29 वर आला\nआता CRISIL या रेटिंग एजन्सीनेही भारताचा विकास दर कमी करुन…\nकोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा परिणाम \nभारतीय अर्थव्यवस्थेसाठी वाईट संकेत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2021-05-18T21:08:17Z", "digest": "sha1:XRJFYFTYR77HBFX7AE6XNXYS5RCCCOER", "length": 9487, "nlines": 105, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates तिन्ही सेनादलांची संयुक्त पत्रकार परिषद, पाकविरुद्ध पुरावे सादर", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nतिन्ही सेनादलांची संयुक्त पत्रकार परिषद, पाकविरुद्ध पुरावे सादर\nतिन्ही सेनादलांची संयुक्त पत्रकार परिषद, पाकविरुद्ध पुरावे सादर\nभारत पाकिस्तानदरम्यान सुरू असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज तिन्ही सेनादलांतर्फे संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत तिन्ही सेनादलं पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला तोंड द्यायला सज्ज असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. तसंच पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्याचे पुरावेही सादर करण्यात आले.\nकाय स्पष्ट केलं पत्रकार परिषदेत\n27 फेब्रुवारीला पाक विमान भारताच्या हद्दीत आलं.\nभारतीय लषकरी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तान करत होता.\nपाकिस्तानचा बॉम्ब हल्ला झाला.\nमात्र कोणतंही नुकसान झालं नाही.\nपाकच्या विमानाने लष्करी तळावर हल्ला केला\nआम्ही तातडीनं त्यांना पिटाळून लावला\nपाकिस्तानच्या कारवाया आम्ही हाणून पाडल्या.\nहल्ल्याबाबत पाकिस्तान खोटं बोलत आहे.\nआम्ही सर्व सिमावर्ती भागात हाय अलर्ट ठेवलाय\nलष्कर सज्ज आहे. कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत\nजल, थल आणि वायूसेवा सज्ज आहे\nआम्ही जमीन, हवेत, पाण्यात लढण्यासाठी सज्ज आहोत.\nआमची लढाई दहशतवाद्यांशी आहे\nदहशतवाद्यांना जोपर्यंत पाक पाठिंबा देईल\nतोपर्यंत आम्ही त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करू\nपाकमधल्या दहशतवादी तळावर हल्यामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालय\nपाकिस्तानने गेल्या 48 तासांत 35 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे.\nपाकला काय पाहिजे हे त्यांनी ठरवलं पाहिजे.\nएफ-16 हॅमरॅग मिसाईल घेऊन उडू शकते\nमात्र या मिसाईलचे तुकडे काश्मीरमध्ये सापडले\nयाचा अर्थ पाकने एफ-16 विमानाचा वापर केला होता\nएफ-16 विमानांचा वापर झाला\nपाकमध्ये पडलेल्या विमानाचे अवशेष दाखवले\nबालाकोटमध्ये मोठी हानी झालेली आहे\nआता सरकारवर अवलंबून आहे की हे पुरावे जगापुढे आणायचे की नाही\nभारताने पाकच्या कुरापतीचे पुरावे दाखवले\nविंग कमांडर अभिनंदन ���रतणार याचा आनंद\nआमचा वैमानिक मायदेशी परतोय\nतो परतल्यानंतर आम्ही स्टेटमेंट करू\nजिनेवा संधीनुसार ही सुटका झाली आहे\nत्याचे पुरावे आमच्याकडे आहे\nसरकारने ठरवल्यानंतर बालाकोट हल्याचे पुरावे आम्ही उघड करु.\nसेनादलाने पत्रकार परिषदेत पुरावे सादर केले आहेत. येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला आम्ही सज्ज आहोत. पाकने कारवाई करावी, अन्यथा आम्ही दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करत राहू असा इशाराही पाकिस्तानला देण्यात आलाय.\nPrevious भारत 5G मध्ये जगातील दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ\nNext भारताने एअर स्ट्राइकचे पुरावे जगासमोर सादर करावेत – दिग्विजय सिंह\nडिसले गुरूजींच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती\n‘कुंभमेळ्यातून येणाऱ्यांना सक्तीने विलगीकरणात ठेवणार’\nडायनासोर काळातील मादागास्कर बेटांवर fossil fish जिवंत सापडला …\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/desh-videsh/politics/dont-believe-the-rumors-says-pm-modi", "date_download": "2021-05-18T19:59:30Z", "digest": "sha1:VILG2PRPFW3PDTTU4HCPDRQS5R45BLVK", "length": 9374, "nlines": 144, "source_domain": "www.krushival.in", "title": "Desh Videsh | अफवांवर विश्‍वास ठेवू नका | राजकारण: ताज्या मराठी बातम्या | Latest Political News | Politics Marathi News | Latest Politics News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / / राजकीय / अफवांवर विश्‍वास ठेवू नका\nअफवांवर विश्‍वास ठेवू नका\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’च्या 76 व्या कार्यक्रमात रविवारी देशवासियांना संबोधित केले. यावेळी देशातील नागरिकांनी कोरो���ाच्या लसीसंबंधी कोणत्याही अफवांना बळी न पडता लसीकरणाचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना आपल्या सर्वांची दु:ख सहन करण्याची परीक्षा पाहात आहे अशा वेळी मी आपल्याशी चर्चा करतोय. कोरोनाच्या पहिल्या लाटेशी यशस्वीरित्या सामना केल्यानंतर देशातील नागरिकांचा आत्मविश्‍वास वाढला होता. आता कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने पुन्हा एकदा देशाला संकटाच्या खाईत लोटले आहे.\nकोरोना विरोधातली लढाई जिंकण्यासाठी आपल्याला आता तज्ज्ञांच्या आणि वैज्ञानिकांच्या सल्ल्याची गरज आहे. त्याला प्राथमिकता देणे आवश्यक आहे. राज्य सरकारांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे, तसेच राज्येही आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.\nकोरोनाच्या संकट काळात लस ही महत्त्वाची भूमिका बजावतेय. त्यामुळे कोरोना लसीबद्दल ज्या काही अफवा पसरत आहेत त्यांना बळी पडू नका. देशातील सर्व नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा.\n- नरेंद्र मोदी, पंतप्रधान\nआमदार लंके यांना कोरोना केसरी पुरस्कार प्रदान\nआमदार नीलेश लंके यांना करोना केसरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.\nमराठा आरक्षणबाबत केंद्राकडून पुनर्विचार याचिका दाखल\nनिर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली\n...तरच आपण ऑक्सिजन निर्मितीत स्वावलंबी होऊ : मुख्यमंत्री\nऑक्सिजन प्रकल्पाचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले\nभारत अजून हिंमत हरलेला नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nकोरोनाशी लढण्यासाठी सरकार शक्य ते प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितल\nवडखळ सरपंचाविरुध्द अविश्‍वास ठराव मंजूर\n13 विरूध्द 1 मतांनी सहमत\nवडखळ सरपंचाविरुद्ध अविश्‍वास ठराव\nविशेष सभा दि. 10 मे रोजी सकाळी 11 वाजता\nमराठा आरक्षण मिळण्याची आशा पल्लवित\nन्यायालयाच्या निर्णयाला रिव्ह्यू पिटीशनद्वारे आव्हान देणार : विनोद पाटील\nबोर्ली ग्रामपंचायत सरपंचपदी शेकापचे चेतन जावसेन\nसेनेच्या जगीता कोटकर यांचा केला पराभव\nपोस्कोच्या भंगारवरून सेना-राष्ट्रवादीत घमासान\nसुतारवाडीत आ.भरत गोगावले यांची गाडी फोडली\nआमदार लंके यांना कोरोना केसरी पुरस्कार प्रदान\nआमदार नीलेश लंके यांना करोना केसरी पुरस्कार ��ेऊन सन्मानित करण्यात आले.\nवडखळ सरपंचाविरुध्द अविश्‍वास ठराव मंजूर\n13 विरूध्द 1 मतांनी सहमत\nवडखळ सरपंचाविरुद्ध अविश्‍वास ठराव\nविशेष सभा दि. 10 मे रोजी सकाळी 11 वाजता\nमराठा आरक्षण मिळण्याची आशा पल्लवित\nन्यायालयाच्या निर्णयाला रिव्ह्यू पिटीशनद्वारे आव्हान देणार : विनोद पाटील\nबोर्ली ग्रामपंचायत सरपंचपदी शेकापचे चेतन जावसेन\nसेनेच्या जगीता कोटकर यांचा केला पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/wardha-oxygen-production-projects/", "date_download": "2021-05-18T20:04:28Z", "digest": "sha1:5OWNTALQH3GGRQXFO2YNBF6AIDLTA7VI", "length": 5552, "nlines": 71, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates वर्ध्यात ११ ठिकाणी होणार ऑक्सिजन निर्मिती", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nवर्ध्यात ११ ठिकाणी होणार ऑक्सिजन निर्मिती\nवर्ध्यात ११ ठिकाणी होणार ऑक्सिजन निर्मिती\nवर्धा जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता ऑक्सिजन कमी पडू नये याची खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा रोजचा सरासरी आकडा ५०० च्यावर आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता आता जिल्ह्यात ऑक्सिजनसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ग्रामीण तसेच उपजिल्हा रुग्णालयात असे एकूण ११ ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जाणार आहेत.\nदुसऱ्या लाटेत एवढी बिकट परिस्थिती असताना येणाऱ्या तिसऱ्या लाटेचे काय असा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊ नये, ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत.\nPrevious बीडमध्ये २४ तास मृतदेह रुग्णाशेजारी पडून\nNext ‘सरकारने पत्रकारांसाठी विशेष योजना आणावी’\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये प��होचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nतौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/ncp-jayant-patil-taunt-devendra-fadanvis-over-his-statement/", "date_download": "2021-05-18T19:44:39Z", "digest": "sha1:BFYM2KN56CLGG3Z5SYK2ZYFLDICB4WFU", "length": 10270, "nlines": 123, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "फडणवीसांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का? - जयंत पाटील - Hello Maharashtra", "raw_content": "\nफडणवीसांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का\nफडणवीसांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपकडे आता कार्यकर्त्यांची अत्यंत कमतरता आहे. कार्यकर्त्यांना भाजपमध्ये न्याय मिळत नसल्याने अनेकजण महाविकास आघाडीची वाट धरत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंढरपुरात केला. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभेत ते बोलत होते\nभाजप प्रचार करताना सांगतंय की, आम्हाला भारत नानांबद्दल आदर आहे. भाजपला भारत नानांबद्दल आदर आहे तर मग ही निवडणूकच का होत आहे’, असा सवाल करतानाच ‘पंढरपूर मंगळवेढा येथील जनता सूज्ञ आहे. ते नक्कीच निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून भाजपला योग्य उत्तर देतील’, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.\nभाजपकडे आता कार्यकर्त्यांची अत्यंत कमतरता आहे. कार्यकर्त्यांना भाजपमध्ये न्याय मिळत नाही म्हणून अनेक जण महाविकास आघाडीची वाट धरत आहे. हे चित्र पाहता मला प्रश्न पडला आहे की देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का\nहे पण वाचा -\nशेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ‘तो’ निर्णय…\n“घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”;…\nसरसकट व्हेंटिलेटर खराब आहेत असं म्हणणं म्हणजे खरं राजकारण…\nफडणवीस नक्की काय म्हणाले होते –\nएका मतदारसंघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार आहे, त्याने काय सर��ार बदलणार आहे का, असे अनेकांना वाटत असेल. पण, सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.\nभगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू ; राऊतांचा कन्नडिगांना इशारा\nकोरोणाचा नवीन विषाणू आहे खूप भयंकर; RT-PCR चाचणीलाही देतोय चकवा\nशेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ‘तो’ निर्णय तात्काळ मागे घ्या ; शरद…\n“घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”; रुपाली चाकणकरांचा सणसणीत…\nसरसकट व्हेंटिलेटर खराब आहेत असं म्हणणं म्हणजे खरं राजकारण करणं होय, : देवेंद्र फडणवीस\nपवार साहेबांनी पश्चिम महाराष्ट्राला फक्त बारामतीसाठी वापरले ; निलेश राणेंचा शिवसेना…\n“घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा; रुपाली चाकणकरांचा सणसणीत टोला\nशरद पवार राज्याचे नेते पण त्यांनी फक्त बारामतीचा विकास केला; शिवसेना आमदाराचा गंभीर…\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nशेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ‘तो’ निर्णय…\n“घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”;…\nसरसकट व्हेंटिलेटर खराब आहेत असं म्हणणं म्हणजे खरं राजकारण…\nपवार साहेबांनी पश्चिम महाराष्ट्राला फक्त बारामतीसाठी वापरले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/new-rules-for-grocery-shoppers-will-the-shops-continue-only-at-this-time/", "date_download": "2021-05-18T21:10:33Z", "digest": "sha1:BBRGUZG2CWVGK33OXWORPVLPEP3I4I5S", "length": 10976, "nlines": 120, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "किराणा दुकानदारांसाठी नवा नियम ; फक्त 'या' वेळेतच सुरू राहणार दुकाने ? - Hello Maharashtra", "raw_content": "\nकिराणा दुकानदारांसाठी नवा नियम ; फक्त ‘या’ वेळेतच सुरू राहणार दुकाने \nकिराणा दुकानदारांसाठी नवा नियम ; फक्त ‘या’ वेळेतच सुरू राहणार दुकाने \nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यातच आता काही वेळापूर्वी राज्यात किराणा दूकान सकाळी 7 ते 11 या दरम्यान सुरु ठेवण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच निर्णय घेतला असल्याची अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली.\nहे पण वाचा -\nगोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचं इन्फेक्शन होत नाही, मीही…\nकोरोना उद्रेकामुळे व्यावसायिकांना 12 लाख कोटींचे नुकसान, मदत…\nकोरोनाग्रस्त रुग्णांचा सुविधेअभावी बळी गेल्यास स्वस्थ बसणार…\nडॉ. राजेश टोपे म्हणाले, येत्या 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये आणखी कडक निर्बंध केले पाहिजेत. विनाकारण बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पायबंद केलं पाहिजे. त्यासाठी किराणा दूकान हे 7 ते 11 या दरम्यान सुरु ठेवण्याबाबतची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. याबाबतचा बदल कलेक्टर स्थरावावर न करता वरुनच केला जावा, अशी चर्चा झाली. दुर्गम भागातील जिल्ह्यात जेथील कलेक्टरचा संबंध रोज मंत्रालयाशी होत नाही. तिथे पालक सचिवांनी अधिक अॅक्टिव्हली काम केलं पाहिजे. त्यांनी आपापल्या जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण ठेवावं, असा निर्णय झाला.\nऑक्सिजन हा महत्त्वाचा विषय आहे. आपण स्वत:चं साडेबाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन वापरत आहोत. पण त्याचबरोबर 300 मेट्रिक टन आपण बाहेरुन भिलाई, बिल्लारी आणि विशापट्टणम येथून आणतोय. त्यामुळे 1550 टन ऑक्सिजन दररोज महाराष्ट्रात आहे. येत्या 20 तारखेपर्यंत ऑक्सिजन कोट्यापर्यंत सांगितलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली तर आणखी ऑक्सिजनची गरज लागेल. पुढे आपण ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करुन कलेक्टरने त्वरित निर्णय घ्यावा, असेही डॉ. टोपे म्हणाले.\nज्या रेमडिसिवीरसाठी झुंबड… ते ‘मॅजिक बुलेट’ नाही ;पहा औषधबाबतAIIMS च्या डॉक्टरांची महत्वपूर्ण माहिती\nनवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, ‘या’ भाजप नेत्याची थेट राज्यपालांकडे मागणी\nRCB च्या ‘या’ खेळाडूने घेतला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक\nगोमूत्र प्यायल्यान�� फुफ्फुसाचं इन्फेक्शन होत नाही, मीही पिते; साध्वी प्रज्ञासिंह…\nकोरोना उद्रेकामुळे व्यावसायिकांना 12 लाख कोटींचे नुकसान, मदत पॅकेजची मागणी\nकोरोनाग्रस्त रुग्णांचा सुविधेअभावी बळी गेल्यास स्वस्थ बसणार नाही ः सत्यजितसिंह पाटणकर\nघरोघरी जाऊन कोरोनाच्या चाचण्या करा मोदींचे उच्चस्तरीय बैठकीत आदेश\nछ. संभाजी महाराज जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nRCB च्या ‘या’ खेळाडूने घेतला आंतरराष्ट्रीय…\nगोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचं इन्फेक्शन होत नाही, मीही…\nकोरोना उद्रेकामुळे व्यावसायिकांना 12 लाख कोटींचे नुकसान, मदत…\nकोरोनाग्रस्त रुग्णांचा सुविधेअभावी बळी गेल्यास स्वस्थ बसणार…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:PAGENAMEBASE", "date_download": "2021-05-18T21:48:06Z", "digest": "sha1:NULKEADVKLUPTVJNK5CC4HMQSFZW5BZM", "length": 6757, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:PAGENAMEBASE - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nयेथे लुआच्या या विभागांचा वापर होतो:\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:PAGENAMEBASE/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ३० डिसेंबर २०१६ रोजी १८:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-name-of-the-hinduhridaysamrat-balasaheb-thackeray-hinduhridaysamrat-emperor-balasaheb-thackeray-called-samrudhi-express-way/", "date_download": "2021-05-18T21:03:13Z", "digest": "sha1:T7YTDFX7J24WVNQRMC7YQE7YWLS6D6UL", "length": 10552, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "'समृद्धी'ला 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' यांचे नाव", "raw_content": "\n‘समृद्धी’ला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ यांचे नाव\nनागपूर – विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकणातील 10 जिल्हे थेट व 14 जिल्ह्यांना अप्रत्यक्षरीत्या जोडणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याचप्रमाणे, या प्रकल्पासाठी 3,500 कोटी रुपये इतकी रक्कम शासनाकडून भागभांडवल अनुदान म्हणून देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचाही शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या रूपाने महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात द्रुतगती महामार्गाची मुहूर्तमेढ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रोवली होती. बाळासाहेबांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्णत्वास नेलेल्या या द्रुतगती महामार्गाने पुणे शहरातील उद्योग, सेवाक्षेत्र, शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून शहराचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्याच धर्तीवर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलून टाकण्याची क्षमता नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात आहे. त्यामुळे या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी गृहमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रिमंडळ बैठकीत केली होती.\nत्यानुसार महाविकास आघाडी सरकारच्या दि.11 डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. त्यामुळे आता हा महामार्ग “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ या नावाने ओळखला जाणार आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक क��ा\nग्राहक मंचाकडे दाखल झालेली 338 प्रकरणे थंडबस्त्यात\nगव्हास पोषक वातावरण असल्याने शेतकरी समाधानी\nराज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार; आदित्य ठाकरे म्हणाले,…\n देशात लसीकरणाच्या बाबतीही महाराष्ट्र ‘अव्वल’; ओलांडला २…\n करोनाबाधित पत्नीचा रुग्णालयात मृत्यू; पतीने परस्पर मृतदेह पळवला\n“आपण रोज घरी गेलात की बायका पोर भांडत असतील आणि…” – नवाब…\n शिवसेना आमदाराचा ठाकरे सरकारला रक्तरंजित संघर्षाचा इशारा;…\nघरात नाही दाणा पण मला “वॅक्सिन गुरू” म्हणा; रुपाली चाकणकर यांची मोदींवर…\nराजीव सातव अनंतात विलीन; कळमनुरीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\n“मीनाताई तुमची दानत पाहून अक्षरशः भारावून गेलो”; अंगणवाडी सेविकेच्या…\nअजित दादा तुम्ही बहुजनांच्या आरक्षणाची गळचेपी करताय,आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ…\nऑरेंज अलर्ट: तौते चक्रीवादळ मुंबईला धडकणार; ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुळधार पाऊस\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\nराज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार; आदित्य ठाकरे म्हणाले,…\n देशात लसीकरणाच्या बाबतीही महाराष्ट्र ‘अव्वल’; ओलांडला २ कोटींचा टप्पा\n करोनाबाधित पत्नीचा रुग्णालयात मृत्यू; पतीने परस्पर मृतदेह पळवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/01/20/magical-powers-of-himalayan-yogis/", "date_download": "2021-05-18T21:23:20Z", "digest": "sha1:MBWI6F44N2IV4PQTXJPPNQTOKOZX6UVK", "length": 10929, "nlines": 45, "source_domain": "khaasre.com", "title": "हिमालयातील योगींच्या अद्भुत शक्तींनी मोठेमोठे शास्त्रज्ञ झाले आहेत थक्क… – KhaasRe.com", "raw_content": "\nहिमालयातील योगींच्या अद्भुत शक्तींनी मोठेमोठे शास्त्रज्ञ झाले आहेत थक्क…\nआपल्याला अनेक प्राचीन घटनांमुळे माहिती आहे की विविध क्रियाच्या निरंतर प्रयत्नाने मनुष्य असाधारण शक्ती मिळवण्याचे सामर्थ्य ठेवतो. या घटनांवर आधारित अनेक असे किस्से आजही आपल्या साहित्यात उपलब्ध आहेत, परंतु अनेकांसाठी त्या फक्त काल्पनिक गोष्टी वाटतात. हिमालय आणि तेथील योगिंच्या��द्भुत चमत्कारिक शक्तींनी शास्त्रज्ञांचे ध्यान सुद्धा आकर्षित केले आहे.\nप्रोफेसर हर्बर्ट बेंसन यांच्या नेतृत्वाखाली हार्वर्ड स्कुल ऑफ मेडिसिन च्या संशोधक रहस्यमय पर्वतांचा पर्दाफाश करण्यासाठी हिमालयाकडे मार्गक्रमण केलं. खरंतर ही घटना 20 वर्षांपूर्वीची आहे पण यामुळे काय झालं ते खूपच थक्क करणारे आहे.\nएवढेच नाही तर या शास्त्रज्ञांच्या निष्कर्षाने हिंदू धर्म आणि बौद्ध धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता यावरून विवाद ही निर्माण केला होता. परंतु अन्य धर्मासारखे या दोन धर्माच्या महानतेवर बोलणे अयोग्यच आहे. हिंदू धर्मामुळे बौद्ध धर्माची निर्मिती झाली असे बोलतात. पण पश्चिमी देशात यावर वेगळाच दृष्टिकोन आहे. खासरेवर पूर्ण घटना वाचा आणि तुमच्या विचाराविषयी आम्हाला कळवा. यावर तुमचे काय मत आहे\nसिक्कीम मध्ये शास्त्रज्ञांनी अमानवी गुणांना प्रदर्शित करताना भिक्षूंना पाहिले. प्रगत साधना दरम्यान भिक्षूंच्या शरीराचे तापमान एवढे अधिक होते की त्यांच्या अनुयायांनि ओल्या चादरीने त्यांना गुंडाळून टाकले होते. भिक्षूंच्या शरीरानं आगीने पेट घेऊ नये म्हणून त्यांचे अनुयायी असे करत. ए\nकाग्रता आणि श्वास घेण्याच्या कलेच्या माध्यमातून हे भिक्षु आपल्या शरीरातील चयापचय दर 64% कमी करायचे ज्यामुळे त्यांच्या शरीराचं तापमान खूप वाढायचं. तरीसुद्धा भिक्षूंना 15000 फूट उंचीवर हिमालयातील अतिशय थंडीत जिवंत राहणे खूप साधारण गोष्ट आहे.\nभिक्षूंच्या या असाधारण शक्तींचा अभ्यास करण्यासाठी हार्वर्डच्या टीमने उत्तर भारतातील एका मठात काही तिबेटी साधूंना एका खोलीत बसवले, जिथले तापमान जवळपास 40 डिग्री फारेनहाइट होते. नंतर एक विशिष्ट योग प्रकार ‘जी-तुम-मो’ च्या मदतीने भिक्षूंचा खोल ध्यानात पाठवले. त्यानंतर थंड पाणी (49 डिग्री) मध्ये भिजलेले कपडे साधकाच्या खांद्यावर ठेवले गेले.\nया परिस्थितीत शरीराचे तापमान घटल्याने मृत्यू निश्चित आहे. पण काहीच क्षणात कपड्यातून भाप निघायला सुरुवात झाली. ध्यानच्या दरम्यान भिक्षूंनी आपल्या शरीराचे तापमान एवढे वाढवले की भिललेले कपडे एक तासात सुकले.\nआता प्रश्न हा आहे की भिक्षु असे का करतात कोणी हे का करेल\nहर्बर्ट बेंसन जे की 20 वर्षापासून ‘जी-तुम-मो’ चा अभ्यास करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की ‘बुद्धिष्ठांना वाटते की आपण मनुष्य ज्य�� वास्तविकतेत जगत आहोत, ती खऱ्या वास्तविकतेपेक्षा वेगळी आहे. एक अशी गोष्ट आहे जी आपल्या भावनांनी अप्रभावीत आहे. आपले दैनंदिन जीवन ते ओळखण्यास असमर्थ आहे. त्यांचे मत आहे की मनाची अशी अवस्था दुसऱ्यांचे कल्याण आणि धान्याने प्राप्त केली जाऊ शकते. ध्याना दरम्यान उत्पन्न ऊर्जा ‘जी-तुम-मो’ प्रकारची फक्त एक उपउत्पादन आहे.\nकाय होऊ शकतो फायदा\nबेंसन पूर्णपणे मानतात की ध्यानाच्या या उन्नत रुपी अभ्यासाने स्वतःच्या क्षमताविषयी चांगल्या प्रकारे जाणले जाऊ शकते. एवढेच नाही तर यामुळे ताण-तणाव संबंधित आजारांपासून सुद्धा सुटका मिळवता येते. शरीराच्या स्वास्थ्याचे अनुमान त्याच्या मेटाबॉलीज्म दरात कमी उत्पन्न करणे, श्वास घेण्याचा दर आणि रक्तदाबाच्या विशेषतः वर अवलंबून असते. असे केल्याने मनुष्य जास्त दिवस जगू शकतो.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nCategorized as इतिहास आणि परंपरा, तथ्य, नवीन खासरे, बातम्या\nक्रिकेटमध्ये कधीच शून्यावर आऊट न झालेले हे आहेत जगातील फक्त 3 फलंदाज…\nमहाराजा एक्सप्रेस जगातील सर्वात आरामदायक व सर्वात महाग ट्रेन वाचा काय आहे विशेष खासरेवर\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/breaking-news-congress-mlc-bhai-jagtap-criticized-maharashtra-governor-bhagat-singh-koshyari-on-kangana-ranaut-update-mhsp-479866.html", "date_download": "2021-05-18T19:46:46Z", "digest": "sha1:JCYDBJWRHHDX72V4LXAJTF7BMISPCRFC", "length": 21307, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महाराष्ट्र राजभवनाचं RSS शाखा किंवा BJP कार्यालय म्हणून नामकरण करावे का? | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोन��� रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nमहाराष्ट्र राजभवनाचं RSS शाखा किंवा BJP कार्यालय म्हणून नामकरण करावे का\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर...'\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nचक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले, नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त; VIDEO मध्ये पाहा लोकांनी कसं वाचवलं\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, VIRAL होताच नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nपुण्यात दिवसाढवळ्या भर रस्त्यात एकाला भोसकलं : म्हाळुंगे परिसरातला थरार CCTV मध्ये कैद\nमहाराष्ट्र राजभवनाचं RSS शाखा किंवा BJP कार्यालय म्हणून नामकरण करावे का\nअभिनेत्री कंगना रणौत (Bollywood Actress Kangana Ranaut) हिनं दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती.\nमुंबई, 15 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Bollywood Actress Kangana Ranaut) हिनं दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज (मंगळवारी) निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी भेट घेतली. काही दिवसांपूर्वी राज्यपाल यांनी ही महाविकास आघाडीवर टीका केली होती. या टीकेला काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.\nहेही वाचा...राज्यपालांना भेटले मदन शर्मा, म्हणाले, 'राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा'\nमहाराष्ट्र राजभवनाला सध्या आरएसएस (RSS) शाखा किंवा भाजप (BJP) कार्यालय म्हणून तात्पुरते नामकरण करावे का, अशी कडवट टीका काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केली.\nमहाराष्ट्र राजभवनाला सध्या आरएसएस शाखा किंवा भाजपा कार्यालय म्हणून तात्पुरते नामकरण करावे का❓\nदरम्यान, आमदार भाई जगताप यांनी कंगना रणौतविरोधात विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला होता. गोंधळानंतर काही वेळासाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर भाई जगताप यांनी विधानपरिषदेत कंगना रणौतविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला.\nहक्कभंग केवळ हक्कभंग नसून ती मुंबई महाराष्ट्राशी कंगना रणौतनं केलेली गद्दारी आहे. याचा उल्लेख करावासा वाटेल. 2016 मध्ये कंगना रणौतच्या बाबतीत अध्ययन सुमन याला कोकेन घेण्यास सांगत होती, असं त्यानंच सांगितलं होतं. अशी महिला आपल्या मुंबईबद्दल बोलते त्यामुळे हक्कभंग आणला आहे. याबाबतीत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, असं भाई जगताप यांना सभागृहात सांगितलं होतं.\nभाई जगताप यांच्या ट्वीटमुळे पडली वादाची ठिणगी...\nअभिनेत्री कंगना रणौत प्रकरण सध्या राज्यात चांगलंच तापलं हे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणापासून आक्रमक झालेल्या कंगनानं मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर हा वाद कंगनाविरुद्ध शिवसेना असा झाला. यात कंगनाच्या कार्यालयाचा अनधिकृत भाग महापालिकेनं पाडल्यानंतर कंगनानं संताप व्यक्त केला होता. त्यानंतर काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी कंगनाला समज दिली होते.\nकंगनाच्या कार्यालयाचा बेकादया बांधलेला भाग महापालिकेनं गेल्या आठवड्यात पाडला. यावरून संतापलेल्या कंगनानं या कारवाईचा फोटो शेअर करत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी (POK) केली होती. कंगनाच्या या ट्वीटला काँग्रेसचे नेते आमदार भाई जगताप यांनी उत्तर दिलं.\nआपण एकदा चुकल्यास, आम्ही आपल्याला चेतावणी देऊ. आपण पुन्हा चुकल्यास, आम्ही आपले मार्गदर्शन करू, आपण परत परत चुकल्यास , क्षमेची अपेक्षा करू नका.\n माथेफिरू प्रियकरानं घरात ��ुसून प्रेयसीवरच झाडली गोळी, अन्...\nमुंबई बृह्नमहापालिकेनं कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत काम पाडलं. यावरून कंगनानं संतापही व्यक्त केला होता. महापालिकेच्या कारवाईविरोधात कंगनानं हाय कोर्टात धाव घेतली होती. हाय कोर्टानं कारवाईला स्थगिती दिल्यानंतर महापालिकेनं कारवाई थांबवली होती. मात्र, यावरून चर्चा पेटली आहे.\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/washim/", "date_download": "2021-05-18T19:59:32Z", "digest": "sha1:DJT2VRZGPUCJMMNGWUMHNG4TIV54FSXD", "length": 15942, "nlines": 162, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Washim Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफ���म हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायल�� लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nमासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा घसरला पाय, शेवटी 20 फूट खोल गाळात आढळला मृतदेह\nगावाजवळील तलावात पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळं ते बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. नरेश बुडाल्यानंतर स्थानिकांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पण तलाव खोल असल्यामुळं आणि पाणी गढूळ तसंच मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्याने त्यांचे शव स्थानिकांना मिळत नव्हते.\nOxygen Crises: वाशिममध्ये विनापरवाना ऑक्सिजनचा साठा करणाऱ्या विरोधात FIR दाखल\nशेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत; गावातील 10 गायींचा मृत्यू, तर 30 हून अधिक बेपत्ता\nमहाराष्ट्रातील 'या' चार जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन\nरिसोड-मालेगाव महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा, अपघातात दोन दिवसात दोघांचा मृत्यू\nPOSITIVE NEWS: महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची कमाल\nवाशिम महामार्गावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; 2 दिवसांपूर्वी हत्या झाल्याचा\n गळफास लागलेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह, गावात खळबळ\nपती-पत्नीमधील वादाने घेतलं गंभीर रुप; 21 जणांविरोधात गुन्हा दाखल\nलग्नसमारंभाच्या खरेदीसाठी गेल्यानंतर भीषण अपघात; वडील आणि मुलीचा मृत्यू\nमुलीची भेट कायमचीच हुकली; रस्त्यात आई-वडिलांवर काळाचा घाला\n'Sorry Friends...' व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत 19 वर्षीय तरुणाने घेतला गळफास\n...तर पीपीई किट घालून द्यावी लागेल MPSC ची परीक्षा; पर्यवेक्षकांसाठीही नियम\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2021-05-18T21:20:25Z", "digest": "sha1:DFTLV2QZVAEOHRHGWRXZJA3Z7VGEJ6Z3", "length": 11079, "nlines": 67, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "स्कूटर च्या डीक्कीतून रोकड लंपास तर कारचा दरवाजा उघडून लपतोपसह मोबाईल चोरला | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nस्कूटर च्या डीक्कीतून रोकड लंपास तर कारचा दरवाजा उघडून लपतोपसह मोबाईल चोरला\nडोंबिवली – कल्याण मध्ये भुरट्या चोरट्यांचा उपद्रव वाढला असून वाढत्या कारवाया मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत .काल दिवसभरात भुरट्या चोरट्यांनी एका स्कूटर च्या डिक्की मधून ४५ हजारांची रोकड तर एका कारचा दरवाजा उघडून कारमधील ४९ पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला .कल्याण पश्चिम रेतीबंदर दुधनाका येथे राहणारे तारिक मुस्तोफा ५६ हे काल दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास आपल्या स्कूटर च्या डिक्की मध्ये ४५ हजार रोकड ठेवून मुरबाड रोड येथील बँकेत गेले होते.त्यांच्यावर नजर ठेवणाऱ्या अज्ञात चोरट्याने ते बँकेत जातच स्कूटरच्या दिक्कीचे लोकं उघडून ४५ हजार रोख रक्कम व गाडीचे कागद पत्र चोरूण पळ काढला ,चोरी झाल्याचे लक्षात आल्या नंतर त्यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .तर कल्याण पश्चिम साई हॉल समोरील गुरुनानक अपार्टमेंट मध्ये राहणारे कामेंद्र दाहाट यांनी काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास सहजानंद चौक येथील शॉपिंग सेंटर शेजारी आपली कार उभी करून शॉपिंग सेंटर मध्ये गेले होते .हि संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या कार चा दरवाजा उघडून गाडीमधील लपतोप व इतर सामना असा मिळून एकूण ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला .या प्रकरणी दाहाट यांनी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल केला आहे.\n← समग्र जल व्यवस्थापन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन\nखंबालपाडा वाहनतळावर दुरुस्ती करणा-या वाहनांच्या समस्येत वाढ →\nडोंबिवलीतील एम्स रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून रूग्णाने केली आत्महत्या\nगल्ल्यातुन १४ हजारांची रोकड़ लंपास\nनगरमध्ये शिल्पावरून मनसे करणार खळ खट्याक \nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajhansprakashan.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2021-05-18T21:00:47Z", "digest": "sha1:VOOIVBXPKHBK7EVLVLCPQTLLCMBL22SS", "length": 3496, "nlines": 112, "source_domain": "www.rajhansprakashan.com", "title": "{{left-columns-heading}}", "raw_content": "\nताज्या घडामोडी - राजहंस प्रकाशन\nग्रंथवेध – एप्रिल – २०२१\nग्रंथवेध - एप्रिल - २०२१\nग्रंथवेध – मार्च – २०२१\nग्रंथवेध - मार्च - २०२१\nग्रंथवेध – फेब्रुवारी – २०२१\nग्रंथवेध - फेब्रुवारी - २०२१\nग्रंथवेध – जानेवारी – २०२१\nग्रंथवेध - जानेवारी - २०२१\nग्रंथवेध – डिसेंबर – २०२०\nग्रंथवेध - डिसेंबर - २०२०\nग्रंथवेध – दिवाळी अंक – २०२०\nग्रंथवेध - दिवाळी अंक - २०२०\nग्रंथवेध – सप्टेंबर – २०२०\nग्रंथवेध - सप्टेंबर - २०२०\nग्रंथवेध – ऑगस्ट – २०२०\nग्रंथवेध - ऑगस्ट - २०२०\nग्रंथवेध – जूलै – २०२०\nग्रंथवेध - जूलै - २०२०\nग्रंथवेध – जून – २०२०\nग्रंथवेध - जून - २०२०\nटेलीफोन : (०२०) २४४ ६५० ६३ /२४४ ७३४ ५९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://isha.sadhguru.org/in/mr/wisdom/article/yoga-ultimate-flowering", "date_download": "2021-05-18T20:37:03Z", "digest": "sha1:K6MYLQA342GHJZLARYKPLRW47DQTFXBK", "length": 16297, "nlines": 214, "source_domain": "isha.sadhguru.org", "title": "योग –बहरण्याचे एक अद्वितीय तंत्रज्ञान", "raw_content": "\nएक स्त्री गुरु होऊ शकते का\nयोग – बहरण्याचे एक अद्वितीय तंत्रज्ञान\nयोग – बहरण्याचे एक अद्वितीय तंत्रज्ञान\nह्या लेखात सद्गुरू समजावून सांगतात, की योग मार्गावर, देव म्हणजे जीवनाचा स्त्रोत म्हणून पाहिले जात नाही, तर जीवन बहरण्याचे एक अद्वितीय तंत्रज्ञान म्हणून पाहिले जाते.\nसद्गुरू स्पष्ट करतात, की योग मार्गावर वाटचाल करत असताना परमेश्वराकडे जीवनाचा स्त्रोत म्हणून नव्हे, तर जीवन फुलून बहरण्याचे एक अद्वितीय तंत्रज्ञान म्हणून पाहिले जाते. ते कसे साध्य करण्यासाठी काय करावे सद्गुरू समजावतात की योगाचे संपूर्ण विज्ञान ही जीवनाची चांगल्या प्रकारे निगा राखण्याची एक प्रक्रिया आहे.\nसद्गुरू: फुल हे अध्यात्माच्या परमोच्च अवस्थेचे योगिक प्रतीक आहे कारण योग मार्गावर वाटचाल करत असताना परमेश्वराकडे जीवनाचा निर्माता, स्त्रोत किंवा बीज म्हणून नाही, तर परमोच्च अवस्थेत बहरण्याचे स्थान या दृष्टीने पाहिले जाते. तुम्ही कोठून आलात यात योगाला काहीही स्वारस्य नाही. तुम्हाला कोठे जायचे आहे यातच योगाला स्वारस्य आहे. पण जे घडणार आहे त्याकडे आपण जे आहोत त्यावाचून हाताळू शकत नाही. जे आहे त्यात आपण आपल्यासाठी एक अवकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. अन्यथा आम्हाला काय आहे किंवा काय होते यामध्ये स्वारस्य नाही. पुढे काय घडणार आहे यामध्ये आम्हाला स्वारस्थ्य आहे.\nआम्ही जीवनाकडे अशा प्रकारे पाहतो ज्याला प्रत्येकजण पिता म्हणून संबोधतो, आम्ही त्याच्याकडे पिता म्हणून पाहत नाही. आम्ही आमचा वंश सोडून देत आहोत हा याचा अर्थ आहे. आम्ही परमेश्वरकडे अशी एक गोष्ट म्हणून पहातो ज्याला तुम्ही गर्भात धारण करू शकता. तुम्ही त्याचे पोषण केले, तर तो तुमच्यापर्यन्त पोहोचेल. जर तुम्ही त्याची जोपासना केली नाही तर ते बीज आहे तसे बीज म्हणूनच राहील.\nयोगाचे अवघे विज्ञान, ज्याला आपण अध्यात्म म्हणतो ती संपूर्ण प्रक्रिया ही केवळ आपल्या जीवनाची योग्य प्रकारे निगा राखणीची कला आहे – म्हणजे बीजाची जोपासना करणे जेणेकरून त्याचे रूपांतर पूर्णतः बहरलेल्या फुलात होईल.\nआम्हाला फक्त फुलाचे सौन्दर्य आणि सुवास, तसेच फळाचे पोषण आणि माधुर्य हवंय म्हणून केवळ यासाठीच आपण बीजात स्वारस्य आहे. ते जर तसे नसते, तर आपल्याला त्या बीजात काहीच स्वारस्य उरले नसते. योगाचे अवघे विज्ञान, ज्याला आपण अध्यात्म म्हणतो ती संपूर्ण प्रक्रिया ही केवळ आपल्या जीवनाची योग्य प्रकारे निगा राखणीची कला आहे – म्हणजे बीजाची जोपासना करणे जेणेकरून त्याचे रूपांतर पूर्णतः बहरलेल्या फुलात होईल.\nम्हणूनच योगी जणांनी तुम्हाला डोकं खाली पाय वर करायचा सराव करायला सांगितला सुखावह स्थिती पेक्षा असुविधाजनक स्थितीत असताना तुम्ही कदाचित सत्य अधिक उत्तम दृष्ट्या पाहू शकाल. योग हे आंतरिक सर्वच पातळीचे रुपांतरणाचे विज्ञान आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की कोणतीही एक विशिष्ट साधना करत असताना – त्यात असणार्‍या मूलभूत गुणांमुळे परिवर्तन घडू शकत असले – तरीही तेच म्हणजे सर्वस्व नाही. तुम्ही ती साधना कशा प्रकारे करता हे अतिशय महत्वाचे आहे.\nएखादी पद्धत जर खरोखरच एक प्रभावी पद्धत बनायची असेल, तर सर्वप्रथम, तुम्ही तिचा वापर करून घेण्यासाठी तुमच्या मनाची तयारी करणे अत्यावश्यक आहे. तरच ती एक पद्धत म्हणून कार्य करू शकेल. निश्चित कालावधीसाठी विनाअट, तिच्याप्रती पूर्णतः प्रतीबद्ध होऊन ती आध्यात्मिक प्रक्रिया सुरू करणे हे नेहेमीच चांगले असते – सहा महीने केवळ साधना करत रहा. तुम्हाला कोणतेही फायदे मिळण्याची आवश्यकता नाही. फक्त ती साधना करत रहा. त्यानंतर, तुमच्या आयुष्याचे पडताळून पहा आणि आपण किती शांत, आनंदी आणि समाधानी झाला आहात हे पहा. तुमच्यासोबत हे कशामुळे होत आहे\nअल ग्रेको नावाचा एक स्पॅनिश चित्रकार ह��ता. वसंत ऋतुमधील एका सुंदर सकाळी तो घराच्या सर्व खिडक्या बंद करून बसला होता . त्याचा मित्र आत आला आणि म्हणाला, “तू सर्व खिडक्या बंद करून का बसला आहेस चल, आपण बाहेर जाऊ. चल. बाहेर किती सुंदर वातावरण आहे, किमान खिडक्या तरी उघड.” त्याने उत्तर दिले, “मला खिडक्या उघडायच्या नाहीत कारण आतला प्रकाश चमकतो आहे. त्यात बाहेरील प्रकाशाने व्यत्यय आणावा असे मला वाटत नाही.”\nतर, बीजाची जोपासना करून त्याचे रूपांतर फुलात होण्यासाठी, आपल्याला दिव्यांचा प्रकाश पाडावा लागतो का नाही. प्रकाश पडलेलाच असतो. फक्त एवढंच की त्याच्यावर इतका मळ साचलेला आहे, त्याला बाहेर पडण्याची वाट सापडत नाहीये. एकदा हा प्रकाश आतून चमकू लागला, तर उर्वरित सर्वकाही नैसर्गिकपणे घडू लागते. आपण ते अतिशय सहजतेने करू शकतो. ते त्वरित घडण्यासाठी आवश्यक असणारे आत्मिक तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे, त्यामुळे आपल्याला नैसर्गिक प्रक्रियेमधून जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही कारण त्यासाठी वेळ लागू शकतो. ज्याप्रमाणे त्यांच्याकडे जेनेटिक इंजिनियरिंग म्हणजे अनुवांशिक अभियांत्रिकी आहे, त्याप्रमाणे आमच्याकडे इनर इंजीनीरिंग म्हणजे आंतरिक अभियांत्रिकी आहे नाही. प्रकाश पडलेलाच असतो. फक्त एवढंच की त्याच्यावर इतका मळ साचलेला आहे, त्याला बाहेर पडण्याची वाट सापडत नाहीये. एकदा हा प्रकाश आतून चमकू लागला, तर उर्वरित सर्वकाही नैसर्गिकपणे घडू लागते. आपण ते अतिशय सहजतेने करू शकतो. ते त्वरित घडण्यासाठी आवश्यक असणारे आत्मिक तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे, त्यामुळे आपल्याला नैसर्गिक प्रक्रियेमधून जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही कारण त्यासाठी वेळ लागू शकतो. ज्याप्रमाणे त्यांच्याकडे जेनेटिक इंजिनियरिंग म्हणजे अनुवांशिक अभियांत्रिकी आहे, त्याप्रमाणे आमच्याकडे इनर इंजीनीरिंग म्हणजे आंतरिक अभियांत्रिकी आहे ज्या नारळाच्या झाडावर नारळ उगवण्यासाठी आठ वर्षे लागतात, त्याच झाडावर एक ते दीड वर्षात नारळ येतात – हे अनुवांशिक अभियांत्रिकी. तेच इनर इंजीनीरिंगचे आहे – ज्यांना अन्यथा हे साध्य करण्यासाठी दहा जन्म घ्यावे लागले असते, ते एकाच जन्मात साध्य करता येईल\nआंतरिक इंजिनियरिंग परिवर्तन योग\nआपल्या व्यथांची जाण असणे\nआपण अध्यात्माच्या मार्गावर चालताना आपल्या व्यथांची जाणीव आपल्याला होते ��णि ती आपल्याला एका संभ्रमात्मक स्पष्टतेकडे नेते . याबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर…\nध्यान आणि योग करण्याची सर्वोत्तम वेळ\nसदगुरू योग साधनेसाठी सर्वोत्तम वेळ कोणती यासंदर्भात बोलत आहेत आणि हे आपलं ध्येय काय आहे यावर अवलंबून आहे हे स्पष्ट करत आहेत.\nतंत्र-विद्या आणि सेक्सचा खरंच काही संबंध आहे का\n‘तंत्र-विद्या’ या शब्दाबद्दल लोकांमध्ये कुतूहल, भय आणि इतर बरेच समज-गैरसमज आहेत. इंग्रजी भाषेमध्ये 'ऑकल्ट' म्हणून ओळखल्या जाणार्‍या या तंत्र-विद्द्येब…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/tag/%20%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95", "date_download": "2021-05-18T20:49:29Z", "digest": "sha1:EUVW4TKB5RCNJH4S3JKTVZLZBWJK36JX", "length": 6098, "nlines": 143, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nआपण, जग आणि चार्वाक : उत्तरार्ध\nसुरेश द्वादशीवार\t02 Mar 2021\nआद्य धर्म आणि धर्मव्यवस्था...\nसुरेश द्वादशीवार\t03 Mar 2021\nधर्मांच्या जन्मकथा आणि चार्वाक\nसुरेश द्वादशीवार\t04 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t05 Mar 2021\nसुखप्राप्तीचा विचार आणि चार्वाक\nसुरेश द्वादशीवार\t06 Mar 2021\nकालानुरूप ईश्वरात झालेले बदल\nसुरेश द्वादशीवार\t07 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t08 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t09 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t10 Mar 2021\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसुरेश द्वादशीवार\t11 Mar 2021\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nसुरेश द्वादशीवार\t12 Mar 2021\nस्त्रियांचा वर्ग आणि चार्वाक\nसुरेश द्वादशीवार\t13 Mar 2021\nगोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही\nउर्दू काव्याचे मोती उधळत जाणारे गोड पुस्तक...\nकेरळ - डाव्यांचा ऐतिहासिक विजय\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nमराठा आरक्षण - सामाजिक आशय अधोरेखित करणारा निर्णय...\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'श्यामची आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/kalevadi/", "date_download": "2021-05-18T19:51:35Z", "digest": "sha1:EVJZQ74YLEPFHI2UIQEBMCO2N2S73G5D", "length": 3978, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Kalevadi Archives - MPCNEWS", "raw_content": "\nSangvi : कारमधून आलेल्या दोघांकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण\nएमपीसी न्यूज - मध्यरात्री काम करत असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला कारमधून आलेल्या दोघांनी मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 21) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास महावितरणच्या काळेवाडी शाखेसमोर घडली.महेश पांडुरंग भागवत (वय 35) यांनी…\nWakad : काळेवाडी येथे सिग्नलवर भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडली अकरा मुले\nएमपीसी न्यूज - सिग्नलवर भीक मागणाऱ्या एका महिलेकडे अकरा लहान मुले मिळून आली. हा प्रकार बुधवारी (दि. 18) काळेवाडी येथे उघडकीस आला. एकाच महिलेकडे अकरा मुले सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B_%E0%A4%97_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2021-05-18T21:25:44Z", "digest": "sha1:6FBPBV2BGKVZTV3455XQT4T5GFVTQAX3", "length": 2696, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "असला नवरा नको ग बाई - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअसला नवरा नको ग बाई\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअसला नवरा नको ग बाई\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ एप्रिल २०२१ रोजी १६:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://arbhataanichillar.blogspot.com/2011/01/blog-post_24.html", "date_download": "2021-05-18T19:36:44Z", "digest": "sha1:MS4R5DGR6NEXIGHUTWVKAXIP7RFGJ5WT", "length": 11316, "nlines": 68, "source_domain": "arbhataanichillar.blogspot.com", "title": "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: हिंदी चित्रपटांमधली 'डायलॉगबाजी' गेली कुठे?", "raw_content": "\nमाझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर\nजी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर\nहिंदी चित्रपटांमधली 'डायलॉगबाजी' गेली कुठे\nपरवा टीव्हीवर दीवार पहात होतो; जे चित्रपट कितीही वेळा पाहिले तरी अजिबात शिळे वाटत नाहीत अशा चित्रपटांमधे दीवारचा समावेश होतो. अभिनय, कथा या पातळीवर उत्कृष्ट असला तरी दीवार गाजला तो त्यातल्या संवादांमुळे. 'मेरे पास माँ है|', 'भाई, तुम साईन करोगे या नहीं', 'आज खुश तो बहोत होगे तुम...', 'मैं आजभी फेके हुए पैसे नहीं उठाता...' अशा ह्दयाला हात घालणा-या संवादांमुळे हा चित्रपट आजही आपल्याला जवळचा वाटतो. पण आजकाल प्रदर्शित होणारे चित्रपट पाहिले तर मात्र त्यातले संवाद लोकांच्या ओठांवर अजिबात दिसत नाहीत. नव्वदीच्या दशकात किंवा त्यानंतर आलेल्या कुठल्याही चित्रपटातला एखादा गाजलेला संवाद आठवण्याचा प्रयत्न करा, येतो चटकन ओठांवर', 'आज खुश तो बहोत होगे तुम...', 'मैं आजभी फेके हुए पैसे नहीं उठाता...' अशा ह्दयाला हात घालणा-या संवादांमुळे हा चित्रपट आजही आपल्याला जवळचा वाटतो. पण आजकाल प्रदर्शित होणारे चित्रपट पाहिले तर मात्र त्यातले संवाद लोकांच्या ओठांवर अजिबात दिसत नाहीत. नव्वदीच्या दशकात किंवा त्यानंतर आलेल्या कुठल्याही चित्रपटातला एखादा गाजलेला संवाद आठवण्याचा प्रयत्न करा, येतो चटकन ओठांवर नाही ना का बरं झालं असावं असं\nमला वाटतं याला बरीच कारणे आहेत. एक कारण म्हणजे आज आपल्या भाषांचं दूषित झालेलं स्वरूप. इं��्रजीचं आक्रमण आज इतकं जोरात आहे की एक वाक्य तिचा आधार न घेता बोलणं अशक्य झालेलं आहे. चित्रपटांचा समाजावर परिणाम होतो की समाजाचा चित्रपटांवर हा वाद खूप जुना असला तरी हे दोन्ही एकमेकांवर हळूहळू परिणाम करत असतात हे नक्की. त्यामुळेच आजचे हिंदी चित्रपटांमधले संवाद बरेचसे इंग्रजी नि थोडेसे हिंदी असतात; असले हे धेडगुजरे संवाद काय परिणाम करणार म्हणजे कल्पना करा, कालिया म्हणतो आहे 'गोली सिक्स और आदमी थ्री. ये तो बहुत इनजस्टिस है|' किंवा राजकुमार साहेब म्हणत आहेत 'ये नाईफ है, लगजाये तो ब्लीडिंग हो सक्ती है|' किंवा डॉन म्हणतो आहे, 'डॉनको पकडना डिफिकल्ट ही नहीं, इम्पॉसिबल हैं' तर त्याचा परिणाम होईल का म्हणजे कल्पना करा, कालिया म्हणतो आहे 'गोली सिक्स और आदमी थ्री. ये तो बहुत इनजस्टिस है|' किंवा राजकुमार साहेब म्हणत आहेत 'ये नाईफ है, लगजाये तो ब्लीडिंग हो सक्ती है|' किंवा डॉन म्हणतो आहे, 'डॉनको पकडना डिफिकल्ट ही नहीं, इम्पॉसिबल हैं' तर त्याचा परिणाम होईल का चित्रपटाचे नाव इंग्रजीत, नामावली इंग्रजीत, नटनट्यांच्या मुलाखती इंग्रजीत, चित्रपटातले बहुतांश संवाद इंग्रजीत, पुरस्कारसोहळे इंग्रजीत पण चित्रपटाची भाषा मात्र हिंदी असला विनोदी प्रकार फक्त भारतातच होऊ शकतो\nदुसरी गोष्ट म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीत असलेली चांगल्या लेखकांची वानवा. पुर्वीचे हिंदी कथालेखक आणि संवादलेखक फार शिकलेले नसले तरी त्यांनी खूप वाचलेले असे. चांगले साहित्य कशाला म्हणावे, त्याची वैशिष्ट्ये काय ही माहिती त्यांना असे. खूप वाचलेले असल्याने नैसर्गिक तरीही परिणामकारक संवाद कसे लिहावेत हे ज्ञान त्यांना आपसूक मिळे. आत्ताची परिस्थिती मात्र वेगळी आहे. हिंदी चित्रपटसुष्टीत काम करत असूनही हिंदीचे ज्ञान नाही अशी परिस्थिती आज अनेकांची आहे, लेखकही याला अपवाद नाहीत. किंबहुना आजचे हिंदी चित्रपटसृष्टीतले बहुतांश लोक चित्रपटांच्या प्रेमापेक्षा आपला बाप तिथे असल्याने किंवा पैसा कमावण्यासाठी (क्वचित दोन्हीं कारणांमुळे) तिथे आहेत. इंग्रजी भाषेत शिकलेले आणि इंग्रजी भाषेतली पुस्तके वाचत मोठे झालेले हे लेखक पल्लेदार हिंदी संवाद लिहिणार तरी कसे\nतिसरी गोष्ट म्हणजे एकूणच चित्रपटांच्या दर्जाबाबत आग्रही राहण्याची आज विस्मरणात गेलेली चाल. आजचा काळ अनेकपडदा चित्रपटांचा आहे. एक चा���गला चित्रपट काढण्यापेक्षा पैसा कमवण्यावर लोकांचा आज भर आहे. भारी नट/नट्या घ्याव्यात, सिनेमाची भरपूर जाहिरात करावी, तो ढीगभर चित्रपटगृहांत प्रदर्शित करावा आणि पहिल्या आठवड्यातच पैसे वसूल करून भरपूर नफाही कमवावा अशी सध्याची रीत आहे. कथेकडे लक्ष देणे, प्रसंगांना साजेसे संवाद लिहिणे, अभिनय करणे या गोष्टींकडे लक्ष द्यायला आज वेळ आहे कोणाला यात प्रेक्षकही थोडेसे दोषी आहेत. त्यांनी जर दर्जाचा आग्रह धरला तरच या फसवणूकीला लगाम घालणे शक्य आहे.\nअसो, आशा करूयात की एखादा चुरचुरीत, रांगडे संवाद असलेला चित्रपट २०११ मधे प्रदर्शित होईल आणि २०५० साली त्यातले संवाद 'फेकताना' आपण 'हा चित्रपट आम्ही चित्रपटगृहांमधे पाहिला होता' अशी बढाई मारू शकू\n मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच विषयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे\nसिंहासन - एक विशेष प्रभाव न पाडू शकणारा चित्रपट\nहिंदी चित्रपटांमधली 'डायलॉगबाजी' गेली कुठे\n१५ जानेवारी - एक महत्वाचा दिवस\nपानिपतची लढाई - अडीचशे वर्षांची जखम\nपत्र नव्हे (इंग्रजी) मित्र\nह्या सगळ्या सुंदर मुली गेल्या कुठे\nया जालनिशीचे लेख मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BPAR-photos-celebs-at-tanu-weds-manu-returns-special-screening-5001714-PHO.html", "date_download": "2021-05-18T21:28:25Z", "digest": "sha1:2YO3IJAFGYQ3FH6SJD2KFCCPLUNVVWSY", "length": 5464, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "PHOTOS: Celebs At 'Tanu Weds Manu Returns' Special Screening | PHOTOS : रितेश-जेनेलियाने बघितला 'तनू वेड्स...', स्क्रिनिंगला पोहोचले हे सेलब्स - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nPHOTOS : रितेश-जेनेलियाने बघितला 'तनू वेड्स...', स्क्रिनिंगला पोहोचले हे सेलब्स\n(डावीकडून जेनेलिया डिसूजा, रितेश देखमुख, राज कुमार राव, दीया मिर्झा आणि सोहेल खान)\nमुंबईः 22 मे रोजी रिलीज झालेल्या 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग शुक्रवारी मुंबईतील लाइट बॉक्स थिएटरमध्ये ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला अभिनेता रितेश देशमुख पत्नी जेने��ियासोबत पोहोचला होता. यावेळी अभिनेता राज कुमार राव, सोहेल खान, दीया मिर्झासह अनेक सेलेब्ससुद्धा दिसले.\nसिनेमात मुख्य भूमिका वठवणारा अभिनेता आर. माधवन पत्नी सरितासोबत स्क्रिनिंगस्थळी दाखल झाला. दिग्दर्शक आनंद एल राय, एजाज खान, जिम्मी शेरगिल, दीपिक डोबरियालसुद्धा सिनेमा बघायला पोहोचले होते. याशिवाय अभिनेत्री सोनल चौहान, अरबाज खान, सोनू निगम, निर्माती कृषिका लुल्ला, मंदिरा बेदी हे सेलिब्रिटीसुद्धा ही रोमँटिक कॉमेडी फिल्म एन्जॉय करताना दिसले.\n'तनू वेड्स मनू रिटर्न्स' या सिनेमात आर. माधवनसह कंगना रनोट मेन लीडमध्ये आहे. सिनेमाला रिलीजच्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. हा सिनेमा 2011मध्ये रिलीज झालेल्या 'तनू वेड्स मनू' या सिनेमाचा सिक्वेल आहे. इरोज इंटरनॅशनल या बॅनरमध्ये तयार झालेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल. राय यांनी केले आहे.\nपुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' या सिनेमाच्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...\nMovie Review@ तनू वेड्स मनू रिटर्न्स: भूमिका फिट, कथा सुपरहिट\n30 कोटीत बनला 'तनू वेड्स मनू रिटर्न्स', दिग्दर्शक आनंदची होणार हॅटट्रीक\nPHOTOS : ही आहे माधवनची रिअल लाइफ 'तनू', 1999 मध्ये झाले लग्न\nपडद्यामागील : तनू आणि राज शेखर यांची 'घरवापसी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/cbi-arrested-official-indian-railways-engineering-service-bribe-rs-1-crore-assam-up-rm-514245.html", "date_download": "2021-05-18T20:33:00Z", "digest": "sha1:6JEUGDOLEFTMQSG5W77JEA3G35Q7S4BT", "length": 18482, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जण���ंना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्या���ना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nपुण्यात दिवसाढवळ्या भर रस्त्यात एकाला भोसकलं : म्हाळुंगे परिसरातला थरार CCTV मध्ये कैद\nNagpur मध्ये मृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, मृत कोरोना रुग्णांचं साहित्य चोरणारी टोळी गजाआड\nलॉकडाऊनमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय; पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक कारण आलं समोर\nBig News : भिवंडीतून स्फोटकांचा प्रचंड मोठा साठा जप्त, 12 हजार जिलेटिनच्या कांड्या पाहून पोलिसही अवाक्\nBeed Crime : भावकीचा वाद, कुऱ्हाडीने सपासप वार करत संपवले दोन सख्ख्या भावांना, आरोपी चुलत भाऊ फरार\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nसीबीआयने (CBI) भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेत कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत आणखी दोन साथीदारांना अटक केली आहे.\nनवी दिल्ली, 17 जानेवारी : केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थातच CBI ने लाचखोरी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. CBI च्या पथकाने आज देशातील एकूण 20 ठिकाणी छापेमारी करत रेल्वे विभागात चाललेला काळाबाजार समोर आणला आहे. याप्रकरणी सीबीआयने भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेत कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत आणखी दोन साथीदारांना अटक केली आहे.\nआरोपींवर 1 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असून सर्व रक्कम परत मिळवली आहे. या घटनेतील मुख्य आरोपीचं नाव महेंद्र सिंह चौहान असून ते 1985 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांच्यावर 1 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. सीबीआयने कारवाई करत असताना सर्व रक्कम परत मिळवली आहे. रेल्वेतील विविध कामांचे कॉन्ट्रक्ट मिळवण्यामध्ये पक्षपात करण्यासाठी आरोपींनी एका खाजगी कंपनीला 1 कोटी रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणात सीबीआयच्या पथकाने एकावेळी देशातील एकूण 20 ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये आसाम, दिल्ली, उत्तराखंड, त्रिपुरा आणि सिक्कीम आदी ठिकाणांचा समावेश आहे.\nहे ही वाचा-MBA पूर्ण झाल्यानंतर सुरू केलं अवैध काम; आता दिवसाला करतो 9 लाखांचा व्यवसाय\nआसाममधील नॉर्थ इस्ट फ्रन्टीयर रेल्वेच्या (north east frontier railway) कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध कामांचे कॉन्ट्रक्ट्स एका खाजगी कंपनीला मिळवून देण्यासाठी आरोपींनी ही लाच मागितली होती. या प्रकरणाची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने धडक कारवाई केली आहे. सीबीआयच्या पथकाने नॉर्थ इस्ट फ्रन्टीयर रेल्वेच्या आसाममधील मुख्य कार्यालयावर धाड टाकली आहे. येथून 1 कोटी रुपयांची सर्व रक्कम परत मिळवली आहे. नॉर्थ इस्ट फ्रन्टीयर रेल्वेचे मुख्यालय आसाममधील मालेगाव याठिकाणी आहे. या प्रकरणात आणखी काही धागेदोरे सापडतात का या अनुषंगाने सीबीआय पुढील तपास करत आहे.\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/construction-and-unorganized-workers/", "date_download": "2021-05-18T21:20:22Z", "digest": "sha1:CD3HJMTOJHVEEUDKIKIQ7LT4J6P5AHHW", "length": 3298, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "construction and unorganized workers Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: ‘महाराष्ट्र मजदूर संघटने’तर्फे बांधकाम व असंघटीत कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nएमपीसी न्यूज - कोरोना विषाणूमुळे प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या परिस्थितीत हातावर पोट असणा-यांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पिंपरी शहरातील काही स्वयंसेवी…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/udayanraje/", "date_download": "2021-05-18T21:24:06Z", "digest": "sha1:I4T3HTCE567CRS4LC753ZUCVRBYWKI7V", "length": 3198, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Udayanraje Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : उदयनराजे यांचा पराभव झाला तर, भाजपला फळे भोगावी लागणार; मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या…\nएमपीसी न्यूज - उदयनराजे यांचा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाला तर, भाजप सरकरला फळे भोगावी लागतील, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चा तर्फे देण्यात आला आहे. महाराज मराठा समाजाची अस्मिता आहे. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/government-will-take-strict-action-if-bogus-seeds-are-sold-minister-of-state-for-agriculture-dr-viswajit-kadam/", "date_download": "2021-05-18T21:17:55Z", "digest": "sha1:IKWU3AG6ATVIQHSHALCPZZL5C2J46JOO", "length": 10827, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बोगस बियाणे विक्री केल्यास शासन कठोर पावले उचलणार", "raw_content": "\nबोगस बियाणे विक्री केल्यास शासन कठोर पावले उचलणार\nकृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांची माहिती\nमुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री संबंधातील वाढत्या तक्रारी ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून याबाबत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबधित कंपन्यावर गुन्हे दाखल केले जातील, असे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितले.\nसातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या रब्बी हंगामात एका कंपनीमार्फत सप्टेंबर, 2020 कालावधीत सुमारे 8 टन कांदा बियाणे खरेदी केले होते. मात्र या कांदा बियाण्यांची उगवण न झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. याबाबत निवेदनाद्वारे संबंधित शेतकऱ्यांनी कृषी राज्यमंत्री डॉ. कदम यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन राज्यमंत्री डॉ. कदम यांनी संबंधित विभागाचे अधिकारी, शेतकरी व कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेतली.\nकृषी राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले की, शेतकऱ्यांना गेल्या काही काळापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. याबरोबरच काही कंपन्या जर शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असतील तर कृषी विभागाच्या वतीने अशांवर कठोर कारवाई करण्यात येईल.\nशेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनीही काळजी घ्यावी. सातारा जिल्ह्यातील बोगस बियाणे विक्रीबाबत सविस्तर माहिती कृषी आयुक्त यांनी घेऊन कृषी विभागाच्या वतीने या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी सूचनाही डॉ कदम यांनी केल्या.\nबैठकीला कृषी सचिव एकनाथ डवले तसेच सह सचिव वी.बी पाटील, संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) दिलीप झेंडे, अवर सचिव उमेश आहिर तसेच शेतकऱ्यांचे प्रतिनिधी विराज शिंदे, संभाजी भोईटे, राजेंद्र कदम, विद्याधर धुमाळ आदींसह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nमल्हारगडाचे सौंदर्य आणखी खुलले\n लग्नाआधीच मुलीने वडिलांच्या खांद्यावर सोडला जीव; दु:ख सहन न झाल्याने वडिलांनीही सोडले प्राण\nशासनामार्फत शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी वितरित केलेल्या रकमेचे तात्काळ वाटप करा\nCorona Death : 71 दिवसांत 1.23 लाख मृत्यूदाखले वितरीत; सरकारनुसार करोनाचे मृत्यू 4218\n“मराठा समाजाची दिशाभूल करत समाजाला एप्रिल फूल कऱण्याचा कार्यक्रम करु…\n#Corona | रुग्णवाहिकांसाठी अवाजवी दर घेतल्यास कठोर कारवाई – राजेश टोपे\nनोंद | न्यायव्यवस्थेचा आधार\nपुण्यासारख्या ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊनचा विचार करा; उच्च न्यायालयाने सूचविले सरकारला\nप्लाझ्मा दान करणाऱ्यांना आंध्र प्रदेश सरकार देणार पाच हजार\nनांदेड | बियाणांच्या परिपूर्ण वितरणासाठी मंत्रालय पातळीवर लवकरच धोरणात्मक निर्णय –…\nकंगनाच्या टिव टिवला ट्विटरचा दणका; अकाऊंट केलं कायमस्वरुपी बंद\nकंगनाची पुन्हा जीभ घसरली म्हणाली,’ममता बॅनर्जी रक्ताची भुकेली राक्षसीणच’\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\nशासनामार्फत शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी वितरित केलेल्या रकमेचे तात्काळ वाटप करा\nCorona Death : 71 दिवसांत 1.23 लाख मृत्यूदाखले वितरीत; सरकारनुसार करोनाचे मृत्यू 4218\n“मराठा समाजाची दिशाभूल करत समाजाला एप्रिल फूल कऱण्याचा कार्यक्रम करु नका”- आशिष शेलार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/pune/other/rain-with-thunderstorm-for-two-days-in-konkan", "date_download": "2021-05-18T20:18:40Z", "digest": "sha1:VGWRWOPCS3DEAIJSR7KMQX6R5536FBRO", "length": 10010, "nlines": 143, "source_domain": "www.krushival.in", "title": "Pune | कोकण,विदर्भात दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / पुणे / इतर / कोकण,विदर्भात दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा\nकोकण,विदर्भात दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा\nमहाराष्ट्रात पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. पुण्यासह ,मध्य महाराष्ट्र, कोकण,मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासोबतच राज्याला तापमानवाढीचा चटका सोसावा लागत आहे. अकोला इथं सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. पुणे वेधशाळेच्या ��ंदाजानुसार पुणे, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवसात हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे तापमानदेखील वाढत आहे. पुणे वेधशाळेने पावसाचा अंदाज वर्तवताना झारखंड आणि पश्‍चिम बंगाल या राज्यावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या भागांमध्ये ढग साचण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे.\nनागपूर वेधशाळेने 11 एप्रिलपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. त्यानुसार विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 9 ते 11 एप्रिल दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात वाढलेल्या तापमानापासून मिळणार थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नागपूर वेधशाळेने हिट वेव्हचा अलर्ट हटवला आहे. 9 ते 11 एप्रिलच्या कालावधीत हवामानात मोठा बदल होण्याचा अंदाज आहे. 9 ते 11 एप्रिल च्या दरम्यान तापमानात घट होऊन विदर्भात ढगांच्या गडगडाटसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. 9 तारखेला पूर्व विदर्भात तर 10 आणि 11 ला संपूर्ण विदर्भात पावसाची शक्यता आहे.\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nजिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन कोविड सेंटर कार्यान्वित\nकोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही बेडस् लहान मुलांसाठी राखीव\nमहावितरणच्या कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत\nवीज पुरवठा करण्यासाठी धडपड; रसायनीत जनजीवन विस्कळीत\nभरपाई देण्याची अ‍ॅड. चेतन पाटील यांची मागणी\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोटयवधींची हानी\nरत्नागिरी तालुक्यात विक्रमी 11 इंच पाऊस\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेल��� फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/57470", "date_download": "2021-05-18T21:01:05Z", "digest": "sha1:OSH3PGD2VWZ7Z2PEVYEX3BFYQIVXRQQI", "length": 24843, "nlines": 275, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मिक्स सॅलडचा झुणका आणि ज्वारीची भाकरी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मिक्स सॅलडचा झुणका आणि ज्वारीची भाकरी\nमिक्स सॅलडचा झुणका आणि ज्वारीची भाकरी\n# मिक्स सॅलडचा एक पॅक पुरेसा आहे\n# एक मध्यम आकाराचा कांदा\n# अर्धा गाठा छोटा लसूण\n# फोडणीसाठी - तेल, जिरे, मोहरी, हळद, सुक्या मिरच्या, कांडलेले लाल तिखट, मिठ इत्यादी.\n# चण्याच्या डाळीचे चार चमचे पिठ अर्थात बेसन\n# ज्वारीचे ताजे पिठ\n# खदखद उकळलेले पाणी\n१) मिक्स सॅलडची पाने दोन ते तीन वेळ न हाताळता नळाखाली धुवून घ्यावी. ही पाने नाजूक असल्यामुळे त्यांना हाताळायची गरज नाही. जर पाने कोंबून भरलेली असेल तर त्यात एक दोन शेवळी तंतू नजरेस पडतात ते पाण्यावर येतात त्यांना काढून टाकावे. पाने धुताना भरपुर उजेडात ती निरखून घ्यावी म्हणजे काडीकचरे असल्यास निवडता येईल.\n२) ह्या मिक्स सॅलडमधे अनेक वेगवेगळ्या प्रकारची पाने आहेत. ती कुठली आहेत ह्यासाठी खालचे चित्र बघा. माझ्याकडे महिन्यातून दोन तीन वेळा मी हा पॅक आणतो. तो ताजा असेल तेंव्हाच संपला तर बरा असतो. पण, इतका मोठा पॅक संपवणे मला शक्य होत नाही म्हणून मी त्याचा झुणका नाहीतर पित्झा करतो. अशानी तो एका खेपेतच संपून जातो.\n३) फोडणीसाठी मी कांदा आणि लसूण अनुक्रमे चिरुन.. निवडून घेतले.\n४) कांदा पावभाजीला जसा असतो तसा बारीक चिरुन घेतला.\n५) बेसन तव्यावर एक दीड चमचे तेलात परतून घेतले. बेसन परतताना कालथा सतत मागे पुढे न्यावा लागतो आणि आच अगदी मंद ठेवावी लागते. नाहीतर बेसन जळून जाते. बेसन नीट भाजले गेले ह्याची एक खूण म्हणते त्याचा सुवास. बेसन, रवा, गव्हाचे पिठ भाजताना त्याचा एक भुक चाळवणारा दरवळ किचनमधे येतो. बेसन जेवढे रवाळ तेवढे उत्तम. जर तु��च्याकडे डाळीची भरड असेल तर मग काय बात अहाहा\n६) भाजलेले बेसन तव्यावरुन ताटलीत काढताना मी ताटली थेट सिंक मधे ठेवतो जी स्वच्छच असते. असे केले की माझे पिठ सांडले तरी ओटा खराब होत नाही.\n७) आता फोडणीसाठी मी त्याच तव्यावर तो तवा न धुता त्याच्यावरच तेल घातले. तेल तुम्हाला हवे तेवढे तुम्ही घाला. पण झुणक्याला जरा अधिक तेल ..तिखट लागते. तेल तापले की त्यावर मी आधी सुक्या मिरच्या घातल्या. मग जिरे मोहरी.\n८) झुणक्याला एक खास आकर्षक रंग येण्यासाठी मी त्यावर ही घरची मिरची पावडर सुद्धा घातली पण अगदी जेमतेल रंग येण्यापुरती. ओवा घालायला मला आवडतो म्हणून मी घातला.\n९) आता ताटामधे धुतलेला सॅलड आच कमी करुन तव्यावर हळूहळू खाली सांडू न देता घालावा. थोडा सॅलड घालून तो आधी परतावा कारण खूप मोठा सॅलड घालून तो परतायला जागाच उरणार नाही. मग, ह्यावर उरलेला सॅलड रचावा. डोंगर दिसेल असा.\n१०) लगेच एक ताट तव्यावर ठेवावे. ही पाने इतकी हलकी असतात की ती सहज एका ताटाखाली मावतात. जर ताट उघडे पडत असेल तर त्यावर कुकरचे एक पातेले पाणी भरुन ठेवले की ताटावर वजन पडेल.\n११) दोन मिनिटात पाने शिजतात आणि भाजीचा गोळा होतो. ही पाने फार शिजवायची नाही. ती फार नाजूक असतात. त्यातला रस थोडा झिरपायला हवा आणि थोडा पानांमधेच रहायला हवा. हे ह्या कृतीचे एक गमक आहे. ह्यात आता मिठ घालायचे.\n१२) शिजलेल्या पानांवर भाजलेले बेसन भुरभुरत घालायचे आणि ते लगेच ढवळायचे. ह्यावेळी बेसन पळीला आतमधे चिकटून जाते. म्हणून दुसरी एक पळी वा चमचा घेऊन ते खरडून टाकायचे.\n१३) आता ह्या क्षणाला हे मिश्रण परत एकदा ताटाखाली झाकूण ठेवायचे. ह्यावेळी कुकरचा डबा लागणार नाही. दोन मिनिटांनी गॅस विझवून टाकायला पण.. पण .. पण ताट काढायचे नाही. ती वाफ तशीच आतामधे १० मिनिटे राहू दिली की झुणका इतका मऊ होतो की तो जिभेवर टाकला की विरघळतो आणि त्याची चव जिभेवर रेंगाळत राहते. ह्या दहा मिनिटात तुम्ही सगळी चाटली-बुटली भांडी धुवून काढू शकता.\n१४) हा झाला तयार हिरवा तजेलदार झुणका.\n१) परातीत भाकरीचे पिठ खळ करुन घ्यायचे. त्यात अर्धा चमचा मिठ घालावे. खदखद उकळलेले पाणी त्यात घालावे. आणि कालत्यानी पिठ आणि पाणी एकत्रित करावे. पाण्याचे प्रमाण कमी पडले तर चालेल पण जास्त होऊ नये. दहा मिनिटे हे पिठ असेल राहू द्यावे. नंतर ते मळून घ्यावे. आणि पोळपाटावर इतके पिठ पसरवावे की प��.पा.चा लाकडी भाग दिसेनासा होईल. जो भाग पिठाकडे आहे तो तव्याच्या वर येईल तो अक्षरश: पाण्यानी सारवतो तसा सारवून घ्यावा म्हणजे भाकरीला नीट पापुद्रा येतो.\n२) वरचा भाग कोरडाठिक्क दिसायला लागला की भाकरी उलटून घ्यायची.\n३) भाकरीला फुगा आला की भाकरी आचेवर धरायची.\n४) ही झाली पहीली भाकरी:\n५) आणि ही दुसरी:\nतुमच्याकडे सॅलडचा पॅक नसेल तर इतर कोवळ्या भाज्या वापरता येतील.\n मस्तच झालाय बेत.... सोबत\nसोबत लसणाची चटणी, लिंबाचे गोड लोणचे पाहिजेच. आणि हो पिठल्यावर घरचं तूप मस्त लागतं एकदम...\nझुणका एकदम चविष्ट लागत असणार\nझुणका एकदम चविष्ट लागत असणार मस्त लिहीली आहेस पाकृ, करून बघेन.\nपीठ पेरुन पालेभाज्या करतात\nपीठ पेरुन पालेभाज्या करतात तशीच लागत असणार ही भाजी. भाकरी झक्कास केली आहे.\nधन्यवाद विजय आणि आशूडी विजय\nधन्यवाद विजय आणि आशूडी\nविजय हो माझ्याकडे दोन्ही गोष्टी होत्या पण मला झुणक्याचा पुरेपुर आस्वाद घ्यायचा होता\nछान वाटतिय भाजी.. पण इथे ही\nछान वाटतिय भाजी.. पण इथे ही पाने मिळतात का बघायला लागेल.\nभाकरीचे सुरुवातीचे फोटो लालसर कसे आहेत त्यामुळे नाचणीची भाकरी असल्यासारखे वाटले आधी.\nभाकर्‍या आणि झुणका दोन्ही\nभाकर्‍या आणि झुणका दोन्ही मस्त . भाकर्‍या छानच जमतात हो तुम्हाला \nभाजलेले बेसन तव्यावरुन ताटलीत काढताना मी ताटली थेट सिंक मधे ठेवतो जी स्वच्छच असते. >> तुमची ओटा स्वच्छ ठेवण्याची आयडिया मस्त आहे पण मला नाही डेअरिंग होणार तस ठेवायला.\nवा बी, मजा आणलीत\nवा बी, मजा आणलीत\nभाकर्‍या आणि झुणका दोन्ही\nभाकर्‍या आणि झुणका दोन्ही मस्त . भाकर्‍या छानच जमतात हो तुम्हाला \nएखाद्या नवशिक्याला अत्यंत उपयुक्त पाकृ.\nगजानन, तो लाल रंग बहुतेक मी\nगजानन, तो लाल रंग बहुतेक मी लाईट लावल्यामुळे आला असेल. त्या दिवशी आमच्याकडे ढगाळ हवामान होते. फोटोसाठी पुरेसा उजेड नव्हता म्हणून गॅसवरचा लाईट लावला.\nछान झुणका. भाकरी मस्त\nभाकरी ज्वारी पेक्षा नाचणीची वाटतेय.\nखुप मस्त दिसतय.. आहाहा ..\nभाकरी छान फुगली आहे..\nवाह मस्त आहे मेनू भाकरी एकदम\nवाह मस्त आहे मेनू\nसुंदर. फोटोपण छान स्टेप बाय\nसुंदर. फोटोपण छान स्टेप बाय स्टेप.\nतुमची ओटा स्वच्छ ठेवण्याची\nतुमची ओटा स्वच्छ ठेवण्याची आयडिया मस्त आहे पण मला नाही डेअरिंग होणार तस ठेवायला.>>>>> +१०० ओटा स्वच्छ करेन अगदी सांडलच पिठ तर पण थेट सिंक मधे ता���................\nमनिमोहर आणि स्निग्धा, सिंक\nमनिमोहर आणि स्निग्धा, सिंक मधे आपण तांदूळ धुतो, भाज्या धुतो, फळ धुतो, भांडी ठेवतो आणि धुतो. हे जर चालत असेल तर एक मिनिट ताट ठेवून भाजेलेले बेसन त्यात काढायला काय हरकत आहे आणि मुळात सिंक सततच्या पाण्याच्या वापरामुळे स्वच्छ असतो. आठवड्यातून एकदा आपण त्याला घासून लखलखीत करतो. म्हणून मी सिंक वावरला आहे इथे. पण मर्जी आपापली. कुणाला हे करायला आवडणार नाही हेही खरे आहे. प्रत्येकाची मानसिकता असते.\nबी जबरी बेत आहे. तव्यावरच्या\nबी जबरी बेत आहे.\nतव्यावरच्या फोडणीचा फोटो पाहिल्यावर सुरेख खमंग वास जाणवला आणि पोटात एक कावळा हळूच कोकलला (जेवण झालेले असून :))\nधन्यवाद... दक्षिणा किती दिवसानंतर दिसते आहेस माबोवर.\nकाही बी म्हणा पण फोटु लईच\nकाही बी म्हणा पण फोटु लईच भारी आलेत भाजी बी एकदम झकास दिसतिया\nपर ते सॅलड पॅक कुठं मिळतं म्हणायचं\nआणि कंच्या कंच्या भाजीचा पाला हाय तो ते तरी समजूद्या\nकृष्णा, धन्यवाद. तुम्ही जर\nकृष्णा, धन्यवाद. तुम्ही जर पुणे मुंबईत असाल तर हे सॅलड मिळत. इतर गावी माहिती नाही. पण मी पुण्यात चांगल्या सुपरमार्केटमधे पाहिले आहे. आमच्या बावधनच्या मोअरमधेही पाहिले आहे.\nह्यात सॅलड म्हणून जी पाने आहेत त्याची नावे चित्र क्रमांक दोन मधे आहेत.\nहा ऑस्ट्रेलियन सॅलड आहे.\nव्वा बी, कसले भारी फोटो..\nव्वा बी, कसले भारी फोटो.. मस्त.\n भाकरी आणि झुणका ,\nभाकरी आणि झुणका , दोन्ही छान आहेत\nबी,छान बेत केलायस.तुझ्या भाकरीला पैकीच्या पैकी मार्कस ...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nपनीर सफरचंद टिक्की विथ फ्रुट सॉस - गोड - माधवी. माधवी.\nआंबटगोड खिचडी + अक्रोड, द्राक्षांचं रायतं योकु\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/sanitation-workers-to-protest-on-15th-august-27016", "date_download": "2021-05-18T19:44:34Z", "digest": "sha1:4NOUQKZZREIO26KFMLJZZGH6T575FG2D", "length": 8517, "nlines": 144, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "सफाई कामगारांचं १५ ऑगस्टला आंदोलन | Mumbai Live", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nसफाई कामगारांचं १५ ऑगस्टला आंदोलन\nसफाई कामगारांचं १५ ऑगस्टला आंदोलन\nBy वैभव पाटील सिविक\nआपल्या विविध मागण्यांसाठी सफाई कामगारांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. अनेक वर्षांपासून मोर्चा आणि आंदोलन करूनदेखील मागण्या काही मान्य होत नाही, सरकार आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत\nसफाई कामगारांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी आझाद मैदानात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा या सफाई कामगारांनी दिला आहे.\nसामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी अनुसूचित जातीच्या आरक्षणामधून विशेष आरक्षण द्यावं.\nसुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ठेकेदारी प्रथा बंद करावी.\nमहाराष्ट्र शासनाचा १९८६-१९८७-१९८८ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी\nघर नसलेल्या सफाई कामगारांना १९८८च्या शासन आदेशानुसार ५ टक्के आरक्षित संदनीकांचं वाटप करावं\nऐवजदार, लेबर कामगार अॅवॉर्ड, शवागृहात काम करणारे कामगार, धोबी, स्मशान कामगार, मेन शुअर, पाईपलाईन शुअर, मुख्य मल वाहिन्या, ड्रेनेज वर्क शॉप, स्ट्रेम वॉटर ड्रेन, वाहन स्वच्छक, बाजार विभागातील कामगार, कीटक नाशक फवारणी करणारे कामगार, परिक्षण खात्यातील कामगार, पाणी खात्यातील, खड्डे करणारे कामगार या सर्व कामगारांचा एक वर्ग सफाई कामगार करावा.\nअनुसूचित जातिचं प्रमाणपत्र देण्याची १०५० ची अट रद्द करून १९६० ही वास्तव्याची अट २००४ नुसार करण्याचा शासन आदेश काढावा.\nअखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सफाई कामगार सेल, सफाई कामगार मालकी घर हक्क समिती आणि सर्व कामगार संघटना १५ ऑगस्टला आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. जर या आदोलनानंतरही मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जेल भरो आंदोलन करणार, असा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस संघटनेचे अध्यक्ष गोविंदभाई परमार यांनी दिला.\nसफाई कामगार१५ ऑगस्टआंदोलनमोर्चाआझाद मैदानआरक्षणसुप्रीम कोर्ट\nराज्यात २८,४३८ नवे रुग्ण, 'इतके' रुग्ण झाले बरे\nमोठा दिलासा, मुंबईत मंगळवारी अवघे ९८९ नवीन रुग्ण\nमराठा आरक्षण: नोकरभरतीचा निर्णय अहवालानंतरच\nमुंबईच्या पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त किनारपट्टीची पाहणी\nकोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसतेय, मात्र.. मुख्यमंत्र्यांनी केलं महत्त्वाचं विधान\nमहाराष्ट्रात लसीकरणाने ओलांडला २ कोटींचा टप्पा, मात्र लसींचा पुरेसा साठा कधी\nCyclone Tauktae: बीकेसी जम्बो कोविड सेंटरचं मोठं नुकसान नाही\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/11/08/mistakes-in-movies/", "date_download": "2021-05-18T19:27:14Z", "digest": "sha1:QCN5SZEQLM7K4Z6CNI7Z4MI7AGO2QMTY", "length": 8800, "nlines": 46, "source_domain": "khaasre.com", "title": "बॉलिवूडच्या प्रसिद्ध चित्रपटांमधील या चुका तुमच्या सुद्धा लक्षात आल्या नसतील – KhaasRe.com", "raw_content": "\nबॉलिवूडच्या प्रसिद्ध चित्रपटांमधील या चुका तुमच्या सुद्धा लक्षात आल्या नसतील\nबॉलिवूडमध्ये प्रत्येक शुक्रवारी किमान एखादातरी चित्रपट प्रदर्शित होत असतो. एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतो, तर एखादा फ्लॉप होतो. जगाच्या वेगवेगळ्या भागात चित्रपटांचे शूटिंग चालते. कथानकाच्या अनुरुप स्थळांची किंवा गोष्टींची निवड केली जाते. त्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात.\nआता एवढे मोठे चित्रीकरण म्हणल्यावर थोड्याफार चुका होणारच परंतु चित्रपट पाहत असताना आपण त्याच्या कथेत इतके हरवून जातो की, चित्रीकरणातल्या अगदी छोट्या छोट्या काही चुका आपल्या लक्षात येत नाहीत. आज आपण अशाच काही चित्रपटांविषयी पाहणार आहोत…\n१) दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे :\n१९९५ मध्ये शाहरुख खान आणि काजोल यांनी भूमिका साकारलेला दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं आणि चित्रपटाने अनेक रेकॉडही नोंदवले.\nपण या चित्रपटात एकछोटी चूक होती. संपूर्ण चित्रपटात पंजाबमधील कथा दाखवली होती, पण चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये आपटा रेल्वेस्टेशनचा बोर्ड दिसतो. आपल्या माहितीसाठी सांगतो की आपटा हे रेल्वेस्टेशन महाराष्ट्रात आहे.\n२) 3 इडियट्स :\n२००९ मध्ये आलेल्या आमिर खानच्या ३ इडियट्स चित्रपटातही एक चूक होती. चित्रपटातील आर.माधवन दहा वर्षांपूर्वीची आठवण सांगत असतानाचा एक सिन आहे. त्यात यूट्यूबच्या मदतीने बाळंतपण करताना दाखवले आहे. आता चित्रपट जर २००९ मध्ये आला असेल आणि दहा वर्षांपूर्वीचे युट्युब त्यात दाखवले असेल तर ते चूक आहे. कारण युट्युबची सुरुवातच मुळात २००५ मध्ये झाली होती.\nरणबीर कपूर आणि नर्गिस फाखरी यांचा अभिनय असणारा २०११ मधला रॉकस्टार चित्रपट आणि त्यातली गाणी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. त्यातल्या साड्डा हक गाण्याच्या सुरुवातीला एक चूक आहे.\nगाण्याच्या सुरुवातीला जॉर्डनच्या (रणबीर कपूर) बातम्या वर्तमानपत्रात छापलेल्या दाखवल्या आहेत, पण बारकाईने बघितल्यास लक्षात येते की त्या बातम्यात केवळ रणबीरचा फोटो छापला आहे, इतर मजकूर कुठल्यातरी महानगरपालिकेच्या संबंधित आहे.\n४) भाग मिल्खा भाग :\n२०१३ मध्ये मिल्खा सिंह यांच्या जीवनावर आधारित “भाग मिल्खा भाग” चित्रपट आला होता. त्या चित्रपटात १९५० ते १९७० दरम्यानचा काळ दाखवला आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये सोनम कपूर डान्स करताना दिसत आहे, पण त्याचवेळी पाठीमागे मोबाईल टॉवर दिसला. जर चित्रपट १९५०-७० या काळातील असेल तर त्यावेळी मोबाईल टॉवर कुठून आले \nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nभाजप सेना सत्ता स्थापने करिता बच्चू कडूंनी सुचवली हि आयडिया..\nपानिपत चित्रपटावरुन अफगाणिस्तानात वाद, अफगाणिस्तानच्या दूतावासाने केले स्पष्टीकरण\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/coronavirus-6-important-updates-on-vaccination-in-pune-mhas-514071.html", "date_download": "2021-05-18T20:29:03Z", "digest": "sha1:NQI6DBHZH3TXPCVLSXCAT37LQVV24TM3", "length": 18284, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात कोरोनाची लस घेतल्यानंतर कशा होत्या प्रतिक्रिया? जाणून घ्या 6 महत्त्वाच्या अपडेट्स coronavirus 6 Important Updates on Vaccination in Pune mhas | Pune - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद���दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nपुण्यात कोरोनाची लस घेतल्यानंतर कशा होत्या प्रतिक्रिया जाणून घ्या 6 महत्त्वाच्या अपडेट्स\nपुण्यात दिवसाढवळ्या भर रस्त्यात एकाला भोसकलं : म्हाळुंगे परिसरातला थरार CCTV मध्ये कैद\nघरीच लग्न करणे पडले भारी, नवरदेवासह 23 जण कोरोना पॉझिटिव्ह, एका वृद्ध महिलेचा मृत्यू\nPune Corona Update रुग्णसंख्या तीन आकडी, धन्यवाद पुणेकर महापौरांनी व्यक्त केला आनंद\nमास्क परिधान करण्यास सांगितलेलं झोंबलं; पुण्यात 5 जणांनी पेट्रोल पंपावरील कामगाराला केली मारहाण\nपुण्यात कोरोना नियमांची ऐशीतैशी; गुंडाच्या अंत्ययात्रेत 150 बाईकची रॅली; VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग\nपुण्यात कोरोनाची लस घेतल्यानंतर कशा होत्या प्रतिक्रिया जाणून घ्या 6 महत्त्वाच्या अपडेट्स\nआरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये लसीकरणाविषयी उत्साह होता व त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला.\nपुणे, 16 जानेवारी : राज्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली. राज्यातील 285 केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीयस्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी साडे अकराच्या सुमारास मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला.\nपुणे जिल्ह्यातही 1802 आरोग्य कर्मचाऱ्यांचे यशस्वीरित्या कोविड लसीकरण करण्यात आले. एकंदरीत आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये लसीकरणाविषयी उत्साह होता व त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला.\nपुणे जिल्ह्यातील कोरोना लसीकरणातील ठळक मुद्दे :\n1. लसीकरण पश्चात प्रतिकूल प्रतिक्रिया उद्भवल्या नाहीत\n2. सर्व सेवा सत्राच्या ठिकाणी AEFI व्यवस्थापन करण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर सुसज्ज रुग्णवाहिका व किट सह उपस्थित होते\n3. सर्व सत्राच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यात आली होती\n4. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे लसीकरण राबविण्यात आले.\n5. सॉफ्टवेअरमध्ये सुरुवातीच्या काळात तांत्रिक अडचणी आढळून आल्या.\n6. काही ठिकाणी लाभार्थ्यांना SMS मिळाले नाहीत.\nदरम्यान, पुणे जिल्ह्यात आज 3100 पैकी 1802 कोरोना वॉरीयर्सनी लस घेतली. पुण्यात फक्त आजचा दिवस लसीकरण नियोजित होतं. तसंच यापुढचे टप्पे हे देखील सरकारच्या यापुढील सुचनेनुसारच राबवले जाणार आहेत. आज दिलेल्या लसीकरणातून काही साईड इफेक्ट दिसताहेत का हे पाहण्यासाठी देखील प्रशासनाला वेळ हवा आहे. त्यामुळे किमान पुण्यात तरी लसीकरणाची मोहिम ही फक्त आजच्या पुरती मर्यादित होती, अशी माहिती पुणे मनपा आयुक्त रूबल आगरवाल यांनी दिली आहे.\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%A8", "date_download": "2021-05-18T21:47:21Z", "digest": "sha1:J52GLE7ZD7P4AF5VETBWN2QNZ2YXC53M", "length": 5725, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओली स्टोन - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव ओलिवर पीटर स्टोन\nजन्म ९ ऑक्टोबर, १९९३ (1993-10-09) (वय: २७)\nउंची ६ फु ३ इं (१.९१ मी)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद\nआं.ए.सा. पदार्पण (२५१) १० ऑक्टोबर २०१८: वि श्रीलंका\nशेवटचा आं.ए.सा. २० ऑक्टोबर २०१८: वि श्रीलंका\n२०११-२०१६ नॉरदॅम्पटनशायर (संघ क्र. ९)\n२०१७-सद्य वॉरविकशायर (संघ क्र. ९)\nएका डावात ५ बळी -\nएका सामन्यात १० बळी -\nदुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)\nओली स्टोन (९ ऑक्टोबर, १९९३:इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nत्याने श्रीलंकेविरुद्ध १० ऑक्टोबर २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने पदार्पण केले.\nइ.स. १९९३ मधील जन्म\nइ.स. १९९३ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n९ ऑक्टोबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ डिसेंबर २०१८ रोजी ०८:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/chief-minister-uddhav-thackeray-big-announcement-about-samruddhi-highway/", "date_download": "2021-05-18T21:08:24Z", "digest": "sha1:BBJVCYYRSAYHLVDVTSBBLKQQTIKULLTH", "length": 10882, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "समृद्धी महामार्गाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; 'हा' मार्ग लवकरच वाहतूकीसाठी होणार खुला", "raw_content": "\nसमृद्धी महामार्गाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ‘हा’ मार्ग लवकरच वाहतूकीसाठी होणार खुला\nमुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नागपुर ते मुंबई या दरम्यान बांधल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. या महामार्ग प्रकल्पातील नागपुर ते शिर्डी या टप्प्याचे काम लवकरच पुर्णत्वाला जात असून हा मार्ग 1 मे 2021 रोजी वाहतुकीला खुला केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.\nत्यांनी आज अमरावती जिल्ह्यातील नांदगाव-खांडेश्‍वर मार्गाची तसेच शिवणी ते रसुलपुर मार्गाच्या कामाची त्यांनी पहाणी केली. या महामार्गाला हिंदु हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पातील अमरावती जिल्ह्यातील एकूण मार्ग 74 किमीचा आहे. त्या मार्गावरील 6 किमी भागात प्रवास करून त्यांनी कामाच्या दर्जाची पहाणी केली.\nमुख्यमंत्री म्हणाले की करोना काळातही आम्ही या महामार्ग उभारणीचे काम थांबु दिले नाही. त्यामुळे ते नियोजित वेळेत पुर्ण होण्यास सहाय्यभुत ठरणार आहे. हा महामार्ग महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद प्रकल्प असेल असे नमूद करून ते म्हणाले की नागपुर ते शिर्डी हा पहिला मोठा टप्पा 1 मे 2021 पासून सुरू केला जाईल. आणि एक वर्षाच्या काळात संपुर्ण प्रकल्पाचे काम पुर्ण केले जाईल असेही त्यांनी नमूद केले.\nहा 701 किमीचा आठ पदरी महामार्ग आहे. 55 हजार कोटी रूपये खर्चुन त्याचीं उभारणी केली जात आहे. हा महामार्ग 10 जिल्ह्यातून जात असून त्यामुळे त्या जिल्ह्यांच्या विकासालाही मदत होणार आहे. या महामार्गामुळे मुंबई ते नागपुर हा प्रवास केवळ 8 तासांत करता येणार आहे. सध्या या प्रवासाला 18 तास लागतात. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पहाणीच्यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळातील एकनाथ खडसे, यशोमती ठाकुर, संजय राठोड, हे मंत्री व अन्य वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nभारतानं लोकसंख्येपेक्षाही जास्त करोना लस डोसच्या खरेदीची केली नोंदणी\nस्वारगेट पोलीसांकडून वाघाच्या कातड्याची तस्करी करणारा जेरबंद\n शिवसेना आमदाराचा ठाकरे सरकारला रक्तरंजित संघर्षाचा इशारा;…\n“मोदी सरकारच्या काळात कोरोनाचे संकट शेण, गोमूत्र व यज्ञावरच भागवावे लागेल…\nPune | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार यांची सोशल मीडियावर बदनामी;…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘रमजान ईद’ निमित्त शुभेच्छा\nमराठा आरक्षणप्रश्नी उद्धव ठाकरे मोदी यांची भेट घेणार\n“सामनाचा ‘सामना’ कसा करायचं ते पुढं बघू”; नाना पटोलेंचा संजय…\nसंजय राऊतांनी दिले नाना पटोलेंना प्रत्युतर म्हणाले,’सोनिया गांधी सामनाची दखल…\n“ट्विटरच्या फांद्यांवरून उतरून मैदानात या”; शिवसेनेचा काँग्रेसच्या…\nपंढरपूरला जायचं असेल तर गोव्याची गाडी पकडून चालत नाही\nमराठा आरक्षणप्रश्नी लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\n शिवसेना आमदाराचा ठाकरे सरकारला रक्तरंजित संघर्षाचा इशारा; म्हणाले…\n“मोदी सरकारच्या काळात कोरोनाचे संकट शेण, गोमूत्र व यज्ञावरच भागवावे लागेल काय\nPune | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार यांची सोशल मीडियावर बदनामी; सायबर पोलीस…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/tejpratap-yadavs-criticism-of-modi/", "date_download": "2021-05-18T21:20:10Z", "digest": "sha1:TZ3BNWK5P3OPKTNWCON525S3XEVEPLS5", "length": 10186, "nlines": 120, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "रोम जळत होते, तेव्हा 'निरो' बासरी वाजवत होता : तेजप्रताप यादव यांची मोदींवर टीका - Hello Maharashtra", "raw_content": "\nरोम जळत होते, तेव्हा ‘निरो’ बासरी वाजवत होता : तेजप्रताप यादव यांची मोदींवर टीका\nरोम जळत होते, तेव्हा ‘निरो’ बासरी वाजवत होता : तेजप्रताप यादव यांची मोदींवर टीका\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशातील कोरोना मृत्यूचेही प्रमाण वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स अपुऱ्या पडत असताना कोरोना लसीचा तुडवडा जाणवत आहे. देशातील अनेक भागांत कडक लॉकडाऊन पुन्हा लावण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशातच देशातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जेव्हा रोम जळत होते, तेव्हा ‘निरो’ बासरी वाजवत होता, अशा शब्दात बिहारचे माजी आरोग्यमंत्री आणि राजद नेते तेजप्रताप यादव यांनी मोदींवर टीका केली आहे.\nहे पण वाचा -\nतर भाजपने महाराष्ट्रात आकाश पाताळ एक केलं असत : रुपाली…\nथोडी तरी लाज असेल तर केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागावी…\n‘देशाला पीएम आवास नकोय तर श्वास हवाय; राहुल गांधींचा…\nकोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ट्विटर युझर्सनी सोमवारी केली. ट्विटरवर २ लाख युझर्सनी हॅशटॅगचा वापर करत पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लावून धरली. तर, काही युझर्सनी पंतप्रधान मोदींची तुलना ‘निरो’शी केली.\nबिहारचे माजी आरोग्यमंत्री आणि राजद नेते तेजप्रताप यादव यांनीही यामध्ये सहभागी होत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. जेव्हा रोम जळत होते, तेव्हा ‘निरो’ बासरी वाजवत होता, अशी टीका यादव यांनी केली आहे. देशातील जनतेचे संरक्षण करू शकत नसाल, तर अशा पंतप्रधानाची देशाला गरज काय, अशी विचारणा काँग्रेस नेते असलम बाशा यांनी केली असून, पंतप्रधान मोदींनी जमिनीवर येऊन काम करावे, अशी मागणी केली आहे.\nहाॅस्पीटल व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोरोना बाधितांवर १०० किलोमीटर प्रवास केल्यानंतर सहा तासांने अंत्यसंस्कार\nकॅश क्रॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘या’ पिकाची करा लागवड आणि मिळावा चांगला नफा\nराष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रोश शेतकऱ्याच्या सन्मानासाठी पुढाकार\nतर भाजपने महाराष्ट्रात आकाश पाताळ एक केलं असत : रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल\nथोडी तरी लाज असेल तर केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागावी : पी. चिदंबरम\n‘देशाला पीएम आवास नकोय तर श्वास हवाय; राहुल गांधींचा हल्लाबोल\nIDBI बँकेमधून बाहेर पडणार सरकार आणि LIC, कॅबिनेटने दिली मंजुरी\nभारतीय अर्थव्यवस्थेला धक्का, एप्रिलमध्ये देशांतर्गत व्यापार 6.25 लाख कोटींनी घसरला\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nराष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रोश शेतकऱ्याच्या सन्मानासाठी…\nतर भाजपने महाराष्ट्रात आकाश पाताळ एक केलं असत : रुपाली…\nथोडी तरी लाज असेल तर केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागावी…\n‘देशाला पीएम आवास नकोय तर श्वास हवाय; राहुल गांधींचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2018/11/03/statue-of-unity-height/", "date_download": "2021-05-18T21:32:05Z", "digest": "sha1:BSMFGYQYV7E3VLL65TCUQJLB34HMYOBE", "length": 4347, "nlines": 35, "source_domain": "khaasre.com", "title": "पठ्ठ्याने धोत्राने मोजली Statue Of Unity ची उंची, बघा व्हिडिओ.. – KhaasRe.com", "raw_content": "\nपठ्ठ्याने धोत्राने मोजली Statue Of Unity ची उंची, बघा व्हिडिओ..\nनरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातच्या जनतेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगात उंच पुतळा बनवण्याचे जाहीर केले होते. आता नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री झाल्यानंतर आपली घोषणा अवघ्या चार वर्षात पूर्ण केली. जगात सर्वात उंच पुतळा म्हणून स्टॅचू ऑफ युनिटीचा गौरव होत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅचूचे अनावरण झाल्यानंतर त्यावर माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या.\nखासरेनेही Daddy’s गेम या Talk Show च्या माध्यमातून Statue Of Unity वर एका वेगळ्या पद्धतीने आपले मत व्यक्त केले आहे. तुम्ही हा व्हिडीओ बघून कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.\nCategorized as तथ्य, बातम्या, विनोदबुद्धी, सामान्य लोक असामान्य कामगिरी\nStatue of Unity मागील मोदींचा गेम बघून पोट धरून हसाल, बघा व्हिडीओ..\nकर्मचाऱ्यांची दिवाळी, मालकाने गिफ्ट दिल्या १२६० कार व ४०० फ्लॅट\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/politics/government-unilateral-policy-on-lockdown-says-skp-mla-jayant-patil", "date_download": "2021-05-18T19:29:27Z", "digest": "sha1:62ANXDULWK2ORR2253OJ2C4VOETU26ZA", "length": 10166, "nlines": 143, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | लॉकडाऊनबाबत सरकारचे एकतर्फी धोरण | राजकारण: ताज्या मराठी बातम्या | Latest Political News | Politics Marathi News | Latest Politics News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / रायगड / राजकीय / लॉकडाऊनबाबत सरकारचे एकतर्फी धोरण\nलॉकडाऊनबाबत सरकारचे एकतर्फी धोरण\nसक्तीचे एकतर्फी लॉकडाऊन करुन जनतेला वार्‍यावर सोडणार्‍या केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणावर टिका करीत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे.\nआ. जयंत पाटील यांनी एका व्हिडीओ मार्फत जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शासनाच्या धोरणाचा चांगलाच समाचार घेतला. जयंत पाटील म्हणाले की, पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर राज्य शासनाने कोरोनाच्या बाबतीत जे धोरण ठेवलेले आहे ते धोरण एकतर्फी आहे. या धोरणामध्ये होणारे नुकसान व्यापारी आणि प्रामुख्याने छोटया उद्योगांना जे ग्रामीण भागातील उद्योजक आहेत, त्यांचे होणार आहे. गेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये, एक वर्षामध्ये शासनाने धोरण ठरविले होते की, असलेल्या कर्जाचे पुर्नगठण करणार, कर्जाच्या व्याजाला स्थगिती देणार, हे व्याज आम्ही केंद्र सरकार भरु, मात्र त्याची कुठलीही अंमलबजावणी झाली नाही. आज जे छोट उद्योग, दुकाने बंद केलेले आहेत, त्यांचे जे मजुर, कामगार आहेत, त्यांच्यावर असणारे कारागीर आहेत, अकाऊंट्स आहेत त्यांची खरी अतोनात अशी हानी होत आहे. म्हणून आर्थिक नुकसान आणि उद्या चुल कशी पेटवायची असा प्रश्‍न त्यांच्यासमोर येऊन पडलेला आहे. त्याबाबतीत कुठलेही एकतर्फी धोरण राबवून दुकाने बंद करुन कोरोनाच्या निमित्ताने सर्वच छोटे व्यवसाय बंद करण्याचे धोरण शासन ठरवत असेल तर निषेधार्थ आहे. आज लोकांची सहनशिलता संपली आहे. त्यामुळे राज्य शासनाने आपल्या धोरणात बदल करण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.\nआमदार लंके यांना कोरोना केसरी पुरस्कार प्रदान\nआमदार नीलेश लंके यांना करोना केसरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.\nमराठा आरक्षणबाबत केंद्राकडून पुनर्विचार याचिका दाखल\nनिर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली\n...तरच आपण ऑक्सिजन निर्मितीत स्वावलंबी होऊ : मुख्यमंत्री\nऑक्सिजन प्रकल्पाचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले\nभारत अजून हिंमत हरलेला नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nकोरोनाशी लढण्यासाठी सरकार शक्य ते प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितल\nवडखळ सरपंचाविरुध्द अविश्‍वास ठराव मंजूर\n13 विरूध्द 1 मतांनी सहमत\nवडखळ सरपंचाविरुद्ध अविश्‍वास ठराव\nविशेष सभा दि. 10 मे रोजी सकाळी 11 वाजता\nमराठा आरक्षण मिळण्याची आशा पल्लवित\nन्यायालयाच्या निर्णयाला रिव्ह्यू पिटीशनद्वारे आव्हान देणार : विनोद पाटील\nबोर्ली ग्रामपंचायत सरपंचपदी शेकापचे चेतन जावसेन\nसेनेच्या जगीता कोटकर यांचा केला पराभव\nपोस्कोच्या भंगारवरून सेना-राष्ट्रवादीत घमासान\nसुतारवाडीत आ.भरत गोगावले यांची गाडी फोडली\nआमदार लंके यांना कोरोना केसरी पुरस्कार प्रदान\nआमदार नीलेश लंके यांना करोना केसरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.\nवडखळ सरपंचाविरुध्द अविश्‍वास ठराव मंजूर\n13 विरूध्द 1 मतांनी सहमत\nवडखळ सरपंचाविरुद्ध अविश्‍वास ठराव\nविशेष सभा दि. 10 मे रोजी सकाळी 11 वाजता\nमराठा आरक्षण मिळण्याची आशा पल्लवित\nन्यायालयाच्या निर्णयाला रिव्ह्यू पिटीशनद्वारे आव्हान देणार : विनोद पाटील\nबोर्ली ग्रामपंचायत सरपंचपदी शेकापचे चेतन जावसेन\nसेनेच्या जगीता कोटकर यांचा केला पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/story-corona-crisis-mns-mla-raju-patil-requested-cm-uddhav-thackeray-for-covid-19-test-lab-at-kalyan-dombivli-news-latest-updates/", "date_download": "2021-05-18T21:12:18Z", "digest": "sha1:IX66O4FNEARPTZRHA4BVV3GZUDT4TS2Y", "length": 27100, "nlines": 155, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "केडीएमसी हद्दीत कोरोना टेस्टींग लॅब आवश्यक; आ. राजू पाटील यांची मुख्यमंत्र्यांना विनंती | केडीएमसी हद्दीत कोरोना टेस्टींग लॅब आवश्यक; आ. राजू पाटील यांची मुख्यमंत्र्यांना विनंती | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nVIDEO | भाजपच्या योगी सरकारचा कळस | गंगेत वाहणारे मृतदेह पोलिसांनी पेट्रोल-टायर टाकून जाळले लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त ५ राज्यातील निवडणुकीचे दुष्परिणाम देश भोगतोय | आता चंद्रकांतदादा म्हणाले उद्या निवडणुका घ्या, 400 जागा निश्चित भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण बापरे | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त ५ राज्यातील निवडणुकीचे दुष्परिणाम देश भोगतोय | आता चं��्रकांतदादा म्हणाले उद्या निवडणुका घ्या, 400 जागा निश्चित भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण बापरे | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार, 'जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो'... मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत माझी भूमिका लवकरच जाहीर करेन - छत्रपती संभाजीराजे खतांच्या किमतीवरून खासदार रक्षा खडसेंचं केंद्राला पत्र | भाजपमधूनही दरवाढीला तीव्र विरोध\nMarathi News » Maharashtra » केडीएमसी हद्दीत कोरोना टेस्टींग लॅब आवश्यक; आ. राजू पाटील यांची मुख्यमंत्र्यांना विनंती\nकेडीएमसी हद्दीत कोरोना टेस्टींग लॅब आवश्यक; आ. राजू पाटील यांची मुख्यमंत्र्यांना विनंती\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nकल्याण-डोंबिवली, २९ मार्च: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे हे रुग्ण ठणठणीतही होत असल्याचेही दिसत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले राज्यातील ३४ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामध्ये मुंबईतील १४ रुग्ण, पुण्यातील १५, नागपूरमधील १, औरंगाबाद १, यवतमाळमधील ३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९६ वर गेली आहे.\nकाही दिवसांपूर्वी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) देशातील एकूण १६ खासगी लॅबना कोरोना विषाणू शोध चाचणी सुरू करण्याला मंजुरी दिली होती. यामध्ये दिल्लीतील डॉ. लाल पॅथलॅब्स, डॉ. डॅंग लॅब, इंद्रप्रस्थ अपोलो यांचा समावेश आहे. आयसीएमआरने रविवारी सहा तर सोमवारी दहा पॅथॅलॉजी लॅब्सना कोरोना विषाणू शोध चाचणी सुरू करण्याला मंजुरी दिली होती.\nतत्पूर्वी मुंबई महानगर पालिका कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे. या सुविधेमध्ये कोरोनाची लक्षणं आढळणाऱ्या संशयिताच्या तपासणीचे नमुने घरी जाऊन घेतले जातील असं स्पष्ट केलं होतं. हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करुन कोरोनाच्या चाचणीसंदर्भात बुकींग केल्यानंतर खासगी लॅबचा प्रतिनिधी घरी येऊन नमुने घेऊन जाईल, अशी सेवा पुरवण्यात येणार होती. हेल्पलाईनसह घरातून कोरोनाची टेस्ट करण्याची सुविधा पुढील ४८ तासांत सुरु होईल, ��शी माहिती पालिका प्रशासनाने परिपत्रकाच्या माध्यमातून ४ दिवसांपूर्वी दिली होती. सध्याच्या घडीला इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या नोंदणीकृत खासगी लॅबमध्ये टेस्टला परवानगी देण्यात आली आहे.\nमात्र कल्याण-डोंबिवलीतील लोकसंख्येचा विचार केल्यास आणि मागील काही दिवसात कोरोना संबंधित घडलेली प्रकरणं लक्षात घेता केडीएमसी हद्दीत देखील कोरोना संबंधित चाचणी करण्यासाठी खाजगी लॅबची गरज असल्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यासंदर्भात आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी पत्र देखील लिहिलं आहे.\nमा.मुख्यमंत्री साहेब, कल्याण-डोंबिवली परिसरात #coronavirus बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे, त्यामुळे एकंदरीत केडिएमसी व परिसरातील लोकसंख्या पाहता इथेही कोरोना टेस्टींग लॅब असणे आवश्यक आहे. @CMOMaharashtra @rajeshtope11 @KDMCOfficial pic.twitter.com/27P9F6oYaH\nमागील बातमी पुढील बातमी\nआयटी रिटर्न भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढ: अर्थमंत्री सीतारामन\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोना व्हायरसच्या वैश्विक संकटाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. करदात्यांना त्यातून मोठा दिलासा देण्यात आला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत अर्थमंत्र्यांनी वाढवली आहे. या महासाथीच्या संकटामुळे जगभरावर आर्थिक संकट ओढवलं आहे. भारतातही अनेक उद्योगांचं, व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूरही या वेळी उपस्थित होते.\nकार बनवून खरेदी कोण करणार मारुती सुझुकी व्हेंटिलेटर्स उत्पादन सुद्धा करणार\nदोन दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसच्या साथीविषयी ताजी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे जारी करण्यात आली होती. दरम्यान आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ८३७ वर पोहोचली आहे. मागील २४ तासांत ४ जणांचे मृत्यू Covid-19 मुळे झाले आहेत. महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. नागपूर आणि मुंबईत नवे रुग्ण सापडल्यामुळे राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १५९ झाली आहे. त्यामुळे उपचार साहित्यांची मोठी गरज भासणार आहे यात शंका न��ही. त्यानिमित्ताने उद्योजक देखील महत्वाचं पाऊल उचलत आहेत.\nकर्तव्यावर हजारोंशी संपर्क; वनरुम'च्या घरात बाबा चिमुकल्यांना लांब ठेऊन जेवतो अन पुन्हा..\nदेशव्यापी लॉकडाऊनचा आज दुसरा दिवस असून देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची सख्या वाढत असल्याचे दिसत आहे. देशभरात आतापर्यंत ६०६ जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे, तर या आजारात ११ जणांचा बळी गेला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रात १२२ इतकी आहे.\nकोरोनाच्या साथीत पैशासाठी शाळेला हॉल भाड्याने देणाऱ्या इस्पितळाने OPD बंद केला\nराज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १५९वर गेली असून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ५६वर पोहोचली आहे. विमानांचे उड्डाण बंद केल्यानंतरही मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दोन कोटींच्या घरात लोकसंख्या असलेल्या मुंबईत कम्युनिटी ट्रान्समिशन चुकून झालं तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो.\nकोरोनाविरोधातील लढाईसाठी अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nजगभरात करोना विषाणूने हाहाकार माजवला असून जगभरात २४ हजारांहून अधिक रुग्णांचा बळी गेला आहे. भारतातही या विषाणूचा संसर्ग वाढत असून आतापर्यंत भारतात साडेसातशेहून अधिक लोकांना करोनाचा लागण झाली आहे. लॉकडाऊनचा आज चौथा दिवस असून करोनाची आज काय स्थिती आहे, याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे.\n ४९ पैकी ४० रुग्ण परदेशातून आलेले, राज्यात मूळ संसर्गाचं प्रमाण कमी आहे\nकोरोना विषाणूशी लढण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज आहे. हे युद्ध विषाणूविरोधात, सर्वांनी सहकार्य करावे: मुख्यमंत्री विषाणूविरोधात आहे. ते लढण्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे. तुमच्या सर्वांचे सहकार्य हेच सरकारचे बळ आहे. आपल्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा साठा आहे. त्यामुळे घाबरुन जाऊ नका, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करताना हे आवाहन केले.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nएक आमदार पाठपुरावा दमदार | कल्याणमधील काही रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर | मनसे आमदाराकडून जाहीर आभार\nभारतातील उत्परिवर्तनाचा जगाला धोका | हा विषाणू १९ देशांत पसरला - WHO\nगोव्यात ऑक्सिजन अभावी २६ रुग्णांचा मृत्यू | भाजपच्या वाचाळ नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी - रुपाली चाकणकर\nनिवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात अन संपल्या की दरवाढ, हे कसलं वित्त नियोजन\nउपमुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर ६ कोटी खर्चाची योजना | तर मोदी सरकारचा २०२० मध्ये ७१३ कोटीचा मार्केटिंग विक्रम\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nSpecial Recipe | जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल तर मग बनवा एकच पोटभारीची डिश म्हणजे वरणफळं\nHealth First | कच्ची पपई खाणे आहे आरोग्यास हितकारक\nSpecial Recipe | कुरकुरीत आणि खमंग अश्या करंदीच्या वड्यांचा नक्की आस्वाद घ्या\nकोरोना आपत्ती | देशात मागील 24 तासातील 4,091 रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात 4 लाख 14 हजार 188 नवे कोरोनाबाधित | तर 3,915 रुग्णांचा मृत्यू\nSpecial Recipe | उन्हाळ्यात ताजतवानं करणार ड्रिंक किवी मॉकटेल\nHealth First | शरीर डिटॉक्स राखण्यासाठी काही घरगुती टिप्स\nSpecial Recipe | कॅरॅमल फ्रॅप | कॉफी विथ कॅरॅमल आणि क्रीम, कसे चवदार आहे ते बनवल्यावर कळेल\nHealth First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे\nमराठा आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांचं राष्ट्रपतींना पत्र | उद्धव ठाकरे ते पत्र आज राज्यपालांकडे सुपूर्द करणार\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://arbhataanichillar.blogspot.com/2010/10/blog-post_20.html", "date_download": "2021-05-18T21:30:04Z", "digest": "sha1:INMMPLDOTXQUT5CSFYTSM6YFCPVSPBFN", "length": 12497, "nlines": 67, "source_domain": "arbhataanichillar.blogspot.com", "title": "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: एका कार्यक्रमाचा मृत्यु!", "raw_content": "\nमाझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर\nजी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर\nदूरदर्शन पडद्यावर एक काळ गाजवलेल्या, आपल्या वेळी प्रचंड यशस्वी ठरलेल्या आणि प्रेक्षकसंख्येचे नवनविन विक्रम करणा-या एका कार्यक्रमाचा गेल्या सोमवारी तडकाफडकी मृत्यु झाला, ईश्वर मृतात्म्यास शांती देवो. बरोबर 'कौन बनेगा करोडपती' हाच तो कार्यक्रम. सध्या सुरू असलेला कार्यक्रम हा मूळ कार्यक्रमाचे भूत आहे नि त्याचे उथळ स्वरूप पहाता त्याला 'कौन बनेगा मेरा पती' असे एखादे सवंग नावच शोभून दिसेल असे माझे तरी प्रामाणिक मत आहे, तुम्ही काय म्हणता\nकेबीसीची सुरूवात झाली २००० सालापासून. तेव्हापासून मी आणि माझ्या घरचे सगळे ह्या कार्यक्रमाचे चाहते बनलो ते आजतागायत. मला आठवते, त्यावेळी सोमवार ते गुरूवार हा कार्यक्रम प्रसारित होत असल्याने कुठेही असलो तरी मी नवाच्या आत घरी पोहोचत असे. अमिताभचे ते सुरुवातीला ऐटीत उभे राहणे, त्यानंतर निवड झालेल्या स्पर्धकाला दिलेले ते अलिंगण किंवा हस्तांदोलन, ते स्पर्धकाला प्रेमाने खुर्चीत बसवणे, नंतर त्याची मजेदार छोटीशी ओळख करून देणे आणि खेळ खेळतानाही स्पर्धकांना नकळत मदत करणे, सगळेच कसे हवेहवेसे नि पहात रहावे असे वाटणारे होते. मला चांगले आठवते, या कार्यक्रमाचा हर्षवर्धन नवाथेने एक कोटी रुपये कमावले तो भाग ज्या दिवशी प्रसारित होणार होता त्या दिवशी रस्त्यांवर अगदी शुकशुकाट होता, अगदी रस्त्यांवर संचारबंदी आहे असे वाटावे इतपत\nपण हाय रे दैवा, काहीतरी अघटित घडले नि आमच्या आवडत्या कार्यक्रमाला ग्रहण लागले. याची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या दुसर्‍या पर्वात शाहरूख खानच्या प्रवेशाने. आता अमिताभ तो अमिताभ नि शाहरूख तो शाहरूख हे म्हणजे किशोर कुमार नाही म्हणून अमित कुमारकडून गाणी म्हणवून घेण्यासारखे झाले हे म्हणजे किशोर कुमार नाही म्हणून अमित कुमारकडून गाणी म्हणवून घेण्यासारखे झाले अमिताभचे ते संभाषणकौशल्य, ती आदब, ती नर्मविनोदबुद्धी शाहरूख खानकडे कशी असणार अमिताभचे ते संभाषणकौशल्य, ती आदब, ती नर्मविनोदबुद्धी शाहरूख खानकडे कशी असणार अर्थातच कार्यक्रमाची प्रेक्षकसंख्या वेगाने घसरली. काय होते आहे हे वाहिनीला कळेपर्यंत बहुसंख्य प्रेक्षकांनी हा कार्यक्रम पाहणे सोडूनही दिले होते.\nया नंतर आली कार्यक्रमाची चौथी आवृत्ती. या कार्यक्रमात अमिताभला पुन्हा एकदा सूत्रसंचालक म्हणून पाहण्यासाठी मी बराच उत्सुक होतो. या कार्यक्रमाच्या जाहिरातीही विनोदी नि तिच्याविषयी उत्कंठा निर्माण करणार्‍या होत्या. जाहिराती सोनी वाहिनीवर पाहून लहानसा धक्का बसला खरा, पण मी म्हटले, 'वाहिनी बदलली तरी हरकत नाही, कार्यक्रमाचा दर्जा चांगला असला म्हणजे बास.' पुन्हा एकदा जुने दिवस अनुभवायला मिळतील म्हणून मी सोमवारी अधीर होऊन टीव्ही सुरू केला आणि हाय रे दुर्दैवा सुरुवात झाली तीच अमिताभच्या गाण्याने, आणि तेही कोणते सुरुवात झाली तीच अमिताभच्या गाण्याने, आणि तेही कोणते तर 'पग घुंगरू बांध मीरा नाची थी' हे तर 'पग घुंगरू बांध मीरा नाची थी' हे आणि मूळ गाणे नव्हे तर त्याची आधुनिक कर्णकटू आवृत्ती आणि मूळ गाणे नव्हे तर त्याची आधुनिक कर्णकटू आवृत्ती कॉलेजात आपल्याला आवडणारी 'खवा' पोरगी नंतर एकदम चारपाच वर्षांनी दिसावी आणि तिची 'यंत्रणा' झालेली पाहून ह्दयात एक हलकीशी कळ उठावी तसेच माझे झाले. ही सुरुवात पाहून 'हे लक्षण काही ठीक दिसत नाही गड्या' असे मी मनाशी म्हटले नि पुढे हे अनुमान खरेच ठरले. कुठलाही कार्यक्रम लोकप्रिय करण्यासाठी त���याला भावनिक हेलकाव्यांची फोडणी देण्याची एक वाईट सवय आपल्या दूरदर्शन निर्मात्यांना लागली आहे, पण ती बरी नव्ह कॉलेजात आपल्याला आवडणारी 'खवा' पोरगी नंतर एकदम चारपाच वर्षांनी दिसावी आणि तिची 'यंत्रणा' झालेली पाहून ह्दयात एक हलकीशी कळ उठावी तसेच माझे झाले. ही सुरुवात पाहून 'हे लक्षण काही ठीक दिसत नाही गड्या' असे मी मनाशी म्हटले नि पुढे हे अनुमान खरेच ठरले. कुठलाही कार्यक्रम लोकप्रिय करण्यासाठी त्याला भावनिक हेलकाव्यांची फोडणी देण्याची एक वाईट सवय आपल्या दूरदर्शन निर्मात्यांना लागली आहे, पण ती बरी नव्ह ही क्लृप्ती वापरून एखादा दुसरा कार्यक्रम चालेलही, पण केबीसीला हे रसायन वापरून कसे चालेल ही क्लृप्ती वापरून एखादा दुसरा कार्यक्रम चालेलही, पण केबीसीला हे रसायन वापरून कसे चालेल हे म्हणजे मटनाचा मसाला चांगला लागतो म्हणून तो सगळ्या भाज्यांनाही वापरण्यासारखे झाले; भेंडीच्या भाजीला हा मसाला कसा चालणार, तिला शाकाहारीच मसाला वापरायला हवा हे म्हणजे मटनाचा मसाला चांगला लागतो म्हणून तो सगळ्या भाज्यांनाही वापरण्यासारखे झाले; भेंडीच्या भाजीला हा मसाला कसा चालणार, तिला शाकाहारीच मसाला वापरायला हवा हा कार्यक्रम स्पर्धकांचे सामान्यज्ञान तपासणारा एका प्रश्नमंजुषा कार्यक्रम आहे, असला सवंगपणा करायला तो काही 'इंडियन आयडॉल' नव्हे हे या कार्यक्रमाचे निर्माते विसरले नि तिथेच मोठा घोळ झाला\nअमिताभला 'एक्स्पर्ट'शी बोलताना, स्पर्धकांच्या गावात घेतलेल्या त्या भावनाभडकाऊ चित्रफिती पाहताना आणि 'आपण ऐकत आहात तो आवाज कुठल्या नटाचा आहे' असे तद्दन फालतू प्रश्न विचारताना पाहून मला तर गलबलून आले हे सगळे पाहून 'मुझे तुमसे ये उम्मीद नहीं थी विजय' असा त्याच्याच कुठल्यातरी चित्रपटातला संवाद त्याला मारावा असेही वाटले. अमितजी, आम्हाला तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती, आणि तीही या वयात\nभारतीय वाहिन्यांवर दाखवल्या जाणार्‍या एकमेव चांगल्या कार्यक्रमाची दारेदेखील आता माझ्यासाठी कायमची बंद झाली आहेत, हाय अल्ला, अब मै क्या करूं\n मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच व��षयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे\nया ’बडे खॉं’ना कुणीतरी आवरा...\n’महाराष्ट्र देशा’ - उद्धव ठाकरेंचे देखणे पुस्तक\nभारतातल्या दोन आनंददायी घटना\nया जालनिशीचे लेख मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-former-escort-releases-new-book-claims-she-bedded-10-thousand-men-5753579-PHO.html", "date_download": "2021-05-18T20:15:44Z", "digest": "sha1:5GSHBQSYTYCEGDHODHPH6SIXTB6YDC7H", "length": 7464, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Former Escort Releases New Book Claims She Bedded 10 Thousand Men | या महिलेने 10 हजार लोकांसोबत ठेवले होते संबंध, उघड केले अनेक सिक्रेट्स - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nया महिलेने 10 हजार लोकांसोबत ठेवले होते संबंध, उघड केले अनेक सिक्रेट्स\nग्वाइनेथ मॉन्टेनग्रोचे आयुष्य अनेक वादांनी भरलेले आहे.\nभारतामधील सेक्स वर्कर चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये आपले उभे आयुष्य घालवतात, तरीही त्यांच्याबद्दल फार काही समाजाला कळत नाही. जर त्यांच्याबद्दल काही कळालच तर लोक त्यांच्याकडे पाठ फिरवतात, नातेवाईकही लोकलज्जेच्या भयाने त्यांच्याशी संबंध तोडतात. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये सेक्स वर्क हे लिगल आहे, येथे राहाणारी एक सेक्स वर्कर तिच्या नव्या पुस्तकामुळे चर्चेत आहे.\nपुस्तकात मांडला 15 वर्षांचा एक्सपिरियंस...\n- 39 वर्षांची ग्वाइनेथ मॉन्टेनग्रो सध्या तिच्या 'द सिक्रेट टॅबू' पुस्तकामुळे जगभरात चर्चेचा विषय झाली आहे. या पुस्तकात ग्वाइनेथने तिच्या इंडस्ट्रीतील 15 वर्षांचा अनुभव मांडला आहे. यात तिने सांगितले आहे की ती यशस्वी सेक्स वर्कर कसे बनता येईल हे देखील सांगितले आहे. यासाठी सोशल साइट्सवर तिच्याबद्दल राळ उठली आहे. त्यालाही तिने तोडीसतोड उत्तर दिले आहे. तिने म्हटले आहे, की अनेकांना या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची होती त्यामुळे त्याबद्दल लिहिणे क्रमप्राप्त होते. या पुस्तकाच्या माध्यमातून मी माझे प्रॉमिस पूर्ण केल्याचा दावा ग्वाइनेथने केला आहे.\n- विशेष म्हणजे ग्वाइनेथचे हे दुसरे पुस्तक आहे. याआधी ग्वाइनेथ तिच्या पहिल्या पुस्तकामुळे चर्चेत आली होती. त्यामध्ये तिने दावा केला होता की आतापर्यंत 10 हजार लोकांसोबत रिलेशन ठेवले आहेत.\nआयुष्य अनेक कॉन्ट्रव्हर्सीने भरलेले\n- ग्वाइनेथने आयुष्या�� अनेक चढ-उतार पाहिले आहेत. तिच्यावर गँगरेप झाल्यानंतर तिने सेक्स वर्कर होण्याचा निर्णय घेतला होता. ग्वाइनेथने तिच्या पहिल्या पुस्तकात सांगितले होते, की एका पुरुषाला सेक्स वर्करकडून काय आपेक्षा असतात तिने स्वतःबद्दलही पुस्तकात बरेच काही सांगितले होते.\n- काही वर्षांनंतर तिने सेक्स वर्करचे काम सोडले आणि ती कमर्शियल पायलट झाली होती. पायलट झाल्यानंतर तिला एका गंभीर आजाराने विळखा टाकला आणि यामध्ये तिचे खूप पैसे खर्च झाले. यानंतर नाईलाजाने तिला पुन्हा या दलदलीत उतरावे लागले होते.\nअनेक गुपिते केली उघड\n- ग्वाइनेथ मॉन्टेनग्रोने खुलासा केला, की सुरुवातील नव्या पुरुषासोबत वेळ घालवणे फार विचित्र वाटायचे. मात्र 2-3 वर्षानंतर हे सवयची झाले आणि मग ती पूर्णपणे प्रोफेशनल झाली होती. तिने हेही सांगितले की या प्रोफेशनमध्ये महिला तरुण असेल तरच यशस्वी होते, असे काही गरजेचे नाही.\n- आता ग्वाइनेथनेच हे प्रोफेशन सोडले असून आता तिने स्वतःचा उद्योग सुरु केला असून ती तिच्या कुटुंबासोबत राहाते.\nपुढील स्लाइडमध्ये पाहा, ग्वाइनेथ मॉन्टेनग्रोचे काही निवडक फोटोज्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-article-of-tryambak-kapde-about-khandesh-nagarpalika-election-5469858-NOR.html", "date_download": "2021-05-18T20:04:18Z", "digest": "sha1:TCA6KTZCNOHGKFWX6P552D3YPQGTP5FW", "length": 10586, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "article of tryambak kapde about khandesh nagarpalika election | खान्देशातील काँग्रेसमुक्तीचा वारू शिरपूरकरांनी राेखला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nखान्देशातील काँग्रेसमुक्तीचा वारू शिरपूरकरांनी राेखला\nनगरपालिकेत थेट नगराध्यक्ष निवडणूक घेऊन फडणवीस सरकारने घोडेबाजाराला लगाम लावला. काँग्रेस राजवटीतील भ्रष्टाचाराच्या सर्वच रुढी, प्रथा, परंपरा बदलवण्याचा चंग बांधून भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमुक्तीची चळवळ सुरू केली आहे. देशात आणि राज्यात भाजप सत्तेवर असली तरी अजून त्यांचे स्थानिक संस्थांवर वर्चस्व नव्हते. त्यामुळे दिल्लीत नसली तरी गल्लीत काँग्रेसचीच सत्ता कायम होती. भाजपने काँग्रेसला गल्लीतूनही उखडून टाकण्याचा चंग बांधला आहे. यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपालिकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी स्व���: अनेक प्रचारसभा घेतल्या. नियोजन चांगले झाल्यामुळे राज्यात सर्वाधिक जागा जिंकून आणण्यात त्यांना यश मिळाले. त्यांचे हे यश मात्र काँग्रेसचा पूर्णपणे पराभव करू शकणारे नाही. याउलट चित्रं मात्र, खान्देशात पहायला मिळाले आहे. खान्देश हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्याने काँग्रेसला नेहमीच तारले आहे. या निवडणुकीत मात्र खान्देशही भाजपच्या वाटेवर जात असल्याचे दिसून आले. खान्देशात २०११ मध्ये झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीत भाजपला केवळ ३९ जागा होत्या. या निवडणुकीत तब्बल दुपटीपेक्षा अधिक म्हणजे ९० जागांवर भाजपने वर्चस्व प्राप्त केले आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही अाठ जागांवर विजय मिळवला. जळगाव जिल्ह्यातील १३ पैकी सहा पालिकांवर भाजप, दोन ठिकाणी शिवसेना आणि तीन ठिकाणी स्थानिक आघाडीला यश मिळाले आहे. जिल्ह्यातून काँग्रेस, राष्ट्रवादीचा जवळपास सफायाच झाला आहे. यासांी माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. भुसावळ, फैजपूर आणि सावदा या तिन्ही पालिकांच्या निवडणुकीत त्यांनी विशेष लक्ष घातले होते. भुसावळमध्ये त्यांच्या पक्षाच्या आणि गटाच्या उमेदवारांची माजी आमदार संतोष चौधरी यांच्या आघाडीशी सामना होता. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपने खडसेंच्या नेतृत्वाखाली बाजी मारली, हे त्यांच्या राजकीय विरोधकांसह सर्वानाच मान्य करावे लागेल. या निवडणुकीतील यशामुळे राज्यातील भाजप नेत्यांचे ते आपल्याकडे पुन्हा लक्ष वळवून घेऊ शकतात. मंत्री गिरीश महाजन हे जळगाव विधान परिषद निवडणुकीत आधी गुंतले होते. त्यानंतर त्यांनीही पारोळा, अमळनेर, धरणगाव येथील निवडणुकीकडे लक्ष घातले होते. त्यांना पारोळ्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश पाटील यांना धक्का देण्यात यश मिळाले आहे. चाळीसगावात ४५ वर्षांपासून देशमुखांच्या ताब्यात असलेली पालिका ताब्यात घेण्यात भाजपला यश मिळाले आहे. अर्थात, यात स्थानिक भाजप आमदार उन्मेष पाटील यांचेही श्रेय मोलाचे आहेच. अमळनेर, रावेर आणि चोपडा या तीन नगरपरिषदांमध्ये स्थानिक आघाडींनी निवडणूक जिंकली आहे. या तिन्ही ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांना जनतेने नाकारले आहे. पाचोरा, यावल आणि धरणगाव येथे मात्र शिवसेनेने बाजी मारली. जळगावातून सुरू झालेली भाजपची ही घोडदौड धुळे जिल्ह्यातील दोंडाईचात आणि नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पालिकेपर्यंत कायम राहिली. दोंडाईचात रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखालील भाजप उमेदवारांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीतून ज्यांनी अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्या डॉ. हेमंत देशमुख यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस उमेदवारांचा दारुण पराभव केला. जयकुमार रावल यांचे हे मार्केट कमिटीच्या निवडणुकीनंतरचे स्थानिक पातळीवरील दुसरे मोठे यश मानले जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीची ही पडझड पुढे शिरपुरात येऊन थांबली. आमदार अमरीशभाई पटेल यांच्या सुविद्य पत्नी जयश्रीबेन पटेल या शिरपुरात थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. त्यांच्या विजयासह काँग्रेसला येथे नगरसेवकांच्या सर्वाधिक जागा जिंकून आपला गड कायम ठेवण्यात यश मिळाले आहे. शिरपूरमध्ये जर काँग्रेसला विजय मिळाला नसता तर राज्यात भाजपचे काँग्रेसमुक्तीचे स्वप्न खान्देशात तरी पूर्ण झाले असते, हे मात्र तेवढेच खरे आहे.\nत्र्यंबक कापडे, निवासी संपादक (जळगाव)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-dr-5351474-NOR.html", "date_download": "2021-05-18T20:30:33Z", "digest": "sha1:OG24W233SKGO7KM6JUQ2Z7KU32MVRR4M", "length": 8225, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dr. Narendra Dabholkar Murder Case | दाभोलकर हत्येत पुण्यातील पोलिसाचा सहभाग, गोळ्या दिल्याचा संशय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nदाभोलकर हत्येत पुण्यातील पोलिसाचा सहभाग, गोळ्या दिल्याचा संशय\nपुणे- अंनिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या कटात पुणे पोलिस दलात कार्यरत असलेला एक अधिकारी सामील असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सीबीआयच्या अटकेत असलेला वीरेंद्र तावडेला या पोलिस अधिक-यानेच नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी शस्त्र पुरविल्याचे तपासात पुढे येत आहे.\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयने सनातनचा साधक डॉ. वीरेंद्र तावडे याच्याविरुद्ध चौकशीचा फास आवळल्यानंतर या प्रकरणी नवीन माहिती तपास पथकाच्या हाती येत आहे. त्यानुसार, डॉ. दाभोलकर यांच्या हत्येपूर्वी तीन महिने तावडे यास एका अज्ञात व्यक्तीने ईमेल पाठवून डॉ. दाभोलकर यांच्��ावर लक्ष्य केंद्रित करण्यास सांगितले होते. त्याआधी 2009 मध्ये दाभोलकरांच्या हत्येचा कट शिजला होता. परंतु गोव्यातील बॉम्बस्फोट प्रकरणामुळे हा हत्येचा कट चार वर्षे लांबला. वीरेंद्र तावडे आणि सारंग अकोलकर यांना पुणे पोलिस दलातील संबंधित अधिका-यानेच शस्त्र पुरविल्याचे पुढे येत आहे. सीबीआयकडून संबंधित अधिकारी आणि तावडे यांच्यात झालेले कॉल रेकॉर्डस तपासले जात आहेत. तसेच सीबीआय त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याबरोबरच पुढील तपासात आणखी खळबळजनक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.\nदाभोलकरांना मारण्यासाठी एप्रिल 2013 मध्ये शस्त्रे गोळा केली-\nवीरेंद्र तावडे याच्याकडे सापडलेल्या मेलमध्ये सांकेतिक शब्दांचा वापर असून त्यात बंदुकीच्या गोळीला 'चॉकलेट', हिंदूविरोधी लोकांना 'दानव', 'राक्षस' असे संबोधण्यात आले आहे. दाभोलकरांना मारण्यासाठी शस्त्र मिळवण्यासाठी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसामसह कोल्हापूर, पुणे, मुंबई, सांगली आदी भागात प्रयत्न केले. मात्र, त्यांना पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, पुण्यातील एका पोलिस अधिका-याकडून त्यांनी गोळ्या मिळविल्याचे तपासात पुढे येत आहे. डॉ. दाभोलकर हत्येत वापरण्यात आलेली शस्त्रे एप्रिल 2013 मध्ये आरोपींकडे आल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.\nपानसरे हत्येचाही तावडे सूत्रधार\nडॉ. तावडे याने 2001 मध्ये डॉक्टरकी सोडून पूर्णवेळ सनातन साधक म्हणून काम सुरू केले. तो पत्नीपासून विभक्त राहतो. दाभोलकरांचा खून पचवल्यानंतर तो पुढच्या कामाला लागला असण्याची शक्यता आहे. पानसरे हत्येपूर्वी 2014 आणि 2015 तसेच त्यानंतरही तावडेचे कोल्हापुरात येणे- जाणे सुरु होते असे तपासात पुढे येत आहे. त्यामुळे पानसरे हत्येतही तावडेचा सहभाग असू शकतो असा संशय आहे. त्यामुळेच पानसरे हत्याकांडाचा तपास करणा-या एसआयटी पथकाने तावडेचा ताबा मिळवण्यासाठी पुणे कोर्टात अर्ज दाखल केला आहे.\nपुढे वाचा, सनातन संस्थचे प्रवक्ते अभय वर्तक म्हणाले, साक्षीदार बोगस, सीबीआयने त्याला खरेदी केले...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-rare-vintage-photos-of-india-on-ocassion-of-world-photography-day-5398059-PHO.html", "date_download": "2021-05-18T21:33:03Z", "digest": "sha1:F3R4LRQU3TKJ5TBFJYC63CV6ZCWW5UZZ", "length": 5618, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rare Vintage Photos of India on ocassion of World Photography Day | वर्ल्ड फोटोग्राफी डे : भारताचे काही असे Rare Photos जे तुम्ही यापूर्वी पाहिले नसतील - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : भारताचे काही असे Rare Photos जे तुम्ही यापूर्वी पाहिले नसतील\n40 च्या दशकातील बॉलीवूड अभिनेत्री बेगम पारा यांच्या बोल्ड फोटोशूटमधील एक फोटो.\nनवी दिल्ली - फोटो हे आपल्या भूतकाळ आणि वर्तमानकाळाचा आरसा असतात. जे हजार शब्दांतून सांगता येणार नाही ते एका फोटोतून सांगता येऊ शकते असेही म्हटले जाते. पण काळाबरोबर कॅमेऱ्यांमध्ये बदल झाले, तसेच फोटोही बदलले. आता तर सेल्फीचा जमाना आला आहे. पण सेल्फीचा जमाना असला तरी काही असे विंटेज फोटो असतात जे आपल्याला कायम आपल्या भूतकाळाची आठवण देत असतात. 19 ऑगस्टला वर्ल्ड फोटोग्राफी दिनाच्या निमित्ताने dainikbhaskar.com भारताचे असेच काही रेअर फोटोज तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे इतिहासाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोनच पूर्णपणे बदलून जाईल.\nका साजरा होतो वर्ल्ड फोटोग्राफी डे...\n- वर्ल्ड फोटोग्राफी डेची सुरुवात 1839 मध्ये डॉगेरोटाइप प्रोसेसच्या घोषणेने झाली होती. या फोटोग्राफी प्रक्रियेचा शोध जोसेफ नाइसफोर आणि लुइस डॉगेरोने लावला होता.\n- काही महिन्यांनी 19 ऑगस्ट 1839 रोजी फ्रान्सच्या सरकारने या अविष्काराची घोषणा केली. ही जगातील पहिली फोटोग्राफी प्रक्रिया होती. त्या दिवसाची आठवण म्हणून वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा केला जातो.\n2010 मध्ये झाली होती औपचारिक सुरुवात\n- मात्र वर्ल्ड फोटोग्राफी दिवस साजरा करण्याची सुरुवात फ्रान्समधून झाली नाही. ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर कोर्स्के आरा यांनी हा दिवस खास बनवला.\n- 2009 मध्ये ते सहकारी फोटोग्राफर्सबरोबर यादिवशी एकत्र जमले आणि जगभरात याचा प्रचार प्रसार केला.\n- त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 2010 पासून अधिकृतरित्या फोटोग्राफी डे साजरा होऊ लागला. या दिवशी त्यांनी जगभरातील 270 फोटोग्राफर्सचे फोटो प्रथमच ऑनलाइन गॅलरीद्वारे सादर केले होते.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, भारत���य इतिहासातील काही रेअर Photos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/handrakant-patil-is-the-man-who-won-the-lottery-in-the-wave-of-modi-ajit-pawars-harsh-criticism/", "date_download": "2021-05-18T20:42:40Z", "digest": "sha1:BE4FXEGUQEVZHEXGSW7S3BBTFCT6YNLX", "length": 10637, "nlines": 121, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "चंद्रकांत पाटील म्हणजे मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस: अजित पवारांची सडकून टीका - Hello Maharashtra", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील म्हणजे मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस: अजित पवारांची सडकून टीका\nचंद्रकांत पाटील म्हणजे मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस: अजित पवारांची सडकून टीका\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या नेत्यांना ग्रामीण भागाशी काहीही देणघेणं नाही. चंद्रकांत पाटील हा मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस आहे. त्यांना कोणतीही संस्था किंवा साधी सोसायटी चालवण्याचाही अनुभव नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.\nहे पण वाचा -\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nPM मोदींचा जिल्हाधिकाऱ्यांना संदेश ;गावांना कोरोनापासून…\nपंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या शिवाजी चौकातील प्रचारसभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. चंद्रकांत पाटील यांनी कधी कुठलीही संस्था काढलेली नाही, कुठलीही बँक किंवा कारखाना चालवलेला नाही, कुठलीही विकास सोसायटी किंवा मजूर सोसायटी चालवलेली नाही. टरबूज-खरबुज सोसायटी कधी काढली नाही. त्यांना ग्रामीण भागाच्या प्रश्नांशी काहीही देणघेणं नाही. नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाचा झंझावात आल्यामुळे त्यांना लॉटरी लागलेली आहे. ही गोष्ट पंढरपूरच्या मतदारांनी समजून घ्यावी. शेतकरी आणि गोरगरीबांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भगीरथ भालके यांना प्रचंड मताधिकाऱ्याने विधानसभेवर निवडून पाठवा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.\nया प्रचारसभेत अजित पवार यांनी पुन्हा एकदा ‘चंपा’ या संबोधनावरून चंद्रकांत पाटील यांना डिवचले. अजित अनंतराव पवार म्हणजे अअप तसंच चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा असा शॉटफॉर्म होतो. हे कुणी जरी आले, तरी तुम्ही त्यांचं काहीही ऐकू नका. ते टिकाटिप्पणी करतील. पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन अजित पवार यांनी पंढरपूरच्या मतदारांना केले.\n वॉर्डबॉयने काढला ऑक्सिजन, तडफडून रुग्णाचा मृत्यू; घटना सिसिटीव्ही मध्ये कैद\nलॉकडाऊनमुळे कमी होऊ शकेल अर्थव्यवस्थेची गती, सरकार जाहीर करेल का नवीन मदत पॅकेज; त्याविषयी जाणून घ्या\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा भाजपवर पलटवार\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश : चंद्रकांत पाटील यांची…\nPM मोदींचा जिल्हाधिकाऱ्यांना संदेश ;गावांना कोरोनापासून वाचवा, लसींकरिता प्रयत्न सुरु\nशेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ‘तो’ निर्णय तात्काळ मागे घ्या ; शरद…\nसरकारने बैठक घेणे म्हणजे वरातीमागून घोडे नाचविणे होय ; प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका\n“मुंबईने तुफानाला प्रत्येकवेळी झेललं आहे”; अमृता फडणवीसांच्या ट्विटला…\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nPM मोदींचा जिल्हाधिकाऱ्यांना संदेश ;गावांना कोरोनापासून…\nशेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ‘तो’ निर्णय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/first-indian-oscar-winner-bhanu-athaiya-information-in-marathi/", "date_download": "2021-05-18T20:31:26Z", "digest": "sha1:TBOCEF42FMFC4HAL6I3BYGPXOPBYNA5O", "length": 11807, "nlines": 96, "source_domain": "punerispeaks.com", "title": "कोल्हापूर ते मुंबई: पहिल्या भारतीय ऑस्कर विजेत्या भानू अथैया (राजोपाध्ये) यांच्याविषयी...", "raw_content": "\nकोल्हापूर ते मुंबई: पहिल्या भारतीय ऑस्कर विजेत्या भानू अथैया (राजोपाध्ये) यांच्याविषयी…\nभारताच्या पहिल्या ऑस्कर विजेत्या वेषभूषाकार भानू अथैया यांच्याविषयी माहिती आपण वाचणार आहोत. त्यांचे गुरुवारी (१५ ऑक्टोबर,२०२०) मुंबईत निधन झाले. त्या ९१ वर्षाच्या होत्या.\nजन्म: २८ एप्रिल १९२९, कोल्��ापूर\nमृत्यू: १५ ऑक्टोबर २०२०, मुंबई\nगुरुवारी पहाटे (१५ ऑक्टोबर, २०२०) त्यांचे निधन झाले. आठ वर्षांपूर्वी त्यांना मेंदूत एक ट्यूमर असल्याचे निदान झाले होते. गेली तीन वर्षे त्या अर्धांगवायूमुळे अंथरुणावर खिळल्या होत्या. त्यांचे अंतिम संस्कार दक्षिण मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत झाले.\nभानू अथैया यांच्याविषयी माहिती\nभानु अथैया यांना १९८२ साली “गांधी” चित्रपटात केलेल्या पोशाख डिझाईन कामासाठी बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईन ऑस्कर मिळाला होता.\nकोल्हापुरात जन्मलेल्या भानू अथैया यांनी आपली कारकीर्द ५६ वर्षे चांगलीच गाजवली आहे. त्यांनी आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त चित्रपटांसाठी कॉस्ट्यूम डिझाईन केले आहे.\nलगान, स्वदेश, सीआयडी, प्यासा, कागज के फूल, वक्त, आरझू, आम्रपाली, सूरज, अनिता, मिलान, रात और दिन, शिकार, सत्यम शिवम सुंदरम, तीसरी मंजिल, मेरा साया, अभिनेत्री, जॉनी मेरा नाम, गीता मेरा नाम, अब्दुल्ला, कर्झ, एक दुजे के लिए, रझिया सुल्तान, निकाह, अग्निपथ (१९९०), अजूबा आणि १९४२ – एक प्रेमकथा अशा १०० हुन अधिक चित्रपटांसाठी कॉस्ट्यूम डिझाईन केले आहेत.\nभानू अथैया यांचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापुरात झाला होता. अण्णासाहेब आणि शांताबाई राजोपाध्ये यांना जन्मलेल्या सात मुलांपैकी ती तिसरी होती. भानू चे वडील अण्णासाहेब चित्रकार होते. अथैया नऊ वर्षाची असताना त्यांचा मृत्यू झाला. भानू अथैय्या यांच्या आईचे नाव शांताबाई होते. वडील अण्णासाहेब राजोपाध्ये छत्रपतींचे पुरोहित होते. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून भानुमतींनी चित्रकलेशी दोस्ती केली.\nभानू बालकलाकार म्हणून ‘एकादशी महात्म्य’ या चित्रपटात देखील काम केले आहे. त्यांची चित्रकलेविषयीची आवड पाहून त्यांच्या आईने घरीच चित्रकलेसाठी शिक्षक ठेवले होते. शालेय शिक्षणानंतर त्यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला.\nबॉलीवूड मध्ये कामाला सुरुवात\n१९६० दशकात टाइम्स ऑफ इंडियाच्या ‘ईव्ह्ज वीकली’ मधील भानू यांची रेखाटने पाहिल्याने अभिनेत्री नरगिस खूप प्रभावित झाल्या. नरगिस यांच्या मुळे भानू यांना राज कपूर यांच्या ‘श्री ४२०’ चित्रपटासाठी वेशभूषा साकारण्याचे काम मिळाले आणि त्याच्या कामाला वेग आला. त्यांनी अमोल पालेकरांच्या मराठी चित्रपट ‘महर्षी कर्वे’ साठी सुद्धा वेषभूषा केली हो��ी\nपहिला भारतीय ऑस्कर विजेत्या कशा बनल्या भानू अथैया\nरिचर्ड अ‍ॅटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटाच्या वेषभूषेसाठी त्यांना संधी मिळाली आणि या चित्रपटातील गांधीजींच्या वेषभूषेसाठी भानू अथैय्या यांना प्रतिष्ठित ऑस्कर पारितोषिक मिळाले. हे पारितोषिक मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या. जोम मोलो यांच्याबरोबर विभागून हे पारितोषिक त्यांना मिळाले होते.\nऑस्कर परत का केला\nऑस्कर हा पुरस्कार सोनं आणि जस्त या दोन धातूंपासून बनवलेला असतो. अनेकवेळा कलाकार आर्थिक अडचणीत असताना मानाचा पुरस्कार विकल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय अनेकवेळा पुरस्कार चोरीला जातात. त्यांच्या मृत्यूनंतर पुरस्काराची योग्य काळजी कोण घेणार असे अनेक प्रश्न त्यांना सतावत होते.\nया सर्व कारणांमुळे सुरक्षेसाठी अखेर त्यांनी २०१२ मध्ये भारताचा ‘पहिला ऑस्कर’ अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस संस्थेला परत केला आहे. संस्थेने देखील हे सन्मानचिन्ह त्यांच्या संग्रहालयात ठेवला आहे.\nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nआयपीएल २०२० स्पर्धेत खेळाडू विकत घेण्यास परवानगी: उपलब्ध खेळाडूंची पूर्ण यादी\nऑस्कर विजेत्या भानू अथैया\nभारतीय ऑस्कर विजेत्या भानू अथैया\nभारतीय ऑस्कर विजेत्या भानू अथैया माहिती\nPrevious articleTRP घोटाळा: रिपब्लिक भोवतीचा फास आवळला, तिघांची विरोधात साक्ष\nNext articleपुण्यात चक्क बस स्टॉपच गेला चोरीला, शोधून देणाऱ्याला बक्षीस\nमराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, रद्द करण्याची कारणे\nमुंबई-पुण्याची कोरोना परिस्थिती सुधारली आहे\nहृदयद्रावक घटना आणि वृत्तवाहिन्या ; यावर लोकांचे मत\nरेल्वेमध्ये पाईंटमन मयूर शेळकेच्या पराक्रमाचा थरार; गुलाम चित्रपटाची आठवण\nमहाराष्ट्र लॉकडाउन नियम: एक मे पर्यंत कडक निर्बंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajhansprakashan.com/product/ashi-hoti-shivashai/", "date_download": "2021-05-18T19:24:52Z", "digest": "sha1:CB6QMNEGZNHX4ZRTLSANN3AFWZGHBENL", "length": 24388, "nlines": 196, "source_domain": "www.rajhansprakashan.com", "title": "{{left-columns-heading}}", "raw_content": "\n‘अशी होती शिवशाही ’ हा रूढार्थाने शिवशाहीचा इतिहास\nनाही. ‘म-हास्ट राज्या’चे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज\nयांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू त्यांच्याच शब्दांत इतिहासाच्या\nसमकालीन अस्सल साधनांवरून उकलून द���खवण्याचा प्रयत्न\nयेथे केला आहे. शिवाजीराजे हे केवळ लष्करशहा नव्हते , तर\n‘बहुतजनांसी आधारु’ असे ‘श्रीमंत योगी’; जाणते, रचनात्मक\nकार्य करणारे, काळाच्या पुढे जाणारे मुत्सद्दी राजे होते, हे\nत्यांच्या विविध धोरणात्मक पत्रांवरून येथे मांडले आहे. हे\nराज्य सर्वांचे आहे, असा पक्का अभिमान त्यांनी मराठी\nमाणसांत निर्माण केला. ‘मोडिले राज्य तिघे ब्राह्मण आणि\nतिघे मराठे सावरतील ’, असा आत्मविश्वास त्यांना होता. ‘रात्रंदिन\nआम्हां युध्दाचा प्रसंग ’ हे मनात बाळगून मोठ्या झुंझारपणाने\nमराठे स्वातंत्र्यासाठी लढले. सामान्य वाचक डोळ्यांसमोर\nठेवून, इतिहासाशी इमान राखून, पण ललित अंगाने ‘शिवशाही’\nलोकांपर्यत पोहचवण्याचा हा एक प्रयत्न आहे.\nBook Author अभिषेक नाशिककर (1) अरविंद परांजपे (1) चंद्रमोहन कुलकर्णी (1) छाया राजे (1) डॉ. दिलीप बावचकर (1) डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर (1) डॉ. साधना शिलेदार (1) डॉ. सुजला शनवारे - देसाई (1) डॉ.गजानन उल्हामाले (1) धवल कुलकर्णी (1) नामदेव चं कांबळे (1) पवन नालट | Pavan Nalat (1) पुरुषोत्तम बेर्डे (1) प्रशांत दीक्षित (1) प्रा. नीतिन आरेकर (1) प्राजक्ता पाडगांवकर (1) बबन मिंडे (1) माधव गाडगीळ (1) मिलिंद दिवाकर (1) योगिनी वेंगूर्लेकर (1) रवींद्र शोभणे (1) राजेश्वरी किशोर (1) राम खांडेकर (1) रेखा ढोले (1) वंदना सुधीर कुलकर्णी (1) विद्यानंद रानडे (1) विलास शेळके (1) श्रीराम रानडे (1) श्रीश बर्वे (1) संजय बापट (1) सरदार कुलवंतसिंग कोहली (1) सरिता आवाड (1) सलीम शेख (1) सुनील शिरवाडकर (1) सुरेश हवारे (1) सोनिया सदाकाळ-काळोखे (अनुवाद) (1) स्मिता बापट-जोशी (1) अ. पां. देशपांडे (4) अ. रा. यार्दी (1) अंजली मुळे (1) अतुल कहाते (2) अनघा लेले (1) अनंत अभंग (1) अंबिका सरकार (1) अरुण डिके (2) अरुण मांडे (1) अविनाश बिनीवाले (1) आशा साठे (1) आशीष राजाध्यक्ष (1) उमा कुलकर्णी (2) उष:प्रभा पागे (1) ओंकार गोवर्धन (1) कमलेश वालावलकर (1) कलापिनी कोमकली (2) कल्पना वांद्रेकर (1) चंद्रकला कुलकर्णी (1) जोसेफ तुस्कानो (1) डॉ. अजित केंभावी (1) डॉ. अनंत साठे (2) डॉ. अरुण गद्रे (2) डॉ. अरुण हतवळणे (1) डॉ. आनंद जोशी (1) डॉ. कल्याण गंगवाल (1) डॉ. गीता वडनप (1) डॉ. पुष्पा खरे (2) डॉ. प्रियदर्शिनी कर्वे (1) डॉ. भा. वि. सोमण (1) डॉ. रोहिणी भाटे (1) डॉ. विद्याधर ओक (1) डॉ. विश्वास राणे (1) डॉ. शरद चाफेकर (1) डॉ. शांता साठे (2) डॉ. शाम अष्टेकर (1) डॉ. शोभा अभ्यंकर (1) डॉ. श्रीकान्त वाघ (1) डॉ. सदीप केळकर (1) डॉ. संदीप श्रोत्री (4) डॉ. सरल धरणकर (1) डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर (2) डॉ. हमीद दाभोलकर (2) डॉ. हिम्मतराव बावस्कर (1) द. दि. पुंडे (1) द. रा. पेंडसे (1) दिलीप चित्रे (1) दिलीप माजगावकर (1) निर्मला स्वामी गावणेकर (1) नीलांबरी जोशी (1) पं. सुरेश तळवलकर (1) पद्मजा फाटक (1) पु. ल. देशपांडे (1) पौर्णिमा कुलकर्णी (1) प्रज्ञा जांभेकर-चव्हाण (1) प्रा. प. रा. आर्डे (1) भा. द. खेर (1) मनोहर सोनवणे (1) माधव कर्वे (1) माधव नेरूरकर (1) माधव बावगे (1) मामंजी (1) मालती आठवले (1) मुरलीधर खैरनार (1) मृणालिनी नानिवडेकर (1) मृणालिनी शहा (1) रेखा माजगावकर (4) ल. म. कडू (1) वंदना अत्रे (1) वंदना बोकील-कुलकर्णी (2) वा. बा. कर्वे (1) वि. गो. वडेर (2) विद्या शर्मा (1) विश्राम ढोले (1) शरदचंद्रजी पवार (1) शारदा साठे (3) शिरीष सहस्त्रबुद्धे (2) शोभा चित्रे (1) श्री. मा. भावे (1) श्रीकांत देशमुख (1) संजय आर्वीकर (1) सतीश आळेकर (1) सतीश देशपांडे (4) सतीश भावसार (1) सदाशिव बाक्रे (1) समिक बण्डोपाध्याय (1) सरोज देशपांडे (1) सुजाता देशमुख (4) सुनीता लोहोकरे (2) सुशिल धसकटे (1) हेमलता होनवाड (1) अ. रा. कुलकर्णी (5) अच्युत गोडबोले (7) अच्युत ओक (1) सुलभा पिशवीकर (1) अजेय झणकर (1) अतिवास सविता (1) अनंत भावे (2) अनुराधा प्रभूदेसाई (1) अंबरीश मिश्र (8) अभय वळसंगकर (1) अभय सदावर्ते (5) अभिजित घोरपडे (2) अभिराम भडकमकर (3) अमृता सुभाष (1) अरविंद दाभोळकर (1) अरविंद नारळे (1) अरविंद व्यं. गोखले (1) अरविन्द पारसनीस (1) अरुण खोपकर (3) अरुण साधू (4) अरुणा देशपांडे (1) अरुंधती दीक्षित (1) अरूण नरके (1) अर्चना जगदिश (1) अलका गोडे (1) अशोक जैन (6) अशोक प्रभाकर डांगे (2) अॅड. माधव कानिटकर (1) अॅड. वि. पु. शिंत्रे (4) आनंद हर्डीकर (1) आशा कर्दळे (1) आसावरी काकडे (4) उत्तम खोब्रागडे (1) उत्पल वनिता बाबुराव (1) उदयसिंगराव गायकवाड (2) उर्मिला राघवेंद्र (1) उषा तांबे (4) एल. के. कुलकर्णी (4) करुणा गोखले (9) कल्पना गोसावी-देसाई (1) कल्याणी गाडगीळ (2) कविता भालेराव (1) कविता महाजन (7) किरण पुरंदरे (1) किशोरी आमोणकर (1) कुमार केतकर (2) कृष्णमेघ कुंटे (1) के. रं. शिरवाडकर (5) कै. महादेव व्यंकटेश रहाळकर (1) ग. ना. सप्रे (1) गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी (1) गार्गी लागू (1) गिरीश कुबेर (6) गिरीश प्रभुणे (1) गो. म. कुलकर्णी (1) गो. रा. जोशी (1) गोपीनाथ तळवलकर (1) चंद्रशेखर टिळक (2) जयंत कुलकर्णी (1) जैत (1) ज्योती करंदीकर (1) ज्योत्स्ना कदम (1) ज्योत्स्ना लेले (1) डॉ. अच्युत बन (1) डॉ. अजय ब्रम्हनाळकर (2) डॉ. अजित वामन आपटे (3) डॉ. अभय बंग (1) डॉ. अरुण जोशी (1) डॉ. अविनाश जगताप (1) डॉ. अविनाश भोंडवे (1) डॉ. अशो��� रानडे (2) डॉ. आशुतोष जावडेकर (3) डॉ. उपेंद्र किंजवडेकर (1) डॉ. उमेश करंबेळकर (2) डॉ. कैलास कमोद (1) डॉ. कौमुदी गोडबोले (2) डॉ. गिरीश पिंपळे (1) डॉ. चंद्रशेखर रेळे (1) डॉ. जयंत नारळीकर (13) डॉ. जयंत पाटील (1) डॉ. द. व्यं. जहागिरदार (1) डॉ. दिलीप धोंडगे (1) डॉ. नरेंद्र दाभोलकर (8) डॉ. नागेश अंकुश (1) डॉ. नीलिमा गुंडी (1) डॉ. प्रभाकर कुंटे (1) डॉ. मधुकर केशव ढवळीकर (6) डॉ. माधवी ठाकूरदेसाई (2) डॉ. मृणालिनी गडकरी (1) डॉ. यशवंत पाठक (1) डॉ. रमेश गोडबोले (1) डॉ. विठ्ठल प्रभू (1) डॉ. विश्वास सहस्त्रबुद्धे (1) डॉ. वैजयंती खानविलकर (2) डॉ. वैशाली देशमुख (2) डॉ. वैशाली बिनीवाले (1) डॉ. श्रीराम गीत (15) डॉ. श्रीराम लागू (1) डॉ. सदानंद बोरसे (6) डॉ. सदानंद मोरे (1) डॉ. समीरण वाळवेकर (1) डॉ. हेमचंद्र प्रधान (10) तुकाराम धांडे (1) त्र्यं. शं. शेजवलकर (1) दत्ता सराफ (1) दिपक पटवे (1) दिलीप कुलकर्णी (15) दिलीप प्रभावळकर (11) नंदिनी ओझा (1) नरेंन्द्र चपळगावकर (1) नितीन ढेपे (1) निंबाजीराव पवार (1) निर्मला पुरंदरे (2) निळू दामले (3) निसीम बेडेकर (1) पार्वतीबाई आठवले (1) पी. आर. जोशी (1) पुरुषोत्तम बाळकृष्ण काळे (1) पुष्पा भावे (1) प्रकाश गोळे (1) प्रकाश मुजुमदार (1) प्रतिभा रानडे (5) प्रदीप धोंडीबा पाटील (1) प्रभा नवांगुळ (1) प्रभाकर पणशीकर (1) प्रा. एन. डी. आपटे (2) प्रा. डॉ. दत्तात्रय वासुदेव पटवर्धन (1) प्रा. डॉ. मृदुला बेळे (3) प्रा. मनोहर राईलकर (1) प्रि. खं. कुलकर्णी (1) प्रिया तेंडुलकर (5) फादर फ्रांन्सिस दिब्रिटो (5) बाळ भागवत (1) बाळासाहेब विखे पाटील (1) बी. जी. शिर्के (1) भ. ग. बापट (2) भास्कर चंदावरकर (3) भीमराव गस्ती (2) भूषण कोरगांवकर (1) म. वा. धोंड (1) मंगला आठलेकर (9) मंगला गोडबोले (11) मंगला नारळीकर (4) मंगेश पाडगांवकर (2) मधुकर धर्मापुरीकर (1) मधू गानू (1) मनोज बोरगावकर (1) मनोहर सप्रे (1) महाबळेश्र्वर सैल (1) महेश एलकुंचवार (2) माणिक कोतवाल (3) माधव आपटे (1) माधव गोडबोले (2) माधव दातार (1) माधव वझे (2) माधवी मित्रनाना शहाणे (1) माधुरी पुरंदरे (4) माधुरी शानभाग (10) मिलिंद गुणाजी (5) मिलिंद संगोराम (2) मीना देवल (1) मीरा बडवे (1) मुकुंद वझे (1) मृणालिनी चितळे (2) मेघना पेठे (3) मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे (5) मो. वि. भाटवडेकर (1) मोहन आपटे (30) यशदा (1) यशवंत रांजणकर (3) यशोदा पाडगावकर (1) रत्नाकर पटवर्धन (1) रत्नाकर मतकरी (1) रमेश जोशी (2) रमेश देसाई (1) रवी परांजपे (1) रवींद्र पिंगे (4) रवींद्र वसंत मिराशी (1) रवीन्द्र देसाई (4) राजीव जोशी (1) राजीव तांबे (16) राजीव साने (1) राम जगताप (2) ���ामदास भटकळ (2) राहूल लिमये (1) रेखा इनामदार-साने (5) रोहिणी तुकदेव (1) लक्ष्मण लोंढे (1) वंदना मिश्र (1) वसंत पोतदार (3) वसंत वसंत लिमये (1) वसुंधरा काशीकर-भागवत (1) वा. के. लेले (3) वा. वा. गोखले (1) वि. ग. कानिटकर (1) वि. गो. कुलकर्णी (1) वि. र. गोडे (1) वि. स. वाळिंबे (2) विजय तेंडुलकर (11) विजय पाडळकर (4) विजया मेहता (1) विद्या पोळ-जगताप (1) विद्याधर अनास्कर (1) विजय आपटे (1) विनय हर्डीकर (1) विनया खडपेकर (3) विनायक पाटील (2) विवेक वेलणकर (2) विशाखा पाटील (4) विश्राम गुप्ते (1) विश्वास नांगरे पाटील (1) विश्वास पाटील (6) वीणा गवाणकर (9) वैदेही देशपांडे (2) वैद्य सुचित्रा कुलकर्णी (1) वैशाली करमरकर (3) शर्मिला पटवर्धन (1) शशिधर भावे (9) शिवराज गोर्ले (4) शेखर ढवळीकर (3) शेषराव मोरे (7) शैला दातार (1) शोभा बोंद्रे (1) शोभा भागवत (1) श्रीकांत लागू (2) श्रीनिवास नी. माटे (2) श्रीरंजन आवटे (1) स. रा. गाडगीळ (1) स. ह. देशपांडे (2) सई परांजपे (1) संग्राम पाटील (1) संजय चौधरी (1) संजीव शेलार (1) संजीवनी चाफेकर (1) सतीश शेवाळकर (1) संदीप वासलेकर (1) संदीपकुमार साळुंखे (4) सरोजिनी वैद्य (1) सविता दामले (3) सानिया (2) सारंग दर्शने (3) सुजाता गोडबोले (8) सुधीर जांभेकर (1) सुधीर फडके (1) सुधीर फाकटकर (1) सुधीर रसाळ (2) सुनिल माळी (3) सुनीत पोतनीस (1) सुबोध जावडेकर (3) सुबोध मयुरे (1) सुमती जोशी (1) सुमती देवस्थळे (2) सुमेध वडावाला (5) सुरेश वांदिले (7) सुलक्षणा महाजन (4) सुशील पगारिया (1) सुषमा दातार (2) सुहास बहुळकर (2) सुहासिनी मालदे (1) सोनाली कुलकर्णी (1) हंसा वाडकर (1) हिमांशु कुलकर्णी (5) हेरंब कुलकर्णी (2) ह्रषीकेश गुप्ते (1)\nअभिराम भडकमकर लिखित 3\nडॉ. सदानंद बोरसे लिखित पुस्तके 3\nडॉ. सुधीर रसाळ 2\nमंगला गोडबोले वाढदिवस विशेष 11\nमहेश एलकुंचवार विशेष 1\nयशवंतराव चव्हाण पुरस्कारप्राप्त पुस्तके 2\nविज्ञान दिन विशेष 20\nस्वामी विवेकानंद जयंती विशेष 2\nटेलीफोन : (०२०) २४४ ६५० ६३ /२४४ ७३४ ५९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://mr.todaysdate365.com/", "date_download": "2021-05-18T21:24:11Z", "digest": "sha1:5YUHVWY4WWFRNIWZJRZ5CQQAS7OF5ELG", "length": 4585, "nlines": 92, "source_domain": "mr.todaysdate365.com", "title": "तारीख आज Today'sDate365", "raw_content": "\nToday'sDate365 सह, लवकर चालू दिनांक करा. आपण एक संगणक, टॅब्लेट किंवा स्मार्ट फोन आहे की नाही हे वर्तमान तारीख लगेच दिसून येईल.\nतारीख आज काय आहे अनेक लोक हे प्रश्न विचारू. Today'sDate365 आपण जलद आणि विनामूल्य चालू दिनांक पाहू करण्याची परवानगी देते जे एक दिवस कॅलेंडर आहे.\nतारीख एका दि���सात व्याख्या वेळ संकेत आहे. बहुतेक देशांमध्ये द्वारे वापरले ग्रेगोरियन कॅलेंडर, 12 महिने वर्ष कट 365 दिवस (लीप वर्षात 366) आणि 28 (लीप वर्षात 29) दरमहा 30 किंवा 31 दिवस.\nसंगणकीय तारीख (मेटाडेटा) ग्रेगोरियन कॅलेंडर मध्ये एक कॅलेंडर दिवस सूचित करण्यासाठी वापरले जाते. तारीख अशा प्रकारे (नेहमीच्या अर्थाने म्हणून) एक दिवस दर्शवितात, परंतु देखील टाइम झोन एक वेळ असू शकतात.\nसंकेत चालू तारीख सूचित करण्यासाठी वेगवेगळे मार्ग देशात अस्तित्वात: सर्वोत्तम ओळखले दोन लहान एन्डियन (डीडी-मि.मी.-YYYY) आणि मोठ्या एन्डियन (वर्ष-महिना-डीडी) आहेत. 8601 आयएसओ स्वरूप वर्षी ओव्हन अंक वापर आवश्यक आहे आणि अशा वर्ष, महिना आणि दिवस म्हणून प्रत्येक घटक क्रमाने सेट.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://arbhataanichillar.blogspot.com/2011/06/blog-post_18.html?showComment=1309832839497", "date_download": "2021-05-18T20:16:47Z", "digest": "sha1:OZDPU6MFNZMNMKR7OOFWJQAGMJEK5OSB", "length": 26394, "nlines": 131, "source_domain": "arbhataanichillar.blogspot.com", "title": "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: का? ‘एस. सी.‘ आणि ‘एस.टी.‘ लोक माणूस नसतात?", "raw_content": "\nमाझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर\nजी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर\n ‘एस. सी.‘ आणि ‘एस.टी.‘ लोक माणूस नसतात\nकधीकधी मी लग्नाच्या जाहिराती वाचतो. आमचे लग्न ठरवण्याची मोहीम सध्या जोरात सुरू आहे, पण जाहिराती वाचण्यामागे हे कारण नाही. एक गंमत म्हणून मी त्या वाचतो इतकेच. त्यातल्या ब-याचशा ठराविक साच्याच्या असल्या (गोरी, सुंदर, गृहकृत्यदक्ष, मनमिळावू / उंच, देखणा, एकुलता एक, फॉरेन रिटर्न्ड, पुण्यात स्वत:चा फ्लॅट इ.) तरी त्यांमधे कधीकधी एखादा अजब नमुना सापडतोच. पण हा लेख त्या अजब नमुन्यावर नाही, तो आहे या जाहिरातींमधे दिसणा-या एका सूचनेवर. यापैकी अनेक जाहिरातींमधे मला ‘एस. सी./एस.टी. क्षमस्व‘ अशी सूचना दिसते आणि मी क्षणभर स्तब्ध होतो. पूर्वी मला हे चुकीचे वाटत असेच, पण आता ते विशेषकरून खटकते. जातीभेद विसरण्यात आपल्या समाजाने बरीच प्रगती केली आहे अशी वाक्ये मी येताजाता टाकत असलो तरी ‘मंजिल अभी बहोत दूर है‘ असा झटका मला अचानक त्या सूचनेमुळे मिळतो.\nही सूचना लिहिणा-यांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, ‘एस. सी.‘ आणि ‘एस.टी.‘ लोक कमी दर्जाचे आहेत असे आपले म्हणणे आहे काय जर मी ‘एस. सी.‘ किंवा ‘एस.टी.‘ नसतानाही मला ही गोष्ट इतकी खटकत असेल तर त्यांना ही गोष्ट किती खटकत असावी जर मी ‘एस. सी.‘ किंवा ‘एस.टी.‘ नसतानाही मला ही गोष्ट इतकी खटकत असेल तर त्यांना ही गोष्ट किती खटकत असावी कल्पना करा, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत गप्पा मारत उभे आहात, आणि तुमचा एक वर्गबंधू तिथे येतो. तुमची गरिबी, तुमची जात किंवा तुमच्या हातात नसलेल्या दुस-या कुठल्यातरी गोष्टीमुळे तो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे ह्या वर्गबंधूचा (गैर)समज आहे. तर हा वर्गबंधू तिथे येतो आणि त्या दिवशी असलेल्या आपल्या वाढदिवसाचे निमंत्रण तुम्ही सोडून सगळ्यांना देतो. तुमचा तो मित्र( कल्पना करा, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत गप्पा मारत उभे आहात, आणि तुमचा एक वर्गबंधू तिथे येतो. तुमची गरिबी, तुमची जात किंवा तुमच्या हातात नसलेल्या दुस-या कुठल्यातरी गोष्टीमुळे तो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे ह्या वर्गबंधूचा (गैर)समज आहे. तर हा वर्गबंधू तिथे येतो आणि त्या दिवशी असलेल्या आपल्या वाढदिवसाचे निमंत्रण तुम्ही सोडून सगळ्यांना देतो. तुमचा तो मित्र() इथेच थांबला असता तरी ते चालले असते, पण तो एवढ्यावरच थांबत नाही; ‘तू ह्या कार्यक्रमाला येऊ नकोस‘ असे तो सगळ्यांदेखत तुम्हाला सांगतो. अशा वेळी तुम्हाला कसे वाटेल) इथेच थांबला असता तरी ते चालले असते, पण तो एवढ्यावरच थांबत नाही; ‘तू ह्या कार्यक्रमाला येऊ नकोस‘ असे तो सगळ्यांदेखत तुम्हाला सांगतो. अशा वेळी तुम्हाला कसे वाटेल ह्या जाहिराती वाचून त्या जातीतल्या लोकांना असेच वाटत नसेल काय\nलग्नाची जाहिरात ही काही कुठल्या वस्तुची जाहिरात नव्हे की ती वाचून आलेल्या पहिल्या माणसाबरोबर तुम्हाला तुमचा सौदा करणे भाग पडावे. ‘एस. सी.‘ किंवा ‘एस.टी.‘ जातीतल्या एखाद्या मुला(ली)ने ‘उच्च‘ जातीतल्या मुली(ला)ला मागणी घालावी ही घटना तशी दुर्मिळच, पण ती घडली तरी हा प्रस्ताव टाळण्यासाठी ‘उच्च‘ जातीतल्या लोकांकडे हजार कारणे असतातच की. आणि कुठलेही कारण देणे जमले नाही तरी ‘पत्रिका जुळत नाही‘ हे नेहमीचे कारण पुढे करता येतेच. असे असताना ह्या सूचनेची गरज काय\nही सूचना आपल्या समाजातल्या ‘उच्च‘ जातींकडून केली जात असली तरी मी त्या जातींना सरसकट दोष देणार नाही. त्या जातींमधले सगळेच लोक असे करतात आणि हा दृष्टीकोन बाळगतात असे म्हणणे गाढवपणाचे ठरेल. (त्���ामुळे सन्माननीय अपवादांनी स्वत:ला वगळावे.) जे असे करतात, त्यांनाही मी एवढेच म्हणेन की त्यांनी आपले वागणे एकदा तपासून घ्यायला हवे. एखादा मनुष्य एका विशिष्ट जातीतला आहे म्हणून त्याच्याविषयी विशिष्ट मत बनवणे कितपत योग्य आहे ह्याचा त्यांनी विचार करावा एवढेच माझे त्यांना सांगणे आहे. ‘खालच्या जातीतला‘ असे म्हणून कुणा ब्राह्मणाने महाराला असंस्कृत ठरवू नये आणि याच्या पूर्वजाने माझ्या पूर्वजांवर अत्याचार केले म्हणून कुणा चांभाराने कुणा मराठ्याचा तिरस्कार करू नये. अभिमान असावा तो आपण साध्य केलेल्या गोष्टींचा; ज्या गोष्टी नशिबाने आपल्याला मिळाल्या त्यांचा अभिमान बाळगण्यात काय अशील हे म्हणजे एखाद्या धनाढ्य माणसाच्या मुलाने आपल्या संपत्तीचा अभिमान बाळगण्यासारखेच हास्यास्पद आहे, हो की नव्हे\nबरोबर...कॉलेजला किंवा नोकरीमध्ये सुद्धा जातीला प्राधान्य दिले जाते हे फार खटकते...सरकारने तरी हे नियम बंद करायला हवेत आणि समाजानेही...\nमी पण बर्‍याच वेळा अशी स्वच्छ लिहिलेली \"तळटीप\" पाहिलेली आहे, आणि असा विचार करणारी माणसं आणि त्यांचे ते सो कॉल्ड \"उच्च\" दर्जाचे प्रोफाइल्स कधीच कचर्‍याच्या डब्यात फेकून द्यावेसे वाटलेले.\nसुरेख लिहिलंय. आपला स्पष्टवक्तेपणा आवडला.\nयामागे सवलतीच्या आधारावर आपल्या मुलानी उभे राहू नये असा विचार असणे शक्य आहे.\nबरोबर...कॉलेजला किंवा नोकरीमध्ये सुद्धा जातीला प्राधान्य दिले जाते हे फार खटकते... >>> मग त्या वेळेस कुठे जाते याची \"माणुसकी\" आज स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी देखील अश्या लोकांसाठी जातींची आरक्षणे ठेवतात तेव्हा सर्वसामान्य जातीतील मुलांवर किती अन्याय होतो तेव्हा हा प्रश्न मनात येत नाही का.. कि इतर जातीचे विद्यार्थी काय विद्यार्थी नाहीत का आज स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी देखील अश्या लोकांसाठी जातींची आरक्षणे ठेवतात तेव्हा सर्वसामान्य जातीतील मुलांवर किती अन्याय होतो तेव्हा हा प्रश्न मनात येत नाही का.. कि इतर जातीचे विद्यार्थी काय विद्यार्थी नाहीत का त्यांनी मार्क मिळवायला कमी मेहनत केली आहे का त्यांनी मार्क मिळवायला कमी मेहनत केली आहे का स्वत:ला हे लोक उच्च जातीचे समजतात तर हे आरक्षण घेणे बंद करा.. तेव्हा यांनाच स्वत:ला मागास म्हणवून घेण्यात काय अभिमान वाटतो.... नोकरी मिळवतांना... शाळा क���लेजात प्रवेश मिळवतांना... फी मध्ये परवडत असतांनाही केवळ जातीची आधारावर सवलतीसाठी अर्ज करतांना ह्यांना लाज वाटत नाही... मग केवळ वधू-वर च्या जाहिराती वाचून यांची मान खाली जाते किंवा यांच्या भावना दुखावल्या जातात यावर माझा तरी विश्वास नाही...\nपण आधी हा प्रकार किती घाणेरडा असयाचा पियू.. आनि अजूनही काही गावात हा प्रकार चालतो .. कमी जतीतिल मानस एका श्रेष्ट(माहित नाही श्रीमंतीने असतील) जतितल्या घरी गेली की त्यांच्या वर थुंकणे का प्रकार कमी नाहीय.. आणि या आरक्षणा पेक्षा हा प्रकार महा भयंकर आहे.. यात प्रकारात कोण मागासलेले आहे ते दिसून येते..कुठे जाते माणुसकी\n*आता यांना आरक्षण मिळाल्यावर यांना माणुसकी आठवायला लागली..जेव्हा स्वतः वर आले तेव्हा जाणवली माणुसकी..*\nज्याची कुणाची ऐपत असून देखील ते केवळ कागदी घोडे नाचउन सवलती लाटतात. आणि ज्यांची परस्थिती नसून देखील ते केवळ वरिष्ठ जातीतील आहेत ह्या कारणास्तव त्याला त्या सवलती पासून वंचित राहावे लागते. एखाद्याची त्याला हवे असलेले शिक्षण घेण्याची प्रबळ ईच्छ्या असून देखील त्याला त्याचा मार्ग बदलावा लागतो केवळ या आरक्षणं मुळे...\nटिप्पण्या वाचल्या. खरे सांगायचे झाले तर त्या धक्कादायक वाटल्या. लेखात म्हटल्याप्रमाणे \"जातीभेद विसरण्यात आपल्या समाजाने बरीच प्रगती केली आहे अशी वाक्ये मी येताजाता टाकत असलो तरी 'मंजिल अभी बहोत दूर है' असा झटका मला अचानक मिळतो.\" हेच खरे. आरक्षणाचा आवडता मुद्दा इथे ओढून आणण्याचा नि ते तसे आहे म्हणून हे असे असले तर काय बिघडले असा एक युक्तिवाद इथे होताना दिसला, तो हास्यास्पद आहे.\nअसो, आता प्रत्येकाच्या प्रतिक्रियेवर प्रतिप्रतिक्रिया (आयला, भारी शब्द आहे नै\nबरोबर...कॉलेजला किंवा नोकरीमध्ये सुद्धा जातीला प्राधान्य दिले जाते हे फार खटकते...सरकारने तरी हे नियम बंद करायला हवेत आणि समाजानेही...\nसागर, आरक्षणाचा मुद्दा पूर्णपणे वेगळा आहे. त्याची इथे गल्लत नको. जे चुकीचे आहे त्याला चुकीचे म्हणा. अमकी एक गोष्ट अशी आहे म्हणून तमकी गोष्ट अशीच असणार, असे म्हणण्यात काय अर्थ आहे\nयामागे सवलतीच्या आधारावर आपल्या मुलानी उभे राहू नये असा विचार असणे शक्य आहे.\nशरयू, आपला हा युक्तिवाद वाचून मी हतबुद्ध झालो. भांडारकर संस्थेवर हल्ला केल्यावर संभाजी ब्रिगेडने आपल्या कृत्यांचे असेच कुठलेतरी शौर्य गाजवल्यासारखे समर्थन केले होते त्याची आठवण झाली. उच्चवर्णीय लोक ही तळटीप टाकताना 'सवलतीच्या आधारावर आपल्या मुलानी उभे राहू नये' असा विचार करत असावेत हा शोध लावल्याबद्दल आपल्याला नोबेल पारितोषिक मिळण्याची शिफारस का करू नये पण आपल्या युक्तिवादात काही ढोबळ चुका आहेत. माझा प्रश्न आहे ही तळटीप टाकण्यावर. जर ह्या उच्चवर्णीयांना 'एस. सी./एस.टी.' लोकांशी 'आपल्या मुलांनी सवलतीच्या कुबड्या घेऊ नयेत' ह्या विचारामुळे लग्न करायचे नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण ह्याची जाहिरात करण्याची गरज काय पण आपल्या युक्तिवादात काही ढोबळ चुका आहेत. माझा प्रश्न आहे ही तळटीप टाकण्यावर. जर ह्या उच्चवर्णीयांना 'एस. सी./एस.टी.' लोकांशी 'आपल्या मुलांनी सवलतीच्या कुबड्या घेऊ नयेत' ह्या विचारामुळे लग्न करायचे नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण ह्याची जाहिरात करण्याची गरज काय आणि शरयू ताई, 'एस. सी./एस.टी.' लोकांशी लग्न करूनही ह्या उच्चवर्णीयांची मुले खुल्या प्रवर्गात शिकू शकतातच की. उच्चवर्णीयांनी 'एस. सी./एस.टी.' लोकांशी लग्न करून नंतर आपल्या अपत्यांना खुल्या प्रवर्गात ढकलावे (आणि सवलतीच्या आधारावर आपली मुले उभी नाहीत याचे सुख मिळवावे.) तुम्ही 'एस. सी./एस.टी.' असलात की सवलती वापरायलाच हव्यात असा सरकारचा नियम थोडाच आहे\nबरोबर...कॉलेजला किंवा नोकरीमध्ये सुद्धा जातीला प्राधान्य दिले जाते हे फार खटकते... >>> मग त्या वेळेस कुठे जाते याची \"माणुसकी\" आज स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी देखील अश्या लोकांसाठी जातींची आरक्षणे ठेवतात तेव्हा सर्वसामान्य जातीतील मुलांवर किती अन्याय होतो तेव्हा हा प्रश्न मनात येत नाही का.. कि इतर जातीचे विद्यार्थी काय विद्यार्थी नाहीत का आज स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी देखील अश्या लोकांसाठी जातींची आरक्षणे ठेवतात तेव्हा सर्वसामान्य जातीतील मुलांवर किती अन्याय होतो तेव्हा हा प्रश्न मनात येत नाही का.. कि इतर जातीचे विद्यार्थी काय विद्यार्थी नाहीत का त्यांनी मार्क मिळवायला कमी मेहनत केली आहे का त्यांनी मार्क मिळवायला कमी मेहनत केली आहे का स्वत:ला हे लोक उच्च जातीचे समजतात तर हे आरक्षण घेणे बंद करा.. तेव्हा यांनाच स्वत:ला मागास म्हणवून घेण्यात काय अभिमान वाटतो.... नोकरी मिळवतांना... शाळा कॉलेजात प्रवेश मिळवतांना... फी मध्ये परवडत असतां���ाही केवळ जातीची आधारावर सवलतीसाठी अर्ज करतांना ह्यांना लाज वाटत नाही... मग केवळ वधू-वर च्या जाहिराती वाचून यांची मान खाली जाते किंवा यांच्या भावना दुखावल्या जातात यावर माझा तरी विश्वास नाही...\nपियू परी, रागावू नका, पण आपले नाव जरी परी असले तरी आपले बोलणे मात्र चेटकीणीसारखे आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. आपल्या प्रतिक्रिया विनोदी आहेत पण तरीही मी त्यांना उत्तर देतो आहे.\n'आरक्षण तुम्हाला आवडते तर हेही आवडून घ्या' असे तुम्ही म्हणता, तुमचा हा युक्तिवाद संभाजी ब्रिगेडसारखाच आहे. 'ब्राह्मणांनी आमच्यावर वर्षानुवर्षे अत्याचार केले, म्हणून आम्ही त्यांना धडा शिकवणारच' असे ते म्हणतात, तर 'जातीच्या आधारावर सवलतीसाठी अर्ज करतांना तुम्हाला लाज वाटत नाही... मग केवळ वधू-वर च्या जाहिराती वाचून तुमच्या भावना का दुखावल्या जाव्यात' असे तुम्ही म्हणता. मग तुमच्यात नि संभाजी ब्रिगेडमधे फरक काय त्याने गाय मारली तर मी वासरू मारतो असे तुम्ही दोघेही म्हणता, मग तुम्ही दोघेही समाजकंटक आहात असे मी म्हटले तर त्यात काय चुकीचे असेल त्याने गाय मारली तर मी वासरू मारतो असे तुम्ही दोघेही म्हणता, मग तुम्ही दोघेही समाजकंटक आहात असे मी म्हटले तर त्यात काय चुकीचे असेल जे चूक आहे त्याला चूक म्हणावे असे मी म्हणतो. हे जे घडते आहे ते चूक आहे हे तुम्ही मान्य करता का जे चूक आहे त्याला चूक म्हणावे असे मी म्हणतो. हे जे घडते आहे ते चूक आहे हे तुम्ही मान्य करता का आणि जर करत असाल तर तसे म्हणण्याचे धारिष्ट्य का दाखवत नाही आणि जर करत असाल तर तसे म्हणण्याचे धारिष्ट्य का दाखवत नाही आरक्षणाचा मुद्दा आहेच, त्यावर जरूर चर्चा करूया, पण सध्या ज्या मुद्यावर आपण बोलतो आहेत, त्यावरच बोला, मुद्दा भरकटवता कशाला\nपीयू परी ह्या कोणत्या मानसिकतेच्या आहेत ह्याला मुद्दा भरकटवणे म्हणतात.\nकाही लोकांना नसेल आवडत त्या जातीशी संबंध जोड्णे, तो त्यांचा वॅयक्तिक प्रश्न आहे..\n मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच विषयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे\nकिती दिवस टाकणार हे जुन्या गा��्यांचे रतीब\n ‘एस. सी.‘ आणि ‘एस.टी.‘ लोक माणूस नसतात\nसचिनच्या चाहत्याच्या लेखाला उत्तर\nया जालनिशीचे लेख मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/maharashtra/orphans-destitute-children-will-be-able-to-stay-in-the-ashram-till-the-age-of-23-years-57815/", "date_download": "2021-05-18T20:39:02Z", "digest": "sha1:U2RQXRMTI2PZVDNM3RKCONF7AR6HV2QS", "length": 12303, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "अनाथ, निराधार मुलांना मोठा दिलासा, वयाच्या २३ वर्षांपर्यंत आश्रमात राहता येणार", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रअनाथ, निराधार मुलांना मोठा दिलासा, वयाच्या २३ वर्षांपर्यंत आश्रमात राहता येणार\nअनाथ, निराधार मुलांना मोठा दिलासा, वयाच्या २३ वर्षांपर्यंत आश्रमात राहता येणार\nमुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) कोरोनाच्या संकटामुळे आधीच अडचणीत असलेल्या निराधार मुलांवर वयाच्या अटीमुळे डोक्यावरील छप्परही गमावण्याची वेळ आली होती. मात्र सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन वयाची अट दोन वर्षांनी शिथिल करण्याचा मोठा निर्णय राज्याच्या महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निर्देशानुसार घेतलेल्या या निर्णयामुळे या बालकांना अनुरक्षण गृहांमध्ये वयाच्या २३ वर्षांपर्यंत राहता येईल व अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, प्रशिक्षण आदी सुविधा मिळतील.\nमहिला व बालविकास विभागाअंतर्गत चालणाऱ्या बालगृहात अनाथ मुलांना १८ वर्षांपर्यंतच ठेवले जाते. त्यानंतर यातील काही मुले २१ वयापर्यंत अनुरक्षणगृहात राहू शकतात. मात्र कोरोनाच्या संकटामुळे गेले वर्षभर सर्व व्यवहार ठप्प असताना वयोमर्यादा ओलांडल्यामुळे अनुरक्षणगृहातील मुलांना तेथून बाहेर पडावे लागणार होते. विशेषतः निराधार तरुणींचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.या वृत्ताची दखल घेऊन कोरोनाच्या संकटामुळे वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवून २३ वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nबाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ मधील तरतुदींनुसार काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अनाथ, निराधार, संकटग्रस्त व अत्याचारित बालकांना पोलीस, स्वयंसेवी संस्था, पालक यांच्याकडून बाल कल्याण समितीमार्फत बालगृहात प्रवेश दिला जातो. या योजनेंतर्गत शून्य ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य सुविधा, शिक्षण, प्रशिक्षण आदी सुविधा पुरवल्या जातात. तसेच पुनर्वसन���साठी प्रयत्न केले जातात.\nज्या अनाथ, निराधार मुलांना संस्थात्मक काळजीची आवश्यकता आहे अशा मुलांसाठी अनुरक्षणगृह योजना १८ ते २१ वर्षे वयोगटातील बालकांसाठी राबविण्यात येते. अन्न, वस्त्र, निवारा आदी मूलभूत सोयीसुविधांसह त्याच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने शालेय व व्यावसायिक प्रशिक्षण या अनुरक्षण सुविधा दिल्या जातात. रोजगार मिळवून समाजात स्वःताच्या पायावर उभ्या राहिलेल्या बऱ्याचश्या मुलांचे रोजगार कोरोना आपत्ती काळात हीरावले गेले आहेत. अशा मुलांना आधार देण्यासाठी अनुरक्षण गृहात दाखल करुन घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.\nगंगाखेडला कच्चा बंधारा तोडून पाणी सोडले\nPrevious articleयेलकी सशस्त्र सीमा बलात ११० जवान कोरोना बाधीत\nNext articleचोरीच्या वाळूकडे पोलीस आणि महसूल विभागाचे दुर्लक्ष\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nमहाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम\n२ कोटी लसीकरण करणारा महाराष्ट्र देशात अव्वल\nराज्यात आज ४८ हजारांहून अधिक कोरोनामुक्त; २६,६१६ नव्या रुग्णांची नोंद\n‘म्युकरमायकोसिस’च्या औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी\nचक्रीवादळाच्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा\nमुंबई, कोकणासह मध्य महाराष्ट्रात तौते चक्रीवादळाचे धुमशान, ६ जणांचा मृत्यू १२ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले\nव्हेंटिलेटर बरोबर नसतील, तर ते बदलून घ्या\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसु��्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/dawood-ibrahims-nephew-dies-in-pakistan/", "date_download": "2021-05-18T20:12:38Z", "digest": "sha1:YA7GS44QN6VIN6CEKG34X35RSDBXK3QM", "length": 9603, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दाऊद इब्राहिमच्या पुतण्याचा पाकिस्तानात करोनामुळे मृत्यू", "raw_content": "\nदाऊद इब्राहिमच्या पुतण्याचा पाकिस्तानात करोनामुळे मृत्यू\nनवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा करोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. मात्र यानंतर या बातम्यांचे खंडण करण्यात आले. दरम्यान, दाऊदच्या बातम्यानंतर आता त्याच्या पुतण्याचा करोनामुळे पाकिस्तानात मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दाऊदच्या मोठ्या भावाचा मुलगा सिराज याचा कराचीत मृत्यू झाला असल्याचे म्हटले जात आहे.\nमुंबईच्या गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, दाऊदचा मोठा भाऊ सबीर कासकर याच्या मुलाचे नाव सिराज कासरक असून तो 38 वर्षांचा होता. दाऊदचा भाऊ सबीर सुरूवातीला एका टोळीचा म्होरक्‍या होता. पण 12 फेब्रुवारी 1981 ला गॅंगस्टर मन्या सुर्वेने पठाण गॅंगच्या साथीने सबीर गोळी घालून ठार केले. मुंबईवर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा राखण्याच्या प्रयत्नात गॅंगवारचा उगम झाला आणि त्यानंतर त्यातूनच मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये दाऊद कुविख्यात गॅंगस्टर झाला.\nमुंबई गुन्हे शाखेतील सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार, दाऊदचा पुतण्या सिराज याला करोनाची लागण गेल्या आठवड्यात झाली होती. त्यानंतर त्याला श्वसनाचा त्रास जाणवला. म्हणून त्याला कराचीतील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला दोन दिवस लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले. बुधवारी मात्र सिराजची प्रकृती अधिकच ढासळली. पल्स रेटमधील अनियमितता आणि एकाच वेळी अनेक अवयव निकामी झाल्याने अखेर त्याचा ऑक्‍सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मृत्यू झाला.\nमुंबईतील त्याच्या नातेवाईकांना कराचीतील नातेवाईकांकडून ही माहिती सांगण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या सूत्रांचे म्हणणे आहे. सिराज कराचीतील क्‍लिफ्टन परिसरात दाऊदच्या बंगल्याच्या बाजूलाच एका मोठ्या बंगल्यात वास्तव्यास होता.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nराज्यात 24 तासात 3 हजारांच्यावर कोरोनाबाधितांची नोंद\nअपघातानंतर बघ्यांची गर्दी अन्‌ वाहतूक कोंडी\nमधुमेह आणि मुख आरोग्य\n९३ व्या वर्षी करोनावर मात करीत तरुणासारखे काम करणारे शंकरराव कोल्हे सर्वांसाठी आदर्श…\nभूक लागल्यावर राग येतो\nतुमच्या हृदयाची अशी घ्या काळजी …\n#Crime | छोटा राजनच्या पुतणीला खंडणी प्रकरणात अटक\nडोळ्यांसाठी लेसर कॉंटॅक्‍ट लेन्सेस वापर योग्य कि अयोग्य\nव्यायाम का महत्त्वाचा आहे\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवते काजळ\nराज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार; आदित्य ठाकरे म्हणाले,…\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\nमधुमेह आणि मुख आरोग्य\n९३ व्या वर्षी करोनावर मात करीत तरुणासारखे काम करणारे शंकरराव कोल्हे सर्वांसाठी आदर्श –…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/vivo-new-phone-spotted-color-change-electrochromic-technology-mhkk-477717.html", "date_download": "2021-05-18T20:25:05Z", "digest": "sha1:RHL6GD5KY4LMGF3E5ZBW5QHWZ47VGFYP", "length": 17123, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बटन दाबलं की बदलणार रंग, VIVO मोबाईलमध्ये येणार नवीन फीचर, पाहा VIDEO vivo new phone spotted color change electrochromic technology mhkk | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nबटन दाबलं की बदलणार रंग, VIVO मोबाईलमध्ये येणार नवीन फीचर, पाहा VIDEO\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर...'\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nचक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले, नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त; VIDEO मध्ये पाहा लोकांनी कसं वाचवलं\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, VIRAL होताच नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nपुण्यात दिवसाढवळ्या भर रस्त्यात एकाला भोसकलं : म्हाळुंगे परिसरातला थरार CCTV मध्ये कैद\nबटन दाबलं की बदलणार रंग, VIVO मोबाईलमध्ये येणार नवीन फीचर, पाहा VIDEO\nयासाठी कंपनी इलेक्ट्रोक्रोमिक ग्लास वापरणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.\nमुंबई, 08 सप्टेंबर : कोरोनाच्या काळात नवीन टेक्नोलॉजीच्या मदतीनं वेगवेगळे नवीन फीचर्स घेऊन अनेक मोबाईल कंपन्या नवीन फोन लाँच करत आहे, सॅमसंग, ओपोला टक्कर देण्यासाठी आता VIVO कंपनीनं आणखीन एक भन्नाट फीचर आणलं आहे.\nअॅण्ड्रॉइड अथॉरिटीने वीबोने प्रसिद्ध केलेला व्हिडिओ स्पॉट केला आहे. त्यात विवोचा नवीन फोन दिसत आहे. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे बटण दाबल्यानंतर या फोनचा रंग बदलतो. हा फोन बाजारात कधी येणार आणि त्यासंदर्भातील इतर डिटेल्स अद्याप मिळू शकले नाहीत. मात्र या फोनमध्ये मागच्या पॅनलचा रंग एका बटणाच्या मदतीनं बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे.\nहे वाचा-Airtel ला टक्कर देणार Jioचा प्लॅन, दररोज मिळणार 3 GB डेटा आणि फ्री कॉलिंग\nयासाठी कंपनी इलेक्ट्रोक्रोमिक ग्लास वापरणार असल्याचा कंपनीचा दावा ���हे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. या फोनमध्ये काचेच्या आता कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनची डिझाईन दाखवत वीबो पोस्टमध्ये एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे.\nया फोनमध्ये आणखीन कोणते वेगळे फीचर्स असणार याची उत्सुकता तर सगळ्यांनाच आहे. पण रंग बदलणारा हा फोन मात्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2018/12/25/know-about-vasudev/", "date_download": "2021-05-18T21:24:32Z", "digest": "sha1:UJ3VIMA4VDRRXQFIBTHYEDNPHNKS4C5G", "length": 7758, "nlines": 41, "source_domain": "khaasre.com", "title": "मध्यरात्री नाहीतर सकाळचे स्वागत करणारा मराठी सांताक्लॉज (वासुदेव) – KhaasRe.com", "raw_content": "\nमध्यरात्री नाहीतर सकाळचे स्वागत करणारा मराठी सांताक्लॉज (वासुदेव)\nहा सांता म्हणजे अंधश्रद्धा नाही तर सत्य आहे. येतो त्याची ती त्या ठराविक तालातली गाणी म्हणतो, आशिर्वाद देतो आणि जातो. हा सांता दुर्लक्षित राहिलाय पण अजूनही अस्तित्व टिकून आहे. आपल्याला आपल्या घराबाहेर हा सांता अजूनही अधूनमधून सकाळी दिसतो.\n तर कोणीच नाही, मग जर तोच नाहीये तर त्याची गिफ्ट्स तरी कुठून असणार पण हा आमचा मराठी किंवा देशी सांता डोळ्यांना दिसतो आणि आशिर्वादही देतो. सुखाचा संदेश देणारा हा आपला मराठी सांताक्लॉज म्हणजे वासुदेव. खासरेवर जाणून घेऊया सकाळचे स्वागत करणारा मराठी सांताक्लॉज (वासुदेव) विषयी रंजक माहिती…\nवासुदेव हे एकप्रकारचे लोक कलाकार असतात. वासुदेव हे त्या कुळाला बोलले जाते जे विठ्ठल रुख्मिनी किंवा भगवान श्रीकृष्णच्या धार्मिक गोष्टी घरोघरी आणि मंदिरात जाऊन लोकांना सांगतात. वासुदेव हे कृष्णाची महिमा सांगणारे खरे पुरुष भक्त आहेत.\nवासुदेव हे जास्तीत जास्त वेळा सणासुदीला दिसतात, विशेषकरून दिवाळी मध्ये वासुदेव आपल्या घरी येतात. कृष्ण वासुदेवाचे हे प्राचीन पंथ भारतात फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. अजूनही महाराष्ट्रात वासुदेव खूप प्रचलीत आहेत.\nया कुळातील प्रत्येक सदस्याला वासुदेवाचे रूप म्हणून ओळखलं जातं. वासुदेव हे संगीत वाद्यतंत्र चिपळ्या किंवा हातातील झांजीच्या तालावर भजन गीतांच गायन करतात. या सांस्कृतिक परंपरेला ग्रामीण भागात कुळाचे युवा वंशज पुढे नेत आहेत. ते समूहाने किंवा एक एक करून गावात आणि शहरात फिरतात. वासुदेवाचे गाणे विशेष ध्यान आकर्षित करतात कारण ते एकतर सामाजिक मुद्यावर किंवा समाज कल्याणसाठी संदेश देतात. ते आपल्या वेगळ्या शैलीत या मुद्यांना प्रदर्शित करतात.\nवासुदेवाचा पेहराव त्यांच्या प्रदर्शनासारखाच आकर्षक असतो. ते विशिष्ट पांढरी-नारंगी धोतर घालतात आणि त्यांच्या कपाळावर आणि गालावर गुलाबी रंगाचा टिळा असतो. ते रुद्राक्ष माळा घालतात. त्यांच्या डोक्यावर मोर पंखाने सजलेली शंखाकार टोपी असते जी त्यांच्या पेहरवाच्या आकर्षणात अजून भर घालते.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nCategorized as इतिहास आणि परंपरा, नवीन खासरे, बातम्या, सामान्य लोक असामान्य कामगिरी\nनितीन गडकरींना तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख यांचे खुले पत्र..\nसियाचीनचा म्हणून व्हायरल झालेला सैनिकांचा हा फोटो नक्की कुठला आहे\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे ���ुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/dongri-building-collapse/", "date_download": "2021-05-18T19:55:27Z", "digest": "sha1:KG3MJGBKQR4DSJYCFE2EQAQBFBNQ5WMP", "length": 3581, "nlines": 49, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates dongri building collapse Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख मदत – मुख्यमंत्री\nमुंबईच्या डोंगरी भागात झालेल्या केसरभाई या चार मजली इमारतीत 14 जणांचा मृत्यू झाला असून 8…\nडोंगरी दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी; बचावकार्य सुरूच\nमुंबईच्या डोंगरी भागात झालेल्या केसरभाई या चार मजली इमारतीत 14 जणांचा मृत्यू झाला असून 8…\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nतौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार\nआकाशातून पडलेल्या 103 किलोच्या दगडानं पालटलं नशीब, क्षणार्धात करोडपती झाला मेंढपाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/mumbai/other/remedesivir-adequate-supply-of-oxygen-state-government-information-in-high-court", "date_download": "2021-05-18T20:31:46Z", "digest": "sha1:RI6IHV4HF4U6Y72I6T5UOE22KBD623NK", "length": 11544, "nlines": 149, "source_domain": "www.krushival.in", "title": "Mumbai | रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरेसा साठा | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / मुंबई / इतर / रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरेसा साठा\nरेमड���सिवीर, ऑक्सिजनचा पुरेसा साठा\n| मुंबई | प्रतिनिधी |\nराज्यातील रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीर आणि वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरेसा साठा असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. महाराष्ट्रात कोव्हिड-19 संकटाचे अयोग्यरित्या व्यवस्थापन केल्याच्या आरोपांसंदर्भातील दोन जनहित याचिकांवर उच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. या प्रतिज्ञापत्रात महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 30 एप्रिलपर्यंत 4,35,000 रेमसेडिसवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.\nरेमडेसिवीरचा चोरून साठा करण्यास प्रतिबंध करण्यासाठी नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी (महाराष्ट्र सरकारचे वकील) यांनी दिली आहे. राज्य सरकारने जिल्हाधिकार्‍यांद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा नियमित केला आहे, असेही त्यांनी सांगितले.\nमुंबईत ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा अतिरिक्त साठा नसला तरी राज्यातील रुगणालयांना पुढील काही दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध असल्याचे बृहन्मुंबई महापालिकेचे वरिष्ठ वकील अनिल साखरे यांनी म्हटले आहे.\nराज्यात काही अडचणी आहेत. ज्यांनी कोव्हॅक्सीन लसचा एक डोस घेतला आहे त्यांना लसीचा साठा उपलब्ध नसल्याने थांबण्यास सांगण्यात आले आहे. अशांना लवकरात लवकर लसीचा दुसरा डोस दिला पाहिजे, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. लसीकरणासाठी लोकांना विशिष्ट वेळ ठरवून द्या, विशेषत: पारसी समाजातील ज्येष्ठ नागरिकांना, अशी सूचना उच्च न्यायालयाने केली आहे. बहुतांश पारसी हे वयोवृद्ध आहेत. त्यांचीदेखील काळजी घ्या. त्यांना लस मिळेल याची खातरजमा करा, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.\nपुरेसा साठा नसल्याचा आरोप\nयाचिकाकर्त्यांचे वकील अर्शिल शाह यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की ते मागील चार दिवसांपासून त्यांच्या आईसाठी कोरोना लस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. जुलैपर्यंत शहरातील ई वॉर्डामध्ये लसींचा साठाच उपलब्ध नाही, असा दावा शाह यांनी केला.\nपुढील सुनावणी 4 मे रोजी\nजनहित याचिकांनी उभ्या केलेल्या प्रश्‍नांसंदर्भात 4 मेपर्यंत राज्य आणि केंद्र सरकारने उत्तर द्यावे, अशी सूचना करत न्यायालयाचे कामकाज तहकूब करण्यात आले. पुढील सुनावणी 4 मे रोजी होणा�� आहे.\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nजिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन कोविड सेंटर कार्यान्वित\nकोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही बेडस् लहान मुलांसाठी राखीव\nमहावितरणच्या कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत\nवीज पुरवठा करण्यासाठी धडपड; रसायनीत जनजीवन विस्कळीत\nभरपाई देण्याची अ‍ॅड. चेतन पाटील यांची मागणी\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोटयवधींची हानी\nरत्नागिरी तालुक्यात विक्रमी 11 इंच पाऊस\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-raj-rang-prakash-pawar-marathi-article-3396", "date_download": "2021-05-18T21:35:00Z", "digest": "sha1:O2ICNWMDG62I73RDB3GUNZ5DO64QBPKA", "length": 32680, "nlines": 116, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Raj-Rang Prakash Pawar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 18 सप्टेंबर 2019\nमहाराष्ट्राचे राजकारण पॉप्युलिझमच्या पद्धतीचे आहे. मराठीमध्ये लोकांनुरंजनवाद, लोकवाद, लोकैकवाद अशा संकल्पना वापरल्या जातात. ऑक्सफर्डने तर पॉप्युलिझमवर हँडबूक प्रकाशित केले आहे. त्यात जाफरलोट यांनी भारतीय संदर्भांत लेख लिहिला आहे. लोकांनुरंजनवादास, लोकानुनयवाद, लोकवाद म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात द. ना. धनागरे यांनी पॉप्युलिझम अ‍ॅंड पॉवर हा ग्रंथ लिहिला आहे. त्यामध्ये पॉप्युलिझमची चर्चा त्यांनी केली आहे. ती चर्चा त्यांनी लोकानुनयवाद या अर्थाने केली होती. समकालीन दशकात लोक भाजपच्या बरोबर आहेत. म्हणून लोकांच्या बरोबर राहण्यासाठी महाराष्ट्रात पक्षांतर घडत आहे, असा दावा केला जातो. याशिवाय सत्ता आणि लोक यांचे संबंध अतूट आहेत. म्हणून सत्ताधारी वर्गांत शिरकाव करण्यासाठी पक्षांतर केले जाते. म्हणजे सत्ताकांक्षा आणि अर्थकांक्षावाचक संकल्पना पक्षांतर आहे. लोकांचे हितसंबंध हा मुद्दा मात्र वगळला जातो. त्यामुळे हा लोकवादी विचार खरे तर लोकांनुरंजनवादी, लोकानुनयवादी विचार आहे. त्यामुळे लोक ही संकल्पना अभिजनांचे हितसंबंध या अर्थाने वापरली जाते.\nलोक ज्या पक्षाच्या बरोबर असतात त्या पक्षाबरोबर नेते जातात. हा लोकवादाचा अर्थ सत्ताकांक्षावादी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात संरचनात्मक फेरबदल बाराव्या विधानसभा निवडणुकीत झाले. म्हणजेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची जागा राजकारणातील आकाराने छोटी झाली. भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणातील जवळजवळ निम्मी जागा व्यापली. त्यास नवमहाराष्ट्राचे राजकारण म्हटले जाते. त्यामुळे या गोष्टीचा परिणाम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर झाला. बाराव्या विधानसभा निवडणुकीत दोन्हीही काँग्रेसकडून भाजपमध्ये सर्वांत जास्त पक्षांतर झाले. ही राजकीय घडामोड वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. याची कारणे पक्षीय स्पर्धा, सत्ताकांक्षा, अर्थकांक्षा, प्रतिष्ठाकांक्षा ही विशेष करून चर्चेत आहेत. परंतु, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्येदेखील याची पाळेमुळे असल्याची दिसतात.\nदिल्लीत सत्ता ज्या पक्षाची असते त्याच पक्षाची सत्ता राज्यात असावी असा महाराष्ट्रात प्रघात पडलेला दिसतो. कारण साठ-सत्तरीच्या दशकात महाराष्ट्र काँग्रेसबरोबर राहिला. परंतु, सत्तरीच्या शेवटी दिल्लीमधील सत्तास्पर्धेचा परिणाम महाराष्ट्रावर होऊन महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यावेळीदेखील नेत्यांनी पक्षांतरे केली. ऐंशीच्या दशकामध्ये पक्षांतरे होत राहिली. नव्वदीच्या दशकामध्ये शिवसेनेतून काँग्रेसमध्ये, काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी दोन मोठी पक्षांतरे झाली. परंतु, या दोन्हीही पक्षांतरांनी जवळपास राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेबरोबर जुळवून घेतल���ले होते. गेल्या दशकात फार मोठे पक्षांतर झाले नाही. याचे मुख्य कारण दिल्लीत सत्ताधारी काँग्रेस पक्ष होता. दिल्लीतल्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होता. यामुळे राज्यामध्ये धुसफुस, तणाव असूनही नेत्यांनी केंद्रातील सत्तेशी जुळवून घेतले होते. सतराव्या लोकसभा निवडणुकीतून पुन्हा केंद्रात भाजपची सत्ता आली. त्यामुळे महाराष्ट्राच्या नेत्यांचे मुख्य तत्त्व म्हणजे केंद्राच्या सत्तेशी जुळवून घेणे हे पुन्हा नव्याने पुढे आले. त्यामुळे दोन्हीही काँग्रेसमधील नेत्यांनी पक्षांतर सुरू केले आहे. याची मुख्य अंतर्गत दडलेली दोन कारणे ही पक्षीय सत्तास्पर्धेबाहेरचीदेखील आहेत. एक म्हणजे, पक्षांतर करणारा समूह हा सत्ताकांक्षी आहे. सत्तेविना त्यांना सार्वजनिक जीवन जगणे अवघड होते. दुसरे कारण म्हणजे, सत्ता आणि अर्थसत्ता यांचे जवळचे संबंध आहेत. आर्थिक सत्तास्थाने ही राजकीय सत्तास्थानांवरती अवलंबून आहेत. त्यामुळे राजकीय सत्ता जवळपास दहा वर्षे भाजपकडे राहणार असल्यामुळे आर्थिक सत्तास्थाने टिकवून ठेवणे खूपच अवघड आहे. असा अर्थबोध घेऊन दोन्ही काँग्रेस पक्षातील सत्ताकांक्षी आणि अर्थकांक्षी नेत्यांनी पक्षांतरे केली.\nदिल्लीतील सत्ता, राज्यातील सत्ता, सत्ताकांक्षा, अर्थकांक्षा या चतुःसूत्रीचा परिणाम होऊन पक्षांतर झाले. परंतु, याखेरीज दोन्ही काँग्रेसमध्येदेखील यापेक्षा वेगळी कारणेही होती. ती कारणे म्हणजे दोन्ही काँग्रेस पक्षांनी गेल्या दहा-पंधरा वर्षांत विचारप्रणालीपासून फारकत घेतली होती. दोन्हीही काँग्रेसचे राजकारण म्हणजे प्रस्थापित घराण्यांमधील सत्तास्पर्धा होती. त्या सत्तास्पर्धेशी सामान्य लोकांचा संबंधच राहिलेला नव्हता. म्हणजेच लोक किंवा मतदार हा घटक आणि नेते हे एकमेकांपासून वेगळे झाले होते. गटांचे सुसूत्रीकरण किंवा व्यवस्थापन म्हणजे दोन्ही काँग्रेस पक्ष होय. अशी नवीन रचना गेल्या दहा-पंधरा वर्षांत काम करत होती. त्यामुळे पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता नव्हता. व्यक्तिगत प्रतिष्ठेसाठी व आर्थिक सत्ताकांक्षेसाठी दोन्ही काँग्रेसचे नेते स्पर्धा करत होते. ही गोष्ट बाराव्या विधानसभेमध्ये उघडी पडली. त्यामुळे अशा गटांनी दोन्ही काँग्रेसच्या ऐवजी भाजप आणि शिवसेनेशी जुळवून घेण्यास सुरुवात केली.\nमहाराष्ट्रात पक्षांतर निवडणुकीच्या दरम्यान होते. ही प्रक्रिया जवळपास सर्वसाधारण मानली जाते. परंतु, बाराव्या आणि तेराव्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानचे पक्षांतर याआधीच्या पक्षांतरापेक्षा वेगळे आहे. गेल्या पाच वर्षांपासून पक्षांतराची प्रक्रिया घडत गेली. त्या पक्षांतराचा संबंध सत्तांतराशी घट्टपणे जोडलेला आहे. बाराव्या विधानसभा निवडणुकीत सत्तांतर घडणार म्हणून पक्षांतर झाले. दोन्ही काँग्रेसकडून भाजप-शिवसेना पक्षांकडे सत्तांतर झाले. यामध्ये सत्तांतराचा अंदाज राजकीय नेत्यांना आला होता. सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तांतर महाराष्ट्रात होणार नाही, असा अंदाज नेत्यांना आला. त्यामुळे सत्तेसाठी स्पर्धा करण्यापेक्षा सत्ताधारी पक्षांशी जुळवून घेण्याची तडजोडीची विचारसरणी दोन्ही काँग्रेसमधील नेतृत्वाने स्वीकारलेली दिसते. ही घडामोड महाराष्ट्राचे राजकारण, पक्षीय राजकारण आणि नेतृत्व अशा बहुविविध अंगांनी घडते असे दिसते.\nपश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबईसह कोकण या भागांमध्ये भाजप-शिवसेना पक्षात प्रवेशासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. या पक्षांतराचा म्हणजेच लोकवादाचा या भागातील राजकारणावर व पक्षीय स्पर्धांवर दूरगामी परिणाम होणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना-भाजपशी सत्तास्पर्धा करू शकतो. या स्पर्धेवर पक्षांतरामुळे परिणाम होणार आहे. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली व पुणे या पाच जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद घटणार असे दिसते. या जिल्ह्यांमध्ये प्रथमच भाजपला दमदार शिरकाव करता येईल. राजघराणी, खानदानी मराठा घराणी (माने, मोहिते, पाटील) आणि सहकार क्षेत्रातून नवश्रीमंत झालेली घराणी भाजपशी पश्‍चिम महाराष्ट्रात जुळवून घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या उच्चभ्रू मराठ्यांचे प्रतिनिधित्व करत होता. पक्षांतरामुळे भाजप हा पक्ष उच्चभ्रू व नवश्रीमंत मराठ्यांचे प्रतिनिधित्व करणार हा महत्त्वाचा फेरबदल पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधित्व राजकीय पक्ष करत नाहीत. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांच्या हितसंबंधाचा दावा केला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन वंचित आघाडी हे दोन पक्ष सर्व सामान्यांचे दावेदार आहेत. यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पक्षांतरामुळे सत्तास्पर्धेतून दोन्ही काँग्रेस दूर जाण्याची शक्यता जास्त आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपची नव्याने वाढ व विस्तार सुरू झाला आहे. भाजपला पक्षांतरामुळे खानदानी मराठा आणि सहकार या दोन घटकांचा नव्याने पाठिंबा मिळत आहे.\nपश्‍चिम महाराष्ट्राशी मिळता जुळता विभाग उत्तर महाराष्ट्र हा आहे. कारण पश्‍चिम महाराष्ट्राप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस पक्षामधून भाजप-शिवसेना पक्षात लोकवादी पद्धतीने पक्षांतर सुरू आहे. विखे, भारती पवार, चित्रा वाघ, मधुकर पिचड व वैभव पिचड यांनी पक्षांतर केले. भुजबळ घराण्याबद्दल चर्चा होत राहते. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, आदिवासी व ओबीसी समूहात प्रभावी होती. आदिवासी व ओबीसी समूहातील नेते राष्ट्रवादीकडून भाजपकडे वळण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सामाजिक पाया ठिसूळ झाला. भाजपचा सामाजिक पाया मात्र भक्कम झाला आहे. याबरोबरच विखे, पवार, पिचड यांनी भाजपात प्रवेश करण्यामुळे एकूण उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात आदिवासी, ओबीसी, मराठा असा व्यामिश्र पाया भाजपचा उदयास आला. पक्षांतरामुळे भाजप या पक्षाला ताकद मिळाली. हा पक्ष शिवसेना पक्षापेक्षा जास्त शक्तिशाली झाला.\nशहरी भागात लोकवाद जास्त प्रभावी ठरतोय. नवी मुंबईतील नाइकांनी पक्षांतर केले. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक हा शहरी भाग आहे. या शहरी भागात महाराष्ट्रात विधानसभेच्या सर्वांत जास्त जागा आहेत. येथे पक्षांतर दोन्ही काँग्रेसकडून शिवसेना-भाजपकडे होत आहे (सचिन अहेर, कोळंबकर इ.). यामुळे दोन्ही काँग्रेस पक्ष शहरी भागातून जवळपास हद्दपार होणार असे दिसते. दुसरे म्हणजे या भागातून भाजपच्या जागांमध्ये वाढ होईल. तसेच भाजप-शिवसेना अशी युतीची संकल्पना केली जाते. परंतु, पक्षांतरामुळे या प्रक्रियेत तणाव वाढत आहेत. पक्षांतर भाजप किंवा शिवसेना या पक्षात होते. परंतु, भाजप आणि शिवसेना यांपैकी शिवसेना पक्षातील प्रवेशाचा अर्थ वेगळा दिसून येतो. कारण तेराव्या विधानसभा निवडणुकीत केवळ भाजपला बहुमत मिळू नये, भाजपला बहुमतासाठी शिवसेना पक्षावर अवलंबून राहावे लागावे, असा शिवसेना पक्षातील प्रवेशाचा एक अर्थ लावला, तर तो वस्तुस्थितीवाचक ठरतो. भाजप पक���षातील प्रवेशाचा अर्थ पूर्ण बहुमत मिळवणे हा आहे. यामुळे शिवसेना-भाजप या दोन पक्षांचा पक्षांतराबद्दलचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. तसेच दोन्ही पक्षांतर्गत पक्षांतराची प्रक्रिया म्हणजे या दोन पक्षामध्ये महाराष्ट्रातील सत्तास्पर्धा आहे, असे सूचित होते. दोन्ही काँग्रेस पक्ष या पक्षांतराकडे हतबलता म्हणून पाहताना दिसतात. पक्षनिष्ठेचा अभाव, व्यक्तिगत कारणे, भरडे पीठ, भाकरी फिरवणे, बळाचा व सत्तेचा वापर करून पक्षांतरे घडवली जात आहेत, असे युक्तिवाद शरद पवार, अजित पवार, रोहित पवार यांनी केले आहेत. पक्षनिष्ठेचा अभाव व व्यक्तिगत कारणे यांची चर्चा म्हणजे विचारप्रणालीचा अंत झाला आहे असा घेतला जातो. परंतु, दोन्ही काँग्रेसमधील नेते हिंदुत्व विरोधी होते, असा होत नाही. कारण अनेक नेत्यांनी हिंदुत्व विचार अमान्य केलेला नव्हता. त्यामुळे व्यक्तिगत कारणे व पक्षनिष्ठांपेक्षा हिंदुत्वाशी मिळताजुळता विचार पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचा होता, म्हणून पक्षांतर केले जाते. भाकरी फिरवणे आणि भरडे पीठ या दोन्ही संकल्पना आकर्षक आहेत. परंतु, भाकरी फिरवण्याची राजकीय चर्चा सतत होते. परंतु, भाकरी फिरवली तरी नवश्रीमंतांची भाकरी जाऊन सर्वसामान्यांकडे भाकरी आली नाही. त्यामुळे नेतृत्वात बदल झाले नाहीत. भरडे पीठ म्हटले, तर पिंपरी-चिंचवड, नाशिक, अकोला (अहमदनगर), नवी मुंबई ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यशस्वी राजकीय व संरचनात्मक प्रारूपे होती. त्यांच्यासाठी भरडे पीठ अशी संकल्पना सुसंगत ठरत नाही. म्हणजेच दोन्हीही काँग्रेसमध्ये एक साचलेपणा आला होता. त्यामुळे दोन्ही काँग्रेस पक्षांचे युक्तिवाद वस्तुस्थितीवाचक कमी व राजकीय जास्त वाटतात. एकूणच दोन्ही काँग्रेसची पक्षांतर विषयक चिकित्सेपेक्षा हतबलता दिसते. सत्तांतर झाले नाही तर भाजप सत्ताधारी असेल, परंतु त्या सत्तेचा एक भागीदार वर्ग खानदानी मराठा व नवश्रीमंत वर्ग असेल. म्हणजेच सत्ताधारी वर्गाची अभिजनवादी ही एक विचारसरणी आहे. त्या अभिजनवादी विचारांचे प्रतिनिधित्व भाजप करेल. भाजप-शिवसेना पक्षात पक्षांतर करणारे नेते अभिजनवादी हितसंबंधाचे प्रतिनिधित्व करतात. यामुळे अभिजनेत्तरांचे राजकारण पक्षांतराच्या प्रक्रियेमुळे घडण्याच्या शक्यता लोप पावतात. पक्षांतरामुळे भाजपातील मूळचे अभिजन आणि भाजपमध्��े पक्षांतर करणारे नेते यांची विचारसरणी हिंदुत्वाच्या चौकटीत समरस होईल. परंतु, या दोन वर्गांचे हितसंबंध वेगवेगळे आहेत. या अर्थाने भाजप हा पक्ष पक्षांतर करणाऱ्या नेत्यांच्या अभिजनवादी हितसंबंधांना अवकाश उपलब्ध करून देईल. भाजपने अवकाश उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा नवी मुंबई, ठाणे, सातारा, सोलापूर येथे जाहीरपणे व्यक्त केली गेली. कारण काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमुळे त्यांची कोंडी झाली होती. या युक्तिवादाचा सरळ अर्थ हितसंबंधाची कोंडी झाली आहे. भाजपने ही कोंडी फोडली तरच भाजप व पक्षांतरीत यांच्यात समझोता यशस्वी होऊ शकतो. या अर्थाने भाजप नव्या वर्गासाठी नवी क्षेत्रे उपलब्ध करून देईल का हा एक यक्ष प्रश्‍न निर्माण होतो. हाच नवीन पेचप्रसंग भाजपपुढे उभा राहिला आहे. हा मुद्दादेखील लोकवादाने निर्माण केला आहे.\nमहाराष्ट्र राजकारण भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/uniliver/", "date_download": "2021-05-18T19:50:45Z", "digest": "sha1:VLSJ6CEDZLFPIAAGN76OR7EDHPLRFJ3Z", "length": 3072, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "uniliver Archives - MPCNEWS", "raw_content": "\nFair & Lovely Drops Word Fair: आता ‘फेअर अँड लव्हली’मधून ‘फेअर’ होणार…\nएमपीसी न्यूज- 'हम काले है तो क्या हुआ, दिलवाले है', असं कॉमेडियन मेहमूदला एका चित्रपटात गो-या हिरॉइनला पटवण्यासाठी म्हणावे लागले होते. आपल्या रोजच्या जीवनात पण हीच गोष्ट सत्य आहे. 'गोरी बायको हवी' अशी मागणी पूर्वापार चालत आलेली आहे. आपण…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA", "date_download": "2021-05-18T21:42:44Z", "digest": "sha1:VWTFVAZ2QNZXKAY3KCBMOFBWSEDLFT7T", "length": 3730, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:विकिमीडिया फाउंडेशनचे प्रकल्प - विकिपीडिया", "raw_content": "\n\"विकिमीडिया फाउंडेशनचे प्रकल्प\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ ऑगस्ट २०११ रोजी २२:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%A3/", "date_download": "2021-05-18T20:32:59Z", "digest": "sha1:TAXSQJ7MYINMHO6J2NNFVO2ETR6UU2RL", "length": 3641, "nlines": 71, "source_domain": "punerispeaks.com", "title": "कबड्डी मध्ये पुणेरी पलटण च नवीन मस्त गाणे झाले प्रदर्शित ... - Puneri Speaks", "raw_content": "\nकबड्डी मध्ये पुणेरी पलटण च नवीन मस्त गाणे झाले प्रदर्शित …\nप्रो कबड्डी चा पाचवा सीजन शुक्रवार २८ जुलै पासून चालू होत आहे. यामध्ये १२ टीम खेळणार असून करोडो रुपयांची उलाढाल होत आहे . पुणेरी पलटण यावेळी नव्या जोशामध्ये मैदानात उतरत आहे. अभिनेता अंकुश चौधरी यावर निर्देशित गाण्याची झलक खास आपल्यासाठी..\n.@U_Mumba आणि @PuneriPaltan कबड्डीपट्टू जपतील महाराष्ट्राची शान पहा जबरदस्त एक्शन #VivoProKabaddi सीझन ५ मध्ये स्टार स्पोर्ट्स वर पहा जबरदस्त एक्शन #VivoProKabaddi सीझन ५ मध्ये स्टार स्पोर्ट्स वर\nप्रो कबड्डी चे वेळापत्रक खालीलप्रमाणे…:-\nNext articleपाकिस्तानी क्रिकेटर उमर अक्मल च्या सोशल मिडिया वरील फोटोवर शिव्यांचा वर्षाव…\nमराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, रद्द करण्याची कारणे\nमुंबई-पुण्याची कोरोना परिस्थिती सुधारली आहे\nहृदयद्रावक घटना आणि वृत्तवाहिन्या ; यावर लोकांचे मत\nरेल्वेमध्ये पाईंटमन मयूर शेळकेच्या पराक्रमाचा थरार; गुलाम चित्रपटाची आठवण\nमहाराष्ट्र लॉकडाउन नियम: एक मे पर्यंत कडक निर्बंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/cbi-raids-on-gvk-group-misconduct-in-the-management-of-mumbai-airport/", "date_download": "2021-05-18T19:37:30Z", "digest": "sha1:MJ3RWK57524XEU6K3YIVRPNGDSURAPJG", "length": 8699, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जीव्हीके समूहावर सीबीआयचे छापे; मुंबई विमानतळाच्या व्यवस्थापनात गैरव्यवहार", "raw_content": "\nजीव्हीके समूहावर सीबीआयचे छापे; मुंबई विमानतळाच्या व्यवस्थापनात गैरव्यवहार\nनवी दिल्ली- मुंबई विमानतळाच्या व्यवहारांमध्ये सुमारे 705 कोटी रुपयांच्या अनियमिततेसंदर्भात जीव्हीके समूहाचे अध्यक्ष वेंकट कृष्ण रेड्डी गुणपती यांच्याविरोधात सीबीआयने प्रकरण दाखल केले\nअसून मुंबई आणि हैदराबादेत जीव्हीके समूहाच्या कार्यालयांवर छापेही घालण्यात आले आहेत. सीबीआयने बुधवारी हे छापे घातले आणि संध्याकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती.\nहे प्रकरण “मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड’च्या 705 कोटी रुपयांच्या अफरातफरीशी संबंधित आहे. जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड आणि एअरपोर्ट ऍथोरिटी ऑफ इंडिया आणि अन्य\nगुंतवणूकदारांच्यात खासगी-सरकारी भागीदारी तत्वावर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा (एमआयएएल)चे व्यवस्थापन केले जात आहे. वाढीव खर्च दाखवून आणि महसूलात घट दाखवून हा अपहार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या संदर्भात सीबीआयने गुणपती, “एमआयएएल’चे संचालक, त्यांचे पुत्र जी.व्ही.संजय रेड्डी, “एमआयएएल’चे व्यवस्थापकीय संचालक. “एमआयएएल’ कंपनी, “जीव्हीके एअरपोर्ट होल्डींग लिमिटेड’ कंपनी आणि अन्य 9 खासगी कंपन्यांच्याविरोधात आणि विमानतळ प्राधिकरणाच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n“सूर्यवंशी’मधून करण जोहरला हटविले\nरुग्ण बरे होण्याचा दर झपाट्याने 60 टक्‍क्‍यांचा टप्पा गाठणार\nसीबीआयचे मुंबईसह देशातील 100 ठिकाणी छापे; विविध बॅंक घोटाळ्यांवरून 11 राज्यांत…\nपश्चिम बंगालमध्ये सीबीआयच्या धाडी\nभारावलेले इराकी नागरिक म्हणाले…”रायगड पोलीस नंबर वन’\n…म्हणून कृणाल पंड्याला मुंबई विमानतळावर रोखले\nमुंबई विमानतळ अदानी समूहाकडे\nजीव्हीके समूहावर ईडीकडून पुन्हा छापे\nमुंबई विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या विमानांची संख्या आजपासून दुप्पट\nमुंबईहून परदेशी नागरिकांना मायदेशी पा��वले\nकोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सतर्कता\nमुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाहून शिवनेरी बससेवा सुरू होणार\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\nसीबीआयचे मुंबईसह देशातील 100 ठिकाणी छापे; विविध बॅंक घोटाळ्यांवरून 11 राज्यांत झाडाझडती\nपश्चिम बंगालमध्ये सीबीआयच्या धाडी\nभारावलेले इराकी नागरिक म्हणाले…”रायगड पोलीस नंबर वन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6/", "date_download": "2021-05-18T20:51:10Z", "digest": "sha1:DQ36UKRME2764VFQT3LHAL57CCHXGUQY", "length": 8856, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "कल्याण पूर्व रेल्वे बोगदयाजवळ लुटण्याच्या प्रकारातुन हत्या | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nकल्याण पूर्व रेल्वे बोगदयाजवळ लुटण्याच्या प्रकारातुन हत्या\nलुटण्याच्या प्रकारातुन झाली हत्या\nकल्याण पूर्व रेल्वे बोगदयाजवळ एका इसमाची हत्या झाल्याचे वृत्त आहे.लुटण्याच्या प्रकारातुन ही हत्या झाल्याचे सुत्रांचे म्हणणंं असून या घटनेने या परिसरात एकच खळबळ माजली आहे.आज पहाटे ३.३० वाजता ही ह्त्या झाली असून मृताकाचे नाव विनोद सुर्वे असे असल्याचे सांगण्यात येते आहे.पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार भिंतीवर डोके आपटून ही ह्त्या झाली असावी.तसेच दोन किंवा जास्त जणांनी हा हल्ला केला असावा असाही पोलिसांचा कयास आहे.दरम्यान सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी ���ाठवाण्यात आला असून कोळसेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.\n← पथनाट्यातून स्वच्छतेचा लोकजागर\nकल्याण-डोंबिविली मनपा रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट →\nकुत्रा भुंकल्याने कुत्र्याच्या मालकिणीसह कुत्र्याला ही मारहाण\nकल्याण टिळक चौक परिसरात घरफोडी\nKalyan ; मोटारसायकल चोऱ्या वाढल्या\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/maharashtra/accelerate-the-process-of-removing-sachin-waze-from-service-56312/", "date_download": "2021-05-18T19:28:51Z", "digest": "sha1:OUPZUZVAKABCE4QY2OFYWMBXF7X2XR53", "length": 10621, "nlines": 129, "source_domain": "dainikekmat.com", "title": "सचिन वाझेला सेवेतून काढण्याच्या प्रक्रियेला वेग", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रसचिन वाझेला सेवेतून काढण्याच्या प्रक्रियेला वेग\nसचिन वाझेला सेवेतून काढण्याच्या प्रक्रियेला वेग\nमुंबई : अ‍ँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी अटकेत असलेले निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझेला आता पोलिस सेवेतून काढण्याची प्रक्रिया मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे. सचिन वाझेविरोधात भादंवि १९४९ च्या कलम ३११ अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिका-याने दिली आहे. मुकेश अंबानी यांच्या अ‍ँटिला या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओत सापडलेल्या स्फोटक प्रकरणात एनआयएने सचिन वाझेंना अटक केल्यानंतर ही प्रक्रियेच्या हालचालींना मुंबई पोलिसांकडून वेग आला आहे. सचिन वाझेंची शेवटची पोस्टिंग विशेष शाखेत झाली होती. त्यामुळे ही प्रक्रिया संबंधित विभागाची जबाबदारी असल्याची मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.\nकाही दिवसांपूर्वीच विशेष शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील कोल्हे यांनी महाराष��ट्र एटीएस आणि एनआयएला पत्र लिहून सचिन वाझेंच्या या प्रकरणातील समावेशासंबंधित कागदपत्रांची मागणी केली होती, ज्याचे एफआयआर कॉपीचाही उल्लेख होता. हे कागदपत्र सोमवारीच विशेष शाखेला सोपविण्यात आले आहेत. नंतर विशेष शाखेचे अधिकारी यावर आपला अहवाल बनवून राज्य सरकारला सोपवेल आणि वाझेंवर भादंवि १९४९ च्या कलम ३११ अंतर्गत कारवाई करण्याची परवानगी मागतील. मुंबई पोलिसांतील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, आम्हाला एटीएस आणि एनआयएकडून अहवाल मिळाला आहे. जो आम्ही आता लिगल सेलला पाठवू आणि पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. जर सचिन वाझेविरोधात दिलेल्या अहवालाशी सहकार सहमत असेल, तर त्यांना सेवेतून काढण्यात येईल.\nकवलदरा येथील उड्डाणपुलाखाली अनोळखी प्रेत आढळल्याने खळबळ\nPrevious articleएअर इंडियाच्या विक्रीच्या हालचाली केंद्राने मागविल्या निविदा, प्रक्रियेला वेग\nNext article२०२५ पर्यंत भारत टीबीमुक्त होणार\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nमहाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम\n२ कोटी लसीकरण करणारा महाराष्ट्र देशात अव्वल\nराज्यात आज ४८ हजारांहून अधिक कोरोनामुक्त; २६,६१६ नव्या रुग्णांची नोंद\n‘म्युकरमायकोसिस’च्या औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी\nचक्रीवादळाच्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा\nमुंबई, कोकणासह मध्य महाराष्ट्रात तौते चक्रीवादळाचे धुमशान, ६ जणांचा मृत्यू १२ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले\nव्हेंटिलेटर बरोबर नसतील, तर ते बदलून घ्या\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/subcategory-articles/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95", "date_download": "2021-05-18T21:14:52Z", "digest": "sha1:B75IIHT2DNKCZUDQAAEZ27CMHU6QJJHD", "length": 6099, "nlines": 143, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nआपण, जग आणि चार्वाक : पूर्वार्ध\nसुरेश द्वादशीवार\t01 Mar 2021\nआपण, जग आणि चार्वाक : उत्तरार्ध\nसुरेश द्वादशीवार\t02 Mar 2021\nआद्य धर्म आणि धर्मव्यवस्था...\nसुरेश द्वादशीवार\t03 Mar 2021\nधर्मांच्या जन्मकथा आणि चार्वाक\nसुरेश द्वादशीवार\t04 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t05 Mar 2021\nसुखप्राप्तीचा विचार आणि चार्वाक\nसुरेश द्वादशीवार\t06 Mar 2021\nकालानुरूप ईश्वरात झालेले बदल\nसुरेश द्वादशीवार\t07 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t08 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t09 Mar 2021\nसुरेश द्वादशीवार\t10 Mar 2021\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसुरेश द्वादशीवार\t11 Mar 2021\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nसुरेश द्वादशीवार\t12 Mar 2021\nगोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही\nउर्दू काव्याचे मोती उधळत जाणारे गोड पुस्तक...\nकेरळ - डाव्यांचा ऐतिहासिक विजय\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nमराठा आरक्षण - सामाजिक आशय अधोरेखित करणारा निर्णय...\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'श्यामची आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क���लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/inauguration-of-invisible-bridge-from-mns-in-kalyan-updates-mhsp-440193.html", "date_download": "2021-05-18T21:30:39Z", "digest": "sha1:ENOTMOXIGO72Q3G4SG2YMAWC46PA3K6Y", "length": 21152, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कल्याणमध्ये मनसेकडून अदृश्य पत्री पुलाचं उद्घाटन, शिवसेना-भाजप कुरघोडीत व्यस्त | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nकल्याणमध्ये मनसेकडून अदृश्य पत्री पुलाचं उद्घाटन, शिवसेना-भाजप कुरघोडीत व्यस्त\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर...'\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nचक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले, नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त; VIDEO मध्ये पाहा लोकांनी कसं वाचवलं\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केल�� हा Photo, VIRAL होताच नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nपुण्यात दिवसाढवळ्या भर रस्त्यात एकाला भोसकलं : म्हाळुंगे परिसरातला थरार CCTV मध्ये कैद\nकल्याणमध्ये मनसेकडून अदृश्य पत्री पुलाचं उद्घाटन, शिवसेना-भाजप कुरघोडीत व्यस्त\nकल्याणच्या बहुचर्चित पत्री पुलाचं काम गेल्या 16 महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. याचा निषेध म्हणून मनसेने रविवारी (8 मार्च) अदृश्य पत्री पुलाचं उद्घाटन करत अनोखं आंदोलन केलं.\nकल्याण,8 मार्च:कल्याणच्या बहुचर्चित पत्री पुलाचं काम गेल्या 16 महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. याचा निषेध म्हणून मनसेने रविवारी (8 मार्च) अदृश्य पत्री पुलाचं उद्घाटन करत अनोखं आंदोलन केलं. शिवसेना-भाजपवर कुरघोडीच्या राजकारणात व्यस्त असल्याचा आरोपही मनसेने केला आहे.\nदरम्यान, नोव्हेंबर 2018 मध्ये ब्रिटिशकालीन पत्री पूल धोकादायक बनल्यानं पाडण्यात आला होता. त्यानंतर आठ महिन्यात नवा पत्री पूल उभारण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. नंतर फेब्रुवारी 2020 मध्ये पत्री पूल पूर्ण होण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, आता मार्च उजाडला तरी अजून पत्री पूल उभारणीचं काम पूर्ण झालं नाही. पुलाचं काम अजून प्राथमिक अवस्थेत आहे.\nमहापौरांच्या वक्तव्याने कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये संताप\nत्यात केडीएमसी महापौरांनी पत्री पूल उभारायला आणखी 2-2 महिने लागतील, असे वक्तव्य केल्यानं कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये संताप पसरला आहे. त्यामुळे रविवारी मनसेनं अदृश्य पत्री पुलाचं प्रतिकात्मक उद्घाटन केलं. यावेळी पत्री पुलाच्या गर्डरला काळे फुगे लावत बॅनरवर हवेत उडणाऱ्या गाड्या दाखवण्यात आल्या. पत्री पुलावरुन सातत्यानं 'तारीख पे तारीख'चा खेळ सुरू असून सत्ताधारी शिवसेना आणि भाजप मात्र कुरघोडीच्या राजकारणात व्यस्त असल्याचा आरोप मनसेनं केला आहे. त्यामुळे आता तरी पत्री पूल उभारणीच्या कामाला गती मिळते का हे पाहावं लागणार आहे.\nकल्याणमध्ये मनसेनं केलं अदृश्य पत्री पुलाचं प्रतिकात्मक उद्घाटन... पत्री पुलाच्या गर्डरला काळे फुगे लावून बॅनरवर दाखवल्या हवेत उडणाऱ्या गाड्या... pic.twitter.com/4LZbKQIk3r\nहेही वाचा..राज यांचे व्यंगचित्रातून ताशेरे, म्हणाले.. लोकांनी रामराज्य मागितलं, राममंदिर नव्हे\nकल्याण स्टेशनवरील स्कायवॉकही बनला धोकादायक\nदुसरीकडे, दहा वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये एमएमआरडीए आणि केडीएमसीने 63 कोटी रुपये खर्चून कल्याण स्टेशन परिसरात उभारण्यात आलेला स्कायवॉक आता धोकादायक बनला आहे. कल्याण स्टेशनवरील स्कायवॉकचा पत्रा कोसळून एक गाडीचालक जखमी झाल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. आयआयटीने अहवाल देत स्कायवॉकचे जिने आणि पुलाचा खालचा भाग धोकादायक असल्याचे यापूर्वी सांगितले होते.\nहेही वाचा..‘तुम्हाला मते देऊन आमचा काही उपयोग झाला नाही’, कामगारांचा अमोल कोल्हेंसमोर तक्रारींचा पाढा\nकल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रांत एमएमआरडीए आणि केडीएमसीने कोट्यावधी रुपये खर्चून स्कायवॉकची निर्मिती केली आहे. मात्र दहा वर्षांतच या स्कायवॉकचे जिने आणि पुला खालचा भाग धोकादायक झाल्याचा धक्कादायक अहवाल मुंबई आयआयटीने केडीएमसी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे केडीएमसी प्रशासनाने दुरुस्तीचे काम केडीएमसीकडून लवकरच हाती घेण्यात असल्याची माहिती सिटी इंजिनियर सपना कोळी यांनी 'News18 लोकमत'ला दिली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांची पूल कोंडीनंतर आता स्कायवॉक कोंडी होणार आहे.\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-05-18T21:16:56Z", "digest": "sha1:LN7BMPQQK5VKELJIFEEQMOCAHO5OFFRC", "length": 8017, "nlines": 152, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "करीमुलची वैद्यकीय मोटारसायकल डायरी", "raw_content": "\nकरीमुलची वैद्यकीय मोटारसायकल डायरी\nपश्चिम बंगालच्या जलपायगुडी जिल्ह्यात चहाच्या मळ्यातल्या एक कामगार, गावकऱ्यांसाठी एक अनोखी 'दुचाकी रूग्णवाहिका' चालवतोय, तीही मोफत. त्यांचा नुकताच पद्मश्री देऊन सन्मान करण्यात आला\nपश्चिम बंगालच्या जलपायगुडी जिल्ह्यात करीमुल हक चहाच्या मळ्यात काम करतात - आणि स्वत:च्या मोटारसायकलवर लोकांना धालाबारी आणि नजिकच्या इतर गावांमधून हॉस्पिटल किंवा दवाखान्यांमध्ये विनामूल्य घेऊन जातात. धालाबारीपासून सुमारे सहा किलोमीटरवर क्रांती इथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. पण तिथे थोड्याच सुविधा आहेत. या भागात एकही नियमित चारचाकी रूग्णवाहिका सेवा नाही.\nकरीमुलची अनोखी 'दुचाकी रूग्णवाहिका' आणि वैद्यकीय मदतीची गरज असलेल्यांना संपर्क करता यावा यासाठीचा मोबाईल नंबर इथल्या गावांमध्ये खूपच लोकप्रिय झालेला आहे. त्यांची सेवा स्थानिक डॉक्टर, पोलिस आणि अगदी तालुका अधिकाऱ्यांपर्यंत पोचली आहे.\nचहाच्या मळ्यात त्यांना महिन्याला रू. ४००० मिळतात. बाईकचं इंधन आणि इतर खर्चासाठी ते त्यांच्या पगारातली २५ टक्के रक्कम बाजूला ठेवतात. इतर २५ टक्के बँकेकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी जातात. करिमुल जास्त पैशासाठी धडपडत नाहीत. अल्ला त्यांना त्यांच्या कामासाठी बक्षीस देईल असा त्यांचा विश्वास आहे.\nविश्व-भारती विद्यापीठ, शांतीनिकेतन येथील सेंटर फॉर जर्नलिझम अ‍ॅँड मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी, २०१६ च्या सुरूवातीला, त्यांच्या प्रथम सत्रात, एका फटक्यात ही फिल्म चित्रित केली. त्यानंतर अनेकांनी याच थीमवर आधारित, करीमुल हक यांच्या कामाची नोंद घेतली आहे. एक तर एका मोठ्या मोटारकंपनीची जाहिरातच म्हणता येईल. या वर्षी जानेवारीत, हक यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.\nविद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या फिल्मसाठी संगीतकार होर्हे मेंडेज यांनी आपल्या 'कोल्ड' या सुंदर चालीतील काही तुकडे वापरण्यास संमती दिल्याबद्दल पारी त्यांचे आभार मानते.\nअनसुया चौधरीने टीमची करीमुल हक यांच्याशी ओळख करून दिली आणि या फिल्मसाठी स्थळ व्यवस्थापक म्हणून काम केले; मौमिता ��ुरोकायस्थ या फिल्मच्या ध्वनी व्यवस्थापक आहेत.\nया दोघींसह, तिसरे दिग्दर्शक म्हणजे विश्व-भारती विद्यापीठ, शांतीकेतन इथले, जर्नलिझम अ‍ॅँड मास कम्युनिकेशनच्या चौथ्या सत्रातील पदव्युत्तर विद्यार्थी. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे\nबंगळुरूमधील शिंप्यांचं आयुष्यच उसवलं\n‘एकही बटाटा रानातनं हलेना गेलाय’\nबीरभूममधले जल-जंगल-जमिनीचे विरते सूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/ratnagiri/other/dr-kamal-shinde-passes-away", "date_download": "2021-05-18T20:10:45Z", "digest": "sha1:P3TJULAPGR6F3AHTETY3SC3PNZGYYNH7", "length": 7968, "nlines": 142, "source_domain": "www.krushival.in", "title": "Ratnagiri | डॉ. कमल शिंदे यांचे निधन | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / रत्नागिरी / इतर / डॉ. कमल शिंदे यांचे निधन\nडॉ. कमल शिंदे यांचे निधन\nरत्नागिरीतील प्रसिध्द दिवंगत डॉ.वि.म शिंदे यांच्या पत्नी डॉ कमल शिंदे यांचे वृद्धापकाळामुळे सोमवारी निधन झाले.कमल शिंदे यांनी डॉ.वि.म शिंदे यांच्याबरोबर वैद्यकीय व्यवसायात 25 वर्षे सेवा बजावली होती. सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या कमल या पुरोगामी विचाराच्या होत्या. वैद्यकीय सेवा बजावतानाच त्यांनी महिला मंडळ व अन्य सामाजिक क्षेत्रातही काम केले होते साहित्यक्षेत्रातही त्यांना रुची होती. निधनासमयी त्यांचे वय 90 वर्षे होते. त्यांचे मागे त्यांचे चिरंजीव जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उन्मेष शिंदे, सुन, मुली व जावई, नातवंडं असा परिवार आहे.\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nजिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन कोविड सेंटर कार्यान्वित\nकोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही बेडस् लहान मुलांसाठी राखीव\nमहावितरणच्या कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत\nवीज पुरवठा करण्यासाठी धडपड; रसायनीत जनजीवन विस्कळीत\nभरपाई देण्याची अ‍ॅड. चेतन पाटील यांची मागणी\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून प���ी-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोटयवधींची हानी\nरत्नागिरी तालुक्यात विक्रमी 11 इंच पाऊस\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-47th-iffi-opens-today-will-showcase-films-from-90-nations-5463463-NOR.html", "date_download": "2021-05-18T20:29:15Z", "digest": "sha1:SACWVOIDY2S3IA3FVISY3TN2W6MCFCXI", "length": 6833, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "47th IFFI opens today, will showcase films from 90 nations | इफ्फी महोत्सवात 90 देशांतील 300 चित्रपटांची मेजवानी; आज उद्‌घाटन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nइफ्फी महोत्सवात 90 देशांतील 300 चित्रपटांची मेजवानी; आज उद्‌घाटन\nपणजी- प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू, अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या उपस्थितीत 47 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) रविवारी प्रारंभ होणार आहे. पणजी येथे दि. 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान हा महोत्सव होईल. यात 90 देशांतील 300 चित्रपटांची मेजवानी राहील, अशी माहिती प्रेस ब्युरो ऑफ इंडियाचे संचालक सेंथील राजन, इफ्फीचे सीईओ अमेय अभ्यंकर, राजेंद्र तलक यांनी दिली.\nजगभरातील विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांत पुरस्कार मिळवणारे चित्रपट हे या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. अनोखी शैली, दर्जेदार कथानक आणि सादरीकरणामुळे रसिकांना वेड लावणारे 33 जगविख्यात चित्रपट यंदाचे विशेष आकर्षण राहील. यातील 21 चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत, तर 12 चित्रपट कान्समध्ये समीक्षकांच्या पसंतीस उतरलेले आहेत. साहित्याचा नोबेल पुरस्कार विजेते अर्जेंटिनाचे डॉ. मँटोवानी यांच्या आयुष्यावर आधारित ‘द डिस्टिंग्विश्ड सिटिझन’, फ्रान्सचे जगविख्यात लेखक बर्नार्ड हेन्री लेव्ही यांच्या नाटकावर आधारित ‘डेथ इन साराजाव्हो’, ‘इट्स ओन्ली एंड ऑफ वर्ल्ड’ (कॅनडा), ‘ऑन अदर साइड’ (क्रोएशिया) आदी ऑस्कर नामांकन मिळवणाऱ्या चित्रपटांचा यात समावेश आहे . आफ्टरइमेज या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात, तर एज शॅडो चित्रपटाने सांगता होईल.\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांचा गौरव\nमागील पाच दशकांपासून विविध भाषांतील गाण्यांना आपल्या सुमधुर सुरांचा साज चढवणारे प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना उद््घाटन समारंभावेळी विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यंदाच्या महोत्सवात बार्को लेझर प्रोजेक्टर टेक्नाॅलॉजीचा उपयोग करण्यात आला असून हॉलीवूडमध्ये वापरले जाणारे हे तंत्रज्ञान प्रथमच वापरण्यात येत असल्याचे अमेय अभ्यंकर यांनी सांगितले.\nकोरियन लेखक क्वोन तायेक इम यांचा सन्मान\nतब्बल पाच दशकांहून अधिक काळापासून आपल्या अनोख्या लेखन, दिग्दर्शन कौशल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवणारे कोरियाचे क्वोन तायेक इम यांना यंदाच्या इफ्फी महोत्सवात ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाईल. त्यांच्या 100 पेक्षा अधिक चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या ‘द एज ऑफ शॅडो’ या चित्रपटानेच यंदाच्या महोत्सवाची सांगता होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/weight-loss/", "date_download": "2021-05-18T19:57:31Z", "digest": "sha1:PRYGBU26425DNXMTFCFQQSETEL5P2KOR", "length": 15508, "nlines": 160, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Weight Loss Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nलठ्ठपणामुळे पत्नीसोबत शारीरिक संबंध नव्हात ठेवत, रोमान्ससाठी 273 किलो वजन घटवलं\nब्रिटनमधील इव्हेंरनेसमध्ये राहणारा पॉल टुटहिल (Paul Tuthill) 2010मध्ये देशातील सर्वात जाड लोकांमधील एक होता\nइडली, डोसा, ढोकळा; चविष्ट नाश्त्यासह कोरोनाशी लढण्यासाठी ताकदही वाढवा\n ही सोनाक्षी सिन्हाच आहे की तिची डुप्लिकेट PHOTOS पाहून वाटेल आश्चर्य\nकोणताही डाएट नाही तर फक्त बिअर पिऊन फॅट टू फिट; घटवलं तब्बल 18 किलो वजन\nबॉलिवूडच्या किसिंग क्वीनला करायचंय पुनरागमन; 18 किलो वजन केलं कमी\n बापालाही हवी स्लिम ट्रिम लेक; मरेपर्यंत फिट राहण्याचं कॉन्ट्रॅक्ट\nबॉयफ्रेंडने नकार दिल्यावर 136 किलो वजन असलेल्या महिलेनं केलं असं की...\n‘त्या’ एका चुकीमुळं फरदीन खानचं करिअर संपलं; रातोरात झाला बेरोजगार\nफरदीनचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क; पुनरागमनासाठी 35 किलो वजन केलं कमी\nविद्या बालनचं वाढलेलं वजन ठरलं होतं राष्ट्रीय मुद्दा, अभिनेत्रीनं सांगितली कहाणी\n चुकूनही खाऊ नका ही फळं, होईल उलटा परिणाम\nरात्री झोपेतही वजन कमी करायचंय ही पाच पेयं आहेत अतिशय प्रभावी, दिसेल फरक\nWork From Home मध्ये वजन कमी करण्याची चांगली संधी; वाचा हे सोपे उपाय\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B8", "date_download": "2021-05-18T21:48:12Z", "digest": "sha1:FOT2DTWFCYW6N7HZLKOU4BYO2VGEKCNI", "length": 4856, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ट्राजान डेसियस - विकिपीडिया", "raw_content": "\n३४ वा रोमन सम्राट\nअधिकारकाळ २४९ - २५१ (स्वतः),\n२५१ (हेरेनियस एत्रुस्कस यासह)\nपूर्वाधिकारी फिलिप द अरब व फिलिपस दुसरा\nउत्तराधिकारी ट्रेबोनियानस गॅलस व हॉस्टिलिआन\nसंतती हेरेनियस एत्रुस्कस आणि हॉस्टिलिआन\nइ.स. २०१ मधील जन्म\nइ.स. २५१ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2021-05-18T20:42:27Z", "digest": "sha1:BN227ID3F4DKCY472BS6WDRTPEC3N67Z", "length": 5088, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हर्जिन अटलांटिक - विकिपीडिया", "raw_content": "\nव्हर्जिन अटलांटिक ही एक ब्रिटिश विमानवाहतूक कंपनी आहे. इंग्लंडच्या दक्षिण भागातील क्रॉली शहरात मुख्यालय असलेल्या या कंपनीचे मुख्य तळ लंडन हीथ्रो, लंडन गॅटविक आणि मँचेस्टर आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आहेत. येथून व्हर्जिन अटलांटिक जगातील मोठ्या शहरांना विमानसेवा पुरवते.\nव्हर्जिन अटलांटिकची ५१% मालकी व्हर्जिन अटलांटिक लिमिटेड या वेगळ्य�� कंपनीकडे तर ४९% मालकी डेल्टा एर लाइन्सकडे आहे.\n२०१२ साली व्हर्जिन अटलांटिकने ५४ लाख प्रवाशांची ने-आण केली होती.\nयुनायटेड किंग्डममधील विमानवाहतूक कंपन्या\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/farmers-vegetables-now-go-directly-to-the-consumers-home/04292201", "date_download": "2021-05-18T19:31:17Z", "digest": "sha1:3K5CJDCABBRXJRIMJTGYVLZTZMCSPMPF", "length": 14713, "nlines": 59, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "शेतकऱ्यांचा भाजीपाला आता थेट ग्राहकांच्या घरापर्यंत Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nशेतकऱ्यांचा भाजीपाला आता थेट ग्राहकांच्या घरापर्यंत\nभंडारा येथे शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केंद्राचे उद्घाटन\nभंडारा :- महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) भंडारा अंतर्गत मानव विकास कार्यक्रम अंतर्गत भंडारा शहरातील सिव्हील लाईन परिसरातील भंडारा तालुका कृषी कार्यालयाच्या आवारात बांधण्यात आलेल्या शेतकरी ते थेट ग्राहक भाजीपाला विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. मानव विकास कार्यक्रम निधी अंतर्गत सिव्हिल लाईन परिसरात शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्रासाठी आठ ते दहा गाळे बांधण्यात आले असून गणेशपुर शेतकरी उत्पादक कंपनीने कोरोना काळात ग्राहकांना विषमुक्त भाजीपाला धान्य हवे पुरवण्यासाठी हे विक्री केंद्र सुरू केले आहे.\nयावेळी जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी शांतीलाल गायधने, उपसंचालक बलसाने, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, भंडारा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, मंडळ अधिकारी विजय हुमणे, कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी तानाजी गायधने, गणेशपुर शेतकरी उत्पादक कंपनीचे सचिव निलेश गाढवे, अध्यक्ष संजय एकापूरे, सुरगंगा शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष अजितकुमार गजभिये, यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.\nया योजनेअंतर्गत शेतकरी शेतीमाल उत्पादक कंपनीच्या सभासदांचा शेतमाल थेट ग्राहकांना विकल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव तर मिळणारच आहे याशिवाय ग्राहकांनाही ताजा, स्वच्छ, दर्जेदार, विषमुक्त भाजीपाला, फळे, दुग्धजन्य पदार्थ, दूध, पोहे, मुरमुरे, तांदूळ, ब्लॅक राईस, रेड राईस ग्राहकांच्या थेट दारापर्यंत पोहोचवून ग्राहकांचा कोरोना काळातील होणारा त्रास व गर्दी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. शिवाय संचारबंदी काळातभाजीपाला फळांचा कुठेही तुटवडा भासणार नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी सांगितले.\nभंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग आंतर्गत प्रक्रिया उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी दालने सुरू करण्यासाठी आयुक्त धीरजकुमार यांच्या सूचनांनुसार कोरोना काळात जिल्ह्यातील ग्राहकांना विषमुक्त अन्न धान्य फळे भाजीपाला ग्राहकांच्या दारापर्यंत पोचविण्यासाठी हे विक्री केंद्र भंडारा शहरवासीयांसाठी लाखमोलाचे ठरणार असल्याचे सांगितले. यावेळी सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी तानाजी गायधने यांनी या अभियानांतर्गत शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, विविध शेतकरी गटांसाठी शेतमाल विक्रीला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच ग्राहक आणि स्थानिक प्रशासन यांच्याशी समन्वय ठेवून मूल्यवर्धित साखळी विकसित करण्यासाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याबद्दल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.\nतालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी फळे, भाजीपाला इतर शेतीमाल उत्पादित झाल्यानंतर शेतमालाची स्वच्छता, प्रतवारी, ग्रेडिंग, पॅकिंग विक्री व्यवस्थापनाचे चांगले कौशल्य शेतकऱ्यांना अवगत असल्याने दर्जेदार शेतमाल ग्राहकांना मिळणार असल्याचे सांगितले. संचालन कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी तानाजी गायधने यांनी केले तर आभार भंडारा मंडळ अधिकारी विजय हुमणे यांनी मानले.\nसेंद्रिय भाजीपाल्यासह देशी गाईचे दूधही मिळणार\nसंत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत जिल्हा आत्मा यंत्रण���च्या वतीने उभारण्यात आलेल्या शेतकरी ते ग्राहक विक्री केंद्रातून ग्राहकांना ताजा भाजीपाला, फळे यासोबतच दैनंदिन आहारात लागणारे मिरची पावडर, धने, पावडर, हळद, मुरमुरे, पोहे, मसाला, गीर गायीचे दूध, अर्धा लिटर, एक लिटरचे पाऊच यासोबतच तूप, लिंबू, चिकू, धने यासोबतच सर्व ताजा भाजीपाला ग्राहकांना नाममात्र दहा रुपयाच्या डिलिव्हरी चार्जमध्ये पुरविला जाणार आहे. गो कोरोना गो या अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी तर्फे ग्राहकांनी एक दिवस आधी मागणी केल्यास दुसऱ्या दिवशी ग्राहकाने सांगितलेल्या पत्त्यावर थेट भाजीपाला पोहोचविला जाणार असल्याची माहिती शेतकरी कंपनीच्या पदाधिकारी यांनी दिली.\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत\nरामबाग मधील शौचालय दुरुस्तीची मागणी\nवीज पुरवठा सुरळीत करा, पडझड झालेली घरे तत्काळ दुरुस्त करा\nपिक विमा योजनेच्या तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करावा :पालकमंत्री\nआमदार निवास येथे कोरोना चाचणी केन्द्र सुरु\nजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाव्दारे जिवनावश्यक सामानाचे वाटप\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत\nगोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nMay 18, 2021, Comments Off on गोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nजिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nMay 18, 2021, Comments Off on जिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nMay 18, 2021, Comments Off on नदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nMay 18, 2021, Comments Off on चाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nMay 18, 2021, Comments Off on मंगळवारी २८ प्रतिष्ठानां���र उपद्रव शोध पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/first-time-in-127-years/", "date_download": "2021-05-18T21:26:31Z", "digest": "sha1:VRPADAYVIRJYJVZURQCHQP3UQLSIC5QH", "length": 3153, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "first time in 127 years Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : मंडई गणपतीची 127 वर्षात प्रथमच होणार मंदिरात प्रतिष्ठापना\nएमपीसीन्यूज : पुण्याच्या वैभवशाली परंपरेत मानाचे स्थान असलेल्या गणेशोत्सवात दिमाखदार उत्सव अखिल मंडई मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने आणि शासनाने आखून…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/shane-watson/", "date_download": "2021-05-18T20:35:00Z", "digest": "sha1:3PRQE5USICTNJQ5XRCID6L3P26ELZDWX", "length": 6501, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Shane Watson Archives - MPCNEWS", "raw_content": "\nIPL 2020: रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने केला कोलकाता नाईट रायडर्सचा 6 गडी राखून पराभव\nएमपीसी न्यूज - दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये आज रात्री झालेल्या आयपीएल 2020 मधील 49 व्या सामन्यात झालेल्या रोमांचक मुकाबल्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट राईडर्सचा सहा गडी राखून पराभव केला. ऋतुराज गायकवाडने 53 चेंडूत 72 धावांची…\nIPL 2020 : राजस्थानचा चेन्नईवर सात गडी राखून विजय\nएमपीसी न्यूज - राजस्थान रॉयल्सने चेन्नई वर सात गडी राखून विजय मिळवला आहे. चेन्नई ने विजयासाठी दिलेल्या 126 धावांचा पाठलाग करताना राजस्थान कडून जोस बटलर आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी दमदार खेळी करत चेन्नईवर सात गडी राखून विजय मिळवला. जोस…\nIPL 2020: दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय; शिखर धवनने ठोकले IPL मधील पहिले शतक\nएमपीसी न्यूज - आयपीएल 2020 च्या 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटलने चेन्नई सुपर किंग्जला पाच गडी राखून पराभूत केले. चेन्नईने 20 षटकांत चार गडी गमावून 179 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीच्या कॅपिटलने एक चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठत…\nIPL 2020 : कोलकाता नाईट रायडर्सची चेन्नईवर 10 धावांनी मात\nएमपीसी न्यूज - अबु धाबीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईवर 10 धावांनी मात केली. मोक्याच्या क्षणी कोलकत्ता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी केलेलं पुनरागमन आणि अखेरच्या षटकांत सुनिल नारायण व वरुण चक्रवर्तीचा…\nIPL 2020 : चेन्नईचा पंजाबवर 10 गडी राखून दणदणीत विजय\nएमपीसी न्यूज - पंजाबविरूद्धच्या सामन्यात चेन्नईच्या संघाने निर्विवाद वर्चस्व राखत दणदणीत विजय मिळवला. कर्णधार लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबने चेन्नईला 179 धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शेन…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/union-home-minister-amit-shah/", "date_download": "2021-05-18T20:31:40Z", "digest": "sha1:J7YSSO4NFBSCVCYMCHOSMWF2FD6PTFNY", "length": 7570, "nlines": 90, "source_domain": "mpcnews.in", "title": "Union Home Minister Amit Shah Archives - MPCNEWS", "raw_content": "\n केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोकण दौऱ्यावर\nएमपीसी न्यूज : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोकणात भाजपने चांगली कामगिरी करत शिवसेनेला दणका दिला. खासदार नारायण राणे यांच्यामुळे हे शक्य झाल्याने, भारतीय जनता पक्षाचा नारायण राणेंवरील विश्वास दृढ झाल्याच्या चर्चा आहेत. याच…\nAmit Shah Test Negative : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा झाले कोरोनामुक्त\nएमपीसी न्यूज - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून ते काही दिवस होम आयसोलेशन मध्ये राहणार आहेत अमित शहा यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या…\npune : राममंदिर पायाभरणीनिमित्�� घरोघरी दिवाळी साजरी करा, पण कोरोनाचे भान ठेवा – चंद्रकांत…\nएमपीसीन्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी समारंभ दि. 5 ऑगस्ट रोजी होत असून आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस सर्वांनी वैयक्तिक पातळीवर घरोघरी दिवाळीसारखा साजरा करावा. मात्र, सामूहिक…\nAmit Shah Tests Positive : सोशल मीडियावर सदिच्छांचा व प्रार्थनांचा वर्षाव\nएमपीसी न्यूज - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ट्विट नंतर त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी भाजप नेते, कार्यकर्ते व देशभरातील त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर सदिच्छांचा व प्रार्थनांचा वर्षाव सुरु आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र …\nAmit Shah Tests Positive : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण\nएमपीसी न्यूज - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित शहा यांनी स्वतः ट्विट करुन याबद्दल माहिती दिली आहे.'कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आढळल्यानंतर, माझी चाचणी घेण्यात आली आणि माझा चाचणी अहवाल सकारात्मक आला. माझी…\nPune : ‘भाजयुमो’तर्फे शरद पवार यांना ‘जय श्रीराम’ मजकुराची पत्रे रवाना\nएमपीसी न्यूज - भारतीय जनता युवा मोर्चा पुणे यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना 'जय श्रीराम' असा मजकूर असलेली पत्रे पाठवण्यात आली. पुण्यातील सिटी पोस्ट, समाधान चौक, लक्ष्मी रोड येथून ही पत्रे पाठवून शरद पवार यांनी राम…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-05-18T21:50:16Z", "digest": "sha1:367O4UU3YFWQHHHFQBK6557MNM4QASJD", "length": 5255, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "काशकादर्यो विलायती - विकिपीडिया", "raw_content": "\nउझबेकिस्तानच्या नकाशावर काशकादर्यो विलायतीचे स्थान\nकाशकादर्यो विलायती (उझबेक: Qashqadaryo viloyati, Қашқадарё вилояти) हा मध्य आशियातील उझबेकिस्तान देशाचा एक प्रांत आहे. कार्शी ही ह्या प्रांताची राजधानी आहे.\nअंदिजोन विलायती · काशकादर्यो विलायती · जिझाक्स विलायती · झोराझ्म विलायती · तोश्केंत विलायती · नमनगन विलायती · नावोयी विलायती · फर्गोना विलायती · बुझोरो विलायती · समरकंद विलायती · सीरदर्यो विलायती · सुर्झोनदर्यो विलायती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १४:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/first-local-cancellation-passenger-protest-at-palghar-local-station-mhss-501610.html", "date_download": "2021-05-18T21:32:18Z", "digest": "sha1:5WUPW4KQXYGZN767QJUV3TC43H2YSJ27", "length": 19891, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रेल्वे विभागाच्या निर्णयामुळे पालघरकर संतापले, भल्या पहाटे लोकल ट्रॅकवर उतरले First local cancellation passenger protest at Palghar local station mhss | Maharashtra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंद��्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; ���जीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nरेल्वे विभागाच्या निर्णयामुळे पालघरकर संतापले, पहाटे लोकल ट्रॅकवर उतरले\nNagpur मध्ये मृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, मृत कोरोना रुग्णांचं साहित्य चोरणारी टोळी गजाआड\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा बचाव मोहिमेचे थरारक व्हिडिओ\nमोदींच्या मुंबई दौऱ्याआधी ठाकरेंपासून फडणवीसांपर्यंत सगळेच नेते अ‍ॅक्शन मोडमध्ये\nमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंहांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा धक्का\nरेल्वे विभागाच्या निर्णयामुळे पालघरकर संतापले, पहाटे लोकल ट्रॅकवर उतरले\n3 डिसेंबरपासून अंमलात येणाऱ्या नव्या वेळापत्रकामध्ये मुंबईकडे जाणारी पहिली उपनगरीय गाडीची फेरी रद्द करण्यात आली आहे. त्याचे पडसाद आज पालघर व सफाळे इथं पाहण्यास मिळाले आहे.\nपालघर, 02 डिसेंबर : गेल्या आठ महिन्यांपासून मुंबईची लोकलचे (Mumbai Local) दार सर्वसामान्यांसाठी अजूनही बंदच आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून लोकल सेवा सुरू आहे. पण त्यातच डहाणू रोडपासून (dahanu road) मुंबईकडे येणाऱ्या लोकलची फेरी बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पालघर (Palghar) येथील प्रवासी चांगलेच संतापले आहे. त्यामुळे आज सकाळी पालघर स्थानकावर प्रवाशांनी रेल्वे रोको आंदोलन केले आहे.\n3 डिसेंबरपासून अंमलात येणाऱ्या नव्या वेळापत्रकामध्ये मुंबईकडे जाणारी पहिली उपनगरीय गाडीची फेरी रद्द करण्यात आली आहे. त्याचे पडसाद आज पालघर व सफाळे इथं पाहण्यास मिळाले आहे. आज सकाळी प्रवाशांनी थेट रेल्वे रुळावर उतरून प्रवाशांनी उत्स्फूर्त रेल रोको केले आहे.\nयोगी आदित्यनाथ 'ठग', मनसेनं थेट भाजपच्या कार्यालयाबाहेर लावले होर्डिंग\nकोरोना काळात मुंबईकडे अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी डहाणू रोड येथून पहाटे चार वाजून 40 मिनिटांनी सुटणारी चर्चगेट लोकल पश्चिम रेल्वे नवीन वेळापत्रकात रद्द केली आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्���ा प्रवाशांची गैरसोय होणार असल्याने या विषयावर निवेदन लोकप्रतिनिधींच्या दिले होते. त्याविषयी कोणतीही ठोस कृती न झाल्याने रेल्वे प्रवास यांनी आज पहाटे पालघर रेल्वे स्थानकात तसंच सफाळे रेल्वे स्थानकात रेल रोको केले. प्रवाशांच्या या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस तसंच डहाणू कडे जाणारी लोकल रोखून ठेवण्यात आली होती.\n'...तर महाराष्ट्राचे तुकडे होतील', आरक्षणावरून उदयनराजेंचा इशारा\nमुंबई लोकल सध्या अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू आहे. डॉक्टर, आरोग्य सेवक, बँकेच्या कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. नवरात्रीपासून महिलांनाही लोकलने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोरोनाची परिस्थिती पाहता अजूनही सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंदच आहे. राज्य सरकारने लोकल सुरू करण्याबद्दल प्रस्ताव पाठवला आहे, पण त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. लोकल सेवा बंद असल्यामुळे चाकरमान्यांना बेस्ट आणि एसटी बसने मुंबईकडे प्रवास करावा लागत आहे. पालघर आणि ठाण्यातील प्रवाशांचे यामुळे अतोनात हाल होत आहे. याआधीही लोकल सेवा सुरू करण्यासाठी विरारमध्ये रेल्वे प्रवाशांनी आंदोलन केले होते. आता पालघरकरांनीही रेल्वे विभागाच्या या निर्णयाला विरोध केला आहे.\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/185964", "date_download": "2021-05-18T20:52:39Z", "digest": "sha1:CJAH7DGDBUWEUHQJGAXXENDBGBJ3KDXC", "length": 2758, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"इ.स. १७०५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"इ.स. १७०५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१८:५६, २२ डिसेंबर २००७ ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n०४:३४, १२ डिसेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\nMarathiBot (चर्चा | योगदान)\n१८:५६, २२ डिसेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-digitally-%C2%A0sateesh-paknikar-marathi-article-2335", "date_download": "2021-05-18T20:18:33Z", "digest": "sha1:45A5ZLKQWQAHHEM2LFZTH3PFOKYHVIFF", "length": 17907, "nlines": 117, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Digitally Sateesh Paknikar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nप्रकाशचित्रण ः एक कलातत्त्व\nप्रकाशचित्रण ः एक कलातत्त्व\nशुक्रवार, 21 डिसेंबर 2018\nप्रकाशचित्रकला मात्र त्यामानाने फारच कमी वारसा असलेली कला आहे. फक्त १८० वर्षांचा वारसा. पण गेल्या दोन शतकांत विज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या घडामोडी व त्यात शास्त्रज्ञांनी लावलेले शोध याचा सर्वांत जास्त फायदा जर कुठल्या कलेला झाला असेल तर तो प्रकाशचित्रकलेचा असे विधान केले तर ते धाडसाचे ठरू नये.\nसर्व कलांचा आपण जर विचार केला तर असे लक्षात येते, की त्या कलांचा वारसा घेऊनच त्यातील कलाकार हे मार्गक्रमणा करीत असतात. तो वारसा शेकडो वर्षांचा असतो. प्रकाशचित्रकला मात्र त्यामानाने फारच कमी वारसा असलेली कला आहे. फक्त १८० वर्षांचा वारसा. पण गेल्या दोन शतकात विज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या घडामोडी व त्यात शास्त्रज्ञांनी लावलेले शोध याचा सर्वांत जास्त फायदा जर कुठल्या कलेला झाला असेल तर तो प्रकाशचित्रकलेचा असे विधान केले तर ते धाडसाचे ठरू नये. म्हणूनच आज या कलेकडे आकर्षिल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असे सुचवावेसे वाटते, की इतर कलांच्या समृद्धीचे गमक कशात आहे हे अभ्यासून मगच प्रकाशचित्रण कलेला आपला छंदाचा अथवा पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून निवडण्याचा विचार करावा.\nभारतीय संगीतातील स्थूलता आणि सूक्ष्मता यावर प्रकाश टाकणारे ‘आवर्तन’ हे पं. सुरेश तळवल���र यांचे पुस्तक काही काळापूर्वी माझ्या वाचनात आले. विचार करताना माझ्या असे लक्षात आले, की त्यातील एका प्रकरणात सुरेशजींनी ‘संगीता’बाबत जे विचार मांडले आहेत ते त्याच अचूकतेने ‘प्रकाशचित्रण’ या कलेसही लागू आहेत. ‘शास्त्र, तंत्र, विद्या आणि कला’ याचे महत्त्व सांगणारे ते प्रकरण प्रत्येक कलासाधकासाठी एक मार्गदर्शक दिवाच ठरेल. प्रकाशचित्रकलेच्या अंगाने आपण याचा विचार करू या...\nशास्त्र - प्रकाशचित्रकलेमध्ये आपल्याला काय-काय साध्य करता येईल असा विचार करता लक्षात येते, की त्याला काही सीमा नाहीत. पण ते सारे एका जन्मात साध्य होण्याची शक्‍यता नाही हे ही आपल्या लगेचच ध्यानांत येईल. काय करता येणार नाही हे विचारले तर मात्र शास्त्राचा आधार घेत त्याचा खुलासा लगेचच होऊ शकेल. म्हणजे काय करू नये हे काटेकोरपणे सांगते ते शास्त्र असे म्हणता येईल. शास्त्राचा संबंध बुद्धीशी आहे. मात्र कलानिर्मितीसाठी प्रकाशचित्रकलेचे शास्त्र व त्याची बंधने ही त्यांच्या अंतर्गत राहूनच मोडावी लागतील. ती शास्त्र बंधने लवचिक करणे हेही पुन्हा शास्त्राचे सामर्थ्य. त्या शास्त्र-बंधनात राहून ज्ञातातून अज्ञाताचा शोध घेण्याची दृष्टी जोपासण्याच्या शक्‍यता म्हणूनच वाढत जातात.\nतंत्र ः प्रकाशचित्रकलेचे महत्त्वाचे अंग म्हणजे या कलेचे तंत्र. ते पूर्ण आत्मसात केल्याशिवाय तरणोपाय नाही. कॅमेरा कसा हाताळावा ही झाली तांत्रिक बाब. पण तंत्राचा सबंध शरीराशी आहे. आपण शरीर स्थिर केल्याशिवाय (अर्थातच ट्रायपॉडशिवाय) सुस्पष्ट प्रकाशचित्र टिपणे हे दुरापास्त ठरते. म्हणूनच तंत्रसाधनेची पुण्याई कलाकारासाठी महत्त्वाची आहेच. प्रकाशचित्रकलेचे तंत्र हा सातत्याने रियाझ करण्याचा विषय आहे. आपल्या कलेवरील हुकूमत ही तंत्रानेच सिद्ध होत असते. आपल्या मनांत प्रकाशचित्रणाचे ‘तंत्र’ इतके पक्के झाले पाहिजे की आपल्या मनामधील दृश्‍य आशय व्यक्त होताना तंत्राची अडचण अथवा अडथळा येता कामा नये. अपूर्ण व कमजोर तंत्रामुळे उत्तम आशयाच्या प्रगटीकरणाला मर्यादा येतात व आपण आपला ठसा उमटवण्यात यशस्वी होऊ शकत नाही. असे हे तंत्राच महत्त्व.\nविद्या ः विविध प्रकाशचित्रकारांचे वेगवेगळ्या विषयावरील चित्रण त्यातील बारकावे, छाया-प्रकाशाचा खेळ, रंगसंगती, पोत व आकार यांचे खेळ हे सर्व सादरीकरण म्हणजे ‘विद्येचा’ विलास असे म्हणावे लागेल. शास्त्र हे बुद्धीवर अवलंबून, तंत्र हे शरीरावर अवलंबून; तर विद्येचे ग्रहण, आकलन, संकलन, उपाययोजना आणि स्फुरण हे बुद्धीच्या आश्रयाने होते. म्हणजे पुन्हा बुद्धी हेच विद्येचेही आश्रयस्थान ठरते. बुद्धिमानता ही व्यक्तिगणिक बदलत असल्याने वेगवेगळे प्रकाशचित्रकार जरी एकाच विषयावर व्यक्त झाले असले तरीही त्यात वैविध्य पाहायला मिळते. कलाकार आपले सर्वस्व पणाला लावून तंत्रसाधना करतो; पण तंत्रासमोरील विद्येचे आव्हान हे कायमच असते. त्यामुळे कोणतीही कला ही एक महासागर आहे याची आपल्याला जाणीव होत जाते. आपली क्षमता ही त्यात दोन-चार थेंबांइतकीच आहे याची प्रचिती आणून देते ती ‘विद्या.’\nकला ः कला म्हणजे सौंदर्य व सुंदरतेचे प्रगटीकरण. कला म्हणजे आनंद. कला म्हणजे सहज स्वाभाविक ऊर्मी. सर्वसामान्यांना मोहून टाकते ती कला. अशा कलातत्वाची भूक हेच कलाकाराचे एकमेव भांडवल. त्यामुळे शास्त्र, तंत्र, विद्या यांच्या भक्कम भांडवलावरच कलाकार कलातत्त्वाकडे मार्गस्थ होत असतो. कला म्हणजे प्रत्येक कलाकाराची वैयक्तिक अभिव्यक्ती. कलातत्त्व हे शिकवून येत नाही, तर ते संस्काराने प्राप्त होते. प्रकाशचित्रकलेत हे संस्कार अनेकानेक प्रकाशचित्रकारांची, चित्रकारांची, दृकश्राव्य माध्यमातील प्रतिमांची आपण जेव्हा जाणीवपूर्वक दखल घेतो, त्याचा आस्वाद घेतो तेव्हा नकळत होत जातात. अन ती व्यक्ती ‘कलाकार’ या श्रेणीत प्रवेश करू लागते. शास्त्राचा बुद्धीशी, तंत्राचा शरीराशी तर कलेचा मनाशी संबंध आहे. भावनेशी संबंध आहे. तसा संबंध आला, की कला ही एक ऊर्जा बनून जाते. आणि ही ऊर्जाच कोणत्याही कलाकाराला त्याच्या आद्य आणि अंतिम असे ध्येय असलेल्या अद्‌भुत ‘कलातत्त्वा’कडे घेऊन जाते.\nगेली दोन वर्षे ‘डिजिटलाय’ हे पाक्षिक सदर लिहिताना मला प्रत्येक क्षणी, मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या प्रकाशचित्रकलेला आजचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी अपरिमित कष्ट घेतले त्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींची, प्रकाशचित्रकारांची, शास्त्रज्ञांची आठवण येत राहिली. भाषाभाषांतील अंतरे ओलांडून एका वैश्‍विक दृश्‍य-अनुभवात घेऊन जाणारी अशी ही प्रकाशचित्रकला. गेली पस्तीस वर्षे या कलेच्या सान्निध्यात घालवताना हा एवढा काळ कसा व्यतीत झाला हे कळलेदेखील नाही. त्यात ��नुभवाने आलेल्या थोड्याशा पारंगततेवर, प्रकाशचित्रकलेतील वेगवेगळ्या बाजूंवर लिहिण्याचे धाडस मी कसे केले हेही मला कळले नाही. अजून लिहिण्यासाठी खूप काही शिल्लक आहे. पण आता विरामाची वेळ झाली आहे. या लेखनाचा शेवट माझे एक आवडते प्रकाशचित्रकार ॲन्सेल ॲडम्स यांच्या एका विधानाने करतो. ते म्हणतात - You don’t make a photograph just with a camera. You bring to the act of photography all the pictures you have seen, the books you have read, the music you have heard, the people you have loved.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AD%E0%A5%81-%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A5%A9%E0%A5%A9-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF-%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B0-2/", "date_download": "2021-05-18T20:14:27Z", "digest": "sha1:NMYYUGZN54B4SRT6GO6VC3LH6INLGVW4", "length": 5117, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भु.सं.प्र.क्र ३३/२००९-१० येरळी ता. नांदुरा जि. बुलढाणा जि. बुलढाणा कलम १९(१) ची अधिसुचना | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभु.सं.प्र.क्र ३३/२००९-१० येरळी ता. नांदुरा जि. बुलढाणा जि. बुलढाणा कलम १९(१) ची अधिसुचना\nभु.सं.प्र.क्र ३३/२००९-१० येरळी ता. नांदुरा जि. बुलढाणा जि. बुलढाणा कलम १९(१) ची अधिसुचना\nभु.सं.प्र.क्र ३३/२००९-१० येरळी ता. नांदुरा जि. बुलढाणा जि. बुलढाणा कलम १९(१) ची अधिसुचना\nभु.सं.प्र.क्र ३३/२००९-१० येरळी ता. नांदुरा जि. बुलढाणा जि. बुलढाणा कलम १९(१) ची अधिसुचना\nभु.सं.प्र.क्र ३३/२००९-१० येरळी ता. नांदुरा जि. बुलढाणा जि. बुलढाणा कलम १९(१) ची अधिसुचना\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 30, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-high-ted-building-in-china-shanghai-4338422-NOR.html", "date_download": "2021-05-18T19:29:59Z", "digest": "sha1:KOKKI4BWN3P2BYKGTI5XV4EY45H5LYOH", "length": 4131, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "High-ted Building in China Shanghai | जगात सर्वात उंच दुसरी गगनचुंबी इमारत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nजगात सर्वात उंच दुसरी गगनचुंबी इमारत\nशांघाय- चीनच्या शांघाय शहरामध्ये जगातील दुसरी सर्वात उंच इमारत शांघाय टॉवरच्या आराखड्याचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल. 2014 च्या मध्यापर्यंत इमारत बांधकाम पूर्ण होणार आहे. याची उंची 632 मीटर (2073 फूट) आहे. शांघाय टॉवर दुबईच्या 828 मीटर उंच बुर्ज खलिफानंतर जगात दुसरी सर्वात उंच इमारत असेल. त्याआधी तैवानची तायपेड 101 जगातील दुसरी सर्वात उंच इमारत होती. 29 नोव्हेंबर 2008 रोजी या इमारतीचे काम सुरू झाले होते. इमारतीच्या पायाभरणीसाठी तीन वर्षे लागली होती. अमेरिकेची आर्केटेक्ट कंपनी जेन्सलेरने डिझाइन तयार केले आहे. शांघाय टॉवर तीन उंच इमारतींचा एक ग्रुप आहे. यामध्ये जिन माओ टॉवर (1998) आणि शांघाय वर्ल्ड फायनान्शियल सेंटरची उभारणी पूर्ण झाली आहे. चीनमध्ये स्कायस्क्रॅपर पहिल्या क्रमांकावर आहे.\n121 मजले असतील जगातील दुसर्‍या उंच इमारतीमध्ये\n632 मीटर उंची आहे, बुर्ज खलिफानंतर सर्वात जास्त\n22 टक्के ऊर्जा यातील ग्लास डिझाइनद्वारे होईल\n2014 च्या मध्यापर्यंत बांधकाम पूर्ण होण्याची आशा\n163 मजले सर्वात उंच बुर्ज खलिफा इमारतीमध्ये\n220 कोटी रुपये उभारणीसाठी खर्च अपेक्षित\n3,80 हजार चौ.मीटर क्षेत्र ग्राउंड फ्लोअरचे\n2008 मध्ये काम सुरू. पायाभरणीसाठी 3 वर्षे लागली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/dam-work-completed-solving-the-problem-of-agricultural-irrigation-with-drinking-water/", "date_download": "2021-05-18T19:54:44Z", "digest": "sha1:55SYFIXUKXWAVWFKYHD3OCYZRHEZZ7MJ", "length": 12762, "nlines": 118, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "बंधाऱ्याचे काम पूर्ण ः पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी - Hello Maharashtra", "raw_content": "\nबंधाऱ्याचे काम पूर्ण ः पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी\nबंधाऱ्याचे काम पूर्ण ः पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी\nभोसगाव -मोरेवाडी बंधाऱ्याचे रखडलेले काम अखेर पूर्ण\nकराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी\nभोसगाव -मोरेवाडी दरम्यान बंधाऱ्याचे अनेक वर्षे रखडलेले काम अखेर पूर्णत्वास गेले आहे. या बंधाऱ्यामुळे वांग- मराठवाडी धरणातून व साखरी धरणातून सोडलेले पाणी अडविण्यात येणार असून या परिसरातील गावे, वाडया वस्त्यांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. वांग मराठवाडी धरणाच्या प्रत्यक्ष कामाला 1997 साली सुरुवात झाली.\nया धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये कराड, पाटण तालुक्यातील शेहचाळीस गावे असून सहा हजार पाचशे हेक्टर जमीन ओलिताखाली आणि उद्दिष्ट आहे. मात्र पुनर्वसनाचा प्रश्न, धरणग्रस्तांची आंदोलने, निधीचा तुटवडा यामुळे धरणाचे बांधकाम अनेक वेळा बंद झाले. आज तब्बल 23- 24 वर्षांनंतर या धरणाचे बांधकाम पूर्णत्वाकडे चालले आहे. 2. 73 टीएमसी क्षमतेच्या धरणामध्ये 2011 साली अंशत घळभरणी करून 0.60 टीएमसी पाणीसाठा करण्यात येत होता. मात्र सध्या हा पाणीसाठा दुप्पट झाला असून काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होणार आहे.\nधरणाखालील लाभक्षेत्राला धरणाच्या पाण्याचा लाभ देण्यासाठी भांबुचीवाडी, भोसगाव, मालदन खळे, साईकडे ,मानेगाव , काढणे हे पाटण तालुक्यातील सात बंधारे तसेच अंबवडे, आणे, पोतले असे कराड तालुका हद्दीतील तीन असे एकूण दहा कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे प्रस्तावित होते. यापैकी बहुतांशी बंधाऱ्याची कामे पूर्ण झाली असून भोसगाव- मोरेवाडी बंधाऱ्याचे काम अनेक वर्षापासून रखडले होते. 2012 -13 मध्ये तात्कालीन जलसंपदामंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या भोसगाव बंधाऱ्याचे काम अनेक वर्षे अर्धवट अवस्थेत होते. तीन वर्षांपूर्वी या कामाला गती मिळाली बंधाऱ्याचे काम नुकतेच पूर्णत्वास गेले आहे.\nया बंधाऱ्यामध्ये वांग-मराठवाडी सह साखरी धरणाचे पाणी अडवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बागायती क्षेत्रात वाढ होणार असून या बंधाऱ्यावर टाकण्यात आलेल्या स्लॅबमुळे मोरेवाडी, पवारवाडी, पाचपुतेवाडी, जाधववाडी कुठरे, धामणी गावांना ढेबेवाडी बाजारपेठेत येण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. या बंधा-यामध्ये येणाऱ्या पावसाळ्या नंतरच प्लेट बसविण्यात येणार असून पुढील उन्हाळ्यात बागायती क्षेत्रासाठी सिंचनाचा तसेच आजूबाजूच्या गावे वाड्या वस्त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.\nशेतक-यांच्या सिंचनाचा प्रश्नही मार्गी ः रमेश पाटील\nभोसगाव- मोरेवाडी बंधा-याचे काम पूर्णत्वास गेल्याने या परिसरातील गावे, वाड्या- वस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. शेतक-यांच्या सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागला आहे. त्याचबरोबर या परिसरातील लोकांना ढेबेवाडी बाजारपेठेत येण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध झाला असल्याचे जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी सांगितले.\nगुजरातमध्ये कोव्हीड हाॅस्पीटलला भीषण आग ः 18 जण मृत्यूमुखी\n…अन्यथा देशात फक्त मुडद्यांचं राज्य राहील, संजय राऊतांचा इशारा\nनादखुळा : सातारच्या जम्बो कोविड हाॅस्पीटलमध्ये आता जम्बो बाॅऊर्न्स बंदोबस्तासाठी\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आत्तापासूनच नियोजन करा ः रामराजे नाईक निंबाळकर\nसातारा जिल्ह्यात 1 हजार 310 पाॅझिटीव्ह तर 1 हजार 416 कोरोनामुक्त\nजुगार अड्ड्यावर छापा ः खटाव, माण व फलटण तालुक्यातील 26 जणांवर गुन्हा, 33 लाख 64…\nधक्कादायक ः कोरोनामुळे कराड तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा चोवीस तासात मृत्यू\nकोयना धरणास 65 वर्षे ः कोयना प्रकल्पग्रस्तांचे राज्यभर आंदोलन सुरू, “उपाशी…\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nनादखुळा : सातारच्या जम्बो कोविड हाॅस्पीटलमध्ये आता जम्बो…\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आत्तापासूनच नियोजन करा ः रामराजे…\nसातारा जिल्ह्यात 1 हजार 310 पाॅझिटीव्ह तर 1 हजार 416…\nजुगार अड्ड्यावर छापा ः खटाव, माण व फलटण तालुक्यातील 26…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/why-do-the-parents-prefer-sending-their-children-to-english-medium-private-playgroups-and-not-to-the-anganwadi-centres-writes-alka-gadgil", "date_download": "2021-05-18T20:45:50Z", "digest": "sha1:DEZ6RCAPZMHFLHX2L2LXPOUPPD6F3QFL", "length": 30350, "nlines": 163, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "अंगणवाडीऐवजी पालकांची पसंती 'प्ले-ग्रुप'लाच...", "raw_content": "\nअंगणवाडीऐवजी पालकांची पसंती 'प्ले-ग्रुप'लाच...\n0 ते 6 या वयोगटातील मुलांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांना शाळापूर्व अनौपचारिक शिक्षण देण्यासाठी भारत सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाने 02 ऑक्टोबर 1975 रोजी 'एकात्मिक बाल विकास सेवा' हा महत्त्वाकांक्ष��� उपक्रम सुरु केला. 2011 च्या जणगणनेनुसार भारतात या वयोगटातील मुलांची संख्या 15.8 कोटी इतकी मोठी आहे. मात्र आज बहुतांश पालक अंगणवाडी ऐवजी खाजगी 'प्ले-ग्रुप'लाच पसंती देताना दिसतात. याचाच आढावा घेणारा हा लेख.\n'एकात्मिक बाल विकास सेवा' हा भारत सरकारनं 1975 मध्ये सुरू केलेला एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम. सहा वर्षांखालील मुलं आणि त्यांच्या माता यांच्या सर्व प्रकारच्या गरजा लक्षात घेऊन अमलात आणला गेलेला हा जगातील सर्वांत मोठ्या उपक्रमांपैकी एक उप्रकम. या उपक्रमाद्वारे देशभरातील 13 लाख अंगणवाड्यांचे जाळे मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देते आणि त्याचवेळी शाळापूर्व वा अगदी लहानपणात आवश्यक असणारे शिक्षण हा त्याचा केंद्रबिंदू असतो.\nशाळेत थेट प्रवेश करण्यापूर्वी अंगणवाड्यांमध्ये मिळणाऱ्या या शिक्षणामुळे मूल शाळेत जाण्यासाठी केवळ तयारच होतं असं नाही तर त्याला समूहात कसं वागावं आणि भावना कशा प्रगट कराव्यात याचंही शिक्षण मिळतं. त्याला तेथे पोषणयुक्त आहारही मिळतो आणि त्याचबरोबर भाषा व आकलन विकासाला चालना मिळेल असे क्रियाकल्पही तेथे घेतले जातात.\nघर वा परिसरात बोलल्या न जाणाऱ्या भाषेऐवजी तेथे बोलल्या जाणाऱ्या भाषेतून म्हणजेच मातृभाषेतून हे शिकणं आणि शिकवणं अंगणवाडीत होत असतं आणि त्यामुळेच त्याला या क्षमता सहज ग्रहण करता येतात. मुख्य म्हणजे या सर्व एकात्मिक सेवा मोफत उपलब्ध असूनही पालक या केंद्रांऐवजी इंग्रजी माध्यमाच्या खाजगी 'प्ले-ग्रुप'ची निवड करताना दिसतात.\n“हे चित्र काही केवळ मेट्रो सिटीज वा टू-टीयर स्तरावरील शहरांपुरतं आता मर्यादित राहिलेलं नाही,” असं शलाका सावेनं सांगितलं. शलाका ही महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड ब्लॉकमधील वेसवी-नांदगाव इथं अंगणवाणी कार्यकर्ती म्हणून काम करते. हाच मुद्दा पुढे नेला तो आंबवणे खुर्द येथील गीता दिवेकर हिने. ती म्हणाली “अंगणवाडीमध्ये मुलं तीन-तीन वर्षे येत राहिली तरी ती एकाच वर्गात राहतात. त्याचवेळी खाजगी 'प्ले-ग्रूप'मध्ये बालवाडीच्या ज्युनिअर वर्गातून सिनिअरमध्ये जातात.” अंगणवाड्यांमध्ये असे वर्ग नसतात, ही पालकांची मुख्य तक्रार असल्याचं तिनं निदर्शनास आणून दिलं.\n“आमच्या या अंगणवाडी केंद्रांमध्ये आम्ही मुलांना ज्ञानेंद्रियांचा वापर करत त्यांचा विकास साधा���चा प्रयत्न करत असतो. आमची सारी गाणी आणि क्रियाकलापांमुळे बालकांच्या गती आणि मती यांना प्रेरणा मिळते. याबरोबरच त्यांना भाषा तसंच शारीरिक आणि अन्य संज्ञांची माहिती करून देतो. मराठीबरोबरच इंग्रजीतील बडबडगीतेही आम्ही शिकवतो. अक्षर आणि आकडे ओळख विविध खेळ आणि रंगीत चित्रांच्या माध्यमातून त्यांना करून दिली जाते. तरीही पालक आपल्या मुलांना ग्रेडेशन पद्धत असलेल्या खाजगी 'प्ले-ग्रूप'मध्येच घालणे पसंत करतात,” असं दिवेकर यांनी सांगितले. अंगणवाड्यांचं महत्त्वच नव्हे तर अस्तित्व कायम राखायचं असेल तर त्यासाठी ही पद्धत अमलात आणायला हवी, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.\nमंडणगड शहर तसंच परिसरात सध्या पायाभूत सेवा-सुविधांची काम सुरू आहेत आणि त्यामुळे तेथे अन्य राज्यांतील मजुरांची वस्ती वाढत आहे. त्यामुळेच आपल्या मातृभाषेपेक्षा वेगळ्या भाषेत शिक्षण घ्यावे लागणाऱ्या मुलांचं प्रमाणही वाढत आहे.\nरोजगाराच्या संधींसाठी इंग्रजी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे, असा विश्वास अनेकांच्या मनात असतो आणि याच मुद्याचा आधार घेऊन शहरी भागातील काही शिक्षणसंस्था आपलं जाळं तेथे पसरू पाहत आहेत. इंग्रजीच्या आकर्षणापोटीच अशा पालकांच्या मुलांना आपल्याकडे खेचून घेण्यात या संस्था यशस्वी होत आहेत.\nया शिक्षणसंस्थांनी कितीही मोठे दावे केले तरी अशा खाजगी संस्थांमधील शिक्षकांना काहीही प्रशिक्षण मिळालेलं नसतं. पैसे वाचवण्यासाठी या संस्था प्रशिक्षण नसलेल्या वा कमी शिक्षण असलेल्यांना आपल्या संस्थांमध्ये कंत्राटी पद्धतीवर कमी पगारात नेमत असतात. त्यामुळेच अशा खाजगी केंद्रांमधील शिक्षणाचा दर्जा तसंच शिकवण्याची पद्धत याबाबत अनेक तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे. 'इंग्रजी माध्यम' अशी पाटी लावली की लगेच तेथे होणाऱ्या गर्दीचा फायदा घेतला जातो, आणि मग दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या पालकांनाही या संस्था आकर्षित करत असतात.\n“या खाजगी संस्था दरमहा पाचशे रुपयांपासून हजारापर्यंत कितीही फी आकारतात. मात्र, त्याचवेळी अंगणवाड्यांमध्ये हे शिक्षण मोफत असतं. खाजगी शाळांमध्ये एखाद्या छोट्याशा खोलीत मुलांना दाटीवाटीनं बसवलं जातं आणि तेथे शिकवल्या जाणाऱ्या इंग्रजी बालगीतांचा अर्थ अनेकदा त्या शिक्षकांनाही ठाऊक नसतो. शिवाय, या बालगीतांमधील प्रतिमांचा या मुल��ंच्या रोजच्या जीवनाशी काहीही संबंध नसतो. त्यांच्या रोजच्या जगण्यातील कोणतंही वातावरण नसलेल्या या गीतांचा काहीही अर्थ या मुलांना समजत नाही,” असं नरगोळी येथील अंगणवाडी कार्यकर्ती सुचित्रा काजळे यांनी सांगितलं. त्याशिवाय, अंगणवाड्यांमध्ये मिळतो, तसा कोणताही पोषणयुक्त आहारही या मुलांना दिला जात नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.\nअल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांमध्ये प्रगतीची आस असते आणि आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून त्यासाठी पैसे मोजायची त्यांची तयारी असते. दुर्दैवानं, या खाजगी संस्थांमध्ये त्यांच्या आशा-आकांक्षांची धुळधाण होते. पण कष्टकरी पालकांना याची जाणीव होत नाही कारण त्यांचा दिवस राबण्यातच जात असतो.\nखाजगी बालवाड्यांमधील मुलांची रीतसर शाळांत जाण्यासाठी आवश्यक तयारी झालेली नसते. ही मुलं 'शाळायोग्य' झालेली नसतात. अध्यापनाचा गंभीर पातळीवर विचार केला, तर त्यांच्यासाठी ते सारंच तिरपागडं होऊन गेलेलं असतं.\n\"पहिल्या इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या वा पाच वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना एक ते वीस आकडे मोजता यावेत आणि सोपे, छोटे शब्द वाचता यायला हवे असतात. साध्या साध्या बेरजा-वजाबाक्याही करता याव्यात अशी अपेक्षा असते. मात्र या खाजगी बालवाड्यांमधून येणाऱ्या मुलांना त्यांना ना धड आकडे मोजता येतात, ना कोणत्याही शब्दाचं स्पेलिंग सांगता येतं,\" मंडणगड येथील एक सामाजिक कार्यकर्ते सुदेश विभूते यांनी खेद व्यक्त केला.\nभारतात अत्यल्प उत्पन्न गटांतील कुटुंबाचा महिनाकाठी उत्पन्न जेमतेम नऊ ते वीस हजारांच्या घरात असतं आणि आपल्या या तुटपुंज्या उत्पन्नाचा बराच मोठा भाग ते आपल्या मुलांच्या या खाजगी बालवाड्यांवर खर्च करत असतात. त्यांच्या मते आपल्या मुलांना खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घालणं, ही त्या मुलांच्या विकासासाठी केलेली मोठी गुंतवणूक असते.\nरोजगाराच्या संधींसाठी इंग्रजी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे अशा समजुतीमुळे पालक आपल्या मुलांना अंगणवाड्यांऐवजी खाजगी 'प्ले-ग्रूप'मध्ये पाठवतात. आंगणवाडीत येणारी मुले ही तीन वर्षे एकाच वर्गात राहतात, तर खाजगी प्ले ग्रूपमध्ये त्यांची ज्युनिअरमधून सिनिअरमध्ये अशी बढती होत असते, हे ही त्याचं एक कारण दिसते.\nभारताच्या ग्रामीण भागात खाजगी संस्थांनी पूर्व-प्राथमिक स्तराव��ील शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकल्यामुळे झालेल्या नुकसानीला अनेक पदर आहेत. या तथाकथित पूर्व प्राथमिक शाळांतील मुलांना पोषणयुक्त आहारापासून वंचित राहावे लागते आणि त्यामुळे त्यांच्या बौद्धिक तसेच शारीरिक विकासावर मोठाच परिणाम होतो. मंडणगड येथील एकात्मिक बाल विकास सेवा उपक्रमाच्या पर्यवेक्षिका लीना मराठे सांगतात \"पालकांना वाटतं की आपलं मूल आता प्रगती करणार. पण प्रत्यक्षात या खाजगी बालवाडयांमुळे फायद्यापेक्षा नुकसानच अधिक होतंय.\"\nया गरीब तसेच सामाजिक स्तरावरील उपेक्षित कुटुंबांच्या मुलांना प्राथमिक शाळांत प्रवेश घेताना, त्यांची आवश्यक ती पूर्वतयारी झालेली नसते आणि त्यामुळे पुढील शिक्षण घेताना त्यांना मोठा फटका बसतो. खाजगी बालवाड्यांनी अंगणवाड्यांच्या अस्तित्वावरच मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या खाजगी हस्तक्षेपामुळे सरकारच्या एका विचारपूर्वक उभ्या केलेल्या उपक्रमावर काही नकारात्माक परिणाम तर होत नाही ना, याचा आता देशाच्या धोरणकर्त्यांनीच गंभीरपणे विचार करायची वेळ आली आहे. त्यासाठी स्थानिक आणि अन्य राज्यातून आलेल्या मजूर कुटुंबांचा विश्वास संपादन करून त्यांना अंगणवाड्यांचं महत्त्व पटवून द्यायला हवं.\nखाजगी शाळांमध्ये पैशांची उधळपट्टी करण्याऐवजी या अंगणवाड्यांमध्ये आपल्या मुलांना घातल्यानं त्यांचा सर्वांगिण विकास कसा होतो, हेही त्यांना आवर्जून पटवून देण्याची नितांत गरज आहे. तसं करण्यात यश आलं, तरच अंगणवाडी हा उपक्रम यापुढे आपलं अस्तित्व टिकवू शकेल.\n- अलका गाडगीळ, मंडणगड, रत्नागिरी.\n(हा लेख मूळ इंग्रजीमध्ये en.gaonconnection.com वर प्रसिद्ध झाला आहे.)\nTags: अंगणवाडी अलका गाडगीळ प्ले ग्रुप मराठी शाळा इंग्रजी शाळा भाषा विकास Alka Gadgil Anganwadi Education School Children Load More Tags\nकाय खरं आणि काय खोटं अस.हे प्रकरण आहे. अंगणवाडी ही खरतर त्यावस्त्या मध्ये असतात त्या आणि तेथिल वातावरण कसे असायला हवे तसे नसते शिक्षक आणि सेविका यांच वागण बोलणं हे त्याहून अपेक्षित नसतं वस्त्या मधिल लोकल बोली भाषेत ते शिकवत असतील तर उपयोग काय , आणि शिक्षक फक्त मानधनासाठी व खाऊसाठी येतात . मुलांना पोटतिडकिने शिकवण नाही तेच ते प्लेग्रुपवालंच किरकोळ कोर्स केलेले शिक्षक आणि भरमसाठ फि . निराशा तर दोंनही कडूनच आहे कोनव्हेंट मध्ये घालण्याची ऐपत नसते अ���गणवाड्या सामाजिक कार्यकर्ते यांना सरकारला लुटण्याचे ठिकाण. तर प्लेग्रुप म्हणजे आई जेवायला आणि बाप... अशी हि गत्.\nमी मुंबई ठाणे पालघर मधील जवळपास तीस वस्त्यांमध्ये काम करतो तसेच अनेक मध्यमवर्गीय कुटुंबाचा बालक सल्लागार म्हणून काम करतो अलका ने जे मांडलेय ते एकदम बरोबर आहे तिने वास्तवीक परीस्थीत मांडलीय इंग्रजी बालवाडीत शिकणाऱ्या मुलांचे बहाल होताहेत अजून इंग्रजी बाववाड्यांच्या निमीत्ताने बावचळलेत वेडे झालेत आणि आपले पैसे उधळून सुद्धा मुलांचे खूप नुकसान करताहेत तेंव्हा पालकांचे खूप वाईट वाटते अजून काही काळ या मृगजळामागे धावण्यात पालकांचा जाईल पण एक दिवस ते इंग्रजी शाळेला निश्चीत लाथाडतील व मातृभाषेतूनच वादातील या दिवसांचं औचित्य म्हणून आपण सर्वांनी संकल्प करण्याची गरज आहे आपल्या व आपल्या जवळची मुलांना मराठी बालवाडीत टाकण्याचा निर्धार आपण केलाच पाहिजे ,पण........\nकाय खरं आणि काय खोटं अस.हे प्रकरण आहे. अंगणवाडी ही खरतर त्यावस्त्या मध्ये असतात त्या आणि तेथिल वातावरण कसे असायला हवे तसे नसते शिक्षक आणि सेविका यांच वागण बोलणं हे त्याहून अपेक्षित नसतं वस्त्या मधिल लोकल बोली भाषेत ते शिकवत असतील तर उपयोग काय , आणि शिक्षक फक्त मानधनासाठी व खाऊसाठी येतात . मुलांना पोटतिडकिने शिकवण नाही तेच ते प्लेग्रुपवालंच किरकोळ कोर्स केलेले शिक्षक आणि भरमसाठ फि . निराशा तर दोंनही कडूनच आहे कोनव्हेंट मध्ये घालण्याची ऐपत नसते अंगणवाड्या सामाजिक कार्यकर्ते यांना सरकारला लुटण्याचे ठिकाण. तर प्लेग्रुप म्हणजे आई जेवायला आणि बाप... अशी हि गत्.\nऑनलाईन शिक्षण आणि आपण\nस्नेहलता जाधव\t21 Jun 2020\nशिक्षण सुरूच राहावे यासाठी…\nअमित कोहली\t02 Jun 2020\nकोरोनाकाळाच्या निमित्ताने: मराठीचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि अध्यापनातील नवतंत्रज्ञान\nपृथ्वीराज तौर\t03 Jun 2020\nएखादी शाळा चांगली करणं म्हणजे युध्द जिंकणं\nनामदेव माळी\t05 Sep 2019\nकृष्णात पाटोळे\t03 Nov 2020\nअंगणवाडीऐवजी पालकांची पसंती 'प्ले-ग्रुप'लाच...\nगोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही\nउर्दू काव्याचे मोती उधळत जाणारे गोड पुस्तक...\nकेरळ - डाव्यांचा ऐतिहासिक विजय\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nमराठा आरक्षण - सामाजिक आशय अधोरेखित करणारा निर्णय...\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत अस��्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'श्यामची आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/dsk-police-take-custody-of-sangli-police/", "date_download": "2021-05-18T21:31:36Z", "digest": "sha1:UHRW6ZZWACEK5M2RKTHSZIUSF6RV76G2", "length": 9801, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सांगली पोलिसांनी घेतला डीएसकेंचा ताबा", "raw_content": "\nसांगली पोलिसांनी घेतला डीएसकेंचा ताबा\nतेथील न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी: पुतणी सई वांजपे हिचा जामीन फेटाळला\nपुणे: गुंतवणूकदारांची सुमारे 4 कोटी 62 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात सांगली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांना मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजता ताब्यात घेतले. सांगली येथील न्यायालयात डीएसके यांना हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान डीएसके यांची पुतणी सई वांजपे हिचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी फेटाळला.\nआतापर्यंत डीएसके यांनी पुण्यातील 32 हजारहून अधिक गुंतवणूकदारांची 3 हजार कोटीहून अधिक तीन दोषारोपपत्र दाखल केले आहेत. डीएसके न्यायालयीन कोठडीत असून, मागील काही दिवसांपूर्वी येथील न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष यांच्यासह अनेकांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.\nसुन तन्वी यांना मात्र न्यायालयाने नुकताच अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. सांगली येथे गुंतवणूकदारांची डीसकेंच्या कंपन्यांनी फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर डीएसके यांचा ताबा मिळावा, यासाठी सांगली पोलिसांनी अर्ज केला होता. तो अर्ज मंजुर करत येथील न्यायालयाने सांगली पोलिसांना डीसके यांचा ताबा दिला आहे.\nआर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजित दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित भिसे या प्रकरणाचा तपास करत आहेत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n#RanjiTrophy : मुलानीचे ५ बळी; दुस-या दिवसअखेर बडोदा ९ बाद ३०१\n#Crime | छोटा राजनच्या पुतणीला खंडणी प्रकरणात अटक\nPune | चोरट्यांचा गुरूवार पेठेतील जैन मंदीरातील दान पेटीवर डल्ला; लाखोंचा ऐवज लंपास\nPune Crime | मोफत सिगरेट न दिल्याने ज्येष्ठाचा गळा दाबला; नंतर घरावर टाकले पेटते बोळे\n करोनातून बरे झाल्यानंतर उद्भवतायेत लैंगिक समस्या; जाणून घ्या तज्ज्ञांचा…\nPune | पोलीसांची वर्दी घालून रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा मुख्य सुत्रधार अटक;…\nPune | भारती विद्यापीठ परिसरात एकाच दिवशी 3 आत्महत्येच्या घटनेने शहरात खळबळ\nPune | बेकायदेशीरपणे कोविड सेंटर चालविणाऱ्या डॉक्टरचा अटकूपर्व जामीन फेटाळला\nBlack Fungus | ब्लॅक फंगसचा धोका वाढतोय; ‘या’ जिल्ह्यात तब्बल 16 जणांचा…\nदुर्दैवी : वाढदिवस साजरा करायला गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू; कुटुंबावर…\nनाश्त्यात ज्यूस प्यावं कि सूप, कोणते पेयं आहे आरोग्यासाठी लाभदायी\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\n#Crime | छोटा राजनच्या पुतणीला खंडणी प्रकरणात अटक\nPune | चोरट्यांचा गुरूवार पेठेतील जैन मंदीरातील दान पेटीवर डल्ला; लाखोंचा ऐवज लंपास\nPune Crime | मोफत सिगरेट न दिल्याने ज्येष्ठाचा गळा दाबला; नंतर घरावर टाकले पेटते बोळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/national/west-bengal-bans-meetings-from-7-pm-to-10-am-56644/", "date_download": "2021-05-18T20:36:46Z", "digest": "sha1:ZLUUJJ34HVXEZPLRSHRGZWL2TTZNXOYO", "length": 11333, "nlines": 132, "source_domain": "dainikekmat.com", "title": "पश्चिम बंगालमध्ये संध्याकाळी ७ ते सकाळी १० सभांवर बंदी!", "raw_content": "\nHomeराष्ट्रीयपश्चिम बंगालमध्ये संध्याकाळी ७ ते सकाळी १० सभांवर बंदी\nपश्चिम बंगालमध्ये संध्याकाळी ७ ते सकाळी १० सभांवर ��ंदी\nकोलकाता : देशात एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र, दुसरीकडे पाच राज्यांमधल्या निवडणुकांमध्ये कोरोनाच्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: पश्चिम बंगामध्ये ८ टप्प्यांमध्ये होणा-या निवडणुकांसाठीच्या प्रचारामधून या नियमांचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सामान्य नागरिकांना नियमांचे बंधन असताना राजकीय पक्षांच्या प्रचारसभांना हे नियम लागू नाहीत का असा सवाल देखील उपस्थित केला जात होता. अखेर निवडणूक आयोगाने त्यावर कठोर पावले उचलली असून, पश्चिम बंगालमध्ये संध्याकाळी ७ ते सकाळी १० या काळात प्रचारसभांना बंदी घालण्यात आली आहे.\nनिवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रकानुसार पश्चिम बंगालमध्ये १६ एप्रिलपासून निवडणूक संपेपर्यंत संध्याकाळी ७ ते दुस-या दिवशी सकाळी १० या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारच्या रॅली, जाहीर सभा, पथनाट्य, नुक्कड सभा करण्यावर बंदी असणार आहे. त्याशिवाय सहाव्या, सातव्या आणि आठव्या अर्थात शेवटच्या टप्प्यासाठी प्रत्येक टप्प्याच्या आधीचा शांतता काळ अर्थात ७२ तासांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे मतदानाच्या आधी ७२ तास रॅली, जाहीर सभा, पथनाट्य, नुक्कड सभा, बाईक रॅली किंवा कोणत्याही प्रकारे प्रचारासाठी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे.\nनिवडणूक आयोगाने आपल्या परिपत्रकामध्ये सर्वच राजकीय पक्ष आणि आयोजकांना फटकारले आहे. प्रचारसभा आणि जाहीर प्रचारादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे आणि मास्कसंदर्भातले नियम जाहीरपणे पायदळी तुडवल्याचे दिसून आले आहे. आयोगाने घालून दिलेल्या नियमांची जाहीरपणे पायमल्ली झाली आहे, असे आयोगाने म्हटले आहे. त्याशिवाय, स्टार प्रचारक, राजकीय नेते किंवा उमेदवारांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे देखील आयोगाने नमूद केले आहे.\nनांदेड जिल्ह्यात १ हजार ३५१ व्यक्ती कोरोना बाधित,२५ जणांचा मृत्यू\nPrevious articleलाचखोर दुय्यम निबंधक कार्यालयातील तिघे जेरबंद\nNext articleगुजरातमधील कोरोनाबाधितांची खरी आकडेवारी द्या\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nप्रचंड करामुळे भारतीय स्वीकारतायेत परदेशी नागरिकत्व\nकुटुंबीयांना ५० हजार, मुलांना मोफत शिक्षण; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा\nलहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना विषाणू\nराजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंड; पायलट गटाच्या आमदाराचा राजीनामा\nउत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था राम भरोसे\nनारदा प्रकरणी तृणमुलच्या ४ नेत्यांचा जामीन रद्द\nकोरोना नियंत्रणासाठी आवश्यक सर्व करा\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/this-service-of-google-is-changing-from-june-1-know-what-will-be-the-effect-on-you/", "date_download": "2021-05-18T20:17:33Z", "digest": "sha1:BDUXLDLXFBIBJ4PBFAIBL3OTWHJFUPLP", "length": 10977, "nlines": 124, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "1 जूनपासून गुगलची ही सर्व्हिस बदलणार आहे, तुमच्यावर काय परिणाम होईल हे जाणून घ्या - Hello Maharashtra", "raw_content": "\n1 जूनपासून गुगलची ही सर्व्हिस बदलणार आहे, तुमच्यावर काय परिणाम होईल हे जाणून घ्या\n1 जूनपासून गुगलची ही सर्व्हिस बदलणार आहे, तुमच्यावर काय परिणाम होईल हे जाणून घ्या\n 1 जूनपासून गुगल आपली महत्वाची सर्व्हिस गुगल फोटोजचे (Google Photos) नियम बदलत आहे. या नवीन अपडेट अंतर्गत, 1 जून 2021 पासून, आपण अपलोड केलेले कोणतेही नवीन फोटो आणि व्हिडिओ केवळ युझर्ससाठी उपलब्ध असलेल्या 15 जीबी स्टोरेजमध्ये किंवा युझर्सनीGoogle One मेंबरद्वारे खरेदी केलेल्या मोजल्या जातील. तथापि, सर्व्हिसचा परिणाम 1 जूनपूर्वी Google फोटोंमध्ये सेव्ह केलेल्या फोटोंवर लागू होणार नाही. 1 जूननंतरही हाय क्वालिटी फोटो आणि व्हिडिओ 15 जीबीच्या मर्यादेमध्ये ठेवले जातील. आपण पूर्वीसारखे कमी क्वालिटीचे फोटो सेव्ह करु शकाल.\nयाचा परिणाम असा होईल\nआपल्या Google अकाउंट स्टोरेजमध्ये आपले ड्राइव्ह, जीमेल, इ. शेअर केले जातात. त्याची मर्यादा केवळ 15 जीबी आहे. आपल्याला कंपनीकडून अधिक स्टोरेज क्षमता खरेदी करावी लागेल. आता त्यात Google फोटो समाविष्ट करून, मोठ्या स्टोरेज क्षमतेची आवश्यकता असेल. कंपनीचे म्हणणे आहे की,हा बदल त्यांना स्टोरेजच्या वाढत्या मागणीसह निरंतर राहण्यास मदत करेल. तसेच, आम्ही जाहिरातींसाठी Google Photos ची माहिती जाहिरात हेतूने न वापरण्याच्या आमच्या निर्णयासाठी वचनबद्ध आहोत. आम्हाला माहित आहे की, हा एक मोठा निर्णय आहे आणि यामुळे यूजर्स आश्चर्यचकित होऊ शकतील. अशा परिस्थितीत आम्ही आधीच याबद्दल सांगत आहोत आणि ते आणखी सुलभ करण्यासाठी रिसोर्सेज देऊ इच्छित आहोत.\nहे पण वाचा -\nगुगलने भारतात लाँच केले न्यूज शोकेस, आता 50,000 पत्रकार आणि…\nमनमानी करत असलेल्या Google ला इटलीने ठोठावला 904 कोटी…\nटिप्स इंडस्ट्रीज आणि गूगलमध्ये म्युझिक लायसन्सिंग करार,…\nगूगल फोटो पाच वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आले होते\nगुगल फोटोस सुमारे 5 वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आले होते. येथे, यूजर्स त्यांचे महत्त्वपूर्ण फोटो सेव्ह करू शकतात. सद्यस्थितीबद्दल सांगायचे तर गुगल फोटोंमध्ये 4 ट्रिलियनहून अधिक फोटो स्टोअर्ड आहेत. या प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला 28 अब्ज नवीन फोटो आणि व्हिडिओ अपलोड केले जातात.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा\nदेशात लवकरच 8 नवीन बँका उघडल्या जाणार, RBI ने युनिव्हर्सल आणि स्मॉल फायनान्स बँकांची नावे केली जाहीर\nदिल्ली सरकारकडून Scrapping Policy विरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल, नक्की प्रकरण काय आहे जाणून घ्या\nगुगलने भारतात लाँच केले न्यूज शोकेस, आता 50,000 पत्रकार आणि विद्यार्थ्यांचा होणार…\nमनम��नी करत असलेल्या Google ला इटलीने ठोठावला 904 कोटी रुपयांचा दंड\nटिप्स इंडस्ट्रीज आणि गूगलमध्ये म्युझिक लायसन्सिंग करार, यूट्यूब शॉर्ट्ससाठी वापरणार…\nकोरोनाविरुद्धच्या लढाई मध्ये ‘ही’ कंपनी आली पुढे, भारताला दहा लाख डॉलर्स…\nगुगलवर चुकूनही सर्च करू नका या गोष्टी; अथवा पडेल महागात\nकोरोना संकटात मदत करण्यासाठी पुढे आले Google चे सुंदर पिचाई, 135 कोटींचा मदत निधी…\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nगुगलने भारतात लाँच केले न्यूज शोकेस, आता 50,000 पत्रकार आणि…\nमनमानी करत असलेल्या Google ला इटलीने ठोठावला 904 कोटी…\nटिप्स इंडस्ट्रीज आणि गूगलमध्ये म्युझिक लायसन्सिंग करार,…\nकोरोनाविरुद्धच्या लढाई मध्ये ‘ही’ कंपनी आली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%85%E0%A4%AB%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2021-05-18T21:07:19Z", "digest": "sha1:6AR73MLBQ5AW5ML5Y3CNBINNPPMZXPLO", "length": 9866, "nlines": 69, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "अफगाणिस्तानात सहा भारतीयांचं व एक अफगाणीच अपहरण | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nअफगाणिस्तानात सहा भारतीयांचं व एक अफगाणीच अपहरण\nअफगाणिस्तानच्या बागलान प्रांतात शस्त्रधारींनी सहा भारतीय आणि एका अफगाणी कर्मचाऱ्याचे अपहरण केलेल आहे. केईसी असे या भारतीय कंपनीचे नाव आहे. उत्तर अफग��णिस्तानमधील बागलान प्रांतातील ही घटना घटलेली आहे. हे सर्व जण एका मिनी बसमधून पॉवर प्लँटकडे जात होते. यावेळी अज्ञातांनी बंदुकीचा धाक दाखवला आणि बसचालकासह सर्वांचं अपहरण केलं, अशी माहिती बागलान पोलिसांचे प्रवक्ते जबीउल्लाह यांनी दिली आहे.\nया अपहरणामागे तालिबानचा हात असल्याची शक्यता स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे. अद्याप या अपहरणाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. हे सर्व अभियंते ‘द अफगाणिस्तान ब्रेशना शेरकट’साठी काम करतात. ही कंपनी पॉवर स्टेशन बनवण्याचं काम करते.\nअफगाणिस्तानमध्ये खंडणीसाठी अपहरणाच्या अनेक घटना घडतात. गरीबी आणि वाढती बेरोजगारी यामागचं प्रमुख कारण आहे. २०१६ साली देखील एका भारतीयाचं अपहरण करण्यात आलं होतं, ज्याची तब्बल ४० दिवसांनी सुटका झाली होती.\n← ‘ऑपरेशन ऑल आउट’ काश्मिरात भेटले यश ५ दहशतवाद्यांचा खात्मा\nहाय हिल्स सँडल्सने घेतला ६ महिन्याच्या बाळाचा बळी,कल्याण शहरातील घटना →\n८० हजारांची मिक्सर मशीन चोरली\nडोंबिवली कल्याण मध्ये सुट्ट्यांच्या मोसमात चोरट्यांचा धुमाकूळ\nआपत्ती जोखीम व्यवस्थापनाबाबत इंडियन ओशन रिम असोसिएशनची उद्यापासून बैठक\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1701347", "date_download": "2021-05-18T19:49:17Z", "digest": "sha1:QY7W6LBIQAR72T25IEYJQLFKFL2QI22S", "length": 24228, "nlines": 44, "source_domain": "pib.gov.in", "title": "उपराष्ट्रपती कार्यालय", "raw_content": "न्यायप्रक्रिया सर्वसामान्य माणसांना सहज उपलब्ध, परवडणारी आणि समजेल अशी केली जावी :उपराष्ट्रपती\nलोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संबंधित फौजदारी खटले जलदगतीने चालवण्यासाठी विशेष न्यायालयांची गरज- उपराष्ट्रपती\nतामिळनाडू येथील डॉ आंबेडकर विधी विद्यापीठाच्या 11 व्या दीक्षांत समारंभात उपराष्ट्रपतींचे भाषण\nनवी दिल्‍ली, 27 फेब्रुवारी 2021\nन्यायप्रक्रियेतील विलंब, कायदेशीर प्रक्रियांसाठी लागणारा खर्च आणि किचकट, सह्ज उपलब्ध नसलेल्या व्यवस्थेमुळे सर्वसामान्य माणूस न्यायापासून वंचित राहतो आहे, असे मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. गांधीजींच्या शिकवणीचा उल्लेख करत नायडू म्हणाले की कायद्याचे शिक्षण आणि व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात, ‘न्यायाच्या प्रतीक्षेत असलेली सर्वात गरीब व्यक्ती’ हेच आपल्या विचारांचे आणि कामाचे प्रेरणास्थान असले पाहिजे.\nन्यायपालिकेवर सर्वसामान्यांचा विश्वास अबाधित राहावा यासाठी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात असलेले फौजदारी खटले जलदगती न्यायलयात चालवण्यासाठी, विशेष न्यायालये स्थापन केली जावीत, असा सल्ला त्यांनी दिला. निवडणुकांशी संबंधित खटल्यांचाही जलद निपटारा व्हावा, यासाठी देखील वेगळी न्यायालये असावीत, असे नायडू म्हणाले. अशा न्यायालयात केवळ हेच खटले चालवून ते लवकर निकाली काढले जावेत.\nहिमाचल प्रदेश आणि इतर काही राज्यांच्या विधीमंडळात अलीकडेच झालेल्या घटनांविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनी सर्वोच्च नैतिक मूल्यांचे पालन करायला हवे आणि प्रत्येक मंचावर आदर्श वर्तणूक ठेवायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज वारंवार बाधित करण्याच्या प्रवृत्तीविषयी नाराजी व्यक्त करत ते म्हणाले की कोणत्याही समस्येतून मार्ग काढण्यासाठी केवळ चर्चा, वादविवाद आणि निर्णय हीच प्रक्रिया योग्य असते, कामकाज विस्कळीत करण्याने काहीच साध्य होत नाही.\nतामिळनाडू डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या 11 व्या दीक्षांत समारंभात बोलतांना उपराष्ट्रपतींनी सर्व पदवीधरांना आपल्या व्यवसायात सर्वोकृष्ट होण्याचा ध्यास घेण्याचा सल्ला दिला. त्याच सोबत न्यायव्यवस्था सर्वांसाठी उपलब्ध व्हावी, परवडणारी असावी आणि सर्वसामान्यांना समजेल अशी असावी, यासाठी प्रयत्न करावा, असेही नायडू म्हणाले. जुन्या वसाहतवादी मनोवृत्तीतून बाहेर येण्याचे आवाहन करत, भारतातील शिक्षणसंस्था आणि विद्यापीठांनी तसेच न्यायालयांनीही दीक्षांत समारंभात किंवा न्यायालयीन कामकाजाच्या वेळी भारतीय पोशाख घालावेत, असा सल्लाही उपराष्ट्रपतींनी दिला.\nभारतीय तत्वज्ञानानुसार कायदे आणि न्यायाची मांडणी करणे महत्वाचे असल्याचे सांगत ते म्हणाले की ‘न्याय मिळवून देण्यासाठी खटला सोडवणे’ हे तत्व आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. तिरुवल्लीवर यांची न्यायाची व्याख्या सांगतांना ते म्हणाले की, की ज्या न्यायव्‍यवस्‍थेत तटस्थ चौकशी, पुराव्यांचा पूर्वग्रहविरहित अभ्यास आणि सर्वांना न्याय मिळेल असा समान निकाल जिथे दिला जातो, तीच न्यायव्यवस्था उत्तम असते.\nन्यायपालिका हा आपल्या सभ्यतेचा महत्वाचा स्तंभ आहे, असे सांगत न्यायदानाची प्रक्रिया अधिक सुलभ, प्रभावी, जलद आणि कार्यक्षम होईल अशा सुधारणा करणे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे, असे नायडू म्हणाले.\nआज न्यायप्रक्रिया, खटल्यांसाठी होणारा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे, असे सांगत ‘सर्वांसाठी समान न्याय’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण काम करायला हवे. लोक अदालत किंवा मोबाईल न्यायालयांसारखे उपक्रम या दृष्टीने महत्वाचे ठरतील अशी सूचना त्यांनी केली. वंचित आणि गरिबांना मोफत न्यायदान सेवा देण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याचाही विचार केला जावा, असे नायडू म्हणाले.\nन्यायपालिकेत अनेक दिवस खटले प्रलंबित राहणे ही देखील गंभीर बाब असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. न्याय वेळेत मिळणे अत्यंत महत्वाचे असून देशभरात सुरु असलेल्या चार कोटी प्रलंबित खटल्यांचा निपटारा त्वरित होण्यासाठी काहीतरी पद्धतशीर उपाययोजना करायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यातही खालच्या न्यायालयात सर्वाधिक म्हणजे 87 टक्के खटले प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. खटल्यांची सुनावणी वारंवार तहकूब करणे टाळले पाहिजे, लोक अदालतीसारख्या पर्यायी यंत्रणा अधिक सक्षम केल्या पाहिजेत, न्यायव्यवस्थेत प्रलंबित असलेल्या नियुक्त्या लवकरात लवकर करायला हव्यात, असा सूचना त्यांनी केल्या.\nन्यायदान आणि खटल्याचे कामकाज जलद व्हावे, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही जास्तीत जास्त वापर केला जावा, असे ते म्हणाले. विशेषतः तरुणांनी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचा सल्ला त्यांनी दिला.\nसमाजविघातक, अनिष्ट गोष्टींना आळा घालण्���ासाठीच्या कायद्यांचा देखील पुरेपूर वापर केला जावा, ग्राहकांच्या हिताचे पूर्ण रक्षण होईल, अशी व्यवस्था असावी, असे उपराष्ट्रपती म्हणाले.\nगरीब, वंचित आणि दुर्बल घटकांवरील अन्यायाबाबतचे खटले देखील लवकरात लवकर निकाली काढले जावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nयावेळी उपराष्ट्रपतींनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाला तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि इतर मान्यवर उपस्थित होते.\nन्यायप्रक्रिया सर्वसामान्य माणसांना सहज उपलब्ध, परवडणारी आणि समजेल अशी केली जावी :उपराष्ट्रपती\nलोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संबंधित फौजदारी खटले जलदगतीने चालवण्यासाठी विशेष न्यायालयांची गरज- उपराष्ट्रपती\nतामिळनाडू येथील डॉ आंबेडकर विधी विद्यापीठाच्या 11 व्या दीक्षांत समारंभात उपराष्ट्रपतींचे भाषण\nनवी दिल्‍ली, 27 फेब्रुवारी 2021\nन्यायप्रक्रियेतील विलंब, कायदेशीर प्रक्रियांसाठी लागणारा खर्च आणि किचकट, सह्ज उपलब्ध नसलेल्या व्यवस्थेमुळे सर्वसामान्य माणूस न्यायापासून वंचित राहतो आहे, असे मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. गांधीजींच्या शिकवणीचा उल्लेख करत नायडू म्हणाले की कायद्याचे शिक्षण आणि व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात, ‘न्यायाच्या प्रतीक्षेत असलेली सर्वात गरीब व्यक्ती’ हेच आपल्या विचारांचे आणि कामाचे प्रेरणास्थान असले पाहिजे.\nन्यायपालिकेवर सर्वसामान्यांचा विश्वास अबाधित राहावा यासाठी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात असलेले फौजदारी खटले जलदगती न्यायलयात चालवण्यासाठी, विशेष न्यायालये स्थापन केली जावीत, असा सल्ला त्यांनी दिला. निवडणुकांशी संबंधित खटल्यांचाही जलद निपटारा व्हावा, यासाठी देखील वेगळी न्यायालये असावीत, असे नायडू म्हणाले. अशा न्यायालयात केवळ हेच खटले चालवून ते लवकर निकाली काढले जावेत.\nहिमाचल प्रदेश आणि इतर काही राज्यांच्या विधीमंडळात अलीकडेच झालेल्या घटनांविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनी सर्वोच्च नैतिक मूल्यांचे पालन करायला हवे आणि प्रत्येक मंचावर आदर्श वर्तणूक ठेवायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज वारंवार बाधित करण्याच्या प्रवृत्तीविषयी नाराजी व्यक्त करत ते म्हणा���े की कोणत्याही समस्येतून मार्ग काढण्यासाठी केवळ चर्चा, वादविवाद आणि निर्णय हीच प्रक्रिया योग्य असते, कामकाज विस्कळीत करण्याने काहीच साध्य होत नाही.\nतामिळनाडू डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या 11 व्या दीक्षांत समारंभात बोलतांना उपराष्ट्रपतींनी सर्व पदवीधरांना आपल्या व्यवसायात सर्वोकृष्ट होण्याचा ध्यास घेण्याचा सल्ला दिला. त्याच सोबत न्यायव्यवस्था सर्वांसाठी उपलब्ध व्हावी, परवडणारी असावी आणि सर्वसामान्यांना समजेल अशी असावी, यासाठी प्रयत्न करावा, असेही नायडू म्हणाले. जुन्या वसाहतवादी मनोवृत्तीतून बाहेर येण्याचे आवाहन करत, भारतातील शिक्षणसंस्था आणि विद्यापीठांनी तसेच न्यायालयांनीही दीक्षांत समारंभात किंवा न्यायालयीन कामकाजाच्या वेळी भारतीय पोशाख घालावेत, असा सल्लाही उपराष्ट्रपतींनी दिला.\nभारतीय तत्वज्ञानानुसार कायदे आणि न्यायाची मांडणी करणे महत्वाचे असल्याचे सांगत ते म्हणाले की ‘न्याय मिळवून देण्यासाठी खटला सोडवणे’ हे तत्व आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. तिरुवल्लीवर यांची न्यायाची व्याख्या सांगतांना ते म्हणाले की, की ज्या न्यायव्‍यवस्‍थेत तटस्थ चौकशी, पुराव्यांचा पूर्वग्रहविरहित अभ्यास आणि सर्वांना न्याय मिळेल असा समान निकाल जिथे दिला जातो, तीच न्यायव्यवस्था उत्तम असते.\nन्यायपालिका हा आपल्या सभ्यतेचा महत्वाचा स्तंभ आहे, असे सांगत न्यायदानाची प्रक्रिया अधिक सुलभ, प्रभावी, जलद आणि कार्यक्षम होईल अशा सुधारणा करणे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे, असे नायडू म्हणाले.\nआज न्यायप्रक्रिया, खटल्यांसाठी होणारा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे, असे सांगत ‘सर्वांसाठी समान न्याय’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण काम करायला हवे. लोक अदालत किंवा मोबाईल न्यायालयांसारखे उपक्रम या दृष्टीने महत्वाचे ठरतील अशी सूचना त्यांनी केली. वंचित आणि गरिबांना मोफत न्यायदान सेवा देण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याचाही विचार केला जावा, असे नायडू म्हणाले.\nन्यायपालिकेत अनेक दिवस खटले प्रलंबित राहणे ही देखील गंभीर बाब असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. न्याय वेळेत मिळणे अत्यंत महत्वाचे असून देशभरात सुरु असलेल्या चार कोटी प्रलंबित खटल्यांचा निपटारा त्वरित होण्यासाठी काहीतरी पद्धतशीर उपाय��ोजना करायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यातही खालच्या न्यायालयात सर्वाधिक म्हणजे 87 टक्के खटले प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. खटल्यांची सुनावणी वारंवार तहकूब करणे टाळले पाहिजे, लोक अदालतीसारख्या पर्यायी यंत्रणा अधिक सक्षम केल्या पाहिजेत, न्यायव्यवस्थेत प्रलंबित असलेल्या नियुक्त्या लवकरात लवकर करायला हव्यात, असा सूचना त्यांनी केल्या.\nन्यायदान आणि खटल्याचे कामकाज जलद व्हावे, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही जास्तीत जास्त वापर केला जावा, असे ते म्हणाले. विशेषतः तरुणांनी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचा सल्ला त्यांनी दिला.\nसमाजविघातक, अनिष्ट गोष्टींना आळा घालण्यासाठीच्या कायद्यांचा देखील पुरेपूर वापर केला जावा, ग्राहकांच्या हिताचे पूर्ण रक्षण होईल, अशी व्यवस्था असावी, असे उपराष्ट्रपती म्हणाले.\nगरीब, वंचित आणि दुर्बल घटकांवरील अन्यायाबाबतचे खटले देखील लवकरात लवकर निकाली काढले जावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nयावेळी उपराष्ट्रपतींनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाला तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि इतर मान्यवर उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-then-will-stop-the-garbage-collection-from-those-societies/", "date_download": "2021-05-18T20:36:42Z", "digest": "sha1:D6LCT2L6YTQC2GP4EKRXW4KDGVEQFLJI", "length": 9582, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे - ...तर \"त्या' सोसायट्यांचा कचरा उचलणे थांबविणार", "raw_content": "\nपुणे – …तर “त्या’ सोसायट्यांचा कचरा उचलणे थांबविणार\nघनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुखांचा इशारा; कचरा प्रकल्प नसणाऱ्या 90 सोसायट्यांवर कारवाई\nपुणे – सत्तरपेक्षा जास्त सदनिका असणाऱ्या रहिवासी सोसायट्यांनी आपल्याच परिसरात ओल्या आणि सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प करावेत, असे बंधन असतानाही प्रकल्प नसलेल्या आणि असलेले प्रकल्प कार्यान्वित नसलेल्या शहरातील 89 सोसायट्यांवर पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. या सोसायट्यांना जास्तीत जास्त तीन वेळा दंड केला जाईल, त्यानंतरही प्रकल्प सुरू न केल्यास तेथील कचरा उचलणे थांबविण्यात येणार असल्याचे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक यांनी सांगितले आहे.\nशहरातील मोठ्या सोसायट्या, आस्थापना आणि शंभर किल���पेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्यांनी आपल्याच परिसरात ओला व सुका कचरा जिरविण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. यासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभे करण्यासाठी आणि बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी कालावधी देऊन पालिकेने जनजागृती केली होती.\nओल्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी तांत्रिक सहाय्य पुरविणाऱ्या विविध कंपन्याचे प्रदर्शनही आयोजित केले होते. त्यानंतर नोटीसही दिल्या होत्या. इतके करूनही प्रकल्प सुरू न करणाऱ्या सोसायट्यांवर कारवाई करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. शहरात 15 हजारांवर मोठ्या सोसायट्या आहेत.\nआता यावर्षी 3 हजार 500 नवीन सोसायट्या तयार झाल्या आहेत. सोसायट्या ओला कचऱ्यावर प्रक्रिया करतात, की नाही याचे पालिकेने सर्वेक्षण केले आहे. त्यात 876 सोसायट्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये 89 सोसायट्यांमध्ये कचऱ्यावर प्रकिया केली जात नसल्याचे आढळून आल्याने त्यांच्याकडून प्रत्येकी 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे मोळक यांनी सांगितले.\nदरम्यान, जागेची कमतरता असणाऱ्या सोसायट्यांना यांत्रिक कंपोस्टिंगचे पर्याय आहेत, असेही मोळक यांनी सांगितले आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nरॉबर्ट वढेरांना परदेशात जाण्यासाठी न्यायालयाने दिली परवानगी\nलखनौ, करमाळी मार्गावर विशेष रेल्वे धावणार\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि. १४ मे २०२१)\nआजचे भविष्य ( रविवार, दि. २ मे २०२१)\nआजचे भविष्य ( शनिवार, दि. १ मे २०२१)\nआजचे भविष्य ( शुक्रवार, दि. ३० एप्रिल २०२१)\nस्कुल बसचा वापर आता शववाहिकेसाठी\nराज्य सरकारचा पुण्याबाबत दुजाभाव\nपुणे – आणखी 4,936 डिस्चार्ज, 3,978 नवे बाधित\nसलग दोन दिवस लसच नाही\nकरोना मृतांच्या आकडेवारीत महापालिकेची लपवाछपवी\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि. १४ मे २०२१)\nआजचे भविष्य ( रविवार, दि. २ मे २०२१)\nआजचे भविष्य ( शनिवार, दि. १ मे २०२१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/rahul-gandhi-expresses-regret-on-chautidar-chor-hai-statement/", "date_download": "2021-05-18T20:48:52Z", "digest": "sha1:TFOSVN4W5KAB75BCQTOOV6UU2MCL4BWY", "length": 8475, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "'चौकीदार चोर है' विधानावर राहुल गांधींनी व्यक्त केला खेद", "raw_content": "\n‘चौकीदार चोर है’ विधानावर राहुल गांधींनी व्यक्त केला खेद\nTop Newsठळक बातमीमुख्य बातम्या\nनवी दिल्ली – राफेल करारवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज आपले स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये दिले आहे. यावेळी ‘चौकीदार चोर है’ या विधानावर राहुल गांधींनी खेद व्यक्त केला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान उत्साहामध्ये ते विधान केल्याचे राहुल गांधींनी म्हंटले आहे.\nराफेल प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मोठा झटका देत, पुन्हा सुनावणी होणार असल्याचे म्हटले होते. यावर बोलताना राहुल गांधी यांनी, आता न्यायालयानेही चौकीदारही चोर है, वर शिक्कामोर्तब केले असल्याचे म्हटले होते. याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. यावर आज राहुल गांधी यांनी खेद व्यक्त केला.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nमहामार्गावर मोकळ्या बाटल्या, प्लॅस्टिक फेकल्याने अपघातांमध्ये वाढ\nबंडलबाज विक्रेत्यावर कारवाईचा बडगा सुरूच\nबंगालमधील हिंसाचार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी\nपद्मश्री डॉ. के.के.अग्रवाल यांचे करोनामुळे निधन\nCyclone Tauktae: ‘ओएनजीसी’ च्या ‘त्या’ जहाजावरील २६० पैकी १४७ जणांना…\n ‘देव एवढी मोठी शिक्षा देईल वाटलं नव्हतं’; जुळ्या…\n“भारताच्या भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे गरजेचं”; राहुल गांधींची…\n करोना रुग्णांचा झिंगाट डान्स एकदा बघाच\nकधी थांबणार हा कहर देशात करोनाबाधितांच्या मृत्यूचा उच्चांक; २४ तासांत…\n मित्राने सांगितलं रॉकेल पिऊन करोना जातो म्हणून ‘त्याने’ पिलं…\n करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपी वगळले\n देशात २४ तासांत करोनामुळे तब्बल ‘एवढ्या’…\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी ल���क ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\nबंगालमधील हिंसाचार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी\nपद्मश्री डॉ. के.के.अग्रवाल यांचे करोनामुळे निधन\nCyclone Tauktae: ‘ओएनजीसी’ च्या ‘त्या’ जहाजावरील २६० पैकी १४७ जणांना वाचवण्यात यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://pritisangam.com/dvm-special-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%B7-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B1%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%A5-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4", "date_download": "2021-05-18T20:03:30Z", "digest": "sha1:O34SPXOMBRSKUWG2KBDS3GRLTHGU4ML2", "length": 32959, "nlines": 329, "source_domain": "pritisangam.com", "title": "DVM Special : अमेरिका - संघर्ष करणाऱ्या लेखकांकडून असाइनमेंट पूर्ण करतात विद्यार्थी; भारत, केनिया, युक्रेनची मदत - Pritisangam News Paper", "raw_content": "\nवाईत पोलिस पाटलासह कुटुंबावर प्राणघातक हल्यामुळे...\nउंब्रज पोलिसांच्या कारवाईचा सलग दुसरा दिवस,१४४...\nउंब्रज,मसूर,तारळे,चाफळ पोलीस ठाण्यात जप्त दुचाकींचा...\nउंब्रज पोलिसांचा चौकाचौकात खडा पहारा\nवाई तालुक्यात मोफत रेशन वाटप १ मे पासून सुरु\nमहाविकास आघाडीला झटका व आरक्षणाचा खेळ\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 9, 2021 254\nनागरिकांनो सामाजिक बांधीलकीचे भान ठेवा..\nपृथ्वीराज बाबांच्या एन्ट्रीला काही नगरसेवकांची...\nकृष्णेच्या रणांगणात ‘मदनदादांची’ एन्ट्री\nकराड तालुक्यात ग्रेनेड हातबॉम्ब सापडल्याने खळबळ\nजखम मांडीला मलम शेंडीला,उपचार पद्धती सुधारा ...\nमलकापुरातील लोटस फर्निचरला भीषण आग\nआगाशिवावरील वणव्यावर कोसळल्या जलधारा\nकराड तालुक्यात ग्रेनेड हातबॉम्ब सापडल्याने खळबळ\nमलकापुरातील लोटस फर्निचरला भीषण आग\nआगाशिवावरील वणव्यावर कोसळल्या जलधारा\nउंडाळेनजीकच्या तुळसण पुलावर भीषण अपघात\nजखम मांडीला मलम शेंडीला,उपचार पद्धती सुधारा ...\nना.रामराजे लबाड - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर\nसातारा जिल्ह्यात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यत संचारबंदी.\nदबंग पोलीस अधिकारी अरुण देवकर यांची सांगलीत एंट्री\nसांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थती...\nशिराळा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलणार - देवेंद्र...\nसाखर कामगार संघटनेचा सरकारला इशारा\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 725\nपोषण उपक्रमात आयसीडीएस करवीर 2 प्रकल्प देशात...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 732\nमाळीनच्या धर्तीवर टेकवाडीचे पुनर्वसनासाठी प्रयत्नशील...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 731\nमहापुराने गिळंकृत केले अनेक संसार\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 14, 2019 1150\nपूरग्रस्तांच्या मदतीवर सरकारची जाहिरात\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 10, 2019 980\nसोलापूरच्या गुरुजींना सात कोटींचा पुरस्कार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अक्कलकोट मध्ये...\nप्रियकराला अडथळा नको म्हणून लक्ष्मी ने दिली उधार...\nअक्कलकोट तालुक्याला दोन नद्यांनी वेढले\nमहाविकास आघाडी सरकारमधील ४२ पैकी २६ मंत्र्यांना...\nकेंद्रीय अर्थसंकल्पानं पुन्हा एकदा जनतेला मरणाच्या...\nटेकवली परिसरात अवैध बांधकाम जोमात,प्रशासन कोमात\nबाबांना इन्कम टॅक्सचे बोलावणे आले\nअर्णब गोस्वामी यांना कोर्टाचा दिलासा, FIRवर तात्पुरती...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 351\nमहावितरण, अदानी, टाटा, बेस्ट कंपन्यांचं वीज बिल...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 364\nफेअर अँड लव्हली हे नाव बदलेल, पण गोरेपणाचं कौतुक...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 354\nकोरोना संकट : जगातले सगळे विषाणू गायब झाले तर...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 360\nप्लाझ्मा थेरपी : कोरोना व्हायरसवरचा हा उपचार...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 366\nदहशतवाद्यांनी महात्मा गांधींचे नष्ट केलेले भित्तिशिल्प...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 559\nपाकिस्तानने दहशतवादी कारवायांसाठी मसूद अझहरची...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 583\nDVM Special : अमेरिका - संघर्ष करणाऱ्या लेखकांकडून...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 504\nरंजक... चिमुकल्याने लावला २७ वर्षांपासून बेपत्ता...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 534\nयूएनएचआरसीय / काश्मीर भारताचाच भाग; पाक परराष्ट्र...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 539\nव्यंगचित्र / कसं काय पाव्हणं \nव्यंगचित्र / कसं काय पाव्हणं \nDVM Special : अमेरिका - संघर्ष करणाऱ्या लेखकांकडून असाइनमेंट पूर्ण करतात विद्यार्थी; भारत, केनिया, युक्रेनची मदत\nDVM Special : अमेरिका - संघर्ष करणाऱ्या लेखकांकडून असाइनमेंट पूर्ण करतात विद्यार्थी; भारत, केनिया, युक्रेनची मदत\nफराह स्टॉकमॅन / वॉशिंग्टन : शाळा, महाविद्यालयांमध्ये फसवणूक करणाऱ्या सिंडिकेटसंदर्भात तर तुम्ही चांगलेच एेकले असेल. मात्र, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमध्ये याला फसवणूक नाही तर सामान्य कामाप्रमाणे बघितले जाते. हे काम जागतिक पातळीवर पोहचले आहे. अमेरिकेतील महाविद्याल��ीन विद्यार्थी देशाबाहेरून आपल्या असाइनमेंट करवून घेताहेत. यात संघर्ष करणाऱ्या लेखकांची मदत घेतली जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या असाइनमेंट तर हाेतातच, लेखकांनाही रोजगार मिळत आहे. हे लेखक केनिया, भारत व युक्रेनसारख्या देशात बसून विद्यार्थ्यांना मदत करतात. असेच एक उदाहरण केनियातील न्येरी विद्यापीठात शिकणाऱ्या मॅरी बुगुआ हिचे आहे. ती अमेरिकी विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काम करते. मॅरीने खर्च भागवण्यासाठी अनेक कामे केली आहेत. मात्र, तेवढ्याने तिचा खर्च भागत नव्हता. तिच्या मित्राने अकॅडॅमिक रायटिंग करण्याचे सुचवले. अकॅडॅमिक रायटिंग केनियात एक उद्योग म्हणून वाढत चालला आहे. हा उद्योग अमेरिका, इंग्लंड व ऑस्ट्रेलियातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन स्कूल असाइनमेंट बनवत आहे. मॅरी यात सहभागी झाली तेव्हा तिला फसवणुकीसारखे वाटले. मात्र, मॅरीकडे कमाईचा दुसरा पर्याय नव्हता. मॅरी सध्या एसमाय होमवर्क व ऐसेशार्कसारख्या साइट्ससोबत जोडली गेली आहे. हा व्यवसाय एक दशकाहून अधिक काळापासून अस्तित्वात असला तरी सध्या त्याच्या मागणीत वाढ झाली आहे.एका पानासाठी ११०० रु., तातडीचे ३ हजारांपर्यंत मिळतातया कामातील लोकांचे उत्पन्नही कमी नाही. एका कामात एका पानासाठी सुमारे ११०० रुपये मिळतात. ते दोन आठवड्यात पूर्ण करायचे असते. असाइनमेंट लवकर पाहिजे असल्यास एका पानाचे ३००० रुपयांपर्यंत मिळतात. केनियात वार्षिक उत्पन्न १.२ लाख रुपये आहे, यशस्वी लेखक वर्षभरात १.४ लाख रुपये कमावतो. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today DVM Special : US - Students complete assignments from struggling writers; get Help from India, Kenya, Ukraine\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 504\nफराह स्टॉकमॅन / वॉशिंग्टन : शाळा, महाविद्यालयांमध्ये फसवणूक करणाऱ्या सिंडिकेटसंदर्भात तर तुम्ही चांगलेच एेकले असेल. मात्र, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमध्ये याला फसवणूक नाही तर सामान्य कामाप्रमाणे बघितले जाते. हे काम जागतिक पातळीवर पोहचले आहे. अमेरिकेतील महाविद्यालयीन विद्यार्थी देशाबाहेरून आपल्या असाइनमेंट करवून घेताहेत. यात संघर्ष करणाऱ्या लेखकांची मदत घेतली जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या असाइनमेंट तर हाेतातच, लेखकांनाही रोजगार मिळत आहे. हे लेखक केनिया, भारत व युक्रेनसारख्या देशात बसून विद्यार्थ्यांना मदत करतात. असेच एक उदाहरण केनियातील न्येरी विद्या���ीठात शिकणाऱ्या मॅरी बुगुआ हिचे आहे. ती अमेरिकी विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काम करते. मॅरीने खर्च भागवण्यासाठी अनेक कामे केली आहेत. मात्र, तेवढ्याने तिचा खर्च भागत नव्हता. तिच्या मित्राने अकॅडॅमिक रायटिंग करण्याचे सुचवले. अकॅडॅमिक रायटिंग केनियात एक उद्योग म्हणून वाढत चालला आहे. हा उद्योग अमेरिका, इंग्लंड व ऑस्ट्रेलियातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन स्कूल असाइनमेंट बनवत आहे. मॅरी यात सहभागी झाली तेव्हा तिला फसवणुकीसारखे वाटले. मात्र, मॅरीकडे कमाईचा दुसरा पर्याय नव्हता. मॅरी सध्या एसमाय होमवर्क व ऐसेशार्कसारख्या साइट्ससोबत जोडली गेली आहे. हा व्यवसाय एक दशकाहून अधिक काळापासून अस्तित्वात असला तरी सध्या त्याच्या मागणीत वाढ झाली आहे.\nएका पानासाठी ११०० रु., तातडीचे ३ हजारांपर्यंत मिळतात\nया कामातील लोकांचे उत्पन्नही कमी नाही. एका कामात एका पानासाठी सुमारे ११०० रुपये मिळतात. ते दोन आठवड्यात पूर्ण करायचे असते. असाइनमेंट लवकर पाहिजे असल्यास एका पानाचे ३००० रुपयांपर्यंत मिळतात. केनियात वार्षिक उत्पन्न १.२ लाख रुपये आहे, यशस्वी लेखक वर्षभरात १.४ लाख रुपये कमावतो.\nयूएनएचआरसीय / काश्मीर भारताचाच भाग; पाक परराष्ट्र मंत्र्यांनी जगासमोर केले मान्य...\nरंजक... चिमुकल्याने लावला २७ वर्षांपासून बेपत्ता महिला व कारचा शोध\nदक्षिण कोरियात भाजप नेत्या शाजिया इल्मी आणि पाकिस्तानी...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 425\nइंग्लंड : एका ड्रॉवरमध्ये सापडला 19 वर्षांपूर्वीचा मोबाइल,...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 24, 2019 425\nदोन वर्षांत अमेरिका मंदीच्या कचाट्यात येऊ शकते : सर्वेक्षण...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 429\nकराड तालुक्यात ग्रेनेड हातबॉम्ब सापडल्याने खळबळ\nजखम मांडीला मलम शेंडीला,उपचार पद्धती सुधारा ...\nकराड दक्षिणेत भाजपमध्ये येणाऱ्यांची मोठी लाट - डॉ. अतुल...\nअर्थसंकल्पात काय आहेत तरतुदी\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 178\nजलसंचय: एक राष्ट्रीय कार्य\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 132\nउंब्रज,मसूर,तारळे,चाफळ पोलीस ठाण्यात जप्त दुचाकींचा ढीग\nउंब्रज पोलिसांचा चौकाचौकात खडा पहारा\nउंडाळेनजीकच्या तुळसण पुलावर भीषण अपघात\nवाईत पोलिस पाटलासह कुटुंबावर प्राणघातक हल्यामुळे खळबळ...\nकराड जनता बँकेच्या ठेवीदारांना दिलासा\nएल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा\nसाताऱ्यात कोरो��ाचा भूकंप 31 रुग्ण पॉझिटीव्ह, कराड,वाई,सातारा,खटाव,जावली...\nकराड दक्षिणेत भाजपमध्ये येणाऱ्यांची मोठी लाट - डॉ. अतुल...\nजलसंचय: एक राष्ट्रीय कार्य\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 4991\nसातारा जिल्ह्यातील कोरोना भूकंपाची मालिका सुरूच,31 रुग्ण...\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 10, 2021 27\nमहाविकास आघाडीला झटका व आरक्षणाचा खेळ\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 9, 2021 254\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 9, 2021 117\nमराठा आरक्षण : १०२/ १०३ वी घटना दुरुस्ती\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 8, 2021 179\nनागरिकांनो सामाजिक बांधीलकीचे भान ठेवा..\n'गार्ड ऑफ ऑनर'ने पंतप्रधान मोदींचे भूतानमध्ये स्वागत\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 17, 2019 391\nपारो (भूतान) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवार) दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर...\nहुकूमशाही पध्दतीने विरोधी पक्ष संपविण्याचा भाजपचा कट -...\nशिरोळ तालुक्यात शेकडो जनावरे टेरेसवर...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 11, 2019 426\nएमएच अकरा; आता हॉर्न विसरा\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 458\nसातारा - सततच्या हॉर्न वाजविण्यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण, त्याचे आरोग्यावर होणारे...\nVideo : तरूणी म्हणाली जय श्रीराम; कन्हैया कुमारने दिलं...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 17, 2019 402\nमंगळूर : जेएनयुचा माजी विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार मंगळूर येथे एका कार्यक्रमात...\nज्येष्ठ उद्योजक राम मेनन यांचे निधन\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 17, 2019 497\nनागाव : जेष्ठ उद्योजक राम मेनन यांचे आज पहाटे निधन झाले. सोमवारी त्यांना अस्वस्थ...\nLIVE BLOG : नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयाला आग, अग्निशामक...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 17, 2019 411\nराज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा\nयवतमाळमधील अपहरणनाट्याचा उलगडा, भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 17, 2019 407\nयवतमाळ : व्यावसायिकाच्या मुलाचं अपहरण करुन 50 लाख रुपयांची खंडणी...\nराज्यात समन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न वापरावा - डॉ....\nअसा विश्वास सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.\nकोव्हीड-१९ साठी लस १५ ऑगस्टपर्यंत तयार होईल\nएवढाच काय तो फरक बाकी दुध उत्पादकांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. भाजपच्या कार्यकाळात दुग्ध उत्पादकांचा दुध दराचा प्रश्न सुटला होता\nयाचेही आकलन होईल. यामुळे कॉंग्रेसमधील युवा कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा आहे. आज सत्ताधारी पक्ष एवढा प्रबळ आहे की\nहे तपासू�� पाहणे आवश्यक वाटते.\nअशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. आर्थिक घोटाळे करून परदेशात पळून जाणाऱ्या बड्या उद्योगपतींना संरक्षण का दिले जात आहे\nअसे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्यदिनीच कोरोनाच्या लसीचे लॉन्चिंग करण्याचा काय मतलब आहे\nकोरोना विषाणूच्या या आपत्तीवेळी सरकारच्या बरोबरीने काँग्रेस पक्षानेही सर्व प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेतला असून याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आता कोरोना विरोधातील लढाईसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्य\nसरकारने काय निर्णय घेतले\nराष्ट्रपती एखाद्या समाजाला मागास ठरवू शकते. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी पंतप्रधानांनी १०२ वी घटनादुरुस्ती केली. परंतु त्यांचा उद्देश साध्य झाला नाही. यामध्ये स्पष्टता नसल्याने आरक्षणाचा गोंधळ निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता मराठा आरक\nयासाठी हा आटापिटा आहे काय याचे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण केले पाहीजे\nअशी मागणी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनाही काय दिवे लावले होते त्यांनी तर वृत्तपत्रांना विविध अटी लादून छोटी वृत्तपत्रे बंद करण्याचा प्रकार सुरु केला होता. माझे हे म्हणणे छोट्या वृत्तपत्रांना पटेल\nत्यानंतर मनसेचे १३ आमदार कार्यरत होते. परंतु आज एकाच आमदार पक्षाकडे असून राज ठाकरे यांच्याकडून लोकांची जी अपेक्षा होती\nपरंतु आज विरोधी पक्षनेतेपद त्यांना मिळाले आहे\nकोरोनाला हद्दपार करण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा आहे \nलॉकडाऊन हवा, पण पूर्ण वेळ नको.\nकोरोनाला हद्दपार करण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा आहे \nलॉकडाऊन हवा, पण पूर्ण वेळ नको.\nसंपादक- शशिकांत पाटील दैनिक प्रीतिसंगम पत्ता - गोदावरी प्लाझा, हेड पोस्टाजवळ, शनिवार पेठ कराड- 415 110 जि. सातारा. Phone No. 02164 - 227725 Fax No. 226925 Email: pritisangamkarad@gmail.com\nपंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंकडून युतीवर शिक्कामोर्तब,...\nएंजल्समध्ये स्काऊट गाईड स्थापना दिवस साजरा\nबेलवडेत 190 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://zpparbhani.gov.in/generaladmmin.aspx", "date_download": "2021-05-18T20:32:31Z", "digest": "sha1:PWZKLVCYZY4QOT3NLA3PTKC3Z3XBZXKN", "length": 2752, "nlines": 51, "source_domain": "zpparbhani.gov.in", "title": "जिल्‍हा परिषद परभणी", "raw_content": "\nमहिला व बालकल्‍याण विभाग\nजिल्‍हा ग्रमिण विकास यंत्रणा\nसामान्‍य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद परभणी\nउप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा),\nदुरध्वनी क्रमांक ०२४५२- २४२५२३\nफॅक्स क्रमांक ०२४५२ – २४२५२५\nकार्यालयाचा पत्ता जिंतुर रोड, परभणी\nदुरध्वनी क्रमांक ०२४५२- २४२५२३\nफॅक्स क्रमांक ०२४५२ – २४२५२५\nकार्यालयाचा पत्ता जिंतुर रोड, परभणी\nCopyright © 2016 ह्या संकेतस्थळाचे स्वामित्व हक्क जिल्हा परिषद, परभणी कडे सुरक्षित आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2018/12/08/know-why-the-indian-army-celebrates-flag-day/", "date_download": "2021-05-18T21:06:10Z", "digest": "sha1:AOKNFMQ333WBDDQXBPQB3PS3OPBNPVY6", "length": 6604, "nlines": 39, "source_domain": "khaasre.com", "title": "शाळेत असताना हे देण्यामागचं कारण खूप कमी लोकांना माहिती आहे.. – KhaasRe.com", "raw_content": "\nशाळेत असताना हे देण्यामागचं कारण खूप कमी लोकांना माहिती आहे..\nभारतात ७ डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा केला जातो. देशाच्या सुरक्षेसाठी सैनिक दिवस रात्र जीवाची पर्वा न करता सीमेवर आपले कर्तव्य बजावत असतात. अनेक सैनिक आपल्या प्राणाची आहुती देखील देतात.\nअशावेळी त्यांच्या कुटुंबाची अवस्था कशी होते, त्यांचे दुःख काय असते हे समजणे कठीण आहे. सैनिकांना शहीद झाल्यानंतर सरकारकडून पेन्शन व इतर आर्थिक मदत मिळते. पण ती मदत अपुरी असते. त्यामुळे सरकारने सैनिकांच्या कुटुंबाना मदत करण्यासाठी एक विशेष प्लॅन बनवला होता.\nआपल्याला सशस्त्र सेना ध्वज दिन हा लहानपणी शाळेत असल्यापासूनच माहिती होतो. शाळेत त्या स्वरूपाचा एक छोटा झेंडा आपल्याला काही रुपये घेऊन दिला जायचा. पण तो का दिला जातो हे खूप कमी लोकांना माहिती असेल.\nतर याची सुरुवात झाली १९४९ साली. त्यावेळच्या सरकारने सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. देशसेवेसाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी झेंड्यांच्या विक्री मधून मिळणार निधी सैनिकांच्या कल्याणासाठी वापरला जातो.\n७ डिसेंबर १९४९ ला याची सुरुवात करण्यात आली होती. माजी सैनिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक सैनिकांना युद्धादरम्यान अपंगत्व देखील येतील. पण सशस्त्र सेना ध्वज दिनाला उभारला जाणारा निधी त्यांना उपयोगी ठरतो.\nमाजी सैनिक आणि हुतात्मा झालेल्यांच्या व��धवा आणि मुलांना आर्थिक पाठिंबा देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने मंत्रालयाने सशस्त्र सेने ध्वज दिन साजरा करण्यास सुरुवात केली होती.\nCategorized as History, इतिहास आणि परंपरा, तथ्य, बातम्या, सामान्य लोक असामान्य कामगिरी\nलाच हा शब्द कशाप्रकारे त्याच्यासमोर नतमस्तक व्हायला लावतो याचे उदाहरण सांगणारा वयस्कर बाबांचा हृदयस्पर्शी प्रसंग..\nइशा-आनंदच्या विवाहापूर्वी अंबानी-पिरामल कुटुंबाने केले असे काही की बघून अभिमान वाटेल..\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/bjp-leader/", "date_download": "2021-05-18T21:07:54Z", "digest": "sha1:AJTGR6PGSY3AVYVQZFUKIXX7O4MGJD76", "length": 15620, "nlines": 158, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bjp Leader Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्र��ती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nउद्धव ठाकरे, संजय राऊतांना हवी आहे भाटगिरी, चंद्रकांत पाटलांची घणाघाती टीका\nउद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना हवं ते म्हटलं तर ते चांगलं. त्यांची स्तुती म्हणजेच भाटगिरी करावी, असं दोघांना वाटतं...\nगिरे फिर भी टांग उपर चंद्रकांत पाटलांचा अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल\nभाजप नेत्यानं शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं, रोहित पवारांचा टोला\n'...तर तिथेच राजीनामा दिला असता', शपथविधी वादावर उदयनराजे भोसलेंची प्रतिक्रिया\nनायडू यांचं 'ते' वक्तव्य शिवभक्तांच्या भावना दुखावणारं, संभाजी ब्रिगेड आक्रमक\n'मुलगा पार्थचा पराभव झाल्यानंतर अजित पवारांनी ...', चंद्रकांत पाटलांचा आरोप\nपरप्रांतीय मजुरांच्या मदतीला धावून आला भाजप नेता, पुण्यात करत आहे 'पुण्या'चं काम\nभाजप नेत्या भडकल्या, म्हणाल्या सरकार अजून किती बळी जाण्याची वाट पाहणार\nभाजप नेत्यानं 20 वर्षांनी सेवन केलं अन्न, 'या' कारणासाठी केला होता संकल्प\n'औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हायलाच हवं, आपण औरंगजेबचे वंशज नाहीत'\nमहसूलमंत्र्यांनीच वाळू माफीया निर्माण केलेत, विखे पाटलांची घणाघाती टीका\nभाजपच्या माजी आमदाराविरोधात बलात्काराचा गुन्हा, पक्षाच्या नगरसेविकेनेची तक्रार\n‘हे ते उद्धव ठाकरे नव्हेत...काहीतरी गडबड आहे’\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच��या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-pune/many-questions-arise-construction-sector-decision-state-government-394823", "date_download": "2021-05-18T19:48:58Z", "digest": "sha1:LR4WJLWKFWWD65QLGB4S35MAGTPZT6C7", "length": 20988, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राज्य सरकारचा स्टॅम्प ड्यूटी सवलतीचा निर्णय योग्य पण....", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहे. यापूर्वी मुद्रांक शुल्कात तीन टक्‍क्‍यांची सवलत देण्यात आली. त्या पाठोपाठ आता प्रमिअम शुल्कात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच स्टॅम्प ड्यूटी देखील ग्राहकांऐवजी बांधकाम व्यावसायिकांनी भरण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.\nराज्य सरकारचा स्टॅम्प ड्यूटी सवलतीचा निर्णय योग्य पण....\nपुणे : प्रिमिअम शुल्कात पन्नास टक्के सवलत देतानाच स्टॅम्प ड्यूटी बांधकाम व्यावसायिकांनी भरण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु या आदेशाबाबत अनेक प्रश्‍न असून याबाबतचा अध्यादेश निघाल्यानंतर ते स्पष्ट होणार आहे. सवलतीसाठी असलेली वर्षांची मर्यादा, त्या कालावधीत सदनिकांची विक्री झाली नाहीत, तर काय येथपासून ते कोणत्या प्रकाराच्या प्रिमिअम शुल्कात सवलत देण्यात आली आहे येथपर्यंतचे प्रश्‍न उपस्थित केले जात आहे.\nबांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहे. यापूर्वी मुद्रांक शुल्कात तीन टक्‍क्‍यांची सवलत देण्यात आली. त्या पाठोपाठ आता प्रमिअम शुल्कात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच स्टॅम्प ड्यूटी देखील ग्राहकांऐवजी बांधकाम व्यावसायिकांनी भरण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर 2013 पर्यंत हा निर्णय लागू असल्याचे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत बांधकाम क्षेत्रातून केले जात असले, तरी अनेक प्रश्‍न आहेत. राज्य सरकारकडून याबाबतचा अध्यादेश काढल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल, असे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.\nहे वाचा - चला भटकायला ; पुण्यातले किल्ले, ऐतिहासिक वास्तू खुल्या\nमहापालिकेकडून प्रिमिअम एफएसआय, बाल्कनी प्रिम्रिअम, फायर प्रिमिअम अशा प्रकाराचे अनेक प्रिमिअम शुल्क आकारण्यात येता. ते रेडी-रेकनरमधील दराच्या पंधरा टक्के असतात. राज्य सरकारने त्यामध्ये की बांधकाम विकसन शुल्कात पन्नास टक्के सवलत दिली आहे. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचबरोबर बांधकाम प्रकल्प सुरू आहे. त्यातील काही सदनिका यापूर्वीच विक्री झाल्या आहेत. विक्री करण्यात आलेल्या ग्राहकांना या सवलतीचा फायदा मिळणार का, तो कसा मिळणार, सर्व प्रकाराचे शुल्क भरून बांधकामाला सुरवात केली आहे. अशा प्रकल्पांबाबत काय निर्णय घेणार, सवलत एक वर्षांसाठी आहे. त्या वर्षात सदनिकांची विक्री झाली नाही तर काय करणार असे अनेक प्रश्‍न असल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे.\nराज्य सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु अनेक प्रश्‍न आहेत. राज्य सरकारकडून याबाबतचा अध्यादेश जोपर्यंत काढण्यात येत नाही. तोपर्यंत नेमके चित्र स्पष्ट होणार नाही. त्यामुळे त्यावर आताच मत व्यक्त करणे योग्य होणार नाही.\n- एस.आर. कुलकर्णी ( संस्थापक अध्यक्ष, मराठी बांधकाम व्यावसायिक)\nपुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\n- कोणत्या प्रकाराच्या प्रिमिअम शुल्कात सवलत आहे.\n-युनिफाईड डीसी रूलमध्ये चार टप्यात शुल्क भरण्याची सवलत दिली, ती सवलत लागू राहणार का.\n-यापूर्वी सर्व शुल्क भरले आहे, प्रकल्प पूर्ण झाला आहे, त्या प्रकल्पातील सदनिकांची विक्री करताना कोणी स्टॅम्प ड्यूटी भरायची.\n-या निर्णयापूर्वी प्रकल्पातील काही सदनिकांची विक्री झाली, त्या प्रकल्पातील प्रिमिअम शुल्क आणि स्टॅम्प ड्यूटीचे काय.\n-एक वर्षांपर्यंत ही सवलत आहे. त्या वर्षात सदनिकांची विक्री झाली नाही, तर काय करणार\n''राज्य सरकारने घेतलेला निर्णय चांगला असला, तरी अध्यादेश आल्यानंतर नेमका कोणाला आणि काय फायदा होणार आहे, हे स्पष्ट होईल. मात्र या निर्णयाने मुंबई शहराला मोठा फायदा होईल ''\n- सतीश मगर (अध्यक्ष, क्रेडाई इंडिया)\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n उत्पन्नाचे ओझे तिकीट तपासणीसांच्या खांद्यावर\nसोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर, नागपूर, पुणे, मुंबई आणि भूसावळ या पाच विभागांना 1 ते 10 मार्चपर्यंत सात कोटी 50 लाखांच्या दंड वसुलीचे टार्गेट रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. सततच्या तांत्रिक अडथळ्यांमुळे घटलेली प्रवासी संख्या अन्‌ उत्पन्नात झालेली घट भरुन काढण्यासाठी उत्पन्नाचे ओझे तिकीट त\nपोलिस अधीक्षक संदीप पाटलांची धडक कारवाई; तीन पोलिस बडतर्फ\nबारामती - आरोपींना गुन्हा दाखल झाल्याची माहिती देणे व फिर्यादीवर दबाव आणून प्रतिज्ञापत्रावर सह्या घेतल्याप्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी बडतर्फ केले. अभिजित एकशिंगे (भिगवण पोलिस ठाणे), तात्या विनायक खाडे व भगवान उत्तम थोरवे (दोघेही बारामती शहर पोलिस ठ\nकृतिकाचे आई-वडील आता फोन उचलणार नाहीत, कारण...\nपुणे : सहा सात वर्षाची कृतिका आज दुपारी शाळेतून घरी आली. घर बंद असल्याने ती घरासमोरील धनंजय म्हसकर आजोबांच्या घरी गेली अन तेथून म्हसकर त्यांच्या मोबाईलवरून तिने तिच्या आई वडिलांना फोन केला. दोघांच्या फोनची रिंग वाजत होती. अनेकवेळा फोन उचलत नव्हते. अखेर म्हसकर आजीने तिला जेवायला दिले आणि त्\n सोलापूर- पुणे इंटरसिटी शनिवारी रद्द\nसोलापूर : मध्य रेल्वेतील दौण्ड- पुणे सेक्‍शनमधील दौण्ड- पाटस स्थानकादरम्यान सब-वे बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कॉर्ड लाइन येथे ऍप्रोच रोड कनेक्‍ट करण्यासाठी 7 मार्चला साडेसहा तासांचा (सकाळी 11.40 ते सायंकाळी 18.10) ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (7 मार्च) धावणारी\nपुण्याची संस्कृती येणार नकाशावर\nपुणे - पुण्यातील कला, संस्कृती आणि ऐतिहासिक वास्तूंची एकाच ठिकाणी आणि खात्रीशीर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी शहराचे ‘कल्चरल मॅपिंग’ (सांस्कृतिक नकाशा) केले जाणार आहे. दिल्ली येथील ‘सहपीडिया’ या सामाजिक संस्थेने यासाठी पुढाकार घेतला असून, येत्या सप्टेंबरपर्यंत ही सर्व माहिती एका वेब ॲप्लिक\nपुण्यातील या सहा गावांत होणार सरपंचांची थेट निवड\nपुणे - एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये पुणे जिल्ह्यातील अवघ्या सहा गावांचा समावेश आहे. या गावांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २९ मार्चला मतदान होणार आहे. सहा मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/devendra-fadanvis-slam-shivsena-sanjay-raut-belgav-by-election/", "date_download": "2021-05-18T21:26:57Z", "digest": "sha1:AGHWK5AMCSFOO4MVKPBZBPWAELDYGD4B", "length": 9785, "nlines": 122, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "संजय राऊतांचा अजेंडा काँग्रेसला जिंकवणे हाच आहे ; फडणवीसांचा हल्लाबोल - Hello Maharashtra", "raw_content": "\nसंजय राऊतांचा अजेंडा काँग्रेसला जिंकवणे हाच आहे ; फडणवीसांचा हल्लाबोल\nसंजय राऊतांचा अजेंडा काँग्रेसला जिंकवणे हाच आहे ; फडणवीसांचा हल्लाबोल\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजपवर गोळी चालवून काँग्रेसला मदत करण्यासाठी या ठिकाणी आले. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उरलेली नाही”, असा घणाघात फडणवीस यांनी यावेळी केला.\nसंजय राऊत यांचा अजेंडा काँग्रेसला जिंकवणे हा आहे. नाहीतर ही पोटनिवडणूक आहे. ज्या ठिकाणी एक सिनियर नेते वारले, त्यांची पत्नी निवडणुकीला उभी आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती कधी निवडून येऊ शकत नाही हे माहीत आहे. अस असताना ते इथे आले. कारण अलीकडे शिवसेना आणि काँग्रेस हे जवळ आले आहेत. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल.\nहे पण वाचा -\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर…\nढवळ्या शेजारी पवळ्या बांधल्या आणि गुण नाही तर वाण लागला, अशी अवस्था झालीय. काँग्रेसच्या सोबत राहून शिवसेनेने अजाण स्पर्धा घेतली. आम्ही महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवगाण स्पर्धा घेऊ. आम्ही छत्रपती उदयनराजे यांच्यासोबत शिवगाण स्पर्धा घेतली”, असं फडणवीस यांनी सांगितलं.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page\nमलकापूर येथे पोलिसांकडून मोबाईल दुकान सील\nहाफकिनमध्ये होणार कोवॅक्सिनची निर्मिती; केंद्र सरकारची परवानगी\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा भाजपवर पलटवार\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश : चंद्रकांत पाटील यांची…\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर ईडी-सीबीआयची धाड\nसरकारने बैठक घेणे म्हणजे वरातीमागून घोडे नाचविणे होय ; प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका\n“मुंबईने तुफानाला प्रत्येकवेळी झेललं आहे”; अमृता फडणवीसांच्या ट्विटला…\n“घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”; रुपाली चाकणकरांचा सणसणीत…\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्��ुअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर…\nसरकारने बैठक घेणे म्हणजे वरातीमागून घोडे नाचविणे होय ;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/a-total-of-three-terrorists-killed-in-the-encounter-at-pulwama-says-army-mhak-489399.html", "date_download": "2021-05-18T20:59:10Z", "digest": "sha1:LBLSVLP22KN35YCMV5GGJNJS2Y7CVW5M", "length": 20013, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pulwama Encounter: सुरक्षा दलांनी केला LeTच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\n���रबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nPulwama Encounter: सुरक्षा दलांनी केला LeTच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा\nचक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले, नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त; VIDEO मध्ये पाहा लोकांनी कसं वाचवलं\nTauktae cyclone महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा, रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली, पाहा Video\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा बचाव मोहिमेचे थरारक व्हिडिओ\n'तुमची कमिटमेंट विसरू नका', WHO च्या विनंतीनंतर कोरोना लशीबाबत Serum ने घेतला मोठा निर्णय\n मुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\nPulwama Encounter: सुरक्षा दलांनी केला LeTच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा\nसोमवारी याच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला करून पळ काढला होता. 24 तासांमध्येच सुरक्षा दलांनी त्या तिघांनाही शोधून त्याचा खात्मा केला.\nश्रीनगर 20 ऑक्टोबर: दक्षिण काश्मीरच्या पुलमावा जिल्ह्यात पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यात आत्तापर्यंत 3 दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला आहे. पुलवामाच्या हकरीपोरा या भागात ही चकमक उडाली होती. लष्कर ए तौयबाचे 3 दहशतवादी या भागात लपून बसले होते. याची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घालून सर्च ऑपरेशन सुरू केलं. त्याच वेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं.\nमंगळवार सकाळपासून अनेक तास ही चकमक सुरू होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांना ठार केलं. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. त्यात 3 एक-47 रायफल्सचा समावेश आहे. सोमवारी याच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला करून पळ काढला होता.\nत्याच्या विरोधात मोठी मोहिम उघडली होती. त्याला दिवसभरातच यश मिळालं. गेल्या दोन दिवसांमधली ही तिसरी चकमक असून त्यात आत्तापर्यंत 4 दहशतवादी ठार झाले आहेत.\nसकाळीच पोलिसांना या दहशतवाद्यांबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस, CRPF आणि SOG यांचं खास पथक बनवलं होतं. त्यांचं सर्च ऑपरेशन सुरू होताच दहशतवाद्यांनी तुफान गोळीबार सुरू केला. पोलिसांनी त्यांना शरण येण्याचं आवाहन केलं मात्र त्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. त्यानंतर मोठी कारवाई करत सुरक्षा दलांनी त्या तिनही दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळवलं.\nकाही दिवसांपूर्वीच काश्मिरमधील बडदावमध्ये भारतीय सैन्याने लश्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याची समजूत काढून त्याला आत्मसमर्पण करायला ��ाग पाडलं होतं. त्यानंतर दहशतवाद्याच्या वडिलांनी सैन्याचे आभार मानले. यावेळी दहशतवाद्याने त्याच्या वडिलांसमोर भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले.\nबडगाव जिल्ह्यातील छदूडा भागात सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. मात्र ऑपरेशनदरम्यान सैन्याने लश्कर-ए-तैय्यबाच्या जहांगीर अहमद नावाच्या दहशतवाद्याची समजूत काढली व त्याला आत्मसमर्पण करायवयास सांगितले. कोणत्याही ऑपरेशनपूर्वी सैन्याचे जवान स्थानिक दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी सांगतात. संघर्षादरम्यान दहशतवादी जहांगीरच्या आत्मसमर्पणाचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये सैन्याचे जवान म्हणतात की, कोणीही फायर करणार नाही. त्यानंतर त्या दहशतवाद्याला सैन्याने पाणीही दिल्याचं व्हिडीत स्पष्ट झालं होतं.\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/women-dead-pmc-bank-account-holder/", "date_download": "2021-05-18T20:42:16Z", "digest": "sha1:5PANX7UICEUTFUIVAAFBDMA7PEJ4FUS3", "length": 7035, "nlines": 74, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates PMC घोटाळ्याचा पाचवा बळी,महिलेचा मृत्यू", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nPMC घोटाळ्याचा पाचवा बळी,महिलेचा मृत्यू\nPMC घोटाळ्याचा पाचवा बळी,महिलेचा मृत्यू\nPMC बँक घोटाळ्याचा पाचवा बळी ��क महिला ठरलीये. भारती सदारंगानी असं या महिलेचं नाव आहे. त्यांनी PMC बॅंकेत 2 कोटी 25 लाख रुपये ठेवले होते. मात्र गेल्या काही दिवसात घोटाळा उघड झाल्यावर त्या टेंन्शनमध्ये होत्या. मुलीच्या भवितव्यासाठी त्यांनी आयुष्यभाराची कमाई PMC बँकेत ठेवली होती. ‘पंजाब ऍन्ड महाराष्ट्र कॉपरेटीव्ह बँके’त पैसे अडकल्याने आत्तापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.\nयाआधी मुलुंडमध्ये राहणाऱ्या मुरलीधर धारा 83 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. जवळपास 80 लाख रुपये बँकेत असुनही त्यांच्यावरील शस्त्रक्रियेसाठी पैसे उपलब्ध होऊ शकले नाहीत. अंधेरीत राहणाऱ्या संजय गुलाटी यांचे पीएमसी बँकेत 90 लाख रूपये अडकले होते. त्यांचाही ह्रदय बंद पडल्याने मृत्यू झाला.\nमुलुंडमध्ये राहणारे फतमल पंजाबी यांचेही पैसे PMC बँकेत अडकले होते. पैसे अडकल्यानं दुकान कसं चालवायचं या विवंचनेत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. 4 हजार 355 कोटी रुपयांच्या या घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत पाचजणांना अटक केली आहे. या बॅंकेतून पैसे काढण्याची मर्यादा तिसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे.\n14 ऑक्टोबरला रिझर्व्ह बँकेने ग्राहकांसाठी पैसे काढण्याची मर्यादा 25 हजारांपासून वाढून 40 हजार रूपये प्रति खातेधारक अशी केली होती. बँकेबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी खातेधार करत आहेत.\nPrevious राज्यात विधानसभेसाठी 60.46 टक्के मतदान\nNext ‘या’ अटीवर पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nडायनासोर काळातील मादागास्कर बेटांवर fossil fish जिवंत सापडला …\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. ��े. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z71018033725/view", "date_download": "2021-05-18T21:05:05Z", "digest": "sha1:KVD2HVR5Z64GRLB57LJ3KNUZ5INT7AKC", "length": 23830, "nlines": 149, "source_domain": "www.transliteral.org", "title": "क्षेत्रपाल पूजनम् आणि पूर्णाहुति - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|नक्षत्र जनन शांती|\nक्षेत्रपाल पूजनम् आणि पूर्णाहुति\nकुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, संकल्प\nआचार्य वरणम् व महिम्नः\nमूर्तीची प्राणप्रतिष्ठा व गोप्रसव शांती\n२४ नक्षत्रे व नक्षत्र देवता\nआश्लेषा नक्षत्र देवता स्थापन\nज्येष्ठा नक्षत्र देवता स्थापन\nअग्निची पूजा, होम, हवनारंभ\nआदित्यादि नवग्रह देवता स्थापन\nक्षेत्रपाल पूजनम् आणि पूर्णाहुति\nक्षेत्रपाल पूजनम् आणि पूर्णाहुति\nमूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.\nक्षेत्रपाल पूजनम् आणि पूर्णाहुति\nमया कृतस्य सग्रहमख मूल ( आश्लेषा / ज्येष्ठा ) जननशांत्याख्यस्य कर्मण: सांगता सिद‍ध्यर्थ भूतप्रेत पिशाच्य शाकिनी डाकिनी ब्रह्मराक्षस वेताल परिवार युताय क्षेत्रपाल बलिदानं करिष्ये \nशूलव्याल कपाल दंदुभिधनुर्घंटासि चर्मायुधो दिग्वासा असित: सुदंष्ट्रभृकुटी वक्रानन: कोपन: दिग्वासा असित: सुदंष्ट्रभृकुटी वक्रानन: कोपन: सर्पव्रात युतां ऊर्ध्व चिकुरस्त्रक्षेहि\n य: स्यात्‍ क्षेत्रपति: सनोस्तु सुखदस्तस्मै नम: सर्वदा इति आवाह्य पंचोपचारै संपूज्य इति आवाह्य पंचोपचारै संपूज्य क्षेत्रपालाय नम: सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि हरिद्रां कुंकुकम् सौभाग्य द्र्व्यं समर्पयामि हरिद्रां कुंकुकम् सौभाग्य द्र्व्यं समर्पयामि धूपं दीपं समर्पयामि नैवेद्यार्थे एष माष पिष्ट नैवेद्यं समर्पयामि प्राणाय नम: उत्तरापोशनं करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि मुखवासार्थे पूगिफल तांबुल समर्पयामि मुखवासार्थे पूगिफल तांबुल समर्पयामि \nअशा रीतीने वरील मंत्राने सुपारीवर क्षेत्रपालाचे आवहन करुन हळद कुंकू अक्षता फुले वरैरे वाहुन पंचोरचार पूजा करावी. अगरबत्ती ओवाळावी. व बलीचा नैवेद्य दाखवावा. विडयावर पाण��� सोडावे. नमस्कार करावा.\nक्षेत्रपालाय सांगाय सपरिवाराय सायुधाय सशक्तिकाय शाकिनी डाकिनी भूतप्रेत पिशाच यक्ष्य वेताल मारीच ब्रह्माराक्षस सहिताय अमुं सदीप माष पिष्ट बलिं गृण्हीत भो क्षेत्रपाल इमं बलिं भक्ष्य दिशं रक्ष मम सकुटुंबस्य सपरिवारस्य आयु: कर्ता क्षेमकर्ता शांतिकर्ता तुष्टिकर्ता पुष्टिकर्ता कल्याणकर्ता वरदो भव भो क्षेत्रपाल इमं बलिं भक्ष्य दिशं रक्ष मम सकुटुंबस्य सपरिवारस्य आयु: कर्ता क्षेमकर्ता शांतिकर्ता तुष्टिकर्ता पुष्टिकर्ता कल्याणकर्ता वरदो भव अनेन बलिप्रदानेन क्षेत्रपाल: प्रीयताम् \nअशा रीतीने क्षेत्रपालाची पूजा झाल्यानंतर खालीलप्रमाणे प्रार्थना करावी.\nबलिं गृण्व्हंत्विमं देवा आदित्या वसवस्तथा मरुतश्चाश्विनौ रुद्रा: सुपूर्णा: पन्नगा ग्रहा: मरुतश्चाश्विनौ रुद्रा: सुपूर्णा: पन्नगा ग्रहा: असुरा यातुधानाश्च पिशाचो रगराक्षसा: असुरा यातुधानाश्च पिशाचो रगराक्षसा: डाकिन्यो यक्षवेताला योगिन्य: पूतन: शिवा: डाकिन्यो यक्षवेताला योगिन्य: पूतन: शिवा: जृंभका: सिद्धगंधर्वा: साध्या विद्याधरा नगा: जृंभका: सिद्धगंधर्वा: साध्या विद्याधरा नगा: दिक्पाला लोकपालश्च ये च विघ्नविनायक: दिक्पाला लोकपालश्च ये च विघ्नविनायक: जगतां शांति कर्तारो ब्रह्मद्याश्च महर्षय: मा\nविघ्नं मा च मे पाप मा संतु परिपंथिन: सौम्या भवंतु तृप्तास्ते भूतप्रेता: सुखावहा: सौम्या भवंतु तृप्तास्ते भूतप्रेता: सुखावहा: भूतानि यानीह वसंति तानि बलिं गृहीत्वा विधिवत् प्रयुक्ताम भूतानि यानीह वसंति तानि बलिं गृहीत्वा विधिवत् प्रयुक्ताम अन्यत्र वासं परिकल्पयंतु रक्षंतु मां तानि सदैवचात्र अन्यत्र वासं परिकल्पयंतु रक्षंतु मां तानि सदैवचात्र ईशानोत्तरयोर्मध्ये क्षेत्रपाला: महाबला: भीमनाम महादंता: प्रतिगृण्व्हंत्विमं बलिं ये केचित्विह लोकेषु आगता बलिकांक्षिण: ये केचित्विह लोकेषु आगता बलिकांक्षिण: तेभ्यो बलिं प्रयच्छामि नमस्कृत्य च पुन: पुन: \nयजमानाच्या हातात मोहरी देऊन ती बलिवर टाकावयास सांगावे. मोहरी टाकून बलि पुढे लोटावा. त्यावेळेचा मंत्र -\nअघोराय थ घोराय घोर घोरतराय च सर्वाय शर्वरुपाय रुद्रपाय ते नम: सर्वाय शर्वरुपाय रुद्रपाय ते नम: \nशूद्रातर्फे बलि यजमान कुटुंबियांवरुन तीन वेळा ओवाळून बाहेर न्यावा व कचरा कुंडीच्या जवळ ठेवावयास सांगावे. बलि नेतेवेळी यजमाने आपल्या घराच्या उंबर्‍यापर्यंत मोहरी टाकावी व पत्नीने पाठीमागुन पाणी शिंपडावे त्यानंतर यजमान पतीपत्नीने हात पाय धुवून यावे. शूद्रास किंचित दक्षिणा द्यावी.\nताम्हनात किंवा एका प्लेटमध्ये एक विडा घ्यावा. त्यावर एक फळ ठेवावे. खोबर्‍याची वाटी किंवा तुकडा ठेवावा. हळद-कुंकू, अक्षता, फुले वगैरे घालावे. पूर्णाहुतिचे मंत्र म्हणून झाल्यावर ताम्हनाची आपल्या अंगाकडील बाजू खाली करून आपल्या अंगावर पडेल अशा रितीने आहुति द्यावी.\nआचम्य - नेत्रोदक स्पर्शः \nआचमन करून डोळ्यांना पाणी लावून घ्यावे.\nसंकल्प - मया कृतस्य आचार्यादि द्वारा सग्रहमख मूल ( आश्‍लेषा/ज्येष्ठा ) जननशांति होम हवन कर्मणः सांगता सिद्ध्यर्थ तत्संपूर्ण फल प्राप्त्यर्थं सर्व कर्म प्रपूरणीं भद्रद्रव्यदां पूर्णाहुतिं आज्येन होष्ये \nअग्रे त्वं इळोनाम भावयामि \nसप्तहस्तश्चतुः श्रृंगः सप्तजिव्हो द्विशीर्षकः त्रिपात्प्रसन्न वदनः सुखासीनः शुचिस्मितः त्रिपात्प्रसन्न वदनः सुखासीनः शुचिस्मितः स्वाहांतु दक्षिणे पार्श्वे देविं वामे स्वधां तथा स्वाहांतु दक्षिणे पार्श्वे देविं वामे स्वधां तथा बिभ्रद्दक्षिण हस्तैस्तु शक्तिमन्नं स्रुचं स्रुवं बिभ्रद्दक्षिण हस्तैस्तु शक्तिमन्नं स्रुचं स्रुवं तोमरं व्यंजनं वामैर्घृतपात्रं च धारयन्‍ तोमरं व्यंजनं वामैर्घृतपात्रं च धारयन्‍ मेषारूढो जटाबद्धो गौरवर्णो महौजसः मेषारूढो जटाबद्धो गौरवर्णो महौजसः धूम्रध्वजो लोहिताक्षः सप्तार्चिः सर्वकामदः धूम्रध्वजो लोहिताक्षः सप्तार्चिः सर्वकामदः आत्माभिमुखमासीन एवं रूपो हुताशनः आत्माभिमुखमासीन एवं रूपो हुताशनः अग्नये नमः अग्नय इदं न मम \nआपल्या समोरील दर्वीत १२ पळ्या तूप काढावे. यजमानासह आचार्यांनी उभे रहावे. यजमानाने हातात थोडे दर्भ घेऊन ते आचार्यांच्या हाताला लावून धरावे. आचार्यांनी दर्वीतील तुपाची आहुति द्यावी.\nएह्येहि सर्वामर हव्यवाह मुनीप्रवर्यै रभितोभिजुष्ठ तेजोवतां लोकगणेन सार्ध्दं ममाध्वरं पाहि कवे नमस्ते तेजोवतां लोकगणेन सार्ध्दं ममाध्वरं पाहि कवे नमस्ते भो अग्ने हव्यवाहन वैश्वानर सर्व देवमय सर्व देवतामुख जातवेदस्तनूनपात कृशानो हुतभुग्‌विभावसो हिरण्यरेतः सप्तार्चिर्दमुनश्चिगभानो ज्वलन पावकेळा��्ययाय तुभ्यामिमां सर्वकर्म प्रपूरणीं पूर्णाहुतिं ददाम्येनां गृहाण गृहाणास्माक मनामय मनिशं कुरु कुर्विष्टं देहि देहि सर्वतोऽस्मान्‌ दुरित दुरिष्टात्‌ पाहि पाहि भगवान्‍ नमस्ते नमस्ते \n अग्नय इदं न मम \nआचार्यांनी तुपाची संस्त्रावेण आहुति द्यावी.\n विश्वेभ्य देवेभ्य इदं न मम हविः शेषेण उद्‍गुद्वास्य बर्हिषि पूर्णपात्रं निनयेत्‍ \nआता हवन संपलेले असल्यामुळे आपल्यासमोर घेतलेली दर्वी आज्यपात्र वगैरे सर्व पात्र सुरुवातीस ठेवलेल्या जागी ठेवावीत. आज्यपात्राच्या जागी प्रणीता पात्र आपल्यासमोर घ्यावे. प्रणीतेतील जल दर्भाने खालील दिशांना सिंचन करावे.\n१. पूर्वस्या दिशि ऋत्विग्भ्यो नमः \nपूर्व दिशेला पाणी शिंपडावे.\n२. दक्षिणस्या दिशि मासेभ्यो पितृभ्यो नमः \nदक्षिण दिशेला पाणी शिंपडावे.\n३. पश्चिमस्या दिशि ग्रहेभ्यो पशुभ्यो नमः \nपश्चिम दिशेला पाणी शिंपडावे.\n४. उत्तरस्या दिशि ओषधीभ्यो वनस्पतिभ्यो नमः \nउत्तर दिशेला पाणी शिंपडावे.\n५. ऊर्ध्वायां दिशि यज्ञाय संवत्सराय प्रजापतये नमः \nवरच्या दिशेला पाणी शिंपडावे.\n६. स्वशिरसी - आचार्यांनी आपल्या मस्तकावर पाणी शिंपडून घ्यावे. त्यानंतर इतरत्र शिंपडावे.\nआपः स्वभावतो मेध्याः शुद्धाः सर्व विशोधनाः ता अस्मान्‌ पूर्णपात्रस्थं पूताः कुर्वंतु मार्जिताः \nनैऋत्येस पाणी शिंपडावे. प्रणितेतील पाणी उजव्या हातात घेऊन प्रणीतेच्या खालून घेऊन पुन्हा त्यातच टाकावे. त्यावेळी हे सर्व पाणी सागरास मिळाले अशी मनात भावना करावी व म्हणावे -\nआचार्यांनी प्रणीतेतील पाणी यजमानाच्या मस्तकावर शिंपडावे.\nअपवित्रः पवित्रोवा सर्वावस्थां गतोपि वा यः स्मरेत्‍ पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यंतरः शुचिः \nत्यानंतर आचार्यांनी अग्नीच्या वायव्येस उभे राहून हात जोडून अग्नीचे उपस्थान करावे.\n(म्हणजे विशेष प्रार्थना करावी.)\nअग्ने त्वं नः शिवस्त्राता वसुदाता सदा भव \nपरिस्तरणानि विस्त्रस्य परिसमूहनम्‌ पर्युक्षणं कृत्वा अग्निं अर्चयेत्‍ \nआचार्यांनी खाली बसावे. स्थंडिलाच्या कडेचे परिस्तरण काढावे व ते उत्तर बाजूस ठेवावे. त्यानंतर अग्नीचे परिसमूहन पर्युक्षण करावे अग्निच्या वायव्येस एक विडा ठेवावा. प्रथम अग्नये जातवेदसे नमः इ. मंत्रांनी पूर्वेपासून सुरू करून अग्निच्या आठही दिशांना अक्षता वहाव्यात. त्यानंतर ��ायव्येकडील विड्यावर अग्नीची पूजा करावी. अग्नीच्या पूजेला शक्यतो पांढरी फुले वहावीत.\n सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि स्वाहायै नमः हरिद्रां कुंकुमम्‍ सौभाग्य द्रव्यं समर्पयामि धूपं दीपं समर्पयामि नैवेद्यार्थे हुत आज्य नैवेद्यं समर्पयामि \nआज्यपात्रातील तुपाचा नैवेद्य दाखवावा व ते सर्व तूप अग्नीवर द्यावे.\nत्यानंतर हातावरून तीन वेळा पाणी सोडावे.\nफुलाला गंध लावून ते फूल विड्यावर वहावे.\nमुखवासार्थे पूगीफल तांबूलं दक्षिणां समर्पयामि \nफलार्थे नारीकेल फलं समर्पयामि \nनारळावर पाणी सोडावे. नमस्कार करावा.\n धूम्रकेतू रजोध्यक्षस्तस्मै नित्यं नमो नमः अग्नये नमः \nचातुर्मासाचे महत्व स्पष्ट करावे.\nNAG , s.अश्वकः, अश्वः, घोटकः. See HORSE.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-5/", "date_download": "2021-05-18T20:45:18Z", "digest": "sha1:GTJ75W7KI67CNCPBKVLV4JWCH4P7UQAV", "length": 8772, "nlines": 67, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "कल्याण पूर्वेत घरफोडी | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nकल्याण : कल्याण पूर्व मलंगरोड नांदिवली येथील अनमोल गार्डन चैतन्य पलेस येथे राहणारे ललितकुमार उपाध्याय हे गुरुवारी सकाळी राहत्या घराला कुलूप लावून कामावर गेले होते. घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराची कुलूप तोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने मिळून एकूण ४१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी उपाध्याय यांनी कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.\n← बोलण्यात गुंतवून वृद्ध महिलेचे गंठन लंपास\nआणंद इथे अद्ययावत अन्न प्रक्रिया सुविधेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन →\nपैसे पडल्याची भूलथापा देऊन गाडीतील रोकड सह मोबाईल लंपास\nउघड्या खिडकीवाटे मोबाईल व दुचाकीची चावी चोरून दुचाकी केली लंपास\nकल्याण ; मैत्रिणीला मारहाण होत असतांना सोडवण्यास गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82/", "date_download": "2021-05-18T20:21:21Z", "digest": "sha1:5WJDQWBB5743SWNQTVANPLZNY7DY2LYX", "length": 13854, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण\nडोंबिवली – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य इतके महान व भावी पिढ्यांना प्रेरणादायी आहे कि त्यांची अनेक स्मारके उभारली तरी कमीच आहेत असे गौरवोद्गार ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. डोंबिवलीतील कल्याण -डोंबिवली महानगरपालिकेच्या आवारात उभारण्यात आलेल्या दह��फूट उंचीच्या डॉ.बाबासाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शिंदे यांच्या हस्ते शनिवारी रात्री जयंतीच्या पूर्वसंध्येला झाले त्यावेळी ते जमलेल्या भव्य डोंबिवलीकर जनसमुदायासमोर बोलत होते. याप्रसंगी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर ,नागपूरहून आलेले बौध्द भिक्षुक बन्ते ,आमदार सुभाष भोईर, स्थायी सभापती सभापती राहुल दामले, सदानंद थरवळ, माजी महापौर रमेश जाधव, विरोधी पक्ष नेते मंदार हळबे, रिपाई शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड ,बसपा महाराष्ट् सचीव दयानंद किरतकर , शिक्षण समिती सभापती विश्वदीप पवार, शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे समाजातील विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. या पुतळ्याच्या उभारणीस आवश्यक परवानगी मिळाली कि नाही याबाबत शहरात चर्चा होती परंतू कायद्याच्या निर्मात्याच्या पुतळ्यास कायदा कसा आड येईल असे सांगून एकनाथ शिंदे यांनी याविषयावर पडदा पाडला. राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी महाडच्या चवदार तळ्याचे पाणी विशेष प्रक्रिया करुन शुध्द करुन लवकरच चवदार करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिति आपल्या भाषणात दिली.पंचवीस वर्षांच्या संघर्षानंतर अखेर आंबेडकरी जनतेचे स्वप्न साकार होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले हाच अनुयायांसाठी सुदिन .मुंबईचे शिल्पकार स्वप्नील कदम यांनी पुतळा तयार केला आहे.पुतळ्याची उंची दहा फुट असून पुतळ्याखालील चौथरा बारा फुट ऊंच आणि पाच फुट रुंद आहे संपूर्ण ग्रेनाईटचे आच्छादन करण्यात आले आहे. पुतळ्याच्या मागील बाजूस अल्युमिनियम प्रणाली माध्यमातून वेगळे सुशोभिकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्या मागील भिंतीवर पिंपळ वृक्षाच्या हिरव्या आणि पिवळ्या पानांचे रेखाटन करण्यात आले आहे. तसेच चार दिव्यांची विद्युत रोषणाईने पुतळा झगमगत होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे डोंबिवली शहरअध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा महापलिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या शेजारी लवकरात लवकर बसवावा या मागणीसाठी उपोषण केले होते. त्यावेळी गायकवाड यांना आश्वासन देण्यात आले होते. त्याची पूर्तता होत असल्याने सर्व डॉ. आंबेडकर अनुयानी ���यंती दिनी आनंदोत्सव साजरा करतील असे सांगून गायकवाड यांनी पालकमंत्री व राज्यमंत्री यांचा सत्कार केला.\n← दिवाण खवटी नजिक अपघात ,मुंबई – गोवा महामार्ग गेल्या 4 तासापासून ठप्प\nस्विफ्ट डिजायर कारने पेट घेतला →\nमराठा समाजाला नोकरीत १६ टक्के ठेवलेले आरक्षण मिळेल याची खात्री काय \nओबीसी विधेयक राज्यसभेत पारित\nठाणे जिल्ह्यातील विकास प्रकल्प पूर्ण करतांनाच स्थानिक भूमिपूत्रांना न्याय देणार- मुख्यमंत्री\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98-2/", "date_download": "2021-05-18T20:11:24Z", "digest": "sha1:4U3JFJB36GOP2KETZWKZAVRFPVCR2O7Z", "length": 9728, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागसंघचालाक दादासाहेब कल्लोळकर यांचे निधन | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागसंघचालाक दादासाहेब कल्लोळकर यांचे निधन\nडोंबिवली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालाक दादासाहेब कल्लोळकर यांचे आज ह्रदय विकाराच्या झ���क्याने निधन झाले.ते ७७ वर्षांचे होते.त्यांच्या निधानाच्या वृत्ताने शहरात सर्वत्र शोककळा पसरली होती.\nअबालवृद्ध आशा सर्वांमधे मिसळण्याच्या त्यांच्या स्वाभावामुळे ते सर्वानाच प्रिय होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या येथील सर्व स्वयंसेवकही त्यांच्या या गुणांमुळे अधिक तन्मयतेने काम करीत असत.त्यांच्या निधानाच्या वृताने आज शहरात शोककळा पसरली होती.दादासाहेब कल्लोळकर ७७ वर्षांचे असुनही अतिशय कार्यतत्पर होते काल गणेश मंदिर संस्थान तर्फे झालेल्या आवर्तनालाही ते उपस्थित होते.त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना अपार दुःख झाले असून एक सातत्याने कार्य करणारे कार्यकुशल व्यक्तिमत्व गमावल्याची खंत सर्वत्र व्यक्त होते.\n← पूर्ववैमनस्यातून चौकडीने केला तरुणावर हल्ला\nशिवसेनेच्या पुढाकाराने डोंबिवलीत शेतकरी ते थेट ग्राहक ` आठवडा बाजार` ….. →\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. अशोक ढवण यांची नियुक्ती\nDombivali ; पतंगाचा मांजा ठरला पक्षांसाठी कर्दनकाळ धारदार मांज्यामुळे घुबड रक्तबंबाळ\nमोबाईल चोरी विरोधी पथका’च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/saheb-we-have-seen-this/", "date_download": "2021-05-18T19:32:59Z", "digest": "sha1:3MQ5Y3K4TPAQOSF3GA2WNXS56EETRREW", "length": 11022, "nlines": 70, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "साहेब, आम्ही हे ही पाहिलाय… | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्��ीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nसाहेब, आम्ही हे ही पाहिलाय…\n(शेखर जोशी यांच्या फेसबुक वॉल वरुण साभार)\n१२ मार्च १९९३- मुस्लिम वस्तीत बॉम्ब स्फोट झालेला नसताना तो झाला असे खोटे ठोकून दिलेले मी पाहिलंय. सुधाकरराव नाईक हे भाई ठाकूर, पप्पु कलानी यांच्या विरोधात कारवाई करत होते तेव्हा तुम्हाला कळवळा आलेला आम्ही पाहिला आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण तुम्ही कसे केले ते ही आम्ही पाहिलाय. दाऊदच्या गुंडानी तुमच्या विमानातून कसा प्रवास केला तो ही पाहिलाय. ‘लवासा’ कसे झाले ते ही सगळ्यांनी पाहिलाय. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तुमच्या ‘ब्लु आईड बॉय’ ने काय काय वक्तव्य केली आणि तुम्ही गप्प कसे बसलात ते ही पाहिलाय.\nहेही वाचा :- नारायण राणे म्हणतात ‘नो होल्ड्स बार्ड…’\nस्वत:ला पुरोगामी म्हणवून घेत सर्वात जातीय राजकारण कसे केलेत ते सुद्धा पाहिलाय. चंद्राबाबू, ममता, जयललिता यांनी स्वत:च्या ताकदीवर आपापल्या राज्यात स्वबळावर सत्ता आणली, तुम्हाला मात्र महाराष्ट्रात ते आजवर कधीही जमले नाही हे ही आम्ही पाहिलाय. नावात राष्ट्रवादी असलेला तुमचा पक्ष आता फक्त महाराष्ट्रवादी कसा होत चाललाय ते ही आम्ही पाहिलाय. तुम्ही केंद्रीय कृषिमंत्री असतांनाच सर्वात जास्त शेतक-यांनी आत्महत्या कशा केल्या ते ही आम्ही पाहिलाय. आणि इतरांना नेहमी कात्रजचा घाट दाखविणारे तुम्ही अंगाला तेल लावलेल्या पैलवानासारखे सगळ्यातून नेहमीच कसे निसटता हे ही आम्ही पाहिलाय आणि पाहतो\n← बारवी धरणामुळे बुडितक्षेत्राखाली येणाऱ्या तांडेली व काचकोळी गावात जनजागृती मोहिम…\nसौ. कांचनताई नितीन गडकरी यांनी स्वातंत्र्यसैनिक प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सानेगुरुजी विद्यालयाला भेट →\nरस्त्यावर ओतणाऱ्या दुधात पाणी किती आणि दूध किती, याची मला माहिती आहे – सदाभाऊ खोत\nखासदार अॅड.चिंतामण वनगा यांच निधन\nसामनाच्या अग्रलेखातुन भा.जा.प.वर घणाघा��ी टिका\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/big-challenge-the-first-phase-of-vaccination-in-the-country-cost-rs-10000-crore/", "date_download": "2021-05-18T21:05:00Z", "digest": "sha1:VNCO6BRLOLG7FBO4ELRHRGIOZYBW57BV", "length": 10899, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोठे आव्हान! देशात पहिल्या टप्प्यात लसीकरणाचा तब्बल 10 हजार कोटींचा खर्च", "raw_content": "\n देशात पहिल्या टप्प्यात लसीकरणाचा तब्बल 10 हजार कोटींचा खर्च\nनवी दिल्ली : करोनाला रोखण्यासाठी जग आता करोना लसीकरणासाठी तयारी करत आहे. अनेक देशांनी आधीच करोना लसीचे डोस खरेदी केले आहेत. या लसींना मान्यता मिळाल्यानंतर लसीकरणाला लगेच सुरुवात करण्यात येणार आहे. भारतातही यादृष्टीने तयारी सुरु आहे. दरम्यान करोना लसीकरणासाठी भारताला पहिल्या टप्प्यात तब्बल 10 हजार 321 ते 13 हजार 259 कोटींचा खर्च येणार असल्याची माहिती एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिली आहे.\nअमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक करोना रुग्ण आहेत. भारतात पुढील सहा ते आठ महिन्यांमध्ये जवळपास 30 कोटी लोकांना करोना लस देण्याची योजना सरकारकडून करण्यात येत आहे. यामध्ये ऍस्ट्राजेनेका, रशियाची स्पुटनिक, स्वदेशी भारत बायोटेक या लसींचा समावेश असणार आहे. मात्र लसीकरणासाठी भारतासमोर सर्वात मोठे आव्हान असणार आहे. आरोग्य कर्मचारी तसेच जीव धोक्‍यात घालून काम करणारे कर्मचारी यांच्यासाठीच भारताला पहिल्या टप्प्यात 60 कोटी डोसची गरज लागणार आहे.\nजर भारताला कोव्हॅक्‍सचे 19 ते25 कोटी डोस मिळाले तर उत्तम परिस्थिती असेल. पण यापुढे कमतरता भासू नये यासाठी त्यांना 10 हजार कोटी खर्च करण्याची गरज भासणार आहे. पण जर भारताला 9 कोटी 50 लाख ते 12 कोटी इतकेच डोस मिळाले तर मात्र सरकारवरील खर्चाचा भार वाढणार आहे. ही रक्कम 10 हजार कोटींवरुन 13 हजार कोटींच्या घऱात पोहोचेल. भारत सरकारने करोना लसीला मान्यता मिळाल्यानंतर संपूर्ण देशाविसायाचं लसीकरण करण्याचा विचार करत नसल्याचे स्पष्ट केले होते. सरकारने कधीही सर्वांचे लसीकरण केले जाईल असे जाहीर केलेले नाही असे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले होते. श्रृंखला तोडण्याचा उद्देश समोर ठेवूनच संबंधित लोकांना लस दिली जाईल असे त्यांनी म्हटले आहे.\nयाशिवाय सरकारने लस कोणाला दिली जाईल याची यादी तयार केली आहे. सर्वात प्रथम 1 कोटी आरोग्य सेवकांना लस दिली जाणार आहे. यानंतर पोलीस, सैन्य दलातील जवान, 50 पेक्षा जास्त वयाचे नागरिक आणि त्यानंतर व्याधी असणाऱ्या 50 पेक्षा कमी वयाच्या नागरिकांना लस दिली जाणार आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nशाहिदने पूर्ण केले ‘जर्सी’ सिनेमाचे शूटिंग\nआजचे भविष्य (गुरुवार, दि. १७ डिसेंबर २०२०)\nपद्मश्री डॉ. के.के.अग्रवाल यांचे करोनामुळे निधन\nCyclone Tauktae: ‘ओएनजीसी’ च्या ‘त्या’ जहाजावरील २६० पैकी १४७ जणांना…\n ‘देव एवढी मोठी शिक्षा देईल वाटलं नव्हतं’; जुळ्या…\n“भारताच्या भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे गरजेचं”; राहुल गांधींची…\n करोना रुग्णांचा झिंगाट डान्स एकदा बघाच\nकधी थांबणार हा कहर देशात करोनाबाधितांच्या मृत्यूचा उच्चांक; २४ तासांत…\n मित्राने सांगितलं रॉकेल पिऊन करोना जातो म्हणून ‘त्याने’ पिलं…\n करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपी वगळले\n देशात २४ तासांत करोनामुळे तब्बल ‘एवढ्या’…\n …तर पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले नसले तरी मिळणार दुसरा डोस\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\nपद्मश्री डॉ. के.के.अग्रवाल यांचे करोनामुळे निधन\nCyclone Tauktae: ‘ओएनजीसी’ च्या ‘त्या’ जहाजावरील २६० पैकी १४७ जणांना वाचवण्यात यश\n ‘देव एवढी मोठी शिक्षा देईल वाटलं नव्हतं’; जुळ्या मुलांच्या मृत्यूनंतर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/red-fairy-driver-to-bring-oxygen-tanker/", "date_download": "2021-05-18T21:22:26Z", "digest": "sha1:DQ7TBAYDHI72FXXXZHZVXM5XD52EGTNM", "length": 9993, "nlines": 122, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "ऑक्सिजन टँकर आणणार 'लाल परी'चे ड्रायव्हर ! - Hello Maharashtra", "raw_content": "\nऑक्सिजन टँकर आणणार ‘लाल परी’चे ड्रायव्हर \nऑक्सिजन टँकर आणणार ‘लाल परी’चे ड्रायव्हर \nअनिल परब यांची माहिती : केंद्र सरकारने बाहेरच्या राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी राज्य सरकारला परवानगी दिली\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारने बाहेरच्या राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी राज्य सरकारला परवानगी दिली आहे. मात्र, ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी सरकारला ड्रायव्हरच मिळत नसल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आता एसटीचे ड्रायव्हर हे ऑक्सिजन टँकर चालवणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी तशी माहिती दिली आहे.\nहे पण वाचा -\nगरज पडल्यास मराठा आरक्षण प्रश्नी एक दिवसीय अधिवेशनही घेऊ :…\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेच नियोजन सुरु : अजित पवार\nमुख्यमंत्री ठाकरे मराठा समाजाचा एप्रिल फुल करू नका : आशिष…\nअनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्याचं कोऑर्डिनेशन परिवहन विभाग करत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे काही टँकर्सचे ड्रायव्हर्स गावाला निघून गेले आहेत. त्यामुळे ड्रायव्हर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. म्हणून आम्ही परिवहन विभागाचे ड्रायव्हर्स आम्ही ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत, असं परब यांनी सांगितलं.\nआजपासूनच ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी आरोग्य विभागाशी समन्वय साधला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राज्य सरकारने फेरीवाला, रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मदत पॅकेज जाहीर केले आहे. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली आणि या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तात्काळ मदतीसाठी राज्य सरकारने मदत सुरू केली आहे, असं ते म्हणाले.\nफडणवीसांनी कोणत्या खात्यातून साडे चार कोटींचे रेमडेसिवीर खरेदी केली याची चौकशी झाली पाहिजे – काँग्रेस\nमी रोज एक पेग घेते, तोच आमचा डोस ‘त्या’ महिलेचा व्हिडीओ तुफ्फान व्हायरल\nगरज पडल्यास मराठा आरक्षण प्रश्नी एक दिवसीय अधिवेशनही घेऊ : अजित पवार\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेच नियोजन सुरु : अजित पवार\nमुख्यमंत्री ठाकरे मराठा समाजाचा एप्रिल फुल करू नका : आशिष शेलार यांचा हल्लाबोल\nमराठा मंत्र्यांना फक्त आपली पदे टिकवायची आहेत त्यांना आरक्षणात रस नाही : राणेंची…\nभारती हॉस्पिटल साडेचार कोटी रुपये खर्चून उभारणार तीन ऑक्सिजन प्लांट ः डाॅ. विश्वजित…\nप्रशासनावर गंभीर आरोप : सांगली जिल्ह्यातील मृत्युच्या आकड्यांची लपवाछपवी\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nगरज पडल्यास मराठा आरक्षण प्रश्नी एक दिवसीय अधिवेशनही घेऊ :…\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेच नियोजन सुरु : अजित पवार\nमुख्यमंत्री ठाकरे मराठा समाजाचा एप्रिल फुल करू नका : आशिष…\nमराठा मंत्र्यांना फक्त आपली पदे टिकवायची आहेत त्यांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/complaint-to-sangvi-police-station/", "date_download": "2021-05-18T21:12:46Z", "digest": "sha1:UYGZJYTK2ZW5ZW5Z3B2BL4PU7TIJ6LQ2", "length": 3279, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Complaint to Sangvi police station Archives - MPCNEWS", "raw_content": "\nSangvi Crime : इन्शुरन्स कंपनी, सरकारी कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून एकाची अडीच कोटींची फसवणूक\nएमपीसी न्यूज - इन्शुरन्स कंपनी, सरकारी कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून आर्थिक गुंतवणूक करायला सांगत ज्यादा परतावा मिळण्याचे अमिष दाखवले. त्यापोटी एका व्यक्तीकडून तब्बल दोन कोटी 52 लाख 8 हजार 242 रुपये घेतले. पैसे घेऊन त्यांना कोणत्याही…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2021-05-18T21:46:58Z", "digest": "sha1:DAKSKXRICBALM2Y7PLYNJCL37MVTKYCL", "length": 8947, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आंतरराष्ट्रीय योग दिन - विकिपीडिया", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे.[१]\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.\nभारतीय धर्म संस्कृतीमधील \"योग\" संकल्पनेची मांडणी श्रीमदभगवद्गीता ग्रंथात केलेली आहे. [२]त्याच जोडीने भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते असे पातंजल योगसूत्र ग्रंथात सांगितले आहे. [३]जगभरातून स्वीकारले गेलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने होते.\nदोन वर्षांत या उपक्रमाने चळवळीचे रूप घेतले आहे. १८ जून रोजी ऑस्ट्रेलियन संसदेमध्ये माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांच्या उपस्थितीत योगसत्र झाले.स्वतः अबॉट यांनी यावेळी योगासने केली.[४]\nपंतप्रधानांच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती,ध्वनिचित्रफिती\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती\n^ \"२१ जून आता 'जागतिक योग दिन'\". लोकसत्ता. २१ डिसेंबर २०१४. २० जून २०१८ रोजी पाहिले.\n^ \"ऑस्ट्रेलियन संसदेत योग दिवस साजरा\". पुढारी. १८ जून २०१८. २० जून २०१८ रोजी पाहिले.\nCS1 इंग्रजी-भा���ा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97", "date_download": "2021-05-18T19:33:07Z", "digest": "sha1:6BGK65BO5BGXB62ID4BJZG725QM7WFGE", "length": 6090, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंदूर विभाग - विकिपीडिया", "raw_content": "\nइंदूर विभाग मध्यप्रदेशातील दहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.\nबर्‍हाणपूर जिल्हा, हे जिल्हे येतात.\nइंदूर विभागाचे मुख्यालय इंदूर येथे आहे.\nभोपाळ विभाग • चंबळ विभाग • इंदूर विभाग • जबलपूर विभाग • उज्जैन विभाग • ग्वाल्हेर विभाग • रेवा विभाग • शाहडोल विभाग • हुशंगाबाद विभाग • सागर विभाग\nआगर माळवा • अलीराजपूर • अनुपपुर • अशोकनगर • बालाघाट • बडवानी • बैतुल • भिंड • भोपाळ • बऱ्हाणपूर • छत्रपूर • छिंदवाडा • दमोह • दतिया • देवास • धार • दिंडोरी • गुणा • ग्वाल्हेर • हरदा • हुशंगाबाद • इंदूर • जबलपूर • झाबुआ • कटनी • खांडवा(पूर्व निमर) - खरगोन(पश्चिम निमर) - मंडला • मंदसौर • मोरेना • नरसिंगपूर • नीमच • पन्ना • रेवा • राजगढ • रतलाम • रायसेन • सागर • सतना • शिहोर • शिवनी • शाहडोल • शाजापूर • शेवपूर • शिवपुरी • सिधी -सिंगरौली • टीकमगढ • उज्जैन • उमरिया • विदिशा\nपेंच राष्ट्रीय उद्यान • अमरकंटक • खजुराहो • भीमबेटका • कान्हा राष्ट्रीय उद्यान • पन्ना राष्ट्रीय उद्यान • ओंकारेश्वर • महांकाळेश्वर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०१४ रोजी ०६:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/raj-thackerays-chiranjeev-amit-thackeray-admitted-to-lilavati-hospital/", "date_download": "2021-05-18T20:28:14Z", "digest": "sha1:XS55X43RP5DND3E6VV3U4VLZU4CNBBUY", "length": 8647, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज ठाकरेंचे चिरंजीव 'अमित ठाकरे' लिलावती रुग्णालयात दाखल", "raw_content": "\nराज ठाकरेंचे चिरंजीव ‘अमित ठाकरे’ लिलावती रुग्णालयात दाखल\nमुंबई – गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असून, अनेक बलाढ्य देश कोरोना पुढे हतबल झाले. दरम्यान, सध्या तरी कोरोनाचा प्रभाव कमी होत असला तरी, भारतात कोरोनाबाधितांचा आकडा ७५ लाखांच्या वर पोहचला आहे. त्यामुळे लोकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.\nअश्यातच मसने अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव मनसे नेते अमित ठाकरेंना उपचारासाठी वांद्रे येथील लिलावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अमित यांना गेल्या दोन दिवसांपासून ताप जाणवत होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nदरम्यान, अमित ठाकरे यांची कोरोना चाचणी केली असता त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मलेरिया चाचणीही निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आता घाबरण्याचं काही एक कारण नाही असं डॉक्तरांनी सांगितलं आहे. परंतु खबरदारी म्हणून त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पुढील एक दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nराज्यपालांनी पदावर आता राहायचे की नाही… : शरद पवार\nथिरुवनंतपूरम विमानतळ अदानी समूहाला देण्याविरोधातल्या याचिकेबाबत हा झाला निर्णय\n‘श्रुती मराठे’चे साडीतील ‘हे’ फोटो पाहून फॅन्स म्हणाले..…\nशरीराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी दररोज व्यायाम गरजेचाच\nनाश्त्यात ज्यूस प्यावं कि सूप, कोणते पेयं आहे आरोग्यासाठी लाभदायी\nनोंद: टागोरांच्या विचारांचे औचित्य\nबंदी घातलेली औषधे अजूनही बाजारात\n#हृदयविकार : तुमच्या छातीत दुखते तर, ‘या’ बातमीकडे पाठ फिरू नका\nभरणेंवरील टीका थांबवा, अन्यथा आंदोलन\nतोक्ते चक्रीवादळासाठी राज्य सरकार पूर्णपणे सज्ज; मुख्यमंत्र्यांची केंद्रसरला माहिती\n‘करोनाकाळात कोणाचाही कॉल मिस करू नका…’, फोन न उचल्याचं पुष्करला…\nबजरंगी भाईजानमधील मुन्नीचा डान्स व्हिडिओ व्हायरल\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\n‘श्रुती मराठे’चे साडीतील ‘हे’ फोटो पाहून फॅन्स म्हणाले.. “डायरेक्ट…\nशरीराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी दररोज व्यायाम गरजेचाच\nनाश्त्यात ज्यूस प्यावं कि सूप, कोणते पेयं आहे आरोग्यासाठी लाभदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/sushant-singh-rajpoot", "date_download": "2021-05-18T20:04:15Z", "digest": "sha1:XCZQTNBG3D4BTFOIPSAMBXVC3KKRNLI2", "length": 5645, "nlines": 133, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nअखेर करिश्मा प्रकाश एनसीबीच्या अधिकाऱ्यांना शरण\nसुशांत प्रकरणात चुकीची माहिती पसरवणाऱ्या वकिलाला दिल्लीतून अटक\nसुशांत प्रकरणात बदनामी करणाऱ्यांना रिया खेचणार कोर्टात\nसुशांत प्रकरणात पोलिसांच्या बदनामीसाठी ‘बॉट अप्लिकेशन’चा वापर\nदीपिकाची चौकशी करणाऱ्या NCB च्या केपीएस मल्होत्रांना कोरोना\nचौकशीदरम्यान दीपिकासोबत हजर राहण्याच्या रणवीरच्या विनंतीवर NCB चा खुलासा\nप्रसिद्ध फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा एनसीबीच्या चौकशीसाठी हजर\nसुशांत सिंह राजपूत प्रकरण : हिमाचलमधून एनसीबीने केली एकाला अटक\nसुशांत आत्महत्या प्रकरण: एनसीबीचे मुंबईत विविध ठिकाणी छापे\nसुशांत सिंह राजपूत प्रकरण: ईडीचा तपास थांबला\nरिया चक्रवर्तीचा मोठा खुलासा, सुशांतला ‘या’ व्यक्तींमुळे लागली ड्रग्जची सवय\nकंगनाच्या 'त्या' वादग्रस्त व्हिडिओची होणार चौकशी\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagar-tourism.blogspot.com/2013/02/blog-post_571.html", "date_download": "2021-05-18T20:14:22Z", "digest": "sha1:KOGGVYUBGVQP4OVHIHVL5OAEF56W6XEV", "length": 16623, "nlines": 91, "source_domain": "ahmednagar-tourism.blogspot.com", "title": "पर्यटन @ अहमदनगर: हरिश्चंद्रगड", "raw_content": "\nसोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३\nहा किल्ला पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग हरिश्चंद्राची रांग म्हणून ओळखली जाते. या भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरुवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे.\nहरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या केली होती.\nसह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे. गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या प्रचलित आहेत.\nखिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने तिचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. राष्ट्रीय महामार्ग २२२ असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावरखुबीफाटा आहे. या खुबीफाट्यावरुन खिरेश्वरला जाता येते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होऊ शकते. याच वाटेच्या बाजूला प्राचीन मंदिरही आहे.\nहरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पूर्व बाजूला इंग्रजी यू आकाराची खिंड आहे. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध तोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि नगर जिल्ह्यांमधील दुवा आहे.\nपायथ्यापासून तोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड तोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेऊन जाते. खिंडीतून चढणार्‍या वाटेवर खडकात पायठण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो.\nयेथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत ��ावे लागते. या मार्गावर बर्‍याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या मार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो.\nयेथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे.\nहरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे.\nमंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते.प्रदक्षिणा मारता येते.\nहरिश्चंद्रगडाचे सर्वांत जास्त आकर्षक ठिकाण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कडा. हा कडा कोकण कडा म्हणून ओळावला जातो. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो.\nहरिश्चंद्रगडावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा,जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली,कलाडगड,भैरवगड, (मोरोशी), तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात.\nमहाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे.\nगडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे. कोकणकड्यावर १८३५ मध्ये कर्नल साईक्सला इंद्रवज्र दिसले होते.\n१७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली\nमंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच 'मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाया गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्‍यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत 'चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात.\nमार्गशिर तीज (तेरज) रविवार \n सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥\nब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु चंचळ वृक्षु अनंतु \n आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा॥'\nहे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबांवर व भिंतींवर आढळतात. येथे तपश्चर्या करून झाल्यावर श्री चांगदेवांनी तत्त्वसार नावाचा ग्रंथ लिहिला.\nया किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे येथील कोकणकडा. ३००० फुटांपेक्षाही उंच असा हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा म्हणून ओळखला जातो. हा कडा इंग्रजीतील यु 'U' आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसुन बाह्य गोल आकाराचा आहे. समोरुन बघितला तर नागाच्या फण्यासारखा हा कडा दिसतो.\nद्वारा पोस्ट केलेले Kedar येथे ७:०३ AM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....\nधुंदीत गाऊ, मस्तीत राहू\nकटाप्पाने बाहुबलीला का मारले..\nपर्यटन @ अहमदनगर ला लाईक करा फेसबुक वर\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nनगर माझ एक छोटस गाव,\nतिथल्या प्रेमळ लोकांना नगरी अस नाव,\nवेशभुशेत आमच्या साडी अन् चोली,\nसणवार आले की प्रत्येक घरी पुराणची पोळी,\nभुईकोट, चांदबीबीचा आमचा इतिहास न्यारा,\nजग फिरून आलो तरी नगर आम्हाला प्यारा,\nमोडन पण वाकणार नाही हाच आमचा नारा,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-27-200-2/", "date_download": "2021-05-18T21:30:26Z", "digest": "sha1:NQ2QIGR4JY2GM3WUYK6M4ETQUZZQ6MRZ", "length": 5557, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भूसंपादन प्रकरण क्रमांक 27/2008-09 मौजे हिंगणा इसापूर ता. नांदुरा जि. बुलढाणा या प्रकरणात कलम 19 करिता मुदत वाढीचा आदेश | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 27/2008-09 मौजे हिंगणा इसापूर ता. नांदुरा जि. बुलढाणा या प्रकरणात कलम 19 करिता मुदत वाढीचा आदेश\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 27/2008-09 मौजे हिंगणा इसापूर ता. नांदुरा जि. बुलढाणा या प्रकरणात कलम 19 करिता मुदत वाढीचा आदेश\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 27/2008-09 मौजे हिंगणा इसापूर ता. नांदुरा जि. बुलढाणा या प्रकरणात कलम 19 करिता मुदत वाढीचा आदेश\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 27/2008-09 मौजे हिंगणा इसापूर ता. नांदुरा जि. बुलढाणा या प्रकरणात कलम 19 करिता मुदत वाढीचा आदेश\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 27/2008-09 मौजे हिंगणा इसापूर ता. नांदुरा जि. बुलढाणा या प्रकरणात कलम 19 करिता मुदत वाढीचा आदेश\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 10, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/if-you-walk-on-the-road-without-any-reason-in-curfew-mobile-van-will-do-covid-test/", "date_download": "2021-05-18T21:11:47Z", "digest": "sha1:Y26ROAM77BM67UICTFT7LEXIAZTOL7V7", "length": 9318, "nlines": 124, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "सावधान..! संचारबंदीत विनाकारण रस्त्यावर फिराल तर...मोबाईल व्हॅन करणार कोविड टेस्ट - Hello Maharashtra", "raw_content": "\n संचारबंदीत विनाकारण रस्त्यावर फिराल तर…मोबाईल व्हॅन करणार कोविड टेस्ट\n संचारबंदीत विनाकारण रस्त्यावर फिराल तर…मोबाईल व्हॅन करणार कोविड टेस्ट\nऔरंगाबाद : जिल्ह्य़ात कोराना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्‍वभूमीवर शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे संचारबंदीत विनाकारण अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडा, अन्यथा विनाकारण फिरणाऱ्यांची मुख्य चौकात मोबाईल व्हँनमध्ये कोविड-19 टेस्ट करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासन व पोलिस विभागाच्या सहाय्याने शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर आता मोबाईल व्हँनची नजर असणार आहे.\nसंचारबंदीदरम्यान दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत औरंगपुरा चौक, रेल्वेस्टेशन चौक, दिल्लीगेट पोलीस चौकी, टीव्ही सेंटर चौक, आकाशवाणी चौक, महानुभव चौकात विनाकारण फिरणाऱ्यांची कोविड ��ेस्ट करण्यात येणार आहे. अशी माहिती मनपा प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय यांनी ट्विट करुन दिली आहे.\nहे पण वाचा -\n18 ते 44 वयोगटातील नागरीक लसीकरणाच्या प्रतीक्षेत; लसीकरण बंद…\nसोनेरी महल येथे जागतिक संग्रहालय दिन साजरा\n नाथसागर जलाशयातील हजारो माशांचा अचानक…\nदरम्यान कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये असे आवाहन वारंवार करण्यात येत असून अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे कोणीही नियम मोडू नये असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page\nऑक्सिजन वाहतूक संदर्भात पंतप्रधान मोदींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n IMA ने सुरु केली कोविड हेल्पलाईन, मिळणार 24 तास मदत\n18 ते 44 वयोगटातील नागरीक लसीकरणाच्या प्रतीक्षेत; लसीकरण बंद असल्याने नागरीक त्रस्त\nसोनेरी महल येथे जागतिक संग्रहालय दिन साजरा\n नाथसागर जलाशयातील हजारो माशांचा अचानक मृत्यू\nगॅलरीतून पाऊस पाहताना खाली पडून चिमुकलीचा मृत्यू\nवीज वाऱ्यासह बेमोसमी पावसाने शहराला झोडपले; नागरिकांची तारांबळ\nखाजगी वाहतुकीला शासनाचा आशीर्वाद ; निर्बंध फक्त एस टी महामंडळालाच का \nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\n18 ते 44 वयोगटातील नागरीक लसीकरणाच्या प्रतीक्षेत; लसीकरण बंद…\nसोनेरी महल येथे जागतिक संग्रहालय दिन साजरा\n नाथसागर जलाशयातील हजारो माशांचा अचानक…\nगॅलरीतून पाऊस पाहताना खाली पडून चिमुकलीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/tag/Facebook", "date_download": "2021-05-18T20:56:54Z", "digest": "sha1:5XCISBAFMZA3RY3TSQXRJRWZP5PHL76S", "length": 4707, "nlines": 109, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत ज��ना\nफेसबुकचे भविष्य: आव्हानात्मक तरी उज्ज्वल\nविनायक पाचलग\t04 Feb 2020\nस्वदेशी-स्वावलंबन: जुने आणि नवे\nसुहास पळशीकर\t16 May 2020\nगोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही\nउर्दू काव्याचे मोती उधळत जाणारे गोड पुस्तक...\nकेरळ - डाव्यांचा ऐतिहासिक विजय\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nमराठा आरक्षण - सामाजिक आशय अधोरेखित करणारा निर्णय...\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'श्यामची आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-nashik-singhastha-khumbha-mela-issue-4180839-NOR.html", "date_download": "2021-05-18T19:33:24Z", "digest": "sha1:6Y2I627ECZWQ7MMXYJ4GX35PTFQ3GAWY", "length": 5062, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nashik Singhastha Khumbha Mela Issue | सिंहस्थ: सापडेना दिशा; चर्चेचीही नाही मनीषा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nसिंहस्थ: सापडेना दिशा; चर्चेचीही नाही मनीषा\nपंचवटी- कुंभमेळा दोन वर्षांवर येऊन ठेपला असताना, शाही मार्गासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्यावर प्रशासनाला नेमकी दिशा सापडत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, प्रशासनाने स्थानिक नागरिकांची मते जाणून घेण्याचीही तसदी न घेतल्याने या विषयाचे गांभीर्यच संबंधितांना समजलेले नाही का, असा सवाल करण्यात येत आहे.\nप्रशासनाने मार्गाच्या परिसरातील रहिवासी, व्यावसायिकांची मते जाणून न घेतल्यास हा प्रश्न जटिल होत जाईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या सिंहस्थात 32 भाविकांचा बळी घेण्यास कारणीभूत ठरलेल्या अरुंद शाहीमार्गातील अडथळे प्रशासन काढणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, रहिवाशांशी चर्चेला सुरुवात नसल्याने व्यवसाय ऐन कुंभमेळ्यात बंद पडतील की काय, या भीतीने स्थानिकांना ग्रासले आहे.\nसिंहस्थाबाबत नियोजनाचा अभाव आहे. प्रशासनाने नागरिकांशी बोलण्यासाठी पुढे यावे. त्यांच्या सूचना लक्षात घ्याव्यात. एकेरी मार्गावरून फक्त साधूंना प्रवेश असावा.\nशाहीमार्गात अडथळा होणार नाही, यासाठी स्थानिकांची मते प्रशासनाने जाणून घ्यावीत. नोटीस देऊन नागरिकांचा रोष ओढून घेऊ नये.\nउपाययोजना करण्यासाठी प्रशासन व्यावसायिकांना हलवण्याच्या तयारीत आहे. शाहीमार्गावर साधूंनाच प्रवेश असावा.\n-उमेश जाधव, व्यावसायिक, सरदार चौक\nपालिका शाहीमार्गात नवीन परवानगी व घरमालकांना नोटिसा देते. मात्र, जुन्या भाडेकर्‍यांचा विचार करत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-dabholkar-murder-managed-pune-police-commisssioner-first-time-accept-4360284-NOR.html", "date_download": "2021-05-18T21:02:23Z", "digest": "sha1:3HK7VGF4QSICEYXXSXI2IUBTU65LYQHY", "length": 7147, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dabholkar Murder Managed, Pune Police Commisssioner First Time Accept | दाभोलकरांची हत्या सुपारी देऊनच, पुणे पोलिस आयुक्तांची प्रथमच कबुली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nदाभोलकरांची हत्या सुपारी देऊनच, पुणे पोलिस आयुक्तांची प्रथमच कबुली\nपुणे - अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक-यांनी खून करताना खबरदारी पाळली असून कोणतेही पुरावे सोडलेले नाहीत. गुन्हा करताना हल्लेखोरांनी सकाळची वेळ, तुरळक गर्दी, पळून जाण्यासाठी अनेक पर्यायी रस्ते व बंदुकीचे ज्ञान या गोष्टींचा बारकाईने विचार केला आहे. या गुन्ह्याची पद्धत, व्याप्ती व खबरदारी पाहता ही हत्या सुपारी देऊनच झाल्याचे समोर येत आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त गुलाब पोळ यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.\nपोळ म्हणाले, डॉ. दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, जादूटोणा व जात पंचायतीविरोधी जनजागृती या माध्यमातून चुकीच्या प्रथा बंद करण्याच्या प्रयत्नात होते. ते कधी आक्रमकतेने बोलत नव्हते, त्यामुळे त्यांचे कोणाशी वाद नव्हते. त्यांची हत्या करण्यामागचा उद्देश हा त्यांच्या कामाला विरोध असणा-या शक्ती व व्यक्तींकडून झालेला असेल. घटनास्थळी आढळलेली काडतुसे व पुंगळ्या रासायनिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या आहेत, परंतु सदर काडतुसे ही इतर कोणत्या गुन्ह्याशी साधर्म्य साधतात का याची ही पोलिस चौकशी करत आहे, परंतु अद्याप पोलिसांना कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. आरोपीच्या शोधासाठी पथकांची संख्या 19 वरून 23 करण्यात आली आहे.\nखबरे, गुन्हेगारांकडून माहितीची जमवाजमव\nयेरवडा, तळोजा व इतर काही ठिकाणच्या कारागृहात हल्लेखोरांबाबत चौकशी केली आहे. गंभीर गुन्हे करून सुटलेले आरोपी व जामिनावर आलेले आरोपी यांच्याकडेही पोलिसांनी चौकशी केली आहे.\nमुंबईहून पाठलाग झाला नाही\nहत्येच्या आदल्यादिवशी दाभोलकर मुंबईवरून रात्री पावणेदोनच्या सुमारास पुण्यातील सिमला ऑफीस चौकीत उतरून रिक्षाने घरी आले. ही बाब पोलिसांनी सिमला ऑफिस चौकातील सीसीटीव्हीत आढळून आली आहे. मात्र, ट्रॅव्हल व रिक्षाचालकाची चौकशी केली असता त्यांच्यावर कोणी रात्री पाळत ठेवली असल्याचे पुढे आले आहे. डॉ. दाभोलकर राहत असलेल्या ठिकाणचे हॉटेल, लॉजेस, रिक्षाचालक यांची पोलिसांनी चौकशी केली मात्र त्यात काही निष्पन्न झालेले नसल्याचे पोळ म्हणाले.\n* राज्यातील 700 गुन्हेगारांसह 1500 जणांची चौकशी\n* 7756 नंबर असलेल्या 74 दुचाकींची तपासणी\n* घटनास्थळावरील 110 सीसीटीव्ही फुटेजपैकी 50 फुटेजची तपासणी\n* घटनास्थळी 96 जणांची चौकशी\n* राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांना संशयिताचे रेखाचित्र पाठवले\n* पुणे, मुंबई भागातील सुपारी किलरची माहिती घेऊन चौकशी\n* तपासाकरिता 23 पथकात सुमारे 250 पोलिसांचा समावेश\n* दाभोलकरविरोधी लोक व संघटनांची चौकशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/society/siddhivinayak-mandir-nyas-postponed-jewellery-auction-17437", "date_download": "2021-05-18T20:03:24Z", "digest": "sha1:HZ3WMUNMCCOO5Y3GWYZUNMAJGGEE4A5E", "length": 8520, "nlines": 143, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "सिद्धिविनायकाच्या दागिन्यांचा लिलाव स्थगित | Mumbai Live", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nसिद्धिविनायकाच्या दागिन्यांचा लिलाव स्थगित\nसिद्धिविनायकाच्या दागिन्यांचा लिलाव स्थगित\nBy मुंबई लाइव्ह टीम समाज\nप्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात वर्षातून ४ वेळा बाप्पाच्या चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचा लिलाव करण्यात येतो. दरवर्षीनुसार यंदाही देवदिपावलीच्या मुहूर्तावर ��ाप्पा चरणी अर्पण करण्यात आलेल्या गणेशाच्या प्रतिमा, लाॅकेट्स, दुर्वा, अंगठ्या, सोन्याच्या साखळ्या, हार अशा अनेक वस्तू या लिलावात विक्रीसाठी ठेवण्यात येणार होत्या. हा लिलाव रविवारी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते ५ यावेळेत आयोजित करण्यात आला होता. याचसोबत लिलावासाठी उपलब्ध असलेले काही अलंकार सकाळी ९ वाजल्यापासून मंदिराच्या आवारात प्रदर्शनात ठेवण्यात येणार होते. पण काही तांत्रिक अडचणीमुळे रविवारी होणारा हा लिलाव रद्द करण्याचा निर्णय सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीने घेतला आहे.\nसिद्धिविनायकाला अर्पण केलेल्या दागिन्यांचा लिलाव वर्षातून ४ वेळा शुभ मुहूर्त बघून केला जातो. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीने जपली आहे. बाप्पाचरणी अर्पण केलेले दागिने आशीर्वाद स्वरुपात आपल्याकडे असावेत यासाठी गणेश भक्त नेहमीच या लिलावाला गर्दी करतात. या लिलावाच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांचा वापर सर्वसामान्य गरजू, रुग्ण, विद्यार्थी आणि शैक्षणिक कामासाठी मंदिर न्यास समिती देणगी स्वरुपात करते.\nहा लिलाव स्थगित केला असला तरीही लवकरच लिलावाची पुढची तारीख गणेश भक्तांना कळवण्यात येईल.\n- संजीव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिद्धिविनायक न्यास\nराज्यात २८,४३८ नवे रुग्ण, 'इतके' रुग्ण झाले बरे\nमोठा दिलासा, मुंबईत मंगळवारी अवघे ९८९ नवीन रुग्ण\nमराठा आरक्षण: नोकरभरतीचा निर्णय अहवालानंतरच\nमुंबईच्या पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त किनारपट्टीची पाहणी\nकोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसतेय, मात्र.. मुख्यमंत्र्यांनी केलं महत्त्वाचं विधान\nमहाराष्ट्रात लसीकरणाने ओलांडला २ कोटींचा टप्पा, मात्र लसींचा पुरेसा साठा कधी\nपीएफमधील ५ लाखांवरील गुंतवणुकीच्या व्याजावर लागणार कर\nमेडिक्लेम दाव्यांमुळे कंपन्या हैरान, कोविड पाॅलिसी केल्या बंद\nCOVID-19: ५० वर्षाच्या व्यक्तीनं १४ वेळा केला प्लाझ्मा दान\nरमजान ईदसाठी सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2017.blog/2017/09/11/%E0%A4%85%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/", "date_download": "2021-05-18T19:55:37Z", "digest": "sha1:BSKHYNXB4STB7XVADHLXORGLXW2X5OXQ", "length": 42634, "nlines": 93, "source_domain": "digitaldiwali2017.blog", "title": "अगला स्टेशन मुंबई … – डिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष", "raw_content": "\nडिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष\nअगला स्टेशन मुंबई …\nगावाकडच्यांनी मुंबईत पोहोचल्यावर काय करायचं आणि काय नाही करायचं अशा धमकीवजा केलेल्या सूचना आणि सल्ले डोक्यात घोळवतच दादरला उतरलो तसा दादर स्टेशनवरच्यात्या वाहत्या गर्दीकडे पाहत बराच वेळ उभा राहिलो. आयबीएन लोकमत चॅनेलमध्ये पत्रकार म्हणून माझी निवड झाली होती. आयबीएन लोकमतचं ऑफीस लोअर परेलला आहे. ब्रीजवर चालत असलेली इतकी माणसं एकत्र पाहून खरंतर मी भांबावून गेलो होतो. बावचळत आणि १० जणांना विचारत एकदाचा प्लॅटफॉर्मवर पोहोचलो आणि दादरहून लोअर परेलला जाण्यासाठी लोकलची वाट पाहू लागलो.\nमी थांबलो असताना २-४ लोकल ट्रेन आल्या आणि गेल्या पण ट्रेनमध्ये चढायचं तर सोडाच त्यांतला एकाही ट्रेनच्या दरवाज्यापर्यंतही मला पोचता आलं नाही. माझी ही कसरत पाहून एक अनुभवी कार्यकर्ता मला म्हणाला,‘अय मित्रा, इथं ट्रेनमध्ये चढायला मिळत नसतंय कधीच, इथं डायरेक्ट घुसावं लागतंय जिथंतिथं. असं चढत बसायचा विचार करत राहशील तर दिवसभर घुसता नाय येणार तुला. मी सांगतो तसं कर आणि घूस माझ्यासोबत,’ असं म्हणत त्यानं मला चार सूचना दिल्या. ‘आधी ती तुझ्या पाठीमागची बॅग काढून म्होरं घे अशी पोटावर, मागच्या खिश्यातलं पैश्याचं पाकीट बॅगंच्या आतल्या कप्प्यात ठेव सरळ आणि काय रं मोबाइल कुठं हाय तुझा तोबी ठेव जमलं तर बॅगमधी नायतर म्होरल्या खिश्यात ठेव आणि शेवटचं, ट्रेन आली की फक्त तिच्या दरवाज्याकडं बघायचं बाकी गर्दीला इसरून जायचं, मंजी जणू काय तू एकटाच हाय आणि ही ट्रेन तुलाच घ्यायला आलीय असं मनातल्या मनात तरी वाटलं पायजे…’ एवढं सगळं एका दमातच बोलून त्यानं एकदाचा पूर्णविराम घेतला.\nउतरल्यापासून एकही जण माझ्याशी किंवा मी कोणाशी मराठीत बोललोच नव्हतो, पण अचानकपणे मिळालेल्या या मित्राच्या भाषेवरून नकळतपणेच माझ्यातली प्रादेशिक अस्मिता लगेच जागी झाली. हे बेणं आपल्याकडचंच कुठचंतरी आहे, हे लगेच जाणवलं. पण तरीही एक घोळ झालाच कारण एवढी मेहनत करून मी माझ्या आयुष्यात पकडलेली पहिलीच लोकल चुकीचीच पकडली. मला उतरायचं असणार्‌या करी रोड किंवा लोअर परेलला फास्ट लोकल थांबत नाही, हे ट्रेनमध्ये बसल्यावर कळालं. मग त्याच मित्रानं दिलेल्या सल्ल्यावरून भायखळ्याला उतरलो आणि स्लो ट्रेन पकडायचं ठरलं. येणारी ट्रेन आता एकट्यानं पकडायची होती आणि ट्रेन कशी पकडायची याचं प्रॅक्टिकल आणि थिअरी असं दोन्ही ५ मिनिटांपूर्वी पार पडलं होतं. दुस-याच मिनिटाला आलेली स्लो लोकल मी एकदम फास्टमध्ये पहिल्याच झटक्यात पकडली. आतातरी योग्य स्टेशनला उतरता यावं यासाठी माझी धडपड सुरू झाली. स्टेशन लगेच आलं, पण ते कोणत्या दिशेला येणार यात परत घोळ झाला आणि चुकीच्या दिशेला उभा राहिलो त्यामुळे चढणा-यांच्या गर्दीत अडकलो. परत जोर लावून धक्का देत खाली उतरलो आणि मागे अडकलेली नवी कोरी बॅग खसकन ओढली. योग्य स्टेशनला उतरल्याचं समाधान असल्यानं तुटलेल्या बॅगेचं क्षणभर काही वाटेनासं झालं. मुंबईतली लोकलची गर्दी, घामाचा वास, ट्रॅफिक, झोडपून टाकणारा पावसाळा यांना मी हळूहळू सरावलो आणि मी मुंबईकर कधी झालो हे कळलंच नाही…\nमी मूळचा मराठवाड्यातल्या कायम तत्त्वावर दुष्काळी भाग म्हणून मोजल्या जाणा-या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातला. आमचं हे कळंब म्हणजे एकदम सुधारित खेडं म्हणायला काहीच हरकत नाही. चांगली मोठी बाजारपेठ, चांगल्या शाळा, ३-४ मोठी महाविद्यालयं. गावाकडच्या प्रत्येकाच्या मनात कमीअधिक प्रमाणात मुंबईबद्दल एक सुप्त असं आकर्षण असतंच असतं. मीही याला अपवाद नव्हतो. आयुष्यात नेमकं काय करायचं आहे, याची कसलीही समज नव्हती आमच्या सुधारित खेड्यात याबद्दल समजून सांगायलाही कुणी नव्हतं. २००८ला वडिलांच्या एका अपघातानं पुण्यात आल्यानंतर योगायोगानं पत्रकारितेत आणि पर्यायानं मुंबईत आलो. या ग्लॅमरस दुनियेबद्दल मला कायम एक वेगळंच आकर्षण होतं.\nमुंबईत आल्यानंतर केलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक नवीन सुरुवात मला बरंच काही शिकवणारी ठरली. आयबीएन लोकमतच्या निमित्तानं आता इथंच राहायचं आहे या हेतूनं मुंबईत पहिल्यांदाच पाय ठेवला खरा, पण इथं आल्यावर आता राहायचं कुठं, हा प्रत्येकाला भेडसावणारा प्रश्न मलाही सतवू लागला. माझे काही पत्रकार मित्र वरळीत कुठंतरी राहतात या भांडवलावर आणि त्यांच्यावर विसंबून राहत मी वरळीची वाट धरली. कसलीही धावपळ न करता, सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे लोकलचा प्रवास न करता, तुमच्या कामाच्या ठिकाणापासून हाकेच्���ा अंतरावर निवारा मिळणे हे मुंबईत जरा स्वप्नवतच होतं. वरळीतल्या बीडीडी चाळीतल्या मित्रांच्या खोलीतला एक कोपरा मी आनंदानं माझ्या नावावर केला. तुलनाच करायची झाली, तर आमच्या गावाकडच्या बाथरूमपेक्षा आकारानं थोड्या मोठ्या असलेल्या त्या खोलीत हक्काचे ५ जण आणि आठवड्यातले निदान दोन-तीन दिवस तरी हक्कानं राहणारे आमच्यापैकी कोणाचे ना कोणाचे पाहुणे.\nइथवर तर मी सगळं पचवलं कसंतरी, पण आयुष्यात पहिल्यांदाच सार्वजनिक शौचालय दररोज वापरायचं होत, केवळ या विचारानं मला रात्रभर झोपच आली नाही. एक-दोन दिवस मी डायरेक्ट ऑफिसला गेल्यावरच पोट रिकामं केलं पण तिस-या दिवसापासून मात्र सकाळी-सकाळी टॉयलेटला तंबाखू मळत जाणा-यांच्या पाठीमागं टमरेल धरून उभा राहण्याशिवाय पर्याय नव्हता. सुरुवातीला बीडीडी चाळीत माझा श्वासच गुदमरायचा, पण त्याच खोलीत सोबत राहणा-या इतर पोरांकडे बघितलं की माझी पाटीलकी जागच्या जागीच जिरून जायची. आता बाकीचे रूममेट्‌स इतक्या सहजतेनं आणि आनंदानं कसलीही तक्रार न करता इथं राहत असतील; तर मग यापेक्षा दुसरी चांगली जागा असू शकत नाही, यावर माझा खूप लवकर विश्वास बसला. कामावरून जातायेता माझी नजर चाळीत राहणा-या सारखी फिरायची.\nचाळीतल्या प्रत्येक घरात कमीत कमी ५ आणि जास्तीत जास्त १०-१२ माणसं आणि त्यातही कमीजास्तीला कुत्र्या-मांजराचं एखादं पिल्लू, अशी एकूण लोकसंख्या असते असा शोध मी लावला. या प्रत्येक कुटुंबाकडे बघितलं की मला भारीच कमाल वाटायची. यांच्या नैसर्गिक गुणसूत्रांमध्ये ॲडजेस्टमेन्ट नावाचं खास गुणसूत्र जन्मजातच आलेलं असायचं. एकाच घरात आई-वडील आणि लग्न झालेले दोन भाऊ एकमेकांच्या गरजा ओळखून एकाच बेडरूमचा सुनियोजित वापर करत न कुरकुरता राहायचे. कुठल्या जोडीनं आत किंवा बाहेर कधी झोपायचं याचे अलिखित असे नियम केवळ नजरेतच ठरवले जायचे. इतकंच काय तर गावाकडं आम्ही ज्यांना हेमल्या किंवा हिजड्या म्हणून हिणवायचो असं एक तृतीयपंथी जोडपं याच बीडीडी चाळीत माझ्याच खोलीसमोर राहायचं. गावाच्या वेशीबाहेर असणारा महारवाडा तर मला माहीत होता, पण गावच्या महारवाड्यातही आजवर जागा न मिळालेला हा हिजडा इथं माझ्याच खोलीसमोर राहतोय हा माझ्यासाठी खरंच एक मोठा सामाजिक धक्काच होता. हे तृतीयपंथी जोडपं इतरांप्रमाणेच चाळीतल्या प्रत्येक कार्यक्रमात ब��नधास्तपणे सहभागी असायचं. कुणाचं लग्न, कुणाची हळद तर कुणाचं बाळंतपण या सगळ्यामध्ये या तृतीयपंथीयांना इथल्या प्रत्येकानं सर्वार्थानं स्वीकारलं होतं.\nगावात लहानाचे मोठे झालो, तरी असल्या गोष्टी इतक्या जवळून कधी पाहताच आल्या नाहीत, पण हळूहळू मीसुद्‌धा या जोडप्याशी जिज्ञासेपोटी तासन्‌तास गप्पा मारत बसायला लागलो. यातूनच कधीही माहीत नसलेल्या त्यांच्या शरीराविषयी, समाजाविषयी, कामाविषयी, कमाईविषयी मला बरीच माहिती मिळाली. थोडक्यात सांगायचं तर अठरा पगड जातींच्या माणसांबरोबरच, ज्यांना सगळ्यांनीच टाकलंय असे ख-या अर्थानं दलित, भंगी, कचरा कामगार आणि हिजडेही या एकाच चाळीत एकत्र असल्यागत राहायचे. ही सगळी माणसं एकमेकांत विरघळलेली बघितल्यावर मला ती जातीपातींनी बरबटलेली गावची वेस पहिल्यांदाच ओलांडल्यागत वाटलं. या चाळीतल्या खोल्या जरी लहान असल्या तरी इथं राहणा-यांनी, जातीपातीच्या, भेदभावाच्या सगळ्या चौकटी कधीच बाजूला सारल्या आहेत. मुंबईचा हा चेहरा बघितल्यानंतर ख-या अर्थानं वैचारिकदृष्ट्या पुढारलेल्या एका शहरात आपण आलोय असं वाटायला लागलं.\nआयबीएन लोकमतला काम करणारा पत्रकार ही माझी ओळख माझ्या कायमच पथ्यावर पडायची. स्वतःचं सांगावं असं काडीचंही काम नसताना केवळ पत्रकार म्हणून एक वेगळीच स्पेशल ट्रीटमेन्ट मिळायची. आत्तापर्यंत केवळ वाचनातून आणि हिंदी चित्रपटांमधून पाहिलेली मुंबई आता प्रत्यक्षात फिरायला सुरुवात झाली होती. शिवसेना आणि वरळी हे पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेलं समीकरण मी जवळून पाहत होतो. मुंबईतली शिवसेना, शिवसेनेचा कार्यकर्ता आणि मराठी माणूस या ऑरगॅनिक रिलेशनचा अनुभव हिंदूंच्या प्रत्येक सणात येतच होता. त्यात मी राहात होतो तो भाग गिरणी कामगारांच्या पिढ्यांचा होता. त्यामुळे गिरण्यांचा संप, त्यात उद्ध्वस्त झालेली एक पिढी आणि त्यांच्या जिवावर आलेला पैसा आणि लागलेलं मुंबईतलं घर यांच्या जिवावर चैन करणा-यांची आत्ताची तरुण पिढी हे सगळं उघड्या डोळ्यांनी दिसत होतं. घरात खंगलेले म्हातारे, केईएमच्या रागांमध्ये तासन्‌तास उभ्या राहणा-या त्यांच्या सुना, तुटपुंज्या पगारावर १५ ते १८ तास काम करणारा कर्ता पुरुष आणि घरातला ऐन विशीत गेलेला, शिक्षणाचा आयचा घो, म्हणत थेट शिवसेनेचा पूर्णवेळ कार्यकर्ता झालेला, इकडेतिकडे दमदाटी क���त फिरणारा, दमडीही न कमावता बाइकवर फिरून पोरी पटवणारा मुलगा; असं चित्र घरोघरी दिसत होतं.\nचाळीतल्या अशा मराठी पोरांच्या अड्ड्यावर मी मिसळायला लागलो. यातच मला एक हक्काचा पानाचा कट्टा मिळाला तो म्हणजे दूरदर्शनजवळचा राजू पानवाला. राजू वरळीतला शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता. त्याचा जनसंपर्क अतिशय दांडगा आहे, हे त्या अड्ड्यावरच्या गर्दीवरून लगेच नजरेत भरायचं. राजूच्या पानटपट्टीवर येणारे हे तरुण लालबाग, परळ, बीडीडी चाळ, प्रभादेवी आणि वरळी ह्या भागांतलेच असायचे. यातला कुणी नोकरदार, कुणी पोलीस दलात, कुणी केबलचा धंदा, कुणी वडापावची गाडी तर कुणी काय असा मध्यमवर्गच. पण यांतली ८० टक्के पोरं ही कोणत्या ना कोणत्यातरी पक्षाचे कार्यकर्तेच, त्यात खास करून शिवसेना तर आहेच आहे. भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणा-या, गाडीवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून ट्रॅफिक हवालदारशी हुज्जत घालणा-या, कॅरम खेळणा-या या पोरांच्या नजरेतली मुंबई मला वेगळ्या अंगानं उलगडत होती.\nमुंबईतले सर्व रेडलाइट एरिया, धारावीसारखी झोपडपट्टी, ग्रँन्ट रोड, तेलगीनं एका रात्रीत जिथं तरन्नुम या बारगर्लवर ८३3 लाख रुपये उधळले तो डान्सबार, डॅडीची दगडी चाळ, दाऊदची डोंगरी, भेंडीबाजार, छोटा राजनचं चेंबूर असं सगळं आणि ज्याबद्दल प्रचंड आकर्षण होतं अशा सगळ्या ठिकाणी मी पायी फिरलो. ३ वर्षं आयबीएन लोकमतला कोर्ट आणि क्राइम बीट कव्हर केलं, तेव्हा अनेक खब-यांशी, पोलिसांशी, गुन्हेगारांशी भेटणं बोलणं व्हायचं फरक इतकाच की कधी ते पडद्याआड व्हायचं तर कधी ते पडद्यासमोर. या काळात मुंबईत ज्यांचा एके काळी दबदबा होता, असे कुख्यात अरुण गवळी, अश्विन नाईक यांना प्रत्यक्ष भेटण्याचाही योग आला. अबु सालेमशी एका कोर्टात काही मिनिटं बोललोही होतो. आर्थर रोड जेलमध्ये ज्याची आजही दहशत आहे असं म्हणतात, त्या मुस्तफा डोसालाही तिथंच पाहिलं होतं. पण अंडरवर्ल्ड वगळताही मुंबईचं गुन्हेगारी क्षेत्र आणि गुन्हेगारी मानसिकता ही इतकी भयानक होती की, याचा विचार करूनच अंगावर काटा येतो.\nवरळीतल्या झोपडपट्टीत राहणारी आणि सुरुवातीला खाणावळ चालवणारी एक बाई अंडरवर्ल्डमधल्या कोणाच्याही मदतीशिवाय मुंबई पोलिस आणि अधिका-यांना हाताशी धरून एकटीच मुंबईतली सगळ्यांत मोठी लेडी ड्रग्स माफिया बनते ही स्टोरी मी केली होती. तेव्हा तपशिलात जातान��� या बाईनं जमावलेली शेकडो कोटींची माया, तिची पोलिसासोबत असणारी एक प्रेमकहाणी सगळंच अंचबित करणाऱं होतं. ती विकत असलेल्या MD नावाच्या नशेमुळं मुंबईतली लाखो घरं उद्ध्वस्त झाली होती. याच MDमुळे नशा करणा-यांच्या वयोगटाचं सरासरी प्रमाण १६ वरून थेट १०-११ वर्ष वयोगटात आलं होतं. नुकत्यात वयात येणा-या कित्येक मुलींनी या नशेपायी आपलं शरीरच बहाल केल्याचा अनेक केस स्टडीज मी स्वतः कव्हर केल्या होत्या. एक पत्रकार म्हणून काम करत असताना अनेक मोठ्या स्टोरीज मिळाल्यानंतर होणा-या समाधानापेक्षा समोर आलेल्या मुंबईच्या गुन्हेगारी जगातल्या या जळजळीत वास्तवानं मला पुढे त्रासच व्हायला लागला.\nएरवी दिसणारी प्रचंड वर्दळ रात्री सहसा कुठं दिसत नाही, पण मी ज्याज्या ठिकाणी फिरायचो तिथं काही ना काहीतरी धावपळ चालूच असायची. म्हणजे रात्रपाळीवर असणा-यांसाठी खास तयार झालेले अड्डे, भुर्जी-पावचे गाडे, तव्यावर होणा-या ठोक्याचा आवाज आणि त्या परिसरात घुमणारा भुकेचा जगप्रसिद्ध सुवास आणि या वासानंच या गाडीकडं झक मारून खेचले जाणारे हमाल, रात्रपाळीचे वॉचमन, मायानगरीत मेहनत करणारा नोकरदार असे सगळेच गर्दी करायचे. कधीच न विसावणा-या मुंबईत रात्रीचं निरीक्षण करताना आपल्यातलीच एक वेगळी नजर खुलायची. दिवसभर धावपळ करणा-या मुंबईकरांचं ओझं वाहणारे रस्ते रात्री निपचीत पडलेले असतात. कुठंतरी ४-५ जणांचं टोळक गोल्ड फ्लॅकमध्ये भरलेला गांजा झिंगाटत थांबलेलं असतं तर एखाद्या स्थलांतरित फासेपारध्याचं संपूर्ण कुटुंब पुलाखाली गजरे ओवत बसलेलं दिसायचं. दिवसभर काम करूनही रात्रपाळी करणारे लालबाग, परळ, वरळी इथली मराठी पोरं कुठल्यातरी एटीएमच्या किंवा एखाद्या हाय प्रोफाइल सोसायटीच्या बाहेर खुर्चीवरच पेंगलेली दिसायची. ही मराठी पोरं तशी मूळ इथलीच, पण बाहेरून आलेल्या गुजराती-मारवाड्याच्या घराबाहेर रात्रपाळी करण्यात किंवा मिलच्या जागी तयार झालेल्या मॉलमध्ये दिवसरात्र शिफ्ट करण्यातच यांची हयात जाईल असंच काय ते चित्र. मराठी माणसाच्या कल्याणाचा ठेका घेतलेल्या शिवसेनेनं या मराठी पोरांच्या रोजीरोटीचा प्रश्न तर सोडवला, पण बाहेरून आलेल्या लोकांच्या तुलनेत दररोजच्या जगण्यातली कसरत अजूनही सुरूच आहे.\nगुजराती आणि मारवाडी ह्यांच्यानंतर मुंबईत केवळ पैसा कमवायला आलेला भैय्या आणि इडलीवाला अण्णा यांना पाहून मला कायमच हेवा वाटायचा. मी मराठीच असल्यानं तसा म्हणावा इतका स्थलांतरित नव्हतो. पण हे टॅक्सीवाले भैय्या, पान टप-या, रद्दी-भंगाराची दुकानं म्हणजे शून्य टक्के गुंतवणूक आणि १०० टक्के नफा, असा यांचा सरळ सरळ हिशोब. रात्री अनेकदा सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर जवळ-जवळ दोन-एकशे टॅक्सीवाले भैय्या आपापलं पार्किंग शोधून दिवस उजाडायची वाट बघत सावधच झोपलेले असायचे. ही टॅक्सी म्हणजेच त्यांचं घर होतं. दिवसभर टॅक्सी चालवायची, मिळेल तिथं एखादी स्वस्तातली थाळी खायची आणि टॅक्सीतच आराम करायचा; म्हणजे पैशांची बचतच बचत. त्यांच्याकडे पाहिलं की मला माझी वरळी चाळीतली खोली आठवायची. कारण माझ्या १० बाय १२च्या त्या खोलीपुढे त्यांची ३ बाय ४ची टॅक्सीच त्यांना निवारा वाटायची. इडलीवाले अण्णाही असेच. कोणत्याही रस्त्यावर ४ तास धंदा करून महिना लाख रुपये आरामात शिलकीत टाकायचे. सांगण्याचा उद्देश एवढाच की या मुंबईनं कमावणा-या हाताला प्रांतवादाचा शिक्का कधीच लागू दिला नाही. परप्रांतीयतेचा जातीयवाद बाजूला ठेवत ह्या मुंबईनं नोकरदाराच्या ब्रेड-बटरची तर कष्टक-यांच्या रोजीरोटीची तजवीच केलीय ती अगदी कायमचीच.\nगावाकडच्या कंफर्ट झोनमध्ये वाढलेला साधारण माणूस शहरात कायम बुटकाच ठरतो, असं कायम बोललं जायचं. आपण काय करू शकतो यापेक्षा जास्त काय नाही करू शकत, याचाच जास्त विचार तो करत असतो. आपली पोच कुठपर्यंत आहे, आपला तोल कुठपर्यंत टिकू शकतो याचं भान तो आवर्जून घेत असतो. उंच माणसाप्रमाणेच आपल्या क्षमतेबद्दल त्याचे काहीच गैरसमज नसतात त्यामुळे तो आपल्या क्षमतेबाहेर पडून कोणाताही प्रयोग करायला कधीच धजावत नाही..\nपण ही मायानगरी मुंबई त्या प्रत्येक बुटक्या माणसाला अपवाद ठरते, जशी ती मला ठरलीय…कारण या मुंबईनंच मला माझी स्वतःची अशी एक ओळख दिली. अजूनही जेव्हा केव्हा मी गावाकडे जातो, तेव्हा असं वाटतं की तिथली वेळ पुढे सरकलीच नाही. गेल्या १० वर्षांत गावाकडच्या रिक्षा, ट्रॅक्टरवर, टमटम यांमध्ये वाजणा-या गाण्यांपासून ते चौकाचौकांत कुठल्यातरी पक्षाचा गमचा गळ्यात घालून कपाळी टिळा, तोंडात माव्याचा तोबरा भरलेली तीच पोरं तशीच थांबलेली दिसतात. गावातली तरुण पिढी व्यसनाधिनता आणि मोसमी राजकारण्यांच्या नादाला लागत बरबाद होतेय. माझ्याबरोबर आणि माझ्य��मागून आलेल्यांपैकी एकही जण मुंबईत टिकला नाही किंवा मुंबईनं त्यांना टिकू दिलं नाही. मुंबईची ही नशा वेगळीच आहे. ती सगळ्यांनाच झेपते असं नाही; पण मुंबईला ज्यानं आपलं मानलं, त्या प्रत्येकाला ती आबादच करते. पण या शहरानं माझीच मला नव्यानं आणि सर्वार्थानं सर्वमान्य अशी ओळख दिली. हाताला काम आणि त्या कामाचं मनाला समाधानंही दिलं. जगण्यासाठी लागणारा पैसा, मानसन्मानही दिला. एवढं सगळं भरभरून मिळाल्यानंतर मुंबई सोडण्याचा विचार आजवर कधीच डोक्यात आला नाही.\nया शहरानं मला फक्त स्वप्नंच दाखवली नाहीत तर ती पूर्ण करण्यासाठी लागणा-या सगळ्या वाटा, दिशा, पर्यायही माझ्यासमोर खुले केले. आजवर या मायानगरीनं १९९३ चे बाँबस्फोट, त्यानंतर उसळलेली जातीय दंगल, याच दंगलीनंतर स्वतःचे झालेले तुकडे, २००६ चे ट्रेन बाँबस्फोट, २६ जुलैचा महाप्रलय आणि २६/११ चा दहशतवादी हल्ला असं खूप काही पचवलंय. पण काहीही झालं तरी न खचता न धडपडता कायमच कसं चालत राहावं हे मुंबईनं आणि मुंबईकरांनी मला शिकवलंय. मुंबईत येण्याचा रस्ता हा महाकाय धबधब्याखाली वाहणा-या कपारीसारखाच असल्याचं मला अनेकदा वाटतं. धबधब्याखाली पोहताना या कपा-यांमध्ये कायम आत जायचाच रस्ता दिसत असतो मात्र आत गेल्यावर परत बाहेर येण्याचा रस्ता शंभरांतून एखाद्यालाच सापडतो. ही मुंबई अगदी अशीच आहे. या कपा-यांसारखचं ती प्रत्येकाला इथं येण्याची भूल घालते, इथं आल्यावर ही अगोदर स्वप्नं दाखवते, ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी या मायानगरीतली दुनियादारी जगायला शिकवते. इथं आलेला प्रत्येक जण आपापली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर धडपडत राहतो आणि कधी मुंबईचा होऊन जातो, हे कोणालाच कळत नाही. जो इथं टिकला तो जगाच्या कोणत्याही कानाकोप-यात टिकू शकेल हेच खरं.\nगेल्या सहा वर्षांपासून मुंबईत पत्रकार म्हणून कार्यरत. रिपब्लिक टीव्हीसाठी वरिष्ठ बातमीदार म्हणून काम केलेलं आहे. त्याआधी आयबीएन लोकमत, महाराष्ट्र वन अशा वहिन्यांसाठी काम केलं आहे.\nPrevious Post मी एक पुणे-मुंबई मोईतो\nNext Post फोर्ट, कोर्टची मुंबई\nOne thought on “अगला स्टेशन मुंबई …”\nआवडला. तुम्हाला दिसली ती मुंबई अनेकांना ठाऊक नसते फारशी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2017.blog/2017/10/13/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%9F%E0%A5%82-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87/", "date_download": "2021-05-18T20:41:50Z", "digest": "sha1:KL7OIE3KP7FSLDYSA2HGCNXGLLGH6COF", "length": 52191, "nlines": 127, "source_domain": "digitaldiwali2017.blog", "title": "गोइंग टू बॉम्बे… – डिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष", "raw_content": "\nडिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष\nनायक मुंबईत येतो…देशाच्या एखाद्या कोपऱ्यातला बंडखोर,पराभूत,अव्हेरला, आव्हानला गेलेला नायक स्वतःची ‘भूमी’ शोधत मुंबईत येऊन पोहोचतो…आपल्या पावलांपाशी दाबून ठेवलेल्या कोलाहलाकडे भलत्याच तटस्थपणे पाहणारी व्हिक्टोरिया टर्मिनसची सर्वांगसुंदर इमारत असतेच त्याच्या स्वागताला…अफाट प्रवाही गर्दी आणि मुक्ततेचे वारे हुंगत गर्दीत विरघळून जात जात त्याचा नायक बनण्याचा प्रवास सुरु होतो…\nकट टू बांद्रा-वरळी सी लिंक किंवा मरीन ड्राइव्ह….समुद्राच्या भव्य बॅकड्रॉपवर भावूक तो…वधारलेला, सुधारलेला, आश्वस्त, यशस्वी, या महानगरात रुजलेला… ‘नायकपदी’ जाऊन पोहोचलेला आहे… आणि चाळवलेल्या अंधारात रुपेरी पडद्यावर भक्कपणे ‘THE END’ ची पाटी दशकानुदशकं मुख्य प्रवाहातल्या सिनेमाने आपल्याला नायकाचा हा प्रवास दाखवला आहे…बराचसा एकरेषीय, परिचित, फॉर्म्युलेबाज असला… तरीही तो प्रवास, त्यातले टप्पे महत्वाचे ठरतात. कारण ते एका स्थलांतराची (Migration) कहाणी सांगत राहतात. या कहाणीत मुंबई उमटत राहते, पडद्यावर फार न दिसताही तिचं प्रभावी अस्तित्व सातत्याने जाणवत राहतं.\nस्थलांतराशी, स्थलांतरितांच्या समूहांशी मुंबईचं जुळलेलं नातं केवळ सिनेमातूनच नव्हे तर अन्य अनेक कलाकृतीमधून सामोरं येत राहिलं आहे. मर्ढेकर-सुर्वे-ढसाळ-कोलटकरांच्या कवितांमधून, भाऊ पाध्ये-किरण नगरकर-बाबुराव बागुल यांच्या साहित्यकृतींमधून, सुधीर पटवर्धनांच्या चित्रांमधून, सुसान हापगुड-शारदा द्विवेदी ते गोपाळ बोधे-सुधारक ओलवे या अफाट रेंजमधल्या छायाचित्रांमधून आणि अनेक शोधनिबंधांमधून. मुंबई महानगरीकडे येणारा ‘जनांचा प्रवाहो’ संवेदनशील, चिकित्सक मनं टिपत राहिली आहेत. मात्र हे झालं मुख्यत्वे विसाव्या शतकातल्या, औद्योगिक महानगरी म्हणून सुस्थापित झालेल्या मुंबई शहराबद्दल. असं अनेकांना आपापलं स्वतंत्र अस्तित्व बहाल करणारं, नवं स्वातंत्र्य मिळवून देणारं मुंबई शहर.\nज्या थोड्याफार ‘फिशिंग फ्लीट गर्ल’चं documentation झालं त्यापैकी हा महत्वाचा संदर्भ…इरीस बटलर नावाच्या मुलीचा हा फोटो तिच्या लग्नाच्या वेळी १९२७ साली घेतला आहे.\nहे महानगर म���हणून प्रस्थापित होण्यापूर्वी इथे होणारी स्थलांतरं कशी होती, त्या स्थलांतरितांची मनःस्थिती कशी होती याचं चित्र मात्र आपल्यासमोर सहज येताना दिसत नाही. त्यातही स्थलांतरित समुदायांतील स्त्रियांविषयी, मग त्या एतद्देशीय असोत वा विदेशी, आपल्याला विशेष वाचा-ऐकायला मिळत नाही. विसाव्या शतकातील स्थलांतराला भावुकपणे आठवत राहताना अठराव्या, एकोणिसाव्या शतकातल्या स्थलांतराबद्दल काय दिसतं इथल्या बेटांवरले कोळी-आगरी-भंडारी-पाचकळशी-पाठारे प्रभु हे स्थानिक वगळता इथे नव्याने जे जे आले, त्यांच्या स्थलांतराचा अनुभव कसा होता इथल्या बेटांवरले कोळी-आगरी-भंडारी-पाचकळशी-पाठारे प्रभु हे स्थानिक वगळता इथे नव्याने जे जे आले, त्यांच्या स्थलांतराचा अनुभव कसा होता या महानगरीची पायाभरणी करणाऱ्या मानवी समूहांबद्दल काय या महानगरीची पायाभरणी करणाऱ्या मानवी समूहांबद्दल काय विशेषतः त्यांच्यामधल्या स्त्रियांबद्दल काय विशेषतः त्यांच्यामधल्या स्त्रियांबद्दल काय नागरीकरणाची पहाट होत असलेल्या मुंबईत या स्त्रिया कशा आल्या, कशा नांदल्या हे प्रश्न आणि त्यांची अस्फुट, अस्पष्ट उत्तरं अधिकच अस्वस्थ करत राहतात. अस्फुट याकरता की एकोणीसाव्या शतकातील इंग्लिश प्रवासिनींचे भारताबद्दलचे ट्रॅव्हलॉग, त्यातले मुंबईबद्दलचे उल्लेख किंवा पारशी समाजातल्या लोकांची आत्मकथनं, अनुभव हे अस्तित्वात जरूर आहेत. पण सहजी उपलब्ध मात्र नाहीत.\nगोविंद नारायण माडगावकरांचं ‘मुंबईचे वर्णन’ किंवा आचार्य-शिंगणेकृत ‘मुंबईचा वृत्तांत’ या पुस्तकांसारखे ते आपल्यामध्ये रूजण्यापासून खूप दूर आहेत. अस्वस्थ याकरता की विशिष्ट सामाजिक स्थान, सांस्कृतिक-राजकीय वर्चस्व असणाऱ्या वर्गाचे हे अनुभव संपूर्ण चित्र कधीच उभे करू शकत नाहीत. अक्षरशः शून्यातून मुंबई उभी राहिली तेव्हा इथल्या इमारती, रस्ते, सांडपाण्याच्या व्यवस्था, बंदर-धक्के बांधून काढण्यासाठी जो मजूर वर्ग आला, आंध्रातून कामाठी आले, गुजरातेतून वाल्मिकी-मेहतर आले. त्यांच्या आयुष्यात डोकावून बघणे आपल्याला कधीच शक्य होणार नाही. गिरणी कामगारांचा मौखिक इतिहास मांडताना नीरा आडारकर-मीना मेनन ज्या तीक्ष्ण सखोलपणे स्थलांतरितांच्या विश्वात डोकावल्या आहेत ते अठराव्या, एकोणिसाव्या शतकातील मुंबईबाबत शक्य उरलेलं ना���ी. अर्थात या अपूर्णतेच्या, अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवरही अठराव्या शतकापासून पुढे मुंबईत आलेल्या इंग्लिश स्त्रियांच्या स्थलांतराकडे पाहिलं तरीही एक वेगळं भान येते, हे निश्चित.\n१६६२ साली इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगालची राजकन्या कॅथरीन द ब्रगन्झा यांचा विवाह झाला तेव्हा मुंबईची सात बेटं चार्ल्सला हुंडा म्हणून मिळाली, हे आपण वर्षानुवर्ष वाचत आलो आहोत. खरं तर, राजकीय सोयीसाठी झालेल्या विवाहात हुंडा मिळालेली, कुठेतरी दूर इस्ट इंडीजमध्ये वसलेली ठिपक्याएवढी बेटं चार्ल्सच्या खिजगणतीतही नव्हती. सदैव पैशांच्या विवंचनेत असणाऱ्या चार्ल्सने ५०,००० पौंडांचं कर्ज मिळण्याच्या बोलीवर ही बेटं इस्ट इंडिया कंपनीला दिली. कर्जफेडीव्यतिरिक्त सालाना भाडं ठरवलं १० पाउंड. कंपनीने मात्र या संधीचा पुरेपूर उपयोग पोर्तुगीज लोकांची सद्दी संपवून आपला व्यापार वाढवण्यासाठी केला. गेराल्ड ओन्जीएरसारख्या गव्हर्नरने मुंबई बेटावर वसाहत व्हावी, इंग्लिश व्यापारी-सैनिक येऊन राहावेत म्हणून विशेष प्रयत्न केले. सुरतमधून कारभार बघणाऱ्या पारशी, बोहरी व्यापाऱ्यांना त्याने खास सवलती देऊन मुंबईत यायला प्रोत्साहन दिलं. गोव्यामधल्या पोर्तुगीज जेसुइट पंथीयांच्या अत्याचारांमुळे त्रस्त झालेल्या हिंदू व्यापाऱ्यांना त्याने मुंबईत यायचं आमंत्रण दिलं.\nया काळाविषयी भरभरून लिहावं असं नसलं तरी मुंबईतील बेटांवर असणारी नारळीची झाडं, त्यांच्या बुंध्याशी घालण्यात येणारा सुक्या माशांचा कुटा, त्याचा भयंकर उग्र, डोकं उठवणारा दर्प आणि चिखलाने माखलेल्या खाजणजमिनी ही जवळपास हरेक स्थलांतरिताची प्रमुख आठवण असल्याचं आढळून येतं. वारंवार उद्भवणारा मलेरिया आणि दूषित पाण्यामुळे पसरणारे साथीचे आजार यांमुळे मुंबई हा एक मृत्यूचा सापळा आहे अशी भावनाही जोर धरून होतीच. मुंबईमध्ये होणाऱ्या स्थलांतरापेक्षाही या काळात कुलाब्याच्या मेनधम पॉइंटकडे प्रवास करणाऱ्यांचा ओघ अधिक होता. आजच्या मुंबईत प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमसमोर उभ्या असलेल्या महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाच्या जागी असणारा मेनधम पॉइंट सतराव्या शतकातील एकमेव ख्रिश्चन दफनभूमी होती \nअठराव्या शतकाची पहिली पाच-सहा दशकं उलटल्यावर मुंबईमधून होणाऱ्या व्यापाराने जोर धरला, मुंबईत फोर्ट भागात, त्यातही दक्षिणेकडील ‘इंग्लिश टाउन’ भागात इंग्लिश सैनिक, व्यापारी, सरकारी अधिकारी राहू लागले. इंग्लंडमधलं घरदार मागे ठेऊन इस्ट इंडिया कंपनीत रुजू होऊन आपलं नशीब अजमावयाला कित्येक तरुण भारताकडे वळू लागले. इकडे यायचा मार्ग खडतर होता. सहा-आठ महिन्यांचा खडतर, धोकादायक समुद्र प्रवास संपवला, तरच कुठे मुंबईचं दर्शन होत होतं. मुंबईत मलेरिया होऊन कधी जीव जाईल सांगता येत नव्हतं. तरीही एका आशेवर स्कॉटलंड, आयर्लंडमधून एकांडी तरुण मुलं इस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत रुजू होत होती. कारण, कंपनीच्या छत्राखाली उपलब्ध असणाऱ्या अनेक संधी. इस्ट इंडिया कंपनीने भारतामधून चालणाऱ्या व्यापारावर आपला एकाधिकार प्रस्थापित केला होता. त्यामुळे कंपनीमध्ये अधिकृतपणे सैनिक, कारकून, व्यवस्थापक या पदांसाठी जशा नोकरीच्या संधी होत्या तशाच अनधिकृतपणे चोरटा व्यापार करून उत्पन्न वाढवण्याच्याही संधी होत्या. सैनिक म्हणून भारतात आलेल्या तरुणाने व्यापारी म्हणून जम बसवल्याची शेकडो उदाहरणं आहेत. व्यापारासाठी आलेल्या इस्ट इंडिया कंपनीला भारताच्या राजकीय पटावर महत्वाचं स्थान प्राप्त करून देणाऱ्या, भारताच्या पहिल्यावहिल्या गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जसह (१७७२-१७८५) अनेक बडे अधिकारी अशा चोरट्या व्यापारात हात धुवून घेत होते.\nमुला-मुलींचा परिचय व्हावा म्हणून आयोजित कार्यक्रमांपैकी महत्वाचा कार्यक्रम, टेनिस पार्टी\nइस्ट इंडिया कंपनीत रुजू होणाऱ्या तरुणांच्या सामाजिक जीवनाचे संदर्भ बऱ्याच गोष्टी सांगून जातात. या तरुणांसाठी ‘योग्य वधूशी’ म्हणजे ‘गोऱ्या, इंग्लिश, ख्रिश्चन मुलीशी लग्न जमणे’ ही मोठी समस्या होती. मुंबईच्या रोगट हवामानामुळे इंग्लंडमधल्या मुली इथे यायला राजी नसत. इंग्लंडमधल्या लग्न न होऊ शकलेल्या मुली कंपनीच्या खर्चाने भारतात आणणं आणि लग्नासाठी काही ‘पर्याय’ उपलब्ध करून देणं असा एक उपाय इस्ट इंडिया कंपनीने राबवून बघितला खरा. पण त्याला फार प्रतिसाद मिळत नसे. गोऱ्या,युरोपियन ख्रिश्चन बायका मिळणं शक्य नसल्यामुळे इंग्लिश तरुणांचा ओढा इथल्या स्त्रियांकडे वळला. व्यापारात जम बसलेला ‘सिनियर मर्चंट’ वा कनिष्ठ सरकारी अधिकारी पोर्तुगीजांशी असलेल्या संबंधांतून जन्मलेल्या मिश्रवंशीय स्त्रीशी संबंध जुळवू बघे. ती मिळाली नाही, तर ‘भारत��य वंशाची स्थानिक स्त्री’ पदरी बाळगण्याकडे त्याचा कल असे. यापैकी कोणताही पर्याय न परवडणारे अतिकनिष्ठ सैनिक मात्र वेश्यांकडे आसरा घेत. ‘बीबीखाना’ अथवा लग्नाशिवाय संबंध ठेवलेल्या स्त्रियांसाठी स्वतंत्र घरं, हा कुलाब्यातल्या अनेक बंगल्यांचा एक महत्वाचा हिस्सा होता. १७९३-९५ या काळात मुंबईचा गव्हर्नर असलेल्या जॉर्ज डिकने उघड उघड एक हिंदू, मराठी स्त्री आपल्या बीबीखान्यात ठेवली असल्याची नोंद आहे. बीबीखान्यातील या मिश्रवंशीय अथवा भारतीय स्त्रियांचा ‘गौण स्त्रिया’ (Inferior Women) असा सर्रास उल्लेख आढळतो.\nइंग्लंड-इजिप्त-येमेन-भारत ह्या ओव्हरलंड रूटचा एक प्रातिनिधिक नकाशा\nमुंबईत जेव्हा इंग्लिश लोकांसाठी पहिलंवाहिलं चर्च, सेंट थॉमस कॅथेड्रल बांधलं, तेव्हा प्रार्थनेसाठी येणाऱ्या लोकांच्या आसनव्यवस्थेत सगळ्यात अखेरीस ‘गौण स्त्रियांसाठी आसनव्यवस्था’ अशी एक रचना आढळते. आपल्या मालकाच्या बिछान्यापासून चर्चच्या शेवटच्या रांगेपर्यंत या ‘गौण स्त्रिया’ रुजू होऊ शकत होत्या. पण सामाजिक रचनेत मात्र त्यांना कोणतंही अधिकृत स्थान नव्हतं. इतकंच नव्हे, तर अशा गौण स्त्रियांच्या पोटी जी अपत्यं जन्माला येत त्यांना मिळणारी वागणूकही वांशिक श्रेष्ठत्वाच्या व लिंगभेदाच्या कल्पनांवर आधारलेली होती. वरिष्ठ व्यापारी वा लष्करी अधिकारी यांना जर मुलगा झाला तर त्याला पुढील संगोपनासाठी इंग्लंडला त्याच्या कुटुंबियांकडे पाठवण्यात येई. जोपर्यंत तिथल्या समाजात त्याचा रंग खपून जाई तोपर्यंत तो सुरक्षित असे. पण जर त्याच्या ‘मिश्रवंशाची’ ओळख पटली, तर त्याला तातडीने भारतात पाठवण्यात येई. मुलींना कोणत्याही प्रकारे इंग्लंडमध्ये धाडलं जाण्याची सवलत नव्हती. त्यांचा बाप जर पैसा आणि प्रतिष्ठा राखून असेल तर त्या मुली मोठ्या होऊन, पुढे भारतात आलेल्या इंग्लिशवंशीयाशी लग्न जुळवण्याजोग्या होतील इतपत बरं संगोपन त्यांच्या वाट्याला येई.\nगरीब सैनिक, कनिष्ठ व्यापारी यांच्या मिश्रवंशीय मुली उघडउघड वेश्याव्यवसायात ढकलल्या जात. मुंबईत व्यापारानिमित्त येणाऱ्या खलाशांमुळे जे ‘रेड लाईट एरिया’ नव्याने विकसित होत होते तिथे देहविक्रय करता करता या स्त्रिया कोणत्या दफनभूमीत गाडल्या गेल्या त्यांची कोणतीही नोंद इतिहासात नाही. मुंबई बेटांवर पोर्तुगीज वा इंग्रजही स्थलांतरित म्हणून बाहेरून आले. पण इथल्या स्त्रिया उपभोगून घेताना जे भोग त्यांनी या आणि पुढल्या पिढ्यांमधल्या स्त्रियांच्या माथी रचले, ते भीषण होते.\nसोशल इव्हेंट…नाचाचे, चहापानाचे कार्यक्रम\nअठरावं शतक संपून एकोणीसावं शतक सुरु होण्याच्या संधीकाळात युरोपात आणि भारतात जे बदल घडत गेले, त्यामुळे मुंबईला मोठ्या प्रमाणात आकार येऊ लागला- अनेक अर्थांनी शतकाच्या सुरुवातीला मराठा सरदारांच्या व पेशव्यांच्या पाडावानंतर इस्ट इंडिया कंपनीला असलेला मोठा राजकीय अडथळा दूर झाला (१८१८) आणि कंपनीने व्यापारावर अधिक लक्ष केंद्रित केलं. १८३० च्या दशकात चीनसोबत चालणाऱ्या अफूच्या व्यापारात मुंबई एक महत्वाचं भू-सामरिक ठिकाण म्हणून उदयाला येत होते. बगदादी ज्यू, अरबी मुस्लिम, गुजरातमधील भाटीया-कपोल महाजन असे अनेक व्यापारीसमूह मुंबईत स्थलांतरित होत होते. १७८० पासून हॉर्नबी वेलार्ड /वरळीचा बांध, कॉजवे प्रकल्प, बेलासिस रोड प्रकल्प अशा कित्येक प्रकल्पांमुळे मुंबईतील खाजण जमीन भराव घालून सपाट केली गेली होती. त्यामुळे मुंबईच्या नागरीकरणाला एक दिशा आली होती. युरोपात औद्योगिकरणाची सुरुवात झाली होती. वाफेच्या इंजिनाचा शोध लागला होता, इंग्लंडमध्ये रेल्वे आली होती (१८२५) आणि शिडाच्या जहाजांऐवजी वाफेवर चालणाऱ्या आगबोटी/स्टीमशिप्स जलवाहतुकीच्या क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्यासाठी सज्ज झाल्या होत्या.\nमुंबईतील ‘ब्रिटीश स्त्रियांचं हाय टी’ – 1897\nयुरोपातून येताना दक्षिण आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून येण्याऐवजी भूमध्यसमुद्रातून इजिप्त-येमेनमार्गे भारताकडे येण्याचा खुष्कीचा मार्ग उदयाला आला होता. पूर्वी ज्या प्रवासाला सहा ते आठ महिने लागायचे, जिथे सागरी चाच्यांची भीती वाटायची तिथे आता 2-3 महिन्यांत भारतात पोहोचणं शक्य होतं. १८३० च्या दशकात अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या मागणीमुळे इस्ट इंडिया कंपनीने खुष्कीचा मार्ग वापरून आपली स्वतःची प्रवासी वाहतूक सुरु केली. इस्ट इंडिया कंपनीचे पगारदार नोकर, भारतात येऊन कंपनीसोबत व्यापार करण्यास इच्छुक असणारे व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ही वाहतूक व्यवस्था होती. १८४० पासून पेनिन्सुलार अँड ओरीएंटल कंपनीने याच मार्गावरून सर्वांसाठी खुली प्रवासी जलवाहतूक सुरु केली. अनेक ट्रॅव���हलॉग्जमधून किंवा इयान मार्शलच्या ‘पॅसेज इस्ट’सारख्या महत्वाच्या संदर्भग्रंथांतून या प्रवासाचे अनेक पदर उलगडत जातात.\nइंग्लंडच्या साउदम्पटन बंदरातून निघणाऱ्या स्टीमशिप्स जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून, भूमध्यसमुद्र ओलांडून इजिप्तमधल्या अलेक्झांड्रीया बंदरात पोहोचत असत. तिथून एका छोट्या बोटीतून, नाईल स्टीमरमधून कैरोपर्यंत प्रवास. कैरोपासून सुवेझ बंदरापर्यंत प्रवास इजिप्तमधल्या तप्त वाळवंटातून, घोडागाड्यांच्या ताफ्यामधून. सुवेझ ते एडन आणखी एक स्टीमशिप आणि एडन ते मुंबई किंवा मद्रास किंवा कलकत्ता आणखी एका स्टीमशिपमधून. पुढे रेल्वेचं जाळं युरोपभर पसरल्यावर तर इंग्लंडहून इंग्लिश खाडी ओलांडून फ्रान्स आणि रेल्वेने फ्रान्स ओलांडून मार्सेली बंदरातून अलेक्झांड्रीयाकडे प्रयाण हा अधिक जलद पर्याय पुढे आला. एकूणच या प्रवासात तीन-चार वेळा जहाज बदलावं लागलं, तरी ते सुखावह होतं. कारण प्रवाशांचे सामान उंटांवरून पुढे पाठवलेलं असे. वाळवंटातला प्रवास ज्या घोडागाड्यांमधून होई त्या प्रशस्त, कार्पेटने मढवलेल्या लाकडी केबिन्स असत, दर १०-१२ मैलांवर घोडे बदलले जात आणि दिवसातून दोनदा सुग्रास जेवण मिळे. उकडलेले बटाटे, अंडी, मटन चॉप्स, रोस्ट पिजन, ब्रेड आणि उत्तम प्रतीची एल बियर हे पदार्थ जेवणात असतच असत. जेव्हा शिडाची जहाजे हा एकमात्र पर्याय होता तेव्हा स्वतःची गादी,चादर, पांघरूण, दिवा, मग, बादली अशा अनेक गोष्टी स्वतःजवळ बाळगाव्या लागत. प्रवासभाडे एक हजार पाउंड इतकं असे. खुष्कीचा मार्ग सुरु झाल्यावर फक्त स्वतःचे कपडे आणि आवश्यक वस्तू जवळ बाळगल्या की झालं, असं असे. पुन्हा प्रवासभाडं १०५ पाउंड इतकं कमी झालं.\nसरकारी अधिकारी वा व्यापाऱ्यांच्या घरातील स्त्रीचे मुंबईकडे प्रयाण\nया घडामोडींचा परिणाम म्हणजे इंग्लंडमधून भारतात, त्यातही मुंबईत येऊ इच्छिणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली. विशेषतः कंपनीच्या बड्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबातल्या सुशिक्षित स्त्रिया-मुली, बायका, बहिणी मुंबईत अगत्याने येऊ लागल्या. मुंबईच्या गव्हर्नरच्या पत्नीने मुंबईत येऊन त्याच्यासोबत राहणं आणि फर्स्ट लेडी म्हणून सभासमारंभांची शोभा वाढवणं हा शिरस्ताच झाला. त्यापैकी काहींनी आपल्या आठवणी लिहिल्या आहेत. १८४८-१८५३ या काळात मुंबईचा गव्हर्नर असलेल्��ा लॉर्ड फॉकलंडची पत्नी लेडी फॉकलंड, अमेलिया फिटझक्लरेन्स हिने लिहिलेल्या आठवणी ( Chow Chow- Being Selections from a Journal Kept in India, Egypt and Syria ) मुंबईविषयीच्या अत्यंत हृद्य आठवणी मानल्या जातात. अरुण टिकेकरांनी मराठी वाचकांसाठी ‘स्थल-काल’मध्ये त्याचा मोठ्या कौतुकाने, आदराने उल्लेख केला आहे. ओघानेच हेही सांगायला हवं, १८३० च्या दशकात, स्टीमशिप्समुळे मुंबईत जे मिशनरी प्रचारक आले त्यापैकी स्कॉटीश मिशनरी फादर जॉन विल्सन मुंबईकरांच्या कायम स्मरणात राहील, गिरगाव चौपाटीवरील विल्सन कॉलेज हे त्याचं सगळ्यात मोठं, जिवंत स्मारक आहे. त्याहूनही अधिक त्याची पत्नी मार्गारेट विल्सन हिला स्मरणात ठेवायला हवे कारण मुंबईत येऊन अस्खलित मराठी शिकलेली पहिली वहिली इंग्लिश महिला बनण्याचा मान तिच्याकडे जातो. क्रॉस मैदानाच्या एका कोपऱ्यात चिरनिद्रा घेत पहुडलेली मार्गारेट विल्सन आज विस्मृतीमध्ये थिजून गेली आहे. इंग्लंडच्या राजाची, चौथ्या विल्यमची अनौरस संतती म्हणून जन्मलेल्या लेडी फॉकलंडचं नाव मात्र मुंबईतल्या रेड लाईट एरियाशी जोडलं जाऊन लोकांच्या ओठांवर खेळत आहे, हा एक विलक्षण क्रूर योगायोग आहे.\nपेनिन्शुलर & ओरिएन्तल बोटीवरील प्रातिनिधिक चित्र\nप्रवासी वाहतुकीत कमालीचे बदल झाल्यामुळे केवळ उच्चपदस्थांच्या घरंदाज स्त्रियाच मुंबईत आल्या, असं नाही. मुंबई आता झपाट्याने विस्तारत होती. व्यापारासोबतच कंपनी सरकारचा दरारा आणि विस्तारवादी धोरण व्यापक होत चाललं होतं. हा व्याप सांभाळण्यासाठी लष्करी सेवा, मुलकी सेवा निर्माण झाल्या होत्या. मुंबईकडे येणारे स्वप्नाळू तरुणही संख्येने वाढले होते. त्यांच्यासाठी ‘सुयोग्य वधू’ मिळावी म्हणून कंपनीने स्वखर्चाने जे ‘पर्याय’ उपलब्ध करून देण्याचं धोरण स्वीकारलं होतं त्याला आता भरभरून प्रतिसाद मिळू लागला होता. इंग्लंडमधल्या गोठवणाऱ्या थंडीतून भारतातल्या आल्हाददायक हिवाळ्यासाठी जहाजं भरून येणाऱ्या या मुलींना ‘Fishing Fleet Girls’ म्हटलं जाई. कंपनी सरकार या मुलीना भारतात आणत असे, सामाजिक समारंभ-सहली-घोडसवारी-इंग्लिश क्लब नाईट्स अशा प्रसंगांतून त्यांना मुलांसमोर सादर केलं जात असे. बहुसंख्य मुलींची लग्नं वर्षभरात जुळत असत. भारतात वर्षंभर राहूनही लग्न न जमू शकलेल्या मुलींना परत इंग्लंडला पोहोचवलं जात असे. भारतातही लग्न न जमू शकल्या���ी सामाजिक नामुष्की कपाळावर वागवत या मुली इंग्लंडला जात तेव्हा त्यांच्यावर ‘The Returned Empties’ हा शिक्का मारला जाई. सरकारी खर्चाव्यतिरिक्त स्वतःच्या खर्चानेही उपवर मुलींचे कुटुंबीय त्यांना ‘गळ टाकून बसण्यासाठी’ भारतात पाठवू पहात होते. यामागे खूप अर्थ दडले होते.\nमुली भारताकडे निघताना, बोटीवर वावरतांना\nइंग्लंडमधील श्रेष्ठ-मध्यम-कनिष्ठ सामाजिक वर्तुळात स्वीकारल्या न गेलेल्या मुली आता लग्न होईल, या आशेने भारतात येऊ पाहात होत्या. इंग्लंडमधील सामाजिक अवहेलनेपेक्षा, निम्नवर्गीय, ग्रामीण जीवनापेक्षा भारतातील गरजू इंग्लिश वरांकडून होणारं स्वागत, इथली सत्ता, सुबत्ता त्या मुलींना आपलीशी वाटू लागली होती. ‘Three Hundred a Year, Dead or Alive Men’ ही या सौद्यामागची प्राथमिकता होती. वर्षाला ३०० पाउंड कमावणारा नवरा भौतिक सुबत्तेचं किमान परिमाण बनलं होतं. भारतातल्या हवामानात, लढायांत तो जगला तर ३०० पाउंड. शिवाय शारीरिक सुखं होतीच. नवरा मृत्युमुखी पडला तरी दयाळू कंपनी सरकार त्याच्या वाटचं संपूर्ण पेन्शन विधवेला देत होतं, हा मोठाच फायदा होता. तिला जसा भौतिक सुखं हजर करणारा नवरा हवा होता, तशी त्यालाही आदर्श ‘व्हिक्टोरियन मोरलिटी’नुसार त्याचं श्रेष्ठत्व मानणारी, जपणारी बायको हवी होती. फिशिंग फ्लीट गर्ल्ससाठी असणारे जे अलिखित संकेत होते, त्यातला एक संकेत बरंच काही सांगून जातो. भावी नवऱ्यासमोर कसं वागावं, याविषयी सांगताना डोरोथी ह्युजेस सल्ला देते – ‘If you are unfortunate enough to be born clever, for heaven’s sake, be clever enough to hide it’. पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेने स्त्रीला निव्वळ एक भोगवस्तू बनून तिचा जो व्यापार चालवला होता, त्या व्यापारात आपली किंमत व्यवस्थित वसूल करणाऱ्या या फिशिंग फ्लीट गर्ल्स कुठेतरी एक चरा उमटवून जातात.\nलग्नाच्या बाजारात नवरा पटकवण्यासाठी भारतात जाण्याचं जे आकर्षण इंग्लंडमध्ये निर्माण झालं होतं त्यावर Thomas Hood नावाच्या कवीने I’m Going to Bombay (1840) या शीर्षकाची कविता रचली आहे. आपल्या उपहासात्मक शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हूडने या कवितेत मुंबईला निघालेल्या विवाहोत्सुक मुलीची मानसिकता, तिच्या कुटुंबियांची मानसिकता पहिल्या दोन कडव्यांत फार समर्पकपणे रंगवली आहे.\nइंग्लंडमध्ये मुलगी वयात आली आहे, आईबाबांना लग्नाची काळजी आहे आणि ते मुलीला सल्ला देताहेत भारतात जाण्याचा, जिथे लग्नबाजार तेजीत आहे. तिची बहिण हैदराबादमध्ये कोणा श्रीमंत, देखण्या इंग्लिश मुलाशी लग्न करून सुखी झाली आहे. आणि आपल्या बहिणीचंही असंच भलं व्हावं म्हणून तिला भारतात येण्याची संधी सोडू नकोस असा आग्रहाचा सल्ला देतेय. हे चित्र रंगवताना हूडने जी ठेवणीतली शब्दकळा वापरली आहे, जो सौदेबाजीचा रंग उतरवला आहे तो अंगावर काटा आणतो. भुवनवर भाळलेली एलिझाबेथ रसेल किंवा मनोहर माळगावकरांच्या ‘प्रिन्सेस’ मधली इंग्लिश गव्हर्नेस, या भाबड्या वाटणाऱ्या व्यक्तिरेखा नवीन अर्थ,वेगळ्या छटा घेऊन डोळ्यांसमोर तरळून जातात. तसा भाबडेपणा चिरंतन, व्यापारही चिरंतन …\nबाकी, साम्राज्यवादाच्या जागतिक पटावरचं महत्वाचं व्यापारी केंद्र म्हणून जडणघडण झालेल्या मुंबईत स्थलांतरांची मालिका सुरु झाली व टिकून राहिली ती व्यापारी सौद्यापोटी, हेच तेव्हढं सत्य ना \nमुळात कॉम्प्युटर इंजीनियर. भारतातील नामांकित अशा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून ‘अर्बन पॉलिसी & गव्हर्नंस’ मध्ये एमेस्सी. शहरांच्या प्रश्नांवर, शहरीकरणवर सातत्याने action oriented research work केले आहे. अर्बन डेव्हलपमेंट प्रॅक्टीशनर म्हणून हॅबिटॅट लॅब इंडिया या थिंक टंक सोबत सध्या काम सुरू आहे. Just , socially inclusive and sustainable cities या थीमअंतर्गत एका कमिटमेंटमधुन शहरांकडे बघतो. त्यासाठी लेखन, सिटी वॉक , फोटोग्राफी ,नरेटिव्ह डॉक्युमेंटेशन आणि सोशल मीडिया अशा साधनांचा प्रभावी वापर.\nस्थलांतरीत समूहाने आकारलेली शहरे अथवा शहरातील माणूस समजून घेणे हा विशेष अगत्याचा विषय.\nसर्व फोटो – इंटरनेट फोटो\nPrevious Post झोपडपट्टी पर्यटन – नैरोबी आणि धारावी\nNext Post मुक्काम इव्हेंटफुल दिल्ली\n2 thoughts on “गोइंग टू बॉम्बे…”\nआज मुंबई चा वेगळाच चेहरा समोर आला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-10-mistakes-girl-should-avoid-on-first-date-5352150-PHO.html", "date_download": "2021-05-18T21:27:19Z", "digest": "sha1:QZQ6IG5T7TADU3LEGPWNTSENKVU5RRPE", "length": 3906, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "10 Mistakes Girl Should Avoid On First Date | तरुणींनो जरा सांभाळून, पहिल्या डेटवर जाताना करू नका या 10 Mistakes - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nतरुणींनो जरा सांभाळून, पहिल्या डेटवर जाताना करू नका या 10 Mistakes\nपूर्वीच्या काळी अरेंज्ड मॅरेजमध्ये मुला मुलीची पहिली भेट व्हायची तेव्हा त्यांना नीट एकमेकांना बघताही येत नव्हते. पण आता परिस्थिती बदलली आहे. बहुतांश तरुण तरुणी आता स्वतःच त्यांचे पार्टनर निवडत असतात. त्यांची जी पहिली भेट होते, त्याला फर्स्ट डेट म्हटले जाते. या फर्स्ट डेटला एकमेकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न तरुण तरुणी करत असतात. पण अशावेळी काळजी घेणे गरजेचे असते. विशेषतः तरुणींना अधिक काळजी घ्यावी लागते. कारण मित्राला इम्प्रेस करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या हातून काही चुका घडण्याची शक्यता असते. या चुका होऊ नये त्या टाळता याव्यात यासाठी आम्ही या चुका आज तुम्हाला सांगणार आहोत.\nपुढील स्लाइड्सवर वाचा, पहिल्या डेटला जाताना मुलींकडून कोणत्या चुका होऊ शकतात...\nPls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/03/17/charging-customers-internet-handling-fee/", "date_download": "2021-05-18T20:46:55Z", "digest": "sha1:YDNG2OSB273ADQCEHXGZ6AQ6KARVLLL3", "length": 7215, "nlines": 39, "source_domain": "khaasre.com", "title": "सिनेमाचं तिकीट ऑनलाईन बूक करताना तुम्हाला अशाप्रकारे लुटलं जात आहे! – KhaasRe.com", "raw_content": "\nसिनेमाचं तिकीट ऑनलाईन बूक करताना तुम्हाला अशाप्रकारे लुटलं जात आहे\nआजकाल सर्व कामं डिजिटली करण्यावर अनेकांचा भर असतो. डिजिटल माध्यम वापरून पैश्यांचे व्यवहार तर खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी डिजिटल माध्यम वापरण्याकडे आजकाल सर्वांचा कल असतो. त्यात सिनेमाचं तिकीट म्हणलं कि ते तर ऑनलाईन बुक करणेच सर्वजण पसंत करतात. पण हेच सिनेमाचं तिकीट बुक करताना तुम्हाला लुटलं जात आहे याचा अंदाजा तुम्हाला आहे का नाही ना. बघूया कशाप्रकारे सिनेमाचं तिकीट ऑनलाईन पद्धतीनं बुक करताना आपल्याला लुटलं जातं.\nमोबाईल ऍप किंवा वेबसाईटवरुन सिनेमाचं ऑनलाईन तिकीट बूक करताना काही शिल्लकचे पैसे घेतले जातात. इंटरनेट हँडलिंग चार्जेसच्या नावाने हे पैसे घेतले जातात. पण हे पैसे घेणे वैध आहे का तिकीट बूक करताना इंटरनेट हँडलिंग फी भरण्याची गरज नसल्याचं ‘आरटीआय’मध्ये समोर आलं आहे.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही बाब समोर आणली आहे. इंटरनेट हँडलिंग फीच्या ना���ाने सर्वांची लूट कंपन्या करत आहेत. ‘फोरम अगेन्स्ट करप्शन’चे अध्यक्ष विजय गोपाल यांनी हैदराबादेतील ग्राहक कोर्टात धाव घेतली आहे. बूकमायशो, पीव्हीआरविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवली आहे.\nग्राहकांकडून इंटरनेट हँडलिंग फी उकळण्याचा अधिकार चित्रपट तिकिटांचं ऑनलाईन बूकिंग करणाऱ्या प्लॅटफॉर्मना नाही, असं रिझर्व्ह बँकेने माहिती अधिकारा अंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं आहे.\nइंटरनेट हँडलिंग फीच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा रक्कम उकळल्याचा आरोप अनेक प्रेक्षक करतात. त्यामुळे सिनेमाच्या तिकीटाची मूळ रक्कम जर दोनशे रुपये असेल, तर इंटरनेट हँडलिंग फीमुळे ही रक्कम २३० रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागतो.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nCategorized as Entertainment, तथ्य, बातम्या, सामान्य लोक असामान्य कामगिरी\nनदीपासुन आपल्या गावापर्यंत तीन किलोमीटरचा कालवा तयार करणारा कॅनॉल मॅन\nमस्जिदीत झालेल्या हल्ल्यात बाल बाल बचावलेल्या बांगलादेशच्या क्रिकेट टीमचा काय होता अनुभव\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2020/02/11/indian-railways-to-install-health-atms/", "date_download": "2021-05-18T21:36:48Z", "digest": "sha1:TS7CEH2ESFXJXN57GXRBMGACSQ77YL4U", "length": 7619, "nlines": 41, "source_domain": "khaasre.com", "title": "रेल्वे प्रवाशांसाठी आरोग्य ATM, ६० रुपयांमध्ये होणार बॉडी चेकअप – KhaasRe.com", "raw_content": "\nरेल्वे प्रवाशांसाठी आरोग्य ATM, ६० रुपयांमध्ये होणार बॉडी चेकअप\nरेल्वे स्थानकांवर त्वरित वैद��यकीय अहवाल देण्यासाठी भारतीय रेल्वेने आरोग्य एटीएम हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातुन आता रेल्वे प्रवाशांना त्यांची संपुर्ण वैद्यकीय तपासणी अअत्यंत कमी किंमतीत करता येणार आहे. विनाभाडे महसूल (नॉन-फेअर रेव्हेन्यु) मिळविण्यासाठी रेल्वेने “न्यु इनोव्हेटिव्ह अँड आयडिया स्कीम’ अंतर्गत हे आरोग्य ATM स्थापित केले आहेत. पाहूया सविस्तर…\nरेल्वेमध्ये १० वर्षांपूर्वीच आली होती नॉन-फेअर रेव्हेन्यूची संकल्पना\nनॉन-फेअर रेव्हेन्यूची सुरुवात सर्वप्रथम २०१०-११ मध्ये झाली होती. परंतु त्यानंतर अनेक वर्षे रेल्वेला त्या संकल्पनेचा पुरेपूर लाभ घेता आला नाही. मात्र मागच्या वर्षी रेल्वेला या उपक्रमाच्या माध्यमातुन चांगलीच कमाई झाली. अत्यंत कमी खर्चात संपुर्ण शरीराची तपासणी होऊन काही सेकंदातच आपला वैद्यकीय अहवाल मिळत असल्याने प्रवाशांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.\nकेवळ ६० रुपयांमध्ये मिळते ही माहिती\nआरोग्य ATM मशीनच्या माध्यमातुन संपुर्ण शरीराची तपासणी केली जाते. तपासणीनंतर एक प्रिंटेड स्लिप निघते, ज्यावर संपूर्ण वैद्यकीय माहिती देण्यात आलेली असते. या मशीनच्या साहाय्याने शरीरातील मास इंडेक्स आणि हायड्रोजन पातळीविषयी माहिती मिळते. शरीरातील रक्तदाब, रक्तातील साखरेची आणि प्रोटीनचे प्रमाण देखील समजते. केवळ ६० रुपये खर्च केल्यावर रेल्वे त्यांच्या प्रवाशाला ही सर्व माहिती देते. याउलट एखादा पॅथॉलॉजिस्ट याच कामासाठी किमान २०० रुपये घेतो.\nआरोग्य ATM च्या मदतीने होते १६ प्रकारची तपासणी\nरेल्वेने त्यांच्या अहवालात सांगितले आहे आहे की त्वरित वैद्यकीय अहवाल देण्यासाठी या यंत्रांमध्ये “पॉईंट ऑफ केअर डिव्हाइसेस अँड सॉफ्टवेअर” इन्स्टॉल करण्यात आलेआहे. या आरोग्य ATM च्या मदतीने एकावेळी १६ प्रकारच्या तपासण्या केल्या जाऊ शकतात. या कारणामुळेच भारतीय रेल्वेने अत्यंत माफक दारात प्रवाशांना आरोग्य ATM उपलब्ध करुन दिले आहेत.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला आपल्याकडील खास माहिती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nताटातूट झालेले अनिल अंबानी आणि टिना एका भूकंपामुळे पुन्हा असे आले एकत्र\nस्वतंत्र भारतात ३७ वर्षे दिल्लीच्या तख्तावर नव्हता मुख्यमंत्री, काय होते कारण \nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/tag/bike/", "date_download": "2021-05-18T20:00:18Z", "digest": "sha1:PF5F3FRZUEIXVTH4V5WFVJL4DZT3OFYG", "length": 4412, "nlines": 27, "source_domain": "khaasre.com", "title": "bike – KhaasRe.com", "raw_content": "\nगाडीमध्ये केला थोडाच बदल आणि एव्हरेज बनले 153 किलोमीटर…\nकरले जुगाड करले… कर ले कोई जुगाड. हे गाणं खूप नंतर आलं आहे. परंतू भारतीय या गोष्टींमध्ये फार पूर्वीपासून पारंगत आहेत. जुगाड नावाचा प्रकार भारतातच तयार झालाय हे बोलले तरी वावगं ठरणार नाही. या जुगाडाने भारतीय लोक काहीही करू शकतात. आता हेच बघा ना उत्तर प्रदेशातील या युवकाने असे काही जुगाड केले आहे की, यामुळे… Continue reading गाडीमध्ये केला थोडाच बदल आणि एव्हरेज बनले 153 किलोमीटर…\nअबब पुण्यात राहणारी ही सुंदरी फिरतेय ४५ देश, तेही चक्क ३७० किलोच्या बाईकवर…\nकाहीतरी वेगळ करायच हि प्रत्येक तरुणाची इच्छा असते. परंतु काही या इच्छेचा परमोच्च टोक गाठतात. अशीच काही कथा आहे मुळची इराण येथील मरल याझार्लू यांची चला खासरे वर बघूया तिची आगळीवेगळी कहाणी… ईराण येथील Maral Yazarloo एका मिशणवर आहे आणि हे मिशन काही साधेसोपे नाही आहे. तिला फिरायचे आहे जगातील सर्व खंड तेही बाईकने… हो… Continue reading अबब पुण्यात राहणारी ही सुंदरी फिरतेय ४५ देश, तेही चक्क ३७० किलोच्या बाईकवर…\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/tanajimovie/", "date_download": "2021-05-18T21:04:47Z", "digest": "sha1:SWAFWYXBPVRISMMXUYYZGHLP4CELD3DD", "length": 5037, "nlines": 75, "source_domain": "punerispeaks.com", "title": "शूरवीर तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित अजय देवगन चा 'तानाजी' चित्रपटाचे पोस्टर रिलीज - Puneri Speaks", "raw_content": "\nशूरवीर तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित अजय देवगन चा ‘तानाजी’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज\nमराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत दिग्दर्शित ‘तानाजी’ चित्रपट २०१९ मध्ये रिलीज होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यां मध्ये असणारे एक शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असेल. तानाजी मालुसरे यांचे नाव ऐकले तरी त्यांचा इतिहास सर्व मराठी जणांच्या समोर उभा राहतो. त्याच इतिहासावर आधारित हा चित्रपट नक्कीच संपूर्ण जगात एका वेगळ्या माध्यमातून मराठ्यांचा इतिहास जागा करेल.\nनुकताच अजय देवगन याने त्याच्या ट्विटर अकाऊंट वर चित्रपटाचा पोस्टर पोस्ट केला आहे.\nओम राऊत या मराठमोळ्या दिग्दर्शकाला लोकमान्य या मराठी चित्रपटास फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.\nहा चित्रपट २०१९ ला रिलीज होणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांना चांगलीच वाट पहावी लागणार आहे.\nकमेंट मध्ये नक्की लिहा…\nPrevious articleअशोक मामांच्या शेंटिमेंटल सिनेमाचा ट्रेलर झाला रिलीज …\nNext articleछत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना ट्विटर आणि फेसबुक वर #ISupportUdayanRaje वरून सर्वांची साथ\nमराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, रद्द करण्याची कारणे\nमुंबई-पुण्याची कोरोना परिस्थिती सुधारली आहे\nहृदयद्रावक घटना आणि वृत्तवाहिन्या ; यावर लोकांचे मत\nरेल्वेमध्ये पाईंटमन मयूर शेळकेच्या पराक्रमाचा थरार; गुलाम चित्रपटाची आठवण\nमहाराष्ट्र लॉकडाउन नियम: एक मे पर्यंत कडक निर्बंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/author/ms-admin/page/2/", "date_download": "2021-05-18T20:11:21Z", "digest": "sha1:P5UO34XKZZANMEAD5FXLB5O2UQ5IBFGH", "length": 10430, "nlines": 190, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "ms-admin, Author at Marathwada Sathi - Page 2 of 9", "raw_content": "\nमहिला बिट अंमलदारांचा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केला सन्मान\nऔरंगाबाद : जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात कार्यरत महिला बिट अंमलदारांचा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, प्रशंसापत्र देऊन सन्मान केला. पोलीस मुख्यालय...\nAurangabadCrimeUpdate : जातिवाचक शिवीगाळ करत चाकू हल्ला, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल\nमराठवाडा साथी न्यूज ग्राम पंचायत निवडणुकीत विजय झाल्यामुळे आनंदाच्या प्रित्यर्थ मित्रांना जेवण देणाऱ्यास वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे हॉटेल...\nनदी पुनरुज्जीवनात सांगली जिल्हा देशात पहिला\nनवी दिल्ली : सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी जिल्ह्याची निवड...\nगरोदर महिलांच्या आरोग्याची काळजी\nमराठवाडा साथी न्यूज बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी त्याच्या जन्मापूर्वी आईच्या प्रकृतीची काळजी घेतली जाणे आवश्यक आहे. गुटगुटीत आणि निरोगी बाळ...\nद्राक्ष उत्पादकांच्या मदतीसाठी राज्य शासन सकारात्मक – कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम\nमराठवाडा साथी न्यूज मुंबई : मागील तीन वर्षांपासून द्राक्षाचा हंगाम वाया गेला आहे. तसेच यंदाही राज्यात झालेल्या...\nवीज कंपन्यांनी तोटा कमी करण्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधावेत – ऊर्जामंत्री...\nमराठवाडा साथी न्यूज मुंबई : राज्यातील तीनही वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती चिंताजनक असल्याची गंभीर दखल घेत कंपन्यांनी आपला...\nसैादी नोटेवर भारताच्या नकाशात गडबड\nनवी दिल्ली: श्रीवास्तव यांनी सांगितले की, \"भारताने हा मुद्दा डिप्लोमॅटिक स्तरावर उचलला आहे.\" सौदी अरबने त्यांच्या अधिकृत...\nभारतीय क्रिकेटपटूला न्यूझीलंडकडून ऑफर\nनवी दिल्ली ; सूर्यकुमार यादवच्या खेळीने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावाजलेले खेळाडूही प्रभावित झाले आहेत. स्कॉट स्टायरिसने सूर्यकुमार यादवचं कौतुक केलं आहे....\nकिरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर घोटाळ्याचा आरोप\nभाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. एबीपी माझाशी बोलताना...\nपोलिसांमारहाण झालेल्या कॉन्स्टेबलचा सत्कार : मुंबई पोलिस\nमुंबईत वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला महिला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये महिला कारवाई केल्याचा रागातून पोलीस...\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nएकाच वेळी तिने दिला ९ बाळांना जन्म \nमराठा-ओबीसींमध्ये तेढ निर्माण करणाऱ भुजबळ…\nहंगामी वसतिगृह दिवाळीनंतर सुरू होणार\nठाकरे यांच्या भाषे विरुद्ध आरोप…\nखळवलेल्या समुद्राचे रौद्ररूप : ‘गेट वे ऑफ इंडिया’ला लाटांच्या धडका\nएकाच वेळी तिने दिला ९ बाळांना जन्म \nकोरोनाच्या लढ्याला आरबीआयचे बळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/karnataka-election-bjp-gets-wins/", "date_download": "2021-05-18T21:03:51Z", "digest": "sha1:4M5AEFFE4RSYDXNRJINJLZU7WZJLN5IS", "length": 9080, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्नाटकात कमळ तरले", "raw_content": "\nTop Newsठळक बातमीमुख्य बातम्या\nबंगळूर – कर्नाटक विधानसभेच्या 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांची आज मतमोजणी सुरु आहे. यामध्ये भाजपाने 6 जागांवर विजय मिळवला असून 6 जागांवर घेतली आहे. तर काँग्रेसनेही 1 जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, पुन्हा सत्ता राखण्यासाठी येडियुरप्पा सरकारला केवळ सहाच जागांची आवश्यकता आहे. यामुळे भाजपचा विजय निश्चित मानला जाणार आहे. दरम्यान, काँग्रेसने आपला पराभव स्वीकार केला असल्याचे काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.\nकॉंग्रेस आणि जेडीएसच्या 17 आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे त्या पक्षांचे कर्नाटकमधील आघाडी सरकार कोसळले. त्या बंडखोरीचा राजकीय फायदा उठवत त्या राज्यात भाजपने सत्ता काबीज केली. बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यात आल्याने रिक्त झालेल्या जागांपैकी 15 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. कर्नाटकात एकूण 223 जागा आहेत. भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 112 आमदारांची गरज होती. भाजपाला सध्या 6 जागांवर विजय मिळवला असून 6 जागांवर घेतली आहे. यामुळे भाजपचे ११७ आमदार हो��ार असल्याने येडियुरप्पा सरकारला मोठा दिलासा मिळला आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसला 1 तर अपक्षाला एका जागेवर आघाडी मिळाली आहे. तर जेडीएसचे अद्यापही खाते उघडले नाही.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nनवरा बायकोच्या नात्यात उभारली प्रॉपर्टीने अदृश्‍य भिंत\nपद्मश्री डॉ. के.के.अग्रवाल यांचे करोनामुळे निधन\nCyclone Tauktae: ‘ओएनजीसी’ च्या ‘त्या’ जहाजावरील २६० पैकी १४७ जणांना…\n ‘देव एवढी मोठी शिक्षा देईल वाटलं नव्हतं’; जुळ्या…\n“भारताच्या भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे गरजेचं”; राहुल गांधींची…\n करोना रुग्णांचा झिंगाट डान्स एकदा बघाच\nकधी थांबणार हा कहर देशात करोनाबाधितांच्या मृत्यूचा उच्चांक; २४ तासांत…\n मित्राने सांगितलं रॉकेल पिऊन करोना जातो म्हणून ‘त्याने’ पिलं…\n करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपी वगळले\n देशात २४ तासांत करोनामुळे तब्बल ‘एवढ्या’…\nअग्रलेख | निरर्थक संघर्ष थांबवा\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\nपद्मश्री डॉ. के.के.अग्रवाल यांचे करोनामुळे निधन\nCyclone Tauktae: ‘ओएनजीसी’ च्या ‘त्या’ जहाजावरील २६० पैकी १४७ जणांना वाचवण्यात यश\n ‘देव एवढी मोठी शिक्षा देईल वाटलं नव्हतं’; जुळ्या मुलांच्या मृत्यूनंतर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/latur/coronavirus-infection-to-the-doctor-even-after-vaccination-56533/", "date_download": "2021-05-18T20:44:18Z", "digest": "sha1:TXRUXUYXHZMEIN4R2DVFIBKBEM7X6CHG", "length": 12142, "nlines": 136, "source_domain": "dainikekmat.com", "title": "लस घेऊनही डॉक्टरला कोरोनाची लागण", "raw_content": "\nHomeलातूरलस घेऊनही डॉक्टरला कोरोनाची लागण\nलस घेऊनही डॉक्टरला कोरोनाची लागण\nजळकोट : तालुक्यातील एका खाजगी डॉक्टरांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले, असे असले तरी या डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली परंतु ही लस घेतल्यामुळे फुफ्फुसा पर्यंत इन्फेक्शन गेले नाही. यामुळे या डॉक्टरांची तब्येत आता ठणठणीत आहे.\nमहाराष्ट्रात कोरोनाच दुसरी लाट सुरु झाली आहे, लातूर जिल्ह्यातही दररोज १५०० च्या वर रुग्ण आढळून येत आहेत. जळकोट तालुक्यातही मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे ,अशात सरकारकडून तसेच आरोग्य प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस घ्यावेत असे आवाहन करण्यात येत आहे, सध्या ४५ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला लसीकरण करण्याचे नियोजन आहे पंरतू नागरीकांचा प्रतिसाद खुप कमी दिसून येत आहे.\nसर्वात आगोदर फ्रंट लाईन वर्करना कोरोनाचे डोस देण्यात आले होते. यात डॉक्टरांचाही समावेश होता. यात जळकोट तालुक्यातील एका खाजगी प्रॅक्टिस करणा-या डॉक्टरने कोरोनाचे दोनही डोस घेतले . दुसरा डोस घेतल्या नंतर १५ दिवसांनी कोरोनाचे लक्षणे दिसू लागल्यामुळे सदरील डॉक्टरांनी तपासणी करून घेतली. त्यानंतर अहवाल पॉझिटीव्ह आला. कोरोनाची दोन्ही लस घेतल्यानंतर कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह येणे ही जळकोट तालुक्यातील पहिलीच घटना आहे.\nलस घेऊनही काळजी घ्यावी\nकोरोना प्रतिबंधात्मक दोनी लसी घेतल्यानंतरही मास्क वापरणे ,सुरक्षित अंतर ठेवणे , असे जे नियम आहेत ते पाळणे गरजेचे आहे . कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे शरीरात अँटीबॉडीज तयार होतात यामुळे जरी कोरोना झाला तरी कुठलाही धोका होत नाही आणि तो लवकर बरा होतो . वयोवृद्ध व्यक्तींना याचा फायदा होतो. यामुळे ४५ वर्षविरील सर्वांनी लस घ्यावी .\n(वैद्यकीय अधीक्षक जळकोट )\nलस घेतल्यामुळे फायदा झाला\nकोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही डोस घेतल्या होत्या, यानंतर कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. यानंतर लातूर येथे उपचार घेतले. लस घेतल्या मुळे शरीरात अ‍ॅन्टीबॉडीज तयार झाल्या. यामुळे विषाणू चे इन्फेक्शन फुफ्फुसा पर्यंत पोहचले नाही. यामुळे लस घेतल्याचा फायदा झाला असल्याची माहिती दोन लस घेऊनही कोरोना बाधीत झालेल्या डॉक्टरांनी एकमतशी बोलतांना दिली. प्रत्येकांनी लस घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.\nफेरनोंदणी न झालेल्या साडेचार लाख घरेलू कामगारांनाही मिळणार मदत – कामगार मंत्री हसन मुश्रीफ\nPrevious articleगिफ्ट सेंटरच्या दुकानांत भाजीपाला; टाळेबंदीच्या काळात भाजी विक्रीचा आधार\nNext articleशिल्लक डाळींचे लाभार्थ्यांना लवकरच वितरण\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nदुकाने उघडायला परवानगी द्या, नाही तर दुकाने ताब्यात घ्या\nपायाभूत आरोग्य सुविधांमध्ये दुपटीने वाढ करा-वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख\nतौत्के चक्रीवादळाचा फटका; विजेचा लपंडाव\nदीपशिखा धिरज देशमुख धावून आल्या रुग्णांच्या मदतीसाठी; लातूरसाठी दिले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर\n१३ ऑक्सिजन प्रकल्प उभारणार\nऐ अल्लाह कोरोनापासून मुक्ती दे\nमांजरा, रेणा आणि तावरजा प्रकल्पांच्या कामांना आगामी नियामक मंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता – जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nशिरुर अनंतपाळ तालुक्यात बाधितांची संख्या घटली\nलातूर येथील सनराईज हॉस्पिटलचे ‘कोविड’ सेंटर रद्द\nसक्रिय रुग्णशोध मोहीमेस प्रारंभ\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/the-kidnapper-of-the-social-worker-disappeared-within-twelve-hours/", "date_download": "2021-05-18T19:42:01Z", "digest": "sha1:BVB2YA42LP7FP7GBNITWF4TDODYXRJWQ", "length": 10823, "nlines": 182, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "सामाजिक कार्यकर्त्याचे अपहरण करणारे बारा तासात जिन्सी पोलिसांनी केले गजाआड - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome क्राइम सामाजिक कार्यकर्त्याचे अपहरण करणारे बारा तासात जिन्सी पोलिसांनी केले गजाआड\nसामाजिक कार्यकर्त्याचे अपहरण करणारे बारा तासात जिन्सी पोलिसांनी केले गजाआड\nऔरंगाबाद : पैशांच्या व्यवहारातून सामाजिक कार्यकर्त्याचे १८ आॅक्टोबर रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास घरातून अपहरण करण्यात आले होते. त्याची अवघ्या बारा तासात जिन्सी पोलिसांनी सुटका करुन दोघांना गजाआड केले. ही कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली. शेख नय्यर शेख हुसेन (रा. किराडपुरा) आणि मुजफ्फर खान अन्वर खान (रा. करीम कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत.\nसंजयनगरातील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद रियाज मोहम्मद रऊफ (४०) यांनी लॉकडाऊनच्या काळात शेख नय्यर याच्याकडून दोन लाख रुपये घेतले होते. हे पैसे रियाज परत करत नसल्याने शेख नय्यर हे त्यांच्या घरी दोन महिलांना साथीदारासह घेऊन गेले होते. महिलांना पाहून तरी तो पैसे देईल असा नय्यरचा समज होता. तरी देखील रियाज हे पैसे देत नसल्याने रविवारी रात्री नय्यर व त्याचा साथीदार मुजफ्फर असे दोघे त्यांच्या घरात शिरले. दोघांनी त्यांचे एका वाहनातून अपहरण केले. याप्रकारानंतर रियाज यांच्या पत्नी अजरा मोहम्मद रियाज यांनी जिन्सी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी उपनिरीक्षक दत्ता शेळके यांना तात्काळ आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार दत्ता शेळके यांनी तपास सुरू केला. याच दरम्यान, आंबेडकरनगरातील नातेवाईकाच्या गॅरेजमध्ये रियाज यांना डांबून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ता शेळके, जमादार हारुण शेख, पोलिस नाईक संजय गावंडे, पोलिस शिपाई सुनील जाधव, संतोष बमनावत यांनी छापा मारुन दोघांना पकडले.\nफोन लोकेशनवरून अपहरणकर्ते जाळ्यात…..\nपोलिस उपनिरीक्षक दत्ता शेळके यांनी अपहरणकर्ता शेख नय्यर याचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्याआधारे तांत्रिक दृष्ट्या शोध घेत आंबेडकरनगर येथे पोहोचले. यावेळी अपहरणकर्ते हे रियाज यांना वैजापूरला घेऊन जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी रियाज यांची सुटका करत दोघांच्या मुसक्या आवळल्या.\nPrevious articleबनावट लग्न लावून दागिन्यासह दीड लाख रोख लंपास करणारी टोळी जेरबंद\nNext articleरंगीबेरंगी रांगोळीने सजला बाजार\nसंस्थाचालकाच्या मुलाचे अपहरण ; वीस लाखांची खंडणी मागणारे अटकेत\nऔरंगाबादेत बँकेच्या परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची हत्या ; कोपऱ्यापासून हात तोडला\nऔरंगाबादेत चलनातून बाद पाचशे रुपयांच्या ४०० नोटा जप्त\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nशिवसेना जिल्हाप्रमुखांच्या ‘गुप्त भेटीच्या’ चर्चा\nअभिनेत्री आर्या बॅनर्जीचा संशयास्पद ‘मृत्यू’…\n‘नासा’ची वाणी, चंद्रावर पाणी\nसोनू सूदचा दिलदारपणा ,१०० मुलांना “Smart Phones “चे केले वाटप.\nखळवलेल्या समुद्राचे रौद्ररूप : ‘गेट वे ऑफ इंडिया’ला लाटांच्या धडका\nएकाच वेळी तिने दिला ९ बाळांना जन्म \nकोरोनाच्या लढ्याला आरबीआयचे बळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/crime/after-marriage-the-woman-ran-away-with-millions-of-rupees-56101/", "date_download": "2021-05-18T20:54:36Z", "digest": "sha1:UQV6CPWPL5YMUWOJGUXJEJWYVUAYZCCS", "length": 11088, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "लग्नानंतर लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पळाली महिला", "raw_content": "\nHomeक्राइमलग्नानंतर लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पळाली महिला\nलग्नानंतर लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पळाली महिला\nबीड : परिस्थितीमुळे अनेकदा पन्नाशीच्या पुढील ज्येष्ठांना भावनिक आधाराची गरज असते. समाजातील अशाच प्रतिष्ठित व्यक्तीला जाळ््यात ओढून त्याच्याशी लग्न करायचे आणि नंतर लाखो रुपयांना गंडा घालायचा, असे अनेक प्रकार आपण पाहत असतो. बीडमध्येही नुकताच असा एक प्रकार घडला आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसांत महिला आणि तिचे कुटुंबीय अशा ८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.\nबीड जिल्ह्यातील गेवराई परिसरात ही घटना घडली आहे. येथील एका ५१ वर्षीय व्यक्तीच्या पत्नीचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यांना एक मुलगा, एक मुलगी असून दोघेही विवाहित आहेत. तसेच या व्यक्तीला नातवंडेही आहेत. पण तसे असले तरी आयुष्यातील एकटेपणा दूर करण्यासाठी त्यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. दुसरे लग्न करण्यासाठी म्हणून त्यांनी औरंगाबादच्या एका वधू-वर सूचक मंडळामध्ये नाव नोंदणीही केली. याठिकाणी या संबंधित व्यक्तीची ओळख औरंगाबाच्या वैजापूर तालुक्यात शिऊर बंगला येथील ज्योती शेळके हिच्याशी झाली. लग्नासंदर्भात त्यांच्यामध्ये संवादही झाला.\nयानंतर ज्योतीची आई कमलबाई, भाऊ सागर शेळके यांच्यासह ज्योतीच्या दोन बहिणी, त्यांचे पती हे सर्व गेवराईत आले. त्यांनी ज्योती आणि या व्यक्तीचा विवाह जमवला. त्यानंतर विवाहही झाला. पण लग्नानंतर काही दिवसांतच ज्योतीच्या कुटुंबीयांकडून या व्यक्तीला पैशाची मागणी होऊ लागली. या प्रकारानंतर एक दिवस संबंधित व्यक्ती कामानिमित्त बाहेरगावी गेले होते.\nत्यावेळी ज्योतीने घरातील सोन्याचे ५ लाखांचे दागिने, रोख दीड लाख रुपये आणि २ लाख रुपयांच्या साड्या, कपडे असा ऐवज घेऊन पोबारा केला. गावाहून परतल्यानंतर या व्यक्तीला त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनंतर त्यांनी गेवराई पोलिस ठाण्यात दुस-या पत्नीसह तिच्या माहेरच्या इतर ७ व्यक्तींच्या विरोधात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने इतरांनाही गंडा घातला आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.\nPrevious articleकोलकाताचा हैदराबादला धक्का\nNext articleगडचिरोलीत नक्षली कमांडर ताब्यात\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nम्युकरमायकोसिसचे औरंगाबाद, उस्मानाबादला रुग्ण\nमराठवाड्यात फक्त १,६९५ नवे रुग्ण; ७१ मृत्यू तर ३,९५७ कोरोनामुक्त\nकार खरेदी करण्यासाठी दाम्पत्याने बाळ विकले\n६ जिल्ह्यांत ६९ मृत्यू; २,७०९ नवे रुग्ण तर ३,७०५ रुग्ण कोरोनामुक्त\nगळफास देवून युवकाचा खून\nमराठवाड्यात संसर्गाचा आलेख उतरता\nसर्वच जिल्ह्यांत नवीन रुग्णसंख्येत घट\nमराठवाड्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक\nमराठवाड्यात ३ दिवस वादळी वा-यासह पाऊस\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इत���हासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/four-accused-in-malegaon-blast-case-granted-bail/", "date_download": "2021-05-18T20:45:10Z", "digest": "sha1:UZIW35YGSO7FOVXHZZG7HKQMNGDRX2RP", "length": 8027, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मालेगाव बॉम्बस्फोटातील चार आरोपींना जामीन मंजूर", "raw_content": "\nमालेगाव बॉम्बस्फोटातील चार आरोपींना जामीन मंजूर\nTop Newsठळक बातमीमुख्य बातम्या\nमुंबई – २००८ मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी ४ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे. आरोपी लोकेश शर्मा, धन सिंग, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नवारिया या चौघांची सुटका करण्यात आली आहे. या चौघांची ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.\nया प्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित आणि समीर कुलकर्णी यांच्या याचिकेवर २९ जुलै रोजी न्यायालय सुनावणी घेणार आहे.\nदरम्यान, मालेगाव स्फोटातील सर्व आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा सुनावणीसाठी कोर्टात हजर राहावे, असे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयाने दिले होते.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे -“एचसीएमटीआर’ रस्त्याविरोधात न्यायालयात जाणार\nपुणे – संयुक्‍त जाहिरात धोरणासाठी सर्वेक्षण सुरू\nपद्मश्री डॉ. के.के.अग्रवाल यांचे करोनामुळे निधन\nCyclone Tauktae: ‘ओएनजीसी’ च्या ‘त्या’ जहाजावरील २६० पैकी १४७ जणांना…\n ‘देव एवढी मोठी शिक्षा देईल वाटलं नव्हतं’; जुळ्या…\n“भारताच्या भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे गरजेचं”; राहुल गांधींची…\n करोना रुग्णांचा झिंगाट डान्स एकदा बघाच\nकधी थांबणार हा कहर देशात करोनाबाधितांच्या मृत्यूचा उच्चांक; २४ तासांत…\n मित्राने सांगितलं रॉकेल पिऊन करोना जातो म्हणून ‘त्याने’ पिलं…\n करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपी वगळले\n देशात २४ तासांत करोनामुळे तब्बल ‘एवढ्या’…\n …तर पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले नसले तरी मिळणार दुसरा डोस\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\nपद्मश्री डॉ. के.के.अग्रवाल यांचे करोनामुळे निधन\nCyclone Tauktae: ‘ओएनजीसी’ च्या ‘त्या’ जहाजावरील २६० पैकी १४७ जणांना वाचवण्यात यश\n ‘देव एवढी मोठी शिक्षा देईल वाटलं नव्हतं’; जुळ्या मुलांच्या मृत्यूनंतर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/azad-maidan/", "date_download": "2021-05-18T20:53:16Z", "digest": "sha1:O3SQLM4AGJBMTKPXUG43U6RSUH7ONI7J", "length": 5124, "nlines": 74, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates AZAD MAIDAN Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘सरकार मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीपरिषद चालवतायेत की…’ – संभाजीराजे\nहे सरकार मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीपरिषद चालवत आहे की सरकारी बाबू, असा संतप्त सवाल खासदार…\nमराठी मुस्लिम-गैर मराठी मुस्लिम सर्टिफिकेट देण्याची गरज नाही – नवाब मलिक\nमुंबईत आज रविवारी मनसेचा महामोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात मोठ्या प्रमाणावर मनसैनिक सामील झाले होते….\nराष्ट्रगीतानंतर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन\nमनसेच्या महामोर्च्याची राष्ट्रगीताने सांगता झाली आहे. भाषण संपल्यानंतर राज ठाकरे यांनी मोर्च्याला उपस्थित असलेल्यांना आवाहन…\nदगडाला दगडाने उत्तर, तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल- राज ठाकरे\nराज ठाकरेंनी आपल्या भाषणातून अनेक मुद्द्यांना हात घातला. या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाषण केलं….\n‘या’ मार्गावरुन निघणार मनसेचा मोर्चा\nमनसेतर्फे काढण्यात येणाऱ्या मोर्च्याचा मार्गाचा तिढा अखेर सुटला आहे. मनसेचा मोर्चा ९ फेब्रुवारीला काढण्यात येणार…\nडायनासोर काळातील मादागास्कर बेटांवर fossil fish जिवंत सापडला …\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-health-dravinash-bhondave-marathi-article-3614", "date_download": "2021-05-18T20:04:53Z", "digest": "sha1:ZHVCLZOH5U6VCJAJFVX227GHBER4UC3O", "length": 28170, "nlines": 132, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Health DrAvinash Bhondave Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमनोविकार : प्राथमिक जाणिवा\nमनोविकार : प्राथमिक जाणिवा\nसोमवार, 9 डिसेंबर 2019\nमनोविकारांच्या शास्त्राची व्याप्ती अगाध आहे. मनोविकार वैद्यकीय शास्त्रात सुमारे दोनशेहून अधिक मानसिक आजारांची मीमांसा आढळते. त्यांपैकी चिंता आणि नैराश्य या दोन विकारांची माहिती मागील लेखात घेतली, आणखी काही महत्त्वाच्या मनोविकारांची प्राथमिक जाणीव या वेळेस करून घेऊया.\nपूर्वी घड्याळाला लंबक असायचा. तो जसा एकदा या टोकाला आणि नंतर दुसऱ्या टोकाला जातो, तसे या विकारात एकदा नैराश्याने, तर काही काळाने उन्मादावस्थेने रुग्णाला पछाडले जाते. एकाच आजाराची ही दोन टोके असल्याने या आजारास द्विध्रुवीय मनोविकार म्हणतात.\nजीवनात जेव्हा काही मोठ्या प्रमाणात गमावले गेले, अपयश आले की नैराश्याची भावना येते. पण नैराश्याची भावना सर्व जीवन व्यापून ते अस्ताव्यस्त करत नाही. मात्र, 'नैराश्य' या आजारामध्ये उदासीनतेची भावना कमालीची तीव्र होते आणि आत्यंतिक मानसिक वेदनेच्या स्वरूपात सर्व जीवन झाकोळून टाकते. सर्व संवेदना बोथट होतात. रंग, रूप किंवा स्वाद फिके वाटायला लागतात. ही तीव्र वेदना १५ दिवसांपेक्षा जास्त काळ राहते. या रुग्णाचा आशावाद, जगण्याची आकांक्षा, आयुष्यातला आनंद लयाला जातो. भूक, झोप, लैंगिक इच्छा अशा शारीरिक क्रियांवर विपरीत परिणाम होतो. मनात आत्महत्येचे विचार येऊन तसे प्रयत्न केले जातात. चिडचिड, विसरभोळेपणा, नकारात्मक विचार ही लक्षणे दिसू लागतात.\nउन्माद - उन्मादावस्था ही नैराश्य विकाराच्या अगदी विरुद्ध दिशेची असते. उन्मादावस्थेच्या प्रसंगांमध्ये रुग्णाची मनोवृत्ती आत्यंतिक प्रसन्न असते, कमालीचा आत्मविश्वास असतो. त्यामुळे वर्तन बेहिशेबी होते. खर्चीक योजना आखून अमलात आणल्या जातात, अनावश्यक वर्तन, भांडणतंटा, मारहाण, मधेच विषयांतर करणे, झोप उडणे, झोपेची गरज कमी भासणे, लक्ष सहजरीत्या विचलित होणे, अशी विवक्षित लक्षणे आढळतात. ही अवस्था एक आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकते. याचा अतिरेक झाल्यास त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागते.\nआनुवंशिकता आणि मेंदूतील रासायनिक बदल ही कारणे या आजारात दिसून येतात. या आजाराकरता चांगले परिणामकारक उपचार उपलब्ध आहेत त्यामुळे ४ ते ६ आठवड्यात रुग्णाची अवस्था आटोक्यात येऊ शकते. औषधे, दीर्घकाळ समुपदेशन, आवश्यकतेनुसार इलेक्ट्रिक शॉक दिला जातो. हे उपचार मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला आणि मार्गदर्शनाखालीच घ्यावा. उपचार न घेतल्यास आजाराचा अवधी आणि त्याची तीव्रता वाढते. तीव्र नैराश्यात आत्महत्या होऊ शकतात.\nयाला स्मृतिभ्रंश म्हणतात. स्मृतिभ्रंश हा स्मरणशक्तीशी निगडीत आजार असून वयस्कर मंडळींमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक असते. स्मृतिभ्रंश अल्पकालीनही असू शकतो. स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांना त्यांच्या गत जीवनातील खूप जुन्या घटना लक्षात असतात, मात्र थोड्या वेळापूर्वी घडलेल्या घटनांचा त्यांना विसर पडतो.\nकाहीच लक्षात न राहणे, माणसे ओळखता न येणे, कुणी काही सांगत असल्यास त्याचे आकलन न होणे, रुग्णाला संवाद साधताना अडथळे येणे, मूडमध्ये सतत बदल होणे, औदासीन्य वाटणे, नेहमीच्या छंदामध्ये किंवा आवडणाऱ्या गोष्टींमध्ये रस न राहणे, एकटे राहण्याकडे कल वाढणे, दररोजची कामे करण्यात अडथळे येऊन कार्यक्षमता घटणे, सतत तीच तीच गोष्ट करणे किंवा तेच तेच प्रश्न विचारणे, एखाद्या घटनेचे वारंवार कथन करणे, विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळूनसुद्धा तोच प्रश्न सतत विचारणे ही लक्षणे दिसून येतात. वयस्कर मंडळींमध्ये वरीलपैकी काही लक्षणे आढळल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी.\nअटेन्शन डेफिसिट हायपरअॅक्टिविटी डिसॉर्डर\nही समस्या बऱ्याचदा मुले आणि प्रौढांमध्ये उद्‌भवते. मु��ांमधील मानसिक तणावामुळे होतो. यात सामान्य पातळीपेक्षा जास्त तीव्र आणि अनावश्यक वर्तन होत राहते. एकाच कामावर लक्ष केंद्रित करायला किंवा एकच काम जास्त काळ करत राहणे शक्य होत नाही. हा आजार प्रौढांमध्ये आणि लहान मुलांमध्ये दिसून येतो. यातील लक्षणांमध्ये लक्ष केंद्रित करणे अवघड जाते. दिलेले काम पूर्ण करण्याऐवजी ते मधेच सोडून दुसरे काहीतरी करत राहण्याची प्रवृत्ती दिसून येते. मन सहज विचलित होते. एका जागेवर जास्तवेळ बसून राहणे अवघड जाते. दुसरी व्यक्ती बोलत असताना मधेच संदर्भरहित बोलून व्यत्यय आणला जातो. या विकाराच्या नकळत, हायपरअॅक्टिव (अतिक्रियाशील वर्तन). आणि आक्षेपार्ह वर्तन या तीन श्रेणी केल्या गेल्या आहेत. यामध्ये आनुवंशिकता, मेंदूतील डोपामिन नावाच्या रसायनाची कमतरता, एकाग्रता नियंत्रित करणाऱ्या मेंदूतील महत्त्वांच्या भागातले असंतुलन, गरोदरपणात असंतुलित आहार, धूम्रपान, मद्यपान करणे ही कारणे दिसतात.\nस्किझोफ्रेनिया हा एक गंभीर स्वरूपाचा मानसिक आजार असून त्यामुळे भास, भ्रम, गोंधळलेली विचार पद्धती आणि वर्तन यामध्ये परिणाम जाणवतात. स्क्रिझोफ्रेनियाची लक्षणे ही व्यक्तीनुसार बदलतात. किशोरवयीन आणि प्रौढ व्यक्ती यांच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिसून येतात. किशोरवयीन मुलांमध्ये झोप कमी येणे, अभ्यासातील गती मंदावणे, उत्साह नसणे आणि एकलकोंडेपणा वाढणे ही लक्षणे असून प्रौढ व्यक्तींमध्ये हेल्युसिनेशन (अस्तित्वात नसलेल्या गोष्टी जाणवणे), विश्वास न ठेवणे, अपूर्ण संवाद, रागाचे झटके, समाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न ही सगळी लक्षणे दिसतात. या सगळ्या गोष्टी अतिताणामुळे सुचायला लागतात.\nयाचे प्रामुख्याने तीन प्रकार आढळतात.\n१. पॅरानॉईड स्किझोफ्रेनिया : यात कानात आवाजाचे भास होणे – कोणीतरी आपल्याशी किंवा आपल्याबद्दल वाईट बोलत आहे शिवीगाळ करत आहेत असे आवाज येतात. काही वेळा हे आवाज त्यांना आत्महत्या करायला सांगतात व त्या भरात रुग्ण आत्महत्या करतो.\nमनात संशय येणे – कोणीतरी आपल्याविरुद्ध आहे, कोणीतरी आपल्याला किंवा आपल्या घरच्यांना मारून टाकेल असा संशय वाटणे. सर्व लोक माझ्याबद्दल बोलतात असे वाटणे. माझ्या घरामध्ये कॅमेरा लावलेला आहे, माझ्या मागे पोलिस लावलेले आहेत. कोणीतरी आपल्यावर करणी केली आहे, काळी जादू केली आहे मूठ मा��ली आहे असा संशय येतो. आपल्या पत्नी किंवा पतीचे बाहेर संबंध आहेत असे संशय घेतले जातात.\n२. डिसऑर्गनाईज्ड स्किझोफ्रेनिया : यात रुग्ण असंबद्ध बडबड करतो. त्याचा वास्तवाशी संबंध तुटल्यामुळे तो काहीही विचित्र बोलतो. एक प्रश्न विचारला असता दुसरेच काहीतरी उत्तर देतो. किंवा सर्व प्रश्नाला तेच तेच उत्तर देतो. एकच शब्द, वाक्य सतत बोलते. जे विचारले आहे तेच वाक्य परत बोलते. अनाकलनीय शब्द वापरते किंवा भलत्याच भाषेत बोलते. या शिवाय रुग्ण असंबद्ध वागते. स्वतःची काळजी घेत नाहीत. आंघोळ न करणे, कपडे न बदलणे, किंवा कपडेच न घालणे, केस न कापणे, दाढी न करणे, कचरा गोळा करत राहणे अशा गोष्टी करत राहते. एकटे असताना किंवा स्वतःशी बडबड करते, हातवारे किंवा विचित्र हावभाव करत राहते.\n३. कॅटाटोनिक स्किझोफ्रेनिया : यात शारीरिक हालचाल एकतर खूप कमी होते किंवा खूप प्रमाणात वाढते. हालचाल कमी होते त्यावेळेस रुग्ण एखाद्या अवस्थेत पुतळ्यासारखा स्तब्ध राहतो. ज्यावेळी हालचाल वाढते त्यावेळी विनाकारण इकडेतिकडे पळत राहतो किंवा एकच कृती वारंवार करतो. विशिष्ट लकब, विशिष्ट पद्धतीची हालचाल किंवा कृती विनाकारण आणि सतत करत राहतो. चेहऱ्यावर विशिष्ट हावभाव करतो. समोरचा जे बोलेल तेच वारंवार बोलतो किंवा कृती करेल तीच कृती वारंवार करतो. रुग्णांमध्ये या गोष्टी जाणवायला लागल्या तर तुम्ही त्यावर उपचार करणे गरजेचे होते.\nयाला मराठीत काही लोक मंत्रचळ म्हणतात. प्रौढांमध्ये २.५ टक्के आणि मुलांमध्ये एक टक्का अशी याची व्याप्ती आहे. मेंदूतील रसायनांच्या बदलामुळे हा विकार होतो. यात ऑब्सेशन म्हणजे एखादा तीव्र विचार किंवा काल्पनिक चित्र किंवा तीव्र इच्छा-ऊर्मी मनामध्ये अचानक यायला लागते. सातत्याने यायला लागते. कितीही प्रयत्न करा, कष्ट करा पण हे विचार काही मनातून जात नाही. त्यातून सतत कपडे, भांडी धूत बसणे, हात धूत राहणे, स्वतःला अपराधी ठरवत राहणे अशा कृती होत राहतात. हे विचार का येतात, कसे येतात, रुग्ण अशा विचित्र कृती का करतात याचे उत्तर वैद्यकशास्त्राला माहिती नाही. मात्र विचारांचे आणि कृतीचे हे चक्र मनात अचानक सुरू होते व सुरूच राहते. रुग्ण हैराण होतात. या आजारात औषधे देऊन मेंदूतील रसायनांना समतोल केल्यावर आजारात फरक दिसतो. यामुळे त्यांच्या असंबद्ध विचारांची तीव्रता कमी होते. ओसीडीचे ���पचार तसे दीर्घकाळ चालू ठेवावे लागतात याला समुपदेशनाची जोड दिल्यास जास्त चांगला परिणाम दिसून येतो.\nपोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर\nधक्कादायक, धडकी भरवणाऱ्या किंवा धोकादायक घटनेचा ठसा मनावर उमटतो आणि घटना घडून गेल्यावरही काही काळ मानसिक ताण जाणवतो. काहींच्या बाबतीत हा कालावधी काही दिवसांचा तर काहींच्या बाबतीत अनंत काळापर्यंत असतो. याला मानसोपचाराच्या भाषेत पीटीएसडी (पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर- आघातानंतरच्या ताणाचा आजार) म्हणतात. ज्याच्या बाबतीत घटना घडली फक्त त्या व्यक्तीलाच नाही, तर त्या व्यक्तीच्या निकटवर्तीयांना किंवा ही घटना पाहणाऱ्यांनाही मानसिक धक्क्यातून हा आजार होऊ शकतो. आघातानंतरच्या ताणाची काही लक्षणे नेहमी दिसतात आणि ती महिन्यापेक्षा जास्त काळ सुरू राहतात. घटना वारंवार आठवते आणि त्यावेळची लक्षणे - हृदयाचे ठोके वाढणे, खूप घाम येणे, रात्री भयंकर स्वप्न पडणे, रात्रीची झोप न येणे, पुन्हा पुन्हा भीतीदायक विचार येणे आणि घटनेवेळचा ताण निर्माण होणे.\nहे घडू लागल्यावर विशिष्ट ठिकाणे, घटना किंवा वस्तू टाळण्याचा कल वाढतो. त्यामुळे अर्थातच रोजच्या जगण्यावर मर्यादा पडू लागतात. त्याचप्रमाणे या व्यक्तींना कायम धोका जवळ असल्याची जाणीव होत राहते. त्यामुळे ताण वाढतो व काही वेळा व्यक्ती रागीट होतात. काही वेळा आवश्यकता नसतानाही दोष असल्याचे वाटते. कुटुंबातील व्यक्ती, मित्र-मैत्रिणी यांच्यापासून दूर झाल्याची भावना होते. आकस्मिक घटनाच नाहीत तर कर्करोगासारख्या गंभीर आजारातून बरे झालेल्यांना किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींना या तणावाचा सामना करावा लागतो.\nऑटिझम हा असा मानसिक आजार आहे जो दोन वर्षांच्या मुलापासूनही होऊ शकतो. दोन वर्षांच्या मुलांमध्ये एकमेकांशी न मिसळणे आणि एकलकोंडेपणाने राहण्याबरोबरच ऑटिझम सुरू होते. अशी मुले बोबडे बोलतात, आपल्याच कामात आनंदी असतात आणि एकच काम बराच वेळ करत बसणे त्यांना खूप आवडते. पण हे ऑटिझमचे लक्षण आहे हे वेळेतच पालकांनी ओळखायला हवे. योग्य वयात मूल बोलत नसल्यास, डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करून घ्यायला हवी.\nयाचबरोबर मानसिक तणावात असणाऱ्या व्यक्तींमध्ये रागीटपणा, खादाडपणा, एकलकोंडेपणा, आत्महत्येचे विचार, व्यसनाधीनता अशी लक्षणेदेखील आढळून येतात. व्यसनामुळे रुग���णांचे आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक आणि शारीरिक नुकसान होते. या सर्व गोष्टींचा परिणाम शरीरावर तर होतोच, पण त्याहीपेक्षा जास्त मनावर या गोष्टीचा जास्त परिणाम होतो. मानसिक विकारांकडे समाजाचे दुर्लक्ष होत असते. वेळेवर निदान आणि योग्य उपचार आवश्यक कालावधीसाठी घेणे यासाठी नितांत आवश्यक असते.\nआरोग्य मानसिक आजार नैराश्य झोप डॉक्टर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/sports/delhi-beat-punjab-by-6-wickets-56843/", "date_download": "2021-05-18T21:14:28Z", "digest": "sha1:RTHMALQRUMLHZB2ZVDRGPFXBUL3JPDVH", "length": 9953, "nlines": 142, "source_domain": "dainikekmat.com", "title": "दिल्लीचा पंजाबवर ६ गडी राखून विजय", "raw_content": "\nHomeक्रीडादिल्लीचा पंजाबवर ६ गडी राखून विजय\nदिल्लीचा पंजाबवर ६ गडी राखून विजय\nमुंबई : आयपीएलमधील दिल्ली आणि पंजाब यांच्यातील मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेलेला सामना दिल्लीने सहा विकेट्सने जिंकला आहे. सलामीवीर शिखर धवनच्या धडाकेबाज ९२ धावांच्या खेळीच्या बळावर दिल्लीने पंजाबने समोर ठेवलेले १९६ धावांचे शिखर सहज पार केले. दिल्लीने हा विजय मिळवून दोन विजयांसह गुणतालिकेत दुसºया क्रमांकावर झेप घेतली आहे.\nपंजाबने ठेवलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने चांगली सुरुवात करुन दिल्ली. ५ षटकात दिल्लीने अर्धशतक धावफलकावर लावले. अर्शदीपने पृथ्वी शॉला ३२ धावांवर बाद करत दिल्लीला पहिला धक्का दिला. पृथ्वीने १७ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३२ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या स्मिथला केवळ ९ धावा करता आल्या.\nस्मिथ बाद झाल्यानंतर धवनचे शतक हुकले. तो ९२ धावांवर बाद झाला. शिखरने ४९ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह ९२ धावा केल्या. शेवटी कर्णधार ऋषभ पंत आणि मार्कस स्टॉयनिसनं सावध खेळी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. मात्र पंत १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर ललित यादव आणि स्टॉयनिसनं विजयावर शिक्कामोर्तब केले. स्टॉयनिसने १३ चेंडूत नाबाद २७ धावा केल्या.\n‘रेमडेसिवीर’ जीव वाचविणारे औषध नाही\nPrevious articleमहाराष्ट्रातल्या ५० टक्के कोरोना बाधितांमध्ये आढळला भारतीय प्रकारचा विषाणू\nNext articleकोरोना बाधित आढळ���्यास थेट कोव्हिड केअर सेंटरला रवानगी\nचेन्नईचा बंगळुरुवर मोठा विजय\nचेन्नईचा राजस्थानवर ‘सुपर’ विजय\nबंगळुरूचा कोलकातावर दमदार विजय\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nटीम इंडियाच नंबर वन\nअर्जन नागवासवालाची अखेर भारतीय संघात निवड\nटी-२० वर्ल्डकपसाठी भारताचे यजमानपद धोक्यात\nलोकांच्या सुरक्षिततेबाबत तडजोड नाही : बीसीसीआय सचिव जय शाह\nऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून भारताला आर्थिक मदत\nआयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित\nकोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना स्थगित\nतू चेन्नईला तुडवलंस; सेहवागचे पोलार्डसाठी मजेशीर ट्विट\nभारत हे माझे दुसरे घर : ब्रेट ली\nऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी परतण्याची व्यवस्था स्वत:च करावी; पंतप्रधान मॉरिसन भूमिका\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-pralhadji-abhyankar-lecture-series-5438088-NOR.html", "date_download": "2021-05-18T19:36:41Z", "digest": "sha1:7D5ZCGDSHLZ3GFWW66OVXFK62H2YE3UX", "length": 9194, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pralhadji Abhyankar lecture series | काश्मीर प्रश्नावर सामान्यांनीच देशव्यापी लढा उभारणे गरजेचे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nकाश्मीर प्रश्नावर सामान्यांनीच देशव्यापी लढा उभारणे गरजेचे\nऔरंगाबाद - जम्मू-काश्मीर हा भाग स्वतंत्र भारतात बिनशर्त सहभागी झाला, पण इंग्रजांच्या कुटिल नीतीमुळे तो आजही पारतंत्र्यात आहे. पाच देशांची सीमा असलेला गिलगिट हा भाग चीन-पाकिस्तानला हवा आहे, परंतु नागरिकांना या प्रश्नाची सखोल माहिती नाही. जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर सर्व देशबांधवांनी एकत्रितपणे लढण्याची गरज अाहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य अरुणकुमार यांनी व्यक्त केले.\nमराठवाडा युवक विकास मंडळ देवगिरी नागरी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीनदिवसीय प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमालेस बुधवारपासून सुरुवात झाली. १७ व्या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प अरुणकुमार यांनी गुंफले. \"जम्मू-कश्मीर:तथ्य आणि सत्य’ या विषयावर त्यांनी अडीच तास अभ्यासपूर्ण विचार मांडले. गेली अनेक वर्षे ते या भागात काम करीत आहेत. या भागातील नेमक्या समस्या, सरकारचे तेव्हा आता काय चुकते आहे याचा ऊहापोह त्यांनी केला. व्यासपीठावर देवगिरी बँकेच्या अध्यक्षा डॉ. मंजूषा कुलकर्णी, मराठवाडा युवक विकास मंडळाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांची उपस्थिती होती.\nअरुणकुमार म्हणाले की, भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशात ५६२ संस्थाने होती. तेथील राजे आपल्या देशात बिनशर्त सामील होण्यास तयार झाले. काश्मीरमध्ये राजा हरिसिंह यांची सत्ता होती. भारतात विलीन होण्यास त्यांचा विरोध नव्हता, पण ब्रिटिश सरकारला हे मान्य नव्हते. कारण काश्मीरचा सर्व भूभाग भारताच्या ताब्यात गेला तर सर्व जगाशी संपर्क वाढेल, ही भीती होती. रशिया,चीन, अरब राष्ट्र, पाकिस्तान आणि तिबेट हे सर्व देश व्यापारासाठी पूर्वी काश्मीरला येत. त्यामुळे हा भूभाग भारताच्या ताब्यात जाऊ नये यासाठी ब्रिटिशांनी तेथे ३७० कलम लावण्याची शक्कल लढवली. राजा हरिसिंहाला बाहेर काढून शेख अब्दुल्ला यांना सत्ता दिली. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनाही शेख अब्दुल्ला यांची चाल समजली नाही.\nहा प्रश्न सतत पेटता राहावा अशी ब्रिटिशांची योजना होती. ती यशस्वी झाली. या भागातील लोकांना पाकिस्तानात जायचे नाही हे तेथे गेल्यावर आपल्याला समजते. पण काश्मीरचा मुद्दा हा पॉलिटिकल फ्रॉड आहे. तो आपण सर्वांनी हाणून पाडला पाहिजे.\nआजवर सहा हजार सैनिकांनी बलिदान दिले, ३० हजार निरपराध माणसे, ४० हजार अतिरेकी मारले गेले. हा या भागाचा इतिहास आहे. तेथे सरकारने सीमा पर्यटन सुरू करावे. हा भाग देशातील पर्यटनासाठी मुक्तपणे खुला करावा. इतका सुंदर भूभाग देशात नाही. सर्वांनी या मुद्द्यावर एकत्र येऊन लढले तर हा भाग आपल्या ताब्यात येईल, असेही अरुणकुमार यांनी या वेळी सांगितले.\nवल्लभभाई गेले अन् प्रश्न चिघळला\nसंस्थानांचे विलीन होत असताना देशात मोठी उलथापालथ सुरू होती. पंतप्रधान नेहरू यांना काश्मीर पेच कळला नाही, वल्लभभाईंच्या मागे व्यस्तता होती. त्यामुळे काश्मीर प्रश्नासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. पुढे वर्षभरात वल्लभभाईंचे निधन झाले अन् हा प्रश्न तसाच राहिला, तो आजही धगधगत आहे.\nकाश्मीरमध्ये ३७० कलम आहे एवढे सर्वांना माहीत आहे. याबाबत सखोल माहिती देताना अरुणकुमार म्हणाले की, तेथे जमीन कुणाच्याच मालकीची नाही. तेथील दहा लाख लोक आजही निर्वासित आहेत. तेथे कोणतेही आरक्षण नाही.भारत स्वतंत्र असला तरी जम्मू-काश्मीर पारतंत्र्यात असल्यासारखाच आहे. भारतीय संविधानातील १०० प्रकारची कलमे तेथे लागू नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/criminal-mangesh-more-gang/", "date_download": "2021-05-18T19:57:02Z", "digest": "sha1:HJIRDOBX7H4NTJ35YDKN7KHTWD6UG5OO", "length": 3142, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "criminal Mangesh More gang Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad Crime : सराईत गुन्हेगार मंगेश मोरे टोळीवर मोका\nएमपीसी न्यूज - आर्थिक फायद्यासाठी तसेच वर्चस्वासाठी संघटितपणे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगार मंगेश मोरे आणि त्याच्या नऊ साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोका) कारवाई करण्यात आली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये या…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायक��सिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/salil-kulkarni/", "date_download": "2021-05-18T20:15:02Z", "digest": "sha1:25BXFCU3RKSK4HYRE2CAFACR4ZKEJEUZ", "length": 5020, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "Salil Kulkarni Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTribute to Rasika Joshi : आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने अल्पावधीतच ठसा उमटवून गेलेली रसिका\nएमपीसी न्यूज - मराठी, हिंदी नाट्य चित्रसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रसिका जोशी हिचा आज स्मृतीदिन. लौकिक अर्थाने हिरॉइनसाठी लागणारा देखणा चेहरा या अभिनेत्रीला नव्हता. पण आपल्या निर्व्याज, लोभस आणि सहजसुंदर अभिनयाने तिने रसिकांना कधी…\nVadgaon Maval : डोंगर पठारावरील सुविधांसाठी मावळ पठार सुविधा समितीतर्फे दोन लाख रुपयांचा निधी\nएमपीसी न्यूज- मावळ विचार मंच संचलित मावळ पठार सुविधा समितीने गुरुवारी (दि. 28) आयोजित केलेल्या 'आयुष्यावर बोलू काही' या कार्यक्रमाच्या तिकीटविक्रीमधून जमा झालेला दोन लाख रुपयांचा निधी मावळच्या दुर्गम डोंगर पठारावरील वनवासी बांधवांच्या…\nVadgaon Maval : वनवासी बांधवांच्या मूलभूत गरजांसाठी संदीप खरे व सलील कुलकर्णी यांचा ‘आयुष्यावर…\nएमपीसी न्यूज - मावळच्या दुर्गम डोंगरपठारावरील वनवासी बांधवांच्या व मूक पशुधनाच्या पिण्याचे पाणी, औषधोपचार, सौर उर्जा प्रकल्प, शिक्षण यांसारख्या मूलभूत गरजांच्या पुर्ततेसाठी मावळ विचार मंच संचलित मावळ पठार सुविधा समितीने प्रसिद्ध गायक, कवी…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/shivsainik-news/", "date_download": "2021-05-18T21:29:26Z", "digest": "sha1:TU7QSDJOIENMYGTJLEWHA3VELCTSGX2U", "length": 3230, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Shivsainik News Archives - MPCNEWS", "raw_content": "\nBhosari news: कौटुंबिक कौतुकाने शिवसैनिक भारावले ; प्लाझ्मा दान करणा-या ���ार्यकर्त्यांचा सत्कार\nएमपीसी न्यूज - दुष्काळ असो, महापूर असो किंवा महामारी असो, अशा कोणत्याही संकटकाळात किंवा आपत्तीत मदतीला धावून जाण्यात शिवसैनिकच पुढे असतो. कोरोना महामारीतही कोरोना रूग्णांसाठी प्लाझ्मा दान करण्यात आणि सर्वसामान्य रूग्णांचे बील कमी करण्यात…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/two-tech-savvy-teachers/", "date_download": "2021-05-18T20:57:41Z", "digest": "sha1:ISEOCEWZOANGOFYZ7B7VIWB6RX7BAKDB", "length": 3232, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Two tech-savvy teachers Archives - MPCNEWS", "raw_content": "\nOnline Education: सोमाटणे येथील दोन तंत्रस्नेही शिक्षकांनी उचलला ऑनलाइन शिक्षणाचा विडा\nएमपीसीन्यूज - सोमाटणे येथील रहिवासी असलेले सुरेश सुतार आणि लक्ष्मीकांत मुंडे यांनी ऑनलाइन शिक्षणाचा विडा उचलला आहे. गेल्या 5 महिन्यांपासून ते नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देत आहेत. त्यांच्या या प्रयोगाला अफलातून…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://arbhataanichillar.blogspot.com/2011/02/blog-post_27.html", "date_download": "2021-05-18T20:15:08Z", "digest": "sha1:26CWX4BULC3N4MC3OWVYQDYK37MV23M4", "length": 16348, "nlines": 85, "source_domain": "arbhataanichillar.blogspot.com", "title": "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: जागतिक मराठी दिन की अगतिक मराठी दिन?", "raw_content": "\nमाझे लेखन - काही अरभाट न��� काही चिल्लर\nजी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर\nजागतिक मराठी दिन की अगतिक मराठी दिन\nआज जागतिक मराठी दिन. कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर अर्थात तात्या शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा जागतिक मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यातच कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीस या वर्षीपासून सुरूवात होत असल्याने या वर्षीचा जागतिक मराठी दिन विशेष महत्वाचा आहे. पण जागतिक मराठी दिन साजरा होत असताना आज मराठीची नेमकी स्थिती कशी दिसते\nसोनेरी मुकुट परिधान केलेली मराठी अंगावर लक्तरे घालून मंत्रालयाच्या दारात उभी आहे असे वक्तव्य कुसुमाग्रजांनी एकेकाळी केले होते, पण त्यांचे ते म्हणणे शासनाला उद्देशून होते. त्यावेळी मराठीला लोकाश्रय तरी होता; आज मात्र दुर्दैवाने तसे म्हणता येणार नाही. आजच्या मराठी भाषेच्या अंगावर लक्तरे काय, लज्जारक्षणासाठीही पुरेसे कपडे नाहीत असेच खेदाने म्हणावे लागेल आणि तिच्या या अवस्थेसाठी मराठी माणूस नि फक्त मराठी माणूसच जबाबदार आहे हे कटू सत्य मान्य करून घ्यावेच लागेल. मराठी शाळा ओस पडत आहेत, मराठी पुस्तकांचे वाचन घटत आहे. दारांवरच्या नावाच्या पट्ट्यांवरून, दुकानांच्या नामफलकांवरून मराठी हद्दपार होते आहे. इंग्रजी शब्द जास्त नि मराठी शब्द कमी अशी धेडगुजरी \"मराठी\" वाक्ये आजचा मराठी माणूस बोलत आहे. किंबहुना त्याला मराठीची लाज वाटते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरू नये. जन्माला आलेला प्रत्येक जीव एकेदिवशी मृत्यु पावतो, भाषेचेही असेच असते. जगात पहिल्या क्रमांकावर असलेली मॅंडेरीन, स्वत:ला जागतिक भाषा म्हणवणारी इंग्रजी या भाषाही एके दिवशी अस्तंगत होणार, मग मराठी त्याला अपवाद कशी असेल पण मराठीचे हाल असेच चालू राहिले तर तिचे मरण नैसर्गिक म्हणता येणार नाही, तो एक खून असेल, मराठीचा मराठी भाषिकांनी केलेला खून\nसर्वप्रथम, मराठी नष्ट झाली तर होणारे नुकसान हे आपले असेल हे मराठी भाषिकांनी ध्यानात घ्यायला हवे. मराठी नष्ट झाली तर जगातले भाषातज्ञ काही वेळ हळहळतील पण सगळ्यात मोठा तोटा होईल तो आपला, हे मराठी भाषिकांना का कळत नाही आपण ओळखले जातो ते आपल्या भाषेमुळे. मराठी, गुजराथी, पंजाबी, मल्याळी हे मानवसमुह या नावांनी का ओळखले जातात आपण ओळखले जातो ते आपल्या भाषेमुळे. मराठी, गुजराथी, पंजाबी, मल्याळी हे मानवसमुह या नावांनी का ओळखले जातात त्यांच्या भाषेमुळे. जर मराठी नष्ट झाली तर आपली ओळखच आपण गमावून बसू हे मराठी भाषकांना का समजत नाही\nइंग्रजी अर्थार्जनासाठी आवश्यक आहे हे मान्य, पण ती मातृभाषा कशी होईल लहान मुलाला झोपताना \"निंबोणीच्या झाडामागे\" हीच कविता हवी, संकटांचे काळे ढग दाटून आलेले असताना धीर येण्यासाठी कुसुमाग्रजांची \"कणा\" कविताच हवी आणि श्रावण महिन्यात उनपावसाचा खेळ पाहून झालेला आनंद वाटून घेण्यासाठी बालकवींची \"श्रावणमासी, हर्ष मानसी\" हीच कविता हवी. आयुष्याच्या सुखदु:खाच्या खेळात फक्त आपली मातृभाषाच साथ देऊ शकते हे मराठी माणसाच्या ध्यानात का येत नाही\nपण आणि हा पणच खूप महत्वाचा आहे. स्थिती अजूनही हाताबाहेर गेलेली नाही. आपण आजही मराठी वाचवू शकतो आणि वाढवूही शकतो. यासाठी मी स्वत: वापरत असलेले काही उपाय मी इथे सांगतो आहे. मराठी संवर्धनासाठीचे काही उपाय जर आपल्याकडेही असतील तर त्यांचे इथे स्वागतच आहे.\n१) मराठीचा वापर करा. पण कुठे शक्य असेल तिथे तिथे शक्य असेल तिथे तिथे दुकानात, रस्त्यावर, दूरध्वनीवर बोलताना, पत्रे लिहिताना, याद्या करताना, आपले नाव लिहिताना जिथे जिथे मराठी वापरता येईल तिथे ती वापरा. आपली मातृभाषा मराठी आहे नि इंग्रजी ही आपण फक्त अर्थार्जनासाठी स्विकारलेली परकीय भाषा आहे हे नेहमी लक्षात ठेवा. इंग्रजी नि मराठी हे पर्याय उपलब्ध असतील तर नक्की मराठीचाच पर्याय निवडा. (एटीएम सोयीचा वापर करताना मी नेहमी मराठीचाच पर्याय निवडतो.) कायद्याचे कागद मराठीतच करा.(नुकताच आम्ही केलेला जमिनखरेदीचा व्यवहार आम्ही मराठीतच नोंदवला.) बॅंका, विविधवस्तूभांडारे, उंची हॉटेले इत्यादी ठिकाणी आवर्जून मराठी बोला. जर मराठी भाषेचा पर्याय ह्या संस्था तुम्हाला उपलब्ध करून देत नसतील तर त्यांच्याशी भांडा, पण मराठीचाच आग्रह धरा.\n२) इतरांकडूनही मराठीचा आग्रह धरा. जर तुमचे मित्र इंग्रजी वापरत असतील तर त्यांना तसे न करण्याबाबत सांगा. जर वाहिन्यांवर, रेडिओवर, वर्तमानपत्रांमधील मराठीबाबत आपण समाधानी नसाल तर त्यांना तसे नक्की कळवा. आपण महाराष्ट्रात राहतो आणि या राज्याची अधिकृत भाषा असलेल्या मराठी भाषेचा आग्रह धरण्यात काहीही चुकीचे नाही हे नेहमी ध्यानात ठेवा.\n३) म��ाठीच्या शुद्धतेचा आग्रह धरा. फक्त सर्वनामे नि क्रियापदे मराठीत वापरणे म्हणजे मराठी बोलणे नव्हे. अंक, वारांची नावे मराठीच वापरा. (मी नेहमी माझा भ्रमणध्वनी क्रमांक मराठीतच सांगतो.) रुळलेल्या मराठी शब्दांच्या जागी जर कुणी इंग्रजी शब्द वापरत असेल तर ती चूक त्यांच्या लक्षात आणून द्या. मराठी लिहिताना तुम्ही ती शुद्ध लिहाल याची काळजी घ्या आणि इतरांकडूनही मराठीच्या शुद्धतेबाबत आग्रही धरा. मराठी अशुद्ध लिहिणा-या नि वर त्याचे समर्थन करणा-यांना मी एकच प्रश्न विचारून निरूत्तर करतो. जर तुम्ही तुमचे नाव लिहिताना ते अचूक लिहिण्याची काळजी घेत असाल तर इतर मराठी शब्द लिहिताना निष्काळजीपणा का दाखवता इंग्रजी शब्द लिहिताना त्यांमधे चुका न होण्याबाबत तुम्ही खबरदारी घेता, मग मराठीबाबतच ही बेपर्वाई का\n४) अमराठी सहका-यांना मराठी शिकवा, त्यांना मराठीची ओळख करून द्या. अमराठी लोक मराठी शिकण्यासाठी नेहमीच तयार असतात असा माझा तरी अनुभव आहे. त्यांच्याशी शक्य असेल तिथे मराठी बोला. त्यांना मराठी शिकवा, साधीसोपी वाक्ये त्यांना ऐकवा, त्यांचा अर्थ त्यांना समजावून द्या.\n भाषिकांच्या संख्येनुसार जगातल्या पहिल्या पंचवीस भाषांमधे मोडणारी, भारतात भाषिकांच्या संख्येनुसार प्रादेशिक भाषांमधे पहिल्या क्रमाकांवर असणारी, एकाचवेळी राकट, कणखर आणि नाजूक, कोमल, फुलांसारखी मृदु असणारी अमृताहूनी गोड अशी ही आपली मातृभाषा - मराठी टिकवूया आणि वाढवूया\nमुळात संवाद साधणे वा तसे करण्याचा प्रयत्न करणे ही बाबच मराठी माणसाला कमीपणाची वाटते. संवादाची भाषा कोणती असावी याचा विचार तर दूरच.\n मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच विषयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे\nजागतिक मराठी दिन की अगतिक मराठी दिन\nडीएसेलार कॅमेरे - काही गैरसमज\nरामगणेशगडकरी.कॉम - एक नवे सुंदर मराठी संकेतस्थळ\nया जालनिशीचे लेख मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/business/for-the-seventh-month-in-a-row-gst-collection-has-crossed-rs-1-lakh-crore-57856/", "date_download": "2021-05-18T20:17:37Z", "digest": "sha1:EGSX5W7CYXMQBTJFMBCMLT7AZJYHC6BO", "length": 9716, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "सलग सातव्या महिन्यात GST कलेक्शनने ओलांडला १ लाख कोटी रुपयांचा आकडा", "raw_content": "\nHomeउद्योगजगतसलग सातव्या महिन्यात GST कलेक्शनने ओलांडला १ लाख कोटी रुपयांचा आकडा\nसलग सातव्या महिन्यात GST कलेक्शनने ओलांडला १ लाख कोटी रुपयांचा आकडा\nनवी दिल्ली : देशभर कोरोनाचा कहर वाढत आहे मात्र अशा परिस्थितीत देशासाठी एक सुखद बातमी आहे. वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून होणाऱ्या महसुलानं सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.\nकेंद्र सरकारने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार एप्रिल २०२१ मध्ये १४१३८४ कोटी रुपयांच्या जीएसटी कलेक्शन पैकी सीजीएसटी २७८३७ कोटी, एसजीएसटी ३५६२१ कोटी रुपये आणि आयजीएसटी ६८४८१ कोटी रुपये जमा केले. आयजीएसटीच्या ६८४८१ कोटींपैकी २९५९९ कोटी आयात केलेल्या वस्तूंमधून जमा झाले. त्याचबरोबर सरकारने ९४४५ कोटी रुपयांचा सेसही गोळा केला आहे. त्यापैकी ९३५ कोटी आयात वस्तूंवर उपकरातून वसूल करण्यात आले. मार्च २०२१ च्या तुलनेत १४% जास्त जीएसटी कलेक्शन झाले आहे.\nआर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या ७ महिन्यांत जीएसटी कलेक्शनमध्ये लक्षणीय घट झाली. मार्च २०२१ च्या तुलनेत एप्रिल २०२१ मध्ये जीएसटी महसूल १४ टक्क्यांनी वाढला. सरकारने एसजीएसटीमध्ये २२७५६ कोटी रुपये आणि सीजीएसटीमध्ये २९१८५ कोटी रुपयांचा सेटलमेंट केला. याशिवाय सरकारने आयजीएसटीची ५७०२२ कोटी रुपयांची सेटलमेंट केली तर एसजीएसटी ५८३७७ कोटी रुपये राहिला आहे.\nलातूर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत १९.१८ टक्के पाणी\nPrevious articleसंसर्गाची उतरणीकडे वाटचाल\nNext articleऑक्सिजन तुटवड्यामुळे दिल्लीत डॉक्टरसह ८ जणांचा मृत्यू\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स��वीकारण्यायोग्य नाही\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nप्रचंड करामुळे भारतीय स्वीकारतायेत परदेशी नागरिकत्व\nकुटुंबीयांना ५० हजार, मुलांना मोफत शिक्षण; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा\nलहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना विषाणू\nराजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंड; पायलट गटाच्या आमदाराचा राजीनामा\nउत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था राम भरोसे\nनारदा प्रकरणी तृणमुलच्या ४ नेत्यांचा जामीन रद्द\nकोरोना नियंत्रणासाठी आवश्यक सर्व करा\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/tapalaki-book-introduction-by-maxwel-lopes", "date_download": "2021-05-18T21:16:38Z", "digest": "sha1:A6AQHA577MCGIVGVZZ7PYV5VPG253STD", "length": 23425, "nlines": 189, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "विनोदातून आत्मपरीक्षण करायला लावणारी ‘टपालकी’", "raw_content": "\nविनोदातून आत्मपरीक्षण करायला लावणारी ‘टपालकी’\nसॅबी परेरा लिखित 'टपालकी' या पुस्तकाचा परिचय\nजीवनाच्या छोट्या-छोट्या प्रसंगांतून सकारात्मक गोष्टींचा शोध घेऊन त्यांतून आयुष्यातील खरा आनंद शोधण्याचा उपदेश आजवर बऱ्याच तत्त्वचिंतकांनी केलेला आहे... परंतु याच लहानसहान प्रसंगांतून विनोदी अंगाने टिप्पणी करत त्याद्वारे दैनंदिन जीवनातील समस्यांपासून जागतिक समस्यांपर्यंत भिडण्याचा एक अभिनव प्रयोग लेखक सॅबी परेरा यांनी ‘ग्रंथाली’कडून प्रकाशित झालेल्या ‘टपालकी’ या पुस्तकाद्वारे केला आहे. गेली वर्षभर 'लोकसत्ता' दैनिकाच्या चतुरंग पुरवणीमध्ये दर पंधरवड्याला ‘टपालकी’ याच नावाने प्रसिद्ध झालेल्या सदरातील लेखकाच्या निवडक पत्ररूपी लेखांचा ���ा संग्रह आहे.\n‘टपालकी’ या शीर्षकाला अभिप्रेत असलेला पत्रलेखनाचा ढाचा या पुस्तकात वापरलेला आहे. ही 31 पत्रे पाठवली आहेत सदू धांदरफळे यांनी दादू गावकर यांस. पत्रलेखक सदू व पत्रवाचक दादू ही दोन्हीही काल्पनिक पात्रे असली तरीही लेखकाच्या मनातील दोन भावनांना दिलेली ती मानवी रूपे आहेत. एकीकडे आहे आधुनिक जगापासून दूर गावात राहणारा आणि शहरी जीवनाची कधीतरी लालसा दाखवणारा निरागस दादू, दुसरीकडे शहरातील धकाधकीच्या जीवनात रममाण झालेला, वैश्विकीकरणाचा चमचमाट दिवसरात्र अनुभवणारा आणि तरीही आपले ग्रामीण स्वत्व जिंवत ठेवणारा सदू.\nसकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कळत-नकळतपणे आपल्याकडून आणि आपल्या आवतीभोवतीच्या प्रत्येक व्यक्तीकडून घडणाऱ्या प्रत्येक कृतीचे अवलोकन सदू करतो. त्यातून त्या कृतीतील व्यंग तो शोधून काढतो. एखाद्या आरशात आपले स्वच्छ प्रतिबिंब दिसावे तितका या प्रत्येक समाजघटकाचा वास्तवदर्शी चेहरा तो आपल्या शब्दकुंचल्याने रेखाटतो आणि हलक्याफुलक्या विनोदांच्या रंगाने ते शब्दचित्र रंगवून दादूसमोर ठेवतो.\nउठल्या-उठल्या मॉर्निंग वॉकला जाणारा सदू ‘आपण काही तितकेसे पुरोगामी नसल्याने बिनधास्तपणे वॉकला जाऊ शकतो...’ असे म्हणत सहजपणे या जगात पुरोगामी लोकांचा घात करण्यासाठी पदोपदी दबा धरून बसलेल्या प्रतिगामी विचारांवर भाष्य करून जातो. आजकाल प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात मोबाईल फोन उघडून त्यांतील व्हॉट्‌सअ‍ॅप मेसेजेस, फेसबुक-ट्विटरवरील लाइक्स आणि कमेंट्स पाहण्याने होते. हातात स्मार्ट फोन असलेला निरक्षर ते भरभरून लिहू शकणारा विद्वान हे सर्वच या जीवनशैलीचे भाग झालेले आहेत... परंतु तंत्रज्ञानाचे हे जग इतके रंगीबेरंगी आहे की, त्यात इलेक्ट्रिक वस्तूंत अडकलेल्या आपल्या स्वातंत्र्याकडे आपण स्वतःच दुर्लक्ष केलेले आहे. एखाद्या परिषदेत भाषण करताना स्वतःची विद्वत्ता दर्शवण्यासाठी पतंजलीचा करेला ज्यूस प्यायल्यासारखा चेहरा करणारे विद्वान आणि सहज मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत व्हॉट्‌सअ‍ॅप मेसेजेस फॉरवर्ड करण्यात व्यग्र झाल्यामुळे आपल्या सर्वसामान्य जबाबदारी विसरलेले सामान्य नागरिक अशा सर्वांनाच आपल्या कृत्रिम मुखवट्यामागील खरा चेहरा लेखक या पत्रांद्वारे दाखवून देतात.\nगप्पांच्या ओघात लेखक भार���ातील प्राचीन भाषांवर बोलू लागतात. आपल्याकडे मागधी, अर्धमागधी, शौरसेनी, पैशाची अशा काही भाषा अस्तित्वात होत्या. लेखकाच्या मते त्यांतील आजवर टिकलेली भाषा म्हणजे ‘पैशाची’. असा गमतीदार शब्दश्लेष साधत पुढे लेखक भागबाजारातील व्यंगावर आपल्या दिलखुलास शैलीत भाष्य करतात. आपल्या शैलीत असे असंख्य श्लेष साधत वाचकांना सुखावतील असे मुद्दे लेखकाने सादर केले आहेत. गणतंत्र दिवसापासून गण (Gun) तंत्रातून आणलेली लोकशाही, हेलीकॉप्टरशिवाय न राहू शकणारे परंतु आज देशोधडीला लागलेले ‘मल्ल’, तुरुंगाच्या ‘सहाऱ्याला’ लागलेले भांडवलदार... अशा किती औपरोधिक रचना सांगाव्यात\nनिवडणुकीच्या काळात पैशाला गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू होतो आणि तो वरून खाली वाहू लागतो. आपली शिक्षणव्यवस्था म्हणजे तोंडाने शेपूट पकडू पाहणाऱ्या कुत्र्याप्रमाणे त्याच जागी गोल गोल फिरत आहे... यांसारखे मर्मभेद साधत लेखक राजकारण ते शैक्षणिक संस्था या सगळ्यावर हल्ला चढवतात. अगदी त्याच वेळी विद्यार्थ्यांना इतरांची वेदना वाचायला शिकवण्याची सर्वात जास्त गरज असल्याची अपेक्षा ते व्यक्त करतात. राजकीय व्यवस्थेवर भाष्य करताना अंतरात्म्याचा आवाज न ओळखणाऱ्या राजकारणी मंडळींच्या वृत्तीने सदू हताश होतो. ही परिस्थिती बदलवण्यासाठी खूप महान अशी कामगिरी करणे हे आपल्या क्षमतेबाहेरचे आहे हे ओळखून पत्रलेखनाच्या शेवटी स्वतःला ‘तुझा राजकीय मुकबधिर मित्र’ असे शिर्षक लावणे तो पसंत करतो.\nजबाबदार नागरिक घडवण्याच्या बाबतीत ‘सैनिकांना आपल्यासाठी लढावेसे वाटेल इतके जबाबदार नागरिक आपल्याला होता आले तरी तेवढं पुरेसं आहे...’ ही लेखकाची साधीसोपी अपेक्षा खूपच समर्पक वाटते. ‘ओ मितवा रे’ हे या पुस्तकातील सदर तर लेखकाच्या लेखणीचा खरा कस दाखवून जाते. यात मित्रासाठी फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाइडचा मराठी अनुवाद मित्र, तत्त्वज्ञ आणि वाटाड्या... मि-त-वा अशा शब्दावलीने करत लेखक खऱ्या मैत्रीवर भाष्य करतात.\nदिवाळीची आठवण करताना लेखकाने खूपच वास्तविक भावना प्रकट करत दिलेला शेरा, ‘भाकरीचा चंद्र शोधायला आपण रॉकेट घेऊन निघालो आणि बालपणीची आवडणारी दिवाळी मात्र मागे धरतीवरच राहून गेली.’ खूपच गहिरा वाटतो. यथायोग्य नॉस्टॅल्जिक शैलीचा वापर करून वाचकांना हसवता-हसवता लेखक त्यांच्या डोळ्यांच्या कडाही अधूनमधून ओल्या करत राहतात हे विशेष राजकारण आणि समाजकारण यांपासून ते शिक्षणापर्यंत, मैदानी सामन्यांपासून ते सोशल मिडियाच्या शाब्दिक खेळांपर्यंत सर्वच गोष्टींचा समर्पक वेध लेखक ‘टपालकी’तून घेतो.\nप्रचलित व्यवस्थेबद्दल असलेली अस्वस्थता आजवर गमतीदार लेखनाद्वारे अथवा कवितांद्वारे मांडण्याची शैली कित्येक साहित्यिकांनी जोपासली आहे. त्याने मोठी सामाजिक क्रांती होते असे काही दाव्याने म्हणता येणार नाही. खरेतर कधीकधी या शैलीच्या अतिवापरामुळे गंभीर गोष्टी विनोद होऊन बसण्याची भीतीच जास्त असते... परंतु त्याचा समतोल वापर झाल्यास तीच शैली समाजातील बहुजनांच्या मनाची मशागत करण्यास कारणीभूत ठरू शकते. या मशागतीतून क्रांतीच्या ठिणग्या बाहेर पडून कधीकधी त्यातून समाजक्रांती होण्याची शक्यतादेखील अमान्य करता येत नाही. अशाच प्रकारे विनोदबुद्धीचा समतोल वापर सदर पुस्तकात झाल्याने ते आदर्श समाज उभारणीसाठी नक्कीच उपयुक्त ठरते.\nजाणकार वाचकवर्ग विनोदी आणि गंभीर यांतून आपापल्या प्रवृत्तीनुसार योग्य लेखनप्रकार निवडत असतो... परंतु टपालकी वाचताना हा दोन्हीही प्रकारचा वाचक समाधान पावेल... किंबहुना त्याच वेळी त्यांना सदू धांदरफळेच्या पत्रांना उत्तरस्वरूपात आलेल्या दादू गावकरांच्या पत्रांच्या वाचनाची उत्सुकतादेखील लागेल हे नक्की...\n(लेखक नरसी मोनजी महाविद्यालयात वाणिज्य अध्यापक असून भारतीय संगीताचे आणि गांधी विचारांचे अभ्यासक आहेत.)\nलेखक - सॅबी परेरा\nमूल्य - 250 रुपये\n) सदरलेख चांगलेच होते .ग्रंथालीने पुस्तकरूपाने काढले हेही छान फक्त किंमत अंमळ जास्तच आहे हे सांगायलाच हवे.\nखट्याळ शब्दांतली पण मर्मग्राही विषयांवर लेखांची मालिका लोकसत्त्ता मध्ये येत होती. तीचं उपयुक्त दस्तऐवज म्हणून प्रकाशन / संरक्षण केल्याबद्दल \"ग्रंथाली\" चे आभार आयुष्यातील कठिण पर्वाला धीराने..हसतमुखाने सामोरे जाण्याचे बळ या लेखांनी सर्वसामान्य भारतीयांना मिळो.\nद अल्केमिस्ट: स्वप्नांवर विश्वास ठेवायला लावणारं पुस्तक\nसानिया भालेराव\t15 Oct 2019\nकल्पना दुधाळ\t15 Oct 2019\nनेहरूंची लोकशाहीवरील निष्ठा आणि दुरदृष्टी यांचा प्रत्यय देणारे पुस्तक\nविकास वाळके 26 Jun 2020\nअच्युत गोडबोले\t13 Oct 2019\nग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना\nअतुल देऊळगावकर\t02 Jan 2020\nविनोदातून आत्मपरीक्षण करायला लावणारी ‘टपालकी’\nनिसर्गात रमलेला एक आधुनिक गांधीवादी\nश्रमिक जीवनाच्या दोन बाजू\nबंदिश बँडिट्स - एक सांगीतिक अहंकथा\nययाति- एक नवा दृष्टिकोन\nगोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही\nउर्दू काव्याचे मोती उधळत जाणारे गोड पुस्तक...\nकेरळ - डाव्यांचा ऐतिहासिक विजय\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nमराठा आरक्षण - सामाजिक आशय अधोरेखित करणारा निर्णय...\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'श्यामची आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/category/cities/pune/", "date_download": "2021-05-18T21:05:22Z", "digest": "sha1:VZZV6C5CWLRMDTYXI5XVLNHQNMCLX5NH", "length": 7238, "nlines": 207, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "पुणे Archives - Marathwada Sathi", "raw_content": "\nराज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा आजपासून सुरु…\nडेटिंग अॅपवरील मैत्री पडली महागात…\nसिद्धार्थ मितालीने बांधली सातजन्माची गाठ\nदेशभर कोरोना लस पुरविणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटला ‘आग’…\nअंधश्रद्धेचा फायदा घेत पुण्यातील कुटुंबाची लूट…\nपोलीस स्टेशनमध्येच आत्महत्येचा प्रयत्न…\nभाजपचे १९ नगरसेवक बंडाच्या तयारीत…\nपतीचा विजय;पत्नीने खांद्यावर उचलून काढली मिरवणूक…\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मिळणार नाही लस…\nअनेक ठिकाणी दहा किलोमीटरपर्यंत अलर्ट झोन…\nअज्ञातांकडून चारचाकी गाड्यांची ‘तोडफोड’…\nकरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे देशभरात वितरण…\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरत�� अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nएस.एम.सेहगल फाउंडेशन तर्फे 250 गरजूंना रेशन किट वाटप\nबिबट्याचा हल्ल्यात ऊसतोडणी कामगारांची मुलगी ठार\nस्वतःला लष्करी अधिकारी सांगून केले ५ जणींशी लग्न\nमराठा आरक्षण : गरज पडल्यास तलवारी काढू – संभाजीराजे\nखळवलेल्या समुद्राचे रौद्ररूप : ‘गेट वे ऑफ इंडिया’ला लाटांच्या धडका\nएकाच वेळी तिने दिला ९ बाळांना जन्म \nकोरोनाच्या लढ्याला आरबीआयचे बळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-health-dr-avinash-bhondave-marathi-article-3765", "date_download": "2021-05-18T21:38:53Z", "digest": "sha1:KTQ35ZQI66HAEKXAHQ53ULLC3HYX5HJI", "length": 23283, "nlines": 126, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Health Dr Avinash Bhondave Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nपळाल्याने मॅरेथॉन; आरोग्य येतसे फार\nपळाल्याने मॅरेथॉन; आरोग्य येतसे फार\nसोमवार, 27 जानेवारी 2020\nएकविसाव्या शतकातल्या दुसऱ्या दशकातले शेवटचे वर्ष ३१ डिसेंबर २०१९ रोजी सुरू झाले. या दशकाने शारीरिक फिटनेसच्या बाबतीत एका नव्या संकल्पनेची पेरणी केली. तुम्ही कोणत्याही वयोगटाचे असा, स्त्री असा वा पुरुष, मॅरेथॉन पळा आणि शारीरिक सुदृढतेची पावती मिळवा. २०-२५ वर्षांपूर्वी केवळ कमालीच्या परिश्रमाने मिळवलेल्या स्टॅमिन्याच्या योगे पळणाऱ्या लोकांची अटीतटीची स्पर्धा म्हणून मॅरेथॉनकडे पाहिले जायचे. मात्र, आजमितीला या स्पर्धेची विविध रूपे, विविधांगांनी सतत सामोरी येऊ लागली. कर्करोगाबाबत विशेषतः स्तनाच्या कर्करोगाबाबत पिंक मॅरेथॉन किंवा पोलिओबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिओ मॅरेथॉन स्पर्धा घेतल्या जातात. त्यात पुन्हा पूर्ण मॅरेथॉन, अर्ध-मॅरेथॉन, तसेच ५ किलोमीटरपासून ३० किलोमीटरपर्यंत दर ५ किलोमीटरच्या अंतराच्या वेगवेगळ्या टप्प्यातही त्या घेतल्या जातात.\nमॅरेथॉन म्हणजे दीर्घपल्ल्याची धावण्याची शर्यत. यामधल्या पूर्ण लांबीच्या शर्यतीचे अंतर असते ४२.१९५ कि.मी किंवा २६ मैल ३८५ यार्ड. मॅरेथॉन ही शक्यतो प्रमुख रस्त्यांवरून घेतली जाते. रहदारीच्या मार्गाचा अडथळा होत असल्यास अथवा अन्य कारणांमुळे हे शक्य होत नसेल, तर रस्त्याच्या बाज��स असलेल्या फुटपाथवरून ती घ्यावी लागते. मात्र, गवताळ मार्गावरून ही शर्यत घेतली जात नाही. शक्यतो शर्यतीची सुरुवात आणि शेवट क्रीडांगणावर केला जातो. सर्व स्पर्धकांना दिसेल असे किलोमीटर किंवा मैलाच्या अंतराचे फलक शर्यतीच्या रस्त्यावर लावलेले असतात. शर्यतीच्या सुरुवातीपासून दर पाच किलोमीटर अंतरावर खेळाडूंना खाद्य पदार्थ आणि पेयपानाची सोय केलेली असते.\nमॅरेथॉनची मूळ संकल्पना ग्रीक इतिहासात सापडते. प्राचीन ग्रीसमधल्या मॅरेथॉन नावाच्या गावात एक लढाई झाली. ती लढाई जिंकल्याची बातमी सांगण्यासाठी एक सैनिक तिथून अथेन्सपर्यंत धावत गेला. ते अंतर ४२.१९५ कि.मी. होते. दुर्दैवाने अवजड चिलखत आणि भलीमोठी तलवार घेऊन धावलेल्या या सैनिकाने हे अंतर अथकपणे पळत जाऊन बातमी तर दिली. मात्र, अतिश्रम होऊन विजयाचा निरोप देऊन तो गतप्राण झाला. ज्या गावी ही लढाई झाली, त्या गावाचे नाव 'मॅरेथॉन' हे स्पर्धेचे नाव झाले आणि जे अंतर तो सैनिक पळाला ते अंतर स्पर्धेसाठी अधिकृत मानले गेले.\nअर्वाचीन काळातील ऑलिंपिक स्पर्धांमध्ये या खेळाचा अंतर्भाव १८९६ पासून केला गेला. मात्र, सध्याचे अंतर ४२.१९५ कि.मी हे अंतर १९२१ पासून प्रमाणित केले गेले. जगभरात ऑलिंपिक व्यतिरिक्त हजारो ठिकाणी ती घेतली जाते. भारतातदेखील मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई या शहरातल्या मॅरेथॉन या प्रतिष्ठित समजल्या जातात. सुरतमध्ये तर नाइट मॅरेथॉन घेतली जाते. या व्यतिरिक्त पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, नागपूर, ठाणे, वसई-विरार या महाराष्ट्रातल्या आणि लडाख, कावेरी ट्रेल, गुवाहाटी, कोलकाता येथेही या स्पर्धा आयोजित केल्या जातात.\nएखाद्या व्यक्तीने आयुष्यात प्रथम मॅरेथॉन पळाल्यास तिचे आयुष्य ४ वर्षांनी वाढते, असे नवे संशोधन या वर्षी ५ जानेवारी २०२० रोजी 'अमेरिकन जर्नल ऑफ कार्डीऑलॉजी' या जगद्विख्यात वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध झाले.\nयुनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधील ज्येष्ठ प्राध्यापक आणि बार्ट्स हार्ट सेंटर आणि युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील नामवंत हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शार्लोट मॅनिस्टी यांनी हा संशोधन अहवाल मांडला आहे. लंडन मॅरेथॉनमध्ये प्रथमच भाग घेतलेल्या १३८ निरोगी स्पर्धकांच्या सुरुवातीपासून, त्यांच्या ट्रेनिंग दरम्यान आणि स्पर्धा पूर्ण करण्यापर्यंतच्या विविध वैद्यकीय चाचण्या करून त्यांनी हे संशोधन आणि त्यातले निष्कर्ष साकार केले आहेत.\nडॉ. मॅनिस्टींच्या मते, ‘प्रथमच मॅरेथॉन पळण्याचे आव्हान स्वीकारून या स्पर्धकांनी जो कसून सराव केला आणि शर्यत पूर्ण केली, त्यामध्ये त्यांच्या रक्तवाहिन्यांचे काठिण्य कमी झाले. त्यांच्या रक्तवाहिन्यांचे वय तब्बल चार वर्षांनी कमी झाल्याचे आढळले.’ थोडक्यात मॅरेथॉन स्पर्धांमध्ये नियमित भाग घेणाऱ्यांचे आणि त्यासाठी नियमित सराव करणाऱ्यांचे आयुष्य वाढते.\n१. कॅलरी बर्निंग मशिन : एक मॅरेथॉन पूर्ण पळाल्यास तब्बल २६०० कॅलरीज शरीरातून नष्ट होतात. चार भिंतींनी बंदिस्त व्यायामशाळेऐवजी भल्या पहाटे खुल्या रस्त्यावर पळणाऱ्या व्यायामपटूचे आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याने मन ताजे आणि तणावरहित होते आणि शुद्ध प्राणवायूच्या श्वासांनी तो आणखीनच उमदा होत जातो. दीर्घ टप्प्याच्या पण सातत्यपूर्ण पळण्यामुळे त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात उष्मांक खर्ची पडत जातात.\n२. आहारात सुधारणा : पळण्याने भूक वाढते, पण वेगाने शक्ती खर्च होत असल्याने आरोग्यमय चौरस आहार घ्यायला लागतो. पळताना लागणारी शक्ती, जोम आणि उत्साह याकरिता आहाराबाबत एक समतोल विचार, नवी दृष्टी प्राप्त होते. खाण्यामध्ये पालेभाज्या आणि फळांचा समावेश वाढून अनावश्यक खाणे आणि जंकफूडची हाव कमी होते.\n३. हृदयाची क्षमता वाढते : मॅरेथॉन पळण्याचे कार्य पाय करीत असले, तरी त्यासाठी हृदय वेगाने स्पंदन पावत राहते आणि रक्तपुरवठा वेगाने होत राहतो. त्यामुळे हृदयाचे पंपिंग सुधारते, रक्तदाब कमी होतो, कोलेस्टेरॉलची पातळी उतरते, रक्तवाहिन्यांचा लवचीकपणा वाढतो. या साऱ्याचे पर्यवसान हृदयाची क्षमता वाढून हृदयविकाराची शक्यता दुरावते. याबरोबरच रक्तातील शर्करा कमी होते, शरीरावरील चरबी एकप्रकारे वितळू लागते आणि वजन कमी होते. साहजिकच मधुमेह, स्थूलत्व अशा आजच्या बैठ्या जीवनशैलीमधून निर्माण होणारे आजारही या मॅरेथॉन पळणाऱ्या व्यक्तीपासून दूर पळतात.\n४. कार्यक्षमता सुधारते : मॅरेथॉन रनर्समध्ये ४२ किलोमीटर अखंड पळण्यासाठी नियमितपणा, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, मनाचा निर्धार पक्का ठेवणे, इच्छाशक्ती भक्कम ठेवणे या गोष्टी आपोआपच निर्माण होत जातात. याचे प्रतिबिंब त्यांच्या दैनंदिन कार्यात पडून त्यांची नित्याच्या कामातली क्षमता आणि काम करण्याचा झ���ाटा, कामाचा वेग सुधारतो.\n५. आत्मविश्वास : मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीच्या मनात, आपल्याला दिलेले ४२ किलोमीटर हे अंतर आपण संकटांची पर्वा न करता, सर्व समस्यांना तोंड देत पूर्ण केले याचा यथार्थ अभिमान निर्माण होतो. यामध्येच एक जाज्वल्य आत्मविश्वास निर्माण होतो. जगण्याकडे तो जास्त सकारात्मक बघू लागतो. दैनंदिन जीवनातील सामान्य आणि दुर्धर संकटांचा सामना करायला त्याचे मन समर्थ बनते. ही स्पर्धा थोड्या कमी अंतराची असली तरी ती पूर्ण करणाऱ्यांच्यातही या सार्थ आत्मविश्वासाची चुणूक दिसून येते.\n६. नैराश्य दूर होते : दीर्घ अंतर पळाल्याने शरीरात एंडॉर्फिन हार्मोन्सची निर्मिती होते. हा ‘फील गुड’ हार्मोन असतो. त्यामुळे मनाला एक तजेला येतो, चिंता नैराश्य दूर होते, आयुष्यातील ताणतणावांना उत्तरे सापडतात आणि एक प्रकारच्या चैतन्यदायी आनंदाचा अनुभव येतो. दीर्घ अंतर पळताना मनात विचार सुरूच असतात. पण त्यामध्ये सकारात्मकता येते. बहुसंख्य वेळेस ४२ किलोमीटर पळाल्यानंतर तो धावपटू शारीरिक थकव्याने पूर्णपणे ‘ड्रेन‘ होण्याऐवजी मनोमन प्रफुल्लित झालेला आढळतो.\nआज निरनिराळ्या छोट्या-मोठ्या अंतराच्या मॅरेथॉन पळायचे आणि शर्यत पूर्ण केल्यावर, तिथल्या मोठ्या फलकापुढे उभे राहून फोटो काढायचे. ते सोशल मीडियावर टाकून जास्तीत जास्त लाईक्स मिळवायचे अशी एक क्रेझ निर्माण झालेली दिसते. पण कुठलेतरी थातूरमातूर काम करून, त्याचे फोटो किंवा सतत निरनिराळ्या पोझेसमधले सेल्फी टाकून मिरवण्यापेक्षा, घाम गाळून मिळवलेले हे यश फोटो टाकून साजरे करणे कधीही उत्तमच ठरेल. फोटोंच्या या चढाओढीत आपले फोटो का नाहीत या विचाराने भाग घेणारे लोकही भरपूर आहेत. शारीरिक आरोग्याला हितावह अशा व्यायामाची इच्छा निर्माण करणे ही सोशल मीडियाची एक देणगीच समजायला हवी.\nआणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही स्पर्धेत एक विजेता असतो आणि बाकीचे पराभूत गटात असतात. मात्र, मॅरेथॉन स्पर्धेत ती पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला विजेते पदक मिळते. त्याच्या दृष्टीने ते एक परिपूर्णतेकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल असते. एक अभिमानाची बाब असते. या पदकातून त्याला एक अखंडित स्वरूपाची प्रेरणा मिळत जाते, त्याच्या मनातल्या ऊर्मी सतत त्याला ऊर्जा देत राहतात आणि आरोग्यमय जीवनातले त्याचे स्था�� भक्कम करत राहतात.\nमॅरेथॉन हा एक धावण्याचा प्रकार आहे आणि धावणे हा एरोबिक व्यायामाचा प्रकार आहे. त्यामुळे त्या व्यायामप्रकारातून होणारे सारे फायदे त्यात मिळतातच. पण त्यामध्ये दीर्घ अंतर पार करावे लागत असल्याने मनात जिद्द निर्माण होते आणि ती पूर्ण झाल्यावर एक आत्मिक समाधान प्राप्त होते. मॅरेथॉनला असलेल्या प्रसिद्धी वलयामुळे आजच्या तरुणाईत पळण्याची आवड निर्माण होत आहे. आरोग्यमय जीवनासाठी हेही नसे थोडके.\nआरोग्य स्पर्धा जीवनशैली नैराश्य\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/not-a-single-millionaire-in-these-two-countries-of-the-world/", "date_download": "2021-05-18T20:52:24Z", "digest": "sha1:2BU3T4CLRUYWWBUTEL6FF6RW3JHUWRRW", "length": 10590, "nlines": 123, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "जगातील ह्या दोन देशांमध्ये नाही एकही करोडपती! कारण जाणून थक्क व्हाल - Hello Maharashtra", "raw_content": "\nजगातील ह्या दोन देशांमध्ये नाही एकही करोडपती कारण जाणून थक्क व्हाल\nजगातील ह्या दोन देशांमध्ये नाही एकही करोडपती कारण जाणून थक्क व्हाल\n अलीकडेच, फोर्ब्सने सन 2021 च्या अब्जाधीशांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये 70 देशांतील 2,755 अब्जाधीशांचा समावेश आहे. सन 2020 मध्ये या यादीमध्ये 2095 अब्जाधीशांचा समावेश आहे. या यादीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत एक तृतीयांश नावे वाढली आहेत. परंतु या यादीतून दोन देशांची नावे गहाळ झाली आहेत आणि हे दोन देश कुवेत आणि अंगोला आहेत. दोन्ही देशांची अनुपस्थिती जरा आश्चर्यचकित करणारी आहे.\nफोर्ब्स 35 वी यादी:\nया यादीतील निम्म्याहून अधिक नावे अमेरिका व चीनची आहेत, परंतु असाही एक देश आहे ज्याने स्वतःच काही नवीन अब्जाधीशांची भर घातली आहे. हा देश सेंट किट्स आणि नेव्हिसचे कॅरिबियन बेट आहे. जर आपण कुवेत आणि अंगोलाबद्दल बोललो तर देशातील या भागात एकही अब्जाधीश आलेला नाही. फोर्ब्सची ही 35 वी यादी होती ज्यात जगभराती पहिल्या स्थानी अमेरिका, दुसर्‍या क्रमांकावर चीन आणि भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे.\nहे पण वाचा -\nजगातील एकुलती एक अशी हिऱ्याची खाण जिथे जाऊन सामान्य…\n1 रुपयाचे हे जुने नाणे तुम्हाला देऊ शकते पूर्ण 10 कोटी…\nरोज 35 रुपये बचत करून बनू शकतात करोडपती; जाणून घ्या कसे\nअरब देशांची 22 नावे:\nसन 2020 हे वर्ष एक कठीण वर्ष होते. परंतु, त्यानंतरही जगाला 660 नवीन अब्जाधीश मिळाले आहेत. त्यापैकी 493 पूर्णपणे नवीन नावे आहेत. याचा अर्थ असा की सन 2020 मध्ये दर 17 तासांनी माणूस अब्जाधीश बनला आहे. या यादीमध्ये कोणत्याही सौदी अरेबिक नागरिकाचे नाव नाही. सन 2018 पासून फोर्ब्सने सौदी अरेबियाला व्यापण्यास बंदी घातली आहे. कुवेतच्या कुतुब्य अल्घानिमचे नाव यादीतून गायब होणे आश्चर्यचकित करणारे आहे. या यादीमध्ये अशी 22 नावे आहेत. ही नावे अरब देशांकडून येतात. सन 2020 मध्ये ही संख्या 21 होती.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page\nकोरोनाच्या तुफानाला सर्वस्वी जबाबदार निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच आहे – शिवसेनेचा हल्लाबोल\nराज ठाकरेंच्या पत्रानंतर हाफकिन्सला लसीची परवानगी, याला म्हणतात “ठाकरे ब्रँड” – मनसेचा शिवसेनेला टोला\nजगातील एकुलती एक अशी हिऱ्याची खाण जिथे जाऊन सामान्य व्यक्तीही बनू शकतो करोडपती; जाणून…\n1 रुपयाचे हे जुने नाणे तुम्हाला देऊ शकते पूर्ण 10 कोटी रुपये; तुमच्या जवळ असेल हे…\nरोज 35 रुपये बचत करून बनू शकतात करोडपती; जाणून घ्या कसे\nभीक मागणारा तरुण निघाला कोट्यवधींचा मालक भीक मागण्याच कारण ऐकून स्तब्ध व्हालं\nजगातील १०० प्रभावी महिलांमध्ये निर्मला सीतारामन; फोर्ब्सच्या यादीमध्ये मिळवले ३४ वे…\nदेशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी ‘फोर्ब्स’कडून प्रसिद्ध, मुकेश…\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nजगातील एकुलती एक अशी हिऱ्याची खाण जिथे जाऊन सामान्य…\n1 रुपयाचे हे जुने नाणे तुम्हाला देऊ शकते पूर्ण 10 कोटी…\nरोज 35 रुपये बचत करून बनू शकतात करोडपती; जाणून घ्या कसे\nभीक मागणारा तरुण निघाला कोट्यवधींचा मालक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/tag/computer/", "date_download": "2021-05-18T20:30:35Z", "digest": "sha1:7T23CL73VIWRRGZSDJGRYOW5YWSKJFD5", "length": 3537, "nlines": 23, "source_domain": "khaasre.com", "title": "computer – KhaasRe.com", "raw_content": "\n9 वी नापास मुलाने भंगारातून बनवले कॉम्पुटर, गरिबांना स्वस्तात देऊ इच्छितो कॉम्पुटर…\nप्रत्येक माणसांमध्ये काही ना काही खास विशेषतः असते. प्रतिभावंत व्यक्तींची प्रतिभा कोणत्या ना कोणत्या मार्गाने ती जगासमोर येत असते. आणि विशेष म्हणजे तुम्हाला काही मोठे किंवा आगळं वेगळं काही करायचं असेल तर त्यासाठी चांगले शिक्षण किंवा एखाद्या चांगल्या विश्वविद्यालयातुन डिग्री मिळवणे सुद्धा महत्वाचे नाहीये. आपल्यामध्ये असे अनेक सफल लोकं आहेत ज्यांनी आपले शिक्षण सोडून आपल्या… Continue reading 9 वी नापास मुलाने भंगारातून बनवले कॉम्पुटर, गरिबांना स्वस्तात देऊ इच्छितो कॉम्पुटर…\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/byline/sahebrao-kokane-96.html", "date_download": "2021-05-18T21:26:00Z", "digest": "sha1:YLIRRQQM46FU2FLS2IGDUYFEHT3UN64C", "length": 18091, "nlines": 235, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "साहेबराव कोकणे : Exclusive News Stories by साहेबराव कोकणे Current Affairs, Events at News18 Lokmat", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nहोम » Authors» साहेबराव कोकणे\nपंतप्रधान मोदींचं चुकलंच, बच्चू कडूंचा घणाघाती 'प्रहार'\nबातम्या रुग्णाच्या नातेवाईकालाच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून मारहाण, नगरचा VIDEO\nबातम्या Maratha Reservation: आधीच्या सरकारनं दिलेले वकील..,रोहित पवारांचा भाजपवर निशाणा\nबातम्या Remdesivir injection आहे तरी कुठे सुजय विखे पाटलांचा उलट सवाल\nबातम्या नगरभोवती घट्ट होतोय कोरोनाचा विळखा, रुग्णांना होम क्वारंटाइन करणं ठरतंय घातक\nबातम्या ...तर जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन तुटवडा निर्माण झालाच नसता - विखे पाटील\nबातम्या भूखंडाच्या वादातून दातीर यांची हत्या, भाजप नेत्याचा प्राजक्त तनपुरेंवर आरोप\nबातम्या अहमदनगर की बिहार भर दिवसा दुकानात घुसून गुंडांकडून वसुली, LIVE VIDEO\nबातम्या सामान्यांना नाही तर थेट बँकेला लुबाडले, बनावट सही करून लावला 5 कोटींचा चुना\nबातम्या माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधींचे कोरोनामुळे निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास\nबातम्या पोलीस अधीक्षकांच्या गाडीला उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची जोरदार धडक\nबातम्या बाळ बोठेच्या अटकेनंतर रेखा जरे हत्येप्रकरणी नवा ट्विस्ट,या कारणामुळे दिली सुपारी\nबातम्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणात मोठी घडामोड मुख्य सूत्रधार बाळ बोठेला अटक\nबातम्या डॉक्टरची पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण\nबातम्या पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील अखेर निलंबित, ही गोष्ट ठरली कारण\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F/", "date_download": "2021-05-18T21:16:51Z", "digest": "sha1:TLLJAR2MRB5VH5BMRPPK47V5YTLB7H4T", "length": 3132, "nlines": 65, "source_domain": "punerispeaks.com", "title": "अशोक मामांच्या शेंटिमेंटल सिनेमाचा ट्रेलर झाला रिलीज ... - Puneri Speaks", "raw_content": "\nअशोक मामांच्या शेंटिमेंटल सिनेमाचा ट्रेलर झाला रिलीज …\nअशोक मामा उर्फ अशोक सराफ यांच्या नवीन आणि दमदार “शेंटिमेंटल” सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. दिग्दर्शक समिर पाटील यांचा हा तुफान विनोदी चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव राहील..\nट्रेलर कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहा…\nPrevious articleरिचा सिंग च्या वादग्रस्त ट्विट ला उत्तर देत पुणेकरांनी तिला चांगलेच धुतले…\nNext articleशूरवीर तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित अजय देवगन चा ‘तानाजी’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज\nमराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, रद्द करण्याची कारणे\nमुंबई-पुण्याची कोरोना परिस्थिती सुधारली आहे\nहृदयद्रावक घटना आणि वृत्तवाहिन्या ; यावर लोकांचे मत\nरेल्वेमध्ये पाईंटमन मयूर शेळकेच्या पराक्रमाचा थरार; गुलाम चित्रपटाची आठवण\nमहाराष्ट्र लॉकडाउन नियम: एक मे पर्यंत कडक निर्बंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/maharashtra/allow-oxygen-transport-by-rail-56684/", "date_download": "2021-05-18T20:52:14Z", "digest": "sha1:IS7AC5HY2QDFLYWLML2UUHLEHSB3ZI75", "length": 10224, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्ररेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या\nरेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या\nमुंबई : महाराष्ट्रातील ऑक्सिजनची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. राज्यातील औषध उत्पादक कंपन्यांना रेमडेसीवीर तयार करण्यास मान्यता द्यावी, राज्यात दररोज ८ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यासाठी लसींचा पुरवठा व्हावा, आदी मागण्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवार दि़ १७ एप्रिल रोजी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्या़\nवाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरंन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी महाराष्ट्रातील परिस्थिती विषयी माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे यांनी ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा, लसीकरण, विषाणूचा बदलता गुणधर्म याबाबत चर्चा केली.\nरस्तेमार्गे ऑक्सिजन वाहतुकीचा कालावधी वाढत असल्याने रेल्वेच्या माध्यमातून त्याची वाहतूक करण्यात यावी यासाठी केंद्र शासनाने रेल्वे विभागाला निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ऑक्सिजन तुटवडा लक्षात घेता अन्य राज्यांतून महाराष्ट्राकडे ऑक्सिजन घेऊन जाणारी वाहने अडविली जाणार नाहीत याची खबरदारी घेण्याविषयी केंद्रीय गृहसचिवांनी संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे.\nलॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना त्वरित मोफत धान्य वाटप करावे – पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख\nPrevious articleपरभणीतील रस्त्यांवर शुकशुकाट\nNext articleटंचाई आढाव्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी विहिरींवर\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nलहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना विषाणू\nराजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंड; पायलट गटाच्या आमदाराचा राजीनामा\nकोरोनामुक्तांना ९ महिन्यांनंतर लस द्या; सरकारी पॅनलचा सल्ला\nओएनजीसी चे ‘पापा-३०५’ जहाज बुडाले\nमहाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम\n२ कोटी लसीकरण करणारा महाराष्ट्र देशात अव्वल\nराज्यात आज ४८ हजारांहून अधिक कोरोनामुक्त; २६,६१६ नव्या रुग्णांची नोंद\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/solapur/vendors-starve-due-to-st-closure-56724/", "date_download": "2021-05-18T20:15:47Z", "digest": "sha1:VOKIKSAVFLX7FMOCYDD3LEB44JULFMEU", "length": 10430, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "एसटी बंदमुळे विक्रेत्यांची उपासमार", "raw_content": "\nHomeसोलापूरएसटी बंदमुळे विक्रेत्यांची उपासमार\nएसटी बंदमुळे विक्रेत्यांची उपासमार\nमलिकप���ठ : मोहोळ एसटी स्टँड येथुन ग्रामीण भागासाठी रवाना होणा-या एसटी बार्शी,वैराग या गाड्या काही कालावधीसाठी बंद करण्यात आले आहेत.बार्शी,वैराग एसटीच्या दिवसाला आठ ते दहा फे-या होत असतात.ग्रामीण भागातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.लॉक डाउन असल्याकारणाने सोलापूर,कुर्डूवाडी,पुणे,सातारा,कराड या एसटीच्या फे-या दिवसातून तीन ते चार तासानंतर एसटी जात असल्याने प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.प्रवास करणा-या नागरिकांनी आवश्यक असेल तरच प्रवास करणे योग्य होणार आहे.\nमोहोळ एसटी स्टँड मधील लहान फेरीवाले यांचा उदरनिर्वाह एसटीच्या प्रवाशांवर चालत असतो कोरोनाचे संकट असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.एसटीच्या र्फे­या कमी प्रमाणात झाल्याने दिवसाला दोनशे ते तीनशे रुपये मिळवणारे फेरीवाले आज त्यांना पन्नास रुपये सुद्धा मिळणे कठीण झाले आहे.लहान फेरीवाल्यांना कोणतेही सुविधा,योजना मिळत नाही.फेरीवाले नोंदणी धारक फेरीवाले असून बँक वाले या लोकांना कर्जसुद्धा देणे पसंत करत नाही. कर्ज न देणा-या मोहोळ मधील बँकांवर कारवाई करण्याची मागणीही फेरीवाल्याकडुन होत आहे.शासन प्रशासनाने माणुसकीच्या दृष्टिकोनातून बघून उपासमारीची वेळ थांबवावी.अशी मागणी फेरीवाल्यांकडून होत आहे.\nमोहोळ स्टँड मधील पाच रुपयाचे मिळणारे जेवन शिव भोजन थाळी बंद झाली आहे.कोरोना महामारी मुळे लावण्यात आलेले लॉक डाऊन नियमाचे उल्लंघन करणारे नागरिक व कोरोनाला रोखण्यासाठी शासनाचे चाललेले प्रयत्न अतिउत्साही नागरिकांमुळे वाया जाऊ नये.\nनांदेडकरांसाठी एकच पर्याय कडक लॉकडाऊन\nPrevious articleअवकाळी पावसामुळे २३६१ हेक्टर क्षेत्र बाधीत\nNext articleपंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी उस्फुर्तपणे मतदान\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीच�� पोर्टलवर नोंदच नाही\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nसोलापूर महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट\nकोरोना डयुटी : सोलापूर शहरात 32 शिक्षकांना बाधा\nसोलापूर शहरात एन्ट्री करताच होणार कोरोना चाचणी\nअंत्ययात्रेसाठी सोलापुरात जमली हजारोंची गर्दी; पोलीसही हतबल\nमनपा प्रशासनाची रुग्णांना जनावरांसारखी वागणूक\nधाराशिव साखर कारखान्याच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन\nसोलापूर शहरात ११९ नव्या बाधितांची नोंद, तिघांचा मृत्यू\nमहाविकास आघाडी सरकार विरोधात भाजप आमदार-खासदारांची घोषणाबाजी\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF", "date_download": "2021-05-18T20:37:26Z", "digest": "sha1:ACBBYK52F43MO7WU6I4TWUEB7SBHVC7U", "length": 3278, "nlines": 93, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "विट्वाटर्सरांड विश्वविद्यालय - विकिपीडिया", "raw_content": "\nविट्वाटर्सरांड विश्वविद्यालय, जोहानसबर्ग (The University of the Witwatersrand, Johannesburg) ही दक्षिण आफ़्रिक़ांतली एक विश्वविद्यालय आस\ntitle=विट्वाटर्सरांड_विश्वविद्यालय&oldid=202333\" चे कडल्यान परतून मेळयलें\nह्या पानाचो उल्लेख कर\nहें पान शेवटीं 14 मार्च 2021 दिसा, 13:26 वोरांचोर बदलेलें.\nमजकूर क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अलाइक लायसेंस हाच्या अंतर्गत उपलब्ध आसा; हेर अटी लागू जावं शकतात. चड म्हायती खातीर वापराच्यो अटी पळयात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/priyanka-gandhi/", "date_download": "2021-05-18T20:37:11Z", "digest": "sha1:CKHISYLKP45S7O3WVOE7GEIKI26AJRNG", "length": 10447, "nlines": 116, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Priyanka Gandhi Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nटि्वटरच्या लोकप्रिय व्यक्तींच्या यादीत हा नेता प्रथम स्थानी\nसोशल मीडिया हे माध्यम आपल्या प्रतिक्रीया लोकांपर्यंत पोहोचवण्यात नेहमीच अग्रगण्य ठरलं आहे. त्यामध्ये टि्वटरचे मोठ्या…\nमाजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची ‘एसपीजी’ सुरक्षा काढली; ‘झेड प्लस’ सुरक्षा मिळणार\nभारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची ‘एसपीजी’ सुरक्षा काढत असल्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे….\nअटकपूर्व जामीन नाकारल्यावर पी. चिदंबरम बेपत्ता\nINX मीडिया प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. मात्र…\nअखेर प्रियंका गांधींची सोनभद्रमधील पीडितांशी भेट\nअखेर सोनभद्र येथील पीडितांची प्रियंका गांधी- वाड्रा यांनी भेट घेतली. मिर्झापूर येथे पीडित कुटुंबाची भेट…\nउत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात\nउत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून 10 जणांवर गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. यासंदर्भात…\nराहुल गांधींचा राजीनाम्याचा निर्णय धाडसी – प्रियंका गांधी\nकॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे. राहुल गांधींनी पक्षाला चार पानी…\nलोकशाही वाचवण्यासाठी मोदींचा पराभव आवश्यक – प्रियंका गांधी\nआज सहाव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. प्रियांका गांधी यांनी पती रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत लोदी इस्टेट येथील…\nतुमचे कर्म तुमची वाट पाहत आहे; राहुल गांधींचे मोदींना प्रत्युत्तर\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत असून कॉंग्रेसवर टीका करत आहेत. पंतप्रधान मोदी…\nवाराणसीत पीएम मोदी VS प्रियंका गांधी सामना नाही\nउत्तर प्रदेशमधून वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या सरचिटनीस प्रियंका गांधी यांना…\n‘हम निभाएंगे’ कॉंग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी…\nवाराणसीत मोंदीविरोधात प्रियांका गांधी लढणार\nलोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदार संघात मोदींविरोधात काँग्रेसकडून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींच्या नावाची चर्चा होत आहे….\nमोदी सरकार आणि त्यांच्या भाषणांची एक्सपायरी डेट संपली : प्रियंका गांधी\nनिवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा – काँग्रेसचे एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुरू आहे. काँग्रेसने ७० वर्षांत काय केलं\nभाजपा नेत्याची घसरली जीभ,प्रियंका गांधींचा ‘असा’ उल्लेख\nलोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. यामळे सध्या भाजपा आणि काँग्रेसमध्ये एकमेकांमवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.यातचं केंद्रीय…\nतुमचं मत तुम्हाला मजबूत बनवणारं शस्त्र – प्रियंका गांधी\nआगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने गुजरातच्या गांधीनगर येथे जाहीर सभेचे आयोजन केले. या सभेत पहिल्यांदाच…\nमाझ्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा ठेवू नका, प्रियंका गांधींचा कार्यकर्त्यांना सल्ला\nकाँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आपल्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा ठेवू नका असे सांगितले…\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nतौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/mpsc/", "date_download": "2021-05-18T20:40:10Z", "digest": "sha1:2V3MXAJ37OER7GQNIJFKSZFSLDJGXXDR", "length": 34153, "nlines": 175, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "MPSC Updates | महापोर्टलच्या परीक्षा घेण्यास MPSC तयार, पण… | MPSC Updates | महापोर्टलच्या परीक्षा घेण्यास MPSC तयार, पण... | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्��्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nVIDEO | भाजपच्या योगी सरकारचा कळस | गंगेत वाहणारे मृतदेह पोलिसांनी पेट्रोल-टायर टाकून जाळले लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त ५ राज्यातील निवडणुकीचे दुष्परिणाम देश भोगतोय | आता चंद्रकांतदादा म्हणाले उद्या निवडणुका घ्या, 400 जागा निश्चित भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण बापरे | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त ५ राज्यातील निवडणुकीचे दुष्परिणाम देश भोगतोय | आता चंद्रकांतदादा म्हणाले उद्या निवडणुका घ्या, 400 जागा निश्चित भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण बापरे | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार, 'जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो'... मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत माझी भूमिका लवकरच जाहीर करेन - छत्रपती संभाजीराजे खतांच्या किमतीवरून खासदार रक्षा खडसेंचं केंद्राला पत्र | भाजपमधूनही दरवाढीला तीव्र विरोध\nMPSC Updates | महापोर्टलच्या परीक्षा घेण्यास MPSC तयार, पण...\nराज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सरकारच्या विविध विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या गट ब आणि गट क च्या पदांसाठी परीक्षांचं आयोजन करण्यास तयारी दर्शवली आहे. मात्र, लोकसेवा आयोगानं राज्य सरकारपुढे या संदर्भात काही मुद्दे मांडले आहेत.\nमोठा निर्णय | विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर राज्य सरकारने MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलली\nमहाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. एमपीएसी समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना आणि प्रातिनिधीक स्वरुपात सोलापूर, अहमदनगर,सातारा, हिंगोली यवतमाळ, मुंबई, पुणे, लातूर, नागपूर, कोल्हापूर यासह राज्यभरातील विविध शहरातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.\nपुणे | MPSC विद्यार्थ्यांचा कोरोनाने मृत्यू | परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती | तेव्हा मुख्यमंत्री हेच सांगत होते\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएसी) पूर्वपरीक्षेची यापूर्वी नवीन तारीख जाहीर केली होती आणि त्यानुसार ती परीक्षा गेल्या महिन्यातील २१ मार्चला होणार असल्याचे जाहीर केले होते. याशिवाय, २७ मार्च आणि ११ एप्रिलला होणाऱ्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले होते. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर एमपीएससीने हा निर्णय घेतला होता.\nMPSC आयोगाचा एकतर्फी निर्णय | सरकारला विचारात घेतलं नव्हतं | मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेबाबत लोकसेवा आयोगाच्या परिपत्रकात काही सांगण्यात आलेले नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे.\nMPSC | कोरोनामुळं कोणतीही गोष्ट न थांबवता आणि नियम पाळून पुढं जावंच लागेल - रोहित पवार\nपुणे, ११ मार्च: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेबाबत लोकसेवा आयोगाच्या परिपत्रकात काही सांगण्यात आलेले नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आरक्षणप्रश्नी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती. यावरून सरकारवर विरोधक आणि पक्षांतर्गत विरोध वाढताना दिसत आहे.\nMPSC पूर्व परीक्षा लांबणीवर | पुण्यात विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSC ची नियोजित परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 14 मार्च रोजी नियोजित असलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगाने त्या संबंधीची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे गुरुवारी जारी केली आहे.\nMPSC Updates | उमेदवारांसाठी नवीन विशेष सुविधा सुरु\nमहाराष्ट्र लोकसे���ा आयोगाकडून आयोजित विविध भरतीप्रक्रियेच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्जप्रणाली अथवा सर्वसाधारण प्रकारच्या अडचणी/शंका निवारणासाठी आयोगाकडून १८००-१२३४-२७५ आणि १८००-२६७३-८८९ या टोल फ्री क्रमांकावर मदत केंद्र(हेल्प डेस्क/कॉल सेंटर)ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.\nMPSC Updates | EWS पर्याय निवडण्यासाठी 22 जानेवरीपर्यंत मुदतवाढ\nमहाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणर्‍या पदभरती परीक्षांमध्ये ‘SEBC’ प्रवर्गातील उमेदवारांना खुला किंवा ईडब्ल्यूएस पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवारांना 15 जानेवारीपर्यंत ‘एमपीएससी’च्या ऑनलाइन प्रणालीद्वारे पर्यायात बदल करायचा आहे, अशी माहिती ‘एमपीएससी’कडून दिली होती त्याला आता मुदत वाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी 22 जानेवारी पर्यंत हे बदल करू शकतात. त्यानंतर वेब लिंक बंद होणार आहे.\nMPSC Updates | परीक्षा देणाऱ्यांसाठी मर्यादा | जाणून घ्या तुमच्या प्रवर्गातील मर्यादा\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर आता राज्य सेवा आयोगाने महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. यापुढे आता UPSC प्रमाणेच आता राज्य सेवा आयोगाची परिक्षा देण्यासाठी मर्यादा लागू करण्यात आली आहे. खुल्या गटातून 6 तर ओबीसी गटातून फक्त 9 वेळा आता परीक्षा देता येणार आहे. (MPSC commission now limit for giving competitive examination)\nMPSC Updates | त्या तीनही पदभरतीसाठी आता एकच संयुक्त पूर्वपरीक्षा\nकोरोना काळात एमपीएससी परीक्षा घेण्यावरून प्रचंड अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्यामुळे त्यात अजून भर पडली आणि राज्य सरकारवर भरती पुढे ढकलण्याची वेळ आली होती. सध्या राज्य सरकारने जाहीर केली महाराष्ट्र पोलीस शिपाई पदाची भरती देखील प्रतीक्षेत आहे. एका बाजूला प्रचंड अडचणी असताना एमपीएससी बोर्ड सध्या उमेदवारांच्या भल्यासाठी परीक्षा प्रक्रियांमध्ये टप्याटप्याने काही सुसूत्रता आणत आहे. त्याबद्दलच एक महत्वाचा बदल समोर आला, ज्यामुळे एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.\nBreaking News | नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या MPSC परीक्षाही पुढे ढकलल्या\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १ नोव्हेंबर २०२�� आणि २२ नोव्हेंबर २०२० ला होणाऱ्या परीक्षाही रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा कधी होणार त्याच्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्रक काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे.\nMPSC परीक्षा आरक्षणाच्या निकालापर्यंत पुढे ढकला | अन्यथा परीक्षा उधळून लावू\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी आय़ोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२० (MPSC Prelims 2020 Exam) साठी प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रं आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या संदर्भात आयोगाच्यावतीने परिपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.\nMPSC Prelims Exam 2020 | उमेदवारांचे Admit Card डाउनलोडसाठी उपलब्ध\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने रविवार,दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी आय़ोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२० (MPSC Prelims 2020 Exam) साठी प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रं आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे, आयोगाच्यावतीने परिपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.\nMPSC Exam | अखेर सुधारित वेळापत्रक जाहीर\nकोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती मुख्य सचिवांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले होते.\nMPSC परीक्षा पुढे ढकलली | पण तारीख जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी\nकोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती मुख्य सचिवांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले होते.\nMPSC Exams | महाराष��ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय\nकोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज विविध निर्णय घेण्यात आले आहे.\nMPSC'च्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा केंद्र बदलता येणार | महत्वाचा निर्णय\nएमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबरला पार पडणार होती. मात्र राज्यासह देशभरात त्याच दिवशी म्हणजे १३ सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला. ही परीक्षा आता २० सप्टेंबरला होणार असल्याची माहिती एमपीएससीने पत्रकाद्वारे दिली होती.\nनीट परीक्षेमुळे MPSC राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली\nएमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबरला पार पडणार होती. मात्र राज्यासह देशभरात त्याच दिवशी म्हणजे १३ सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला. ही परीक्षा आता २० सप्टेंबरला होणार असल्याची माहिती एमपीएससीने पत्रकाद्वारे दिली.\nवडील ST महामंडळातील निवृत्त वाहक, मुलगा रविंद्र शेळके झाला उपजिल्हाधिकारी\nराज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 निकाल काल लागला. प्रसाद चौगुले याने बाजी मारत राज्यात पहिला क्रमांक पटकावला. तर पर्वणी पाटील मुलींमध्ये पहिली आली आहे. ही राज्यसेवेची सर्वात मोठी बॅच होती. या बॅच मध्ये ४२० अधिकारी झाले आहेत. विद्यार्थ्यांना गेली अनेक दिवस या निकालांची प्रतिक्षा होती. 13 ते 15 जुलै 2019 रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.\nसाताऱ्याचा प्रसाद चौगुले MPSC परीक्षेत राज्यात प्रथम\nराज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 निकाल लागला लागला आहे. प्रसाद चौगुले याने बाजी मारत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर पर्वणी पाटील मुलींमध्ये पहिली आली आहे. ही राज्यसेवेची सर्वात मोठी बॅच होती. या बॅच मध्ये 420 अधिकारी झाले आहेत. विद्यार्थ्यांना गेली अनेक दिवस या निकालांची प्रतिक्षा होती. 13 ते 15 जुलै 2019रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्�� मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nएक आमदार पाठपुरावा दमदार | कल्याणमधील काही रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर | मनसे आमदाराकडून जाहीर आभार\nभारतातील उत्परिवर्तनाचा जगाला धोका | हा विषाणू १९ देशांत पसरला - WHO\nगोव्यात ऑक्सिजन अभावी २६ रुग्णांचा मृत्यू | भाजपच्या वाचाळ नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी - रुपाली चाकणकर\nनिवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात अन संपल्या की दरवाढ, हे कसलं वित्त नियोजन\nकेंद्र सरकार नक्कीच कमी पडतंय, स्वत:ची प्रतिमा निर्मिती करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवा, अनुपम खेर यांनी झापलं\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nSpecial Recipe | जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल तर मग बनवा एकच पोटभारीची डिश म्हणजे वरणफळं\nHealth First | कच्ची पपई खाणे आहे आरोग्यास हितकारक\nSpecial Recipe | कुरकुरीत आणि खमंग अश्या करंदीच्या वड्यांचा नक्की आस्वाद घ्या\nकोरोना आपत्ती | देशात मागील 24 तासातील 4,091 रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात 4 लाख 14 हजार 188 नवे कोरोनाबाधित | तर 3,915 रुग्णांचा मृत्यू\nSpecial Recipe | उन्हाळ्यात ताजतवानं करणार ड्रिंक किवी मॉकटेल\nHealth First | शरीर डिटॉक्स राखण्यासाठी काही घरगुती टिप्स\nSpecial Recipe | कॅरॅमल फ्रॅप | कॉफी विथ कॅरॅमल आणि क्रीम, कसे चवदार आहे ते बनवल्यावर कळेल\nHealth First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे\nमराठा आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांचं राष्ट्रपतींना पत्र | उद्धव ठाकरे ते पत्र आज राज्यपालांकडे सुपूर्द करणार\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आण�� देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-05-18T20:51:50Z", "digest": "sha1:6Z3XCLAADBL2G77OWKSRHBWP3BZTXR2N", "length": 5086, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "बुलढाणा जिल्हयातील सन 2021 मधील तालुका निहाय आपले सरकार सेवा केंद्राची अधिसूचित यादी | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nबुलढाणा जिल्हयातील सन 2021 मधील तालुका निहाय आपले सरकार सेवा केंद्राची अधिसूचित यादी\nबुलढाणा जिल्हयातील सन 2021 मधील तालुका निहाय आपले सरकार सेवा केंद्राची अधिसूचित यादी\nबुलढाणा जिल्हयातील सन 2021 मधील तालुका निहाय आपले सरकार सेवा केंद्राची अधिसूचित यादी\nबुलढाणा जिल्हयातील सन 2021 मधील तालुका निहाय आपले सरकार सेवा केंद्राची अधिसूचित यादी\nबुलढाणा जिल्हयातील सन 2021 मधील तालुका निहाय आपले सरकार सेवा केंद्राची अधिसूचित यादी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 30, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DHA-most-powerful-lal-kitab-remedy-for-money-5435644-PHO.html", "date_download": "2021-05-18T19:54:26Z", "digest": "sha1:6Q3PDAFFJNRUXDWWWRJHIK2KC5VOG3ZF", "length": 2774, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Most Powerful Lal Kitab Remedy For Money | तंत्र शास्त्र: या 9 मधून 1 दिवाळीअगोदर आणावे घरी, भरलेली राहिल तिजोरी... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nतंत्र शास्त्र: या 9 मधून 1 दिवाळीअगोदर आणावे घरी, भरलेली राहिल तिजोरी...\nतंत्र शास्त्रानुसार काही गोष्टी अशा असतात ज्या घरात ठेवल्याने कधीच पैशाची कमतरता येत नाही. य��ग्य प्रकारे पूजन करुन या 11 मधील एक वस्तू धन स्थानावर ठेवल्याने लक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी राहते...\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणकोणत्या आहेत या गोष्टी...\nशास्त्र : नवरात्र नवमीला करा, 9 समस्या दूर करण्यासाठी पानाचे 9 उपाय...\n6 उपाय : या सोप्या उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/assistance-under-iius/", "date_download": "2021-05-18T21:12:45Z", "digest": "sha1:5E5GFBECPJEM77KYQZDV4BKAQDWGCP6K", "length": 9775, "nlines": 69, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "आयआययूएस अंतर्गत सहाय्य | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nनवी दिल्ली, दि.२७ – औद्येागिक पायाभूत सुविधा सुधारणा योजनेंतर्गत (आयआययूएस)/सुधारित औद्योगिक पायाभूत सुविधा सुधारणा योजनेंतर्गत (एमआयआययूएस) वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने मंजूर केलेले 58 प्रकल्प सध्या विविध राज्यात आहेत. त्यांना विभागाकडून निधी वितरित केला जातो. 2015-16 या वर्षात 124 कोटी, 2016-17 या वर्षात 129.50 कोटी तर 2017-18 या वर्षात 74.90 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला.\nहेही वाचा :- राष्ट्रीय बौद्धीक संपदा हक्क धोरण\nमहाराष्ट्रातल्या औरंगाबाद येथील मराठवाडा ऑटोमोबाईल क्लस्टरला 2016-17 या वर्षात 3 कोटी 46 लाख रुपयांचा तर 2017-18 या वर्षात 1 कोटी 74 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. कोल्हापूर फाउंड्री क्लस्टरला 2016-17 या वर्षात 3 कोटी 30 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. तर नाशिक अभियांत्रिकी संकुलाला 2015-16 या वर्षात 29 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सी.आर.चौधरी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.\n← राष्ट्रीय बौद्धीक संपदा हक्क धोरण\nडोंबिवली ; निवासी भागात बसमध्ये बेवारस बेग सापडल्याने घबराट →\nपुण्यात हजारो विद्यार��थ्यांनी एकाचवेळी घेतली प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ\n१२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा\nकल्याण बोगदा येथल खुनामागील गुढ लवकरच उलगडणार कोळसेवाडी पोलिसांचा दावा\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-05-18T21:49:02Z", "digest": "sha1:NKPR6BOBSUKIHMD7WH2SKYEPB2GSAC5F", "length": 5197, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "समरकंद विलायती - विकिपीडिया", "raw_content": "\nउझबेकिस्तानच्या नकाशावर समरकंद विलायतीचे स्थान\nसमरकंद विलायती (उझबेक: Samarqand viloyati) हा मध्य आशियातील उझबेकिस्तान देशाचा एक प्रांत आहे. समरकंद ही ह्या प्रांताची राजधानी आहे.\nअंदिजोन विलायती · काशकादर्यो विलायती · जिझाक्स विलायती · झोराझ्म विलायती · तोश्केंत विलायती · नमनगन विलायती · नावोयी विलायती · फर्गोना विलायती · बुझोरो विलायती · समरकंद विलायती · सीरदर्यो विलायती · सुर्झोनदर्यो विलायती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०८:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.10winds.com/50languages/did_you_know/MR064.HTM", "date_download": "2021-05-18T19:20:49Z", "digest": "sha1:AG2IA4SNZY7TY52QOBE4RZPK7E4GTIGH", "length": 4564, "nlines": 50, "source_domain": "www.10winds.com", "title": "अंध व्यक्ती भाषणावर अधिक कार्यक्षमतेने प्रक्रिया करतात", "raw_content": "\nअंध व्यक्ती भाषणावर अधिक कार्यक्षमतेने प्रक्रिया करतात\nजे लोक पाहू शकत नाहीत ते चांगले ऐकतात. परिणामी, ते दररोजचे जीवन सोप्या पद्धतीने जगू शकतात. परंतु अंध लोक भाषणावर चांगल्याप्रकारे प्रक्रिया करू शकतात. असंख्य वैज्ञानिक संशोधनाअंती या निष्कर्षाप्रत आले आहेत. संशोधक विषयाच्या चाचणीसाठी ध्वनिमुद्रण ऐकत होते. बोलण्याचा वेग नंतर अत्यंत वाढला होता. असे असूनही, अंधांचे चाचणी विषय ध्वनिमुद्रण समजू शकत होते. दुसरीकडे, पाहू शकणारे चाचणी विषय मोठ्या प्रयत्नाने समजू शकत होते. बोलण्याचा दर त्यांच्यासाठी फारच उच्च होता. दुसर्‍या प्रयोगाचे ही तसेच परिणाम आले. पाहणार्‍या आणि अंधांच्या चाचणी विषयांमध्ये विविध वाक्ये ऐकली. वाक्याचा प्रत्येक भाग कुशलतेने हाताळण्यात आला. अंतिम शब्द एका निरर्थक शब्दाने पुनर्स्थित करण्यात आला. चाचणी विषयांमध्ये वाक्यांचे मूल्यांकन केले होते. त्यांना ते वाक्य योग्य किंवा अर्थहीन होते हे ठरवायचे होते. ते वाक्यांच्या माध्यमातून कार्य करीत असताना, त्यांच्या मेंदूंचे विश्लेषण केले गेले. संशोधकांनी मेंदूच्या ठराविक लहरी मोजल्या. असे केल्याने, ते मेंदू कार्‍याचे निराकरण किती लवकर करतो हे पाहू शकले. अंध चाचणी विषयामध्ये, एक ठराविक संकेत फार लवकर दिसून आले. हे संकेत वाक्य विश्लेषित केलेले आहे असे दाखवते. दृश्य चाचणी विषयांमध्ये, हे संकेत खूपच नंतर दिसून आले. अंध लोक भाषण प्रक्रिया अधिक कार्यक्षमतेने का करतात हे अद्याप माहित झाले नाही. परंतु शास्त्रज्ञांकडे एक सिद्धांत आहे. ते त्यांचा मेंदूचा विशिष्ट भाग सर्वशक्तीनिशी वापरतात असे मानतात. हा भाग म्हणजे ज्यासह पाहणारे लोक दृश्यमान गोष्टींवर प्रक्रिया करू शकतात. हा भाग अंधांमध्ये पाहण्यासाठी वापरला जात नाही. त्यामुळे हा इतर कामांसाठी उपलब्ध असतो. या कारणास्तव, अंधांना भाषण प्रक्रियेसाठी अधिक क्षमता असते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/latur/citizens-are-also-unaware-of-the-curfew-in-jalkot-56637/", "date_download": "2021-05-18T19:47:55Z", "digest": "sha1:2HZNVZQINXD57CGX4WQZDTB6BVEV57D7", "length": 10706, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "जळकोट येथे जमावबंदीतही नागरिक बे���ुमान", "raw_content": "\nHomeलातूरजळकोट येथे जमावबंदीतही नागरिक बेगुमान\nजळकोट येथे जमावबंदीतही नागरिक बेगुमान\nजळकोट : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात कलम १४४ कलम लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी दि.१५ एप्रिलपासून सुरू झाली परंतु जळकोट येथे मात्र अनेक नागरिक एकत्र येत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अनेक नागरिकांच्या तोंडाला मास्क दिसून येत नाही यामुळे आणखीनच भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लादले असले तरी ,यामधून अनेक दुकानांना तसेच कार्यालयांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला वगळण्यात आलेले आहे . यामुळे नागरिक हे जळकोट या तालुक्याच्या ठिकाणी येत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे जळकोट येथे गर्दीचे प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे दुचाकीवर अनेक जण विनाकारण फिरत असल्याचे दिसून येत आहे. जळकोट येथील एसबीआय बँकेसमोर तर नागरिक हे तोंडाला मास्क न लावता एकत्र बसत असल्याचे दिसून येत आहे, हे सर्वांसाठी धोकादायक आहे. कलम १४४ मध्ये पाच नागरिकांना एकत्र बसता येत नाही परंतु जळकोटमध्ये मात्र वीस माणसे एकत्र बसत असल्याचे दिसून येत आहे . यामुळे कुठेतरी जळकोट शहरात कलम १४४ ची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे .\nजळकोट शहरात माणसे तरी एकत्र येतच आहेत परंतु वाहनांची संख्या देखील कमी झालेली दिसून येत नाही. राष्ट्रीय महामार्गावरून असंख्य वाहने दररोज ये-जा करीत आहेत.यामुळे जळकोट तालुक्यातील जनता या लॉकडाउनला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे . असेच सुरू राहिले तर मात्र येणा-या काळात जळकोट तालुक्यात धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी मात्र परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल\nनांदेड जिल्ह्यात १ हजार ३५१ व्यक्ती कोरोना बाधित,२५ जणांचा मृत्यू\nPrevious articleमुरुडच्या रुग्णांचे होम आयसोलेशन बंद करा\nNext article१६०४ बालकांना प्रवेशाची लॉटरी\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nदुकाने उघडायला परवानगी द्या, नाही तर दुकाने ताब्यात घ्या\nपायाभूत आरोग्य सुविधांमध्ये दुपटीने वाढ करा-वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख\nतौत्के चक्रीवादळाचा फटका; विजेचा लपंडाव\nदीपशिखा धिरज देशमुख धावून आल्या रुग्णांच्या मदतीसाठी; लातूरसाठी दिले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर\n१३ ऑक्सिजन प्रकल्प उभारणार\nऐ अल्लाह कोरोनापासून मुक्ती दे\nमांजरा, रेणा आणि तावरजा प्रकल्पांच्या कामांना आगामी नियामक मंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता – जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nशिरुर अनंतपाळ तालुक्यात बाधितांची संख्या घटली\nलातूर येथील सनराईज हॉस्पिटलचे ‘कोविड’ सेंटर रद्द\nसक्रिय रुग्णशोध मोहीमेस प्रारंभ\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/nanded/addition-of-1375-victims-in-nanded-district-56912/", "date_download": "2021-05-18T20:56:39Z", "digest": "sha1:LHTVTXI22XGA2HHHWV3AHH7T5A6GIQYJ", "length": 16124, "nlines": 134, "source_domain": "dainikekmat.com", "title": "नांदेड जिल्ह्यात १ हजार ३७५ बाधीतांची भर", "raw_content": "\nHomeनांदेडनांदेड जिल्ह्यात १ हजार ३७५ बाधीतांची भर\nनांदेड जिल्ह्यात १ हजार ३७५ बाधीतांची भर\nनांदेड : जिल्ह्यात प्राप्त झालेल्या ४ हजार ७३३ अहवालापैकी १ हजार ३७५ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ९६९ तर अँटिजेन तपासणीद्वारे ४०६ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ६९ हजार २६२ एवढी झाली असून यातील ५३ हजार ७४६ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला १३ हजार ९८३ रुग्ण उपचार घेत असून १९३ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.\nदिनांक १७ ते १९ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत १५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या १ हजार २७२ एवढी झाली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७.५९ टक्के आहे. आज रोजी अतिगंभीर असलेले रूग्णांची संख्या १९३.\nआजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात ३६७, नांदेड ग्रामीण ३५, अर्धापुर ६२, भोकर ७४, बिलोली ४३, देगलूर ५८, धर्माबाद ४४, हिमायतनगर १२, कंधार २, किनवट ९, लोहा ५८, मुखेड ६५, मुदखेड ९, नायगाव ९०, उमरी २८, हदगाव ५, परभणी २, हिंगोली ३, यवतमाळ १,लातूर १, सातारा १, असे एकूण ९६९ बाधित आढळले.\nआजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात ८६, नांदेड ग्रामीण ३, अर्धापुर ४, भोकर १, बिलोली ४, देगलूर ३, धर्माबाद ३५, हदगाव १७, हिमायतनगर १०, कंधार १२, किनवट १४, लोहा २, माहूर १६, मुदखेड ४, मुखेड १३३, नायगाव ४३, उमरी ९, परभणी १, लातूर १, यवतमाळ १, हिंगोली ६, निजामाबाद १ व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे ४०६ बाधित आढळले.\nआज १ हजार २०५ कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी १७, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण ७०४, मुदखेड तालुक्यातर्गत ४, देगलूर कोविड रुगणालय ४, बिलोली तालुक्याअंतर्गत ५०, नायगाव तालुक्यातंर्गत २०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ३४, मुखेड कोविड रुगणालय ७२, कंधार तालुक्याअंतर्गत ४, माहूर तालुक्यातंर्गत २२, अर्धापुर तालुक्यातंर्गत २, बारड कोविड केअर केअर सेटर ९, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय १५, हदगाव कोविड रुग्णालय ५९, उमरी तालुक्यातंर्गत ४१, धमार्बाद कोविड केअर सेटर १५, खाजगी रुग्णालय ९५ यांचा समावेश आहे.\nजिल्ह्यात १३ हजार ९८३ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे २१८, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ११७, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) २०५, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड १४५, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ११४, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर २३५, देगलूर कोविड रुग्णालय ५४, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर ६७, बिलोली कोविड केअर सेंटर २४८, हिमायतनगर कोविड केअर सेंटर १३, नायगाव कोविड केअर सेंटर ५९, उमरी कोविड केअर सेंटर ६४, माहूर कोविड केअर सेंटर ५५, भोकर कोविड केअर सेंटर ३१, हदगाव कोविड रुग्णालय ४१, हदगाव कोविड केअर सेंटर ३२, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १२०, कंधार कोविड केअर सेंटर २६, धर्माबाद कोविड केअर सेंटर १३५, मुदखेड कोविड केअर सेंटर १५३, अर्धापुर कोविड केअर सेटर ३२, बारड कोविड केअर सेंटर १९, मांडवी कोविड केअर सेंटर ८, एनआरआय कोविड केअर सेंटर ८७, पंजाब भवन कोविड केअर सेंटर १७५, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण ५ हजार ५७५, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण ४ हजार ६२, खाजगी रुग्णालय १ हजार ८९२, हैद्राबाद येथे संदर्भित १ असे एकूण १३ हजार ९८३ रुग्ण उपचार घेत आहेत\nआज रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे १२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ७, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे १४ खाटा उपलब्ध आहेत.\nलातुरातील नेत्र व दंत चिकित्सालये ३० एप्रिल पर्यंत बंद, मनपा आयुक्तांचे आदेश\nPrevious articleग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वाढला\nNext articleनांदेड जिल्ह्यात जबरी चोरीचे ११ गुन्हे उघड\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत ��पवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nकॉंग्रेस नगरसेवकाची रुग्णालयातील कर्मचा-यांवर दबंगगिरी; नांदेड येथील घटना\nनांदेड जिल्ह्यास अवकाळी पावसाने झोडपले\nडायरेक्ट ‘लग्गा’ लावा.. अन् कोविड लस घ्या\nपैनगंगेत बुडणा-या तरुणाचा जीव वाचवला\nकामावर पुन्हा घेण्यासाठी कामगारांचे धरणे\nजिल्ह्यात गुंडांचा थरार; गोळीबारात एक ठार\nनांदेड जिल्ह्यात केवळ २३३ नव्या कोरोना बाधितांची नोंद\nब्रेक द चैनच्या सक्तिसाठी कंधार शहरात प्रशासन रस्त्यावर\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2020/02/16/finally-bareilly-found-its-jhumka/", "date_download": "2021-05-18T20:09:23Z", "digest": "sha1:ZLLX3M3T44YQJVWT4WTVAFPNSDZSSGBE", "length": 7816, "nlines": 40, "source_domain": "khaasre.com", "title": "अखेर बरेलीला सापडला त्यांचा बाजारात हरवलेला झुमका, वजन किती आहे माहित आहे का ? – KhaasRe.com", "raw_content": "\nअखेर बरेलीला सापडला त्यांचा बाजारात हरवलेला झुमका, वजन किती आहे माहित आहे का \nतसे पाहायला गेले तर बरेली आणि झुमक्याचे कसलेही कनेक्शन नाही. १९६६ साली रिलीज झालेल्या “मेरा साया” चित्रपटात अभिनेत्री साधना “झुमका गिरा रे बरेली की बाजार में” या गाण्यावर नाचताना आपण सर्वांनी पाहिले असेल. हे गाणे आल्यापासुन बरेली सोबत झुमक्याचे नाव जोडले गेले आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या मनात इथल्या झुमक्याविषयी आकर्षण असते. पण इथे येणाऱ्या कुणालाही त्या गाण्यातील झुमका सापडला नाही. मात्रा आता बरेलीला बाजारात हरवलेला तो झुमका मिळाला आहे. पाहूया कसा आहे हा झुमका…\nकसा मिळाला बरेलीच्या बाजारातील झुमका\n“झुमका गीर रे” गाण्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बरेलीत झुमक्याची प्रतिकृती तयार करण्याची कल्पना बरेली विकास प्राधिकरणाला सुचली. तसेच अभिनेत्री साधनालाही ही श्रद्धांजली ठरेल असा त्यांचा विचार होता. परंतु त्यासाठी लागणार खर्च मोठा असल्याने प्राधिकरणाने बरेलीतील लोकांना आवाहन केले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे मालक डॉ.केशव अग्रवाल यांनी झुमका लावण्याची जबाबदारी उचलली. त्यानंतर बार्लीची ओळख असणारा झुमका तयार करण्यास सुरुवात झाली होती.\nअसा आहे हा झुमका\nउत्तर प्रदेशातील बरेलीत उभारण्यात आलेल्या या झुमक्याचे वजन तब्बल २०० किलो असुन तो २० फूट उंचावर लावण्यात आला आहे. या झुमक्याला लावलेल्या रंगीत दगडांवर जरीचे कोरवकाम केलं आहे. ९ फेब्रुवारी २०२० रोजी बरेलीच्या मुखद्वाराजवळ राष्ट्रीय महामार्ग २४ वर असणाऱ्या “झेरॉ पॉईंट” या ठिकाणी या विशाल झुमक्याच्या प्रतिकृतीचे लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांच्या हस्ते या झुमक्याचे अनावरण करण्यात आले.\nयापूर्वीही एकदा बरेलीत झुमका लावण्याचा प्रयत्न झाला होता. सुरुवातील बरेलीतील डेलापार क्षेत्रात झुमका लावण्याची योजना होती, नंतर ते ठिकाण बदलून कंपनी बाग हे ठिकाण निवडण्यात आले होते. पण दोन्ही ठिकाणी झुमका लागला नाही. त्यानंतर लोकांकडून झुमक्याचे डिझाईनही मागवण्यात आले होते.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला आपल्याकडील खास माहिती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nCategorized as नवीन खासरे, बातम्या\nसातवीतील काम्या बनली माउंट एकांकागुआ सर करणारी जगातील सर्वात युवा गिर्यारोहक\nदिल्ली जिंकण्यासाठी केजरीवालांनी मागच्या वर्षीपासुनच खेळले होते हे पाच डावपेच\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2021-05-18T20:36:28Z", "digest": "sha1:YPLD3UN3XBQ5DFVYZ6NTGFOWE7KOQ2NP", "length": 3777, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बिन कामाचा नवरा (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबिन कामाचा नवरा (चित्रपट)\n(बिन कामाचा नवरा या पानावरून पुनर्निर्देशित)\n\"बिन कामाचा नवरा\" या चित्रपटात रंजना देशमुख यांनी 'द्रौपदी' म्हणजे अशोक सराफ यांच्या बायकोची भुमिका केली होती, लोकशाही च्या निवडणुकिमधे अमिषाला बळी पडुन वाहत जाणारे ३ मित्र व स्त्रिया निवडुन आल्यावर गावचा विकास करु शकतात हे दाखवनारा एका वेगळ्या व विनोदी धाटणीचा असा हा चित्रपट आहे,चित्रपटाचे चित्रिकरण ,लोकेशन,वेषभुषा,नृत्ये,व अभिनय याला खरच तोड नाही...\nशिवाय त्या काळी स्त्रि ला चुल व मुल यातच धन्यता मानावी लागायची,पणं त्याच सोबत स्त्रि ला ही विचार करण्याचा ,मतं मांडन्याचा व निवडणुक लढवण्याचा अधिकार आहे असा प्रबोधनात्मक संदेश ही या चित्रपटातुन दिला गेलाय......\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१७ रोजी १३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanaukri.co.in/p/balbharti-books-2.html", "date_download": "2021-05-18T21:14:01Z", "digest": "sha1:YAGNPCTWBVWR4HYZKBFPOZBJNBW2ST27", "length": 3168, "nlines": 68, "source_domain": "www.mahanaukri.co.in", "title": "बालभारती पाठ्यपुस्तके ६ ते १२ वी", "raw_content": "\nबालभारती पाठ्यपुस्तके ६ ते १२ वी\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\n१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nसंघ लोकसेवा आयोग (UPSC)\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nबालभारती १ ली त�� ५ वी ची पाठ्यपुस्तके\nबालभारती ६ वी ते १२ वी ची पाठ्यपुस्तके\nNCERT १ ली ते १२ वी पाठ्यपुस्तके\nआमच्या Whatsapp/Telegram ग्रुप ला जॉइन व्हा॥\nऑनलाइन फॉर्म सेवा उपलब्ध.. अधिक माहितीसाठी संपर्क फॉर्म मध्ये आपला मोबाईल नंबर नमूद करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/nanded/1351-people-infected-with-corona-in-nanded-district-25-killed-56632/", "date_download": "2021-05-18T21:03:23Z", "digest": "sha1:P5BZ3BSOMZJ7FIZLQT3XYZNNUUGNXNQI", "length": 15165, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "नांदेड जिल्ह्यात १ हजार ३५१ व्यक्ती कोरोना बाधित,२५ जणांचा मृत्यू", "raw_content": "\nHomeनांदेडनांदेड जिल्ह्यात १ हजार ३५१ व्यक्ती कोरोना बाधित,२५ जणांचा मृत्यू\nनांदेड जिल्ह्यात १ हजार ३५१ व्यक्ती कोरोना बाधित,२५ जणांचा मृत्यू\nनांदेड: जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या ४हजार ६७६ अहवालापैकी १ हजार ३५१ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६१३ तर अँटिजेन तपासणीद्वारे ७३८ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ६५ हजार १५० एवढी झाली असून यातील ५० हजार ८० रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला १३ हजार ६०७ रुग्ण उपचार घेत असून 226 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.\nदिनांक १४ ते १६ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत २५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या १ हजार २०२ एवढी झाली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.८६ टक्के आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात २७५, नांदेड ग्रामीण २३, अर्धापूर २, देगलूर १, धर्माबाद ८२, हदगाव २२, हिमायतनगर १, कंधार ६६, किनवट १, लोहा ४१, मुखेड ३९, मुदखेड ८, नायगाव ८, उमरी २५, परभणी १०, हिंगोली ३, लातूर १, यवतमाळ १, भोकर ४,असे एकूण ६१३ बाधित आढळले.\nआजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात १३७, नांदेड ग्रामीण ४७, अर्धापर २६, भोकर ४७, बिलोली ४८, देगलू�� १०, धर्माबाद १९, हदगाव ३०, कंधार ३०, किनवट ९३, लोहा २४, माहूर १३, मुखेड ६२, नायगाव ३६, उमरी २२, परभणी ४, यवतमाळ १, मुदखेड ८५ व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे ७३८ बाधित आढळले. आज १ हजार २३४ कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी २०, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण ७६९, कंधार तालुक्याअंतर्गत ७, किनवट कोविड रुग्णालय ३५, हिमायतनगर तालुक्यातंर्गत २६, माहूर तालुक्यातंर्गत ६, देगलूर कोविड रुग्णालय ९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल २१, मुखेड कोविड रुग्णालय ७३, नायगाव तालुक्यातंर्गत ११, बारड कोविड केअर सेंटर ४, अधार्पूर तालुक्यातंर्गत १२, बिलोली तालुक्यातंर्ग २०, खाजगी रुग्णालय १०३, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ९, हदगाव कोविड रुग्णालय २६, धमार्बाद तालुक्यातंर्गत १३, उमरी तालुक्यातंर्गत २४, लोहा तालुक्यातंर्गत ४६ यांचा समावेश आहे.\nजिल्ह्यात १३ हजार ६०७ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे २५०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ११२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) २२५, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड १५५, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १२५, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर २०३, देगलूर कोविड रुग्णालय ५८, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर ८८, बिलोली कोविड केअर सेंटर १५८, हिमायतनगर कोविड केअर सेंटर २३, नायगाव कोविड केअर सेंटर ६९, उमरी कोविड केअर सेंटर ९३, माहूर कोविड केअर सेंटर ७०, भोकर कोविड केअर सेंटर २५, हदगाव कोविड रुग्णालय ५१, हदगाव कोविड केअर सेंटर १०५, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १३७, कंधार कोविड केअर सेंटर २६, धमार्बाद कोविड केअर सेंटर १०४, मुदखेड कोविड केअर सेंटर १३, बारड कोविड केअर सेंटर २८, मांडवी कोविड केअर सेंटर ७, महसूल कोविड केअर सेंटर १५४, एनआरआय कोविड केअर सेंटर ११२, पंजाब भवन कोविड केअर सेंटर १५१, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण ५ हजार 630 आहेत.\nउस्मानाबादेत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सर्वत्र गर्दी कायम\nPrevious articleकोरोनासाठी प्रत्येक आमदाराला निधीतून १ कोटी खर्चाची मुभा\nNext articleमुरुडच्या रुग्णांचे होम आयसोलेशन बंद करा\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्या���े दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nकॉंग्रेस नगरसेवकाची रुग्णालयातील कर्मचा-यांवर दबंगगिरी; नांदेड येथील घटना\nनांदेड जिल्ह्यास अवकाळी पावसाने झोडपले\nडायरेक्ट ‘लग्गा’ लावा.. अन् कोविड लस घ्या\nपैनगंगेत बुडणा-या तरुणाचा जीव वाचवला\nकामावर पुन्हा घेण्यासाठी कामगारांचे धरणे\nजिल्ह्यात गुंडांचा थरार; गोळीबारात एक ठार\nनांदेड जिल्ह्यात केवळ २३३ नव्या कोरोना बाधितांची नोंद\nब्रेक द चैनच्या सक्तिसाठी कंधार शहरात प्रशासन रस्त्यावर\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2018/10/08/nita-ambani-daily-expenses/", "date_download": "2021-05-18T19:39:55Z", "digest": "sha1:W3UQJODC2Z6ZZUIXK4OJGI4BNOUIZ53R", "length": 8686, "nlines": 44, "source_domain": "khaasre.com", "title": "निता अंबानी यांचा रोजचा खर्च तुम्हाला माहिती आहे का? – KhaasRe.com", "raw_content": "\nनिता अंबानी यांचा रोजचा खर्च तुम्हाला माहिती आहे का\nदेशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची पत्नी ते एक बिझनेस वूमन अशी स्वतंत्र ओळख नीता अंबानी यांनी बनवली ���हे. अंबानी परिवाराविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी भारतीयांमध्ये खूप उत्सुकता असते. त्यांचे शौक, गाड्या, त्यांचे राहणीमान हे कसे असेल याविषयी अनेक जण जाणून घेऊ इच्छितात. आज आपण नीता अंबानी यांच्या दैनंदिन जीवनाविषयी माहिती बघणार आहोत. त्यांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आवडी-निवडी विषयी माहिती दिली होती. चला तर खासरेवर जाणून घेऊया नीता अंबानी यांचा रोजचा खर्च आणि त्यांचे शौक…\nसकाळची सुरुवात होते तीन लाखाच्या चहाने-\nचहासारखी सामान्य वाटणारी गोष्ट सुद्धा नीता अंबानी यांच्या घरी 3 लाखाला पडते. त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये सांगितले होते की त्यांच्या दिवसाची सुरुवात जपानच्या सर्वात जुन्या क्रोकरी ब्रँड नेरिटेकच्या कपात चहा पिऊन होते. नेरिटेक क्रोकरीची खास गोष्ट म्हणजे यामध्ये सोन्याच्या बॉर्डर आहेत आणि याच्या 50 सेटची किंमत दीड कोटींच्या घरात आहे. म्हणजेच एक कप चहाची किंमत 3 लाख रुपये आहे.\nनीता यांना आहे ब्रँडेड घड्यांची आवड-\nनीता अंबानी आपल्या घडीसाठी खूप उत्साही असतात. त्या महागड्या आणि ब्रँडेड घड्यांच्या शौकीन आहेत.त्यांच्या घड्यांच्या कलेक्शन मध्ये बुल्गारी, कार्टीअर, राडो, गुची केल्वीन आणि फोसिल सारख्या महागड्या ब्रॅंडचा समावेश आहे. या सर्व ब्रँडच्या घड्यांची किंमत दीड ते दोन लाखपासून सुरू होते.\nमहागड्या हँडबॅग्सची सुद्धा आहे आवड-\nनीता अंबानी यांच्याकडे खूप आकर्षक हँडबॅग्सचं सुद्धा कलेक्शन आहे. त्यांची ज्वेलरी तर हिऱ्यांची असतेच सोबतच त्यांच्या हँडबॅग्स सुद्धा हिरेजडित असतात.\nजगातील सर्वात महागड्या ब्रॅंडचे हँडबॅग्स जसे की चनेल, गोयार्ड आणि जिम्मी चू केरी त्यांच्या या कलेक्शन मध्ये सामील आहेत. बऱ्याचदा नीता अंबानी ज्यूडीथ लायबरच्या गैनिश क्लच सोबत दिसतात. या छोट्या साईझच्या क्लचवर हिरे जडलेले असतात. या हँडबॅग्सची किंमत 3-4 लाखांपासून सुरू होते.\nरिपीट नाही होत कोणतेच चप्पल, बूट आणि कपडे-\nनीता अंबानी यांनी स्टायलीश चप्पल बुटांची सुद्धा प्रचंड आवड आहे. एका इंग्लिश पेपरच्या मते नीता अंबानी यांचे कपडे आणि चप्पल-बूट कधीच रिपीट होत नाहीत. त्यांच्याकडे पेड्रो, गार्सिया, जिम्मी चू, पेलमोडा, मर्लिन ब्रॉंडचे चप्पल आणि बूट आहेत. या सर्व ब्रँडच्या चप्पल बुटांची किंमत एक लाखापासून होते.\nजेवढा जास्त पै���े तेवढा जास्त खर्च असणारच. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आपले खासरे पेज लाईक करायला विसरू नका…\nCategorized as जीवनशैली, तथ्य, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, विनोदबुद्धी, सामान्य लोक असामान्य कामगिरी\nसुप्रसिद्ध जुनिअर मोदी यांच्या सोबत घडत आहेत असे वाईट प्रसंग जे वाचून धक्का बसेल.\nऑफ स्क्रीनवरही या दोघांची केमिस्ट्री धम्माल रणवीर-दीपिकाचा स्टेजवरचा ‘हबीबी…’ डान्स वायरल..\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE_(%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97)", "date_download": "2021-05-18T21:55:15Z", "digest": "sha1:DNAXJ7R3PNACWQSKTNWWTHVAFRZEB26A", "length": 7325, "nlines": 183, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कागोशिमा (प्रभाग) - विकिपीडिया", "raw_content": "\nकागोशिमा प्रभागचे जपान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ९,१३२.४ चौ. किमी (३,५२६.० चौ. मैल)\nघनता १८६.५ /चौ. किमी (४८३ /चौ. मैल)\nकागोशिमा (जपानी: 鹿児島県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग क्युशू बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे.\nकागोशिमा ह्याच नावाचे शहर ह्या प्रभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिव्हॉयेज वरील कागोशिमा प्रभाग पर्यटन गाईड (इंग्रजी)\nजपानचे प्रदेश व प्रभाग\nअकिता · इवाते · ओमोरी · फुकुशिमा · मियागी · यामागाता\nइबाराकी · गुन्मा · कनागावा · चिबा · तोक्यो · तोचिगी · सैतामा\nइशिकावा · ऐची · गिफू · तोयामा · नागानो · निगाता · फुकुई · यामानाशी · शिझुओका\nओसाका · क्योतो · नारा · मिई · वाकायामा · शिगा · ह्योगो\nओकायामा · तोतोरी · यामागुची · शिमाने · हिरोशिमा\nएहिमे · कागावा · कोची · तोकुशिमा\nक्य��शू बेट: ओइता · कागोशिमा · कुमामोतो · नागासाकी · फुकुओका · मियाझाकी · सागा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ डिसेंबर २०१८ रोजी १८:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tik-tok-satr-sonali-phogat-get-a-ticket-from-bjp/", "date_download": "2021-05-18T19:27:07Z", "digest": "sha1:YZMUUK2GF2UC5K3L2BG4FYAVPG35BXVP", "length": 8133, "nlines": 87, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates BJPकडून Tik-Tokस्टारला विधानसभेचे तिकीट", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nBJPकडून Tik-Tokस्टारला विधानसभेचे तिकीट\nBJPकडून Tik-Tokस्टारला विधानसभेचे तिकीट\nमात्र सोनाली ही टिक-टॉक स्टार असल्यामुळे तिचे फॅन देखिल 1 लाखांच्यावर आहे.\nTik Tokमुळे कोणाला विधानसभेचे तिकीट मिळेल असं म्हटंल्यावर तुम्हाला खरं वाटेल का मात्र असं खरचं घडलं आहे. हरियाणाच्या आदमपूर मतदारसंघातून भाजपाने चक्क Tik-Tok स्टार सोनाली फोगाटला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने दिवंगत माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचा पुत्र कुलदिप बिश्रोई यांच्या विरोधात सोनालीला निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहे.\nTik-Tok स्टारला विधानसभेचे तिकीट –\nदेशात सर्वत्र विधानसभेची चर्चा सुरू असून सर्व राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाली आहेत.\nसर्व राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत.\nभाजपाने हरियाणाच्या आदमपूर मतदारसंघातून Tik-Tok स्टार सोनाली फोगाटला तिकीट दिल्याचे समोर आले आहे.\nसोनाली फोगाटच्या विरोधात कुलदिप आदमपूर मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले.\nमात्र सोनाली ही Tik-Tok स्टार असल्यामुळे तिचे फॅन देखिल 1 लाखांहून अधिक आहे.\nराजकारणात उतरण्यापूर्वी ती एक अभिनेत्री सुद्धा होती. मात्र तिला जास्त प्रसिद्धी ही Tik-Tokमुळे मिळाली.\n“माझे सगळे फॉलोअर्स मला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत. मी कधी एकदा उमेदवारीचा अर्ज भरते याचीच ती वाट पाहत आहे. माझ्या पक्षाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही नक्कीच विजयी होऊ “, असे ती म्हणाली.\nसोनीलीला भाजपाकडून तिकीट जाहीर झाल्यानंतर तिने पक्षाचा विजय नक्की होणार या गोष्टीचा विश्वास व्यक्त केला आहे.\nया दरम्यान भजनलाल हे तीन वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री असून, त्याच्या कुटुंबाच्या एकाही सदस्याचा या मतदारसंघातून एकादाही पराभव झाला नाही.\nआता अशा परिस्थीतीमध्ये सोनालीचा चाहतावर्ग तिला कशा प्रकारे पाठिंबा देणार हे पाहणे उत्सुकाचे ठरणार आहे.\nPrevious उदयनराजेंनंतर आता आदित्य ठाकरेंना अभिजीत बिचुकलेंचं आव्हान\nNext खडसे परिवाराला आणखी एक धक्का\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nतौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार\nआकाशातून पडलेल्या 103 किलोच्या दगडानं पालटलं नशीब, क्षणार्धात करोडपती झाला मेंढपाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-news-about-500-and-1000-note-5466465-NOR.html", "date_download": "2021-05-18T20:52:53Z", "digest": "sha1:JRV5RET6M5DI4BFDXS2F57L5ANZXNRXK", "length": 10879, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about 500 and 1000 note | जुन्या नोटांनी कर भरण्याच्या मुुभेचा आज शेवटचा दिवस - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nजुन्या नोटांनी कर भरण्याच्या मुुभेचा आज शेवटचा दिवस\nसोलापूर - चलनातून पाचशे, हजारच्या नोटा रद्दचा निर्णय होऊन १३ दिवस उलटले. या १३ दिवसांत स्��ेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियाकडे पाचशे, हजारच्या नोटा स्वरूपात हजार ८३ कोटी रुपये जमा झाले, तर दोन्ही बँकांकडून जमा झाल्याच्या निम्मी ५०५ कोटी ७० लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ५०७ कोटी तर बँक ऑफ इंडियाकडून ६५ कोटी ७० लाख रुपयांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेकडून स्टेट बँकेला सर्वाधिक रक्कम प्राप्त झाल्याची माहिती प्रभारी अग्रणी बँक व्यवस्थापक सुरेश श्रीराम यांनी दिली.\nएटीएमपूर्ण क्षमतेने सुरू होण्याची प्रतीक्षा\nजिल्ह्यात स्टेट बँक वगळता इतर बँकांच्या एटीएमचे शटर अजूनही खालीच आहेत. एसबीआयचे जिल्ह्यात ८९ एटीएम असून सर्व एटीएम सुरू आहेत. शहरातील एटीएममध्ये २० लाख तर ग्रामीण भागातील एटीएममध्ये १० लाख रुपये प्रतीदिन भरले जात आहेत. बाळीवेस शाखेतील एटीएममध्ये ४० लाख रुपये भरत असल्याचे मुख्य व्यवस्थापक सुहास गंडी यांनी सांगितले. बँक ऑफ इंडियाचे ११० एटीएम असून यापैकी १५ एटीएम सुरू करण्यात आले आहेत. सर्व बँकांचे एटीएम पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची प्रतिक्षा आहे.\nपैशांची अशी आहे स्थिती\nस्टेट बँक : ५७६ कोटी जमा, ४३९.६० कोटी वितरित\nबँक ऑफ इंडिया : ५०७.६४ कोटी जमा, ६५.७० कोटी वितरित\nकेंद्रीय निरीक्षक बिद्री घेणार आढावा\nहजार,पाचशेच्या नोटा रद्द झाल्यामुळे सर्वसाधारण व्यवहार जीवनमानांवर काय परिणाम झाला, याचा आढावा घेण्यासाठी आज गुरुवारी सकाळी १०.३० वाजता केंद्रीय निरीक्षक विजयालक्ष्मी बिद्री येणार आहेत. सर्वच विभागांकडून त्या माहिती घेणार आहेत. परिणामांची माहिती संबंधित विभागप्रमुख माहिती सादर करणार आहेत.\nमोबाइल एटीएममधून बारा लाख वाटप\nसोलापूर | स्टेटबँक आफ इंडियाच्या बाळीवेस शाखेतून दहा दिवसांत २२ जणांनी लग्नासाठी प्रत्येकी अडीच लाख रुपये काढले. विशेष म्हणजे खातेदारांची अडचण पाहता बॅँकेनेच पोलिसांचे तपास कार्य पूर्ण करून रक्कम अदा केली. बँक खात्यातून लग्नासाठी कमाल अडीच लाख रुपये काढण्याची मुभा सरकारने दिली आहे.\nहजार आणि आता दोन हजारच काढता येतात. त्यामुळे लग्न समारंभ असो किंवा घरातील इतर कार्यक्रमांसाठी पैसे नसल्यामुळे अनेकांचे हाल होते होते. लग्न असल्याची खातरजमा पोलिसांनी करावी असा नियम आहे. शेजारच्या लोकांची साक्ष पोलिस घेत होते. यात वेळ लागत होता. बँकेने सर्व पाहणी आणि चौ���शी स्वत:च्या पातळीवर केली आणि रक्कम काढण्यास मुभा दिली.\nसोलापूर चलनातूनबंद झालेल्या पाचशे आणि हजारांच्या नोटांद्वारे शासकीय कर भरण्याचा शेवटचा दिवस गुरुवार आहे. महापालिका, वीज मंडळ, दूरसंचार येथे या नोटा आज चालतील. याशिवाय पंपावरही या नोटांच्या आधारे आजच इंधन भरता येणार आहे. जुन्या नोटांना मुदतवाढ रात्री उशिरापर्यंत दिली नव्हती.\nजिल्हा सहकारी बँकेला नोटा स्वीकारण्याबाबत आज निर्णय\nजिल्हा बँकेत पाचशे, हजारच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने बंदी घातली आहे. याबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयास परवानगी दिली आहे. यामुळे गुरुवारी जिल्हा बँकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.\n^लग्नसाठी रक्कमकाढण्याचा लाभ सर्व शाखांत मिळून सुमारे ४० जणांनी घेतला. तसेच, मोबाइल व्हॅन अर्थात पीओएसला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांची अडचणही सोडवली जात आहे.” - सुहास गंडी, मुख्य व्यवस्थापक, स्टेटबॅँक ऑफ इंडिया\nगरजू खातेदारांपर्यंत पैसे नेण्याकरता स्टेट बँक ऑफ इंडियाने मोबाइल व्हॅन अर्थात पीओएस (पीओएस) हे मशीन आणले. या मशीनद्वारे एसबीआय बॅँकेने गेल्या तीन दिवसांत एक हजार खातेदारांना १० ते १२ लाख रुपये दिले. केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र, राज्य राखीव दलाच्या सोरेगाव, अश्विनी हॉस्पिटल, कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटल, यशोधरा हॉस्पिटल, मार्कंडेय रुग्णालय आदी ठिकाणी या मोबाइल व्हॅनचा उपयोग करण्यात आला.\nमोबाईल व्हॅन अर्थात पीओएस (पॉँईंट ऑफ सेल) हे एसबीआय बॅँकेने सुरु केले. ज्यांच्याकडे एसबीआय चे एटीएम कार्ड आहेत त्यांनाच याचा लाभ होत आहे. इतर बॅँकाच्या एटीएम कार्डधारकांना याचा लाभ होणार नाही. तसेच ज्याच्या कडे एटीएम कार्ड आहे त्यालाच याचा फायदा होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/fadnaviss-criticism-has-no-meaning-dilip-walse-patils-reply-to-fadnavis-criticism/", "date_download": "2021-05-18T19:57:47Z", "digest": "sha1:7P7QKAVET6LFKJGJW6JDLLV2D6YELMMW", "length": 10190, "nlines": 120, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "फडणवीसांच्या टीकेला अर्थ नाही : दिलीप वळसे पाटील यांचं फडणवीसांच्या टीकेला प्रतिउत्तर - Hello Maharashtra", "raw_content": "\nफडणवीसांच्या टीकेला अर्थ नाही : दिलीप वळसे पाटील यांचं फडणवीसांच्या टीकेला प्रतिउत्तर\nफडणवीसांच्या टीकेला अर्थ नाही : दिल���प वळसे पाटील यांचं फडणवीसांच्या टीकेला प्रतिउत्तर\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी घोषित करण्यात आलेले 5300 कोटींचे पॅकेज ही निव्वळ धुळफेक असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, त्या टिकेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकतीच प्रसिद्धी माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली. मंत्री पाटील म्हणाले की, फडणवीस यांच्या टीकेला काही अर्थ नाही. सरकारने गोरगरिबांसाठी जे पॅकेज जाहीर केले आहे, त्याचा लोकांना संचारबंदीच्या काळात फायदाच होणार आहे.\nहे पण वाचा -\nराज्यात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत;…\nराज्यात आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढणार असल्याचे आरोग्य…\nहे पहिल्यांदा झालंय, सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर…\nराज्यातील कोरोनाची स्थिती अतिशय बिकट असून संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी आज रात्री आठ वाजल्यापासून राज्यात संचारबंदी लागू होत आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मध्यमप्रतिनिधींशी आज संवाद साधला. तसेच यावेळी नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरू नका. अन्यथा, पोलीस कारवाई करतील, असा इशाराही दिला आहे.\nते पुढे म्हणाले, राज्यात आज रात्रीपासून 1 मेपर्यंत संचारबंदी लागू होणार आहे. लोकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्हा अंतर्गत आणि इतर राज्यातूनही वाहतूक प्रवास करता येईल. मात्र, विनाकारण बाहेर पडल्यास पोलीस कारवाई करतील. वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदीची व्यवस्था करण्यात आली आहे. मागच्या वेळेची टाळेबंदी आणि आत्ताचे संचारबंदी यामध्ये फरक आहे. मात्र लोकांनी स्वतःहून काळजी घेणे गरजेचे आहे.\nपालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कोरोनाचे भव्यदिव्य धिंडवडे; पोलिसांची बघ्याची भुमिका\nIPO द्वारे आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये फंड उभारणी झाली दुप्पट: अर्थ मंत्रालय\nराज्यात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत; मुख्यमंत्री ठाकरे घेणार…\nराज्यात आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांचे संकेत\nहे पहिल्यांदा झालंय, सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला : जितेंद्र आव्हाड\nमंत्रिमंडळाची बैठक संपली : राज्यात अखेर संपूर्ण लॉकडाऊन लागणार, लवकरच घोषणा\n.. मग तन्मय फडणवीसला कोरोना लस दिलीच कशी; काँग्रेसकडून टीकेची झोड\nभाजप नेते रेमडेसिवीर औषध कसं खरेदी करतात, नवा कायदा आलाय का, नवा कायदा आलाय का\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nराज्यात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत;…\nराज्यात आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढणार असल्याचे आरोग्य…\nहे पहिल्यांदा झालंय, सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर…\nमंत्रिमंडळाची बैठक संपली : राज्यात अखेर संपूर्ण लॉकडाऊन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/ayodhya-temple/", "date_download": "2021-05-18T21:10:15Z", "digest": "sha1:UY3PSHAGYQIZ5CSLEPP52QUHVKOUBUNQ", "length": 6446, "nlines": 79, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates AYODHYA TEMPLE Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nराम मंदिर अयोध्येतच का हवं\n‘प्रभू रामचंद्र हे सर्वव्यापी आहेत आणि विश्ववंदनीय आहेत. त्यांचं मंदिर फक्त अयोध्येतच बांधले जावे हा…\nदोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे मुंबईत परतले\n2 दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावरुन परतलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत परतले आहेत. आज दुपारी 4…\nअयोध्येतील ती जागा रामल्लाचीच, मंदिरासाठी सरकारने कायदा बनवावा – मोहन भागवत\nअयोध्येतील त्या जागेवर राम मंदिरच होते. ती भूमी रामल्लाचीच आहे. तिथे केलेल्या उत्खननातही मंदिराचे अवशेष…\nराम मंदिराच्या निर्माणाला विलंब होण्यास काँग्रेसच जबाबदार – पंतप्रधान\nराम मंदिराचा मुद्दा देशभरात चर्चेत असताना आज राजस्थानमध्ये एका निवडणूक सभेत बोलताना नरेंद्र मोदींनी राम…\nउद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्यावारी दौऱ्यावर\nराजकारण्यांपासून सर्व सामान्यांचं लक्ष लागलेल्या अयोध्या दौऱ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसह संपूर्ण ठाकरे परिवार अयोध्यावारी करणार…\nअयोध्येत उद्धव ठाकरेंना काळे झेंडे दाखवणार\n���िवसेनेने अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा हाती घेतल्यानंतर अयोध्येत जाण्याची मोठी तयारी केली. त्यानुसार राज्यातील काही…\n‘फैजाबाद… आज से तुम्हारा नाम अयोध्या\n‘अलाहबादचं’ नामांतर ‘प्रयागराज’ केल्यानंतर ‘आज से तुम्हारा नाम’ या वाक्याचे मिम्स सोशल मीडियावर तुफान वायरल…\nअयोध्येत साजरा झालेल्या दीपोत्सवाचं गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड\nदिवाळीच्या दिवशी अयोध्येत एक भव्य समारंभ आयोजित केला होता. जवळपास 3 लाख 01 हजार आणि 152 दिवे…\nडायनासोर काळातील मादागास्कर बेटांवर fossil fish जिवंत सापडला …\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/all/sports?page=3&NewsEdition=Raigad", "date_download": "2021-05-18T19:52:30Z", "digest": "sha1:LVUPEPWTSJUIKK452AMO5XFJZRTBPWRU", "length": 5251, "nlines": 131, "source_domain": "www.krushival.in", "title": "रायगड बातम्या : क्रीडा स्पर्धा | क्रिकेट, कबड्डी - सामना | Raigad Sports News in Marathi | Local Sport Tournaments | Cricket | Kabaddi | Krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / क्रीडा / रायगड\nबोर्ली येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ\nकोकण विभाग मानव अधिकारी अध्यक्षा फैरोजा छापेकर आदी उपस्थित होते.\nभारत रांजणकर यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार जाहीर\nएव्हरग्रीन लोणशी मोहल्ला संघ विजयी\nमाणगाव असोसिएशनद्वारे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन\nकुरुळ येथे शेकाप चषक\nक्रिकेट भारतामध्ये सगळ्यात जास्त आवडीचा खेळ मानला जातो\nराज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर\nकार्यकारीणीची सभा होऊन हे निर्णय घेण्यात आले.\nविजय का���कर हॉलीबॉल जिल्हा संघात\nरायगड जिल्हा डायरेक्ट हॉलीबॉल जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा पार पडली.\nकराटेपटू कैवल्य पाटील राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित\nकराटेपटू कैवल्य पाटील राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित\nशुभम चवरकरला उत्कृष्ट मल्लखांब खेळाडू पुरस्कार\nकौपरखैरणेमध्ये महासोहळ्यात मान्यवराचे हस्ते शुभमला पुरस्काराने सन्मानित\nकै.स्नेहा भोईर स्मृती चषकाचा मानकरी ठरला सुपरफास्ट आग्राव\nव्दितीय क्रमांक ए-वन नांदगाव यांनी पटकाविला\nकेंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रावर अन्याय\nविरोधकांची टीका, तर भाजपकडून स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2021-05-18T20:48:41Z", "digest": "sha1:KUSDUMCA4NW73AOWBGMUM2AADXFBQYJI", "length": 5245, "nlines": 134, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\n३७० च्या समर्थनासाठी भाजपकडून 'ऑफर'; झाकिर नाईक\nलोंढ्यांना रोखण्यासाठी NRC प्रमाणे SRC लागू करावी, मनसेची मागणी\nशिवसेनेनेही वारंवार मुख्यमंत्रीपदाबद्दल भाष्य केलं - संजय राऊत\nमलाही न्याय मिळेल : एकनाथ खडसे\nमहायुतीला २२० मॅजिक फिगर गाठता येणार नाही, सट्टेबाजांचा अंदाज\nदेशाला आज पूर्ण स्वातंत्र्य मिळालं - उद्धव ठाकरे\nउद्धव, आदित्य स्नेहभोजनासाठी रवाना\n'पंतप्रधानांची पत्रकार परिषद म्हणजे ‘मौन की बात’' - राज ठाकरे\n'राज ठाकरेंनी २० वर्षांच्या मुलीला घेऊन राजकारण करु नये’ - किरीट सोमय्या\n'मोदी है तो मुमकिन है' जाहिरातीची राज ठाकरेंकडून पोलखोल\nघसरलेला प्रचार आणि वैचारिक पातळी\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-TAN-dont-make-these-5-tasks-after-wearing-rudraksh-in-shravan-month-4346288-PHO.html", "date_download": "2021-05-18T20:56:38Z", "digest": "sha1:VACCS5RAX45ZI5WQMOV5EVFLOBXZEFOK", "length": 3094, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Don\\'t Make These 5 Tasks After Wearing RUDRAKSH In shravan Month | श्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण करणार्‍यांनी ही पाच कामे चुकूनही करू नयेत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nश्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण करणार्‍यांनी ही पाच कामे चुकूनही करू नयेत\nरुद्राक्षाला महादेवाचा अंश मानले जाते. त्यामुळे याला सुख आणि भाग्यामध्ये वाढ करणारा मानले गेले आहे. महादेवाच्या पूजेमध्ये शिव भक्तांनी रुद्राक्षाची माळ धारण करणे आवश्यक आहे.\nरुद्राक्ष अनेक प्रकारचे आहेत. प्रत्येक रुद्राक्षाचे वेगवेगळे महत्व आहे. महादेवाचे अनेक भक्त रुद्राक्ष धारण करतात. रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तींनी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्या नियमांचे पालन करून रुद्राक्ष धारण केला तर त्याचा परिणाम लवकर दिसून येतो.\nरुद्राक्ष धारण केल्यानंतर पुढील पाच कामे चुकूनही करू नयेत. त्यामुळे तुम्हाला पाप लागण्याची शक्यता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/national/tech-mahindra-discovers-corona-drug-58079/", "date_download": "2021-05-18T20:55:39Z", "digest": "sha1:IQ62XUK4GW46DTAM4FDRENEDHN2LG2YI", "length": 10783, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "टेक महिंद्राने शोधले कोरोनावरील औषध!", "raw_content": "\nHomeराष्ट्रीयटेक महिंद्राने शोधले कोरोनावरील औषध\nटेक महिंद्राने शोधले कोरोनावरील औषध\nमुंबई : कोरोनामुळे त्रस्त असलेल्या सगळ््यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आयटी क्षेत्रातील आघाडीची टेक महिंद्रा आणि रेजीन बायो सायन्स यांनी एकत्र येत कोरोनावरील औषध शोधून काढले आहे. मार्कर्स लॅब टेकने रीगेन बायो सायन्ससोबत करोना व्हायरसवर गुणकारी ठरणा-या करणा-या एका रेणूचा म्हणजेच औषधाचा शोध लावला आहे. मार्कर्स लॅब टेक ही महिंद्राची संशोधन करणारी कंपनी आहे. टेक महिन्द्राचे जागतिक प्रमुख असणा-या निखिल मल्होत्रा यांनी या मॉलिक्यूलच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. त्यानंतर याची चाचणी करण्यात येणार आहे.\nटेक महिंद्रा आणि रेजीन बायो सायन्स यावर संशोधन करत आहेत. मार्कर्स लॅबने कोरोना विषाणूचे संगणकीय विश्लेषण सुरू केले आहे. त्या आधारे, टेक महिंद्रा आणि रेजीन बायो सायन्स यांनी एफडीएने मान्यता दिलेल्या ८००० औषधांपैकी १० औषधांच्या मॉलिक्यूलच्या निवड केली आहे. १० औषधांच्या मॉलिक्यूलपैकी ३ औषधांची निवड केली आहे. त्यानंतर एका थ्रीडी फुफ्फुसावर या औषधांची चाचणी करण्यात आली. तीनपैकी एक औषध परिणामकारक असल्याचे मार्कर्स लॅबने सांगितले आहे. त्या औषधावर टेक महिं��्राने संगणकीय आणि रेजीन बायो सायन्सने वैद्यकीय विश्लेषण केले आहे. मल्होत्रा यांच्या म्हणण्यानुसार तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कमी वेळेत औषधे शोधता येतील.\nया औषधाची प्राण्यांवर चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावर अभ्यास करण्याचीदेखील आवश्यकता असणार आहे. परंतु आम्हाला विश्वास आहे की, या तंत्रामुळे औषधांच्या शोधासाठी कमी वेळ लागेल. आम्ही त्याची कार्यक्षमता तपासण्यासाठी अधिक अभ्यास करीत आहोत. जगभरात ब-याच औषधांवर चाचण्या सुरू आहेत. लोक प्राणघातक अशा करोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी फक्त लसीवर अवलंबून आहेत असे मल्होत्रा यांनी सांगितले.\nPrevious article१५ ते २५ मेदरम्यान ओसरणार लाट\nNext articleआयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nप्रचंड करामुळे भारतीय स्वीकारतायेत परदेशी नागरिकत्व\nकुटुंबीयांना ५० हजार, मुलांना मोफत शिक्षण; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा\nलहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना विषाणू\nराजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंड; पायलट गटाच्या आमदाराचा राजीनामा\nउत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था राम भरोसे\nनारदा प्रकरणी तृणमुलच्या ४ नेत्यांचा जामीन रद्द\nकोरोना नियंत्रणासाठी आवश्यक सर्व करा\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमक���ार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/06/10/blood-sample-delivered-via-drone/", "date_download": "2021-05-18T21:01:08Z", "digest": "sha1:GI2UDL74TFBOXDT4QRRWFWXNC2FPCR4O", "length": 7956, "nlines": 42, "source_domain": "khaasre.com", "title": "आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी ड्रोनच्या माध्यमातून १८ मिनिटात दुर्गम भागात पोहोचवले ब्लड सॅम्पल ! – KhaasRe.com", "raw_content": "\nआयआयटीच्या विद्यार्थ्यांनी ड्रोनच्या माध्यमातून १८ मिनिटात दुर्गम भागात पोहोचवले ब्लड सॅम्पल \nआधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन अगदी सुसह्य झाले आहे. वैद्यकीय सेवांमध्ये तर अशा तंत्रज्ञानामुळे अनेक उपचार सुलभ झाले आहेत. या तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेची चुणूक नुकतीच पाहायला मिळाली आहे. आयआयटी कानपूरच्या विद्यार्थ्यांनी उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यातील एका दुर्गम भागात मानव रहित विमान म्हणजेच ड्रोनच्या माध्यमातून यशस्वीरीत्या ब्लड सॅम्पल पोहोच करून नवीन कारनामा करून दाखवला आहे.\nया आगळ्यावेगळ्या प्रयोगात ड्रोनने ३२ किलोमीटरचे अंतर अवघ्या १८ मिनिटात पार करून ब्लड सॅम्पल जिल्हा रुग्णालयात पोहोचवले. या प्रयोगाच्या यशस्वीतेमुळे ग्रामीण भागात आरोग्यविषयक सेवांमध्ये क्रांती येऊ शकते.\nबातमीनुसार एका दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून रक्ताचे काही नमुने टिहरी येथील जिल्हा रुग्णालयात पोहोचवायचे होते. सीडी प्लेस कंपनीने पायलट प्रोजेक्टच्या अंतर्गत ६ जून रोजी ड्रोनच्या माध्यमातून रक्तचे नमुने पाठवण्याचा डेमो दाखवला होता. सीडी प्लेस रोबोटिक्स लिमिटेड नावाच्या एका फर्मने हा ड्रोन बनवला आहे. निखिल उपाध्याय हे या फार्मचे मालक आहेत. त्यांनी कानपुर येथील आयआयटी मध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांच्या टीममध्ये लीडर निखिल उपाध्याय, कृष्णसिंह गौड, पियुष नेगी आणि सर्वेश सोनकर सहभागी होते.\nजिल्हा रुग्णालयाचे चीफ मेडिकल सुपरीटेंडन्ट डॉ.पांगती यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रयोग टिहरी गढवालमध्ये सुरु असणाऱ्या टेली मेडिसि�� प्रोजेक्टचा एक भाग होता. रक्ताचे नमुने खराब होण्यापासून वाचवण्यासाठी ड्रोनमध्ये एक कुलिंग किट लावण्यात आले होते.\nहा ड्रोन ५०० ग्रॅम पर्यंत वजन घेऊन जाऊ शकतो. ड्रोन एकदा चार्ज केला की ५० किलोमीटर पर्यंत अंतर पार करू शकतो. या ड्रोनला कुठेही सहजरित्या टेक ऑफ आणि लँड केले जाऊ शकते. हा ड्रोन हाताळण्यासाठी २ लोकांची गरज पडते. हा ड्रोन बनविण्यासाठी १० ते १२ लाख रुपये खर्च येतो.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nटिकटॉक स्टार चोर निघाला, वृद्धाच्या घरातून चोरले पावणेपाच लाख रुपये \nया एका पत्राने बदलले होते गिरीश कर्नाडांचे आयुष्य\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://arbhataanichillar.blogspot.com/2011/05/blog-post.html?showComment=1308470036705", "date_download": "2021-05-18T20:03:41Z", "digest": "sha1:PMOKDXEP7VFA2VUD4OBLS5JHH6X5557I", "length": 10230, "nlines": 97, "source_domain": "arbhataanichillar.blogspot.com", "title": "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: मॅक्डोनाल्डस् - आय एम नॉट लविन इट!", "raw_content": "\nमाझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर\nजी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर\nमॅक्डोनाल्डस् - आय एम नॉट लविन इट\nकाल संध्याकाळी मॅक्डोनाल्डस् ला भेट देऊन आलो. www.FreeCharge.in या संकेतस्थळामार्फत तुम्ही तुमच्या भ्रमणध्वनी खात्यात पैसे ओतलेत की तुम्हाला (आणणावळ १० रू जास्त घेऊन) तेवढ्याच किमतीची कूपन्स घरपोच केली जातात. या संकेतस्थळावरून आलेली मॅक्डोनाल्डस् ची काही कूपन्स घरात पडून ह��ती, ती वापरायचा आज शेवटचा दिवस आहे हे काल समजल्यावर मॅक्डोनाल्डस् मधे जावेच लागले. तिकडून परत आल्यानंतर फक्त एवढेच म्हणतो, 'आय एम नॉट लविन इट\nमॅक्डोनाल्डस् मधल्या खाण्यावर माझा एकच आक्षेप आहे - ते खाणे खाण्यासारखे लागत नाही. तिथले चिकन नगेटस्, फिश-ओ-फिलेट आणि पनीर पफ हे पदार्थ खाल्ल्यावर ते अनुक्रमे धर्माकोल, वास न येणारे रबरी तुकडे आणि कागदाचा लगदा या घटक वस्तुंपासून बनलेले असतात असे माझे तरी पक्के मत झाले आहे. नाही म्हणजे, सगळ्यांच्या चवी सारख्याच; हा प्रकार तरी काय आहे हे म्हणजे ताटातले पुरणपोळी, बटाट्याची भाजी आणि भजी हे पदार्थ चवीला सारखेच लागण्यासारखे झाले. काही लोकांना माझे म्हणणे खोटे वाटेल, पण यात काडीचीही अतिशयोक्ती नाही. तिथले जवळपास ५ते६ पदार्थ खाऊनही कोणता पदार्थ कुठला ते मला शेवटपर्यंत कळलेच नाही. कसे कळावे हे म्हणजे ताटातले पुरणपोळी, बटाट्याची भाजी आणि भजी हे पदार्थ चवीला सारखेच लागण्यासारखे झाले. काही लोकांना माझे म्हणणे खोटे वाटेल, पण यात काडीचीही अतिशयोक्ती नाही. तिथले जवळपास ५ते६ पदार्थ खाऊनही कोणता पदार्थ कुठला ते मला शेवटपर्यंत कळलेच नाही. कसे कळावे ते कळायला त्यांच्या चवी वेगवेगळ्या नकोत ते कळायला त्यांच्या चवी वेगवेगळ्या नकोत इतकेच काय, ट्रे मधे असलेले वेज पनीर पफ खाताना आपण ट्रेमधले दोन पेपर नॅपकिन्सही फस्त केल्याचे त्यांची शोधाशोध सुरू झाल्यावरच मला समजले. मूळ अमेरिकन असलेल्या ह्या कंपनीने हे पदार्थ अमेरिकेन लोकांना समोर ठेवून बनवल्याने ते असे सपक आणि बेचव लागत असावेत असा माझा तरी अंदाज आहे. हो, पण, आम्ही घेतलेल्यांपैकी फ्रेंच फ्राईज नि कोकाकोला हे पदार्थ मात्र मला आवडले. मॅक्डोनाल्डस् वाले हे पदार्थ कुणा दुस-याकडून बनवून घेतात काय\nपरिस्थिती अशी असली तरी हॉटेलातली सगळी मंडळी मात्र हे पदार्थ चवीने खाताना दिसली. बहुतेक सगळी मंडळी तरूण होती. मला त्यांचे वाईट वाटले. मैत्रिणीवर किंवा मित्रावर छाप मारण्यासाठी लोकांना काय काय करावे लागते नाही हॉटेलात भरपूर हिरवळ असल्याचा एक फायदा मात्र नक्की होता - इकडून तिकडे फिरवल्याने डोळ्यांना व्यायाम बराच झाला. (कोण म्हणतं मॅक्डोनाल्डस् आणि व्यायाम यांचा छत्तीसचा आकडा आहे हॉटेलात भरपूर हिरवळ असल्याचा एक फायदा मात्र नक्की होता - इकडून तिकडे फिरवल्यान��� डोळ्यांना व्यायाम बराच झाला. (कोण म्हणतं मॅक्डोनाल्डस् आणि व्यायाम यांचा छत्तीसचा आकडा आहे) ए़कूणच तुमचे पोट तृप्त झाले नाही तरी तुमचे डोळे मात्र तृप्त होतील याची बरोबर काळजी मॅक्डोनाल्डस् वाल्यांनी घेतलेली दिसते. कॉलेजकुमारांचे सोडा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले माझे काही सहकारीही मॅक्डोनाल्डस् मधले हे खाणे नियमितपणे खातात असे मी ऐकतो. हे बेचव आणि सपक खाणे जे लोक पैसे देऊन मिटक्या मारत खातात, त्यांना मी सलाम करतो\nतात्पर्य : हे बर्गर, नगेटस् वगेरे एक दिवस खायला ठीक आहे, पण शेवटी, 'गड्या आपला (वडा)पाव बरा\nछान आहे लेख. फूड इनकॉरर्पोरेटेड, सुपर साईज मी बिग हे माहितीपट पहा. त्यात चवी व्यतिरिक्त किती भयंकर प्रॉब्लेम आहेत या खाण्यात ते समजेल. इंप्रेशन मारण्यासाठी मॅक्डीला जाणाअ-यांनी आधी हे माहितीपट पहावेत.\nअगदी अगदी.... मलाही मॅक्डोनाल्डस् बद्दल हेच वाटतं...\nआपले भारतीय फास्ट-फुड बरे...\n मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच विषयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे\nचितचोर - एक नितांतसुंदर, अस्सल भारतीय चित्रपट\nप्रश्न, प्रश्न आणि प्रश्न\nमॅक्डोनाल्डस् - आय एम नॉट लविन इट\nया जालनिशीचे लेख मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/latur/immediate-distribution-of-free-foodgrains-to-the-beneficiaries-of-food-security-scheme-on-the-backdrop-of-lockdown-guardian-minister-no-amit-vilasrao-deshmukh-56679/", "date_download": "2021-05-18T19:32:37Z", "digest": "sha1:NU7C7FAD7IFHKX6OMABDGPNFAHGEHOKR", "length": 11121, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना त्वरित मोफत धान्य वाटप करावे - पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख", "raw_content": "\nHomeलातूरलॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना त्वरित मोफत धान्य वाटप करावे -...\nलॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना त्वरित मोफत धान्य वाटप करावे – पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख\nलातूर १७ एप्रिल : कोविड१९ प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे, त्यामुळे गरीब लोकांची अडचण होऊ नये याकरीता अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थींना त्वरित मोफत अन्नधान्य वाटप सुरु करावे, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत.\nकोवीड १९ च्या दुसऱ्या लाटेत राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. प्रादुर्भावाची ही साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. लॉकडाउन काळात गोरगरीब जनतेची अडचण होऊ नये, कोणीही उपासपोटी राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना प्मोफत देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयानुसार अंत्योदय श्रेणीतील कार्डधारक एका कुटुंबाला एक महिन्यासाठी ३५ किलो तर प्राधान्य श्रेणीतील प्रत्येक व्यक्तीला गहू आणि तांदूळ मिळून एकूण ५ किलो धान्य मोफत मिळणार आहे.\nलॉकडाऊन सुरू होऊन आता तीन ते चार दिवस झाले आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील अन्नसुरक्षा लाभार्थ्याना तातडीने मोफत धान्याचे वाटप करण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांनी दिले असून जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज, मनपा आयुक्त आयुक्त अमन मित्तल व इतर संबंधित अधिकारी यांना या योजनेची अंमलबजावणी प्रभावी होण्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी असे म्हटले आहे.\n – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उद्योगांना आवाहन\nPrevious articleकुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने साजरा करा\nNext articleपरभणीतील रस्त्यांवर शुकशुकाट\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nदुकाने उघडायला परवानगी द्या, नाही तर दुकाने ताब्यात घ्या\nपायाभूत आरोग्य सुविधांमध्ये दुपटीने वाढ करा-वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख\nतौत्के चक्रीवादळाचा फटका; विजेचा लपंडाव\nदीपशिखा धिरज देशमुख धावून आल्या रुग्णांच्या मदतीसाठी; लातूरसाठी दिले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर\n१३ ऑक्सिजन प्रकल्प उभारणार\nऐ अल्लाह कोरोनापासून मुक्ती दे\nमांजरा, रेणा आणि तावरजा प्रकल्पांच्या कामांना आगामी नियामक मंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता – जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nशिरुर अनंतपाळ तालुक्यात बाधितांची संख्या घटली\nलातूर येथील सनराईज हॉस्पिटलचे ‘कोविड’ सेंटर रद्द\nसक्रिय रुग्णशोध मोहीमेस प्रारंभ\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-reasons-for-death-changed-in-25-years-5755430-PHO.html", "date_download": "2021-05-18T19:32:11Z", "digest": "sha1:PSILDBBE3OFH2QLVUHQ6QLGZTUR4CU7N", "length": 7348, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Reasons for death changed in 25 years | जीवनशैली, हवामानातील बदलाने 25 वर्षांत बदलली मृत्यूची कारणे; पण आयुष्यमान वाढले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nजीवनशैली, हवामानातील बदलाने 25 वर्षांत बदलली मृत्यूची कारणे; पण आयुष्यमान वाढले\nऔरंगाबाद- गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात झालेल्या ११.५ टक्के मृत्यूंचे कारण आहारातील बदललेल्या सवयी म्हणजे प्रामुख्याने जंकफूड हे आहे. उच्च रक्तदाब आणि कुपोषणामुळे तब्बल ३३ टक्के लोकांचा मृत्यू झाला. आहारातील बदलामुळे होणारे मृत्यू वाढले असताना १०.३ टक्के मृत्यू कुपोषणामुळे होत असल्याचे विरोधाभासी चित्र राज्यात आहे. हे बदलण्यासाठी संतुलित आहार, पुरेशी झोप आणि व्यायामाकडे लक्ष देण्याचा सल्ला तज्ञांनी दि���ा आहे.\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य संशोधन विभागाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया (पीएचएफआय) आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅट्रायसीस अँड इव्हॅल्युएशन (आयएचएमई) यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील २५ वर्षांच्या अारोग्य सेवेचा अहवाल तयार केला आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या सहकार्याने बनवलेल्या ‘इंडिया : हेल्थ ऑफ नेशन्स स्टेट्स’ अहवालात १९९० ते २०१६ दरम्यानचे आरोग्य क्षेत्रातील राज्य, देशपातळीवरील बदल अभ्यासले.\n१९९० मध्ये भारतात स्वयंपाकासाठी लाकडे जाळली जायची. यामुळे हाेणाऱ्या हवेच्या प्रदूषणामुळे ११.१ टक्के मृत्यू व्हायचे. २०१६ मध्ये ही परिस्थिती बदलली आहे. एलपीजी, वीज आणि सौरऊर्जेचा वापर वाढल्याने घरगुती हवेचे प्रदूषण घटले आहे.\nहवा प्रदूषणामुळे ६ टक्के मृत्यू\nस्वयंपाकात लाकडाचा वापर कमी झाल्याने घरगुती हवा प्रदूषणामुळे होणारे मृत्यू ५ टक्क्यांवर आले आहेत. मात्र, या काळात वाहनांची वाढलेली संख्या, कारखान्यांतून निघणारा धूर, कचरा जाळण,े बांधकामे यामुळे धूळ आणि धूर वाढले आहेत. यामुळे २०१६ मध्ये बाहेरच्या हवा प्रदूषणामुळे ६ टक्के मृत्यू झाले. घरगुती हवा प्रदूषणात ईशान्येकडील राज्ये तर बाहेरील हवा प्रदूषणात उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, बिहार आणि पश्चिम बंगाल आघाडीवर आहेत.\nकुपोषणामुळे मृत्यूचा धोका २५ वर्षांनंतरही कायम आहे. दुर्दैव म्हणजे एकीकडे महागड्या जंकफूडमुळे महाराष्ट्रात ११.५ टक्के मृत्यू होत आहेत. दुसरीकडे लाखो लोकांना अन्न मिळत नाही. हे विरोधाभासी चित्र आहे.\n-डॉ.अविनाश देशपांडे, जनरल फिजिशियन\n> १९९० च्या तुलनेत २०१६ रोगांमुळे मृत्यू ३६% घटले\n> जखमांमुळे होणारे मृत्यू ९ वरून १५ टक्क्यांवर वाढले आहेत. यात तरुणांची मोेठी संख्या आहे.\n> एकूण मृत्यूंच्या १५% बालक, मातेच्या कुपोषणामुळे\n> २०१६ मध्ये मृत्यूच्या कारणांत अशुद्ध पाण्यामुळे होणारे रोग हे ७ व्या क्रमांकावर.\nपुढील स्‍लाईडवर पाहा, मृत्यूची कारणे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/05/12/history-of-mothers-day/", "date_download": "2021-05-18T21:37:07Z", "digest": "sha1:DDICSCX5E4UG2YCSPR3J7AVUS4H4YK23", "length": 7182, "nlines": 40, "source_domain": "khaasre.com", "title": "मदर्स डे कसा सुरु झाला ? – KhaasRe.com", "raw_content": "\nमदर्स डे कसा सुरु झाला \nमुलं कितीही मोठी झाली तरी ���ईचं आईपण कधीच संपत नाही. आयुष्यभर तिच्या उपकारातून परतफेड होऊच शकत नाही. आपल्या संस्कृतीत तर मात्यापित्यांना देवासमान स्थान आहे. एका “डे” मुळे विशेष काही फरक पडत नाही, मात्र एक दिवस तिच्याप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आपल्याला मिळते अशी मुलांची भावना असते. जरी पाश्चात्य संस्कृतीकडून हा दिवस आपल्याकडे आला असला तरी भारतात मदर्स डे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जाणून घेऊया या मदर्स डे बद्दल…\nमदर्स डे कसा सुरु झाला \nअमेरिकेच्या ऍना मेरी जर्विस या महिलेच्या आई एक सोशल वर्कर होत्या. आपल्या वर्क क्लबच्या माध्यमातून मातांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या कार्यक्रम घ्यायच्या. कार्यक्रमात डॉक्टरांकडून उपस्थित महिलांना आरोग्यविषयक आणि मुलांच्या संगोपनाविषयी मार्गदर्शन केले जायचे. त्यांचं म्हणणं होतं की, आपल्या आईच्या प्रेम, त्याग आणि निस्वार्थीपणाचे आभार म्हणून दरवर्षी एक दिवस तिच्यासाठी देईल.\nआपल्या आईचे हेच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ऍना जर्विसने पहिला मदर्स डे १९०८ मध्ये साजरा केला. ऍनाने लोकांमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन केले. आज आपण सगळे जे काही आहोत ते आपल्या आईमुळे आहोत, म्हणून एक दिवस आपल्या आईसाठी वेळ द्या आणि तिची सेवा करून आभार माना.\nमदर्स डे कधी साजरा केला जातो \nऍना जर्विसच्या आवाहनानंतर अमेरिकेत लोक आपापल्या सोयीनुसार मदर्स डे साजरा करायला सुरुवात केली. लोकांमधील आईविषयी कृतज्ञता पाहून अमेरिकाचे तत्कालीन प्रेसिडेंट थॉमस विल्सन यांनी ८ मे १९१४ रोजी घोषणा केली की मे महिन्यातील दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून आपल्या आईसोबत साजरा करावा. ही घोषणा अमेरिकेच्या नागरिकांसाठी होती, पण आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी जगभरातील लोकांनी मदर्स डे साजरा करायला सुरुवात केली.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nCategorized as तथ्य, बातम्या, विनोदबुद्धी, सामान्य लोक असामान्य कामगिरी\nवयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\nचेहऱ्यावर कुठे आलेत पिंपल यावरुन समजतात आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टी \nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/08/16/r-r-patil-unknown-story/", "date_download": "2021-05-18T20:57:57Z", "digest": "sha1:7MVPORR6EYJ24NPPXD7ZI5233HOQCVC2", "length": 6128, "nlines": 39, "source_domain": "khaasre.com", "title": "मंत्री झालेले आर. आर. आबा ‘हि एक गोष्ट’ कधीच चुकवत नसत! – KhaasRe.com", "raw_content": "\nमंत्री झालेले आर. आर. आबा ‘हि एक गोष्ट’ कधीच चुकवत नसत\nआर आर आबांची एक सवय होती. ते कोणत्याही भागात गेले तर त्यांच्या गावची अंजनीची सासुरवासिन त्या गावाच्या आसपास असेल तर आबा हमखास जायचे आपल्या बहिणीच्या भेटीला. अगदी ते जिल्हा परिषद सदस्य होते तेव्हापासून ते आमदार, मंत्री झाल्यावरही ते आपल्या गावच्या लेकीची भेट घ्यायची चुकवत नसत. अनेकदा असं व्हायचं आबा त्या गावाला अगोदर येवून गेलेले असायचे.\nकधी तेच सांगायचे अमुक गावात मारुतीच्या देवळासमोर चला. तिथ जायचं आहे माझ्या बहिणीकड. त्यांची स्मरणशक्ती पाहून थक्क होणार्या सोबत्यांना ते सांगायचे ,”स्कूटरवरून आलो होतो बाबा म्हणून रस्ता लक्षात आहे” हा दौरा अचानक असायचा. आले आबांच्या मना तिथे कोणाचे चालेना, असा प्रकार असायचा. आमच्या गावच्या बबूमावशी गिरीगोसावी यांच्या घरी आले होते आबा असेच एकदा.\nआबांनी राज्यातल्या गोरगरीब जनतेवर प्रेम केलच पण आपल्या गावच्या बहिणींना आयुष्यभर माहेरच प्रेम आणि माहेरचा आहेर दयायला कधीही विसरले नाहीत आबा. सत्तेच्या कवचकुंडलातून क्षणात बाहेर पडून आपल्या बहिणीशी हितगोष्टी करणारा आबा अंजनीच्या माहेरवासिनीनी पाहिला आहे.\nआभाळाला गवसणी घालणारा भाऊ दारात आल्यावर त्यांना होणारा आनंद किती उच्च कोटीतला असेल हो अनेक मोठी पद सांभाळणार्या आबांनी भाऊ हे पद किती हळवेपणाने सांभाळले होते हे अनेकांना माहित नाही.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nकाळ्या मातीत राबणाऱ्या आई बापाच्या पोटी जन्मलेला फाटक्या कपड्याचा रावसाहेब रामराव पाटील उर्फ आबा\nअसा पाडला जाणार आहे महाराष्ट्रात कृत्रिम पाऊस \nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/std/", "date_download": "2021-05-18T20:35:23Z", "digest": "sha1:C3VSJLEJ34KVZEYEIHHFDTEVMBHAAHZV", "length": 2687, "nlines": 43, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates std Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nHIV वर उपचार शोधण्यात यश\nHIV वर उपचार शोधण्यात यश\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nतौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/maharashtra/doctors-strike-in-sassoon-tomorrow-56581/", "date_download": "2021-05-18T20:37:54Z", "digest": "sha1:7IZ273YUICZMSVKYJ6TSINMQSVGMHT7S", "length": 11626, "nlines": 132, "source_domain": "dainikekmat.com", "title": "उद्या ससूनमधील डॉक्टरचा संप?", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रउद्या ससूनमधील डॉक्टरचा संप\nउद्या ससूनमधील डॉक्टरचा संप\nपुणे : पुण्यातील कोरोना रुग्ण वाढत असताना प्रशासन यंत्रणा ससून रुग्णालयातील बेड्स वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यासोबत मनुष्यबळ, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, वैद्यकीय उपचार यंत्रणा, कर्मचारी वर्ग न देता फक्त जनतेला दाखविण्यासाठी हा निर्णय घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने आमच्या मागण्यांचा विचार करत उद्या म्हणजेच शनिवार दि़ १७ एप्रिल सकाळी ९ पर्यंत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर शनिवारपासून काम बंद करत संपावर जाण्याचा इशारा ससूनमधील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने दिला आहे.\nपुण्यात कोरोनाबाधितांना उपचारासाठी बेड्स उपलब्ध होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खासगी रुग्णालयांसह सरकारी रुग्णालयातील बेड्स वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्याच धर्तीवर ससूनमधील बेड्स वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र त्याला आता मार्डतर्फे विरोध करण्यात येत आहे. मात्र, काम बंदचा इशारा देतानाच कोरोना वॉर्डसह तातडीच्या कोणत्याही सेवेवर परिणाम होऊ दिला जाणार नाही, असे मार्डतर्फे सांगण्यात आले आहे.\nमार्डचे काही निवासी व प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणाले, कोरोनाची शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. बेड्स उपलब्ध करून देणे गरजेचे देखील आहे. ही परिस्थिती आम्हाला समजत आहे. मात्र, प्रशासनाने बेड्स वाढविण्यासोबतच पुरेसे मनुष्यबळ, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, वैद्यकीय कर्मचारी वर्ग सह इतर आवश्यक सुविधांचा पुरवठा आधी करावा. त्यानंतर बेड्सची संख्या वाढवावी. प्रशासन या संबंधी गंभीर नसून फक्त जनतेला दाखविण्यासाठी हा निर्णय घेत आहे.\nदुस-या लाटेची कल्पना डिसेंबरमध्येच\nदुस-या लाटेची कल्पना जर डिसेंबर २०२० लाच आली असताना शासनाकडून कोणतीही पूर्वतयारी केली गेली नाही असा सवाल उपस्थित करत विद्यार्थी म्हणाले, मनुष्यबळाशिवाय बेड वाढवल्यामुळे पेशंटची उपचार व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे कोलमडून जाईल. दरम्यान, आम्ही दीड महिन्यापासून प्रशासनाला यावर आवश्यक उपाययोजनांसाठी विनंती करत असून, त्यावर पावले आतापर्यंत प्रशासनाकडून उचलली गेलेली नाही.\nकर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पांना कोरोना\nPrevious articleआता मेरा रेशन अ‍ॅप व्दारे घर बसल्या मिळणार धान्य\nNext articleमहाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालय मोजतात शेवटच्या घटका\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nमहाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम\n२ कोटी लसीकरण करणारा महाराष्ट्र देशात अव्वल\nराज्यात आज ४८ हजारांहून अधिक कोरोनामुक्त; २६,६१६ नव्या रुग्णांची नोंद\n‘म्युकरमायकोसिस’च्या औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी\nचक्रीवादळाच्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा\nमुंबई, कोकणासह मध्य महाराष्ट्रात तौते चक्रीवादळाचे धुमशान, ६ जणांचा मृत्यू १२ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले\nव्हेंटिलेटर बरोबर नसतील, तर ते बदलून घ्या\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/gold-prices-tumbled-rs-672-to-rs-51328-per-10-gram-silver-down-rs-5781-on-tuesday-mhjb-481763.html", "date_download": "2021-05-18T21:41:50Z", "digest": "sha1:NWDD3PXQ3B26WU2OUHYRYLPCWDCIBTXI", "length": 18664, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण, चांदी 5781 रुपयांनी उतरली gold prices tumbled rs 672 to rs 51328 per 10 gram silver down rs 5781 on tuesday mhjb | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे ��ोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण, चांदी 5781 रुपयांनी उतरली\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर...'\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nचक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले, नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त; VIDEO मध्ये पाहा लोकांनी कसं वाचवलं\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, VIRAL होताच नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nपुण्यात दिवसाढवळ्या भर रस्त्यात एकाला भोसकलं : म्हाळुंगे परिसरातला थरार CCTV मध्ये कैद\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण, चांदी 5781 रुपयांनी उतरली\nअमेरिकन डॉलरचे मुल्य वधारल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव उतरले आहेत. यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर 672 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत\nनवी दिल्ली, 22 सप्टेंबर : अमेरिकन डॉलरचे मुल्य वधारल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव (Gold Rates) उतरले आहेत. यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today) 672 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात एक किलोग्रॅम चांदीची किंमत (Silver Price Today) 5781 रुपये प्रति किलोने कमी झाली आहे. तज्ज्ञांच्या मते विदेशी बाजारात सोन्याचे भाव 3 टक्क्यांनी घसरून महिनाभरातील सर्वात खालच्या स्तरावर जाऊन पोहोचले आहेत. कॉमेक्सवर सोन्याचे दर 1900 डॉलर प्रति औंस पेक्षाही कमी झाले आहेत. मात्र किंमती आणखी घसरतील अशी शक्यता कमी आहे.\nएचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते (HDFC Securities) दिल्लीमध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर 672 रुपये प्रति तोळाने उतरले आहेत. यानंतर सोन्याचे दर 51,328 रुपये प्रति तोळावर आले आहेत. सोमवारी सोन्याचे भाव 52,000 रुपये प्रति तोळा इतके होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कमी होऊन 1900 डॉलर प्रति औंसवर गेले आहे.\nसोन्याप्रमाणेच चांदीचे दर देखील मोठ्या प्रमाणात उतरले आहेत. मंगळवारी चांदीचे दर 5,781 रुपये प्रति किलोने घसरल्यानंतर किंमती 61,606 रुपयांवर पोहोचल्या आहेत. सोमवारी चांदीचे दर 67,387 रुपये प्रति किलो होते.\nका उतरले सोन्याचांदीचे दर\nएचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनिअर अनालिस्ट तपन पटेल यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री घटल्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात झाला आहे. परिणामी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 672 रुपयांनी उतरले आहेत.\nतपन पटेल यांच्या मते, कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी डॉलरमध्ये आता सुरक्षित गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अमेरिकी डॉलकमध्ये तेजी आहे. यामुळे सोन्याच्या किंमती आणखी घसरू शकतात.\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्ट���ांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2021-05-18T21:12:52Z", "digest": "sha1:KXWKKFNGTSRBUYA4RESJLWJJV2LZQVVK", "length": 2407, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "किरण शांताराम - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकिरण शांताराम (१९४२ - हे व्ही. शांताराम यांचे चिरंजीव व चित्रपट दिग्दर्शक आहेत. ते २००१ साली मुंबईचे नगरपाल होते.\nLast edited on २१ सप्टेंबर २०१७, at २१:०२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २०१७ रोजी २१:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/politics/mahavikas-aghadi-opposes-increased-property-tax", "date_download": "2021-05-18T20:29:01Z", "digest": "sha1:ICDNOTOE4W746DAVCFDFG75NKB67LGIL", "length": 13446, "nlines": 150, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | वाढीव मालमत्ता कराला महाविकास आघाडीचा विरोध | राजकारण: ताज्या मराठी बातम्या | Latest Political News | Politics Marathi News | Latest Politics News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / रायगड / राजकीय / वाढीव मालमत्ता कराला महाविकास आघाडीचा विरोध\nवाढीव मालमत्ता कराला महाविकास आघाडीचा विरोध\nपनवेल महापालिकेच्या प्रस्तावित मालमत्ता कर वाढीला शेकाप,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस या महाविका�� आघाडीचा ठाम विरोध असून, सत्ताधारी भाजपने हा निर्णय मागे घेतला नाही तर त्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शेकाप आमदार बाळाराम पाटील यांनी दिला आहे.\nप्रस्तावित मालमत्ता कराला विरोध दर्शविण्यासाठी पनवेल येथे रविवारी महाविकास आघाडीतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बाळाराम पाटील यांनी महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली.तसेच सत्ताधारी भाजपच्या कारभारावर कडाडून टीकाही केली\nपनवेल महानगरपालिका 2016 साली अस्तित्वात आली. प्रथम सार्वत्रिक निवडणूक 23 मे 2017 साली झाली.या निवडणुकीत भाजपने आपल्या जाहीरनाम्यात पनवेल महानगरपालिका हद्दीतील मतदाराना पुढील पाच वर्षे कोणताही मालमत्ता कर भरावा लागणार आहेत असे आश्‍वासन दिले होते. मतदार बंधू-भगिनींनी भाजपच्या फसव्या जाहीरनाम्यावर विश्‍वास ठेवून भरघोस मतांनी 78 पैकी 51 नगरसेवकांना निवडून देऊन 2/3 बहुमत दिले. परंतु सत्ताधारी भाजपने त्यांचा भ्रमनिरास केला आहे. असे आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले.\nया पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशीनाथ पाटील,शिवसेनेचे बबनदादा पाटील, काँग्रेसचे आर.सी.घरत, राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश पाटिल, शेकापचे नगरसेवक रवी भगत, शंकर पाटील, गणेश कडू, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, कमल कदम, प्रिया भोईर, प्रज्योति म्हात्रे, उज्वला पाटिल, ज्ञानेश्‍वर पाटील, हेमराज म्हात्रे, सुदाम पाटील, लतिफ शेख, ताहिर पटेल, निर्मला म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, विजय पाटिल, नारायण घरत यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक सदस्य उपस्थित होते.\nया वेळी नगरसेवक गणेश कडू यांनी सत्ताधारी भाजपने कर वाढीच्या घेतलेल्या या ठरावाला महाविकास आघाडीच्या 27 नगरसेवकांनी कडाडून विरोध केला होता परंतु बहुमताच्या जोरावर 46 विरुद्ध 25 नगरसेवकांनी हा ठराव मंजूर करून घेतला. सोमवारी होणार्‍या विशेष महासभेत आम्ही या ठरावाला विरोध करणार आहोत तसेच ही सभा सर्वांच्या उपस्थितीत घेण्यात यावी अशी मागणी केली,असे ते म्हणाले. पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील ग्रामपंचायती ह्या शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात होत्या, त्यावेळी कोणताही कर नागरिकांवर लादला गेला नव्हता.याकडेही कडू यांनी लक्ष वेधले आहे.\nसत्ताधारी भाजपने दिलेल्या आश्‍वासनाला 17 जानेवारी 2019 ठराव 118 अन���वये हरताळ फासला आहे.सत्ताधारी भाजपने घेतलेल्या या ठरावाला महाविकास आघाडीच्या 27 नगरसेवकांनी कडाडून विरोध केला आहे.\nजनतेवर लादलेल्या कराविरोधात महाविकास आघाडी आहे. पालिकेने कोणत्याही प्रकारची कर वाढ करू नये. मालमत्ता कर हा अतिमहत्वाचा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आपण सर्व नगरसेवकांनी मिळून एकत्रित निर्णय घ्यावा,तसेच सोशल डिस्टंसिंग नियम पाळून सभा सभागृहातच घ्यावी तसेच वरील सभेत पत्रकारांना आमंत्रित करावे.\nप्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते,\nआमदार लंके यांना कोरोना केसरी पुरस्कार प्रदान\nआमदार नीलेश लंके यांना करोना केसरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.\nमराठा आरक्षणबाबत केंद्राकडून पुनर्विचार याचिका दाखल\nनिर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली\n...तरच आपण ऑक्सिजन निर्मितीत स्वावलंबी होऊ : मुख्यमंत्री\nऑक्सिजन प्रकल्पाचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले\nभारत अजून हिंमत हरलेला नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nकोरोनाशी लढण्यासाठी सरकार शक्य ते प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितल\nवडखळ सरपंचाविरुध्द अविश्‍वास ठराव मंजूर\n13 विरूध्द 1 मतांनी सहमत\nवडखळ सरपंचाविरुद्ध अविश्‍वास ठराव\nविशेष सभा दि. 10 मे रोजी सकाळी 11 वाजता\nमराठा आरक्षण मिळण्याची आशा पल्लवित\nन्यायालयाच्या निर्णयाला रिव्ह्यू पिटीशनद्वारे आव्हान देणार : विनोद पाटील\nबोर्ली ग्रामपंचायत सरपंचपदी शेकापचे चेतन जावसेन\nसेनेच्या जगीता कोटकर यांचा केला पराभव\nपोस्कोच्या भंगारवरून सेना-राष्ट्रवादीत घमासान\nसुतारवाडीत आ.भरत गोगावले यांची गाडी फोडली\nआमदार लंके यांना कोरोना केसरी पुरस्कार प्रदान\nआमदार नीलेश लंके यांना करोना केसरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.\nवडखळ सरपंचाविरुध्द अविश्‍वास ठराव मंजूर\n13 विरूध्द 1 मतांनी सहमत\nवडखळ सरपंचाविरुद्ध अविश्‍वास ठराव\nविशेष सभा दि. 10 मे रोजी सकाळी 11 वाजता\nमराठा आरक्षण मिळण्याची आशा पल्लवित\nन्यायालयाच्या निर्णयाला रिव्ह्यू पिटीशनद्वारे आव्हान देणार : विनोद पाटील\nबोर्ली ग्रामपंचायत सरपंचपदी शेकापचे चेतन जावसेन\nसेनेच्या जगीता कोटकर यांचा केला पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/dhoni-dancing-video-in-party-goes-viral-on-social-media-mhat-522717.html", "date_download": "2021-05-18T21:34:58Z", "digest": "sha1:62CD2CYTK7DZAOQBIQEP74MOIN4N5AI2", "length": 18329, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "‘Captain Cool’ चा डान्सिंग अंदाज; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान VIRAL | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाई��-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\n‘Captain Cool’ चा डान्सिंग अंदाज; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान VIRAL\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर...'\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nचक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले, नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त; VIDEO मध्ये पाहा लोकांनी कसं वाचवलं\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, VIRAL होताच नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nपुण्यात दिवसाढवळ्या भर रस्त्यात एकाला भोसकलं : म्हाळुंगे परिसरातला थरार CCTV मध्ये कैद\n‘Captain Cool’ चा डान्सिंग अंदाज; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान VIRAL\nMSD अर्थात धोनीचा एका लग्नातला डान्स करतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून त्याला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.\nनवी दिल्ली, 16 फेब्रुवारी: महेंद्रसिंग धोनीला ���्याचे चाहते ‘कॅप्टन कूल’, 'थला’, ‘ माही भाई’ अशा वेगवेगळया नावांनी बोलावत असतात. आणि धोनी सुद्धा नेहमीच ‘ऑंन द फिल्ड’ असो किंवा ‘ऑफ द फिल्ड’ आपल्या वेगळ्या अंदाजाने नेहमीच त्याच्या चाहत्यांना खुश करत असतो. असाच धोनीचा एक डान्सिंग अंदाज नुकताच त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळाला असून त्याला चाहत्यांची मोठी पसंतीही मिळते आहे. अगदी काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला.\nहा व्हिडीओ एका लग्न समारंभामधला आहे. धोनीने पत्नी साक्षीसह एका लग्नात हजेरी लावली होती. त्यात सगळे जण धमाल मस्ती करताना दिसत आहेत. तर MSD एका खुर्चीवर बसलेला असून पत्नी साक्षीसोबत ‘मे तेरा' या गाण्यावर थिरकताना दिसतो आहे. लोकांनी या व्हिडीओवर कमेंट करत धोनीला अशा अंदाजात पाहून खूप छान वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.\nIPL 2020 संपल्यापासून धोनी स्पर्धात्मक क्रिकेट पासून दूर आहे. तो नुकताच काही जाहिरातींच्या शुटिंगसाठी आणि काही फंक्शनमध्येमध्ये हजेरी लावताना दिसून आला होता. आयपीएल संपल्यापासून धोनी दुबईमध्ये होता आणि तो खेळापासून दूर होता. यापूर्वी धोनी मुंबईमध्ये अ‍ॅड शुटसाठी शहरात आला होता. अगदी व्हॅलेंटाईन डे (14 फेब्रुवारी) रोजी चॅरिटी फुटबॉल सामन्यामध्ये सुद्धा त्याने सहभाग घेतला होता.\nहे देखील वाचा - The Kapil Sharma Show: कपिल अन् सुनिल ग्रोवरची जोडी पुन्हा हसवणार\nधोनीची पत्नी साक्षी नेहमी तिच्या इंस्टाग्रामवर त्याचे व्हिडीओ अपलोड करत असते. लाडक्या MSD ची एक झलक पहायला मिळावी म्हणून धोनीचे फॅन्स साक्षीलाही फॉलो करत असतात.\nधोनी आता पुन्हा एकदा IPL 2021 मध्ये त्याच्या चाहत्यांना चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद भूषवताना दिसून येईल.\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/kanika-kapoor-old-interview-is-going-viral-she-was-about-to-committ-suicide-mhjb-443018.html", "date_download": "2021-05-18T21:19:18Z", "digest": "sha1:R5DLCQIWSMO7J247S4NRE5MODHFPMNIA", "length": 18975, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दुसऱ्यांच्या जीवाशी खेळ करणारी कनिका काही वर्षांपूर्वी घेणार होती स्वत:चा जीव kanika kapoor old interview is going viral she was about to committ suicide mhjb | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nदुसऱ्यांच्या जीवाशी खेळ करणारी कनिका काही वर्षांपूर्वी घेणार होती स्वत:चा जीव\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर...'\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची ��ागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nचक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले, नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त; VIDEO मध्ये पाहा लोकांनी कसं वाचवलं\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, VIRAL होताच नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nपुण्यात दिवसाढवळ्या भर रस्त्यात एकाला भोसकलं : म्हाळुंगे परिसरातला थरार CCTV मध्ये कैद\nदुसऱ्यांच्या जीवाशी खेळ करणारी कनिका काही वर्षांपूर्वी घेणार होती स्वत:चा जीव\nबेबी डॉल गायिका कनिका कपूरची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कनिकाने तिच्या आयुष्यातील खडतर काळाबाबत सांगितलं आहे.\nमुंबई, 23 मार्च : बॉलिवूडची बेबी डॉल गायिका कनिका कपूर काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus Positive) आढळून आल्याने संपूर्ण बॉलिवूड हादरले होते. ती कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर सर्वत्र जबरदस्त हंगामा झाला होता. कारण कनिका काही पार्ट्यांमध्ये सहभागी झाली होती. असंही बोललं जातं की कनिका कपूर लंडनवरून परतल्यानंतर विमानतळावर स्क्रिनींग केलं नव्हतं. मात्र कनिका कपूरने हे आरोप फेटाळले आहेत. सध्या कनिका कपूरवर उपचार सुरू आहेत. दरम्यान याच काळात कनिका कपूरची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कनिकाने तिच्या आयुष्यातील खडतर काळाबाबत सांगितलं आहे.\n(हे वाचा-कोरोनाचा कहर, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन)\nकनिकाने लखनऊमध्ये शिक्षण पूर्ण केलं असून वयाच्या 18 व्या वर्षीच तिने लग्न केले होते. कनिका 1997 मध्ये भारत सोडून पति राज चंदूकबरोबर भारत सोडून लंडनमध्ये राहायला गेली. या दोघांनी तीन मुलं आहेत. त्यांच्या लग्नामध्ये समस्या निर्माण झाल्याने 2010 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने आपल्या पूर्वाआयुष्याबद्दल भाष्य केलं होतं.\nआत्महत्या करणार होती कनिका\nघटस्फोट झाल्यानंतर कनिका भारतात परतली, मात्र या काळ तिच्यासाठी अत्यंत वाईट होता. एका न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली की, तिला आयुष्य संपवावं असं देखील वाटत होतं. कनिका म्हणाली की, ‘असं तेव्हा होतं, जेव्हा तुमच्याकडे पैसे नसतात. एका वाईट काळातून तुम्ही जात असता, त्यातच वकील पैसे मागत असतात. त्याचप्रमाणे तुम्हाला 3 मुलं आहेत, ज्यांना शाळेतून काढून टाकलं आहे कारण तुम्ही त्यांच्या फी नाही भरल्या आहेत.’\n(हे वाचा-हेमा मालिनीसाठी धर्मेंद्र यांनी बुक केलं पूर्ण हॉस्पिटल, कारण वाचून व्हाल हैराण)\nती पुढे म्हणाली की, ‘ मी तक्रार नाही करत आहे. पण जेव्हा मी हार पत्करण्याच्या वाटेवर होते, तेव्हा मला देवाने ‘बेबी डॉल’ गाण्याची संधी मिळाली. तेव्हा मात्र माझ्याकडे कोणतही हार मानण्याचे कारण नव्हतं.’\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/election-commission-relieved-from-post-senior-delhi-cop-chinmoy-biswal-up-mhrd-432918.html", "date_download": "2021-05-18T20:00:28Z", "digest": "sha1:U6Y2KHRVRFZYANQPN2SHDIJXLTLOYGWP", "length": 22942, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शाहीन बाग, जामिया विद्यापीठ गोळीबार DCPला भोवला, निवडणूक आयोगाने केली हकालपट्टी election commission relieved from post senior delhi cop chinmoy biswal mhrd | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nशाहीन बाग, जामिया विद्यापीठ गोळीबार DCPला भोवला, निवडणूक आयोगाने केली हकालपट्टी\nचक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले, नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त; VIDEO मध्ये पाहा लोकांनी कसं वाचवलं\nTauktae cyclone महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा, रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली, पाहा Video\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा बचाव मोहिमेचे थरारक व्हिडिओ\n'तुमची कमिटमेंट विसरू नका', WHO च्या विनंतीनंतर कोरोना लशीबाबत Serum ने घेतला मोठा निर्णय\n मुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\nशाहीन बाग, जामिया विद्यापीठ गोळीबार DCPला भोवला, निवडणूक आयोगाने केली हकालपट्टी\nसुरक्षा पथक, गोळीबाराच्या घटना आणि रस्ता बंदीवरून आयोगाच्या पथकाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरच आयोगाने ही कारवाई केली आहे.\nनवी दिल्ली, 03 फेब्रुवारी : दिल्लीच्या (Delhi) जामिया परिसरामध्ये गोळीबार झाल्यानंतर निवडणूक आयोगाने DCP(साउथ ईस्ट दिल्ली)चिन्मय बिस्वाल यांना सध्याच्या पदावरून काढून . चिन्मय बिस्वाल आता गृहमंत्रालयाला अहवाल देतील. प्राप्त माहितीनुसार, शाहीन बागच्या सद्यस्थिती लक्षात घेता निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे. चिन्मय बिस्वाल यांच्या जागी निवडणूक आयोगाने अतिरिक्त डीसीपी कुमार ज्ञानेश यांना पदभार सोपवला आहे.\nसूत्रांच्या माहितीनुसार, सुरक्षा पथक, गोळीबाराच्या घटना आणि रस्ता बंदीवरून आयोगाच्या पथकाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरच आयोगाने ही कारवाई केली आहे. शाहीन बागेत नागरिकत्व कायद्या���िरोधात आंदोलन सुरू असून 1 फेब्रुवारी रोजी त्या भागात एका युवकाने गोळीबार केला. मात्र, त्या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. त्याआधीही जामिया मिलिया विद्यापीठाबाहेरील भागात पोलिसांच्या उपस्थितीत तरुणांनी गोळीबार केल्याच्या घटनेनंतर पोलिसांवर प्रश्न निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत शाहीन बागेत आणखी एक घटना घडली.\nकमिशनने अतिरिक्त डीसीपी कुमार ज्ञानेश यांना या क्षेत्राची जबाबदारी स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने सांगितले की, \"निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, चिन्मय बिस्वाल आयपीएस (2008), डीसीपी यांना त्यांच्या सध्याच्या पदावरून त्वरित काढण्यात आले पाहिजे आणि केंद्रीय गृह मंत्रालयाला अहवाल द्यावा.\"\nइतर बातम्या - महाराष्ट्रात कायद्याचा धाक उरलाच नाही, भर चौकात तरुण शिक्षिकेला जिवंत जाळलं\nजामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या गेट नंबर -5 जवळ गोळीबार\nदिल्लीच्या (Delhi) जामिया परिसरामध्ये पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या (Jamia Millia Islamia University) गेट नंबर -5 जवळ रविवारी रात्री उशिरा गोळीबार झाला. स्कूटीवरील दोन संशयितांनी गोळीबार केल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच पदयात्रेच्या वेळी गोळीबार झाल्याची घटना घडली ज्यामध्ये एक विद्यार्थी जखमी झाला. त्यात पुन्हा घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.\nवृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, जामिया समन्वय समितीने (जेसीसी) सांगितले की, जामिया मिलिया इस्लामियाच्या गेट नंबर -5 जवळ दोन अज्ञात लोकांनी गोळीबार केला. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या प्रकरणात तक्रार दाखल केल्यानंतर जामिया नगर पोलीस ठाण्यातून विद्यार्थी परत आले.\nइतर बातम्या - 'महात्मा गांधींचा स्वातंत्र्य संग्राम' हे एक नाटक होतं, भाजप खासदाराचं धक्कादायक\nगोळीबाराची माहिती मिळताच जामिया मिलिया इस्लामियाबाहेर लोक जमा झाले आणि त्यांनी निदर्शने केली. दुसरीकडे जामियाच्या विद्यार्थ्यांनी जामिया नगर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. एसीपी जगदीश यादव म्हणाले की, ही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्याआधारे आयपीसीच्या कलम 307 आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 27 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पथक घटनास्थळी पोहोचले आहे, गेट क्रमांक 5 आणि 7 मधील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात येईल. पुढील तपशील समोर येईल, त्यास एफआयआरमध्ये समाविष्ट करून कारवाई केली जाईल.\nइतर बातम्या - मुख्यमंत्री निवडणूक लढविणार का उद्धव ठाकरेंनी केला सर्वात मोठा खुलासा\nशाहीन बाग आणि जामियामध्ये झाला होता गोळीबार\nदक्षिण पूर्व दिल्लीत पडणार्‍या जामिया व शाहीन बाग भागात नुकताच गोळीबार झाला होता. शनिवारी शाहीन बागेत एका 25 वर्षीय व्यक्तीने हवेत दोन गोळ्या झाडल्या, ज्याला नंतर ताब्यात घेण्यात आले. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. यापूर्वी जामियाच्या बाहेरूनही एका युवकाला गोळ्या घालण्याची घटना घडली होती. या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला होता.\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/thackeray-government-will-run-as-long-as-fadnavis-wants-thackeray-government-should-resign-now-ramdas-athavale-urges-thackeray/", "date_download": "2021-05-18T20:06:29Z", "digest": "sha1:B3CVWTECIOMDRTAMWAEAIDCKPKH2ZZ6N", "length": 11222, "nlines": 120, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "‘फडणवीसांची इच्छा असेपर्यंत ‘ठाकरे’ सरकार चालेल: आठवले यांचा ठाकरेंना टोला - Hello Maharashtra", "raw_content": "\n‘फडणवीसांची इच्छा असेपर्यंत ‘ठाकरे’ सरकार चालेल: आठवले यांचा ठाकरेंना टोला\n‘फडणवीसांची इच्छा असेपर्यंत ‘ठाकरे’ सरकार चालेल: आठवले यांचा ठाकरेंना टोला\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मध्यन्तरी कोरोना लसीच्या तुटवड्यावरून भाजपसह अनेक पक्षातील नेत्यांनी ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधत टीका केली,. कुणी टोला मारला तर कुणी भविष्यवाणीच केली. यामध्ये केंद्रातील नेत्यांनीही टीका केली. आता राज्यमंत्री आठवले यांनीही ठाकरे सरकारला टोला लगावला. जोपर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असेल तोपर्यंत ‘ठाकरे’ सरकार चालेल. ज्या दिवशी फडणवीस ठरवेल त्यादिवशी हे सरकार पडेल, अशा शब्दात केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.\nहे पण वाचा -\nहा तर पनवतींचा बाप आहे; नितेश राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर…\nसरसकट व्हेंटिलेटर खराब आहेत असं म्हणणं म्हणजे खरं राजकारण…\nभाजप आमदाराने स्व:खर्चाने उभारले कोविड सेंटर\nकेंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले. त्यादरम्यान पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी काही काळ थांबले होते. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत असताना त्यांनी हे विधान केले. यावेळी आठवले म्हणाले की, हे ‘ठाकरे’ सरकार अजून किती दिवस टिकेल असा प्रश्न आहे. हे राज्य सरकार जोपर्यंत देवेंद्र फडणवीस चालू देतील तोपर्यंत चालेल. तसेच सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली असून, महाराष्ट्राची बदनामी देशभर झाली आहे .\nमहाराष्ट्रात लसीचा तुटवड्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. कोरोना लसीकरणा वरुन राज्य सरकार ने राजकारण करू नये तर योग्य नियोजन करून लसीकरण सुलभ करावे. महाराष्ट्राला केंद्र सरकार ने यापूर्वीच १ कोटी ६ लाख कोरोना लसीचा पुरवठा केला आहे.त्यातील ५ लाख लसी महाराष्ट्र सरकारने वाया घालविल्या त्यास जबाबदार कोण असा सवाल करीत राज्य सरकार ने केंद्र सरकार वर आरोप करून राजकारण करू नये. महाराष्ट्राला लागेल तेवढी लस केंद्र सरकार देणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मी स्वतः लक्ष देणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी असल्याचे रामदास आठवले म्हणाले.\nऔरंगाबाद गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभाया���्रा रद्द\nलॉकडाऊन च्या भीतीने मुंबईत रेल्वे स्थानकावर गर्दी, सोशल डिस्टंसिंगचा उडाला फज्जा\nहा तर पनवतींचा बाप आहे; नितेश राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर जहरी टीका\nसरसकट व्हेंटिलेटर खराब आहेत असं म्हणणं म्हणजे खरं राजकारण करणं होय, : देवेंद्र फडणवीस\nभाजप आमदाराने स्व:खर्चाने उभारले कोविड सेंटर\nयालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का\nराज्य सरकारवर टीका करण्यापेक्षा केंद्राकडून तुम्ही काय आणलं\n मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nहा तर पनवतींचा बाप आहे; नितेश राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर…\nसरसकट व्हेंटिलेटर खराब आहेत असं म्हणणं म्हणजे खरं राजकारण…\nभाजप आमदाराने स्व:खर्चाने उभारले कोविड सेंटर\nयालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/wai-mapro-kovidam-hospital-inaugurated-today-makrand-patil/", "date_download": "2021-05-18T20:31:49Z", "digest": "sha1:VGH7VOKZ5OIAIB7IBBC5QUELMKFMYVF7", "length": 10634, "nlines": 125, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "वाई मॅप्रो कोविडं रुग्णालयाचे आज लोकार्पण संपन्न ः आ. मकरंद पाटील - Hello Maharashtra", "raw_content": "\nवाई मॅप्रो कोविडं रुग्णालयाचे आज लोकार्पण संपन्न ः आ. मकरंद पाटील\nवाई मॅप्रो कोविडं रुग्णालयाचे आज लोकार्पण संपन्न ः आ. मकरंद पाटील\nगृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते खासदार श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती\nसातारा प्रतिनिधी | शुभम बोडके\nवाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील मतदार संघातील रुग्णांसाठी 400 पेक्षा जास्त नॉन ऑक्सिजन, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध केले आहेत. तसेच वाई मॅप्रो कोव्हिड रुग्णालयात 50 ऑक्सिजन व 8 व्हेंटिलेटर बेड आहेत. आज सुरवातीला येथे 36 रुग्णांना उपचार सुरु होणार आहेत. नंतर यामध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे आ. मकरंद पाटील यांनी सांगितले.\nवाई येथे आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून शेंदुरजणे, वाई येथील मॅप्रो कोविडं रुग्णालयाचे लोकार्पण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे,जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ सुभाष चव्हाण,प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूरकर,पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे,तहसीलदार रणजित भोसले,गटविकास अधिकारी उदयकुमार कसुरकर,आरोग्य अधिकारी डॉ संदीप चव्हाण,नगराध्यक्षा डॉ प्रतिभा शिंदे,उपनगराध्यक्ष अनिल सावंत,मुख्याधिकारी विद्या पोळ आदी उपस्थित होते.\nहे पण वाचा -\nनादखुळा : सातारच्या जम्बो कोविड हाॅस्पीटलमध्ये आता जम्बो…\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आत्तापासूनच नियोजन करा ः रामराजे…\nसातारा जिल्ह्यात 1 हजार 310 पाॅझिटीव्ह तर 1 हजार 416…\nआ. मकरंद पाटील म्हणाले, आणखी 25 ऑक्सिजन बेडचे काम सुरु केले आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी मागील १५ दिवस रात्र आ. मकरंद आबा दिवस रात्र तळ ठोकून होते. सर्व प्रशासनला सोबत घेऊन हे कोव्हिड रुग्णालय उभारण्यासाठी अनेकांचे सहकार्य मिळाले. या कामी मॅप्रो, गरवारे टेक्निकल फाइबर लिमिटेड, वाई नगरपालिका व मांढरदेव देवस्थान ट्रस्ट, वाई मिशन हॉस्पिटल आदींचे मोठे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.\nसातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा👉🏽 http://bit.ly/3t7Alba\nRBI कडून मोठी घोषणा आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी ५०,००० कोटी देणार\nStock Market : निफ्टी 14,577 ने तर सेन्सेक्स 252 अंकांनी वाढला\nनादखुळा : सातारच्या जम्बो कोविड हाॅस्पीटलमध्ये आता जम्बो बाॅऊर्न्स बंदोबस्तासाठी\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आत्तापासूनच नियोजन करा ः रामराजे नाईक निंबाळकर\nसातारा जिल्ह्यात 1 हजार 310 पाॅझिटीव्ह तर 1 हजार 416 कोरोनामुक्त\nजुगार अड्ड्यावर छापा ः खटाव, माण व फलटण तालुक्यातील 26 जणांवर गुन्हा, 33 लाख 64…\nधक्कादायक ः कोरोनामुळे कराड तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा चोवीस तासात मृत्यू\nकोयना धरणास 65 वर्षे ः कोयना प्रकल्पग्रस्तांचे राज्यभर आंदोलन सुरू, “उपाशी…\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्र�� सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nनादखुळा : सातारच्या जम्बो कोविड हाॅस्पीटलमध्ये आता जम्बो…\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आत्तापासूनच नियोजन करा ः रामराजे…\nसातारा जिल्ह्यात 1 हजार 310 पाॅझिटीव्ह तर 1 हजार 416…\nजुगार अड्ड्यावर छापा ः खटाव, माण व फलटण तालुक्यातील 26…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/hamid-dalwai-story-audio", "date_download": "2021-05-18T20:28:49Z", "digest": "sha1:RTS3DGIAQVLRIRZBPOZSWL75HBE3C7UD", "length": 7821, "nlines": 139, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "दहा रुपयांची नोट - हमीद दलवाई", "raw_content": "\nदहा रुपयांची नोट - हमीद दलवाई\n29 सप्टेंबर 2019: हमीद दलवाई यांची 87 वी जयंती. त्यानिमित्ताने (त्यांनी विसाव्या वर्षी लिहिलेल्या) त्यांच्या एका कथेचे अभिवाचन.\nतसं म्हणायला गेलं तर, हमीद दलवाई हे मागच्या पिढीचे कथाकार. त्यांच्या कथांमध्ये निम्नमध्यमवर्गीय संस्कार असलेली मुस्लिम कुटुंबे दिसतात, कोकणामधील आर्थिक, सामाजिक प्रश्न दिसतात. दलवाईंच्या अगदी सुरवातीच्या काळातील कथांमधूनही त्यांचं तीव्र सामाजिक भान दिसून येतं. 'दहा रुपयाची नोट' या कथेमधूनही हे भान दिसून येतं.\nअनेक नियतकालिकांमध्ये विखुरलेल्या दलवाईंच्या काही कथा संकलित करून साधना प्रकाशनाने 'जमीला जावद आणि इतर कथा' हा कथासंग्रह मे 2016 रोजी प्रकाशित केला. याच पुस्तकात 'दहा रुपयांची नोट' या कथेचाही समावेश आहे. 'दहा रुपयांची नोट' या कथेचे वैशिष्ट्य असं की, ही कथा लिहिली तेव्हा हमीद दलवाई अवघ्या वीस वर्षांचे होते.\nहमीद दलवाई यांच्या जयंतीनिमित्त 'दहा रुपयांची नोट' ही कथा ऑडिओरुपात आणत आहोत. या कथेचं अभिवाचन केलंय वंदना बोकील-कुलकर्णी यांनी..\n'जमीला जावद' हा कथासंग्रह खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nदहा रुपयांची नोट - हमीद दलवाई\nहमीद दलवाई\t29 Sep 2019\nकथा - ब्राह्मणांचा देव\nहमीद दलवाई\t20 Mar 2021\nकथा - ब्राह्मणांचा देव\nहमीद दलवाईंचा ट्रेलर: अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट\nदहा रुपयांची नोट - हमीद दलवाई\nगोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही\nउर्दू काव्याचे मोती उधळत जाणारे गोड पुस्त���...\nकेरळ - डाव्यांचा ऐतिहासिक विजय\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nमराठा आरक्षण - सामाजिक आशय अधोरेखित करणारा निर्णय...\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'श्यामची आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/as-of-april-3-a-total-of-1221-crime-cases-were-registered-in-the-state/", "date_download": "2021-05-18T21:05:33Z", "digest": "sha1:2I3KWPYXLRD44DYFYQCEDHEIO4RZCOBT", "length": 7367, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "3 एप्रिलपर्यंत राज्यात एकूण 1221 गुन्हे नोंद", "raw_content": "\n3 एप्रिलपर्यंत राज्यात एकूण 1221 गुन्हे नोंद\nमुंबई: लॉकडाउनच्या काळात राज्यातील मद्यविक्री बंद करण्यात आली आहे . या कालावधीत अवैध मध्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग धडक कार्यवाही करीत आहे.\nया लाकडाऊनच्या काळात 3 एप्रिलपर्यंत राज्यात एकूण 1221 गुन्हे नोंदकरण्यात आली आहे.तसेच 2 कोटी, 82 लाख,31,हजार 102 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात 36 वाहने जप्त केली असून 472 आरोपींना अटक करण्यात आले आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n“तबलिगीं’च्या गैरवर्तनावर योगी आदित्यनाथ संतप्त\nटपाल सेवेने अनेकांना तारले\n करोनातून बरे झाल्यानंतर उद्भवतायेत लैंगिक समस्या; जाणून घ्या तज्ज्ञांचा…\nविनाकारण घराबाहेर पडल्यास वाहन जप्त\n देशी व हातभट्टी दारु विक्री व्यवसाय करण्याऱ्यांवर धडक कार्यवाही\nसंभाव्य तिसऱ्या लाटेविरोधात सुविधांवर भर द्या – अजित पवार\nकरोना बाधितांना मिळतंय आंबरस पुरीचे मिष्टान्न भोजन\nखेडमध्ये पुन्हा बाधितांपेक्षा करोनामुक्‍त अधिक\nइंदापूर तालुका मंगळवारपासून अनलॉक; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे\nसोयीसुविधांसह 288 खाटांचे अवसरीत जम्बो कोविड सेंटर: गृहमंत्री वळसे पाटील\nद्वितीय सत्र परीक्षा जूनमध्ये; पुणे विद्यापीठाचा निर्णय\nPune Crime | व्हॉटसअप स्टेटसच्या वादातून सराईत गुन्हेगाराचा खून\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\n करोनातून बरे झाल्यानंतर उद्भवतायेत लैंगिक समस्या; जाणून घ्या तज्ज्ञांचा दावा\nविनाकारण घराबाहेर पडल्यास वाहन जप्त\n देशी व हातभट्टी दारु विक्री व्यवसाय करण्याऱ्यांवर धडक कार्यवाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/tag/%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2021-05-18T19:26:59Z", "digest": "sha1:TGMICE4332KGAYMUYBQIIXXNFNR2ZTG4", "length": 6056, "nlines": 136, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nसुहास पळशीकर\t14 Sep 2019\nसंयुक्त महाराष्ट्राचे काय झाले\nविवेक घोटाळे\t30 Apr 2020\nस्वदेशी-स्वावलंबन: जुने आणि नवे\nसुहास पळशीकर\t16 May 2020\n'राजकारणाच्या भाषा' म्हणजे काय\nसुहास पळशीकर\t16 Jul 2020\nरामविलास पासवान :राजकीय बदलाचा अचूक अंदाज बांधणारे मुरब्बी राजकारणी\nराजेंद्र भोईवार\t27 Oct 2020\nविवेक घोटाळे\t30 Oct 2020\n'मंडल'नंतर बदललेल्या राजकारणाचा पट मांडणारे पुस्तक\nकेदार देशमुख\t09 Nov 2020\nसुहास पळशीकर\t26 Mar 2021\n'स्थानिकवादाचे राजकारण' म्हणजे काय\nसुहास पळशीकर\t24 Apr 2021\nगोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही\nउर्दू काव्याचे मोती उधळत जाणारे गोड पुस्तक...\nकेरळ - डाव्यांचा ऐतिहासिक विजय\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nमराठा आरक्षण - सामाजिक आशय अधोरेखित करणारा निर्णय...\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'श्यामची आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-crime-wanted-criminals-arrested-by-bharti-university-police/", "date_download": "2021-05-18T19:35:36Z", "digest": "sha1:7RQOQPZLSNXYD4NJVV2VU2OVTIEMC2EB", "length": 9901, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Pune Crime : भारती विद्यापीठ पोलिसांकडून 'वॉंंटेड' गुन्हेगार 'जेरबंद'", "raw_content": "\nPune Crime : भारती विद्यापीठ पोलिसांकडून ‘वॉंंटेड’ गुन्हेगार ‘जेरबंद’\nदरोडा, चोरी, खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगल्याचे गुन्हे\nपुणे – पिंपरी -चिंचवड व ग्रामीण परिसरात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. तो एका खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात गुन्हा घडल्यापासून फरार होता.\nदत्ता अशोक शिंदे(24,रा.राहु,दौंड) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो यवत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात 9 जुलै 2020 पासून फरार होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दत्ता शिंदे हा दत्तनगर चौकाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर थांबला असल्याची खबर पोलीस अंमलदार योगेश सुळ व अमोल सोनटक्के यांना मिळाली होती.\nत्यानूसार आनंद दरबारजवळ त्याला गाठण्यात आले. पोलीस आल्याचे बघताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी लागलीच त्याला पकडले. त्याला पुढील कारवाईसाठी यवत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.\nदत्ता शिंदेवर भोसरी, दिघी, शिरुर, पिंपरी, ठाणे, बारामती, यवत पोलीस ठाण्यात दरोडा, चोरी, खुनाचा प्रयत्न, अवैध्य शस्त्र बाळगणे असे तब्बल दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल म्हेत्रे, अंमलदार सं���ोष खताळ, योगेश सुळ, अमोल सोनटक्के यांच्या पथकाने केली\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n 2 दिवसात लाॅकडाऊनबाबत निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n“भाजपसोडून कोणालाही मतदान करा” – ५ राज्यांतील निवडणुकांमध्ये शेतकरी भाजपच्या अडचणी वाढवणार\nPune Crime | लेफ्टनंट कर्नलनेच फोडला सैन्यभरतीचा पेपर; खंडणी विरोधी पथकाकडून कर्नलसह…\nPune Crime | मोफत सिगरेट न दिल्याने ज्येष्ठाचा गळा दाबला; नंतर घरावर टाकले पेटते बोळे\nPune Crime | मोटारीची खासगी वाहतूक संवर्गात नोंदणी करण्याची बतावणीने फसवणूक; RTO…\nPune Crime | मयत सराईत गुन्हेगाराविरुध्द गुन्हा दाखल\nPune Crime | रस्त्याने पायी जाणाऱ्या जेष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविली;…\nPune Crime | खूनाच्या प्रयत्नातील दोघांना अटक; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी\nPune Crime | आरटीओतील कामे करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक\nPune Crime | पोलिसांनी पाठलाग करताच चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न; लोणी काळभोर…\nPune Crime | आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा; गुन्हा दाखल\nPune Cirme | खंडणीसाठी शेअर ट्रेडर तरूणाचे अपहरण करणाऱ्या चौघांना अटक\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\nPune Crime | लेफ्टनंट कर्नलनेच फोडला सैन्यभरतीचा पेपर; खंडणी विरोधी पथकाकडून कर्नलसह दोघांना अटक\nPune Crime | मोफत सिगरेट न दिल्याने ज्येष्ठाचा गळा दाबला; नंतर घरावर टाकले पेटते बोळे\nPune Crime | मोटारीची खासगी वाहतूक संवर्गात नोंदणी करण्याची बतावणीने फसवणूक; RTO दलालाविरोधात गुन्हा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/desh-videsh/other/lockdown-to-prevent-another-wave", "date_download": "2021-05-18T21:08:07Z", "digest": "sha1:JEKAEINTGDV5PHH7FD54RBNZX26VTSPO", "length": 10682, "nlines": 144, "source_domain": "www.krushival.in", "title": "Desh Videsh | दुसरी लाट रोखण्यासाठी लॉकडाऊनचा विचार करा | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / / इतर / दुसरी लाट रोखण्यासाठी लॉकडाऊनचा विचार करा\nदुसरी लाट रोखण्यासाठी लॉकडाऊनचा विचार करा\n| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |\nदेशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला लॉकडाऊनबाबत विचार करण्यास सांगितलं आहे. लोकहितासाठी दुसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्याचा विचार करु शकतात, असं सर्वोच्च न्यायालायने केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना म्हटलं आहे.\nलॉकडाऊन लावण्याआधी सरकारने हे निश्‍चित करावं की , याचा सामाजिक आणि आर्थिक परिणाम कमी होईल. तसंच ज्या लोकांवर लॉकडाऊनचा परिणाम होऊ शकतो, त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करावी, असं न्यायालयाने म्हटले आहे.कोरोना संसर्गाची दुसरी लाटेमुळे उद्भवलेली गंभीर परिस्थिती पाहता सुप्रीम कोर्टाने स्वत:च याची दखल घेतली. जर एखाद्या रुग्णाकडे राज्य/केंद्रशासित प्रदेशातील रहिवासी प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र नसेल तरीही त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणि आवश्यक औषधं देण्यासाठी नकार देता येणार नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं.\nयाआधी कोरोनाबाबत सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता की, दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा 3 मेच्या मध्यरात्री किंवा त्याआधी पूर्ववत केला जावा. सोबतच राज्यांशी सल्लामसलत करुनच केंद्राने ऑक्सिजनच्या पुरवठ्याची व्यवस्था करावी. आपत्कालीन परिस्थितीसाठी ऑक्सिजनचा साठा आणि आपत्कालीन ऑक्सिजन वाटपाची जागा विकेंद्रीकृत करावी. सुप्रीम कोर्टाने केंद्राला लसीचे दर आणि उपलब्धता, ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांच्या उपलब्धतेवर पुन्हा एकदा विचार करण्यास सांगितलं होतं.\nराष्ट्रीय धोरण निश्‍चित करा\nकेंद्र सरकारने दोन आठवड्यात रुग्णालयात प्रवेशासाठी राष्ट्रीय धोरण बनवावं आणि राज्यांनी याचं पालन करावं. जोपर्यंत हे धोरण तयार होत नाही तोपर्यंत कोणताही रुग्ण रुग्णालयात प्रवेशापासून आणि आवश्यक औषधांपासून वंचित राहू नये, असंही न्यायालयाने सांगितलं होतं.\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nजिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन कोविड सेंटर कार्यान्वित\nकोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही बेडस् लहान मुलांसाठी राखीव\nमहावितरणच्या कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत\nवीज पुरवठा करण्यासाठी धडपड; रसायनीत जनजीवन विस्कळीत\nभरपाई देण्याची अ‍ॅड. चेतन पाटील यांची मागणी\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोटयवधींची हानी\nरत्नागिरी तालुक्यात विक्रमी 11 इंच पाऊस\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/get/all/other?NewsEdition=Raigad", "date_download": "2021-05-18T21:19:12Z", "digest": "sha1:GCFVIUK3EAQYWJE6FBAOOPOMMZZQBZGZ", "length": 4805, "nlines": 136, "source_domain": "www.krushival.in", "title": "रायगड : ताज्या मराठी बातम्या | ब्रेकिंग न्यूज| Raigad News | Latest Raigad News in Marathi | Today Raigad Breaking News | Local News from Raigad - Krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / सर्व / रायगड\nवृक्ष छाटण्याचे काम करीत होते युद्धपातळीवर\nरोह्यात पालिकेची मान्सूनपूर्व तयारी जोरात\nअलिबाग तालुक्यात 107 नवे रुग्ण\nपनवेलमध्ये छत्रपती शंभूराजे जयंती साधेपणाने\nछत्रपती शंभूराजे चौकातील फलकाचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला\nदिव्यांग, मनोरुग्णांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवा\nमागणी अ‍ॅड. अजय उपाध्ये यांनी केली\nमुंब्रा रोडवर तळोजा ब्रीज लगत घटना घडली\nप्रत्येक तालुक्यात विद्युत स्मशानभूमी उभारावी\nमागणी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी केली\nचिरनेरच्या ताज्या भाजीला ग्राहकांची पसंती\nचिरनेरच्या ���ाजी उत्पादक शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे\nलॉकडाऊनमुळे हॉटलमधील वेटर्सचे मोठे हाल\nमोठा आर्थिक फटका बसला आहे\nअलिबाग तालुक्यात 114 कोरोनामुक्त\n73 नवे रुग्ण तर पाचजणांचा मृत्यू\nपाली बाजारपेठेत नागरिकांची झुंबड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/national/the-number-of-patients-in-the-country-is-declining-57993/", "date_download": "2021-05-18T20:41:25Z", "digest": "sha1:LKLJRUPVMHRKMGDNON6SJRA6KXZXNHXF", "length": 11467, "nlines": 133, "source_domain": "dainikekmat.com", "title": "देशातील रुग्णसंख्येत होतेय घट", "raw_content": "\nHomeराष्ट्रीयदेशातील रुग्णसंख्येत होतेय घट\nदेशातील रुग्णसंख्येत होतेय घट\nनवी दिल्ली : सोमवारी गेल्या २४ तासांत आढळलेल्या नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत आदल्या दोन दिवसांपेक्षा घट दिसून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. देशाचा मृत्यू दर हा १.१० टक्के इतका आहे. देशात कोरोनाच्या दुस-या लाटेने गेल्या महिनाभर अक्षरक्ष: कहर निर्माण केला आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात आरोग्य यंत्रणांची कमतरता पडल्याने मृत्यूंची संख्याही दररोज वाढत चालली होती.\nही लाट कधी ओसरणार अशी चिंता व्यक्त केली जात होती. आता ही चिंता काही प्रमाणात कमी होणार आहे. देशात सोमवारी गेल्या २४ तासांत ३,६८,००० नवे कोरोना रुग्ण सापडले. तर रविवारी आदल्या २४ तासांत ३,९२,४८८ नवे कोरोनाबाधित आढळले होते. याचा अर्थ सोमवारी २४ हजारांपेक्षा कमी संख्येने नवे रुग्ण आढळले. केवळ रुग्णसंख्येतच घट झाली नसून दोन दिवसांत मृत्यू संख्येतही घट झाली आहे. रविवारी आदल्या २४ तासांत देशात विक्रमी म्हणजे ३६८९ मृत्यू झाले होते. मात्र सोमवारी आदल्या २४ तासांत ही संख्या ३,४१७ इतकी होती, असेही लव अग्रवाल यांनी सांगितले आहे.\nवायुरुप ऑक्सिजनच्या वापरावर भर\nवायुरुप ऑक्सिजनचा आरोग्य रक्षणासाठी वापरावर भर देणार आहे. जे उद्योग वायुरुप ऑक्सिजनचे उत्पादन घेतात, तसेच जे मोठ्या शहरांच्या जवळ आहेत, त्यांच्या जवळ कोविड केअर सेंटर उभारणार असल्याची माहितीही अग्रवाल यांनी दिली.\nमहाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांत दिलासा\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनूसार गेल्या २४ तासांत दिल्ली, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील नव्या कोरोनाबाधितांच्या व उपचाराखालील रुग्णसंख्येत घट दिसत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील नांदेडसह १२ जिल्ह्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट दिसून येत आहे. विशेष म्हणजे दुसरी लाट जेव्हा सुरु झाली तेव्हा देशातील १० वेगवान रुग्णवाढ होत असलेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ९ व त्यात नांदेडचाही समावेश होता.\nचीनमुळे जगापुढे आणखी एक संकट; रॉकेटवरील नियंत्रण सुटले कधीही, कुठेही कोसळणार\nPrevious articleकोव्हॅक्सिन कोरोनाच्या ब्राझील व्हेरियंटवरही प्रभावी\nNext articleपरदेशातून येणा-या मदतीवर आयजीएसटी नाही; ३० जूनपर्यंत राहणार सूट\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nप्रचंड करामुळे भारतीय स्वीकारतायेत परदेशी नागरिकत्व\nकुटुंबीयांना ५० हजार, मुलांना मोफत शिक्षण; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा\nलहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना विषाणू\nराजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंड; पायलट गटाच्या आमदाराचा राजीनामा\nउत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था राम भरोसे\nनारदा प्रकरणी तृणमुलच्या ४ नेत्यांचा जामीन रद्द\nकोरोना नियंत्रणासाठी आवश्यक सर्व करा\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहो�� तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/category/more/lifestyle/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-05-18T21:21:48Z", "digest": "sha1:GE4KCDIRLLKTH7ZPQ2IDWSNAGUXJLM5P", "length": 7714, "nlines": 201, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "आरोग्य Archives - Marathwada Sathi", "raw_content": "\nMaharashtra News Update : लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्र्यांची बैठक सुरु\n येत्या दोन आठवड्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी...\nCoroanaAurangabadUpdate : औरंगाबादची स्थिती चिंताजनक , ३४ मृत्यू तर १४८१ नवे रुग्ण \n राज्यात 249 कोरोना बळींची नोंद; दिवसभरात 43 हजार 183...\nनर्सिंगचे हॉस्टेल, डोळ्याचा वार्ड होणार कोरोना वार्ड\nकोविडयोद्धा डॉ.सनाउल्लाह खान यांचा आखाडा बालापुरात सत्कार\nराज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा आजपासून सुरु…\nना . संदीपान भुमरे यांच्या हस्ते झाले मोफत आरोग्य शिबिराचे उदघाटन\nलस घेतल्याच्या तिसऱ्या दिवशी महिलेचा मृत्यू…\nसॅनिटायझरमुळे येऊ शकते ‘अंधत्व’…\nबर्ड फ्लूच्या भीतीने मटण झाले महाग…\nदुसऱ्या टप्प्यात मोदींसह सर्व मुख्यमंत्री घेणार लस…\nतर वाचू शकला असता त्या १० नवजात बाळांचा जीव…\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nराजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट व दै.मराठवाडा साथी आयोजित द ग्रेट टॅलेन्ट शो ला उदंड प्रतिसाद\nफक्त तीन महिन्यांत तिने केली ७६ मुलांची सुटका…\nUS Election 2020 : जो बायडन यांना मतदान करण्याचं आवाहन करताय बाराक ओबामा ,मतदारांना...\nनका करु निष्काळजीपणा, आपल्याच हातात आहे कोरोनाला टाळा \nखळवलेल्या समुद्राचे रौद्ररूप : ‘गेट वे ऑफ इंडिया’ला लाटांच्या धडका\nएकाच वेळी तिने दिला ९ बाळांना जन्म \nकोरोनाच्या लढ्याला आरबीआयचे बळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/get/all/other?page=2", "date_download": "2021-05-18T21:00:41Z", "digest": "sha1:ZRBWXJC4C44YRDE7Z5K3JLWVPEVYMYJ7", "length": 4999, "nlines": 135, "source_domain": "www.krushival.in", "title": "Wednesday, May 19, 2021 | 02:30 AM", "raw_content": "ई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nखड्डेमुक्त रस्त्यासाठी पुन्हा 90 लाखांचा निधी मंजूर\nसार्वजनिक बांधकाम विभागाडी सरकारच्या डोळ्यात धूळफेक\nतिसर्‍या लाटेसाठी सरकारची काय तयारी : सैफ सुर्वे\nमाथेरानमध्ये अश्‍वांसाठी मोफत खाद्यवाटप\nजिल्ह्यातील रुग्णांना आता मिळणार डॉक्टरांकडून मोफत सल्ला\nशासनातर्फे ‘ई-संजीवनी ओपीडी’ सेवा सुरु\nसेवेतील आरोग्य कर्मचार्‍यांत भीतीचे वातावरण\nरत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 500 कोरोना रुग्ण मिळत आहेत\nमाझी रत्नागिरी माझी जबाबदारी मोहिमेला प्रारंभ\nमंडणगड तालुक्यात 86 पथके कार्यरत; ऑक्सिजन, तापमान मोजणी\nग्रामीण महाराष्ट्राला कोरोनाचा धोका कायम\n21 जिल्ह्यांत बाधितांच्या संख्येत वाढ\nपोलीस उपअधीक्षक सौ. गलंडे यांचा गौरव\nसंजय पांडे यांच्या हस्ते बोधचिन्ह व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले\nधाटावमध्ये कोरोनाचा तिसरा बळी\nग्राम पंचायतीचे लिपिक चंद्रकांत रटाटे हे ग्रामपंचायत हद्दीत तिसरे बळी ठरले\nकोरोनारुग्णांना बरे होण्यासाठी मानसिक आधाराची जास्त गरज\nतरुणाईने सुरक्षितपणे पुढाकार घेतल्यास यातून मार्ग निघेल\nसुगंधी तंबाखू व पान मसाला विक्री करणार्‍यावर कारवाई\n33 हजाराचा मुद्देमाल हस्तगत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/tourist-place/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3-%E0%A4%B8/", "date_download": "2021-05-18T19:59:19Z", "digest": "sha1:CTLVJBKCODLQFTSWNPWH7A7Y775EZNEK", "length": 10675, "nlines": 118, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "राजमाता जिजाऊ जन्मस्थळ, सिंदखेड राजा | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nराजमाता जिजाऊ जन्मस्थळ, सिंदखेड राजा\nराजमाता जिजाऊ जन्मस्थळ, सिंदखेड राजा\nराजमाता जिजाऊ मुर्ती, सिंदखेड राजा\nराजमाता जिजाऊ जन्मस्थळ, सिंदखेड राजा\nराजमाता जिजाऊ राजवाडा, सिंदखेड राजा\nजिजामाता, (राजमाता जिजाऊ) हयांचा जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलढाण�� जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला.\nराजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या.\nआज हे स्थळ केवळ ऐतिहासिक स्थळ नाही तर एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखल्या जाते.\nजिजाऊ माँसाहेबांचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये १२ जानेवारी १५९८ साली झाला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर हायवेला लागुनच आहे. याच वस्तूसमोर नगर पालिका निर्मित एक बगिचा देखील आहे. येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे. ही भव्य वस्तू भारतातील संपूर्ण हिंदुराज्यांच्या समाधीपेक्षा मोठी वस्तू आहे. ज्या ठिकाणी जिजाऊंनी रंग खेळला तो महाल म्हणजे रंगमहाल. याच महालात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची बोलणी करण्यात आली होती.\nयेथे नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे, या मंदिरामध्ये संपूर्ण पाषाणातून साकारलेले हरीहाराचे सुंदर शिल्प आहे, तर राजे लखुजीराव जाधवांनी मंदिराचे पुर्नजीवन केल्याचा शिलालेख कोरलेला आहे. या मंदिरासमोरच चौकोनी आकारात तळापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असणारी एक भव्य बारव आहे. तर ८व्या ते १० व्या शतकातील अतिप्राचीन असे हेमाडपंथी रामेश्वर मंदिर आहे.\nराजेराव जगदेवराव जाधवांच्या कार्यकाळात भव्य किल्यांच्या निर्मितीची सुरवात झाली होती त्याचचं एक सुंदर उदाहरण म्हणजे काळाकोठ. अतिभव्य आणि मजबूत अशा या काळाकोठच्या भिंती २० फुट रुंद आणि तेवढ्याच उंच आहेत. यासोबतच साकरवाडा नावाचा ४० फुट उंच भिंतीचा परकोट येथे बघायला मिळतो, त्या परकोटावर निगराणीसाठी अंतर्गत रस्ता, आतमध्ये विहीर, भुयारी तळघरे, भुयारी मार्ग आहेत. तर या वस्तूचे प्रवेशद्वार देखील अतिसुंदर आहे.\nमोतीतलाव म्हणजे सिंचनासाठी पाणी सोडण्याची अति सुव्यवस्थीत आणि त्या काळातील जल अभियांत्रीकीचा अतिउत्कृष्ट नमुना. या तलावाच्या समोरील भाग एका किल्ल्याप्रमाणे बांधण्यात आला असून, विलोभनीय असा परिसर याला लाभला आहे. मोतीतलावाबरोबरच चांदणी तलाव हे देखील एक प्रेक्षणीय स्थळ आहे. तलावाच्या मधोमध तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे. या परिसरात अतिशय रेखीव पद्धतीने बांधण्यात आलेली पुतळाबारव आहे. ही म्हणजे असंख्य मूर्ती व शिल्पांचा एकत्र वापर करून बनविलेली देखणी शिल्पकृती. तसेच येथे एक सजनाबाई विहीर आहे, त्या काळी या विहिरीतून गावामध्ये पाणी पुरवठा भुमिगत बंधिस्त नाल्यांच्या द्वारे केल्या जात होत्या, या विहरीत आतपर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची सुविधा देखील आहे.\nऔरंगाबाद येथिल विमानतळ 92 किमी अंतरावर आहे\nजालना आणि औरंगाबाद रेल्वे स्थानक अनुक्रमे 33 व 96 कि.मी अंतरावर आहे\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 30, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-dolly-bindra-threat-in-jogeshwari-mumbai-4341672-NOR.html", "date_download": "2021-05-18T21:32:46Z", "digest": "sha1:44UXLYPEFRYSU4732UWF326QOKLG7OLK", "length": 4010, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dolly Bindra Threat in Jogeshwari Mumbai | दिल्ली - मुंबई पोलिसांना भलेबुरे म्हणणारी डॉली पोहोचली पोलिस स्टेशनमध्ये - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nदिल्ली - मुंबई पोलिसांना भलेबुरे म्हणणारी डॉली पोहोचली पोलिस स्टेशनमध्ये\nमुंबई - बिग बॉस रिअ‍ॅलिटी शोमुळे चर्चेत आलेली सहायक अभिनेत्री डॉली बिंद्राला बंदूकीचा धाक दाखवून धमकावण्यात आले आहे. आज (बुधवारी) सकाळी जोगेश्वरी परिसरात ही घटना घडली आहे.\n('रांझना'च्या अभिनेत्रीसोबत पोलिसांचे भररस्त्यात गैरवर्तन, कमाल खानवर गुन्हा दाखल)\nबिंद्रा रोजच्या प्रमाणे फिरण्यासाठी घराबाहेर निघाली असताना एका अनोळखी व्यक्तीने तिला बंदूक दाखवून जीव मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिनी आरडोओरड करण्यास सूरवात केली, त्यामुळे ती व्यक्ती पळून गेली. या प्रकरणाची माहिती तिने ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये दिली असून अज्ञात व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत. डॉली बिंद्राला का धमकावण्यात आले, हे अजून स्पष्ट झालेले नाही.\nसार्वजनिक ठिकाणी वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी डॉली बिंद्रा प्रसिद्ध आहे. डॉलीने बिग बॉस रिअ‍ॅलिटी शोच्या चौथ्या पर्वात भाग घेतला होता. शेवटच्या चार स्पर्धकांमध्ये तिचा समावेश होता. अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.\nपुढील स्लाइडमध्ये, दिल्ली - मुंबई पोलिसांना ���ाय म्हणाली होती डॉली बिंद्रा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-news-about-unorganized-sector-workers-payment-issue-5468748-NOR.html", "date_download": "2021-05-18T21:17:53Z", "digest": "sha1:ZRY7CQCNQKVZUUU2PH2TVXU5VONQHB25", "length": 7719, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about Unorganized sector workers payment issue | आरबीआयचे फर्मान; कामगारांना रोख नको, खात्यावरच पगार द्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nआरबीआयचे फर्मान; कामगारांना रोख नको, खात्यावरच पगार द्या\nसोलापूर - पाचशे,हजारच्या नोटा रद्दनंतर रिझर्व्ह बँकेने असंघटित क्षेत्रातील कामगारांना रोखीने पगार देता त्यांच्या खात्यावरच पगार जमा करावे, ज्यांचे बँकेत खाते नाही, त्यांना खाते उघडून घेण्याचे फर्मान सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांना काढले आहेत. हे आदेश शुक्रवारी रात्री सर्वच बँकांना मिळाले. त्यानुसार शनिवारी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया देना बँकेने शहरात विविध ठिकाणी असंघटित क्षेत्रातील कामगारांची खाते उघडण्यास सुरुवात केली.\nरिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार पहिल्या दिवशी बाळीवेस, बाजार समिती, एनटीपीसी याठिकाणी स्टेट बँकेकडून १८४, न्यू पाच्छा पेठ, औद्योगिक वसाहत, विडी घरकुल येथे बँक ऑफ इंडियाने ६३ तर देना बँकेनेही ४१ खाते उघडली आहेत. रविवारीही इतर बँकांकडून खाते उघडण्यास सुरुवात होईल. याबाबत संबंधित बँकांनाही पत्र देण्यात आले आहेत. नोटा रद्दच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून बँकांना नव-नवीन सूचना येत आहेत. असंघटित क्षेत्रातील कामगारांची खाती उघडण्याबाबतची सूचना शुक्रवारी मिळाली. त्यानुसार शनिवारपासून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.\nबाजार समिती, एनटीपीसीमध्येही काऊंटर\nअसंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या लक्षात घेता ही मोहीम महिनाभर चालण्याची शक्यता आहे. शहरामध्ये आज एनटीपीसी, बाजार समिती याठिकाणी स्टेट बँकेने स्वतंत्र काऊंटर उघडून खाती उघडण्याचे काम हाती घेतले. बँक ऑफ इंडियाने कामगार वस्तीमध्ये जाऊन खाते नसलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांकडून अर्ज घेण्यात आले आहेत. सोमवारपासून सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांकडून काऊंटर सुरू करण्यात येणार आहेत.\nएसबीआयच्या ३० एटीएममध्ये कोटी : शनिवाररविवार दोन दिवस सुटी असल्याने नागरिकांना अडचणी येऊ नये, यासाठी स्टेट बँकेने शहर, जिल्ह्यातील ३० एटीएममध्ये कोटी रुपयांची रोकड भरली आहे. शनिवारी अंदाजे दीड कोटी रुपये यातील नागरिकांनी काढले आहेत. यामुळे रविवारी पुन्हा गरज पाहून कोटी रुपये भरण्यात येणार असल्याची माहिती बँक अधिकारी श्री. अकोले यांनी दिली.\nकामगार आयुक्तांची घेणार मदत\nशहरात लाखांपेक्षा अधिक असंघटित क्षेत्रातील कामगार अाहेत. या कामगारांची खाते उघडण्यासाठी सहायक कामगार आयुक्तांची मदत घेण्यात येणार आहे. कामगार आयुक्तांच्या सूचनेनुसार संबंधित ठिकाणी बँकेचे शिबिर सुरू करण्यात येणार आहे. ही मोहीम सोमवारपासून अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे अग्रणी बँकेचे प्रभारी व्यवस्थापक सुरेश श्रीराम यांनी सांगितले.\nरिझर्व्ह बँकेने आदेश देताच बँक ऑफ इंडियाच्या वतीने असंघटित कामगारांसाठी खाते उघडण्याचे काम सुरू करण्यात आले. अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुरेश श्रीराम यांनी कामगार वसाहतीमध्ये जाऊन खाते उघडण्याचे अर्ज भरून घेतले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2021-05-18T21:44:41Z", "digest": "sha1:IID62YG5DGXAPDKJWXARYOIV44A2N746", "length": 5373, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे - विकिपीडिया", "raw_content": "साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे\nकसोटी आणि मर्यादीत षटकांचे दौरे (संपुर्ण सदस्यांचे दौरे)\n१८७६-७७ · १८७८-७९ · १८८१-८२ · १८८२-८३ · १८८४-८५ · १८८६-८७ · १८८७-८८ · १८९१-९२ · १८९४-९५ · १८९७-९८ · १९०१-०२ · १९०३-०४ · १९०७-०८ · १९११-१२ · १९२०-२१ · १९२४-२५ · १९२८-२९ · १९३२-३३ · १९३६-३७ · १९४६-४७ · १९५०-५१ · १९५४-५५ · १९५८-५९ · १९६२-६३ · १९६५-६६ · १९७०-७१ · १९७४-७५ · १९७८-७९ · १९७९-८० · १९८२-८३\n१९४७-४८ · १९६७-६८ · १९७७-७८ · १९८०-८१ ·\n१९७३-७४ · १९८०-८१ · १९८२-८३ ·\n१९६४-६५ · १९७२-७३ · १९७६-७७ · १९७८-७९ · १९८१-८२ · १९८३-८४ ·\n१९१०-११ · १९३१-३२ · १९५२-५३ · १९६३-६४ ·\n१९३०-३१ · १९५१-५२ · १९६०-६१ · १९६८-६९ · १९७५-७६ · १९७९-८० · १९८१-८२ · १९८४-८५ ·\n१९७६-७७ · १९७९-८० · १९८०-८१ · १९८१-८२ · १९८२-८३ · १९८३-८४ · १९८४-८५ · १९८५ ·\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मे २०२१ रोजी २२:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/violation-of-dc-rule-by-bmc/", "date_download": "2021-05-18T21:02:37Z", "digest": "sha1:FW6SZKJASG4GTX426PRM42WA4A2PICFB", "length": 10043, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे महामेट्रोकडून पालिकेच्या 'डीसी रुल'चा भंग?", "raw_content": "\nपुणे महामेट्रोकडून पालिकेच्या ‘डीसी रुल’चा भंग\nशिवसेनेचा आरोप : महापालिका आयुक्‍तांना निवेदन\nपुणे – महामेट्रोच्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मेट्रो मार्गाच्या कामात “महामेट्रो’ने अनेक ठिकाणी महापालिकेच्या विकास नियमावलीचा भंग केल्याचा आरोप शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केला आहे.\nत्यामुळे या संदर्भात महामेट्रोच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करावी, अशी मागणी सुतार यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\n“या कामादरम्यान मेट्रोने अनेक ठिकाणी चुकीचे बांधकाम केले आहे. याचा परिणाम पालिकेच्या विकास आराखड्यावर होत आहे. यामध्ये विकास आराखड्यात दर्शवलेल्या रस्त्यांची प्रस्तावित रुंदी आणि त्यावर केलेले मेट्रोच्या थांब्यांचे बांधकाम यामध्ये तफावत आढळत आहे. नदी पात्रातील रेड लाइन आणि ब्लू लाइनचा विचार न करता मेट्रोने बांधकाम केले आहे,’ असे सुतार यांचे म्हणणे आहे.\nतसेच टीडीआर झोनमधील बांधकाम आणि 18 मीटर रुंदीचे रस्ते आणि त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांवरील मेट्रोचे बांधकाम अशा चुकीच्या बांधकामांचा परिणाम शहराच्या विकास आराखड्यावर होत आहे.\nयामुळे नागरिकांना भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. शहरात बांधकाम परवानगी मिळवण्यासाठी नागरिकांना झगडावे लागत आहे. सर्वसामान्यांना ब��ंधकामाबाबत जसे कडक नियम आहेत, ते महामेट्रोला का लावत नाही असा सवाल सुतार यांनी उपस्थित केला आहे.\nत्यामुळे मेट्रोचे अधिकारी, शहर अभियंता तसेच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करावी आणि मेट्रोने आता पर्यंत केलेल्या कामाची सादरीकरण करावे, अशी मागणी सुतार यांनी केली आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n“देशहितविरोधी काम करणारे कधीच आपल्या देशाचे हित करू शकत नाहीत”\nखासगी हॉस्पिटल्सना पुन्हा मोकळे रान\n शिवसेना आमदाराचा ठाकरे सरकारला रक्तरंजित संघर्षाचा इशारा;…\n“मोदी सरकारच्या काळात कोरोनाचे संकट शेण, गोमूत्र व यज्ञावरच भागवावे लागेल…\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि. १४ मे २०२१)\nमराठा आरक्षणप्रश्नी उद्धव ठाकरे मोदी यांची भेट घेणार\n“सामनाचा ‘सामना’ कसा करायचं ते पुढं बघू”; नाना पटोलेंचा संजय…\nसंजय राऊतांनी दिले नाना पटोलेंना प्रत्युतर म्हणाले,’सोनिया गांधी सामनाची दखल…\n“ट्विटरच्या फांद्यांवरून उतरून मैदानात या”; शिवसेनेचा काँग्रेसच्या…\nआम्ही संजय राऊतांकडे लक्ष देत नाही अन् सामनाही वाचत नाही- नाना पटोले\nकॉंग्रेसशिवाय देशव्यापी आघाडी होऊ शकत नाही – खासदार संजय राऊत\n‘जय श्रीराम’च्या नारेबाजीवर ‘खेला होबे’ने मात केली;…\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\n शिवसेना आमदाराचा ठाकरे सरकारला रक्तरंजित संघर्षाचा इशारा; म्हणाले…\n“मोदी सरकारच्या काळात कोरोनाचे संकट शेण, गोमूत्र व यज्ञावरच भागवावे लागेल काय\nआजचे भविष्य (शुक्रवार, दि. १४ मे २०२१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/get/all/other?page=3", "date_download": "2021-05-18T20:08:55Z", "digest": "sha1:Y3PGCHDALJM744TKTPMOGFIRFQWIO64F", "length": 4425, "nlines": 135, "source_domain": "www.krushival.in", "title": "Wednesday, May 19, 2021 | 01:39 AM", "raw_content": "ई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nभिरा फाट्यापासून साईटपट्टीचे काम वेगात\nरहदारी साठी चांगला रस्ता तयार होत असल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा\nनगरपरिषद क्षेत्रात लसीकरण केंद्र सुरू करावे\nमुंबई बंदरातील कामगार संघटनेला 101 वर्षे पूर्ण\nवैभववाडीत लसीकरणादरम्यान वातावरण तंग\nअधिकार्‍यांशी हुज्जत; नागरिक संतप्त\nउरणमध्ये मदत केंद्र सुरू करावेत\nकोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे\nरोहे तालुक्यात लसीकरणास अत्यल्प प्रतिसाद\nकेवळ 5450 व्यक्तींना डोस\nवामन पवार यांचे निधन\nनिधन झाले त्यावेळी त्यांचे वय 72\nडॉ. कमल शिंदे यांचे निधन\nनिधनासमयी त्यांचे वय 90 वर्षे होते\nछतावरून पडून कामगाराचा मृत्यू\nलिटमस ऑरगॅनिक कंपनीतील घटना\nनाणे गिळलेल्या सव्वा वर्षाच्या बालकाचे प्राण वाचविले\nडॉ राजेंद्र चांदोकर, डॉ संजीव शेटकार ठरले देवदूत\nसंजयशेठ अग्रवाल यांचे निधन\nपुणे येथील जंबो रूग्णालयात अल्पशा आजाराने निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/other/severe-growth-of-corona-in-aibag-taluka", "date_download": "2021-05-18T20:40:32Z", "digest": "sha1:KWRHA7VNIMEGSE25I6WLDOFNUFWSVTHU", "length": 7702, "nlines": 142, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | अलिबाग तालुक्यात कोरोनाची गंभीर वाढ | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / रायगड / इतर / अलिबाग तालुक्यात कोरोनाची गंभीर वाढ\nअलिबाग तालुक्यात कोरोनाची गंभीर वाढ\n| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |\nअलिबाग तालुक्यातील रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढतीच असून, सोमवारी तब्बल 122 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, 22 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाल यांनी दिली. सुदैवाने सोमवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत तालुक्यात 6 हजार 385 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी 5 हजार 468 जण कोरोनामुक्त झाले. तर, 152 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 765 जण उपचार घेत आहेत.\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nजिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन कोविड सेंटर कार्यान्वित\nकोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही बेडस् लहान मुलांसाठी राखीव\nमहावितरणच्या कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत\nवीज पुरवठा करण्यासाठी धडपड; रसायनीत जनजीवन विस्कळीत\nभ��पाई देण्याची अ‍ॅड. चेतन पाटील यांची मागणी\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोटयवधींची हानी\nरत्नागिरी तालुक्यात विक्रमी 11 इंच पाऊस\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/6629", "date_download": "2021-05-18T21:11:07Z", "digest": "sha1:GRVY4CIPVRV45N7NQIV37SJM2U7ZREMP", "length": 4310, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वाचणार्‍याची रोजनिशी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वाचणार्‍याची रोजनिशी\nरसग्रहण स्पर्धा - वाचणार्‍याची रोजनिशी - लेखक सतीश काळसेकर\nसॉमरसेट मॉमच्या 'द बुक बॅग' ह्या कथेत वाचनाबद्दल सुरेख भाष्य आहे - 'Some people read for instruction, which is praiseworthy and some for pleasure, which is innocent; but not a few read from habit, and I suppose that this is neither innocent or praiseworthy. Of that lamentable company am I.' वाचनाच्या छंदाचं हळूहळू सवयीत - किंवा खरं तर व्यसनात - रूपांतर कसं होत जातं आणि ज्ञानवर्धन किंवा रंजन हे हेतू कसे मागे पडत जातात यावर भाष्य करणारे हे उद्गार. अशा काही मोजक्या, भाग्यवान वाचकांचे पुस्तकांबद्दलचे किंवा एकंदरीतच साहित्यव्यवहाराविषयीचे अनुभव वाचणं, ही देखील एक पर्वणी असते.\nRead more about रसग्रहण स्पर्धा - वाचणार्‍याची रोजनिशी - लेखक सतीश काळसेकर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/07/19/mature-women-helps/", "date_download": "2021-05-18T20:56:43Z", "digest": "sha1:KTJK5FSO2ZIPXGN6QM34CLIZTWSPIEHN", "length": 8407, "nlines": 44, "source_domain": "khaasre.com", "title": "आपल्यापेक्षा जास्त वयाची जोडीदार असेल तर होतात हे चार फायदे… – KhaasRe.com", "raw_content": "\nआपल्यापेक्षा जास्त वयाची जोडीदार असेल तर होतात हे चार फायदे…\nआपण नेहमी ऐकतो की प्रेमाला वयाचं बंधन नसतं. प्रेम ही कोणत्याही वयाच्या व्यक्तींसोबत होऊ शकते. नेहमीच बघण्यात येतं की मुलाला किंवा मुलीला आपल्यापेक्षा जास्त वयाच्या मुलीसोबत किंवा मुलांसोबत प्रेम होते आणि बरेच जण लग्नसुद्धा करतात. पण जास्तीत जास्त वेळा असे घडते की लग्न हे कमी वयाच्या मुलीसोबत होते.\nपरंतु आज आपण काही अशा गोष्टी जाणून घेऊ ज्या कमी वयाच्या मुलीसोबत लग्न करण्याचा विरोधात आहेत. म्हणजेच तुम्हाला जास्त वयाचा जोडीदार मिळाला तर तुम्हाला खालील काही फायदे नक्की होतील. तुम्ही तुमच्या पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवल्यास तुम्हाला जास्त आनंद आणि मानसिक समाधान मिळेल. चला बघूया यामुळे होणारे चार फायदे..\nवाढत्या वयानुसार समजदारपणा सुद्धा वाढत जातो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने मोठ्या वयाच्या मुलीसोबत लग्न केले तर ती मुलगी आपल्या पतीसोबत त्याच्या परिवाराची पण चांगलीच काळजी घेते. जास्त वयाच्या स्त्रिया या नात्याला सर्चस्व मानतात. जास्त वयात लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या पतीला धोका देण्याचा विचारही करत नाहीत.\nजबाबदारी विषयी बोलायचं झालं तर या स्त्रिया या पुरुषांपेक्षा जास्त जबाबदार असतात. त्यामुळे ज्या व्यक्तीने जास्त वयाच्या मुलीसोबत लग्न केले आहे त्याला जबाबदारीचं जास्त टेन्शन नसतं.\nजास्त वयाच्या मुली किंवा स्त्रिया या स्वताला सांभाळायचं जाणून असतात आणि त्या अगोदर कमावत्या असतात. त्यामुळे जास्त वयाच्या मुलीसोबत लग्न करण्याचा हा तिसरा मोठा फायदा आहे. आपली जोडीदार जर अगोदर कमवणारी असेल तर आपल्यावर थोडा कमी भार पडेल आणि आपल्याला जबाबदारी स्वीकारणारा जोडीदार मिळेल. या मुली किंवा स्त्रिया परिवारावर देखील कसलेच ओझे नाही बनत. आणि त्याना स्वतःच स्वतःचा खर्च उचलायला आवडते.\nकोणत्याही व्यक्तील�� आत्मनिर्भर बनणे आवश्यक आहे. जास्त वयाच्या मुलीसोबत लग्न करण्याचाहा एक महत्वपूर्ण फायदा आहे की त्या कशासाठी पण आपल्या पतीवर निर्भर नाही राहत. बऱ्याच बाबतीत त्या आत्मनिर्भर असतात. त्या स्वतःचे काम करण्याचं जाणतात आणि त्या स्वतःच करने सुद्धा पसंत करतात. यामुळे जास्त वयाच्या मुलीसोबत लग्न करावे असे चाणक्य यांनी सुद्धा सांगितले आहे. आत्मनिर्भरता हा जास्त वयाच्या स्त्रियांचा सर्वात मोठा गुणधर्म आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nपोलीस आणि राजकीय नेत्याकंडून मिळालेल्या वागणुकीमुळे व्यथित सैनिकाचे भावनिक आवाहन\nधोनीचं निवृत्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल घेतला हा मोठा निर्णय..\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/10/22/satara-exit-polls/", "date_download": "2021-05-18T20:26:39Z", "digest": "sha1:2K5LC2QV7ZUOT4LCV6CJVW4ZZ6QGB4KB", "length": 10249, "nlines": 43, "source_domain": "khaasre.com", "title": "दोन्ही राजेंनी भाजप प्रवेश केलेल्या साताऱ्याचा काय आहे एक्झिट पोल? – KhaasRe.com", "raw_content": "\nदोन्ही राजेंनी भाजप प्रवेश केलेल्या साताऱ्याचा काय आहे एक्झिट पोल\nकाल महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान पार पडलं. आता सर्वाना २४ तारखेची प्रतीक्षा असून यामध्ये कोण बाजी मारते हे बघावे लागेल. निकाल लागण्यासाठी अजून १ दिवस मध्ये असला तरी मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल हे समोर आले होते. एक्झिट पोलमध्ये भाजप शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे चित्र आहे. तर महाआघाडीच्या सुफडा साफ होईल असे चित्र आहे.\nया निवडणुकीत मतद��नाचा टक्का घसरला. शहरी भागांमध्ये कमी मतदान झाले. तर ग्रामीण भागांमध्ये मोठ्या उत्साहात चांगले मतदान झाले. २८८ जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांचा आकडा हा भाजप एकटाच गाठू शकतो इथपर्यंत काही एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तवण्यात आला आहे.\nकाँग्रेस राष्ट्रवादीला मात्र ४०-७५ जागांवर समाधान मानव लागेल असे एक्झिट पोलमधून चित्र समोर आले आहे. News18 Lokmat च्या एक्झिट पोल मध्ये पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.\nराज्यात पुन्हा युतीचेच सरकार येईल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला जात असला तरी काही बिग फाईटमध्ये मात्र भाजपला धक्का बसू शकतो असे यामधून समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. यामध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यातील दोन्ही राजेंनी भाजप प्रवेश केला होता. यात शिवेंद्रसिह हे विधानसभा निवडणूक लढवत होते. तर उदयनराजेंनी राजीनामा दिल्यानंतर लोकसभेसाठी ते भाजपकडून पोटनिवडणूक लढवत होते.\nसाताऱ्याचा एक्झिट पोल कोणाला देणार धक्का\nसर्वत्र दिग्गज नेत्यांनी पक्षांतर केल्याने राष्ट्रवादीला अनेक धक्के बसले. पण साताऱ्यातील उदयनराजेंच्या भाजप प्रवेश हा राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का मानला जात होता. उदयनराजे हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा राष्ट्रवादीकडून खासदार झाले होते. उदयनराजेंनी राजीनामा दिल्यानंतर इथे काल पोटनीवडणुकीसाठी मतदान पार पडले.\nसाताऱ्यात शरद पवार यांची मुसळधार पावसात झालेली सभा वादळी ठरली होती. राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देऊन उदयनराजेंना मोठं आव्हान निर्माण केलं होतं. तर विधानसभेसाठी शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधात भाजपमधून आलेल्या दीपक पवार यांना उमेदवारी देऊन आव्हान दिले होते.\nलोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीत या जागेवर अटीतटीची लढत झाल्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. दोन्ही राजे हे रेड झोनमध्ये असल्याचे एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तवण्यात आला आहे. कारण लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात ६० टक्के मतदान झालं होतं. मात्र आता पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी जवळपास ६�� टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.\nवाढलेला टक्का हा विद्यमान आमदार खासदारांना धोक्याची घंटा मानला जातो. साताऱ्यातील हे वाढलेलं मतदान नेमकं कुणाच्या पारड्यात पडणार, यावर जय-पराजयाचं गणित ठरणार आहे. वाढलेलं मतदान गेल्या तीन टर्मपासून सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार असलेल्या उदयनराजे यांच्या अडचणी वाढवणार का, अशी चर्चा रंगत आहे. राजे बाजी मारणार की राष्ट्रवादी गड राखणार हे २४ तारखेलाच स्पष्ट होईल.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nCategorized as बातम्या, राजकारण\nनिकालाआधीच ‘या ५’ उमेदवारांनी साजरा केला विजयाचा आनंद\nनिकलाआधीच माझा पराभव निश्चित आहे म्हणणारा राज्यातील एकमेव उमेदवार\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/jalgaon-news/", "date_download": "2021-05-18T19:24:41Z", "digest": "sha1:EKFOGBKMZZZ46C64MRBCVMNUNQMRD6OA", "length": 15785, "nlines": 159, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Jalgaon News Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अ���ानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक म���हता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nलग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नी पळाली, संतापलेल्या तरुणाने संपवलं जीवन\nबायको आणि पैसे गेल्याने कैलास याने ‘पत्नी पळाली,1 लाख रुपये पण गेले’ असे म्हणत संतापात शनी पेठेत शनी मंदिराकडे विष प्राशन केले.\nमृत्यू झाल्यानंतर महिलेला अंत्यसंस्कारासाठी स्मशानात नेल्यानंतर विचित्र प्रकार\nमहाआघाडी सरकार पडेल, ही भाबडी आशा सोडा, एकनाथ खडसेंनी स्वपक्षीयांचे टोचले कान\nअडीच वर्षाच्या चिमुकलीसह दाम्पत्यानं रेल्वेखाली झोकून दिलं, आई व मुलगी जागीच ठार\nगणेश विसर्जनादिवशीच कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, 3 भावांनी गमावला जीव\nकोरोनाच्या महामारीत शेतकऱ्यांवर नव्या व्हायरसचं संकट, राज्यातला बळीराजा हतबल\nतरुणाची निर्घृण हत्या, घरात घुसून चाकूनं केले सपासप वार, नंतर झाडली गोळी\nएका क्षणात लाचखोर अधिकाऱ्यांचा भांडाफोड, पोलिसांच्या छाप्यानंतर अकडले जाळ्यात\nदहावीत शिकणाऱ्या दोन मित्रांचा नाल्यात बुडून मृत्यू; गावात पसरली शोककळा\nVIDEO मध्ये पाहा चक्क SPऑफिससमोर झाडावर चढून महिलेनं केलं 'शोले' स्टाईल आंदोलन\nVIDEO :भरधाव कंटेनरचा सिनेस्टाईल थरार, मद्यधुंद चालकानं उडवली अनेक वाहनं\nसुरक्षारक्षकाच्या कपाळाला पिस्तूल लावून तीन कैदी पळाले, जळगावमधील घटना\nरविवारची सुट्टी त्यात अमावस्या पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा बुडून\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह ��ोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81.%E0%A4%B2._%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2021-05-18T19:30:18Z", "digest": "sha1:K2JFPKY7LGK22BRI6NLNP7GJ7QET5POK", "length": 8305, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सु.ल. गद्रे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसुधाकर लक्ष्मण गद्रे हे मुंबईतील मुलुंड उपनगरातील बांधकाम व्यावसायिक आणि समाजसेवक होते. त्यांनी मुलुंड आणि आसपासच्या भागात राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम केले.\nगद्रे यांचे कुटुंब मूळचे सांगली होते. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. सु.ल. गद्रे यांनी वालचंद कॉलेज मधून १९५४मध्ये बी. ई. (सिव्हिल) ची पदवी घेतली. त्यानंतर ते महाराष्ट्र राज्य सरकारच्या रस्ते विभागात आणि नंतर मुंबई महापालिकेच्या नोकरीत दाखल झाले. काही वर्षांनी ती नोकरी सोडून त्यांनी मुलुंडमध्ये स्वतंत्र व्यवसायास प्रारंभ केला. त्यांनी आकिर्टेक्ट, इंजिनिअर आणि बांधकाम व्यावसायिक या नात्याने मध्यमवर्गीयांसाठी मोठ्या प्रमाणावर घरबांधणी केली.\nगद्रे यांनी मुलुंडमधील विद्या झंकार, मुलुंड जिमखाना, रावसाहेब बाळाराम ज्ञानदेव ठाकूर शिक्षणसंस्था, महाराष्ट्र सेवा संघ अशा सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमध्ये काम केले. या संस्थांना त्यांनी नियमितपणे आर्थिक मदतही केली. महाराष्ट्र सेवा संघाद्वारे मुलुंडच्या सांस्कृतिक जीवनात त्यांनी भर घातली.\nमहाराष्ट्र सेवा संघाची वीस हजार चौरस फुटांची वास्तू बांधण्यासाठी गद्रे यांनी अपना बाजार, युनायटेड वेस्टर्न बँक यांसारखे अनामत ठेवी आ��ाऊ देणारे भाडेकरू गद्रे यांनी मिळवून दिले.\nइ.स. १९९३ सालापासून सेवा संघाच्या माध्यमातून गद्रे यांनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ साहित्य, कला आणि शिक्षण या तीन क्षेत्रांत पुरस्कार देऊ केले. २००८ साली त्यांनी पुढील दहा वर्षांसाठीची पुरस्काराची नवीन योजना जाहीर केली होती.\nविनोदी कथालेखक मुकुंद टाकसाळे यांना जानेवारी २०१८ मध्ये मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे सु.ल. गद्रे पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी हा पुरस्कार रंगकर्मी आणि चित्रपट अभिनेते मोहन जोशी यांना मार्च २०१५ मध्ये, २०१२ साली शेषराव मोरे यांना, २०११ साली गायिका वीणा सहस्रबुद्धे यांना व २०१० साली दिलीप प्रभावळकर यांना मिळाला होता. शांता शेळके, डॉ.मोहन आगाशे, चित्रकार शि.द. फडणीस, प्रतिमा इंगोले, शं.ना. नवरे, ना.धों. महानोर, डॉ.प्रभा अत्रे, विक्रम गोखले, ना.घ. देशपांडे ही मंडळींनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे.\nआयुष्याच्या शेवटी गद्रे यांचे पुण्यात वास्तव्य होते. तेथेही ते साहित्य आणि कलाविश्वाला आर्थिक मदतीचा हात देत राहिले. वयाच्या ७६व्या वर्षी, नोव्हेंबर २००८ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या देणगीमधून साली कोकणातील दाभोळ येथे बांधिलकी सु.ल. गद्रे प्रतिष्ठान नावाची संस्था स्थापण्यात आली आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/jet-airways/", "date_download": "2021-05-18T20:23:12Z", "digest": "sha1:4QTUJ7O5TRM5XLVIKWSB3TZAWQI4MA6V", "length": 5494, "nlines": 69, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates jet airways Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nजेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरी ईडीचे छापे\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना ईडीने नोटीस पाठवल्���ानंतर आता…\nजेट एअरवेज जमिनीवर, कर्मचारी बेरोजगार\nजेट एअरवेजने वर्षभरापूर्वी नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू केली होती. मात्र जेट एअरवेजने ही विमानसेवा अनिश्चित काळासाठी…\nजेट एअरवेजची नाशिक-दिल्ली विमानसेवा अनिश्चित काळासाठी बंद\nजेट एअरवेजने वर्षभरापूर्वी नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू केली होती. मात्र जेट एअरवेजने ही विमानसेवा अनिश्चित काळासाठी…\nजेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणे डीजीसीआयने रोखली\nजेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणे डीजीसीआयने परवानगी दिली नसल्यामुळे रोखली असल्याची माहिती समोर आली आहे. डीजीसीआयच्या…\nजेट एअरवेजच्या वैमानिकांनी संप १५ दिवसांनी पुढे ढकलला\nगेल्या अनेक महिन्यांपासून जेट एअरवेजच्या वैमानिकांना वेतन मिळाले नसल्यामुळे १ एप्रिलपासून काम थांबवण्यात येणार असल्याची…\nमाझे पैसे वापरुन जेटला आर्थिक संकटातून वाचवा – मल्ल्या\nसध्या जेट एअरवेज आर्थिक संकटात असल्यामुळे सरकराने 26 बॅंकांकडे कर्जासाठी मागणी केली आहे. मात्र…\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nतौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/get/all/other?page=4", "date_download": "2021-05-18T21:22:43Z", "digest": "sha1:CUCJUDHGAUFO7FYE2VQOE5FHGXKKVWL3", "length": 4549, "nlines": 135, "source_domain": "www.krushival.in", "title": "Wednesday, May 19, 2021 | 02:52 AM", "raw_content": "ई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nबोर्लीमध्ये गटारे तुंबल्याने आरोग्याचा प्रश्‍न\nशासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष\nइ���ेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनची वेबिनार संपन्न\nपोलिसांवर हल्ले करणार्‍यांवर कठोर कारवाई करा - राहुल दुबाले\nप्रिआ स्कूलच्या फीमध्ये 25 टक्के सवलत मिळणार\nफी कमी करावी यासाठी आंदोलन छेडण्यात आले होते\nगोळीबार साखरचौथ मंडळ महाहोळी स्पर्धेत प्रथम\nहरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात\nअमित परमर यांचा बहुमान\nश्री.अमित हे जॉईंट सेक्रेटरी म्हणून विजयी झाले\nमाणगाव तालुक्यात 26 कोरोना रुग्ण\nश्रीवर्धन तालुक्यात कोरोनाचा बळी\nसिडकोच्या घरांचा ताबा ‘मे’ नंतर\nपाच महिन्यांत टप्प्याटप्प्याने वाटप करण्याचे नियोजन\nरिस गावात विविध विकासकामांचे उद्घाटन\nयशस्वीरित्या विकासकामे होत आहेत\nए.के.शेख अमृतमहोत्सवी गौरवग्रंथाचे प्रकाशन\nप्रकाशन रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/jnu-violence-jawaharlal-nehru-university-protest-across-country-sgy-87-2053139/", "date_download": "2021-05-18T21:38:39Z", "digest": "sha1:D5FN43ERQVDPW6MPPQDHHBWIWOFYKJNI", "length": 34936, "nlines": 265, "source_domain": "www.loksatta.com", "title": "JNU Violence Jawaharlal Nehru University protest across country sgy 87 | जेएनयूमधील हिंसाचाराचे देशभर पडसाद, रस्त्यावर उतरुन विद्यार्थ्यांचं आंदोलन | Loksatta", "raw_content": "\nपावसामुळे लाखो विटांचा माल मातीमोल\nपाच लाख नागरिकांसाठी लस खरेदीची तयारी\nपाणी टंचाईत करोनाचे नियम पाळणे अवघड\nतौक्ते वादळात वानखेडे स्टेडियमचे नुकसान\nजेएनयूमधील हल्ला भ्याड आणि पूर्वनियोजित – शरद पवार\nजेएनयूमधील हल्ला भ्याड आणि पूर्वनियोजित – शरद पवार\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याचे देशभर पडसाद उमटत आहेत\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याचे देशभर पडसाद उमटत आहेत. विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून निषेध नोंदवत आहेत. मुंबई, पुण्यातही हल्ल्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रविवारी रात्री चेहरे झाकलेल्या लाठय़ा-काठय़ाधारी हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात अनेक विद्यार्थ्यांसह प्राध्यापक जखमी झाले आहेत. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषी घोषदेखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.\nया हल्ल्यात विद्यार्थी आणि प्राध्यापकांसह किमान १८ जण जखमी झाले आहेत. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) हात असल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला आहे. ‘अभाविप’ने मात्र त्याचा इन्कार केला आहे.\nहे उत्तम कायदा आणि सुव्यवस्थेचं लक्षण नाही - संजय राऊत\nजेएनयूमधील हिंसाचारावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून हे उत्तम कायदा आणि सुव्यवस्थेचं लक्षण नाही अशी टीका केली आहे. देशाच्या राजधानीत कधी पोलीस विद्यापीठात जाऊन गोळ्या चालवतात, तर कधी मुखवटा घातलेले हल्लेखोर विद्यापीठांमध्ये धुडगूस घालत हिंसाचार करतात हे योग्य नाही. देशातील विद्यार्थी सुरक्षित नसेल तर देश सुरक्षित राहणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.\n‘मोदी आधुनिक हिटलर तर शाह तडीपार’; पुण्यात पोस्टरबाजी\nदिल्लीमधील जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुण्यातील गरवारे कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. पुण्यातील गरवारे कॉलेजबाहेर विद्यार्थी केलेल्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. आंदोलक पंतप्रधान नरेंद्र मोदी आधुनिक हिटलर असल्याचे पोस्टर्सही आंदोलकांनी हाती घेतले होते. तसेच काही विद्यार्थ्यांनी शाह यांचा 'तडीपार' असा उल्लेख असलेले फोटो हाती पकडले होते. विशेष म्हणजे विद्यार्थीनीही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.\nफोटो पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा\nजितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थी आंदोलनात सहभागी होऊन केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला\nजवाहारलाल नेहरू विद्यापीठात काल झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थत मुंबई गेट-वे ऑफ इंडियाजवळ विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु असून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनात सहभागी होऊन केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला.@Awhadspeaks @NCPspeaks#SaveJNU #JNUattack pic.twitter.com/prjYRfEywz\nजेएनयूमधील हिंसाचार पाहून २६/११ मुंबई हल्ल्याची आठवण झाली - उद्धव ठाकरे\nजवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेला हिंसाचार पाहून मला २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तोंड झाकून हल्ल��� करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला पाहिजे असं सांगताना हल्लेखोरांचा शोध घेऊन कारवाई करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी गरज लागल्यास महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढवली जाईल असं आश्वासन दिलं. उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचं नाव घेण्याचं टाळत आपल्याला राजकारण करायचं नसल्याचं सांगितलं आहे.\nबातमी वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा\nजेएनयूमधील हल्ला भ्याड आणि पूर्वनियोजित - शरद पवार\nजेएनयूमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर करण्यात आलेला हल्ला भ्याड आणि पूर्वनियोजित आहे. मी या घटनेचा निषेध नोंदवतो. हिंसाचाराच्या सहाय्याने लोकशाही मूल्ये आणि विचारांना दडपण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.\nमुंबईतील भाजपाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन\nमुंबईत भाजपा कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी कारवाई करत काही आंदोलकांना ताब्यात घेतलं.\nगेट-वेवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जिंतेद्र आव्हाड\nजेएनयूमधील हिंसाचाराविरोधात मुंबईमधील गेट-वे ऑफ इंडियाजवळ विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु असून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आंदोलनात सहभागी झाले आहेत. रात्रीपासून विद्यार्थी या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहेत.\nकाही हल्लेखोर विद्यार्थ्यांची ओळख पटली आहे, मात्र अद्याप अटक नाही - दिल्ली पोलीस\nजेएनयू विद्यापीठात विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मारहाण करणाऱ्या काही विद्यार्थ्यांची ओळख पटली असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. मात्र अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.\nजेएनयूमधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न - जावडेकर\nभाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी डावे, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जेएनयूमधील वातावरण बिघडवत असल्याचा आरोप केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून हिवाळी सत्रातील नोंदणी प्रक्रिया थांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासापासून का रोखलं जात आहे काही मिनिटांतच बाहेरील व्यक्ती आतमध्ये घुसतात हे कसं काय शक्य आहे काही मिनिटांतच बाहेरील व्यक्ती आतमध्ये घुसतात हे कसं काय शक्य आहे योगेंद्र यादव, सिताराम येचुरी आणि ��तर नेते जेएनयूमध्ये पोहोचले योगेंद्र यादव, सिताराम येचुरी आणि इतर नेते जेएनयूमध्ये पोहोचले या सगळ्यावरुन घटनेमागची योजना लक्षात येते असं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.\nसाबरमती हॉस्टेलच्या वॉर्डनचा राजीनामा\nसुरक्षेचं कारण देत साबरमती हॉस्टेलच्या वरिष्ठ वॉर्डन इन-चार्जने राजीनामा दिला आहे.\nएबीव्हीपीचे विद्यार्थी १ वाजता पत्रकारांशी बोलणार\nजखमी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. सत्य जाणून घेण्यासाठी सर्व प्रसारमाध्यमांनी हजर राहावं असं आवाहन त्यांच्याकडून कऱण्यात आलं आहे.\nपुण्यातील गरवारे कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन\nपुण्यातील गरवारे कॉलेजबाहेर विद्यार्थी आंदोलन करत असून जेएनयूमधील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध नोंदवत आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आधुनिक हिटलर असल्याचे पोस्टर हातात घेतले आहेत.\nहल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे - पार्थ पवार\nराष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनीदेखील जेएनयूमधील हिंसाचारावर मत नोंदवलं असून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पार्थ पवार यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, \"जेएनयूमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांविरोधात करण्यात आलेल्या हिंसाचार चुकीचा असून निषेधार्ह आहे. हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे\".\nपोलीस विद्यार्थ्यांशी बातचीत करुन पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत\nजेएनयूचे कुलगुरु आणि रजिस्ट्रार यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली असून संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलीस विद्यार्थ्यांशी बातचीत करुन पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान एम्स आणि सफदरजंग रुग्णालयातील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असून डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nविद्यार्थ्यांचा राजकारणासाठी वापर करणं योग्य नाही - स्मृती इराणी\nतपास सुरु झाला असल्याने सध्या त्यावर बोलणं योग्य राहणार नाही. पण विद्यापीठ राजकारणाचे अड्डे होणं तसंच विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी वापर करणं योग्य गोष्ट नाही असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.\nजखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज\nहिंसाचारात जखमी झालेल्या ३४ विद्यार्थ्यांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. या सर्व विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती एम्सचे ट्रॉमा सेंटरचे प्रमुख डॉ राजेश मल्होत्रा यांनी दिली आहे.\nदिल्ली पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल\nजवाहरलाल नेहरु विद्यापीठ हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मालमत्तेचं नुकसान, हिंसाचार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीसीपी देवेंद्र आर्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही घटनेची दखल घेतली आहे. सोशल मीडिया आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून आम्ही माहिती मिळवत आहोत. दरम्यान रुग्णालयात दाखल २३ विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.\nअमित शाह यांचा नायब राज्यपालांना फोन\nअमित शाह यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याशी बातचीत केली असून जेएनयूमधील प्रतिनिधींना बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यास सांगितलं असल्याची सुत्रांची माहिती आहे.\nगृहमंत्र्यांच्या समर्थनाविना हल्ला होणं शक्य आहे का \nकाँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून जेएनयू हिंसाचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. गृहमंत्र्यांच्या समर्थनाविना हल्ला होणं शक्य आहे का असा सवाल त्यांनी विचारला आहे. १) जेएनयू कॅम्पसमध्ये झालेला हल्ला पूर्वनियोजित होता२) या हल्ल्याला जेएनयू प्रशासनाचं समर्थन होतं३) हे भाजपाचे गुंड होते४) विद्यार्थी/प्राध्यापकांना मारहाण होत असताना पोलीस मात्र मूकदर्शक होऊन पाहत होतेहे सगळं गृहमंत्र्यांच्या समर्थनाविना शक्य आहे का \nत्या गुंडांवर तातडीने कारवाई व्हावी - आदित्य ठाकरे\nनिषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला चिंताजनक आहे. जामिया असो किंवा जेएनयू…विद्यार्थ्यांवर क्रूर बळाचा वापर केला जाऊ नये… त्या गुंडांवर तातडीने कारवाई व्हायला पाहिजे असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.\nमोदी - शाह यांचे गुंड विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण करत आहेत - प्रियंका गांधी\nकाँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या माराहाणीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. एम्समध्ये भर्ती करण्यात आलेल्या काही विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही गुंड कॅम्पसमध्ये घुसले आणि काठी तसंच इतर गोष्टींनी मारहाण करण्यास सुरुवात केली. अनेकजण जखमी झाले अशून काहींची हाडं मोडली आहेत. एका विद्यार्थ्याने पोलिसांनी डोक्यात लाथा घातल्याचं सांगितलं आहे अशी माहिती प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमधून दिली आहे.\nJNU Violence: पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या डोक्यात लाथा घातल्या – प्रियंका गांधी\nलवकरच एफआयआर दाखल करु - दिल्ली पोलीस\nआम्हाला वेगवेगळ्या तक्रारी प्राप्त झाल्या असून लवकरच एफआयआर दाखल करु अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.\nगेट वे ऑफ इंडियाला विद्यार्थ्यांचं आंदोलन\nहल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही दिल्ली पोलिसांकडे तातडीने अहवाल मागवला असून वरिष्ठ पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गृहमंत्री शहा यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून त्यांना आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे ट्विट गृहमंत्रालयाने केले आहे.\nजेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील विविध संघटना निदर्शने करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या असून आज दिवसभर आंदोलन करणार आहेत. गेट वे ऑफ इंडियावर रात्री विद्यार्थ्यांकडून कँडल मार्च काढत ठिय्या आंदोलन करण्यात आल्या. हुतात्मा चौक येथे सायंकाळी ४ वाजता छात्र भारती, जॅक मुंबई आणि सर्व पुरोगामी संघटना आंदोलन करणार आहेत.\nमनुष्यबळ विकास मंत्रालयाने तातडीने अहवाल मागवला\nमनुष्यबळ विकास मंत्रालयाने जेएनयूच्या निबंधकांकडे हल्ल्याबाबतचा अहवाल तातडीने मागितला आहे. या हल्ल्याचा अहवाल युद्धपातळीवर मागवला असून विद्यापीठ परिसरात शांतता राखण्यासंदर्भात कुलगुरू आणि दिल्ली पोलिसांशी चर्चा केल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या हिंसाचाराच्या निषेधार्थ देशातील विविध विद्यापीठांमध्ये आंदोलन सुरु झाले आहे.\n#JNUViolence: “जे काही सुरु आहे ते संतापजनक,” दीपिकाची पहिली प्रतिक्रिया\n#JNURow: दीपिका एक शब्दही न बोलता निघून गेली, आयेषी घोष म्हणते….\n1 JNU violence: गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून दिल्ली पोलिसांना चौकशीचे आदेश\n2 जेएनयू हिंसाचार : त्या गुंडांवर तातडीने कारवाई व्हावी – आदित्य ठाकरे\n3 JNU violence : अनेक तक्रारी दाखल, लवकरच गुन्हा दाखल करु – दिल्ली पोलीस\nमहाराष्ट्रात १ जून���ंतरही लॉकडाउन कायम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/coronavirus-latest-news/oxford-university-corona-vaccine-in-final-stage-of-clinical-trials-mhpl-460810.html", "date_download": "2021-05-18T21:42:51Z", "digest": "sha1:SFTYYMTOOX32WD3OOPOZJAKBMGX4DKPF", "length": 19530, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "GOOD NEWS : कोरोना लसीचं अंतिम ट्रायल; यशस्वी झाल्यास याच वर्षात येणार लस oxford university corona vaccine in final stage of clinical trials mhpl | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर के��ा हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nGOOD NEWS : कोरोना लसीचं अंतिम ट्रायल; यशस्वी झाल्यास याच वर्षात येणार लस\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nNagpur मध्ये मृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, मृत कोरोना रुग्णांचं साहित्य चोरणारी टोळी गजाआड\nमहिनाभरातच कोरोनाची दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, अखेर राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\n'तुमची कमिटमेंट विसरू नका', WHO च्या विनंतीनंतर कोरोना लशीबाबत Serum ने घेतला मोठा निर्णय\nGOOD NEWS : कोरोना लसीचं अंतिम ट्रायल; यशस्वी झाल्यास याच वर्षात येणार लस\nऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची कोरोना लस (oxford university corona vaccine) क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे.\nलंडन, 25 जून : जगभरात कोरोनाव्हायरस थैमान घालतो आहे. या व्हायरसने आतापर्यंत एकूण 4 लाख 80 हजार लोकांचा जीव घेतला आहे, तर जवळपास 95 लाखांपेक्षा जास्त लोकं याच्या विळख्यात आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावरील लस विकसित करण्यात झुटलेत आणि आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची (oxford university) लस (corona vaccine) क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. यामध्ये लस कितपत परिणामकारक आहे, हे समजणार आहे.\nहिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्‍सफर्ड आणि AstraZeneca Plc यांची ChAdOx1 nCoV-19 ही लस क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात आहे. भारतातील सिरम इन्स्टिट्युटचीही या लसीच भागीदारी आहे. ब्रिटनमध्ये पुढील टप्प्यात 10,260 वयस्कर आणि लहान मुलांना ही लस दिली जाणार आहे. जर चाचणी यशस्वी झाली तर याच वर्षाच्या अखेरपर्यंत ऑक्सफर्ड ही लस लाँच करू शकतं. ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतही या लसीचं परीक्षण सुरू झालं आहे.\nहे वाचा - देशात कोरोनाच्या विक्रमी वाढीनंतर आली दिलासादायक बातमी; वाचा सविस्तर रिपोर्ट\nऑक्सफर्डचे प्रमुख प्रोफेसर एंड्रयू पोलार्ड यांनी सांगितलं, क्लिनिकल ट्रायलचे खूप सकारात्मक परिणाम मिळत आहेत. आता आम्ही वयस्कर व्यक्तींवर याचा काय परिणाम होतो ते तपासणार आहोत.\nजगभरात 140 पेक्षा जास्त लसींवर काम सुरू आहे. त्यापैकी 13 लसी क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात आहेत. तर इतर लसी अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहेत.\nहे वाचा - Fair & Lovely तून 'फेअर' होणार गायब; 45 वर्षांनी कंपनीने घेतला मोठा निर्णय\nदरम्यान या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनावरील लस तयार होईल, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन (Dr. soumya swaminathan) यांनी सांगितल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.\nडॉ. स्वामीनाथन म्हणाल्या, \"जवळपास 10 कंपन्यांच्या लसीची मानवी चाचणी सुरू आहे आणि त्यापैकी कमीत कमी तीन कंपन्यांच्या लस अशा टप्प्यापर्यंत पोहोचल्या आहेत, जिथं लसीचा प्रभाव किती आणि कसा आहे हे स्पष्ट होईल\"\n\"लस विकसित करणं ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि त्याबाबत अनिश्चिततादेखील आहे. मात्र आपल्याकडे अनेक कंपन्या लस तयार करत आहे, ही एक चांगली बाब आहे. आपलं नशीब असेल ��र या वर्षाच्या अखेरपर्यंत एक किंवा दोन कंपन्या तरी प्रभावी लस तयार करण्यात यशश्वी होतील, अशी मला आशा आहे\", असं त्या म्हणाल्या.\nसंकलन, संपादन - प्रिया लाड\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/mumbai-incident/", "date_download": "2021-05-18T20:52:09Z", "digest": "sha1:U7K76D3NSC6CRCK2LAXIVD6FLTNUDECL", "length": 3048, "nlines": 71, "source_domain": "punerispeaks.com", "title": "शू .....बोलायचं नाही झाला सोशल मिडिया वर वायरल - Puneri Speaks", "raw_content": "\nशू …..बोलायचं नाही झाला सोशल मिडिया वर वायरल\nमुंबईकरांच्या मुलभूत गरजा सुद्धा भागत नसल्याने पेटून उठलेच पाहिजे, असे बोलणारा हा शू…. बोलायचं नाही हा Video सोशल मिडिया वर प्रचंड वायरल होत आहे.\nया व्हिडीओ वर आपल्या प्रतक्रिया कमेंट मध्ये लिहा..\nPrevious articleसहा नव्हे, ३६ खून केले; संतोष पोळचा न्यायालयात अर्ज\nNext articleरावणाला किती आधार कार्ड लागतील याचे उत्तर ऐकून तुम्ही सुद्धा हसाल\nलोकशाहीत बोलायला अडचण येत असतील तर राजेशाही परवडली\nमराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, रद्द करण्याची कारणे\nमुंबई-पुण्याची कोरोना परिस्थिती सुधारली आहे\nहृदयद्रावक घटना आणि वृत्तवाहिन्या ; यावर लोकांचे मत\nरेल्वेमध्ये पाईंटमन मयूर शेळकेच्या पराक्रमाचा थरार; गुलाम चित्रपटाची आठवण\nमहाराष्ट्र लॉकडाउन नियम: एक मे पर्यंत कडक निर्���ंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/get/all/other?page=5", "date_download": "2021-05-18T20:37:13Z", "digest": "sha1:G6RY3Z2NNTMIGBQYQEYN5O72N7AKFS2B", "length": 4518, "nlines": 135, "source_domain": "www.krushival.in", "title": "Wednesday, May 19, 2021 | 02:07 AM", "raw_content": "ई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमहाडमधील हॉटेल व्यावसायिकावर गुन्हा दाखल\nकोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा\nवरातीची रवानगी थेट पोलीस ठाण्यात\nसुभाष कदम यांना लायन्स क्लबचा उत्कृष्ट सेवा पुरस्कार\nपुरस्कारांबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक\nगहाळ झालेले मोबाईल हस्तगत\nजवळपास 2 लाख 88 हजार रुपये किंमतीचे 25 मोबाईल गहाळ झाले होते\nसरकारी बँकांना सलग सुट्ट्या\n27 ते 29 मार्च अशा 3 दिवस देशभरात बँका बंद राहणार\nबागमळा येथे मान्यवरांचा सत्कार\nपाचकळशी माळी समाजातर्फे सत्कार\nदीपक बोराडे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार\nपत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंतराव पवार यांचे हस्ते\nसाहित्य अभिवाचन स्पर्धेची अंतिम फेरी संपन्न\nसंस्कार भारतीतर्फे ऑनलाईन महिला दिन\nपनवेल मनपा कंत्राटी कर्मचारी महासंघाची कार्यकारिणी जाहीर\nअध्यक्ष पदी डॉ. पद्मिनी येवले\nमाणकीवली उपसरपंचपदी विकास रसाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9", "date_download": "2021-05-18T19:52:36Z", "digest": "sha1:NNZEGTJZJG5CWTPHRDOPXHA5OONYXZHT", "length": 4378, "nlines": 115, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nसत्तेत सगळं समसमान पाहिजे- उद्धव ठाकरे\nशिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाला मुख्यमंत्र्यांना निमंत्रण\nभारतातील 'हे' अव्वल 34 शरीरसौष्ठव एकमेकांना भिडतील\nतळवळकरांच्या क्लासिकल शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी 20 लाखांचे बक्षीस\nमोदी सरकार शेतकऱ्यांना सक्षम करेल - राजनाथ सिंह\nमुंबई होणार सीसीटीव्हीत कैद\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/man-stealing-hand-sanitizer-from-atm-cctv-video-goes-viral/", "date_download": "2021-05-18T20:43:16Z", "digest": "sha1:SZPOVZFH2UC34E7M5GVGRMZQ6LQURTNI", "length": 10781, "nlines": 125, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "आता काय म्हणावे याला ! ATM मधून सॅनिटायझरचं चोरलं ( Video ) - Hello Maharashtra", "raw_content": "\nआता काय म्हणावे याला ATM मधून सॅनिटायझरचं चोरलं ( Video )\nआता काय म्हणावे याला ATM मधून सॅनिटायझरचं चोरलं ( Video )\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आजकाल चोर कशाची चोरी करतील याचा काही नेम नाही. सध्या कोरोनाने राज्यात थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक लोकांचे रोजगार गेले आहे. छोटे – छोटे उद्योगधंदे बंद पडले आहे. सध्या राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी मास्क, हात साफ करणे आणि सोशल डिस्टन्सिंग असा त्रिसुत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यामुळे अनेक सार्वजनिक ठिकाणी हॅण्ड सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. ज्यामुळे कोरोनाकाळात लोकांना याचा फायदा होईल. पण चक्क एका चोराने एटीएममध्ये असलेली हॅण्ड सॅनिटायझरची बाटलीचं चोरली आहे. हि घटना एटीएममधल्या कॅमेरात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.\nदेश मे लाखों ATM हैं. इन मूर्खों से सैनिटाइजर बचाने के लिए हर ATM में 200-300रु का पिंजड़ा लगाना पड़े तो सैकड़ों करोड़ रु इसी में लगेंगे.\nआपके मर्यादित आचरण से ये पैसे बचते और आपकी भलाई में ही लगते…\nहे पण वाचा -\nइस्लामपूर येथील डॉ. सांगरुळकरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा…\nमुलगा बनून मुलीने तरुणीलाच अडकवले प्रेमात; शेवटी सत्य समोर…\nथायलंडहून बोलावलेल्या Call Girl प्रकरणाला नवे वळण; अनेक बडे…\nआयपीएस आधिकारी दिपांशू काबरा यांनी त्या चोराचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडिओला आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी सुधरणार नाहीत असे कॅप्शन दिले आहे. दिपांशू काबरा यांनी व्हिडिओसोबत एक पोस्ट लिहिली आहे त्यामध्ये त्यांनी ”अशा मूर्खांपासून सॅनिटायझर वाचवण्यासाठी प्रत्येक एटीएममध्ये २०० – ३०० रुपयांचा पिंजरा लावाला लागला तर शेकडो कोटी रुपये यालाच लागतील. तुम्ही जर मर्यादेत राहिला असता तर हे पैसे वाचले असते. तुमच्याच भल्यासाठी वापरता आले असते.” असे लिहिले आहे.\nया व्हिडीओवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडीओमध्ये ही व्यक्ती एटीएममध्ये सॅनिटाझर चोरण्यासाठी आल्याचे दिसत आहे. ती व्यक्ती आपल्या एटीएम कार्डचा वापर करते पण पैसे नाही काढत. या दरम्यान त्याचे सगळे लक्ष एटीएम���ध्ये असणाऱ्या सॅनिटायझर बाटलीकडे आहे.\n मार्च, एप्रिलचा GSTR-3B दाखल करण्यावर लेट फीस आकारली जाणार नाही, किती दिवसांची सूट मिळाली ते जाणून घ्या\nतुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे सीबीआय, ईडी नाही; भुजबळांचे चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर\nUnemployment rate: कोरोना संकटात बेरोजगारीचा दर वाढला, मे मध्ये गेल्या 49 आठवड्यांचा…\nशोले चित्रपटाद्वारे प्रेरित होऊन सुरु झाली Bike Ambulance, हे कसे काम करते ते जाणून…\n“मुंबईने तुफानाला प्रत्येकवेळी झेललं आहे”; अमृता फडणवीसांच्या ट्विटला…\nCSK संघातील ‘या’ खेळाडूला व त्याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी\nRCB च्या ‘या’ खेळाडूने घेतला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक\n….आणि सातव यांच्या पत्नीच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nUnemployment rate: कोरोना संकटात बेरोजगारीचा दर वाढला, मे…\nशोले चित्रपटाद्वारे प्रेरित होऊन सुरु झाली Bike Ambulance,…\n“मुंबईने तुफानाला प्रत्येकवेळी झेललं आहे”; अमृता…\nCSK संघातील ‘या’ खेळाडूला व त्याच्या पत्नीला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/tag/%20%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%A2%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0", "date_download": "2021-05-18T21:01:32Z", "digest": "sha1:UUN7TNG5RSQNCLKQQWNQS3V3WFWCQR5O", "length": 5092, "nlines": 115, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nएनआरसी - नागरिकांवर सरकारी शिक्कामोर्तब करण्याचा आटापिटा\nसुहास पळशीकर\t31 Dec 2019\nसरकारविरोधी आंदोलने आणि नागरिकांची जबाबदारी\nसुहास पळशीकर\t01 Jan 2020\nसुहास पळशीकर\t15 Jan 2020\nसी.ए.ए. अतार्किक, अनैतिक आणि कालविसंगत का आहे\nरामचंद्र गुहा\t20 Jan 2020\nगोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही\nउर्दू काव्याचे मोती उधळत ��ाणारे गोड पुस्तक...\nकेरळ - डाव्यांचा ऐतिहासिक विजय\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nमराठा आरक्षण - सामाजिक आशय अधोरेखित करणारा निर्णय...\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'श्यामची आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/former-bjp-mp-arrested/", "date_download": "2021-05-18T21:19:05Z", "digest": "sha1:7XC2NEOHFX6CSLJ6RRWFPKV3VOXGHSBB", "length": 2983, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "FORMER BJP MP Arrested Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune Breaking News : भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना जामीन मंजूर\nसकाळी पुणे पोलिसांनी गुंड गजा मारणेशी संबंध असल्याच्या आरोपावरुन काकडे यांना अटक केली होती. मात्र न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर काकडे यांना जामीन मंजूर केला.\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/jwellers-shop/", "date_download": "2021-05-18T20:22:40Z", "digest": "sha1:6CK2BBOTEOUPGSAANMJZ7OOWZZALGS2V", "length": 3124, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Jwellers Shop Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : बोलण्यात गुंतवून ज्वेलर्सच्या दुकानातील दागिने चोरले\nएमपीसी न��यूज- सोने खरेदी करण्याचा बहाणा करून बोलण्यात गुंतवून ज्वेलर्सच्या दुकानात हातचालाखीने 30 हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या चैन चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.ही घटना मंगळवारी (दि.22) दुपारी पावणे चारच्या सुमारास धानोरी…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/poster/", "date_download": "2021-05-18T20:19:43Z", "digest": "sha1:RRYFH7ANGJ3KMOTF7R57MX4RWCFNMUCZ", "length": 3127, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "poster Archives - MPCNEWS", "raw_content": "\nThergaon: पत्रके चिटकवून विद्रुपीकरण करणा-याला पाच हजार रुपयांचा दंड\nएमपीसी न्यूज - थेरगाव-डांगे चौक दत्तनगर येथील बीआरटी बसस्टॉपवर नामांकित कंपनीमध्ये मुले-मुली पाहिजेत, अशी भिंतीपत्रके चिटकवून विद्रुपीकरण करणा-यावर कारवाई केली आहे. त्याच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.पिंपरी-चिंचवड…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/sameer-kulavoor/", "date_download": "2021-05-18T21:08:08Z", "digest": "sha1:PVKD2EEMGSIARQA5VWMVD63D746PJMFC", "length": 3123, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Sameer Kulavoor Archives - MPCNEWS", "raw_content": "\nGoogle Doodle : ‘महाराष्ट्र भूषण’ पुलंना गुगलकडून खास मानवंदना\nएमपीसी न्यूज - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, प्रख्यात साहित्यिक, पु. ल. देशपांडे यांचा आज 101 वा जन्मदिवस, यानिमित्ताने ���ुगलने खास डुडलच्या माध्यमातून पुलंना मानवंदना दिली आहे.गुगलकडून प्रत्येक दिनविशेषानिमित्त विशेष डुडल प्रसिद्ध…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/shantaram-kunjir/", "date_download": "2021-05-18T20:13:56Z", "digest": "sha1:NGRPTVIF5WF4375FP5V54H7YTQOGYM2N", "length": 3248, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Shantaram Kunjir Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMumbai : सामाजिक चळवळीतील झुंजार कार्यकर्ता हरपला; अजित पवार यांची शांताराम कुंजीर यांना श्रध्दांजली\nएमपीसी न्यूज - मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि मराठा समाजासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी लढणारे शांताराम कुंजीर यांच्या निधनाने सामाजिक चळवळीतील झुंजार कार्यकर्ता हरपला असल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/get/all/other?page=6", "date_download": "2021-05-18T19:35:02Z", "digest": "sha1:KDYDOXJB2UY7P6LRQPOH3OYZXQU7WIGT", "length": 4531, "nlines": 135, "source_domain": "www.krushival.in", "title": "Wednesday, May 19, 2021 | 01:05 AM", "raw_content": "ई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nलग्नाचे आमिष दाखवून तरूणीची फसवणूक\nबलाप येथे भाजीपाला विक्री केंद्राचे उद्घाटन\nकोतवालवाडी येथे नेत्र चिकित्सा शिबीर\nभाऊनाथ महार���ज यांचे देहवासन\nवयाच्या 81 व्या वर्षी त्यांच्या निवासस्थानी सर्व भक्तगणाचा अंतिम निरोप घेतला\nएसटी फेरी बंदमुळे शिक्षणावर परिणाम\nमुक्कामी गाड्या सुरू करण्याची मागणी\nचिपळूण येथे ओव्हनली केक शॉप\nउदघाटन स्टेट बँकेचे चिपळूण शाखेचे व्यवस्थापक स्नेहा आंबेकर यांच्या हस्ते\nविमान प्रवासासाठी रिपोर्टमध्ये फेरफार\nखार पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल\nधार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होणार\nतंबाखू विक्री करणार्‍याविरूद्ध धडक कारवाई\nबेकायदेशीररित्या प्रतिबंधित तंबाखू व सुगंधी पान मसाल्याची विक्री\nभाजपतर्फे महिला बचतगटांचा सत्कार\nशेलू येथे कार्यक्रमाचे आयोजन\nपत्रकार मदन हणमंते यांना मातृशोक\nत्या 89 वर्षांच्या होत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/72436", "date_download": "2021-05-18T20:56:01Z", "digest": "sha1:LOU2Q3NOYOQUFLCTNY5CCOVR7QSJAEQS", "length": 5001, "nlines": 130, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चाले पोर खेळ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चाले पोर खेळ\n© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे\nछानच. सूत्रधाराला काळजी. आपण\nछानच. सूत्रधाराला काळजी. आपण निवांत रहायचं. तो सारथी.\nसामो ,तो सारथी.>>खर आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nभक्ति गीत: सप्तशॄंग गडावर जायचं पाषाणभेद\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-webwatch-samruddhi-dhayagude-marathi-article-3034", "date_download": "2021-05-18T20:53:37Z", "digest": "sha1:IKGOROG6UTPFXRLMXNZMMCTJZV6M5ZTV", "length": 14525, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik WebWatch Samruddhi Dhayagude Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 17 जून 2019\nहॉट स्टार ॲपवरील ‘क्रिमिनल जस्टिस’ ही वेबसीरिज सध्या लोकप्रिय होत आहे. बॉलिवूड दिग्दर्शक तिगमांशू धुलियाने इंग्लंडमध्ये गाजलेल्या ‘क्रिमिनल जस्टिस’ या मालिकेची ही पुनर्निमिती केली आहे. इतर भाषेतील कोणत्याही कलाकृती आपल्या स्थानिक भाषेत करताना भरपूर मेहनत घ्यावी लागते. मूळ मालिका इंग्लंडमध्ये २००८ मध्ये प्रदर्शित झाली होती. त्यानंतर त्याची अमेरिकन पुनर्निमिती ‘द नाइट ऑफ’ या नावाने प्रसिद्ध झाल��� होती. त्यानंतर आता पुन्हा मूळ नावाने ही मालिका लोकप्रिय होत आहे. यातील कलाकारदेखील काही नवे आणि काही कसलेले अभिनेते असल्याने स्टारकास्टची निवड परिपूर्ण वाटते.\nया वेबसीरिजची सुरुवात मध्यमवर्गीय होतकरू तरुण आदित्य शर्मा (विक्रांत मेसे) याच्या फुटबॉल सामन्यापासून होते. याचे वडील आणि बहिणीचा नवरा दोघे मिळून ऑनलाइन बुकिंगद्वारे उपलब्ध होणारी कॅब चालवत असतात. एका रात्री फुटबॉल सामन्यातील विजय साजरा करण्यासाठी आदित्य हीच कॅब घेऊन निघतो. वाटेत काही प्रवाशांना सेवाही पुरवतो. शेवटी प्रवासी स्वीकारणे बंद करण्याच्या वेळी त्याच्या कॅबमध्ये सनाया रथ (मधुरीमा रॉय) ही तरुण मुलगी जबरदस्तीने शिरते आणि पुढे तिच्यामुळेच आदित्यचे आयुष्य प्रचंड उध्वस्त होते.\nअतिश्रीमंत घरातील सावत्र मुलगी असलेली सनाया आदित्यच्या कॅबमध्ये बसल्यानंतर पूर्ण त्रासलेली असते. त्याचवेळी नेमकी ती काही वर्षांपूर्वी सोडलेल्या अमली पदार्थांचे सेवन करते आणि शेवटी घरी पोचते. या सगळ्या गोंधळात तिचा कॅबमध्ये विसरलेला मोबाईल परत देण्यासाठी आदित्य तिच्या घरी पुन्हा जातो. नेमका त्याचवेळी त्याचा घात होतो. सनाया त्याला मद्यपानाचा आग्रह करते, एक अघोरी खेळ खेळण्यास लावते. दोघे मद्यधुंद अवस्थेत असताना शरीरसंबंध येतो. आदित्यला रात्री उशिरा जाग येते, तेव्हा सनायाचा खून झालेला असतो. आदित्य भीतीपोटी तिचे घर सोडतो. त्याच गडबडीत त्याचा अपघात होतो आणि तो सहज पोलिसांच्या कचाट्यात सापडतो. अर्थातच आरोपी समोर असताना सर्व पुरावे त्याच्या विरुद्ध गोळा करून पोलिस चोर सोडून संन्याशाला फाशी या उक्तीप्रमाणे वागतात. त्याच्या सुटकेसाठी कुटुंबीय सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. ज्या कंपनीसाठी तो कॅब चालवत असतो, तेदेखील त्यांचा वकील आदित्यच्या मदतीसाठी देतात. आदित्य न केलेला गुन्हा कबूल करत नाही. न्यायालयीन कोठडी, पोलिस कोठडी, तुरुंग, न्यायालयातील युक्तिवाद या सर्व गोष्टी घडत जातात. पण हा प्रवास थोडा जास्त लांबवल्यासारखा वाटतो. आजकालच्या वेबसीरिजमध्ये अधोरेखित केले जाणारे सेक्‍स, मद्यपान, क्रौर्याची परिसीमा गाठणारे प्रसंग, शिव्या हे मुद्दे यामध्ये अगदी गरजेपुरते आहेत. त्यामुळे मालिकेतील समतोल आणि दिग्दर्शकाचे भान लक्षात येते. पापभीरू तरुण आणि त्याचे कुटुंब या घटनेनंत��� समाजातील बदल, न्यायालयातील वास्तव, सतत पडणाऱ्या तारखा, बहिणीच्या नवऱ्याचे तऱ्हेवाईक वागणे हे दिग्दर्शकाने अगदी नेमके टिपले आहे. पोलिसांचा अनागोंदी कारभाराचा, न्यायालयातील वातावरणाचा सामान्य कुटुंबावर होणारा परिणाम दाखवताना दिग्दर्शक आणि कलाकार कुठेही कमी पडत नाहीत. एकाच वेळी विविध कंगोरे ताकदीने मांडताना ही केवळ एक वेबसीरिज ठरत नाही, तर परिपूर्ण कलाकृती होते. आदित्य तुरुंगात जातो, तेव्हा तुरुंगाच्या आतील आणि बाहेरील भेदक वास्तव बघताना हे जाणवते.\nयासारख्या विषयांमध्ये विशेषतः न्यायालयीन प्रसंगांचे चित्रीकरण करताना कुठेही अतिरेक वाटत नाही. भावनिक प्रसंग उभारतानासुद्धा ते टिपिकल बॉलिवूडपटांसारखे वाटत नाहीत. या वैशिष्ट्यांमुळे ही वेबसीरिज प्रेक्षकांना खिळवून ठेवते. या वेबसीरिजमधील दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कलाकारांची निवड. आवर्जून उल्लेख करण्यासारखा पंकज त्रिपाठी. येथे तो एक परिस्थितीने गांजलेला वकील माधव मिश्रा अगदी हुबेहूब साकारतो. दुसरा अभिनेता म्हणजे जॅकी श्रॉफ, जो या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रथमच वेबसीरिजच्या विश्‍वात पाऊल ठेवत आहे. तुरुंगातील दादा त्याने उत्तम साकारला आहे. विक्रांत मेसेनेदेखील बदलत्या परिस्थितीनुसार वागणारा आदित्य शर्मा छान उभा केला आहे. या वेबसीरिजमधील आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे यात आदित्यच्या दोन महिला वकील. एक म्हणजे प्रचंड महत्त्वाकांक्षी मंदिरा माथूर (मिता वसिष्ठ) आणि दुसरी तिच्याकडे प्रशिक्षणार्थी असलेली निखत (अनुप्रिया गोएंका). या दोघी पूर्ण ताकदीनिशी आदित्यची बाजू न्यायालयात मांडताना दिसतात.\nकाही वेळा दिग्दर्शक एखाद्या मालिकेची पुन्हा निर्मिती करताना गडबडण्याची शक्‍यता असते, पण ही वेबसीरिज बघताना फारसे असे होत नाही. काही प्रसंग अतार्किक वाटतात. पण इतर जमेच्या गोष्टींमुळे साहजिकच त्याकडे प्रेक्षक म्हणून दुर्लक्ष होते. ही वेबसीरिज थोडी लांबली असली, तरी एकदा बघायला नक्कीच चांगली आहे.\nक्रिमिनल जस्टिस (सीझन : १)\nप्रदर्शन दिनांक : ५ एप्रिल\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-pakistan-pm-nawaz-sharif-urges-new-beginning-with-india-4347611-NOR.html", "date_download": "2021-05-18T21:25:34Z", "digest": "sha1:WDXT52HX6PKGALPIBVMTTNTPHV76QM3U", "length": 3332, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pakistan PM Nawaz Sharif urges 'new beginning' with India | भारतीय जवानांची हत्या करणार्‍या दुटप्पी पाकचा मैत्रीचा हात ! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nभारतीय जवानांची हत्या करणार्‍या दुटप्पी पाकचा मैत्रीचा हात \nइस्लामाबाद/लाहोर - एकीकडे सीमेवर सतत कुरापती काढून भारतीय जवानांच्या हत्या करणार्‍या पाकचे दुटप्पी धोरण मंगळवारी पुन्हा स्पष्ट झाले. पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मैत्रीचा हात पुढे करत नवी सुरुवात करण्याचे आवाहन केले. दरम्यान, शरीफ यांचे बंधू मुख्यमंत्री असलेल्या पंजाब असेंब्लित भारतविरोधी ठराव पारित करण्यात आला.\nपाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात शरीफ यांनी शेजारधर्म शिकवला. आपण चांगले मित्र व्हायला हवे, असे सांगत त्यांनी भारताशी मैत्रीची इच्छा बोलून दाखवली. दरम्यान, एकीकडे नवाझ शरीफ यांनी भारताशी मैत्रीचा हात पुढे केलेला असताना पाकच्या पंजाब प्रांतात असेंब्लिमध्ये भारताचा निषेध करणारा ठराव पारित करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0/", "date_download": "2021-05-18T20:31:47Z", "digest": "sha1:UTUZ6PEDLPFTUPN7CBMAF4NMVMJDL3PA", "length": 20706, "nlines": 69, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "वाहतुक कोंडी व अपघात संदर्भात अनेक वर्षापासून पत्रव्यवहार करून सुद्धा महाराष्ट्र शासन व पोलिस प्रशासनाची केवळ बघ्याची भूमिका. | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nवाहतुक कोंडी व अपघात संदर्भात अनेक वर्षापासून पत्रव्यवहार करून सुद्धा महाराष्ट्र शासन व पोलिस प्रशासनाची केवळ बघ्याची भूमिका.\nउरण दि.२२ – उरण तालुक्यात दररोज कुठे ना कुठे अपघात होत असतो दररोज एक तरी व्यक्तिचा मृत्यु निश्चित आहे. असे असताना अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी अपघात होवु नये म्हणून तसेच जर अपघात झालाच तर त्वरित करावयाच्या उपाययोजनांची वानवा,अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर सुडबुद्धिने पोलिस प्रशासनाकडून दाखल होणारे गुन्हें,राजकीय इच्छाशक्तिचा अभाव, उरण मध्ये ट्रेलर, अवजड वाहनांमुळे होणारी दैनंदिन वाहतुक कोंडी, सर्विस रोडचा अभाव,सुसज्ज हॉस्पिटलचा अभाव,अवैध पार्किंग, CSF व गोडाउन मालकांची पार्किंग संदर्भात अरेरावी या सर्व समस्यांमुळे उरणमध्ये अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दररोज उरणचे स्थानिक नागरिक किंवा त्यांचे कुटुंबीय बळी ठरत आहेत.या सर्व समस्यावर उरण सामाजिक संस्था व विविध सामाजिक संस्था अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासन व पोलिस प्रशासनाशी पत्रव्यवहार करून जनतेला न्याय मिळवून देण्याची मागणी करत आहेत मात्र अनेक वर्षापासून पत्रव्यवहार करून सुद्धा अपघात, वाहतुक कोंडी तसेच उरण मधील विविध समस्या संदर्भात शासन व्यवस्थित लक्ष देत नसल्याने येथील जनता न्यायापासून खूपच दूर आहे.जाणून बुजुन जनतेच्या या महत्वाच्या समस्यांकडे महाराष्ट्र शासन व पोलिस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उरण मधील विविध सामाजिक संघटना यामध्ये आम्ही पिरकोनकर समूह, आम्ही पाणदिवेकर, उरण सामाजिक संस्था, आम्ही कडापेकर,सारडे विकास मंच, कोप्रोली स्वच्छता अभियान,सचिन मेमोरियल फाऊंडेशन,फ्रेंड्स ऑफ नेचर, चिरनेर, गोल्डन जुबली मित्र मंडळ सारडे,मधुकर ठाकूर प्रतिष्ठान आवरे,स्वराज्य मित्रमंडळ रांजनपाडा, आम्ही गोवठणेकर,पुनाडे विकास मंच, उरण क्रिकेट समालोचक असो, स्वराज्य ग्रुप खोपटे आदि उरण मधील विविध सामाजिक संघटनाच्या एकत्रित प्रयत्नाने श्री दत्त मंदिर पानदिवे, पूर्व विभाग,उरण येथे दि 21/5/2019 रोजी रात्री 8 वाजता अपघात व वाहतुक कोंडी संदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत निष्क्रिय शासन यंत्रणा व पोलिस प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत त्यांचा सामाजिक संघटनेच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला.\nउरणमध्ये एखादा अपघात झाला की जी व्यक्ति त्या अपघातग्रस्तांना मदत करते त्यांच्यावर पोलिस प्रशासनातर्फे गुन्हें दाखल केले जातात. ज्या व्यक्ति अपघातग्रस्तांना मदत करतात अश्या सामाजिक पदाधिकारी-कार्यर्त्यांवर गुन्हें दाखल होतात त्यांची फाईल बनविली जाते. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्याचा प्रकार सुरु होतो.असे प्रकार उरण मध्ये नेहमी पहावयास मिळतात. एकतर महाराष्ट्र शासन व पोलिस प्रशासन अपघात समयी योग्य वेळेवर पोहोचत नाही.शिवाय अपघातग्रस्तांना योग्य न्याय देऊ शकत नाही. उलट त्या अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्या व्यक्तिंवर वेगवेगळे गुन्हें दाखल करून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिला जातो.जेणे करून त्या व्यक्तीने पुन्हा कधी कोणाची मदत करु नये अश्या प्रकारे त्रास पोलिस प्रशासनाकडून दिला जातो. त्यामुळे पोलिस प्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या कामगिरीवर त्यांच्या कारभारावर येथील जनता आक्रमक झाली असून आता शासन आणि पोलिस प्रशासनावर अवलंबून न राहता स्वतः पुढाकार घेवून विविध सामाजिक संघटना एकत्र येवून एक नवीन संघटना स्थापन करनार असून त्यात उरण मधील सर्व सामाजिक संघटनांचा समावेश असेल. या संघटनेच्या माध्यमातून अपघात, वाहतुक कोंडी, अवैध पार्किंग या विरोधात आवाज उठविला जाणार आहे. लवकरच या संदर्भात दुसऱ्या मीटिंगचे आयोजन केले जाणार असल्याचे बैठकीमध्ये निश्चित झाले आहे.\nउरणमध्ये अनेक समस्या आहेत. त्या समस्याकडे शासन यंत्रणा,पोलिस प्रशासन तसेच लोक प्रतिनिधि, राजकीय पुढा-यांचेही अक्षम्य दुर्लक्ष होत असून उरण मधील विविध समस्या सोडविण्यास हे सर्व अपयशी ठरत आहेत. अपघातग्रस्तांचे जीव वाचावेत यासाठी यासाठी एकहि सुसज्ज असे शासकीय हॉस्पिटल नाही. अपघातग्रस्त व्यक्तिंना वेळेवर एम्बुलेन्स भेटत नाही, अपघातावरिल उपचारासाठी नेहमी वाशी, पनवेल नवी मुंबई मधील हॉस्पिटल गाठावे लागते. आर्थिक परिस्थिति नसताना देखील भरमसाठ बिल अपघातग्रस्तांवर लादले जाते, शिवाय मानसिक त्रास वेगळाच.उरण मधील आरोग्य सेवांचे तीन तेरा वाजले आहेत, कोणत्याही उच्च शिक्षणाची सोय नाही. भौतिक सुविधांची वानवा आहे. रस्ते वीज पाणी, दळनावळणाच्या सुविधा आदि संदर्भात नागरिकांच्या खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी ���हेत.हे वर्षानुवर्ष असेच चालत आल्याने, यावर कोणत्याही प्रकारे तोडगा निघत नसल्याने याबाबत विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी चिंता व्यक्त केली आहे. काहीतरी आगळे वेगळे करण्याचा संकल्प करत उरण मधील सामाजिक संघटना दि 21/5/2019 रोजी रात्री 8 वाजता श्री दत्त मंदिर पानदिवे येथे एकत्र आले. या बैठकीत विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.यावेळी जि.प.सदस्य कुंदाताई ठाकुर, जि.प.सदस्य बाजीराव परदेशी, माजी जि.प.सदस्य जीवन गावंड, माजी जि.प.सदस्य वैजनाथ ठाकुर, कांग्रेस प्रणीत पर्यावरण व संरक्षण उरण पनवेल विभागाचे अध्यक्ष अजित म्हात्रे, स्थानिक प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष गौरव म्हात्रे, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटिल, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार,जयवंत पाटिल यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदरची चर्चा घडवून आणण्यासाठी आम्ही पिरकोनकरचे चेतन गावंड,प्रांजल पाटील, आम्ही पाणदिवेकरचे अमित पाटील परेश पाटील आणि आम्ही उरण क्रिकेट समालोचक संघटनेचे सुनील वर्तक यांनी खूप मेहनत घेतली.\n← उड्डाण पूलावरील वाहतूकीची अंतिम तारीख ठरविण्यापूर्वी वाहतूक विभागाची परवानगी आवश्यक\nश्री राधाकृष्ण मंडळाचा वर्धापन दिन साजरा. →\nमंगलप्रभात लोढा बेकायदेशीर कबूतरखाना वर कार्यवाही\nमहावितरण कोकण विभागाचे प्रादेशिक संचालक सतीश करपे यांच्या भ्रष्टाचार व गैरकारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी\nअनुसूचित जाती-जमातीचा निधी शेतकरी कर्जमाफीसाठी दिल्याविरोधात मोर्चा\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/big-news-home-minister-anil-deshmukh-finally-resigns/", "date_download": "2021-05-18T21:19:20Z", "digest": "sha1:DQPTVGVTE7FGPDSGPUADBLYC6KS52N36", "length": 11606, "nlines": 187, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "MumbaiNewsUpdate : मोठी बातमी : अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome महाराष्ट्र MumbaiNewsUpdate : मोठी बातमी : अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा\nMumbaiNewsUpdate : मोठी बातमी : अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा\nमुंबई : मुंबई हायकोर्टाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीचे निर्देश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या कारणावरून गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी याबद्दल घोषणा केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर नैतिकदृष्ट्या या पदावर राहणे योग्य वाटत नाही, असे देशमुख यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ हा राजीनामा मंजूर केला असून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्रीपदाची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राहणार आहे.\nयावर बोलताना नवाब मलिक म्हणाले कि , सीबीआय चौकशी करत असताना गृहमंत्री पदावर राहणे योग्य नाही असे देशमुख म्हणाले. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. शेवटी आम्हाला न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान ठेवणे गरजेचे आहे. राजीनामा दिला, विषय संपला.\nदरम्यान उपलब्ध माहितीनुसार राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयात पोहोचले असून त्याआधी शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि शरद पवारांची बैठक झाली. या बैठकीला सुप्रिया सुळे या सुद्धा हजर होत्या. या बैठकीनंतर अनिल देशमुख यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे.\nपरमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये पोलिसांमार्फत वसुली करण्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी परबीर सिंग यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तसंच परमबीर सिंह यांच्यासह घनश्याम उपाध्याय, मोहन भिडे यांच्या जनहित याचिका निकाली काढत डॉ. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर देशमुख यांच्यावरील आरोपाची १५ दिवसात सीबीआयने प्राथमिक चौकशी करावी असे म्हटले आहे. याचिकाकर्त्या डॉ. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील करतांना असे म्हटले होते की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी.\nया खटल्याची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, अनिल देशमुख हे गृहमंत्री असल्याने पोलिस या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करू शकणार नाहीत. अशा वेळी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात येते आहे.\nPrevious articleCoroanaAurangabadUpdate : औरंगाबादची स्थिती चिंताजनक , ३४ मृत्यू तर १४८१ नवे रुग्ण \n येत्या दोन आठवड्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी वाढ\nतुम्ही कोरोनाच्या ‘रिस्क झोन’मध्ये आहात का\nMaharashtra News Update : लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्र्यांची बैठक सुरु\n राज्यात 249 कोरोना बळींची नोंद; दिवसभरात 43 हजार 183 नवे रुग्ण\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nस्वतःला लष्करी अधिकारी सांगून केले ५ जणींशी लग्न\nUS Elections 2020 : 225 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वयोवृद्ध उमेदवारांमध्ये अमेरिकेत होतेय निवडणूक...\nकोरोनास्थिती पाहून मुंबई लोकलसंदर्भात घेतले जातील निर्णय\nखळवलेल्या समुद्राचे रौद्ररूप : ‘गेट वे ऑफ इंडिया’ला लाटांच्या धडका\nएकाच वेळी तिने दिला ९ बाळांना जन्म \nकोरोनाच्या लढ्याला आरबीआयचे बळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/gujarati/", "date_download": "2021-05-18T20:18:44Z", "digest": "sha1:XTWVNNHV2BHRHGACLPYBIX367HILJJ6R", "length": 3088, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Gujarati Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n वरळीत आदित्य ठाकरे यांची गुजरातीत बॅनरबाजी\nमराठीच्या मुद्द्यावर लढणाऱ्या शिवसेनेलाच मराठीचा विसर पडला का असा प्रश्न निर्माण झालाय. निवडणूक लढवणारा पहिला…\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेट���नच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nतौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/get/all/other?page=7", "date_download": "2021-05-18T21:02:35Z", "digest": "sha1:S7L4ZKFTVEUTNT32F6TMRAT7GTJMW5Q2", "length": 4645, "nlines": 137, "source_domain": "www.krushival.in", "title": "Wednesday, May 19, 2021 | 02:32 AM", "raw_content": "ई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nवांगणी हायस्कूलमध्ये महिला दिन उत्साहात\nसेफ्टी झोन संदर्भात केंद्र सरकारला स्मरणपत्र\nतकीट निरीक्षक रामप्रकाश यांचा गौरव\nओएलएक्सवरील विक्री पडली महागात\n98 हजार 456 रुपये वळते करुन फसवणूक\nराष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे प्रश्‍नमंजुषा स्पर्धा\nएकूण 75 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला\nपनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार\nपालीवाला महाविद्यालयात रक्तदान शिबिर\nशिबिरात तरुण व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला\nमोहोपाडा बाजारपेठेत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण\nमाजी सरपंच संदिप मुंढे आणि सरपंच ताईं पवार यांचे आभार\nमहाशिवरात्रीला भुवनेश्‍वर मंदीर बंद राहणार\nमाहिती देवस्थानचे अध्यक्ष दीपक पाटील आणि सचिव उल्हास म्हात्रे यांनी दिली\nनेरळ मध्ये गजानन महाराज प्रकट दिन\nनेरळ गावातील दोन्ही कार्यक्रम स्थळी महाप्रसाद भंडारा आयोजित केला नव्हता\nयशोगाथा स्पर्धेत संतोष बापट यांचा गौरव\nविविध स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/ideal-village-fetri-adopted-by-chief-minister-as-development-model/08060915", "date_download": "2021-05-18T21:06:56Z", "digest": "sha1:VD6BX5JGERHPGWKRCKT6QMZ2RPMMTOEZ", "length": 17065, "nlines": 63, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "विकासाचे मॉडेल ठरले मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेले आदर्श गाव फेटरी Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nविकासाचे मॉ���ेल ठरले मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेले आदर्श गाव फेटरी\nडिजीटल क्लासरुम, विद्यार्थ्यांना टॅब\nराष्ट्रीय ग्रामीण पेयजलअंतर्गत योजनेचे बळकटीकरण\nविविध विकास कामांसाठी 4 कोटी 70 लक्ष\nडिजीटल अंगणवाडी, ग्रीन जीम\n33 केव्हीचे सबस्टेशन, बालोद्यान\nनागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श ग्राम म्हणून फेटरी या गावात राबविलेल्या पिण्याच्या पाण्यासह सर्वांगीण ग्राम विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करतानाच विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरु केलेल्या डिजीटल क्लासरुमसह डिजीटल अंगणवाडी या योजना आदर्श गावच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरत आहेत.\nग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचे मॉडेल ठरावे आणि या विकासाच्या मॉडेलची प्रेरणा इतर गावांनी घ्यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार आदर्श गाव ही संकल्पना राज्यात सुरु केली. नागपूरजवळ असलेल्या फेटरी गावची निवड करुन येथे मुलभूत सुविधांच्या विकासासोबतच ग्रामीण जनतेच्या जीवनात परिवर्तन व्हावे यासाठी विविध विभागांच्या योजना एकत्र राबविल्यामुळे फेटरी या गावात पिण्याच्या पाण्यासह आरोग्य, शिक्षण, सामाजिक व आर्थिक विकास, पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी सुविधा, दलित वस्ती विकास, बेघरांना घरकुल, तसेच निर्मल ग्रामची संकल्पना एकत्र राबविण्यात आली.\nआदर्श ठरलेल्या फेटरी या गावात अत्यंत जुन्या असलेल्या पाणी पुरवठा योजनेमुळे निर्माण होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत एक कोटी रुपये खर्च करुन संपूर्ण गावात पाणी पुरवठा होईल व त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजनेला अंखडीत वीज पुरवठा व्हावा यासाठी सात कोटी रुपये खर्च करुन 33 केव्ही सबस्टेशनचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. त्यासोबतच रस्त्यांच्या कामाला प्राधान्य देवून सिमेंट रस्त्यांची कामे त्यासोबतच जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सिंमेट बंधारे व नाल्यातील गाळ काढण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. शेतीला सिंचनाचे पाणी तर ग्रामस्थांना नियमित स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी महत्त्वकांक्षी योजना या गावात पूर्ण झाली आहे.\nदलित वस्त्यांमध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, विद्युत तसेच घरोघरी संडास बांधणे उपक्रम ग्रामपंचायतमार्फत राबविल्यामुळे गावाच्या स्वच्छतेसोबतच शंभर टक्के हागणदारीमुक्त झाले आहे. फेटरीच्या सरपंच श्रीमती ज्योती राऊत म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटरी या गावचे आमदार आदर्श गाव म्हणून निवड केल्यापासून सातत्याने विविध योजनांचा लाभ या गावाला मिळत आहे. श्रीमती अमृता फडणवीस यांनी सातत्याने गावात भेटी देवून महिलांच्या आरोग्यासोबतच रस्ते, पाणी, वीज, मुलांना चांगले शिक्षण, तसेच येथील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. गावात योजना राबवत असताना नागरिकांच्या सामाजिक व आर्थिक विकासाकडे विशेष लक्ष दिले. आंगणवाडीच्या दोन सुसज्ज इमारती, ग्रामपंचायत भवन, सांस्कृती भवन, घनकचर व्यवस्थापन आदी योजना विविध उद्योगांच्या सहकार्य तसेच सामाजिक दायित्व निधी म्हणून उपलब्ध निधी म्हणून पूर्ण झाले आहेत. महिलांना शिलाईचे प्रशिक्षण देवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा यशस्वी उपक्रम राबविला आहे.\nनागपूर सुधार प्रन्यासतर्फे अंगणवाडीच्या परिसरात बालोद्यान, ग्रीन जीम, तसेच वॉकींग ट्रक हे फेटरीचे आकर्षण ठरत असून वृक्षारोपणाचा महत्त्वकांक्षी कार्यक्रमाअंतर्गत दोन एकर झुडपी जंगलात एक हजार वृक्ष लावण्यात आले तर स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करुन तेथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्यामुळे नागरिकांना चांगल्या सुविधा उपलबध झाल्या आहेत. यासाठी 10 लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहेत. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत शेतीला शासवत सिंचनाचा लाभ देण्यासाठी 19 लाख 52 हजार, लायब्ररीसाठी 25 लाख रुपये, स्मशानभूमीच्या विकासासाठी 10 लाख रुपये, तसेच ग्रामपंचायततर्फे सिंमेट रस्ते, भूमीगत नाली, नवे योजना यावरही या योजनासुध्दा यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत.\nग्रामपंचायत भवन इमारती व दोन अंगणवाड्या इमारतीसाठी प्रत्येकी 12 लक्ष रुपये, प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या इमारतीसाठी 87 लक्ष रुपये, मलनिस्सारण, जलनिस्सारण या संपूर्ण स्वच्छता कार्यक्रमाअंतर्गत 19 लक्ष रुपये दलित वस्त्यांमध्ये सिमेंट रस्त्यांच्या बांधकामासाठी 13 लक्ष रुपये आदी उपक्रमांची सुरुवात झाली आहे. सामाजिक दायित्व योजनअंतर्गत विविध उद्योगांनी सुमारे 39 लक्ष्‍ा रुपयाचे विकास कामे पूर्ण केली आहेत.\nप्रधान मंत्री आवास योजना व रमाई योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी प्रत्येकी पाच कुटुंबांना 1 लक्ष 20 हजार रुपये देवून हक्काचा निवारा उपलब्ध करुन देण्यात येत असून 22 कुटुंबांना पट्टे वाटप करण्यात आले आहेत. सरासरी साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या या गावाच्या नागरिकांना चांगल्या व दर्जेदार नागरी सुविधा देण्यासोबतच स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यासाठी आरो मशीन सुध्दा बसविण्यात आले आहे. खासदार निधी तसेच आमदार समिर मेघे यांच्या निधीमधूनही विविध विकास कामे सुरु असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार म्हणून दत्तक घेतलेले फेटरी हे गाव विकासाचे मॉडेल ठरले आहे.\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत\nरामबाग मधील शौचालय दुरुस्तीची मागणी\nवीज पुरवठा सुरळीत करा, पडझड झालेली घरे तत्काळ दुरुस्त करा\nपिक विमा योजनेच्या तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करावा :पालकमंत्री\nआमदार निवास येथे कोरोना चाचणी केन्द्र सुरु\nजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाव्दारे जिवनावश्यक सामानाचे वाटप\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत\nगोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nMay 18, 2021, Comments Off on गोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nजिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nMay 18, 2021, Comments Off on जिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nMay 18, 2021, Comments Off on नदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nMay 18, 2021, Comments Off on चाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nMay 18, 2021, Comments Off on मंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/latur/all-beds-in-government-and-private-rooms-should-be-oxygenated-56925/", "date_download": "2021-05-18T20:18:51Z", "digest": "sha1:NFQZCUSDATHHGQZKHNOSPKXCAJ67W7M5", "length": 22078, "nlines": 136, "source_domain": "dainikekmat.com", "title": "शासकीय, खाजगी रुणालयातील सर्व बेड ऑक्सिजनेटेड करावेत", "raw_content": "\nHomeलातूरशासकीय, खाजगी रुणालयातील सर्व बेड ऑक्सिजनेटेड करावेत\nशासकीय, खाजगी रुणालयातील सर्व बेड ऑक्सिजनेटेड करावेत\nलातूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी मागच्या आठ दिवसांत लातूर शहर तसेच जिल्ह्यातील बहुतांश तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कोवीड-१९ बांधीत रुग्णावरील उपचार आणी प्रादूर्भाव नियंत्रणसाठी शासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपयायोजनांचा आढावा घेतला. त्यांनतर दि. १९ एप्रिल रोजी सकाळी लातूर येथील शासकीय विश्रामगृहावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रमुख अधिका-यांची आयोजित आढावा बैठकीत सोबत या संपूर्ण परिस्थितीवर चर्चा केली. शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील सर्व बेड ऑक्सिजेनेटेड करावेत, असे आदेश दिले आहेत.\nसंकट गंभिर असले तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याने नमूद करुन या प्रार्दूभावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक असणा-या सुविधा उभारण्यापासून आगामी काळात किमान १५ दिवस मनुष्यबळ, ऑक्सिजन, औषधे या कोणत्याच गोष्टीचा तुटवडा भासणार नाही यांचे आताच नियोजन करुन ठेवावे, असे निर्देश बैठकी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत. या आढावा बैठकीत पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनची कडक अंमलबजावनी करावी, जनतेमधील घबराहट टाळण्यासाठी मृत्यु संख्येचे विश्लेषन करावे, औद्योगिक क्षेत्रात टेस्टींग आणि व्हॅकसीनेशन व्यवस्था उभा कराव्यात, बैठकीनंतर चार दिवसात अ‍ॅक्शन टेकन अहवाल सादर करावा, बेड कोठे उपलब्ध आहे ते पाहून रुग्णांना तेथे पाठविण्याची व्यवस्था महापालीकेने करावी, शहरातील स्मशानभुमीत गॅसदाहीनीची व्यवस्था उभा करावी, भाजी मार्केट तातडीने स्थलांतर करावे, संस्थात्मक लसीकरणातुन या मोहिमेला गती द्यावी, असे आदी निर्देश यावेळी संबंधित अधिकारी यांना दिले आहेत.\nपालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, जिल्ह्यातील एखाद्या तालुक्यात ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्यास अन्य तालुक्यात जेथे बेड असेल तेथे रुग्णांना उपचारासाठी पाठवावे, उदगीरमध्ये किमान ३० व्हेंटिलेटर बेड असावेत, यासोबतच हॉस्पिटल दर्जा असलेल्या तालुक्यातील रुग्णालयात किमान १५ टक्के व्हेंटिलेटर बेड असावेत, वैद्यकीय सेवा देण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत असल्यास कंत्राटी तत्वावर अथवा सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी कर्मचारी सेवेत सामावून घ्यावेत, विलासराव देशमुख शासकीय आयुर्विज्ञान संस्थेत हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यासाठी तात्काळ कामाला लागावे, लसीकरण करताना लसीकरण केलेल्या प्रत्येकाची नोंद आरोग्य विभागाकडे असावी, शहरातल्या खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर असे ७०० बेड तात्काळ वाढवून घ्यावेत असे निर्देश मनपा आयुक्तांना दिले.\nखाजगी रुग्णालयातून महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करीता किमान ५० ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड असावेत यासाठी प्रस्ताव तयार करून पाठवावा, जिल्ह्यातील कोविड १९ रुग्णांचा वाढता मृत्युदर कमी करण्यासाठी मोनेटंिरग युनिट सुरू करून अधिक लक्ष केंद्रित करावे व मृत्युदर वर्गीकरण आणि कारणे याचे विश्लेषण जनतेपर्यंत जावे जेणेकरून नागरिकाना ही माहिती मिळेल, बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्ट नियमावली नुसार शहरातील खाजगी रुग्णालयात उपलब्ध आरोग्य सेवा सुविधाचा एक विशेष ड्राइव्ह राबवावा, फ्रंट लाईन वर्कर साठी कोविड-१९ उपचारा करीता स्वतंत्र विंग तयार करावी, लातूर भाजीपाला मार्केट मधील गर्दी कमी करण्यासाठी होलसेल व रिटेल भाजीपाला विक्रेते यांच्या सोयीचा व गर्दी टळेल असा पर्यायी मार्ग लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती व मनपाने एकत्रित बसून चर्चेतून काढावा, जिल्ह्यातील तालुकास्तरीय आरोग्य केंद्र व कोविड केअर सेंटर साठी लागणारया किमान १५ दिवसाची आवश्यक बाबीची मागणी यादी जिल्हाधिका-यांना प्रत्येक तालुक्यातील अधिका-यांनी सादर करावी, महात्मा फुले आरोग्य योजनेच्या विम्याचा कालावधीत बदल करावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, एम. आय. डी. सी.मधील चालणा-या सर्व उद्योग कारखाने यातील कामगारांची कोविड-१९ चाचणी प्राधान्याने करुन घ्यावी, लसीकरण करीता येणा-य नागरिकांची देखील रॅपिड टेस्ट करावी अशा सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या.\nयावेळी बो���ताना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्ह्यातील कोविड-१९ चा आढावा सादर केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी लॉकडाऊन काळात ६० ते ६५ टक्के पोलीस फोर्स तैनात केला असून येणा-या काळात एन. सी. सी.कॅडेटला या काळात सामावून घेण्यात येणार असल्याचे सांगीतले. लातूर शहरात कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी दिली. बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांनीही बाजार समितीच्या वतीने केलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली. बैठकीस अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय ढगे, डॉ. हरीदास यासह इतर वरीष्ठ अधिकारी होते.\nखाजगी रुग्णालयांना हॉटेलशी सलग्न करण्याचा पर्याय अवलंबावा\nअधिकचे बेड उपलब्ध होण्यासाठी खाजगी रुग्णालयांना हॉटेलशी सलग्न करण्याचा पर्याय अवलंबावा, शासकीय आणि खाजगी रूग्णालयातील सर्व बेड ऑक्सिजनेटेड करावेत, बाधीत फ्रंट लाईन वर्कर्सच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी, सुपरस्पेशालीटीमध्ये २५ टक्के इतर शासकीय आणि खाजगी रूग्णालयात १५ टक्के बेडला वेंिन्टलेटर अनिवार्य करावेत, जेथे ऑक्सिजन बेड असेल तेथे तशा रूग्णांना शिफट करण्याची व्यवस्था उभारावी, कोवीड केअर सेंटर आणि संस्थात्मक विलगीकरण केंद्राची संख्या वाढवावी, मृत्युदर कमी राखण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना युध्द पातळीवर उभा करावी, असे आवाहन पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले.\nजि. प. शाळा, वसतिगृह ताब्यात घेऊन ऑक्सिजनेटेड बेड उपलब्ध करावेत\nलातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की, लातूर ग्रामीण मतदार संघातील प्रत्येक गावात गाव तिथे लसीकरण केंद्र सुरु केले जावे, जिल्ह्यातील रुग्णालयात ग्रामीण भागातल्या रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत ही गैरसोय दूर करण्यासाठी जेथे गरज आहे अशा ठिकाणी जिल्हा परिषद शाळा, वसतिगृह ताब्यात घेऊन या ठिकाणी ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करुन दिले जावे, घराजवळ शिक्षण शासनाकडून जसे मिळते तसे घराजवळ आरोग्य सेवा केंद्र उपलब्ध करुन दिले जावे, ग्रामीण भागातील गृह विलगिकरनम��्ये असलेली रुग्ण अनेकदा शेतात वास्तव्य करतात यासाठी रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीज पुरवठा व्हावा, लसीकरण करताना एक गाव मोहीम हातात घेतल्यास त्या गावातील १०० टक्के लसीकरण पूर्ण करावे असे सांगितले.\nनांदेड जिल्ह्यात जबरी चोरीचे ११ गुन्हे उघड\nPrevious articleहोम क्वारंटाईन व्यक्तींचा गावात वावर\nNext articleकेंद्र सरकारचा मोठा निर्णय; १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nदुकाने उघडायला परवानगी द्या, नाही तर दुकाने ताब्यात घ्या\nपायाभूत आरोग्य सुविधांमध्ये दुपटीने वाढ करा-वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख\nतौत्के चक्रीवादळाचा फटका; विजेचा लपंडाव\nदीपशिखा धिरज देशमुख धावून आल्या रुग्णांच्या मदतीसाठी; लातूरसाठी दिले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर\n१३ ऑक्सिजन प्रकल्प उभारणार\nऐ अल्लाह कोरोनापासून मुक्ती दे\nमांजरा, रेणा आणि तावरजा प्रकल्पांच्या कामांना आगामी नियामक मंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता – जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nशिरुर अनंतपाळ तालुक्यात बाधितांची संख्या घटली\nलातूर येथील सनराईज हॉस्पिटलचे ‘कोविड’ सेंटर रद्द\nसक्रिय रुग्णशोध मोहीमेस प्रारंभ\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची ग��फास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/tag/Women", "date_download": "2021-05-18T20:32:33Z", "digest": "sha1:SCRJOEFX53A6EWNXJCONV6NVRZ7GWSFI", "length": 6160, "nlines": 136, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nवर्ल्ड हिजाब डे च्या निमित्ताने\nबेगम रुकय्या: फुले दाम्पत्याचा बंगाली वारसा\nकोरोनाकाळ आणि ग्रामीण महिला\nस्नेहलता जाधव\t16 Oct 2020\nकोरोनाकाळ आणि ग्रामीण भागातील मुलींची आबाळ\nकाजल बोरस्ते 17 Oct 2020\nमहिला शेतकरी : शेतीची जबाबदारी, संसाधनांवर अधिकार मात्र नाही\nस्वाती सातपुते, स्नेहा भट\t23 Dec 2020\nस्त्रियांचा सहभाग आणि लिंगभाव समानता\nमिलिंद बोकील\t24 Jan 2021\n'जेंडर बजेट' : अर्थसंकल्पाचा स्त्रीकेंद्री अभ्यास\nसुप्रिया जाण\t06 Feb 2021\nफेमिनिझम - काळ आणि प्रवाह\nमनस्विनी लता रवींद्र\t08 Mar 2021\nमहिलांच्या हक्कांसाठी लढणारे मौलाना...\nप्रियांका तुपे\t09 Mar 2021\nस्त्रियांचा वर्ग आणि चार्वाक\nसुरेश द्वादशीवार\t13 Mar 2021\nगोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही\nउर्दू काव्याचे मोती उधळत जाणारे गोड पुस्तक...\nकेरळ - डाव्यांचा ऐतिहासिक विजय\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nमराठा आरक्षण - सामाजिक आशय अधोरेखित करणारा निर्णय...\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'श्यामची आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/02/25/ambani-kids-go-for-a-fun-ride-they-are-followed-by-convoy-of-security-cars-worth/", "date_download": "2021-05-18T19:56:09Z", "digest": "sha1:TK7JQDMHVP4NDV4TDPBBZOF5RKS36FSU", "length": 7450, "nlines": 39, "source_domain": "khaasre.com", "title": "अंबानीच्या मुलाच्या गाडीच्या ताफ्याची किंमत वाचून थक्क व्हाल.. – KhaasRe.com", "raw_content": "\nअंबानीच्या मुलाच्या गाडीच्या ताफ्याची किंमत वाचून थक्क व्हाल..\nदेशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आहे. मागे त्यांच्या घरात लग्न झाले आणि जगात हा चर्चेचा विषय ठरला होता. जगातील असा कोणताच व्यक्ती नाही कि त्याने या लग्नाची बातमी किंवा विशेषतः वाचली नसेल. मुकेश अंबानी यांचे वय ६१ वर्ष वय झाले आहे. रिलायन्सचा व्यवसाय दिवसानदिवस वाढतच आहे. जिओमुळे तर रीलायन्स घराघरात पोहचली आहे.\nत्यांच्या आयुष्याबद्दल सामान्य माणसाला नेहमी उस्तुकता राहली आहे. त्यांच्या मुलाचे आयुष्य कसे आहे इत्यादी बाबत आपण काहीना काही माहिती घेत असतोच आणि उत्सुकतेने वाचत असतो. तर असाच नुकताच एक सोशल मिडीयावर व्हिडीओ मिळाला आहे ज्यामध्ये अंबानीचे मुल फिरायला जाताना गाड्याचा ताफा दिसत आहे. सध्या सोशल मिडीयावर हा व्हिडीओ वायरल देखील झालेला आहे.\n१ मिनिट ३१ सेकंदाच्या या व्हिडीओ मध्ये मुकेश अंबानीचे दोन्ही मुले आकाश आणि अनंत अंबानी दोन्हीही दिसत आहे. दोघेही भाऊ बेंटली या कंपनीची कार चालवत आहेत. आणि मजेदार गोष्ट हि आहे कि त्यांच्या मागे अनेक लक्सरी कार आहेत ज्यांची किंमत वाचून आपण थक्क होणार हे नक्की आहे.\n१७ गाडीमध्ये अंबानीच्या मुलासाठी सिक्युरिटी गार्ड आहेत. अनंत आणि आकाश जी कार चालवत आहेत त्यांची किंमत आहे ३.७८ कोटी रुपये आहे. या सोबतच ४ land रोवर डिस्कवरी ह्या गाड्या आहेत. एक रेंज रोवर आणि ३ रेंज रोवर स्पोर्ट कार, एक बीएमडब्लू एक्स ५ आणि ६ फोर्ड एंडवर ह्या ताफ्यात आहेत. या सर्व गाड्यात अंबानीच्या मुलासाठी सुरक्षा रक्षक आहे. खाली आपण हा व्हिडीओ बघू शकता,\n२ बेंटली ७.५६ करोड रुपये , लैंड रोवर डिस्‍कवरी x4 = 1.78 करोड़ रुपये, लैंड रोवर रेंज रोवर x1 = 52 लाख रुपये, फोर्ड एंडेवर x6 = 1.57 करोड़ रुपये, लैंड रोवर रेंज रोवर स्‍पोर्ट x3 = 3.45 करोड़ रुपये, बीएमडब्‍लू एक्‍स 5 x2 = 1.67 करोड़ रुपये आता सर्व गाड्यांच्या किंमतीचा हिशोब केला कि तब्बल 16.55 करोड़ रपये एवढा आहे.\nआपल्याला हि माहिती आवडल्यास नक्की शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या पत्त्यावर पाठवू शकत��.\nCategorized as जीवनशैली, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, बातम्या\nया एका छोट्या गोष्टीमुळे धोनीला ट्रोल करणे तुम्हाला पटतंय का\nभारताने पाकिस्तानमध्ये घुसून केला हवाई हल्ला, जैशचे अड्डे उध्वस्त\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/115.96.37.49", "date_download": "2021-05-18T21:26:08Z", "digest": "sha1:LXUR7L7EMJTAJADZFLU2JH2OBZ7QUVMT", "length": 3370, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "115.96.37.49 साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nFor 115.96.37.49 चर्चा रोध नोंदी नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nफक्त नवीन पाने तयार केलेली संपादनेच दाखवा\n१७:३१, १४ सप्टेंबर २०१८ फरक इति −१७‎ राणी लक्ष्मीबाई ‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/get/all/other?page=8", "date_download": "2021-05-18T20:13:30Z", "digest": "sha1:32ERMAIDKZOQ2UZBHGWCZ6YTPMY53ZOL", "length": 4689, "nlines": 137, "source_domain": "www.krushival.in", "title": "Wednesday, May 19, 2021 | 01:43 AM", "raw_content": "ई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nज्ञानेश्‍वरीचे पारायण पूर्ण झाले\nमॅनेजर, वेटर, बारबालांची कोरोना चाचणी करा\nअनंत पाटील यांचे निधन\nतक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे\nव्हेंचर फाऊंडेशनतर्फे भाईंदर येथे आरोग्य तपासणी शिबीर\nआजूबाजूच्या परिसरातील रुग्णांनी लाभ घेतला.\nपरिवहन मंडळाच्या गाड्यांच्या फेर्‍या वाढवा\nकर्मचारी मध्यवर्ती संघटनेेचे व्यवस्थापकांना निवेदन\nतैलिक महासभेची सभा उत्साहात\nसभा कोकण विभागाचे अध्यक्ष सतिश वैरागी यांच्या निवासस्थानी पार पडली\nराष्ट्रवादी-सेना युतीचा महादेवखारमध्ये धुव्वा\nविजय महादेवखार येथील स्वर्गीय कार्यकर्ते गोवर्धन कांडणेकर यांना समर्पित\nगोवे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा\nरोहा तालुक्यातील गोवे ग्रुप ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने झेंडा रोवला आहे\nअमूर ससाणाच्या छायाचित्रीकरणावर बंदी\nपक्षीप्रेमींचा हिरमोड झाला आहे\nसुलोचना बामणे यांचे निधन\nवयाच्या 70 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/tag/%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3", "date_download": "2021-05-18T20:33:09Z", "digest": "sha1:7UZWSLFK6XDZT3SX2DB7SSVYW4DOHEO5", "length": 6654, "nlines": 143, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nऑनलाईन शिक्षण आणि आपण\nस्नेहलता जाधव\t21 Jun 2020\nबदलत्या काळात ऑनलाईन शिक्षणही गरजेचे...\nअभिजीत सुरवसे\t24 Jun 2020\nमुलांना प्रश्नोपनिषद बनवणाऱ्या लीलाताई\nसुनीलकुमार लवटे\t30 Jun 2020\nप्रयोगशील लीलाताईंचे सृजनशील उपक्रम\nहेरंब कुलकर्णी\t05 Jul 2020\nआपल्यापेक्षा कमजोर असणाऱ्यांना अपमानित करण्यासाठी ताकद वापरणारे खरे छळवादी \nअरुण गांधी\t21 Aug 2020\nपण मी चूक करण्याचा बोजा ते उचलत होते...\nअरुण गांधी\t22 Aug 2020\nमुलांना स्वातंत्र्याची ओढ असते, त्यांना ते सतत वाजवून घ्यायचं असतं\nअरुण गांधी\t22 Aug 2020\nअहिंसात्मक पालकत्व स्वीकारण्याचा सजग निर्णय आपण नक्की घेऊ शकतो\nअरुण गांधी\t23 Aug 2020\nतुमचा अहंकार धगधगता असेल तर दुसऱ्याबद्दल आदर व करुणा बाळगणं कठीण जातं...\nअरुण गांधी\t28 Aug 2020\nछळाचा प्रतिकार करण्यासाठी विनयशीलतेचाच उतारा हवा\nअरुण गांधी\t29 Aug 2020\nसुनील शेडगे\t11 Oct 2020\nकोरोनाकाळ आणि ग्रामीण भागातील मुलींची आबाळ\nकाजल बोरस्ते 17 Oct 2020\nगोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही\nउर्दू काव्याचे मोती उधळत जाणारे गोड पुस्तक...\nकेरळ - डाव्यांचा ऐतिहासिक विजय\n��रा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nमराठा आरक्षण - सामाजिक आशय अधोरेखित करणारा निर्णय...\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'श्यामची आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/get/all/other?page=9", "date_download": "2021-05-18T21:24:21Z", "digest": "sha1:HZUXWV6IR46RLVFTC77RXT2YPWJGSC65", "length": 4436, "nlines": 137, "source_domain": "www.krushival.in", "title": "Wednesday, May 19, 2021 | 02:54 AM", "raw_content": "ई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुक्या प्राण्यांचा जीव वाचवणार मंकी लँडर\nकर्नाळा पक्षी अभयारण्यातील अपघातांना बसणार आळा\nगंभीर परिस्थितीची दखल कधी\nविरोधकांकडून बिनबुडाचे आरोप अनंत वाघ यांचा पलटवार\nकोरोनाबाधितांना करता येणार मतदान\nमतदान संपण्याचा अर्धा तास मतदानास परवानगी\nआपदग्रस्त पुन्हा एकदा शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसले आहेत.\nवीज वितरण कंपनी अधिकार्‍याला मारहाण\nवाढीव वीज बिलाबद्दल कैफियत ऐकून न घेतल्याने\nपालीत अल्पवयीन मुलीचे अपहरण\nअज्ञाता विरोधात गुन्हा दाखल\nपक्ष्यांवर पतंगाच्या धाग्यांची संक्रांत\nदरवर्षी नाहक जातोय मुक्या पक्ष्यांचा बळी\nतीन नवीन कृषी कायदे स्थगित नव्हे तर पूर्णपणे रद्दच केले\nडॉ.सी.डी.देशमुखांची 125 वी जयंती\nउगम शोधल्यास तो सी.डी. देशमुखांपर्यत जात आहे.\nउरण तालुक्यात आधारकेंद्रे सुरु\nतालुका मराठी पत्रकार संघाच्या प्रयत्नाला यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/sports/india-is-my-second-home-brett-lee-57649/", "date_download": "2021-05-18T20:32:02Z", "digest": "sha1:5HIT47OAXROUTINUROTOO7EQAOYMIHRH", "length": 9116, "nlines": 129, "source_domain": "dainikekmat.com", "title": "भारत हे माझे दुसरे घर : ब्रेट ली", "raw_content": "\nHomeक्रीडाभारत हे माझे दुसरे घर : ब्रेट ली\nभारत हे माझे दुसरे घर : ब्रेट ली\nमुंबई : पॅट कमिन्सनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट ली भारतीयांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे. ब्रेट लीने भारतातील रुग्णालयात ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी १ बिटकॉईन (४२ लाख रुपये) दान केले आहेत. तत्पूर्वी, आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स कडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने देखील भारतीय रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी पीएम केअर्स फंड मध्ये ५०,००० डॉलर्स (३७ लाख) दान दिले. यावेळी कमिन्सने सहकारी खेळाडूंनाही दान देण्याचे आवाहन केले.\nएका निवेदनात ब्रेट ली म्हणाला, भारत हे माझे दुसरे घर आहे. माझ्या क्रिकेट कारकीर्दीत येथील लोकांकडून मला मिळालेले प्रेम आणि निवृत्तीनंतर माझ्या हृदयात याचे एक विशेष स्थान आहे. या संकटात लोकांना मरताना पाहून दु:ख होते आहे. त्यांना मदत करण्यासाठी हे थोडेसे योगदान देण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. मी एक बिटकॉईन दान करीत आहे आणि त्याच्या माध्यमातून भारतातील विविध रुग्णालयांत ऑक्सिजन पुरविला जाईल.\nराज्यांना कोविशिल्ड ३०० रुपयांना\nPrevious article‘कोव्हॅक्सिन’ कोरोनाच्या ६१७ प्रजातींवर गुणकारी\nNext articleऑक्सिजन तुटवड्याबाबत केंद्र सरकार जबाबदार असल्याची पृथ्वीराज चव्हाण यांची गंभीर टीका\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nटीम इंडियाच नंबर वन\nअर्जन नागवासवालाची अखेर भारतीय संघात निवड\nटी-२० वर्ल्डकपसाठी भारताचे यजमानपद धोक्यात\nलोकांच्या सुरक्षिततेबाबत तडजोड नाही : बीसीसीआय सचिव जय शाह\nऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून भारताला आर्थिक मदत\nआयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित\nकोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना स्थगित\nतू चेन्नईला तुडवलंस; सेहवागचे पोलार्डसाठी मजेशीर ट्विट\nऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी परतण्याची व्यवस्था स्वत:च करावी; पंतप्रधान मॉरिसन भूमिका\nचेन्नईचा बंगळुरुवर मोठा विजय\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/technology/now-in-front-of-whatsapp-scam-after-facebook-data-leak-55644/", "date_download": "2021-05-18T21:10:09Z", "digest": "sha1:XDGLKHVEUF56BSF4SL6YLUUNHZDER4KO", "length": 11158, "nlines": 133, "source_domain": "dainikekmat.com", "title": "फेसबुक डेटा लीकनंतर आता व्हॉटस्अ‍ॅप स्कॅम समोर", "raw_content": "\nHomeतंत्रज्ञानफेसबुक डेटा लीकनंतर आता व्हॉटस्अ‍ॅप स्कॅम समोर\nफेसबुक डेटा लीकनंतर आता व्हॉटस्अ‍ॅप स्कॅम समोर\nनवी दिल्ली : फेसबुक डेटा लीक प्रकरणानंतर व्हॉट्सऍप स्कॅमचेही एक नवे प्रकरण समोर आले आहे. या नव्या स्कॅममध्ये हॅकर्स युजर्सच्या व्हॉटस्अ‍ॅप ओटीपीचा वापर करुन अकाउंट हॅक करतात. मागील वर्षी नोव्हेंबरमध्येही अशाच प्रकारचे प्रकरण समोर आले होते़ हॅकर्स युजर्सचे अकाउंट हॅक करुन सर्व ऍक्सेस ब्लॉक करतात. व्हॉट्सऍपचा हा स्कॅम ट्रॅक करणे सोपे नाही, कारण तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून कोणाचातरी वापर करुन तुमचा व्हॉट्सऍप ओटीपी हॅक केला जातो.\nया नव्या व्हॉट्सऍप स्कॅममध्ये युजरला एक टेक्स्ट मेसेज रिसिव्ह होतो, ज्यात ओटीपी दिलेला असतो. हॅकर्स युजर्सच्या फ्रेंड लिस्टचा वापर करुन ओटीपी शेअर करण्यासाठी सांगतात. युजरने आपल्या मित्राला ओटीपी शेअर केल्यानंतर, हॅकर्स त्या कोडचा वापर करुन, युजरच्या स्मार्टफोनवरुन व्हॉट्सऍप लॉगआउट करतात आणि आपल��या डिव्हाईसमध्ये लॉक-इन करतात.\nया स्कॅमपासून कसे वाचाल\nव्हॉट्सऍपच्या या नव्या स्कॅमपासून वाचण्यासाठी काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे ठरते. सर्वात आधी युजरने आपल्या त्या मित्राला कॉल करावा, ज्याने ओटीपीसाठी टेक्स्ट मेसेज पाठवला आहे आणि त्याच्याकडून खात्री करुन घ्या की ओटीपी त्याने पाठवला आहे की त्याच्या अकाउंटचा वापर करुन दुस-याने पाठवला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कधीही कोणाशीही तुमचा ओटीपी शेअर करू नका.\nया वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार आयफोन युजर्सकडून बनावट व्हॉट्सऍप वर्जन टिक करुन घेऊन हॅकर्स खासगी माहिती चोरी करत होते. या बनावट व्हॉट्सऍप वर्जनसह हॅकर्स इटालियन सर्विलांस फर्म सीवाय गेट४ चे नाव समोर आले होते़ सायबर सिक्योरिटी फर्म सीटिझन अ‍ॅपने या बनावट व्हॉट्सऍप वर्जनद्वारे होणा-या हॅकिंगची माहिती मिळवली होती. सिक्योरिटी फर्मच्या दाव्यानुसार, हॅकर्स युजरला डिव्हाईसमध्ये एमडीएम फाईम इन्स्टॉल करुन टार्गेट करत होते.\nलसीकरणात भारत जगात अव्वलस्थानी\nPrevious articleन्यूझीलंडने भारतीयांच्या प्रवेशावर आणली बंदी\nNext articleलसीमुळे रक्त गोठण्याची भीती; ऑक्सफर्डने लहान मुलांवरील चाचण्या थांबवल्या\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nगोपनीय भूमिका स्वीकारली नाही तर सेवा मर्यादित होणार\nप्रायव्हसी पॉलिसीसाठी १५ मे ची डेडलाईन रद्द\nट्विटर सेवा ठप्प; युजर्सची तक्रार\nओटीपी शेअर केल्यास बँक खाते होईल रिकामे\nहॉटस्अ‍ॅपवरील फ्री गिफ्ट मुळे मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता\nडेटा गैरवापर थांबविण्यासाठी आता सेफगार्ड\nई- कच-याचेही होणार रिसायकलिंग\nव्हॉट्सअ‍ॅप गोपनीय धोरण; सुनावणी १५ मार्चला\nअटी मान्य करा, अन्यथा व्हॉट्सअ‍ॅप बंद\n१५ वर्षांच्य�� मुलाने बनविले व्हॉटस्अ‍ॅपच्या तोडीचे अ‍ॅप\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/corona-vaccinators-will-not-be-allowed-on-the-streets-after-april-30/", "date_download": "2021-05-18T20:34:18Z", "digest": "sha1:MXDHQDKTJOPL2LTB2NNU4SFSLISGH7VX", "length": 13758, "nlines": 123, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "कोरोना लस न घेणाऱ्यांना 30 एप्रिलनंतर रस्त्यावर फिरू देणार नाही - Hello Maharashtra", "raw_content": "\nकोरोना लस न घेणाऱ्यांना 30 एप्रिलनंतर रस्त्यावर फिरू देणार नाही\nकोरोना लस न घेणाऱ्यांना 30 एप्रिलनंतर रस्त्यावर फिरू देणार नाही\nमहापालिका आयुक्तांनी फेसबुक लाईव्हद्वारे साधला संवाद\nऔरंगाबाद : कोरोनापासून मुक्ती मिळवण्यासाठी लस प्रभावी अस्त्र आहे. महापालिकेने शहरात लसीकरण मोहीम हाती घेतले असून मनपाचे 117 लसीकरण केंद्र व खाजगी 26 केंद्र लसीकरणासाठी सज्ज असून या केंद्रांवर जाऊन 45 वर्षावरील नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून केले आहे. 30 एप्रिल 2021 नंतर लस न घेणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर फिरू देणार नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.\nकोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. महानगरपालिकेने शहरातील 45 वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याची मोहीम हाती घेतली आहे. 143 केंद्रावर लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे कारण जे नागरिक लस घेणार नाही त्यांना 30 एप्रिल नंतर रस्त्यांवर फिरू दिले जाणार नाही. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी मास्क वा��र, सुरक्षित आंतर आणि सॅनिटायझर वापर करावा तसेच पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे सांगून महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की, गेल्या पंधरा दिवसापूर्वी कोरोना संसर्ग झाला होता. आता तुमच्या शुभेच्छाने मी बरा झालो आहे. मात्र आपणास एक प्रश्न पडला असेल की मला डोस घेऊन ही कोरोना संसर्ग झाला. हे खरे आहे . मात्र लस घेतल्यामुळे कोरोनाचा गंभीर परिणाम होत नाही. रुग्ण लवकर बरा होतो. त्यामुळे लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. 143 ठिकाणी नागरिकांसाठी व व्यापाऱ्यांसाठी, कामगारांसाठी 11 ठिकाणी, बँकांसाठी व शासकीय कार्यालयासाठी 10 केंद्र सुरू करण्यात आले आहेत. बस स्थानक, रेल्वे स्टेशन हायकोर्ट व इतर शासकीय कार्यालयासाठीही लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. महानगरपालिकेने एक महिन्याचे नियोजन केले असून या एका महिन्यात 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली असून उपायुक्त अपर्णा थेटे व आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली टिम काम करत आहे. महानगरपालिकाकडे आवश्यक लस उपलब्ध आहे . लसीकरणामुळे शहराला फायदा होईल.\nहे पण वाचा -\nराशन दुकानदारांचा संप मागे; आज पासून राशन वाटप सुरळीत\nतब्बल ४८ रेमडीसीवीर इंजेकशन चोरी कि गहाळ \nहज यात्रेकरूंसाठी आता लसीकरण बंधनकारक असणार\nमहानगरपालिकेने आतापर्यंत लसीकरण मोहीम मध्ये अतिशय चांगले काम केले आहे. शहराची 17 लाख लोकसंख्या असून 1 लाख 70 हजार नागरिकांना लस देण्यात आली हे प्रमाण 10 टक्के एवढे आहे. यानंतर 30 ते 40 टक्के पर्यंत लसीकरण करण्याचे नियोजन महानगरपालिकेने केले आहे. या नियोजनामुळे राज्यात औरंगाबाद शहर सर्वात जास्त लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे दिसून येत आहे. यामुळे कोरोनाला आळा बसेल असे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले. शहरात कोरोनाची तणावपूर्ण परिस्थिती असली तरी नियंत्रणात आहे. हळूहळू कोरोना रुग्ण संख्या कमी होत आहे.\nमाझ्यासह महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कानन येळीकर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता एस. डी. पानझडे यांनाही लस घेतल्यानंतर कोरोना झाला होता. लसीमुळे त्यांना गंभीर परिणाम झाले नाहीत ते लवकर बरे झाले आहेत. म्हणून 45 वर्षावरील नागरिकांनी लस घेणे गरजेचे असून 30 एप्रिल 2021 नंतर या वयोगटातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस न घेतल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही महानगरपालिका आयुक्तांनी दिला आहे.\nशिवसेनेचे सगळेच ‘संजय’ बेशिस्त, आधी राऊत नंतर राठोड आणि आता…; भाजपचा टोला\nदेशात 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद,लसीकरणाने ओलांडला १२ कोटींचा टप्पा\nराशन दुकानदारांचा संप मागे; आज पासून राशन वाटप सुरळीत\nतब्बल ४८ रेमडीसीवीर इंजेकशन चोरी कि गहाळ पहा मनपा अतिरिक्त आयुक्त यांची पत्रकार…\nहज यात्रेकरूंसाठी आता लसीकरण बंधनकारक असणार\nऔरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच\nपाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जायकवाडीत अतिरिक्त पंपहाऊस\nस्वत:च्या मालकीच्या जागेवर पुरातत्त्व विभागाच्या कर्मचा-यांकडून ताबा मिळवण्याचा…\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nराशन दुकानदारांचा संप मागे; आज पासून राशन वाटप सुरळीत\nतब्बल ४८ रेमडीसीवीर इंजेकशन चोरी कि गहाळ \nहज यात्रेकरूंसाठी आता लसीकरण बंधनकारक असणार\nऔरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/tag/news-channels/", "date_download": "2021-05-18T19:36:58Z", "digest": "sha1:LT75WSXJI4R7WC2JXSJAGZP35IOMZZHZ", "length": 2189, "nlines": 56, "source_domain": "punerispeaks.com", "title": "News Channels Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nहृदयद्रावक घटना आणि वृत्तवाहिन्या ; यावर लोकांचे मत\nखूप खूप वर्षांपूर्वी कॅसेट किंग गुलशन कुमार याचा खून झाला त्या दिवशी वृत्त माध्यमे वार्तांकनाकरता कोणत्या थराला जाऊ शकतात आणि … Read More “हृदयद्रावक घटना आणि वृत्तवाहिन्या ; यावर लोकांचे मत”\nमराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, रद्द करण्याची कारणे\nमुंबई-पुण्याची कोरोना परिस्थिती सुधारली आहे\nरेल्वेमध्ये पाईंटमन मयूर शेळकेच्या पराक्रमाचा थरार; गुलाम चित्रपटाची आठवण\nमहाराष्ट्र लॉकडाउन नियम: एक मे पर्यंत कडक निर्बंध\nक्रिकेट मध्ये स���मना पाहताना मुलींचे भाव आणि मिम्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/strictly-plastic-banned-in-mumbai-for-1-march/?amp=1", "date_download": "2021-05-18T19:54:34Z", "digest": "sha1:VPGNBHMLTECWT4ABT2YFVYDNZ6M6QZRP", "length": 3530, "nlines": 19, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "मुंबईत आजपासून प्लास्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी", "raw_content": "मुंबईत आजपासून प्लास्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी\nमुंबईत आजपासून प्लास्टिकबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.\nप्लास्टिकबंदीचा कायदा केल्यानंतरही अंमलबजावणी होत नसल्याने, १ मार्चपासून प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचा मानस पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी व्यक्त केला.\nयानंतर मुंबई महानगरपालिकेने प्रतिबंध असलेलं प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं ठरवलंय.\nही कठोर कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे कारवाई केली जाणार आहे.\nप्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाईसाठी पालिका सज्ज झाली आहे.\nकारवाईसाठी महानगरपालिकेच्या २४ विभागीय कार्यालयांमध्ये अनुज्ञापन, बाजार, दुकान आणि आस्थापना आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे पथक तयार केलं आहे.\nहे पथक आजपासून अनेक ठिकाणी धाडी मारणार आहेत. मंगळ कार्यालय, उपहारगृह कार्यालयं यांची कसून चौकशी केली जाणार आहे.\nप्रतिबंधित असलेलं प्लास्टिक वापरल्यास पहिल्यांदा ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. यानंतर दुसऱ्यांदा आढळल्यास १० हजार रुपयांचा दंड द्यावा लागणार आहे.\nतसेच तिसऱ्यांदा सापडल्या, २५ हजार आणि तीन महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.\nदरम्यान राज्यात 23 जून २०१८ पासून प्लास्टिक बंदीची लागू करण्यात आली आहे.\nTags: mcgm, MUMBAI, plastic, plastic ban, आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री, प्रतिबंधित प्लास्टिक, प्लास्टिकबंदी, महानगरपालिका, मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/desh-videsh/politics/trinamool-congress-crosses-two-hundred-in-west-bengal", "date_download": "2021-05-18T21:27:02Z", "digest": "sha1:ADVQYYQKNLJFCGRXYELXI4BVTQGBBON7", "length": 8590, "nlines": 141, "source_domain": "www.krushival.in", "title": "Desh Videsh | पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस दोनशे पार | राजकारण: ताज्या मराठी बातम्या | Latest Political News | Politics Marathi News | Latest Politics News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / / राजकीय / पश्चिम बंगालमध्य�� तृणमूल काँग्रेस दोनशे पार\nपश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस दोनशे पार\nपश्चिम बंगालमधील २९४ पैकी २९२ विधानसभा जागांचे निकाल आज हाती येणार आहेत. २४९ जागांच्या विधानसभेत १४७ हा सत्ता स्थापन करायचा मॅजिक फिगर आहे. ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बंगालमधील निकालाबाबत मोठी घोषणा केली होती. प्रशांत किशोर यांनी भाजपा दोन अंकी आकडा पार करु शकणार नाही असं भाकीत वर्तवलं होतं. पण आता त्याचं खरं ठरणार असं चित्र दिसत आहे.\nपश्चिम बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असून २०० च्या पुढे जागा मिळवत मोठ्या विजयाची शक्यता आहे. भाजपाला मात्र ८० जागांवरच विजय मिळत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये कमळ कोमजले असे चिन्ह दिसत आहे. त्याच बरोबर ममता बॅनर्जी नंदीग्राम मध्ये आघाडीवर आल्या आहेत.\nआमदार लंके यांना कोरोना केसरी पुरस्कार प्रदान\nआमदार नीलेश लंके यांना करोना केसरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.\nमराठा आरक्षणबाबत केंद्राकडून पुनर्विचार याचिका दाखल\nनिर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली\n...तरच आपण ऑक्सिजन निर्मितीत स्वावलंबी होऊ : मुख्यमंत्री\nऑक्सिजन प्रकल्पाचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले\nभारत अजून हिंमत हरलेला नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nकोरोनाशी लढण्यासाठी सरकार शक्य ते प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितल\nवडखळ सरपंचाविरुध्द अविश्‍वास ठराव मंजूर\n13 विरूध्द 1 मतांनी सहमत\nवडखळ सरपंचाविरुद्ध अविश्‍वास ठराव\nविशेष सभा दि. 10 मे रोजी सकाळी 11 वाजता\nमराठा आरक्षण मिळण्याची आशा पल्लवित\nन्यायालयाच्या निर्णयाला रिव्ह्यू पिटीशनद्वारे आव्हान देणार : विनोद पाटील\nबोर्ली ग्रामपंचायत सरपंचपदी शेकापचे चेतन जावसेन\nसेनेच्या जगीता कोटकर यांचा केला पराभव\nपोस्कोच्या भंगारवरून सेना-राष्ट्रवादीत घमासान\nसुतारवाडीत आ.भरत गोगावले यांची गाडी फोडली\nआमदार लंके यांना कोरोना केसरी पुरस्कार प्रदान\nआमदार नीलेश लंके यांना करोना केसरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.\nवडखळ सरपंचाविरुध्द अविश्‍वास ठराव मंजूर\n13 विरूध्द 1 मतांनी सहमत\nवडखळ सरपंचाविरुद्ध अविश्‍वास ठराव\nविशेष सभा द��. 10 मे रोजी सकाळी 11 वाजता\nमराठा आरक्षण मिळण्याची आशा पल्लवित\nन्यायालयाच्या निर्णयाला रिव्ह्यू पिटीशनद्वारे आव्हान देणार : विनोद पाटील\nबोर्ली ग्रामपंचायत सरपंचपदी शेकापचे चेतन जावसेन\nसेनेच्या जगीता कोटकर यांचा केला पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/sports/kolkata-pushes-hyderabad-56098/", "date_download": "2021-05-18T20:27:11Z", "digest": "sha1:3MSZWXNDQ2K5UEUPVHZ24ZHCHOCWBZKU", "length": 11587, "nlines": 143, "source_domain": "dainikekmat.com", "title": "कोलकाताचा हैदराबादला धक्का", "raw_content": "\nचेन्नई : कोलकाता नाइट राडयर्सने पहिल्याच सामन्यात दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादवर १० धावांनी विजय साकारला. नितीश राणाच्या ८० धावाच्या जोरावर कोलकाताने हैदराबापुढे १८८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग हैदराबादला यशस्वीपणे करता आला नाही आणि त्यांना पराभव पत्करावा लागला.\nकोलकाताच्या १८८ धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार डेव्हिड वॉर्नरला पहिल्याच षटकात एका धावेवर जीवदान मिळाले होते. पण यााचा फायदा वॉर्नरला उठवता आला नाही. वॉर्नर ३ धावांवर असताना प्रसिध कृष्णनने त्याला बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला. त्यानंतर सलामीवीर वृद्धिमान साहाही लवकर बाद झाला. त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि मनीष पांडे यांनी डाव सारवला. जॉनीने षटकारासह आपले अर्धशतक साजरे केले. पण त्यानंतर पॅट कमिन्सने त्याला बाद केले. त्याने ४० चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटाकारांच्या जोरावर ५५ धावांची खेळी साकारली.\nत्यानंतर नबीही १४ धावांवर झेलबाद झाला. दुस-या बाजूला मनीष पांडेनेही अर्धशतक झळकावले. त्यानंतरही विजय शंकर, मनीष पांडेने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विजय शंकर रसेलला झेल देऊन परतला. त्यामुळे विजयाच्या आशा मावळल्या आणि अवघ्या १० धावांनी हैदराबादचा पराभव झाला. मनीषने नाबाद ६१ धावांची खेळी केली.\nतत्पूर्वी कोलकाताच्या सलामीवीर शुभमन गिल आणि नितीश राणाने चांगली सुरुवात करून दिली. मात्र, गिल १५ धावांवर बाद झाला. मात्र, राणाने जोरदार फटकेबाजी सुरू ठेवली. तसेच राहुल त्रिपाठीनेही २८ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याला टी. नटराजनने झेलबाद केले. राणानेही ५६ चेंडूंत ९ चौकार आणि चार षटकारांसह ८० धावांची दमदार खेळी साकारली. त्यानंतर राणा बाद झाला आणि मॉर्गनही स्वस्तात परतला. मोहमद नबीने या दोघांना बाद केले. दिनेश कार्तिकने ९ चेंडूत २२ धावांची खेळी केली. त्यामुळे १८८ धावांपर्यंत मजल मारली. हे आव्हान हैदराबादला पेलवले नाही.\nकोरोनाला थोपविण्यासाठी सर्वसमावेशक कार्यपद्धती\nNext articleलग्नानंतर लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पळाली महिला\nचेन्नईचा बंगळुरुवर मोठा विजय\nचेन्नईचा राजस्थानवर ‘सुपर’ विजय\nदिल्लीचा पंजाबवर ६ गडी राखून विजय\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nटीम इंडियाच नंबर वन\nअर्जन नागवासवालाची अखेर भारतीय संघात निवड\nटी-२० वर्ल्डकपसाठी भारताचे यजमानपद धोक्यात\nलोकांच्या सुरक्षिततेबाबत तडजोड नाही : बीसीसीआय सचिव जय शाह\nऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून भारताला आर्थिक मदत\nआयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित\nकोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना स्थगित\nतू चेन्नईला तुडवलंस; सेहवागचे पोलार्डसाठी मजेशीर ट्विट\nभारत हे माझे दुसरे घर : ब्रेट ली\nऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी परतण्याची व्यवस्था स्वत:च करावी; पंतप्रधान मॉरिसन भूमिका\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2017.blog/2017/10/12/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8B-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2021-05-18T20:44:28Z", "digest": "sha1:53NHJK3KPDD2YTLOSBK7PWTM4AKXUK63", "length": 49801, "nlines": 128, "source_domain": "digitaldiwali2017.blog", "title": "मुपो चिंचवड ते गोवा – एक स्थलांतर – डिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष", "raw_content": "\nडिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष\nमुपो चिंचवड ते गोवा – एक स्थलांतर\nजवळ जवळ पंधरा ते वीस वर्षानंतर मी आता स्थिर आयुष्य जगतेय. सरलेली वर्षं बघितली तर कामाच्या निमित्ताने खूप आडवातिडवा प्रवास केलाय आणि त्यातला सर्वात जास्त मुक्काम गोव्यात झालाय.\nभारताच्या बहुतेक सर्व सीमांवर वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या निमित्ताने जाणं झालंय. पश्चिम बंगाल-गुजरातमध्ये अनेकदा प्रवास झाला. पण एखाद्या अनोळखी गावात आपण थोड्या दिवसांसाठी जातो आणि बघता बघता आपणही त्याच मातीतले बनतो असं काहीसं माझं गोव्याबाबत झालं.\nमागे एक वर्ष ओरिसाला- छत्तीसगड आणि झारखंड इथे एका प्रोजेक्टच्या निमित्ताने जाणं व्हायचं. तिथे एक चांगली टीमही तयार झाली होती. एकदा आम्ही सर्व फिल्डवर्कसाठी मयूरभंजच्या संथाल परगण्यात गेलो होतो. तिथे कामाची खूप गरज आहे असं वाटायला लागलं. पण तो प्रोजेक्ट संपल्यावर परत तिथे जाण्याची तशी कधी संधी मिळाली नाही.\nती संधी गोव्याने मात्र वारंवार दिली.\nकधी वाटलं नव्हतं पण आता गोव्यातच कायमची स्थायिक झालेय. गोवा, इथली माणसं, त्यांची निसर्गाच्या जवळ जाणारी जीवनशैली. इथला निसर्ग जास्त आवडला आणि इथल्या मोठ्या वास्तव्यात गोव्याचा वेगळेपणा जाणून घेता आला.\nइतके दिवस मुक्कामपोस्ट चिंचवड होतं ते आता मुक्कामपोस्ट पणजी-गोवा झालंय.\n बाबा सांगतात, मी अगदी लहान होते तेव्हा मला शोधण्यासाठी घरातल्या सर्वांना पायपीट करावी लागायची. आमचं गाव तसं छोटंसंच होतं. त्यामुळे लपाछपी, चोर-पोलीस खेळताना आम्ही कोणती हद्दच ठरवत नव्हतो. कोणत्याही वाड्यात आम्ही सहज लपून बसायचो. त्यामुळे एकदा खेळायला बाहेर पडलं की सापडणं अवघड होऊन बसायचं. मग काय अंधार पडायला लागला की घरातले सगळे मला शोधायला बाहेर पडायचे. भटकभवानीच होते. हीच आवड नोकरीच्या निमित्त्ताने जोपासली गेली. वाडा सुटला, गाव सुटलं आणि मोठा परिघ, विस्तारलेलं क्षितिज समोर खुणावत होतं. या क्षितिजाला गवसणी घालणं तसं सोप्पं नव्हतं.\nजवळ जवळ पंधरा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. लोकसत्तामधल्या नोकरीचा करार संपला होता. काही दिवस ब्रेक घेऊन नव्याने नोकरी शोधायला लागावं, असं ठरवलं होतं. तोच एक दिवस बाबांचे मित्र यशवंत ठाकर यांचा फोन आला आणि त्यांनी त्यांच्या संस्थेत एका प्रोजेक्टवर काम करायला बोलावलं. प्रोजेक्ट देखील छान होता. पुणे जिल्ह्यातील एकांड्या शिलेदारांविषयी हा प्रोजेक्ट हा. एकांडे शिलेदार म्हणजे कोणताही आधार-पाठबळ नसताना एकट्या व्यक्तीने उभं केलेलं सामाजिक काम. तर अशा व्यक्तींना भेटून, त्यांचं काम बघून त्यावर एका महिन्यात रिपोर्ट तयार करायचा असं कामाचं स्वरूप होतं. नुसता पुणे जिल्हा म्हणलं तरी तो देखील गोव्याच्या आकारमानाहून मोठा आहे. या कामासाठी मला एक वाहन दिलं होतं. महिनाभर रोज एकटीच कोणत्या न कोणत्या गावात जात होते. कधी भोरमधील आडवळणाची गावं तर कधी राजूरमधील आदिवासी भाग. या छोट्याशा प्रोजेक्टमधून एकटीने फिरण्याचा आत्मविश्वास वाढला, जो मला पुढे कराव्या लागणाऱ्या प्रवासात उपयोगी पडला.\nहा प्रोजेक्ट संपतो तोच पुढचा प्रोजेक्ट वाट बघत होता. परत पत्रकारितेत कार्यरत व्हावं की हेच काम सुरु ठेवावं अशी दोलायमन स्थिती होती. हा दुसरा प्रोजेक्ट गोव्यात होता.\nखरं तर तेव्हा मला गोव्याबद्दल विशेष असं काही माहीत नव्हतं. रोज रात्री दूरदर्शनच्या बातम्यांमध्ये तापमान सांगताना पणजीचा उल्लेख व्हायचा. त्यामुळे गोव्याची राजधानी पणजी आणि तिथे कायम उष्ण वातावरण असतं एवढंच काय ते जुजबी माहीत होतं. मुळात गोव्याबद्दल अधिक जाणून घ्यावं, असंही कधी वाटलं नव्हतं. पण आपला प्रवासाचा परिघ विस्तारतोय म्हणल्यावर मलाही स्वस्थ बसवेना. चला आता हा ही प्रोजेक्ट करून बघूया म्हणून गोव्याला जायला तयार झाले.\nहा प्रोजेक्ट झाल्यावर या कामातून थांबायचं, असं त्यावेळेला ठरवून टाकलं होतं. पण गोव्यातला हा एक प्रोजेक्ट माझं भविष्य बदलून टाकेल असं मात्र वाटलं नव्हतं.\nएक-दोन नव्हे तर पुढची पंधरा वर्षे मी गोव्यात येऊन-जाऊन राहिले.\nगोव्यात पणजीत पहिल्यांदा उतरले तो दिवस आज ही जसाच्या तसा आठवतोय. मांडवी नदीवरचा भला मोठा पूल ओलांडून पणजीत केलेला प्रवेश, गोलाकार रचना असलेला पणजीतील कदंब बसस्टॅन्ड, स्टॅन्डबाहेर उभ्या असलेल्या अनोख्या रिक्षा आणि पायलट हे सारं माझ्यासाठी नवीन होतं. महाराष्ट्रात-पुण्यात अशा रिक्षा आणि असे पायलट कधी बघितले नव्हते. प्रवासी बसतात त्या भागात दोन्ही बाजूने उघडणारी पत्र्याची दारं, त्या दारांना छोट्या खिडक्या, प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यामध्ये पडदा लावलेला, सर्वात महत्वाचं म्हणजे रिक्षात बसताना आणि उतरताना रिक्षाचालकाने स्वतः दार उघडणं आणि बंद करणं. सगळा कसा शाही थाट पुण्यातल्या रिक्षाचालकांच्या मुजोरी वृत्तीचा अनुभव असल्यामुळे इथल्या रिक्षात बसणं हे काही वेगळंच होतं आणि पायलट प्रकार तर सर्वार्थाने वेगळा वाटला. पायलट म्हणजे जवळ जवळ दुचाकी रिक्षाच. पायलट म्हणजेच बाईकस्वार, जो तुम्हाला जिथे जायचंय तिथे पोहोचवतो. अर्थातच रिक्षाला जसे आपण पैसे मोजतो तसेच इथे पायलटला द्यावे लागतात. रिक्षापेक्षा ही सेवा स्वस्त असते. वैमानिकाला पायलट म्हणतात हे ठाऊक होतं पण इथे बाईकस्वारही पायलट असतो हे ऐकून मजाच वाटली. या पायलटची इथल्या सरकारकडे नोंदणी केलेली असते. त्याला रितसर पायलट म्हणून लायसन्स दिलं जात. त्यामुळे या पायलटबरोबर प्रवास करणं अगदी सुरक्षित आणि स्वस्त ठरतं. पणजीत पाय ठेवताच किती महत्वाची माहिती मिळून गेली.\nअल्तिनो नावाच्या भागात शासकीय गेस्टरुममध्ये आमची निवासाची सोय केली होती. इथल्या अजबगजब रिक्षामधून आम्ही अल्तिनोला जात असताना अर्ध उजाडलेल्या भल्या सकाळी, सोनेरी किरणांनी पणजी शहर चकाकत होतं. फिक्कट पिवळ्या आणि पांढऱ्या, तर कधी निळ्या-पांढऱ्या रंगाची संगत असलेली पोर्तुगीज पद्धतीची घरं या सकाळच्या कोवळ्या प्रकाशात खरोखरी उजळून निघत होती. गोव्यात नाही तर युरोपातल्या एखाद्या गावात आहोत असंच वाटू लागलं.\nअल्तिनोच्या रस्त्याला लागण्यापूर्वी पणजीतील आगळी वेगळी रचना असलेलं चर्च दिसलं. चर्चच्या असंख्य पायऱ्यांनी एका क्षणात लक्ष वेधून घेतलं. अल्तिनोचा चढ लागेपर्यंत माहीत नव्हतं की हा एक टेकडीचा भाग आहे. ‘अल्त’ वरून अल्तिनो हे समजायला वेळ लागला. गोवा शासनाच्या मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक मंत्री, शासकीय अधिकारी यांची निवासस्थानं याच भागात आहेत. शिवाय सर्व शासकीय गेस्टहाऊसेस, पणजी दूरदर्शन, आकाशवाणीदेखील याच टेकडीवर आहे. टेकडीच्या वळणावळणाच्या रस्त्यांनी जाताना खाली दरीत शहराची झलक दिसत होती. अल्तिनो टेकडीचा तो ���ळणदार रस्ता खूप आवडून गेला. या रस्त्यावरून पायी चालत गेलं पाहिजे असं मनोमन ठरवूनही टाकलं. अल्तिनो टेकडी कधी मला पणजीच्या डोक्यातील मुगुट वाटली तर कधी पणजी शहराची पहारेकरीण. अल्तिनोवरील गेस्टहाऊसमध्ये पुढची दहा वर्ष मुक्काम असेल असं त्यावेळेला पुसटसंही वाटलं नाही.\nआमच्या संस्थेकडे गोवा शासनाचे एका मागोमाग एक नवनवे प्रोजेक्ट येत गेले. प्रत्येक वेळी प्रोजेक्ट संपताना वाटायचं की बहुदा आता हा शेवटचाच प्रोजेक्ट. पण परत काही दिवसात नवं काहीतरी पुढे यायचंच. परत नव्या उत्साहाने मी गोव्यात हजर. प्रत्येक वेळी गोव्याची एक वेगळी बाजू उलगडणं सुरू.\nएरवी कधी मी गोव्यात जातेय असं कोणाला सांगितलं की ‘अरे वा… मज्जा आहे तुझी’ असं ऐकायला मिळायचं. गोवा म्हणजे मज्जा असं एक समीकरणच लोकांच्या मनात तयार झालंय. गोव्यात मी कामांसाठी जातेय असं सांगितलं तर ‘गोव्यात कोणी काम करायला जातं का तिथे तर मजा करायला जायचं असतं’ असंही ऐकवायचे. गोवा म्हणलं की चर्च, समुद्रकिनारा आणि दारू या पलिकडे दुसरं काही आहे असं लोकांना वाटतंच नाही.\nसुदैवाने मी गोव्यात कधीच पर्यटक म्हणून फिरले नाही. प्रत्येक वेळी इथल्या माणसांशी जोडलेला एखादा प्रश्न, एखादी समस्या, शासनाची योजना लोकांपर्यंत पोहचवणं अशा कामाच्या निमित्ताने अगदी दुर्गम भागातही जायला मिळालं. त्यामुळे ग्लॅमरस गोव्यापलीकडच्या गोव्याचा खरा चेहरा जवळचा वाटला. त्यामुळे गोव्याबद्दल लिहिताना इतरांनी बघितला नाही असा गोवा माझ्या लिखाणातून व्यक्त होत गेला. माझ्याच मित्रमंडळींमधील अनेकजण आहेत जे दर वर्षी गोव्यात एक तरी चक्कर मारतात. पण त्यांना कलंगुट, बागा, माजोर्डा, वार्का, पाळोळे या बीचपलीकडे गोवा आहे, हे माहीतच नाही. एखादा समुद्रकिनारा गाठायचा आणि तिथेच मुक्काम करायचा म्हणल्यावर गोवा कसा कळणार ना\nगोव्यात आल्यावर माझा मुक्काम कायम शासकीय गेस्टहाऊसवर असायचा. एक, दोन नाही. सलग दहा वर्ष मी गेस्टहाऊसला राहिले. छोट्याशा टेकडीवरील या गेस्टहाऊसने मला एकटीला राहायला शिकवलं. वर्षातील अनेक महिने असे जायचे की एकूण २४ पैकी मी सोडून बाकीच्या रूम्समध्ये कोणीच नसायचं. मीच एकटी भुतासारखी इथे असायचे. कधी कधी भीतीही वाटायची. रात्री कुत्री ओरडायला लागली की आणखीनच भीती वाटायची. काही झालं तरी रात्री दार उघडायचं नाही हे पक्कं ठरवून टाकलेलं.\nया गेस्टहाऊसमध्ये एक काळं कुत्रं होतं. त्याला अधूनमधून काही ना काही खायला घालायचे. थोड्याच दिवसात आमची गट्टी जमली. तर या काळूला रात्री रूमवर परतले की काहीतरी खायला द्यायचे. ते खायचं सोडून काळू आधी मला सोडायला वर दुसऱ्या मजल्यावर माझ्या रुमपर्यंत यायचा. मी रुममध्ये गेले आणि दार लावल्याचा आवाज आला की जायचा. एकदा मी तो गेला की नाही बघण्यासाठी दार उघडून बघितलं तर दाराचा आवाज ऐकून हा परत उतरलेल्या पायऱ्या चढून दारासमोर हजर झाला. असा वेडा होता. कोणी कधी एवढं जीव लावतं का\nआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या काळात महिनाभर हे गेस्टहाऊस दिल्लीहून येणाऱ्या पाहुण्यांसाठी बुक असायचं. त्या काळात माझा मुक्काम दुसरीकडे असायचा. पण महिनाभराने आल्यावरदेखील काळू कधी ओळख विसरला नाही. तोंडातून चित्रविचित्र आवाज काढून, लाडात येऊन स्वागत करायचा. एक प्रकारे माझा पहारेकरीच झाला होता. त्याला कधी नुसती हाक मारली तरी लगेच असेल तिथून धावत यायचा.\nकधीतरी ऑफिसची कामं संपवून लवकर आलेच तर अल्तिनोचा वळणावळणाचा रस्ता पायी चालत उतरून खाली पणजीत यायचे. कधी पणजी चर्चच्या पायऱ्यांवर बसायचे तर कधी कला अकादमीत जायचे. सोबत एखादं पुस्तक असायचं. अंधार पडेपर्यंत पुस्तक वाचायचं. अंधार पडला की जवळच्याच हॉटेलमध्ये काहीतरी थोडंसं खाऊन परत रूमवर जायचे. पणजी चर्चसमोरील पायऱ्या मला खूप आवडतात. अगदी नवीन नवीन इथे आले होते तेव्हा अनेकदा मी या पायऱ्यांवर जाऊन बसायचे. सर्वात वरच्या पायरीवर बसून समोर वाहत जाणाऱ्या गर्दीला, वाहनांना निरखत बसायला आवडायचं. रुमवर गेल्यावर एकटं वाटायचं. मग रूममध्ये स्वतःला कोंडून घेण्यापेक्षा या ठिकाणी येऊन बसू लागले.\nसुचेता कडेठाणकर ही माझी लोकसत्तामधील मैत्रीण. लोकसत्तामध्ये आम्ही एकाच दिवशी नोकरीला लागलो आणि एकाच दिवशी तिथून बाहेर पडलो. मैत्री मात्र टिकून राहीलं. सुचेता एकदा माझ्याबरोबर गोव्यात आली होती. संध्याकाळी आम्ही चर्चच्या पायऱ्यांवर जाऊन बसलो. खूप दिवसांनी शांतपणे गप्पा मारायला मिळाल्या. आजूबाजूच्या जगाचं भानच नव्हतं इतक्या आम्ही गप्पांमध्ये रमून गेलो. एव्हढी वाहनं येत जात होती, पर्यटकांची भरपूर वर्दळ होती. तरीही सारं कसं शांत होतं. कोणताही गोंधळ नाही, गडबड नाही. हॉर्नचे कर्णकर्कश आवाज नाहीत. शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यावरच्या चर्चच्या पायऱ्यांवर आम्ही आहोत असं वाटलंच नाही. ‘पुण्यात असं ठिकाणच नाहीये जिथे शांतपणे बसता येईल. जिथे तिथे गोंगाट असतो’ सुचेताला तीव्रतेनं जाणवलं.\nनंतर काही दिवसांनी मी एकटीच या पायऱ्यांच्या एका टोकाला पुस्तक वाचत बसले होते. आजूबाजूला तसं लक्ष नव्हतं. नंतर अचानक जाणवलं, कोणीतरी व्यक्ती रस्त्यावर बाईकवर आहे आणि आपल्याला खुणावतेय. पुस्तकातून डोकं वर काढलं तर कोणी अनोळखीच व्यक्ती. वाटलं, पर्यटक असेल, एखादा पत्ता विचारत असेल. पुस्तक मिटून त्याला काय असं विचारलं तर ‘येतेस का असं विचारलं तर ‘येतेस का’ असं त्याने विचारलं. दोन सेकंद काही समजलंच नाही. त्याने परत तेच उच्चारल्यावर मात्र मी त्याला जोरात ओरडले. उठून उभी राहिले. आजूबाजूचे पर्यटक त्याच्याकडे बघू लागले तसा तो बाईक सुरु करून धुमसटाक पळून गेला. पण मी प्रचंड अवस्थ झाले. पुस्तकात लक्ष लागेना. अरे आपण काय म्हणून इथे बसत होतो आणि या असल्या पुरुषांना काय वाटतंय’ असं त्याने विचारलं. दोन सेकंद काही समजलंच नाही. त्याने परत तेच उच्चारल्यावर मात्र मी त्याला जोरात ओरडले. उठून उभी राहिले. आजूबाजूचे पर्यटक त्याच्याकडे बघू लागले तसा तो बाईक सुरु करून धुमसटाक पळून गेला. पण मी प्रचंड अवस्थ झाले. पुस्तकात लक्ष लागेना. अरे आपण काय म्हणून इथे बसत होतो आणि या असल्या पुरुषांना काय वाटतंय या विचाराने काही सुचेनासं झालं. म्हणजे आता इथे बसणंही संपलं तर या विचाराने काही सुचेनासं झालं. म्हणजे आता इथे बसणंही संपलं तर या विचारानेच कासावीस होऊ लागले. असा अनुभव पुण्यात रात्रीच्या वेळी बसस्टॉपला उभं राहिल्यानंतरही अनेकदा आला होता. त्यावेळीदेखील ओरडाआरडा करणं, त्या व्यक्तीला योग्य त्या शब्दात सुनावणं असे उपचार करायचे. म्हणजे रात्रीच्या वेळी एकट्या बाईने फिरायचं नाही का या विचारानेच कासावीस होऊ लागले. असा अनुभव पुण्यात रात्रीच्या वेळी बसस्टॉपला उभं राहिल्यानंतरही अनेकदा आला होता. त्यावेळीदेखील ओरडाआरडा करणं, त्या व्यक्तीला योग्य त्या शब्दात सुनावणं असे उपचार करायचे. म्हणजे रात्रीच्या वेळी एकट्या बाईने फिरायचं नाही का आणि फिरलीच तर तिला अशा अनुभवांना सामोरं जायची तयारी ठेवली पाहिजे, असंच झालं ना आणि फिरलीच तर तिला अशा अनुभवांना सामोरं जायची तयारी ठेवली पाहिजे, असंच झालं ना आणि कदाचित म्हणूनच एकटी बाई प्रवास करायला घाबरते. हे सगळं खूपच अवस्थ करणारं.\nया अनुभवानंतर संध्याकाळचं माझं बाहेर पडणं बंद झालं. चर्चच्या पायऱ्यांवर त्या प्रसंगानंतर मी कधी बसलेच नाही. आजही तिथून जात असताना तो प्रसंग आठवल्याशिवाय राहत नाही.\nकाही दिवसांनी लक्षात आलं, की मी असं स्वतःला खोलीत कोंडून घेऊन परिस्थिती बदलणार नाही. त्यापेक्षा त्या परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे. शांतपणे वाचत बसण्यासाठी आणखी देखणी जागा सापडली. अल्तिनो टेकडी उतरून खाली आलं की कला अकादमी जवळच होती. पण खूपदा फक्त कार्यक्रमांच्या निमित्तानं जाणं व्हायचं. त्यामुळे थेट नाट्यगृहात जायचं आणि कार्यक्रम संपला की तिथून निघून यायचं. एक दिवस अशीच तिथे गेले असता अकादमीच्या मागच्या बाजूला गेले. मागे मांडवी नदीचा तीर आहे. मांडवी नदी आणि अरबी समुद्र यांचा जिथे संगम होतो, त्या तीरावर कला अकादमीची देखणी वास्तू उभी आहे. इथे संध्याकाळी सूर्यास्त बघत बसता येतं.\nपणजी चर्चच्या पायऱ्या सुटल्या आणि ती जागा अकादमीतल्या बाकाने घेतली. अस्ताला जाणारा सूर्य, अधून मधून जाणाऱ्या छोट्या बोट्स, नदीपलीकडील चर्चमधून ऐकू येणारी घंटा आणि किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांची गाज या वातावरणात किती तास उलटून जायचे ते समजायचंच नाही. एकावर एक उसळणाऱ्या लाटा आणि त्यांच्या आड लपू पाहणारा सूर्य बघत बसायचं. चहाची तल्लफ आली तर जवळच्या अकादमीच्या कॅफेतून एक कप चहा घेऊन यायचा आणि परत इथे बसायचं. कला अकादमीच्या वॉचमनची सतत गस्त असल्यामुळे त्या ‘तसल्या’ पुरुषांची भीतीही नव्हती.\nइथे बसून परत एकदा गौरी देशपांडे, सानिया, पु शि.रेगेंची ‘सावित्री’ वाचून काढली. इथल्या नीरव शांततेत दिवसभराचा शिणवटा निघून जायचा. अस्ताला जाणारा सूर्य बघायच्या ओढीने अनेक संध्याकाळ इथे घालवल्या. सूर्य तोच असायचा मात्र मावळताना त्याचं सौन्दर्य काही वेगळंच दिसायचं. मावळताना मागे सोडून जाणारा त्याचा सोनेरी केशरी रंग हुरहूर लावून जायचा. रोज या रंगाची नवीच छटा बघायला मिळायची. तो अस्ताला गेला, तरी त्याच्या खुणा दीर्घकाळ आकाशात रांगोळीसारख्या उमटलेल्या असायच्या.\nपणजीतल्या माझ्या मुक्त संचाराला ब्रेक लागला तो ओल्ड गोव्याला स्थलांतर करावं लागल्यावर. अल्तिनोचा परिसर, इथलं गेस्टहाऊस सोडवत न���्हतं. पण गेस्टहाऊसचे वाढवलेले दर, केलेलं खासगीकरण यामुळे तिथे राहणं आर्थिकदृष्टया परवडणारं नव्हतं. पणजी माझं आवडतं शहरं. आपल्याच गावात फिरताना एक आपोआप सहजता येते, तशी मला पणजीमध्ये अनुभवायला आली. इथले सर्व गल्लीबोळ पायाखालून गेले. एकूणएक रेस्टॉरंटमध्ये खाऊन झालं. ठराविक हॉटेलमधले वेटर, ठराविक रिक्षाचालकदेखील ओळखीचे झाले. आपोआप एक सुरक्षित वर्तुळ आजूबाजूला तयार झालं होतं. हे सगळं सोडून पणजीपासून दूर अकरा किमीवर आडमार्गाला ओल्ड गोव्यात राहायला जाणं जीवावर आलं होतं, पणजी गेस्टहाऊस सोडून जाताना काळू आता भेटणार नाही याचंही वाईट वाटत होतं. थोडीशी नाराजीनेच ओल्ड गोव्याला गेले.\nपणजी ते ओल्ड गोवा हा गोव्यातला माझा सर्वात आवडता रस्ता. पणजी सोडली की काही अंतर मांडवी नदी आपल्याला सोबत करत असते. अशी रस्त्याला समांतर भरून वाहणारी नदी मी पहिल्यांदाच बघितली. म्हणजे समुद्राला भरती असली, की रस्त्याच्या काठाला हिचा स्पर्श होतो. अशा काठोकाठ भरलेल्या मांडवी नदीच्या तीरावरून जाणारा रस्ता खूप आवडतो. अगदी पहिल्यांदा मी या रस्त्यावरून जाताना म्हणाले पण होते, की मला इथे कुठे राहायला मिळालं तर खूप आवडेल इतकी मी या नदीकाठच्या रस्त्याच्या प्रेमात पडले होते. आणि आता जेव्हा तशी संधी आली तेव्हा मात्र मनातून आनंदी नव्हते. थोड्याच दिवसात हा रस्ताही माझा रोजचा रस्ता झाला. रिबंदरमधील आकर्षक वळणदार रस्ता, युरोपातील गावात शोभावीत अशी टुमदार घरं, नदीकाठचं रेस्टॉरंट.. एकेक खाणाखुणा वाढत होत्या. ओल्ड गोव्यातील जगप्रसिद्ध चर्च माझ्या या नव्या घरापासून जवळच होतं.\nशिवाय या जुन्या गोव्यात शिरताना मला इथली एक गोष्ट फार आवडायची. इथला गांधीजींचा पुतळा. गांधीजींचा असा पुतळा मी कधीच बघितला नव्हता. एका कोळ्याच्या छोट्याश्या पोरीला जवळ घेणारे गांधीजी या पुतळ्यात अगदी प्रेमळ आजोबांसारखे वाटतात. ती चिमुरडीदेखील त्यांना छान बिलगलीय. तिच्या कडेवर मासळीचं सूप आहे. त्यातली मासळीदेखील त्या शिल्पात ठळकपणे दिसते. गांधीजी आणि त्या चिमुरडीच्या चेहऱ्यावरचे भाव निव्वळ अवर्णनीय. या रस्त्याने कधीही जाताना अगदी हा पुतळा नजरेआड होईपर्यंत मी त्या दोघांच्या चेहऱ्यावरील भाव टिपून घेण्याचा प्रयत्न करत असे. आता तर पुतळा मला रोजच बघायला मिळणार होता. ओल्ड गोव्यातील वा���्तव्य आवडून घेण्यासाठी मीच या अशा आवडत्या गोष्टी परत परत डोळ्यासमोर आणत होते.\nओल्ड गोव्यातला फ्लॅट माझ्या गेस्टहाऊसच्या रूमच्या तुलनेत आलिशान होता. पणजी सोडावी लागल्याची नाराजी काही दिवस मनात राहिली. दूध आणायला दूरवर जावं लागायचं. जवळपास दुकानं नव्हती. इतके दिवस गेस्टहाऊसला परवानगी नसल्यामुळे मी स्वयंपाक करू शकले नव्हते. पण इथे फ्लॅटवर कोणाची आडकाठी असायचा प्रश्नच नव्हता. मी माझ्यापुरतं शिजवू लागले.\nकाही दिवसात मी इथल्या वातावरणात रुळून गेले. इथली सकाळ फार सुंदर असायची. सोसायटीच्या मागच्या बाजूला जवळजवळ जंगलच होतं. पक्ष्यांच्या वेगवेगळ्या आवाजाने सकाळी जाग यायची. याच जंगलातून रोज सकाळी हॉर्नबिलची जोडी जाताना दिसायची. त्यांचा आवाज एकदा कानी पडला. मी हातातली कामं बाजूला टाकून बाल्कनीत पळाले आणि आवाजाच्या दिशेने शोध घेऊ लागले. तोवर मी प्रत्यक्ष असं हॉर्नबिलला कधी बघितलं नव्हतं. हॉर्नबिलच्या या जोडीचा रोजचा जायचा यायचा हा मार्ग होता. त्यांची जाण्या-येण्याची पद्धतदेखील अद्भुत होती. शीळ घालत पहिल्यांदा नर हॉर्नबिल एका झाडावर येऊन बसायचा. मग मादी हॉर्नबिल त्याच्या पाठोपाठ त्या झाडावर येऊन बसायची. नर हॉर्नबिल पुढच्या झाडावर गेला की शीळ घालून मादीला बोलवायचा. बहुतेक तो रस्ता सुरक्षित आहे की नाही हे पाहून आपल्या प्रियेला घेऊन जात असावा. अनेक दिवस लक्षपूर्वक त्यांना बघितल्यावर हे सगळं उमजलं. खरोखरी ती त्याला अत्यंत प्रिय असणार. तिच्या काळजीपोटी रस्त्यातील प्रत्येक टप्पा पारखल्याशिवाय तो पुढची झेप घेत नसे. संध्याकाळी अंधारून येण्याआधी परत याच पद्धतीने त्यांची परतवणूक व्हायची. शरीरापेक्षा मोठी असलेली पिवळीधम्मक चोच, पंखांवरचे काळे-तपकिरी पट्टे पटकन लक्ष वेधून घ्यायचे. त्यांचा फोटो काढण्याचा प्रयत्न अनेकवेळा केला. पण कधी ते कॅमेऱ्यात टिपले गेले नाहीत. या जोडीने मला पुरतं वेड लावून टाकलं. सकाळची त्यांची जाण्याची आणि संध्याकाळी परतण्याची वेळ, संध्याकाळी घरी कधी लवकर आलेच तर मी आवर्जून पाळू लागले. अनेकदा सकाळी मोरांचा आवाज यायचा. आवाजाच्या दिशेनं खूपदा शोधही घेतला. पण मोर काही कधी दिसला नाही. भारद्वाज कायम दिसायचे. पण या हॉर्नबिलच्या जोडीची मात्र सवय होऊन गेली. तीन वर्ष मी या फ्लॅटमध्ये राहिले. पुन्हा तेच. पण हा ���्लॅट सोडताना खूप दुःख झालं.\nअल्तिनोला गेस्टहाऊस होतं. इथे घर होतं. इथल्या भितींना आपलेपणाचा वास आपोआप आला. जवळच असलेला रेल्वे ट्रॅक, रेल्वेची होणारी ये-जा, रात्रीच्या वेळी रेल्वेइंजिनाचा आवाज याने मला मी चिंचवडच्या माझ्या घरात असल्यासारखं वाटायचं. लाइट गेले की सोसायटी मागच्या जंगलात काजवे चमकताना दिसायचे, रातकिड्यांच्या आवाजाने रात्र भरून निघायची. दुरून दिसणाऱ्या डोंगराचं सौन्दर्य ठराविक अंतराने पालटून जायचं. हे सगळं सोडून मी कशी जाऊ असं वाटत असताना इथूनही स्थलांतर करावं लागलं.\nओल्ड गोव्याच्या रस्त्याने फोंड्याला जात असताना या फ्लॅटकडे आणि त्याच्या आजूबाजूच्या झाडांकडे आपोआप मान वळते. हॉर्नबिलच्या जोडीची आठवण येते. आजही ती दोघं तसाच प्रवास करत असतील की माझ्यासारखं त्यांनीही स्थलांतर तर केलं असेल\nमूळ पुण्याची. आता गोव्यात कायमची स्थायिक. समदा या दिवाळी अंकाची संपादक. लेखन-संपादनाचं काम करते. अनेक वर्षं वेगवेगळ्या सामाजिक प्रकल्पांशी संबंधित काम.\nPrevious Post अनमोल मेघालय\nNext Post उत्तर पूर्व क्वीन्सलँड\n4 thoughts on “मुपो चिंचवड ते गोवा – एक स्थलांतर”\nमनस्विनी, खूप छान लिहिलं आहेस. मांडवीला समांतर जाणारा रस्ता मी मध्ये गोव्याला आले होते, तेव्हा मला मुग्ध करून गेला होता. मोबाइलच्या कॅमेऱ्यानं व्हिडिओ शूट केलं… आताही कधी वेळ असला, की ते पाहत बसते. पर्यटकांचा गाेवा मलाही बघायचा नव्हताच… तू तो आणखी सुंदर करून जणू तिथे प्रत्यक्ष नेलंस.\nमस्त जमलंय, खूप वर्षांत गोव्याला गेले नाहीये याची तीव्र जाणीव करून दिली तुझ्या लेखाने.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/09/25/maharashtra-10-days-cm-pk-sawant/", "date_download": "2021-05-18T20:58:34Z", "digest": "sha1:S6NUOQN7BR6YIQ6ERC7KYFZDHOL3TP4R", "length": 13785, "nlines": 49, "source_domain": "khaasre.com", "title": "महाराष्ट्राचे 10 दिवसासाठी मुख्यमंत्री बनलेले ते नेते कोण होते? – KhaasRe.com", "raw_content": "\nमहाराष्ट्राचे 10 दिवसासाठी मुख्यमंत्री बनलेले ते नेते कोण होते\nहिंदीतल्या “नायक” चित्रपटातील एका दिवसासाठी मुख्यमंत्री झालेला अनिल कपूर असो किंवा मराठीतील “आजचा दिवस माझा” चित्रपटातील सर्वसामान्य माणसाला एका रात्रीत राजकीय वातावरणात न्याय मिळवून देण्यासाठी झटणारा सचिन खेडेकर असो; मुख्यमंत्रीपदाची ताकत काय असते ते या चित्रपटात आपल्याला जवळून बघायला भेटते.\nसध्याच्या काळात मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरुन मोठा भाऊ-छोटा भाऊ, युती-आघाडी यांच्यातील अंतर्गत चढाओढ आणि त्यासाठी केले जाणारे राजकारण पाहून खरंच या पदाला एवढी राजकीय प्रतिष्ठा का दिली जाते हा प्रश्न पडतो. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात असेच एक मुख्यमंत्री होऊन गेले, ज्यांना केवळ १० दिवस म्हणून राज्याचा कारभार पाहता आला. त्यांचे नाव डॉ.परशुराम कृष्णाजी सावंत उर्फ बाळासाहेब सावंत \nमहाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब सावंत नावाच्या नेत्याचा उदय\nबाळासाहेब सावंत यांचा जन्म ६ जून १९०८ रोजी कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील मिऱ्या गावात झाला. पहिल्यापासूनच शेतीमधील प्रयोगाची त्यांना आवड होती. आपले शिक्षण झाल्यानंतर त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून काम केले. कामगारांच्या प्रश्नांवर त्यांचा अभ्यास होता.\nदरम्यान कायद्याचे शिक्षण घेऊन बाळासाहेब वकील झाले. ११ सप्टेंबर १९४६ रोजी पुण्यातील स्वस्तिक बंगल्यात काँग्रेस पक्षाच्या अंतर्गतच शंकरराव मोरेंच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या “शेतकरी-कामगार संघ”चे ते संस्थापक सदस्य होते. मे १९४७ मध्ये “इंटक”च्या स्थापनेतही बाळासाहेबांनी आपले योगदान दिले.\nइंटकच्या यशस्वी सुरुवातीनंतर बाळासाहेबांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नगरसेवक म्हणून राजकारणात प्रवेश केला. आपल्या वकिली ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी नगरपालिकेच्या कामात दाखवलेली चुणूक पाहून काँग्रेस नेतृत्वाने बाळासाहेबांचे नेतृत्वाला फुलण्याची संधी दिली. १९५२ मध्ये पार पडलेल्या मुंबई राज्य विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब वेंगुर्ले मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.\nमहाराष्ट्र राज्यनिर्मितीनंतर यशवंतराव चव्हाणांनी बाळासाहेब सावंतांना आपल्या मंत्रिमंडळात घेतले. बाळासाहेबांचा शेती, कामगार, कायद्याचा अभ्यास पाहून त्यांना कृषीमंत्री केले. याच काळात बाळासाहेबांनी महाराष्ट्रात राहुरी आणि अकोला येथे कृषी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पुढे इंटकच्या अध्यक्षांचे निधन झाल्यानंतर बाळासाहेब इंटकचे अध्यक्ष बनले. मारोतराव कन्नमवार यांनीही गृहमंत्री म्हणून बाळासाहेबांचा आपल्या मंत्रिमंडळात समावेश केला.\nबाळासाहेब सावंत बनले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री\nमारोतराव कन्न���वार यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारून एक वारसाच झाले असेल, २४ नॉव्हेमबर १९६३ च्या रात्री त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचे निधन झाले. त्यावेळी यशवंतरावांनी कोकणचे ५५ वर्षाचे ज्येष्ठ नेते डॉ.बाळासाहेब सावंत यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक केली. २५ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर १९६३ या दहा दिवसांच्या काळात बाळासाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. ज्येष्ठतेनुसार बाळासाहेब मुख्यमंत्री म्हणून पुढेही राहिले असते, पण यशवंतरावांनी विदर्भाच्या वाट्याची मुख्यमंत्रीपदाची संधी वसंतराव नाईकांच्या रूपाने विदर्भाला दिली.\nपरिस्थितीच्या रेट्यापुढे एक मुख्यमंत्रीपदासाठी लायक असणाऱ्या या नेत्याने खुशीखुशीने दहा दिवसांनी आपल्या पदाची सूत्रे नव्या नेतृत्वाच्या हातात दिली आणि हा नेता काळाच्या ओघात विस्मृतीत गेला. १२ फेब्रुवारी २००१ रोजी दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाला डॉ.बाळासाहेब सावंत यांचे नाव देऊन महाराष्ट्राच्या या सुपुत्राचा गौरव करण्यात आला.\nडॉ.बाळासाहेब सावंत यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सर्वसामान्य लोकांसाठी केलेल्या कामाबद्दल कुणीही त्यांना आठवत नाही. परंतु त्यांच्या आयुष्यातील एका काळाला कलंकित करुन लोकांनी त्यांना आठवणीत ठेवले आहे. सुशीलादेवी पवार उर्फ वनमाला या बाळासाहेबांच्या पत्नी \nग्वाल्हेरच्या सरदार घराण्यातील सुंदर व्यक्तिमत्व श्यामची आई त्यांनी चित्रपातून अजरामर करणाऱ्या मराठी चित्रपट आणि नाटकांमधील अभिनेत्री श्यामची आई त्यांनी चित्रपातून अजरामर करणाऱ्या मराठी चित्रपट आणि नाटकांमधील अभिनेत्री वडिलांच्या आग्रहाखातर कुठल्या ब्रिटिश अधिकाऱ्याऐवजी बाळासाहेब सावंतांसोबत लग्नाच्या बोहल्यावर चढल्या काय आणि तीनच महिन्यात त्यांचा घटस्फोट होतो काय; सगळ्या घटना अचानक घडल्या.\nपण याही पेक्षा ज्या प्र.के.अत्रेंना बाळासाहेबांनी पाहुणा म्हणून घरी आणले त्याच अत्रेंची राखेल म्हणून वनमाला यांना हिनवले गेले हे दुर्दैवी होते. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात “मी कुणाची पत्नी होऊ शकले नाही” अशी बोचरी खंत वनमाला यांनी बोलून दाखविली होती. परंतु बाळासाहेबांसारख्या नेत्याला आयुष्यभर विनाकारण हा कलंक सहन करावा लागला.\nCategorized as प्रसिद्ध व्यक्तिमत्व, प्रेरणादायक, बातम्या, राजकार��, सामान्य लोक असामान्य कामगिरी\nतुळजाभवानी मातेच्या पायाशी मटणाचा नैवेद्य का ठेवला जातो \n१५० हुन अधिक सिनेमात काम केलेल्या साऊथच्या अभिनेत्याचे यामुळं झालं निधन\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/which-companies-will-run-private-trains-in-the-country-railways-to-take-decision-soon/", "date_download": "2021-05-18T19:56:10Z", "digest": "sha1:NEBUKVAWF7N6DUDWNAWEYSCT2KHNOGIH", "length": 11501, "nlines": 207, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "नेमकं कोणत्या कंपन्या चालवणार देशात Private Trains?; रेल्वे लवकरच घेणार निर्णय... - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome मुंबई नेमकं कोणत्या कंपन्या चालवणार देशात Private Trains; रेल्वे लवकरच घेणार निर्णय…\nनेमकं कोणत्या कंपन्या चालवणार देशात Private Trains; रेल्वे लवकरच घेणार निर्णय…\nमुंबई : भारत सरकारने रेल्वेच्या खासगीकरणाला यापूर्वीच परवानगी दिली आहे. या परवानगीनंतर अनेक कंपन्यांनी प्रवासी खासगी रेल्वे चालवण्यास उत्सुकता दाखवत आपले अर्ज सादर केले आहेत. रेल्वेच्या खासगीकरणामध्ये पहिल्या टप्प्यात 12 ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. या खासगी ट्रेन कोण चालवणार यासंदर्भात रेल्वेने अर्ज मागवले होते. याला प्रतिसाद देताना एकूण 16 खासगी कंपन्यांकडून 120 अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची छाननी करुन त्या कंपन्यांच्या नावांना अंतिम स्वरुप देण्यास सुरूवात झाली आहे.\nदोन टप्प्यात निवड :-\nभारतीय रेल्वेने गुरूवारी दिलेल्या माहितीनुसार, खासगी ट्रेन चालवण्यासाठी कंपन्यांची निवड दोन टप्प्यात बिडिंग प्रक्रियेअंतर्गत पारदर्शी प्रकारे केली जाणार आहे. पहिला टप्पा Request For Qualification (RFQ) आहे आणि दुसरा टप्पा Request For Proposal (RFP) हा आहे. रेल्वेकडे ट्रेन चालवण्यासाठी एकूण 16 खा���गी कंपन्यांकडून 120 अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील 102 अर्ज पुढील टप्पा म्हणजे Request For Proposal (RFP) साठी योग्य ठरवण्यात आले आहेत. यामध्ये काही मोठ्या नावांचा समावेश आहे.\nखासगी कंपन्यांचा शानदार प्रतिसाद :-\n12 क्लस्टर्ससाठी RFQ ची यादी 1 जुलै 2020 रोजी जाहीर झाली आहे. खासगी ट्रेन चालवण्याच्या या प्रकल्पात 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. तर, RFP साठी 7 ऑक्टोबर 2020 रोजी अर्ज मागवण्यात आले होते. खासगी कंपन्यांकडून याला शानदार प्रतिसाद मिळालाय.\nदिल्ली, मुंबई क्लस्टरला सर्वोत्तम प्रतिसाद :-\nव्यस्त मार्ग आणि प्रवासी संख्येमुळे दिल्ली आणि मुंबई क्लस्टरसाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत. मुंबई आणि दिल्ली क्लस्टरसाठी 19, चंदीगड आणि चेन्नई क्लस्टर्ससाठी 5, जयपुर आणि सिकंदराबाद क्लस्टर्ससाठी 9 , हावडा, बंगळुरू आणि पाटणा क्लस्टरसाठी 8-8 अर्ज पात्र ठरले आहेत.\nहे आहेत खासगी ट्रेनचे 12 क्लस्टर्स :-\nPrevious articleचाकूच्या जोरावर लुटणार्‍या चोरट्याला घरातच पकडले, मुद्देमालही ताब्यात\nNext articleवरातीहून घरी निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घातला घाला\nखळवलेल्या समुद्राचे रौद्ररूप : ‘गेट वे ऑफ इंडिया’ला लाटांच्या धडका\nतुम्ही कोरोनाच्या ‘रिस्क झोन’मध्ये आहात का\nसंकटाच्या काळात एकजुटीने कोरोनावर मात करूया – शरद पवार\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\n‘गंगूबाई काठियावाडी’ अडकला वादाच्या भोवऱ्यात…\nदीपिका विचारतेय “तुमचे कंफर्टेबल फूड कोणते”\nमुंबईला केले जातेय का दहशतवादाकडून लक्ष ताजला उडवण्याच्या धमकीचे फोन\nकर्नाटकातील या प्रसिद्ध धबधब्यावर होणार काचेच्या ब्रीजची निर्मिती…\nखळवलेल्या समुद्राचे रौद्ररूप : ‘गेट वे ऑफ इंडिया’ला लाटांच्या धडका\nएकाच वेळी तिने दिला ९ बाळांना जन्म \nकोरोनाच्या लढ्याला आरबीआयचे बळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/30-per-cent-drop-in-gold-buying-lockdown-side-effects-gold-reaches-53000/", "date_download": "2021-05-18T20:05:44Z", "digest": "sha1:C72VTWNLPLC6OEK5DDVKQQPZCAB2WULJ", "length": 10513, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोने खरेदीत 30 टक्‍क्‍यांची घट", "raw_content": "\nसोने खरेदीत 30 टक्‍क्‍यांची घट\n‘लॉकडाऊन’चे साइड इफेक्‍ट : सोने पोहचले 53 हजारांवर\nपिंपरी (प्रतिनिधी) – सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅमला 53 हजार 460 रुपयांवर जाऊन पोहचले आहेत. सोन्याच्या दागिन्यांऐवजी शुद्ध सोन्यातील कॉइन आणि वेढणी खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. त्याशिवाय, वाढलेल्या सोन्याच्या दराचा फायदा घेऊन वेढण्या मोडण्यावर देखील भर दिला जात आहे. लॉकडाऊनमुळे सोने-चांदीचे दागिने व अन्य खरेदीमध्ये 30 टक्के घट झाली आहे.\nशेअर बाजार व चलन बाजारातील अस्थिरतेमुळे सोने आणि चांदीचे दर वेगाने वाढत आहेत. सोन्याच्या दरामध्ये गेल्या तीन महिन्यात 12 ते 15 हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर, चांदीचा दर प्रति किलो 65 हजार 800 रुपयांपर्यंत जाऊन पोहचला आहे. सोन्याच्या 22 कॅरेटमधील दागिन्यांचा प्रति दहा ग्रॅमचा दर सध्या 50 हजार 970 रुपयांपर्यंत आहे. सोन्याचे दर आणखी वाढण्याच्या शक्‍यतेने दागिने खरेदीऐवजी प्रामुख्याने शुद्ध सोन्यातील कॉइन आणि वेढणी खरेदी केली जात आहे. कॉइन 24 कॅरेटमध्ये येते. तर, 23.5 कॅरेटमध्ये वेढणी येते. कॉइनचा दर प्रति दहा ग्रॅमला 53 हजार 460 तर, वेढणीचा दर प्रति दहा ग्रॅमला 52 हजार 910 रुपये इतका आहे. तसेच, वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी यापूर्वी कमी दरात केलेल्या वेढण्या मोडण्याकडे देखील बऱ्याच ग्राहकांचा सध्या कल आहे.\nलॉकडाऊनमुळे यंदा सराफ व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला आहे. याबाबत माहिती देताना सराफ व्यावसायिक संदीप महाजन म्हणाले, गेल्या वर्षभरात आम्ही 150 किलो सोने विकले होते. यंदा मात्र, त्या तुलनेत 30 टक्के विक्री कमी झाली आहे. सध्या दररोज सकाळी 9 ते 5 या वेळेत दुकाने उघडी आहेत. मात्र, वेळ कमी असल्याने त्याचाही परिणाम सोन्याच्या खरेदीवर होत आहे.\nरक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सराफ व्यावसायिकांकडे 99 रुपयांपासून 350 रुपये किमतीपर्यंतच्या चांदीतील राख्या विक्रीसाठी आहेत. तर, 4 हजारांपासून दहा हजार रुपये किमतीपर्यंतच्या सोन्यातील राख्या विकल्या जात आहेत. खास रक्षाबंधनानिमित्त बहिणींसाठी चांदीचे पैंजण, जोडवी आदींची खरेदी केली जात आहे. त्याश��वाय, श्रावण महिना सुरू असल्याने चांदीमधील तामण, कलश आदींना देखील चांगली मागणी आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nसांगवी फाटा : जिल्हा रुग्णालयात 10 करोनाबाधित\nआंबेगाव तालुक्‍यातील आठ गावांत प्रतिबंधित क्षेत्र जाहीर\nसोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदीही उसळली\nकंपनी ओळख : कॅम्सची लक्षणीय वाटचाल\nम्युच्युअल फंड योजनेची निवड कशी कराल \nभारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूक वाढली\nसोन्याची वाटचाल नफादायक राहणार \nमहागाईचा उडाला भडका, घाऊक महागाई निर्देशांक विक्रमी पातळीवर\n#GoldRate | सोन्याचा दर तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर\n#ShareMarket | खरेदी वाढल्याने शेअर निर्देशांक उसळले\nअक्षय्य तृतीया : मुहूर्ताची सोने खरेदी हुकली : “इतक्‍या’ कोटींचे नुकसान\nशेअरबाजारात खरेदी-विक्रीच्या जोरदार लाटा\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\nसोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदीही उसळली\nकंपनी ओळख : कॅम्सची लक्षणीय वाटचाल\nम्युच्युअल फंड योजनेची निवड कशी कराल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/other/action-against-gamblers-in-kalamboli", "date_download": "2021-05-18T20:09:47Z", "digest": "sha1:IIUDFD5TST6KDSRRBUEPLGCNFDBFW55Z", "length": 7872, "nlines": 142, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | जुगार खेळणार्‍यावर कळंबोलीत कारवाई | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / रायगड / इतर / जुगार खेळणार्‍यावर कळंबोलीत कारवाई\nजुगार खेळणार्‍यावर कळंबोलीत कारवाई\nबेकायदेशीररित्या जुगार खेळणार्‍यावर कळंबोली पोलिसांनी छापा मारून कारवाई करून रोखरक्कम हस्तगत केली आहे. स्टील मार्केटच्या बिमा काँप्लेक्सच्या मागील बाजूस बेकायदेशीररित्या जुगार खेळला जात असल्याची माहिती कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक��ने त्याठिकाणी जाऊन छापा मारला असता काही इसम बेकायदेशीररित्या पैसे लावून जुगार खेळत असल्याचे आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन तेथे जवळपास सहा हजारांची रोखरक्कम जप्त केली आहे.\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nजिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन कोविड सेंटर कार्यान्वित\nकोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही बेडस् लहान मुलांसाठी राखीव\nमहावितरणच्या कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत\nवीज पुरवठा करण्यासाठी धडपड; रसायनीत जनजीवन विस्कळीत\nभरपाई देण्याची अ‍ॅड. चेतन पाटील यांची मागणी\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोटयवधींची हानी\nरत्नागिरी तालुक्यात विक्रमी 11 इंच पाऊस\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/other/betel-nut-yield-at-50-per-cent", "date_download": "2021-05-18T20:25:35Z", "digest": "sha1:UXHEXIJWPOVNSXLNQ4FVFM5UFPSYLVT4", "length": 12063, "nlines": 147, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | सुपारी पिकाचे उत्पन्न 50 टक्क्यांवर | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / रायगड / इतर / सुपारी पिकाचे उत्पन्न 50 टक्क्यांवर\nसुपारी पिकाचे उत्पन्न 50 टक्क्यांवर\nगतवर्षी जूनच्या प्रारंभीच आलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात मुरूड तालुक्यातील हजारो बागायतदारांच्या बागेतील सुपारीची झाडे भुईसपाट झाली. त्यामुळे बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले असून यावर्षी सुपारी पिकाचे केवळ पन्नास टक्केच उत्पन्न येणार असल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत.\nचक्रीवादळात बागायतीतील उत्पन्न देणारी तसेच फळांनी चांगली बहरलेली झाडे मोडली.त्यामुळे यावर्षी सुपारी उत्पादनाचे प्रमाण घटले आहे. सहकार तत्वावर चालविण्यात येणार्‍या मुरुड तालुका सुपारी खरेदी व विक्री संघात एप्रिल महिन्यातपर्यंत माप घालणार्‍या बागायतदारांनी या घडीला केवळ पन्नास टक्केच सुपारीचे माप घातले आहे.पुढील महिनाभरातही फारशी सुपारी संघात येणार नाही, अशी परिस्थिती असल्याने बागायतदारांचे खूप मोठे नुकसान केले आहे.\nश्रीवर्धनी रोठा म्हणून प्रसिध्द असलेल्या मुरुड तालुक्यातील सुपारीला चांगला भाव मिळतो. सुपारी मोहरा, मोती, वत्सराज अशा उत्तम जातीची असल्याने तालुक्याबाहेरील घाऊक व्यापारीही स्थानिक बागायतदारांकडून थेट सुपारी खरेदी करतात. तर सुमारे दोन हजारावर बागायतदार सुपारी संघाचे सदस्य आहेत. त्यामुळे कोट्यवधीची उलाढाल दरवर्षी सुपारी संघातर्फे केली जाते. यापूर्वी सुकलेल्या सुपारीची फोड करुन तिची निवड करुन वाशी मार्केटमधील दलालांना कमिशन देऊन सुपारीची विक्री केली जात असे.परंतु अलिकडे यात बदल करुन थेट सुरत-गुजरात येथील मार्केटमध्ये नेऊन तिची निवड न करता सरसकट विक्री केली जात असल्याने दलाली व सुपारीच्या निवडीचा खर्च वाचला. तसेच बागायतदारांना घाऊक व्यापार्‍यांपेक्षाही चांगला भाव मिळवून देण्यात संघ यशस्वी झाला. चालू वर्षी एक मण सुपारीला (20 कि.ग्रॅ.) सहा ते साडेसहा हजाराचा भाव मिळवून देऊ, मात्र कोरोनाचे संकट ओसरणे गरजेचे आहे, असे सुपारी संघाचे चेअरमन महेश भगत यांनी बोलतांना स्पष्ट केले.\nचक्रीवादळात नुकसान झालेल्या बागायतदारांना राज्य शासनाने मदत जाहीर करुन तिचे वाटप एका नुकसानग्रस्त सुपारी झाडाला पन्नास रुपये तर नारळाच्या झाडाला दोनशे रुपये दर लावला गेला.\nगेल्यावर्षी मुरुडच्या सुपारी संघात 725 खंडी (1 खंडी=400कि.ग्रॅ.) असोली सुपारी जमा झाली होती. यावर्षीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना पन्नास टक्क��ही सुपारी जमा झालेली नाही. उपलब्ध सुपारीला चांगला भाव मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. - महेश भगत,\nअध्यक्ष मुरुड तालुका सुपारी खरेदी व विक्री संघ\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nजिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन कोविड सेंटर कार्यान्वित\nकोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही बेडस् लहान मुलांसाठी राखीव\nमहावितरणच्या कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत\nवीज पुरवठा करण्यासाठी धडपड; रसायनीत जनजीवन विस्कळीत\nभरपाई देण्याची अ‍ॅड. चेतन पाटील यांची मागणी\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोटयवधींची हानी\nरत्नागिरी तालुक्यात विक्रमी 11 इंच पाऊस\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mukundbhalerao.com/blog/category/my-literature/my-articles/", "date_download": "2021-05-18T20:15:58Z", "digest": "sha1:GFXGCFDOEILRZUD5HIC6NHAGVKZP7FJW", "length": 21285, "nlines": 189, "source_domain": "www.mukundbhalerao.com", "title": "My Articles – Mukund Bhalerao", "raw_content": "\nआदि शंकराचार्य – एक अद्भुत व अकल्पनीय तत्वज्ञ\nलोकसंवादाचा महामंत्र – पुराण कथनं\nईशावास्यम् इदं सर्वम् – जाणीवेचा अद्भूत प्रवास\nस्पर्शात जान्हवीच्या, आनंद मुक्त आहे…\nSantosh on राष्ट्रचिंतन – राष्ट्र प्रथम\nआदि शंकराचार्य – एक अद्भुत व अकल्पनीय तत्वज्ञ\nMay 17, 2021 May 17, 2021 Comment on आदि शंकराचार्य – एक अ���्भुत व अकल्पनीय तत्वज्ञ\nआज आदि शंकराचाऱ्यांची १२३३वी जयंती. महान व्यक्तींची जयंती व पुण्यतिथि साजरी करण्यापाठीमागे काय उद्देश आहे हे समजावून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. याबाबत महाभारतात, एक प्रसंग आहे. महाभारतात एक कथा आहे. ‘धर्माने’ युधिश्ठिराला प्रश्न विचारला कि, ‘कोणत्या मार्गाने जावे (‘क: पंथा:) त्यावेळी युधिश्ठिराने उत्तर दिले ते असे, तर्कोऽप्रतिष्ठः श्रुतयो विभिन्ना नैको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम्\nलोकसंवादाचा महामंत्र – पुराण कथनं\nMay 13, 2021 May 13, 2021 Comment on लोकसंवादाचा महामंत्र – पुराण कथनं\n(१) पुराणांची पार्श्वभूमी व स्वरूप: वर्तमान हिंदू धर्माचे स्वरूप प्रामुख्याने पुराणाधिष्टित असून, हिंदू धर्माला अंगभूत असलेल्या असंख्य तात्विक व व्यावहारिक संकल्पना पुराणांनी विशद केल्या आहेत. त्यांनी वैदिक धर्मातील यज्ञादींचे महत्व कमी करून हिंदू धर्माला एक नवे वळण देण्याचे काम केले. वैदिक मंत्रांच्या बरोबरीने पौराणिक मंत्र वापरले जाऊ लागले. देवपूजा, राज्याभिषेक, मूर्तीस्थापना इत्यादि बाबतीत पौराणिक पद्धत […]\nईशावास्यम् इदं सर्वम् – जाणीवेचा अद्भूत प्रवास\nApril 26, 2021 April 26, 2021 Comment on ईशावास्यम् इदं सर्वम् – जाणीवेचा अद्भूत प्रवास\nईशवास्य उपनिषद हे अत्यंत गहन, अर्थपूर्ण व अथांग असे उपनिषद आहे. केवळ १८ श्लोक इतके लहान, पण अर्थाच्या दृष्टीकोणातून तितकेच मोठे आणि आ विश्वे व्यापून उरलेले उपनिषद. यजुर्वेदाच्या वाजसनेय संहितेमध्ये ईशवास्य उपनिषद आढळते. वाजसनेय संहितेमध्ये एकूण चाळीस अध्याय आहेत, त्यातील शेवटच्या अध्यायात हे उपनिषद आहे. या उपनिशदाचा मूळ व प्रमुख उद्देश हा परमेश्वराची विश्वातील एकात्मता […]\nआज २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. देशाचे महान शास्त्रज्ञ डॉ चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी आजच्या दिवशी जी किमया केली होती, त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महान वैज्ञानिक भौतिक शास्त्रज्ञ सर डॉ चंद्रशेखर वेंकट रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भौतिकशास्त्रातील विषयावर एक महत्त्वपूर्ण शोध लावला […]\n|| श्रीमद्भगवद्गीता : ज्ञानाचा अभूतपूर्व आविष्कार ||\nDecember 25, 2020 December 25, 2020 Comment on || श्रीमद्भगवद्गीता : ज्ञानाचा अभूतपूर्व आविष्कार ||\nनारायणं नमस्क्रुत्य नरं चैव नर���त्तमम् | देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदिरयेत ||” (महाभारत आदिम श्लोक) गिताजयंती म्हणजे ज्यादिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला महाभारत युद्धात मार्गदर्शन केले. तो दिवस म्हणजे भारतीय कालगणनेनुसार मार्गशीर्ष शुक्ल एकादशी. ही घटना कुरुक्षेत्रावर घडली, जे आत्ताच्या हरियाणामध्ये आहे. “महाभारतात गीतेचा समावेश झाला तेव्हांइतकीच आजही ती नावीन्यपूर्ण व स्फूर्तिदायक प्रत्यक्ष अनुभवाने ठरते. गीतेच्या […]\n|| शिक्षक दिन ||\nपंचमवेद आयुर्वेद आयुरसमीन विद्यतेsनेन वा आयुर्विनदतीत्ययुर्वेद ||अ.१.२३|| आयुष्याच्या हिताचा विचार ज्यामध्ये केल्या जातो तसेच दिर्घ आयुष्याविषयी उपदेश ज्यात आहे त्यालाच आयुर्वेद म्हणतात. हे मुला आयुर्वेदाचे दोन प्रमुख उद्देश आहेत. रोगाने त्रासलेलया रोगापासून मुक्ती व रोगमुक्त असणाऱ्या लोकांच्या आरोग्याचे रक्षण. वत्स सुश्रुत आयुर्वेदाचे दोन प्रमुख उद्देश आहेत. रोगाने त्रासलेलया रोगापासून मुक्ती व रोगमुक्त असणाऱ्या लोकांच्या आरोग्याचे रक्षण. वत्स सुश्रुत इह खलवायुर्वेदप्रयोजनम् व्या ध्यूपसृष्टानाम् व्याधिपरिमोक्ष: स्वस्थस्य रक्षनकनच्य ||सु.स.अ.१.२२|| आयुर्वेद म्हणजे ज्यात आरोग्याच्या […]\nधर्मशास्त्र, वेद, श्रुति, स्मृति व पुराणे\nप्राचीन भारतातील कायदे व न्यायपद्धतीचे मूळस्त्रोत || यतो धर्म स्ततो जया: || महाभारत हे धर्मयूद्ध होते. त्या युद्धाला काही नितीनियम होते, जसे आजच्या आधुनिक जगात युद्धामध्येही रेडक्रॉसमध्ये काम करित असलेल्या वाहनावर व कर्मं चार्‍यावर कोणत्याही पक्षाने हल्ला करायचा नसतो; तसेच महाभारत युद्धात सकाळी सूर्योदयापूर्वी युद्ध सुरू करावयाचे नाही व सूर्यास्तानंतर सुरू ठेवायाचे नाही असा दंडक […]\nवेदनाम सामवेदोस्मि देवानामस्मि वासव: | इंद्रियणाम मनष्चस्मि भूतानामस्मि चेतना ||२२|| भगवतगीता: अध्याय १० भगवत गीते मध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला विभूति योगात स्पष्टपणे संगितले आहे की, वेदांमध्ये मी सामवेदात आहे. यावरून हे लक्षात येते की सर्व वेदांमध्ये सामवेद किती महत्वाचा आहे. या लेखात पुढे जाण्यापूर्वी आपण प्रथम सामवेदाविषयी काही महत्वाच्या ठळक गोष्टी पाहू. ०१] सामवेद हा भारत-यूरोपा […]\nसंस्कृत आणि गणित – एक परामर्श\nसंस्कृत आणि गणित अर्थात सांस्कृतिक गणितशास्त्र [Ethnomathematics] यथा सिखा म��ूरानाम, नागानाम मन्यो यथा | तद्वत वेदांगा सहत्रानाम, गणितं मुर्धनाम स्थितम || ज्याप्रमाणे, मोराच्या डोक्यावर तूरा असतो, नागाच्या मस्तकावर मणी असतो, त्याचप्रमाणे, सर्व वेदांग शास्त्रामध्ये गणित खूप महत्वाचे आहे. आजच्या लेखात आपण संस्कृत मध्ये गणित या विषयाचे काय काय साहित्य उपलब्ध आहे हे पाहणार आहोत. जगभरात […]\nसंस्कृत भाषा ही भारताने जगाला दिलेली एक अभूतपूर्व देणगी आहे. संस्कृत ही अत्यंत अचूक, संपूर्ण, वैज्ञानिक, मधुर व श्रीमंत भाषा आहे. जगातील कुठल्याही भाषेपेक्ष जास्त अक्षरे व शब्द संस्कृत भाषेत आहेत. संस्कृत साहित्यात काव्य, नाटक, तत्वज्ञान, तांत्रिक, वैज्ञानिक व धार्मिक ग्रंथांचा सामावेश होतो. आदि काळापासून संस्कृतचे ज्ञान मौखिक पद्धतिने पिढ्यान पिढ्या प्रसृत करण्यात आलेले आहे. […]\nसामाजिक माध्यमे – महत्व व उपयोग\nएकविसाव्या शतकात लोकशाही मधील एक अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे सामाजिक माध्यमे. मागच्या शतकाच्या शेवटी शेवटी विदयूत माध्यमांचा प्रसार व्हायला सुरुवात झाली. साधारणत: १९९९ च्या मागे पुढे, प्रथम भारतात विद्युतकसंदेश प्रणाली सुरू झाली. माहिती जतन करून ठेवण्यासाठी फ्लॉपी, नंतर सीडी, डीव्हीडी अशी हळू हळू वाटचाल सुरू झाली. बाइट (१ अक्षर किवा १ मुळाक्षर) ह्या परीमाणा पासून […]\n” पलीकडून रागावलेला प्रश्न ऐकून मी काय उत्तर द्यावे ह्या विचारात होतो. इतक्यात पुन्हा तोच प्रश्न अधिक जोरात, “अहो उत्तर का देत नाही तुम्ही” “मला बोलू तर द्या.” मी कसेबसे बोललो. “फोन करणार्याने आपले नाव सांगायचे असते मला वाटते.” मी सरळ सरळ स्ट्रेट ड्राईव्ह मारला. “नावात काय आहे” “मला बोलू तर द्या.” मी कसेबसे बोललो. “फोन करणार्याने आपले नाव सांगायचे असते मला वाटते.” मी सरळ सरळ स्ट्रेट ड्राईव्ह मारला. “नावात काय आहे” त्यांचा अजून रागावलेला प्रश्न फास्टबॉल […]\nआदि शंकराचार्य – एक अद्भुत व अकल्पनीय तत्वज्ञ\nलोकसंवादाचा महामंत्र – पुराण कथनं\nईशावास्यम् इदं सर्वम् – जाणीवेचा अद्भूत प्रवास\nस्पर्शात जान्हवीच्या, आनंद मुक्त आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/maratharesrvation-injustice-against-poor-maratha-community-not-all-maratha-society-is-rich-prakash-ambedkar/", "date_download": "2021-05-18T19:29:43Z", "digest": "sha1:U7GK7OVBYOUKGJZ5QO3OBJM6ABECS2LQ", "length": 10689, "nlines": 122, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "#Maratha Reservation : गरीब मराठा समाजा��र अन्याय झाला; सर्व मराठा समाज श्रीमंत नाही - प्रकाश आंबेडकर - Hello Maharashtra", "raw_content": "\n#Maratha Reservation : गरीब मराठा समाजावर अन्याय झाला; सर्व मराठा समाज श्रीमंत नाही – प्रकाश आंबेडकर\n#Maratha Reservation : गरीब मराठा समाजावर अन्याय झाला; सर्व मराठा समाज श्रीमंत नाही – प्रकाश आंबेडकर\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा समाजाचे आरक्षण आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. मराठा समाजातील लोकांना आरक्षित प्रवर्गात आणण्यासाठी शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला समुदाय म्हणून घोषित करता येणार नाही, असेही एससीने आपल्या निकालात स्पष्ट केले. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत मांडले आहे. गरीब मराठा समाजावर अन्याय झाला. सर्व मराठा समाज श्रीमंत नाही असं म्हणत आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.\nगरिब मराठा स्वत:ची पोलिटीकल आयडेंटीटी निर्माण करत नाही. जोपर्यंत गरिब मराठा श्रीमंत मराठ्यांच्या पाऊलावर पाऊल टाकून चालेल तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असं मत आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केले. गरीब मराठा समाजाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याची गरज आहे. सर्वच मराठा समाज श्रीमंत नाहीये. श्रीमंत मराठा गरिब मराठ्याला जगू देणार नाही असंही आंबेडकर यावेळी म्हणाले.\nहे पण वाचा -\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर…\nतसेच, तत्कालीन फडणवीस सरकारने दिलेलं मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरी आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. पण या विरोधात काहींनी सुप्रीम कोर्टात धाव घेत आपली याचिका दाखल केली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाला स्थागिती देण्यात आली होती. यावर आज न्या. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाणे ऐतिहासिक निकाल सुनावेला आहे.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा\nसर्वोच्च न्यायालयाने मराठा बांधवांना जे नाकारले, त्याची भरपाई राज्य सरकार सर्वतोपरीने करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nराज्य सरकारच्या असमन्वयामुळे आरक्षण रद्द : देवेंद्र फडणवीस यांच��� प्रतिक्रिया\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा भाजपवर पलटवार\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश : चंद्रकांत पाटील यांची…\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर ईडी-सीबीआयची धाड\nकाँग्रेस खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन; पुण्यात सुरु होते उपचार\nयालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का\nभाजपच्या पोटात एक अन ओठात एक : सचिन सावंत यांचा हल्लाबोल\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर…\nकाँग्रेस खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन; पुण्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/two-families-stormed-over-childrens-toys-one-dies-of-heart-attack/", "date_download": "2021-05-18T20:36:12Z", "digest": "sha1:BU525XU4QRTPIGYWHOKUYENF6BNO7FLZ", "length": 10271, "nlines": 121, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "लहान मुलांच्या खेळण्यावरुन दोन कुटुंबात तुफान हाणामारी ः एकाचा हृदयविकाराने मृत्यू - Hello Maharashtra", "raw_content": "\nलहान मुलांच्या खेळण्यावरुन दोन कुटुंबात तुफान हाणामारी ः एकाचा हृदयविकाराने मृत्यू\nलहान मुलांच्या खेळण्यावरुन दोन कुटुंबात तुफान हाणामारी ः एकाचा हृदयविकाराने मृत्यू\nसांगली शहरातील गवळीगल्लीतील घटना\nसांगली | शहरातील गवळीगल्ली परिसरात राहणाऱ्या लहान मुलांमध्ये खेळण्यावर शनिवारी सायंकाळी वाद झाला. हा वाद त्या-त्या मुलांच्या कुटुंबीयांपर्यंत जाऊन पोहोचला. यात त्या दोन मुलांचे कुटुंबीय आमने-सामने आले आणि तुफान राडा झाला. यामध्ये झालेल्या मारहाणीनंतर हृदयविकाराचा झटका आल्याने सिराज बाबासाहेब अत्तार यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.\nहे पण वाचा -\nजुगार अड्ड्यावर छापा ः खटाव, माण व फलटण तालुक्यातील 26…\nसांगली जिल्ह्यात रूग्ण घटले ः कोरोनाचे नवे १ हजार ७७…\nप्राणघातक हल्ला ः सांगलीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात…\nघडलेल्या या घटनेनंतर सिव्हिलसमोर दोन गट समोर आले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद सुरू झाला. पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी तातडीने त्याठिकाणी धाव घेत वाद घालणाऱ्यांना चांगलाच चोप दिला. या प्रकरणी मृत सिराज याचा भाऊ समीर बाबासाहेब अत्तार यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयुब सय्यद हसन सय्यद याच्यासह अनोळखी पाच ते सात जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.\nयामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. 1 मे रोजी सायकांळी पाच वाजण्याच्या सुमारास समीर यांचा लहान मुलगा रिहान हा खेळन्यासाठी बागवान हॉलच्या मागील मोकळ्या जागेत गेला होता. त्यावेळी आयुब सय्यद याचा मुलगा अरिष उर्फ मुस्तकीम आयुब सय्यद हा पण तेथे किक्रेट खेळण्यासाठी आला होता. त्यावेळी त्यांचा मुलगा व शेजारी मुलगा रिहान डिग्रजकर असे हात पाय धुन्यासाठी तेथील नळाजवळ गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये त्या वादातून दोन गटात हाणामारी झाली होती.\nआयपीएल मधील ‘हे’ 2-3 खेळाडू कोरोनाच्या विळख्यात ; आजचा सामना रद्द होणार\nभटक्या कुत्र्यावर तलवारीने हल्ला, तरुणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल\nजुगार अड्ड्यावर छापा ः खटाव, माण व फलटण तालुक्यातील 26 जणांवर गुन्हा, 33 लाख 64…\nसांगली जिल्ह्यात रूग्ण घटले ः कोरोनाचे नवे १ हजार ७७ पाॅझिटीव्ह तर ४३ मृत्यू\nप्राणघातक हल्ला ः सांगलीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात स्वच्छता निरीक्षक जखमी\nसातारा गुन्हे शाखेची कारवाई ः दुचाकी व रेशनिंगचा तांदूळ चोरीप्रकरणी कराडच्या तिघांना…\nकेंद्र सरकारने खतांच्या किमतींत वाढ केल्याने, राष्ट्रवादी राज्यभर आंदोलन करणार :…\nसांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या लाखाच्या घरात, नवे १ हजार ६०१ रुग्ण तर तब्बल ४९…\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nजुगार अड्ड्यावर छापा ः खटाव, माण व फलटण तालुक्यातील 26…\nसांगली जिल्ह्यात रूग्ण घटले ः कोरोनाचे नवे १ हजार ७७…\nप्राणघातक हल्ला ः सांगलीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात…\nसातारा गुन्हे शाखेची कारवाई ः दुचाकी व रेशनिंगचा तांदूळ…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/tag/Sankalp%20Gurjar?page=1", "date_download": "2021-05-18T20:15:47Z", "digest": "sha1:HTYK3U6K6ZCEN3NRHIJCLLZUUXVYICDO", "length": 5665, "nlines": 143, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nनिर्वासितांच्या छावणीत जन्मलेले अफगाण क्रिकेट\nसंकल्प गुर्जर\t09 Aug 2019\nझिम्बाब्वेनेमुगाबेंचे मूल्यमापन कसे करावे\nसंकल्प गुर्जर\t08 Sep 2019\nगोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही\nउर्दू काव्याचे मोती उधळत जाणारे गोड पुस्तक...\nकेरळ - डाव्यांचा ऐतिहासिक विजय\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nमराठा आरक्षण - सामाजिक आशय अधोरेखित करणारा निर्णय...\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'श्यामची आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/couple-caught-in-fake-drug-case-in-qatar-returns-to-india-was-in-jail-for-2-years/", "date_download": "2021-05-18T20:16:35Z", "digest": "sha1:OUT7LASLGPTUWQ3ACWVD4NSVV77N3MCB", "length": 11030, "nlines": 124, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "कतारमध्ये खोट्या ड्रग केसमध्ये फसलेल��� दाम्पत्य भारतात परतले; 2 वर्षापासून होते जेलमध्ये - Hello Maharashtra", "raw_content": "\nकतारमध्ये खोट्या ड्रग केसमध्ये फसलेले दाम्पत्य भारतात परतले; 2 वर्षापासून होते जेलमध्ये\nकतारमध्ये खोट्या ड्रग केसमध्ये फसलेले दाम्पत्य भारतात परतले; 2 वर्षापासून होते जेलमध्ये\n शारिक कुरेशी आणि त्याची पत्नी ओनिबा कुरेशी हे दोन वर्षापूर्वी कतारमध्ये हनीमूनवर गेले होते. आणि तिथे बनावट ड्रगच्या प्रकरणात अडकले होते. आता अखेर दोन वर्षांनंतर दोघे पती-पत्नी घरी परतले आहेत. दोघेही बुधवारी मध्यरात्री मुंबईला परतले. ड्रग्स प्रकरणात या जोडप्याला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण एनसीबीने भारतात या प्रकरणाचा तपास केला आणि तपासादरम्यान हे स्पष्ट झाले की, दोघे निर्दोष आहेत. त्यानंतर त्यांना तुरूंगातून सोडण्यात आले.\nया दाम्पत्याला तुरुंगात जन्मलेली एक मुलगीही आहे:\nहनीमूनसाठी कतारला जाणे इतका भयानक अनुभव असेल, हे शरिक कुरेशी आणि ओनिबा कुरेशी यांना स्वप्नातही वाटले नव्हते. 3 फेब्रुवारी रोजी त्यांची निर्दोष मुक्तता झाली. कतारमध्ये, ड्रग प्रकरणात निर्दोष मुक्त करणे जवळजवळ अशक्य मानले जाते. ओनिबा मुंबईहून कतारला आली तेव्हा ती 3 महिन्यांची गरोदर होती आणि तुरूंगातच तिने एका मुलीला जन्म दिला.\nहे पण वाचा -\nड्रग्ज खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्यांनी स्वत:च्या…\nश्रीलंकेच्या ‘या’ क्रिकेटपटूला ड्रग्ज…\nमास्क न घातल्यास ४२ लाखांचा दंड आणि ३ वर्षांच्या…\nकाय आहे संपूर्ण प्रकरण:\nदोघे हनिमून ला निघाले. दोहा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर दोघांचा शोध घेण्यात आला, तोपर्यंत सर्व काही ठीक होते. यानंतर दोघांच्या पिशव्या स्कॅन झाल्यावर तेथे कस्टम वाला पोहोचला आणि एक बॅग अडविण्यात आली. त्या बॅगमध्ये काही कपडे होते. कपड्यांच्या खाली आणखी एक पिशवी होती जी काकूने तिला दिली होती. ती बॅग उघडली असता त्यात एक पाकिट सापडले, त्यात 4 किलो चरस होते. पिशवीत चरस पाहून त्यांच्या दोन्ही पायाखालची जमीन सरकली. कस्टम आणि दोहा पोलिसांना दोघेही निर्दोष असल्याचे सांगत असतात पण कोणीही त्यांचे ऐकले नाही आणि या दोघांवर गुन्हा दाखल करून तुरूंगात पाठविण्यात आले होते.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा\nहे सरकार पाडण��रा अजून जन्माला यायचाय ; अजितदादांनी फडणवीसांना फटकारले\n199 वेळा ‘ या ‘ मुलीला बसला फाईन पण एक रुपया ही भरला नाही; शेवटी पोलिसांनी असे काही केले आणि अक्कल आणली ठिकाणावर\nइंस्टाग्रामच्या माध्यमातून ती विकायची अमली पदार्थ; एनसीबी ने ठोकल्या बेड्या\nमुंबईच्या मधोमध दाऊद चालवत होता ड्रग्सची फॅक्टरी; आत्तापर्यंत कमावले तब्बल 1000 कोटी…\nNCB कडून अभिनेत्री दीया मिर्झाच्या एक्स मॅनेजरला अटक, 200 किलोचा गांजा केला जप्त\nकोट्यावधी रुपयांचा तब्बल 1 हजार किलो गांजा पोलिसांकडून जप्त\nऔरंगाबाद पोलिसांची मोठी कारवाई मुंबईहून विक्रीसाठी आणले व जात असलेले चरस आणि एम.डी…\n नवी मुंबईच्या पोर्टमधून तब्बल १ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nइंस्टाग्रामच्या माध्यमातून ती विकायची अमली पदार्थ; एनसीबी ने…\nमुंबईच्या मधोमध दाऊद चालवत होता ड्रग्सची फॅक्टरी;…\nNCB कडून अभिनेत्री दीया मिर्झाच्या एक्स मॅनेजरला अटक, 200…\nकोट्यावधी रुपयांचा तब्बल 1 हजार किलो गांजा पोलिसांकडून जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/update-the-counselor-will-guide-the-students/", "date_download": "2021-05-18T20:10:05Z", "digest": "sha1:WPNEGXEQFK7HVH76C4QLWIANHIVDTRCY", "length": 10144, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "समुपदेशक विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन", "raw_content": "\nसमुपदेशक विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन\nपुणे : करोनाच्या विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांसह पालक शैक्षणिक परिस्थितीबद्दल संभ्रमात आहेत. अशा वेळेस विद्यार्थ्यांच्या विविध समस्या तसेच करिअर विषयक मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकाच्या सेवा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यासाठी 42 समुपदेशकांची नियुक्‍ती करण्यात आली असून, ते विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण���र आहेत.\nकरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगात अस्थिरता निर्माण झाली आहे त्याचा परिणाम इतर घटकांबरोबर शालेय व्यवस्था, विद्यार्थी आणि पालकांवरही झाला आहे. यावर उपाययोजना म्हणून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत राज्यातील 403 शिक्षक – समुपदेशक यांची सेवा विद्यार्थी व पालकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याबाबतचे परिपत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी 30 एप्रिल रोजी काढले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीला राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालय बंद आहेत.\nअशा वेळेस विद्यार्थ्यांच्या विविध समस्या तसेच करिअर विषयक मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशक सेवा बजावणार आहेत. यात पुणे जिल्ह्यातील एकूण 42 समुपदेशक असून ते जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांना विविध विषयांवर मार्गदर्शन व समुपदेशन करतील. सकाळी 10 ते 5 या वेळेत भ्रमणध्वनीद्वारे जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक समुपदेशकांची संपर्क साधू शकतात.\nकरोनामुळे निर्माण झालेल्या विद्यार्थी व पालकांच्या मनातील संभ्रम अवस्था दुर करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच समुपदेशक नक्कीच प्रयत्नशील राहतील. या समुपदेशकांच्या मार्गदर्शन व समुदेशन सेवेचा राज्यातील विद्यार्थी व पालकांना नक्कीच फायदा होईल.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nमावळातील 25 रुग्णालयात “आयसोलेशन’\nचाकरमन्यांना गावी जाण्यासाठी मिळणार परवानगी\nमधुमेह आणि मुख आरोग्य\nभारताने अन्य देशांना लस विक्री करणे थांबवले; अगोदर देशातील गरज पूर्ण करणार\nमुर्टी, तरडोली, मोरगाव गावातील भैरवनाथ यात्रा उत्सव कोरोनामुळे रद्द\nविदेश वृत्त | चिनी लस घेतलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ‘या’ देशात प्रवेश…\nLockdown : राज्यातील लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात आदित्य ठाकरे म्हणाले…\n‘तुम्हाला काय करायचे ते करा, माझ्याकडून पूर्ण मुभा’; जिल्हाधिकाऱ्यांच्या…\n९३ व्या वर्षी करोनावर मात करीत तरुणासारखे काम करणारे शंकरराव कोल्हे सर्वांसाठी आदर्श…\nभूक लागल्यावर राग येतो\nतुमच्या हृदयाची अशी घ्या काळजी …\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\nमधुमेह आणि मुख आरोग्य\nभारताने अन्य देशांना लस विक्री करणे थांबवले; अगोदर देशातील गरज पूर्ण करणार\nमुर्टी, तरडोली, मोरगाव गावातील भैरवनाथ यात्रा उत्सव कोरोनामुळे रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/get/all/other?NewsCategory=Accident", "date_download": "2021-05-18T21:11:04Z", "digest": "sha1:JID4KHFDPHX7SAD37DZRA4ZPPLWU3RN7", "length": 4597, "nlines": 121, "source_domain": "www.krushival.in", "title": "अपघात : ब्रेकिंग न्यूज | Breaking News Accident | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / अपघात / सर्व\nस्वीफ्ट गाडीची रिक्षास धडक\nपनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nकेंद्रीय मंत्र्यांच्या गाडीला भीषण अपघात\nकुडपण अपघातांतील मृतांची संख्या चार\nअज्ञात ट्रकची मिनीडोरचा धडक\nवाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू\nघटनेनंतर वाहनचालक गाडीसह पसार झाला. घटनेनंतर वाहनचालक गाडीसह पसार झाला.\nडंपर खाली कोसळून चालक ठार\nडंपर उलटून 100 फूट खाली कोसळल्याने डंपरवरील चालकाचा मृत्यू\nकारची धडक लागून पादचार्‍याचा मृत्यु\nघटनेची नोद महाड शहर पोलिस ठाण्या मध्ये करण्ंयात आली आहे\nझोपेतच ट्रक चालकाचा मृत्यू\nझोपेतच हृदयविकाराचा झटका येऊन झोपेतच त्याचा मृत्यू झाला\nभरधाव टेम्पो झाडावर आदळला - सुदैवाने जीवितहानी नाही\nमुंबई - गोवा महामार्गावरील सुकेळी गावाच्या हद्दीमध्ये खैरवाडी गावाजवळ सुकी मच्छी\nमालगाडीच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nपेणहून पनवेलला जाणार्‍या मालगाडीने रुळावर पायी जाणार्या एकाला धडक दिल्याने त्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/rishi-kapoor/", "date_download": "2021-05-18T21:35:38Z", "digest": "sha1:S4CXWDBB2LPKKS2TTU2RHK4CUE7MLINE", "length": 15651, "nlines": 162, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rishi Kapoor Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nनीतू कपूर करणार होत्या ब्रेकअप; ऋषी कपूर यांच्या त्या गोष्टीमुळं टिकला संसार\nऋषी कपूर आणि नीतू कपूर हे बॉलिवूडमधलं (Bollywood) प्रसिद्ध कपल. 'प्रेम म्हणजे दोस्ती' याचं आदर्श उदाहरण म्हणून त्यांच्या जोडीकडे पाहिलं जायचं.\nऋषी कपूरचा शेवटचा चित्रपट 'शर्माजी नमकीन' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nबॉलिवूडसाठी दु:खद ठरत आहे साल 2020, या सेलिब्रिटींनी घेतला जगाचा निरोप\n'मोठं घर आणि सर्व सुखं असूनही...' ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू झाल्या भावुक\nRishi Kapoor Birthday : सुपरस्टारच्या आठवणीत नीतूने शेअर केला होता हा खास PHOTO\nरिद्धीमा कपूरनं शेअर केला फॅमिली Photo, नीतू आणि रणबीर तर दिसले; पण बाबा...\nऋषी कपूर यांचा तेराव्याचा विधी करून परतलेल्या रणबीरनं केली फोटोग्राफरची चौकशी\nस्वतःच्या निधनाबाबत ऋषी कपूर यांनी केलेली ही भविष्यवाणी अखेर खरी ठरली\n...आणि जखमी अवस्थेत अमिताभ बच्चन पोहोचले ऋषी कपूर यांच्या लग्नात\nऋषी कपूर यांनी धडाक्यात लावलं होतं लेकीचं लग्न, असं पार पडलं कन्यादान\nVIDEO : इम्तियाज अलीच्या भावाच्या लग्नात ऋषी कपूर यांनी केला होता धम्माल डान्स\nदीपिका आणि सोनमच्या वक्तव्यावर भडकले होते ऋषी कपूर, असा घेतला होता 'क्लास'\n'तुम्ही आमच्यासाठी देवदूत...' नीतू कपूर यांनी अंबानींचे या शब्दांत मानले आभार\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/author/ms-admin/page/3/", "date_download": "2021-05-18T20:01:56Z", "digest": "sha1:XRHAWBLBGGCSAM7P4AEAUZZM6PL7K234", "length": 10732, "nlines": 190, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "ms-admin, Author at Marathwada Sathi - Page 3 of 9", "raw_content": "\nआता कोठे आहेत आनंदीबाई \nमराठवाडा साथी न्यूज वैजापूर वैजापूर व मराठवाड्याच्या राजकारणात, समाजकारणात स्त्रियांचा राजकारणात नाममात्र सहभाग असताना एकेकाळी शेतकरी संघटना व...\nनव्या स्टाईलच्या चपलांची तरुणाईला भुरळ\nप्रतिक्षा पगारे/मराठवाडा साथी न्यूजऔरंगाबाद दिवाळीच्या मुहूर्तावर सध्या मार्केटमध्ये सर्वत्र खरेदी करण्याकरीता ग्राहकांची गर्दी बघायला मिळत आहे. दिवाळीमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी जेवढी...\n‘त्या’ कटू आठवणी घेऊन ‘ती’ फिरतेय दारोदार\n दोन वर्षांपूर्वी झालेल्या बलात्काराच्या जखमा घेऊन ‘ती’ अल्पवयीन मुलगी कॅनाॅट प्लेससह शहरात फिरते आहे. ना...\nपीएमसीचे सर्वेक्षण सदोष; ना दंड ना कारवाई\n या प्रोजेक्टचे काम मिळालेल्या पीएमसीने केलेल्या सर्वेक्षणात अनेक दोष आढळले आहेत. तसेच मागे पीएमसीच्या चुकीमुळे...\nइन्व्हेस्टिगेशन फंड’चा पोलिसांना फटका\n शहरातील पोलिसांच्या तपासाची गती मंदावली आहे. याचे मुख्य कारण ‘इन्व्हेस्टिगेशन फंडाला’ लागेली कात्री आहे. कारण...\n‘ऑर��क सीटी’त मेडिकल इक्विपमेंटसाठी 424 कोटी\nआरोग्य सुविधा माफक दरात देण्यासाठीचा प्रयत्न, केंद्राचे १०० कोटींचे अनुदानमराठवाडा साथी न्यूजमुंबई ऑरिक सिटीत वैद्यकीय उपकरणांसाठी विशेष पार्क उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा...\nटिप्या : स्टंटमॅन ते गँगस्टर राकेश रवळे औरंगाबाद‘टिप्या’ कोण आहे त्याचे डेअरिंग एवढे कसे काय\nपालकमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी उचलले\nऔरंगाबाद : मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही कायम असल्याने राज्यभरात मराठा समाज बांधव आक्रमक भूमिकेत आहेत. प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्याच पार्श्वभूमीवर मराठा...\nब्रिटनच्या शाही राजवाड्यात हाऊसकीपिंगची भरती सुरु\nब्रिटीश राजघराण्याबद्दल म्हणजे रॉयल फॅमिलीबद्दल कुतूहल नसणारा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. राजघराणे आणि त्याच्या कुटुंबातील सदस्याबद्दलच्या बातमीत प्रत्येकजण रस दाखवतो. आता ब्रिटनच्या...\nअतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 70 टक्क्यांपेक्षा जास्त हानी औरंगाबाद तालुक्यात 200% पाऊस’\n जिल्ह्यात 4 लाख हेक्टर पेक्षा जास्त पिके पाण्याखाली गेली आहे. याचा अहवाल नुकताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शासनाकडे...\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nशेतकऱ्यांना दिवसा वीज द्या…\nशेतीपुरक व्यावसायिकांचे प्रश्न मार्गी लावू – दत्ता जाधव,धनंजय गुंदेकर\nबायकोने दिले ‘खास गिफ्ट’…\n“रोझ उठो ,नहाओ ,विलियमसन कि तारीफ करो, सो जाओ….”\nखळवलेल्या समुद्राचे रौद्ररूप : ‘गेट वे ऑफ इंडिया’ला लाटांच्या धडका\nएकाच वेळी तिने दिला ९ बाळांना जन्म \nकोरोनाच्या लढ्याला आरबीआयचे बळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://pdfsearches.com/%E0%A4%B0-%E0%A4%B3-%E0%A4%97%E0%A4%A3-%E0%A4%B8-%E0%A4%A6-%E0%A4%A7-%E0%A4%9A-%E0%A4%AF%E0%A4%B6-%E0%A4%97-%E0%A4%A5-%E0%A4%A4-%E0%A4%AF-%E0%A4%A8-%E0%A4%B8-%E0%A4%A7-%E0%A4%AF-%E0%A4%95-%E0%A4%B2-%E0%A4%B2-%E0%A4%AF-%E0%A4%B6-%E0%A4%B6-%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%B5-%E0%A4%95-%E0%A4%B8-%E0%A4%9A-%E0%A4%AF-%E0%A4%89%E0%A4%A6-%E0%A4%A6-%E0%A4%B7-%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%B2-%E0%A4%B9", "date_download": "2021-05-18T20:50:56Z", "digest": "sha1:Y7DMF7GVZCPPDNTJYSAUVMJBPCNSPZK3", "length": 1842, "nlines": 5, "source_domain": "pdfsearches.com", "title": " राळेगण सिद्धी ची यशोगाथा त्यांनी साध्य केलेल्या शाश्वत विकासाच्या उद्दीष्टसह लिहा.pdf - Free Download", "raw_content": "\nराळेगण सिद्धी ची यशोगाथा त्यांनी साध्य केलेल्या शाश्वत विकासाच्या उद्दीष्टसह लिहा.pdf\nसाहित्याचा अवकाश Pdf साहित्याचा अवकाश – नागनाथ कोपत्तापल्ले सेबीचा कार्यात्मक अहवाल कारण सेबीचा कार्यात्मक अहवाल सादर करणे विद्यार्थी सहकारी भांडार अहवाल विद्यार्थी सहकार भांडाराची माहिती प्रकल्प Pdf विद्यार्थी सहकार भांडाराची माहिती Pdf विद्यार्थी सहकार भांडाराची माहिति उद्दिष्ट्ये विद्यार्थी सहकार भांडाराची माहिती विद्यार्थी सहकार भांडाराची माहिती प्रस्तावना सेवा उद्योगांचा अहवाल माहिती भागदाखल्यांची लोकसंख्या वाढीचा इतिहास भागीदाखल्याचे नमुने सादर करा (संचालन कार्यविधि) नियमावली, २०७१", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AD%E0%A5%81-%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A5%A9%E0%A5%AC-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AE-%E0%A5%A6%E0%A5%AF-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82-2/", "date_download": "2021-05-18T19:38:44Z", "digest": "sha1:DUNRUI63M5B34PV2DVSP6BK7I7UC4FQD", "length": 5183, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भु.सं.प्र.क्र. ३६/२००८-०९ हिंगणा बाळापुर ता.जळगांव जा. जि.बुलढाणा कलम २१(१) नुसार जाहीरनामा | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभु.सं.प्र.क्र. ३६/२००८-०९ हिंगणा बाळापुर ता.जळगांव जा. जि.बुलढाणा कलम २१(१) नुसार जाहीरनामा\nभु.सं.प्र.क्र. ३६/२००८-०९ हिंगणा बाळापुर ता.जळगांव जा. जि.बुलढाणा कलम २१(१) नुसार जाहीरनामा\nभु.सं.प्र.क्र. ३६/२००८-०९ हिंगणा बाळापुर ता.जळगांव जा. जि.बुलढाणा कलम २१(१) नुसार जाहीरनामा\nभु.सं.प्र.क्र. ३६/२००८-०९ हिंगणा बाळापुर ता.जळगांव जा. जि.बुलढाणा कलम २१(१) नुसार जाहीरनामा\nभु.सं.प्र.क्र. ३६/२००८-०९ हिंगणा बाळापुर ता.जळगांव जा. जि.बुलढाणा कलम २१(१) नुसार जाहीरनामा\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 30, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/special/what-about-other-diseases-in-covid-period-56595/", "date_download": "2021-05-18T21:19:33Z", "digest": "sha1:INPNKI5BMCEZX7GGKYVZF3MBSBWPGLHC", "length": 17735, "nlines": 134, "source_domain": "dainikekmat.com", "title": "कोविडकाळात अन्य आजारांचे काय?", "raw_content": "\nHomeविशेषकोविडकाळात अन्य आजारांचे काय\nकोविडकाळात अन्य आजारांचे काय\nजगात दरवर्षी एकंदर ५ कोटी ७० लाख मृत्यू होतात. कोविड-१९ च्या जागतिक साथीमुळे आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण आला असून, त्याचा परिणाम म्हणून अन्य कारणांमुळे होणा-या मृत्यूंमध्ये ५ टक्के जरी वाढ झाली तरी त्याचा अर्थ २८ लाख अतिरिक्त मृत्यू असा होतो. कोविड-१९ मुळे होऊ शकणा-या अंदाजे मृत्यूंपेक्षा हा आकडा कितीतरी अधिक आहे.\nगेल्या सव्वा वर्षाहून अधिक काळात कोविड-१९ च्या जागतिक साथीने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. परंतु कोविड-१९ चा प्रसार वेगाने होत आहे म्हणून अन्य आजारांकडे दुर्लक्ष करता येईल का कोविड-१९ मुळे उपचार मिळू शकले नाहीत तर अन्य आजार थांबणार आहेत का कोविड-१९ मुळे उपचार मिळू शकले नाहीत तर अन्य आजार थांबणार आहेत का आज संपूर्ण जगातील आरोग्य यंत्रणेने कोविड-१९ मधून जास्तीत जास्त लोकांना वाचविण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. या परिस्थितीत एक महत्त्वपूर्ण प्रश्न असा उपस्थित होतो की, आरोग्य यंत्रणा अशा वातावरणात अन्य आजारांकडे पुरेसे लक्ष देऊ शकतील का आज संपूर्ण जगातील आरोग्य यंत्रणेने कोविड-१९ मधून जास्तीत जास्त लोकांना वाचविण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. या परिस्थितीत एक महत्त्वपूर्ण प्रश्न असा उपस्थित होतो की, आरोग्य यंत्रणा अशा वातावरणात अन्य आजारांकडे पुरेसे लक्ष देऊ शकतील का असे झाल्यास ज्या कोट्यवधी रुग्णांना अन्य गंभीर आरोग्यविषयक समस्यांनी ग्रासले आहे आणि त्यांना तातडीने उपचारांची गरज आहे, त्यांचे काय होणार असे झाल्यास ज्या कोट्यवधी रुग्णांना अन्य गंभीर आरोग्यविषयक समस्यांनी ग्रासले आहे आणि त्यांना तातडीने उपचारांची गरज आहे, त्यांचे काय होणार यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. कोविड-१९ चा मुकाबला करताना विविध देशांनी अन्य आवश्यक आरोग्यसेवा पुरविणे सुरूच ठेवले पाहिजे, असे सूचित केले होते. ही सूचना दिसायला जेवढी साधी-सोपी वाटते तेवढी ती अमलात आणणे सोपे नाही. विशेषत: जेथे आरोग्यसुविधा पहिल्यापासूनच कमकुवत आहेत, अशा देशांत हे खूप अवघड आहे. भारतासारख्या देशात तर धोका अधिकच वाढतो.\nडब्ल्यूएचओने या दस्तावेजात स्वत:च असे नमूद केले आहे की, कोविड-१९ च्या महामारीमुळे जागतिक स्तरावर अन्य आरोग्यसेवांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. कोविड-१९ साठी गरजेच्या आरोग्यसेवा आणि आरोग्य सेवकांची वाढती मागणी लक्षात घेता अन्य आरोग्य समस्यांच्या व्यवस्थेवर खूपच परिणाम झाला आहे. डब्ल्यूएचओने संसर्गजन्य रोगांबद्दल सांगितले आहे की, जेव्हा आरोग्य यंत्रणेवर ताण येतो तेव्हा लसींद्वारा रोखता येणारे आणि अन्य ज्ञात स्थितीत वाढणारे आजार यांमुळे होणा-या मृत्यूंमध्येही मोठी वाढ होऊ शकते. पश्चिम आफ्रिकेतील तीन देशांमध्ये पसरलेल्या इबोलाच्या संसर्गाचे उदाहरण यासंदर्भात डब्ल्यूएचओने दिले आहे. २०१४-१५ मध्ये इबोलाच्या प्रकोपामुळे ज्यावेळी जवळजवळ संपूर्ण आरोग्य यंत्रणा या संसर्गजन्य आजाराभोवती केंद्रित झाली होती, तेव्हा, मलेरियापासून एड्सपर्यंत अन्य आजारांमुळे होणा-या मृत्यूंचे प्रमाण सरासरी मृत्यूंच्या संख्येपेक्षा कितीतरी वाढले होते.\nया उदाहरणामुळे एक भीतीदायक शक्यता आपल्यासमोर उभी राहते आणि कोविड-१९ चा मुकाबला करण्याच्या काळात सावधगिरी बाळगण्याची सूचनाही या उदाहरणातून मिळते. जगभरात दरवर्षी ५ कोटी ७० लाख मृत्यू होतात. जर आरोग्य यंत्रणांवर पडणा-या कोविड-१९ च्या ताणामुळे अन्य आजारांच्या बाधेने होणा-या मृत्यूंचे प्रमाण ५ टक्के जरी वाढले तरी त्याचा अर्थ २८ लाख मृत्यू असा होतो. कोविड-१९ मुळे होऊ शकणा-या अंदाजे मृत्यूंपेक्षा हा आकडा कितीतरी अधिक आहे. जेव्हा आपण जागतिक पातळीवर होणा-या मृत्यूंच्या प्रमुख कारणांवर नजर टाकतो, तेव्हा ही गोष्ट अधिक स्पष्टपणे समोर येते. इस्केमिक हृदयविकार आणि स्ट्रोक यामुळे २०१६ मध्ये १ कोटी ५२ लाख मृत्यूंची नोंद झाली होती. सर्व प्रकारच्या कर्करोगांमुळे ९६ लोकांचा मृत्यू झाला होता.\nमहाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालय मोजतात शेवटच्या घटका\nफुफ्फुसांचा कर्करोग (ट्रेकिया आणि ब्राँकसच्या कर्करोगासह) १७ लाख मृत्यूंना कारणीभूत ठरला होता. श्वसनमार्गाच्या खालच्या हिश्शाला झालेल्या संसर्गामुळे ३० लाख लोकांना प्राण गमवावा लागला होता. मधुमेहामुळे १६ लाख मृत्यू झाले होते. ही सर्व आकडेवारी जगभरातील मृत्यूंची असून, ती केवळ २०१६ या एकाच वर्षातील आहे.हे सर्व असे आजार आहेत, ज्यात रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागते, वेळेत योग्य उपचार आणि औषधपाणी मिळावे लागते आणि सर्व प्रकारच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. या आजारांमध्ये किंवा अन्य कोणत्याही आजारांमध्ये तत्काळ किंवा आपत्कालीन उपचारांची आवश्यकता नाकारली गेली तर मृत्यू किंवा अपंगत्व येण्याची शक्यता बळावते. त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या गंभीर दुखापती झाल्यास आणि योग्य वेळी वैद्यकीय सुविधा न मिळाल्यास मृत्यू किंवा अपंगत्व येऊ शकते.\nकोविड-१९ च्या संकटाचे गांभीर्य ओळखून वाटचाल करीत असताना मानसिक रुग्णांची देखभाल करण्याची गरजही वाढली आहे. अशा व्यक्तींच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता संशोधक व्यक्ती करीत आहेत. आत्महत्यांचा आलेख वाढूही लागला आहे. याव्यतिरिक्त अन्य एका महत्त्वपूर्ण कारणासाठी आरोग्य यंत्रणा सातत्याने तयार ठेवावी लागते. ते कारण म्हणजे, माता आणि बालसंगोपन. मातृत्वाच्या काळात झालेल्या दुर्लक्षामुळे मातेच्या आणि बाळाच्याही जिवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. कोविड-१९ च्या आव्हानाचा मुकाबला करीत असताना आणि त्यासाठी धोरण तयार करीत असताना राज्यकर्त्यांना या सर्व अन्य कारणांकडे उघड्या डोळ्यांनी पाहावे लागणार आहे. अन्य कोणत्याही गंभीर आरोग्य समस्येमुळे केवळ उपचारांअभावी कुणाचा मृत्यू होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.\nPrevious articleअर्थव्यवस्थेचा ‘कणा’ अडचणीत\nNext articleसामूहिकतेने मुकाबला करण्याची गरज\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nकॅशलेस व्यवहार काळजीपूर्वकच करावा\nसंकटकाळातील संघर्ष व बदललेली भाषा\nयुरेनियम ज���्त केले; पण…\n… भाकरी फिरविण्याची हीच ती वेळ\nखरोखर आपली मुलं सुरक्षित आहेत का \nमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन’ : उमाळा आणि उबळसुध्दा\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC/", "date_download": "2021-05-18T20:21:55Z", "digest": "sha1:MTRXEI3T5CQVOX4H6RYDOMVBRRQU3ZS2", "length": 9139, "nlines": 67, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "चक्कर आल्याने मदतीच्या बहाण्याने ३९ हजारांना गंडा | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nचक्कर आल्याने मदतीच्या बहाण्याने ३९ हजारांना गंडा\nडोंबिवली – कल्याण पूर्वेकडील आडीवली परिसरात ओम पार्वती अपार्टमेंट मध्ये राहणारे शिवानंद तिवारी ५२ मलंगरोड वरील एका बँकेत एटीएम मध्ये पासिये काढण्यासाठी गेले होते .दरम्यान त्यांना अचानक चक्कर आली हे पाहून एका भामट्याने संधी साधली .या भामट्याने त्यांना चक्कर आल्याचे पाहत मदतीच्या बहाण्याने त्यांच्या जवळील एटीएम कार्ड चोरले व काही वेळाने या कार्ड च्या आधारे विविध एटीएम मधून तब्बल ३९ हजार १���५ रुपये काढून घेतले .सदर बाब निदर्शनास येताच तिवारी यांनी या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.\n← फेसबुकच्या माध्यमातून गिफ्ट देण्याच्या बहाण्याने ३५ हजारांना गंडा\nअवैध रेती सह दोन ट्रक जप्त →\nहॉस्पिटल मधील थियेटर लागणारे साहित्य पुरवण्याचा व्यवसायीकाला सात लाखांना गंडा\nकोपरी पुलाचा पहिला टप्पा पाच महिन्यांत पूर्ण करा एकनाथ शिंदे यांचे आदेश\nDombivali ; पत्रीपुलानजीक आणखी एक उड्डाणपूल\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/bjp-keshav-upadhey-on-thakarey-goverment-over-corona-package/", "date_download": "2021-05-18T21:23:33Z", "digest": "sha1:5DTOVDGCFOKDASRXF4DH2AJZQN2GUUOG", "length": 11017, "nlines": 126, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "मुख्यमंत्रीजी सामान्यांनी कसे जगायचे सांगा ? भाजपचा सवाल - Hello Maharashtra", "raw_content": "\nमुख्यमंत्रीजी सामान्यांनी कसे जगायचे सांगा \nमुख्यमंत्रीजी सामान्यांनी कसे जगायचे सांगा \nहॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन ची घोषणा केली असून त्यादृष्टीने सरकारने काही गरीब वर्गांना आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. परंतु हे पॅकेज त्या वर्गांपर्यंत पोचली नसल्याचा आरोप भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. आणि त्यावरूनच त्यांनी पुन्हा एकदा सरकार वर टीकेची झोड उठवली आहे.\nकेशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हंटल की, मुख्यमंत्री जी सांगा गरिबांनी जगायचं कस असा सवाल करत 14 एप्रिलपासून संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केला त्यावेळी जे पॅकेज जाहीर केले त्याचे काय झाले सांगा. आता आणखी पंधरा दिवस लॉकडाऊन वाढवला आहे, सामान्यांनी कसे जगायचे सांगा\nमुख्यमंत्री @OfficeofUT जी सांगा गरिबांनी जगायचं कस 14 एप्रिलपासून संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केला त्यावेळी जे पॅकेज जाहीर केले त्याचे काय झाले सांगा. आता आणखी पंधरा दिवस लॉकडाऊन वाढवला आहे, सामान्यांनी कसे जगायचे सांगा…१\nहे पण वाचा -\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nसरकारने बैठक घेणे म्हणजे वरातीमागून घोडे नाचविणे होय ;…\nलाख फेरीवाल्यांना प्रत्येकी 1500 रुपये तर 12 लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी 1500 रु देण्याचे जाहीर केले होते. कितीजणांना प्रत्यक्ष मदत दिली सांगा. अपयश झाकायला कांगावा व अकांडतांडव पण जनतेला मदत करायचे म्हणल्यावर हे सरकार कोडगे बनते. दुर्बल घटकांना मदत करायची सरकारची इच्छाच नाही असा आरोप देखील केशव उपाध्ये यांनी केला.\n५ लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी 1500 रुपये तर 12 लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी 1500 रु देण्याचे जाहीर केले होते. कितीजणांना प्रत्यक्ष मदत दिली सांगा.\nअपयश झाकायला कांगावा वअकांडतांडव पण जनतेला मदत करायचे म्हणल्यावर हे सरकार कोडगे बनते. दुर्बल घटकांना मदत करायची सरकारचीइच्छाच नाही..३\nब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.\nDGCA ची मोठी घोषणा आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 मेपर्यंत सुरू राहणार\nशाळेत तात्पुरते कारागृह बनवण्याची चाचपणी; ‘या’ जिल्ह्यात प्रशासनाकडून प्रयत्न सुरु\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा भाजपवर पलटवार\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश : चंद्रकांत पाटील यांची…\nसरकारने बैठक घेणे म्हणजे वरातीमागून घोडे नाचविणे होय ; प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका\n“मुंबईने तुफानाला प्रत्येकवेळी झेललं आहे”; अमृता फडणवीसांच्या ट्विटला…\n“घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”; रुपाली चाकणकरांचा सणसणीत…\n…हा तर चंद्रकांत पाटील यांच्या ठेवणीतील डाव ; काँग्रेसची घणाघाती टीका\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nसरकारने बैठक घेणे म्हणजे वरातीमागून घोडे नाचविणे होय ;…\n“मुंबईने तुफानाला प्रत्येकवेळी झेललं आहे”; अमृता…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://isha.sadhguru.org/mahashivratri/mr/event-schedule/", "date_download": "2021-05-18T19:50:58Z", "digest": "sha1:7TALO6VEDEBOZXUZPX2ORBEASMVOJCWR", "length": 7850, "nlines": 108, "source_domain": "isha.sadhguru.org", "title": "उत्सव कार्यक्रमाचे वेळापत्रक -", "raw_content": "\nमहाशिवरात्री हा हर्षोल्हासाचा रात्रभर चालणारा उत्सव आहे, ज्यात सामील आहे सद्गुरुंसोबतचे शक्तिशाली मध्यरात्रीचे ध्यान, आणि मंत्रमुग्ध करणारी नामवंत कलाकारांची सांस्कृतिक आणि संगीत मैफिली. ह्या वर्षीच्या उत्सवात सहभागी व्हा ऑनलाइन आणि सोहळ्याची मौज लुटा.\nमहाशिवरात्रीच्या पवित्र रात्रीचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी, आपण सुर्यास्तापासून सुर्योदयापर्यंत, तुमचा पाठीचा कणा ताठ आणि सरळ ठेवून रात्रभर जागरण करणे अतिशय लाभदायक आहे.\nशरीर यंत्रणेतील पंचतत्वांच्या शुद्धीकरणासाठीची एक शक्तिशाली क्रिया\nलिंगभैरवी देवी उत्सव मूर्तीची उत्साही आणि जल्लोषात निघणारी मिरवणूक आणि देवीच्या कृपावर्षावात चिंब भिजण्याची संधी.\nसद्गुरुंचे मध्यरात्रीचे ध्यान आणि सत्संग\nसद्गुरुंच्या सत्संगानंतर मध्यरात्रीच्या ध्यानाला सुरुवात होईल, जेव्हा सद्गुरू उत्सवात भाग घेणाऱ्या जगभरातील सर्व भाविकांना एका शक्तिशाली ध्यानधारणेत दीक्षित करतात, जे ह्या उत्सवाचे एक प्रमुख आकर्षण आहे, ज्याची लोक फार उत्सुकतेने वाट पाहतात.\nएक रोमांचक आणि अदभूत असा प्रकाश आणि ध्वनीचा थ्री डी शो जो दर्शवतो आदियोगीचे मानवतेप्रतीचे त्यांनी केलेले अमूल्य योगदान आणि अर्पण.\nसद्गुरुंचा सत्संग आणि साधकांच्या प्रश्नोत्तरी आणि शंभो मेडीटेशन\nशंभो हा शिवशंकराचे एक सौम्य आणि मृदू रूप आहे. आणि “शंभो” मंत्र तुमच्या आत एक नवीन आयाम खुला करण्याची शक्यता प्रदान करतो.\nब्रम्हमुहूर्त, रात्रीच्या शेवटच्या प्रहराची ही वेळ, आध्यात्मिक साधना करण्यासाठी अतिशय उपयुक्त वेळ आहे, जर तुम्हाला तुमच्या भौतिक स्वरूपापलीकडे जाण्याची इच्छा असेल तर.\nमंत्रमुग्ध करणाऱ्या, रात्रभर चालणाऱ्या संगीत आणि कला मैफिली\nप्रख्यात कलाकारांच्या संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक मैफिली तुम्हाला रात्रभर उत्साही, जागे आणि जागृत ठेवतील जेणेकरून आपण ह्या मंगलमय रात्रीच्या शक्यतांचा लाभ घेऊ शकाल.\nसद्गुरुंनी उर्जित केलेले रुद्राक्ष प्राप्त करा मोफत, घरपोच\nमोफत नोंदणी\tशिवांग बना\nभव्य कार्यक्रमाला उपस्थित असण्याचे मार्ग\nमृत्युंजय मंत्राची शक्तिशाली प्रस्तुती\nएफएकयू – नेहेमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://arbhataanichillar.blogspot.com/2010/11/blog-post_28.html", "date_download": "2021-05-18T21:30:24Z", "digest": "sha1:EHUO2WIJRFHDUJPOGQU6W3MEHDCFH7QC", "length": 14053, "nlines": 69, "source_domain": "arbhataanichillar.blogspot.com", "title": "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: आमची अंदमान सहल - भाग १", "raw_content": "\nमाझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर\nजी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर\nआमची अंदमान सहल - भाग १\nप्रत्येक माणसाची काही स्वप्ने असतात, माझीही आहेत. ’होंडा अ‍ॅकॉर्ड’ गाडी विकत घेणे, ऑस्ट्रेलियात जाऊन ’सिडने’ ते ’पर्थ’ असा मोटारप्रवास करणे आणि ’अंदमान आणि निकोबार बेटे’ पाहणे ही त्यापैकी काही निवडक स्वप्ने. त्यापैकी ’अंदमान आणि निकोबार बेटे’ पाहण्याचे माझे स्वप्न नुकतेच पूर्ण झाले, त्याच स्वप्नप्रवासाची ही कथा आहे.\nया प्रवासाची तयारी सुरू झाली ती जून/जुलै मधेच. मे मधे ’बदामी’ नि ’हंपी’ अशी सहल केल्यावर ’आता पुढची सहल कुठे’ अशी चर्चा झाली नि अंदमान आणि निकोबार बेटांचे नाव नक्की झाले. पुणे ते चेन्नै असा प्रवास रेल्वेने नि चेन्नै ते पोर्ट ब्लेअर हा प्रवास विमानाने करण्याचे ठरले. चेन्नै ते पोर्ट ब्लेअर हा प्रवास बोटीनेही करता येतो असे आम्हाला कुणीसे सांगितले खरे, पण सावरकरांना ज्या बोटीने नेले तीच बोट आजही वापरली जाते आणि चैन्नैला बसलेल्या लोकांपैकी अंदाजे निम्मेच लोक पोर्ट ब्लेअरला पोचतात असे कळल्यावर तो बेत रद्द झाला. एअर इंडियाच्या सेवेविषयी (नि हवाई सुंद-यांविषयी) फारसे चांगले ऐकले नसले तरी हा अनुभव बोटीपेक्षा नक्कीच सुखकारक असेल असे वाटल्याने शेवटी एयर इंडियाच्या महाराजालाच संधी देण्याचे ठरले.\nविमानाची तिकीटे नक्की झाली, तेव्हा मी रेल्वे तिकिटांच्या मागे लागलो. पूर्वी रेल्वेच्या प्रवासात रेल्वेची तिकीटे काढणे नि प्रत्यक्ष रेल्वे प्रवास अशी दोन साहसे असत, रेल्वेने इंटरनेटवरही तिकिटे काढण्याची सोय केल्यापासून मात्र रेल्वेप्रवासाचे एकच साहस ते काय आता बाकी राहिले आहे. मी माझ्या वातानुकुलित कार्यालयात आरामदायी खुर्चीवर बसून रेल्वेची तिकिटे काढू शकेन असे मला काही वर्षांपुर्वी कुणी सांगितले असते तर मी त्याला वेड्यातच काढले असते, सध्या मात्र महाजालाच्या कृपेने हे शक्य झाले आहे. ’टिम बर्नर्स ली’ साहेबाचे आभार मानावे तेवढे कमीच, बहुत काय लिहणे सिनेमाची तिकिटे ब्लॅकने विकणा-या दादा लोकांसारखीच रेल्वे एजंट ही जमातदेखील काही वर्षांत नामशेष होईल की काय अशी मला आताशा भीती वाटते. असो, कालाय तस्मै नम: हेच खरे\nरेल्वेची तिकीटे मिळाली खरी, पण इथेही एक गोची होतीच. आमची रेल्वे सुटत होती रात्री (की पहाटे) ००:१० वाजता. अनेकवेळा खात्री करूनच तिकिटे काढूनही ही तारीख चुकलेली आहे अशी भिती मला अगदी शेवटपर्यंत वाटत होती. माझे हे असेच आहे. अभियांत्रिकीचे पेपर देतानाही आपण अभ्यास करून आलोत तो पेपर आज नाहीच अशी भिती नेहमी मला वाटत असे. सुदैवाने तसे काही झाले नसले (माझे गुण पाहून काही लोक यावर विश्वास ठेवणार नाहीत) तरी हा बागुलबुवा मला अजूनही त्रास देतोच.\nअसो, रेल्वेची तिकीटे मिळाली आणि मी थोडासा निर्धास्त झालो. यानंतर सुरू झाले माहिती मिळवण्याचे काम. गुगल साहेबांच्या कृपेने हेही आता खूपच सोपे झाले आहे. महाजालावर मी काही हॉटेले निवडली नि त्यांचे पैसे भरून टाकले. निदान पहिल्या दिवशी तरी हॉटेल आरक्षित केलेले असावे असा आमचा सहलीचा नियम आहे, जो आम्ही इथेही पाळला.\nहा हा म्हणता दिवस गेले नि जाण्याचा दिवस उजाडला. शुक्रवार कामाचा शेवटचा दिवस असल्याने सगळ्यांचा तेव्हाच निरोप घेतला होता आणि पूर्ण दिवाळी आम्ही सुट्टीवर असल्याने दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाणही तेव्हाच झाली होती. सोमवारी पहाटे ००:१० वाजता आमची रेल्वे असल्याने रविवारी रात्री दहालाच निघणे क्रमप��राप्त होते, त्याप्रमाणे निघालो. मनाला आनंद होत असला तरी आत कुठेतरी थोडीशी धाकधूक होतीच. पुढचे १४ दिवस कसे जातील हा विचार सारखा मनाला त्रास देत होता. त्यात या सगळ्या सहलीचे नियोजन मीच केले असल्याने मला थोडी अधिकच चिंता होती. पण ’आता होईल ते होईल’ असे मी मनाशी म्हटले आणि आम्ही पुणे रेल्वेस्थानकात शिरलो.\nजर गलिच्छ रेल्वे स्थानकांची स्पर्धा घेतली तर पुणे रेल्वे स्थानक त्यात नक्कीच पहिला नंबर पटकावेल असे माझे तरी स्पष्ट मत आहे. दिवाळी असल्याने लोकांची झालेली प्रचंड गर्दी, त्यांनी प्लॅटफॉर्मवरच पसरलेल्या पथा-या, सा-या स्थानकभर पसरलेला लघवीचा वास हे सगळे सहन करताना फलाटावर साधे चालणेही मुश्किल झाले होते. प्रवाशांसाठी बांधलेल्या उड्डाणपुलावर तर कुठल्याही क्षणी चेंगराचेंगरी सुरू होईल इतकी गर्दी होती. तरीही आम्ही त्या गर्दीत उडी घेतली नि आपल्या सामानासहित एकदाचे फलाट क्र. ३ वर पोचलो\nरेल्वे अस्वच्छ असली तरीही तिने प्रवास करणे मला आवडते. रेल्वेने प्रवास करताना ख-या भारताचे दर्शन घडते असे कुणीसे म्हटले आहे, आणि मला वाटते ते खरेच आहे. फलाटावरचे भिकारी, मोठी बोचकी घेऊन निघालेले मजूर, वातानुकुलित डब्यातून प्रवास करणारे शिष्ट श्रीमंत लोक आणि या सा-यांपासून स्वत:ला वेगळे ठेवणारे मध्यमवर्गीय असा एक अनोखा संगम तिथे दिसतो. असेच इकडेतिकडे पहाता पहाता वेळ कसा गेला ते कळलेही नाही नि एकदाचे १२:१० झाले. रेल्वे चक्क वेळेवर आलीही. तिकीटे नक्की झाली असल्याने डबा क्रमांक आणि बर्थ क्रमांक आमच्याकडे होतेच. आम्ही आमच्या S१ डब्याजवळ पोचलो आणि बाहेर लावलेल्या तक्त्यावर आमची नावे शोधू लागलो. तक्ता वाचताना मी एके ठिकाणी थबकलो, तिथला तो मजकूर पाहून मला आश्चर्याचा असा मोठा धक्का बसला म्हणता\n मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच विषयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे\nबॅचलर पार्टी - एक चावट चित्रपट\nआमची अंदमान सहल - भाग १\nपुलंचे एक रटाळ पुस्तक\nभारतीय लोकशाही अमर रहे\nया जालनिशीचे लेख मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/public-utility/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B2/", "date_download": "2021-05-18T20:45:41Z", "digest": "sha1:F2MCG5MNJODR3CCNHQGNDNBHAIA42V22", "length": 4261, "nlines": 103, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "कसुमावती भिमराव जाधव नॉलेज हब, बोराखेडी | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nकसुमावती भिमराव जाधव नॉलेज हब, बोराखेडी\nकसुमावती भिमराव जाधव नॉलेज हब, बोराखेडी\nबोराखेडी तालुका मोताळा जिल्हा बुलडाणा यु-डायस क्रमांक - 27040506902\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 10, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/get/all/other?NewsEdition=Ratnagiri", "date_download": "2021-05-18T20:26:14Z", "digest": "sha1:73ZSPOB6E5MI7I74ICFNRQMHVGR42E4X", "length": 5340, "nlines": 128, "source_domain": "www.krushival.in", "title": "रत्नागिरी : ताज्या मराठी बातम्या | ब्रेकिंग न्यूज| Ratnagiri News | Latest Ratnagiri News in Marathi | Today Ratnagiri Breaking News | Local News from Ratnagiri - Krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / सर्व / रत्नागिरी\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nसेवेतील आरोग्य कर्मचार्‍यांत भीतीचे वातावरण\nमाझी रत्नागिरी माझी जबाबदारी मोहिमेला प्रारंभ\nपोलिसांवर हल्ले करणार्‍यांवर कठोर कारवाई करा - राहुल दुबाले\nनागरिकांनी पोलिसांना सहकार्य केले पाहिजे\nसुभाष कदम यांना लायन्स क्लबचा उत्कृष्ट सेवा पुरस्कार\nपुरस्कारांबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक\nरत्नागिरीत पाचवी ते आठवीच्या शाळा सकाळच्या सत्रात\nसकाळी 7:30ते सकाळी 11:30 वाजेपर्यंत शाळा भरण्यात येतील\nभाऊनाथ महाराज यांचे देहवासन\nवयाच्या 81 व्या वर्षी त्यांच्या निवासस्थानी सर्व भक्तगणाचा अंतिम निरोप घेतला\nचिपळूण येथे ओव्हनली केक शॉप\nउदघाटन स्टेट बँकेचे चिपळूण शाखेचे व्यवस्थापक स्नेहा आंबेकर यांच्या हस्ते\nकचरा निर्मूलनासाठी प्लॅस्टिक ब���क\nजमा प्लॅस्टिक कचर्‍याचा पुनर्वापर\nत्या मोस्ट वाँटेडकडून 6 गुन्ह्यांची उकल\nविकी गोसावी या मोस्ट वाँटेड आरोपीच्या येथील पोलिसांनी सापळा रचून जेरबंद\nरत्नागिरीत काँग्रेसने साजरा केला पक्षाचा वर्धापन दिन\nकाँग्रेस भवन इमारतीस विद्युत रोषणाई लाऊन इमारतीची शोभा वाढवण्यात आली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-trends-samruddhi-dhayagude-marathi-article-2798", "date_download": "2021-05-18T19:45:52Z", "digest": "sha1:CISVM4CEE2HYSPHQ2QCLAIO5X26UWAJ5", "length": 8878, "nlines": 116, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Trends Samruddhi Dhayagude Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 22 एप्रिल 2019\nसमर सीझन म्हटल्यावर प्रत्येक गोष्टीत त्या सीझनचा फिवर आलेला दिसतो. सध्या एक सुंदर ब्यूटी ट्रेंड आला आहे. सूर्यास्ताच्या वेळी आकाशात होणारी रंगांची उधळण नेत्रसुख देणारी असते, तेच रंगीत सौंदर्य आपल्या डोळ्यांच्या बाजूलादेखील रेखाटले जाऊ शकते. तुम्ही निसर्गप्रेमी असाल आणि सनसेट शेड तुम्हाला आवडत असेल, तर या सीझनमध्ये सनसेट आय मेकअप ट्रेंड जरूर ट्राय करा.\nसध्या सौंदर्यविश्वात एक अनोखा ट्रेंड व्हायरल होत आहे. त्याचे नाव आहे ‘सनसेट आय लुक.’ यामध्ये आयशॅडोसाठी सूर्यास्तावेळी आकाशात दिसणाऱ्या रंगांचा वापर होतो. ऑरेंज, यलो आणि थोडासा बरगंडी कलर वापरण्यात येतो. जर तुम्हालाही हा ट्रेंड फॉलो करायचा असेल, तर पुढील काही खास टिप्स फॉलो करा. तुम्ही हा आय मेकअप नीट केला, तर खरेच हा लुक अतिशय सुंदर दिसतो.\nसनसेट आइज लुक करण्यासाठी तुमच्या मेकअप किटमध्ये ऑरेंज, यलो, बरगंडी आणि न्यूड शेड्‌स असलेले आयशॅडो पॅलेट, ऑयशॅडो ब्रश, प्रायमर, रुज पावडर, लिक्विड लायनर, मस्कारा या गोष्टी आवश्‍यक आहेत.\nहा मेकअप करताना सर्वात आधी आपल्या पापण्यांवर व्यवस्थित प्रायमर अप्लाय करावा. त्यामुळे तुमच्या डोळ्यांवर मेकअप दीर्घकाळ टिकण्यास मदत होते.\nमनातल्या मनात डोळ्यांचे तीन भागात वर्गीकरण करावे. त्यानंतर मेकअपचा बेस करण्यासाठी संपूर्ण पापणीवर ब्राइट शेडचा बेस लावावा. त्यामुळे याचे रंग उठून दिसतात.\nडोळ्यांच्या पहिल्या भागामध्ये पिवळ्या रंगाची आयशॅडो आणि दुसऱ्या भागात ऑरेंज कलरची शेड लावावी. मुलायम ब्रशने दोन्ही रंग व्यवस्थित एकत्र करावेत. तिसरा भाग म्हणजे डोळ्यांच्या बाहेरील भागात बरगंडी रंग लावावा. त्यानंतर ऑरेंज आणि बरगंडी कलर ब्रशच्या ���ाहाय्याने व्यवस्थित एकत्र करावेत.\nपापण्यांच्या किनाऱ्यांवर मॅजंटा कलरची डार्क शेडही वापरू शकता. तुम्ही दिवसा मेकअप करत असाल, तर मॅजंटा कलर नाही लावला तरी चालेल.\nया आय मेकअपला फायनल टच देताना ब्लॅक आयलायनरचा वापर करावा आणि मस्करा लावावा.\nहा लुक जास्त ग्लिटरी नसला तरी थोडासा हटके आहे. तुम्ही एखाद्या खास समारंभासाठी किंवा पार्टीसाठी हा लुक जरूर करू शकता. मेकअप करतानाही या शेड्‌सचा वापर केल्यास तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य आणखी खुलते.\nया संदर्भातील व्हिडिओ तुम्ही ऑनलाइन बघू शकता.\nट्रेंड सूर्य सौंदर्य beauty रेखा व्हिडिओ\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/breaking-news-maratha-reservation-canceled-big-decision-of-the-supreme-court/", "date_download": "2021-05-18T19:24:58Z", "digest": "sha1:VBQPCAABPZDDYNABDX25G77SDDXNOLF2", "length": 11538, "nlines": 126, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "BREAKING NEWS : मराठा आरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय - Hello Maharashtra", "raw_content": "\nBREAKING NEWS : मराठा आरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय\nBREAKING NEWS : मराठा आरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय\nनवी दिल्ली : राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावण्यात आला आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टत आव्हान देण्यात आले होते. त्यावर आता सुप्रीम कोर्ट ऐतिहासिक निर्णय दिला आहे. मराठा समाजातील लोकांना आरक्षित प्रवर्गात आणण्यासाठी शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला समुदाय म्हणून घोषित करता येणार नाही, असेही एससीने आपल्या निकालात स्पष्ट केले.\nहे पण वाचा -\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\n18 ते 44 वयोगटातील नागरीक लसीकरणाच्या प्रतीक्षेत; लसीकरण बंद…\nगायकवाड समितीच्या शिफारसी स्वीकारण्याजोग्या नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात येत आहे . तत्कालीन फडणवीस सरकारने दिलेलं मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरी आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. पण या विरोधात काहींनी सुप्रीम कोर्टात धाव घेत आपली याचिका दाखल केली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाला स्थागिती देण्यात आली होती. यावर आज न्या. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाणे ऐतिहासिक निकाल सुनावेला आहे.\nमराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने निकाल सुनावला आहे. न्यायमूर्ती भूषण यांनी निकाल वाचून सांगितले की, इंदिरा सावनीच्या निकालावर पुनर्विचार करण्याचे आम्हाला कोणतेही कारण सापडत नाही.\nन्यायमूर्ती भूषण म्हणाले की, कलम34२-अ च्या संदर्भात आम्ही घटनात्मक दुरुस्ती कायम ठेवली आहे आणि त्यात कोणत्याही घटनात्मक तरतुदीचे उल्लंघन होत नाही आणि म्हणूनच आम्ही मराठा आरक्षणाला आव्हान देणारी रिट याचिका फेटाळून लावली आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे की मराठा आरक्षण देताना 50% आरक्षणाचा भंग करण्याचे कोणतेही योग्य कारण नाही\nही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा. https://hellomaharashtra.in/\nलॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सांगली बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड\nकोविड पेशंट सिरियस कसा होतो लक्षणे जाणवल्याच्या पहिल्या दिवसापासून काय कराल \nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा भाजपवर पलटवार\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश : चंद्रकांत पाटील यांची…\n18 ते 44 वयोगटातील नागरीक लसीकरणाच्या प्रतीक्षेत; लसीकरण बंद असल्याने नागरीक त्रस्त\nसोनेरी महल येथे जागतिक संग्रहालय दिन साजरा\n नाथसागर जलाशयातील हजारो माशांचा अचानक मृत्यू\nगॅलरीतून पाऊस पाहताना खाली पडून चिमुकलीचा मृत्यू\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अ���ोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\n18 ते 44 वयोगटातील नागरीक लसीकरणाच्या प्रतीक्षेत; लसीकरण बंद…\nसोनेरी महल येथे जागतिक संग्रहालय दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%AE_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87", "date_download": "2021-05-18T20:51:53Z", "digest": "sha1:HO5ZI5GGSKG2BPLIOIJNYVCLGLIAG22D", "length": 4862, "nlines": 131, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १८ व्या शतकातील वर्षे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स.च्या १८ व्या शतकातील वर्षे\nहा इ.स.च्या १८ व्या शतकातील इ.स.च्या सर्व वर्षांचा वर्ग आहे.\n\"इ.स.च्या १८ व्या शतकातील वर्षे\" वर्गातील लेख\nएकूण १०० पैकी खालील १०० पाने या वर्गात आहेत.\nLast edited on ६ नोव्हेंबर २००७, at ११:२३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ नोव्हेंबर २००७ रोजी ११:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/27329", "date_download": "2021-05-18T20:14:00Z", "digest": "sha1:WR226QUNR4X532Z3N7TY4XTOFOCID3F5", "length": 8492, "nlines": 167, "source_domain": "www.misalpav.com", "title": "मॅक्रो छायाचित्रण.... | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमाफ करा पण चित्रे साधारण आणि\nमाफ करा पण चित्रे साधारण आणि आउट ऑफ फोकस वाटलीत.\nझूम लेन्सवर 'मैक्रो' /मायक्रो\n��ूम लेन्सवर 'मैक्रो' /मायक्रो असते त्याने फोटो काढले असतील तर इतकेच चांगले येतील .अथवा याचा रॉ फोटो (१० ते १६ मेपी)चांगला असेल परंतु साईटवर कम्प्रेस्ट झाला की डिटेलस उडतात.फुलांशिवाय दुसरे असले तर टाका .\nFlickr वर अपलोड करा, ते\nFlickr वर अपलोड करा, ते कंप्रेस करत नाही फोटो.\nमोबाइलवरून पाहतोय, छान वाटल्या फोटोज. :)\nप्रतिसादात दिलेले फोटो जास्त\nप्रतिसादात दिलेले फोटो जास्त छान आहेत\nआमास्नी त्येतलं काय कळत न्हाई\nआमास्नी त्येतलं काय कळत न्हाई. पर आमच्यापरीस लईच झ्याक फोटो काडलायसा\n@ पर आमच्यापरीस लईच झ्याक\n@ पर आमच्यापरीस लईच झ्याक फोटो काडलायसा\nपांडु .. ए पांडु.. ये बरं शिकवणी घ्यायला\nमला पांढर्‍या फुलाचा फोटो\nमला पांढर्‍या फुलाचा फोटो आवडला.\nसध्या 7 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mobile-phone/", "date_download": "2021-05-18T21:39:54Z", "digest": "sha1:IZESXUBJI32UDWC6PRE7VQD4WNPTDHVY", "length": 15786, "nlines": 160, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mobile Phone Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुच���कीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\n मोबालईचा रात्री वापर टाळा; होतील दुष्परिणाम\nमोबाईलशिवाय चैन पडत नाही असे आपल्या आजुबाजूला कितीतरी जण असतील. दिवसभर फोन वापरून पुन्हा रात्री झोपतानाही फोन हाता घेतला जातो. पण, स्मार्टफोन (Smartphone)च्या वापराचे दुष्परिणाम माहीत आहे का\nवनप्लसच्या लेटेस्ट 5G स्मार्टफोनवर मिळवा 4 हजारांचा डिस्काउंट\nटेक्नोलाॅजी May 12, 2021\nSmartphone खरेदी करणं आता आणखी महाग होणार; या कारणामुळे वाढणार किमती\nटेक्नोलाॅजी May 10, 2021\nया वस्तू Online मागवता येणार नाही, लॉकडाऊन पार्श्वभूमीवर सरकारकडून विक्रीवर बंदी\nटेक्नोलाॅजी May 4, 2021\n'वर बघा नाही तर आदळाल'; चालताना मोबाईल वापरणाऱ्या युजर्सला Google करणार अलर्ट\n हे आहेत 6 हजार रुपयांच्या आतले बजेट स्मार्टफोन\nऑनलाइन मागवलेला iPhone तर आला पण चक्क त्याच्या उंचीचा; नेमकं काय आहे प्रकरण वाचा\n खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट; आगीमध्ये तरुण गंभीर जखमी\nटेक्नोलाॅजी Mar 12, 2021\nआता फोनमध्ये सिम कार्ड टाकण्याची गरज नाही;Airtelची नवी सर्विस अशी करा अ‍ॅक्टिवेट\nटेक्नोलाॅजी Mar 9, 2021\nभारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन; आता आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी\nटेक्नोलाॅजी Mar 6, 2021\nजगातला पहिला 18GB रॅम असणारा स्मार्टफोन लाँच; पाहा किती आहे किंमत\nफॉरमॅट करून नव्याकोऱ्या रुपात विकायचे महागडे चोरीचे मोबाइल,3 भामट्यांचा पर्दाफाश\nधक्कादायक वळण, अज्ञात तरुणीने पूजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाईल पळवला\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2021-05-18T21:32:02Z", "digest": "sha1:S2OX4G3UWGIGD4V2HI6JPYZXFKXJU75B", "length": 2458, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "गो-शिराकावा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजपानी सम्राटाबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nLast edited on २१ फेब्रुवारी २०२१, at १६:२९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ फेब्रुवारी २०२१ रोजी १६:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%86", "date_download": "2021-05-18T21:45:09Z", "digest": "sha1:FSKND4AQF4LPBTOGVBOTFXEIBOPMBYX4", "length": 4785, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:सेरी आ - विकिपीडिया", "raw_content": "\nअतालांता बी.सी. • बोलोन्या एफ.सी. १९०९ • काग्लियारी काल्सियो • काल्सियो कातानिया • ए.सी. क्येव्होव्हेरोना • ए.सी.एफ. फियोरेंतिना • जेनोवा सी.एफ.सी. • इंटर मिलान • युव्हेन्तुस एफ.सी. • एस.एस. लाझियो • ए.सी. मिलान • एस.एस.सी. नापोली • यू.एस. पालेर्मो • पार्मा एफ.सी. • देल्फिनो पेस्कारा • ए.एस. रोमा • यू.सी. संपदोरिया • ए.सी. सियेन�� • तोरिनो एफ.सी. • उदिनेस काल्सियो\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ११:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://cdac.in/index.aspx?id=print_page&print=pk_itn_spot1228", "date_download": "2021-05-18T21:06:12Z", "digest": "sha1:4G5GYJYK3OM5EDXOQTHDMEJG4XLOWZ22", "length": 7447, "nlines": 23, "source_domain": "cdac.in", "title": "प्राच्यविद्या अभ्यासकांना माहिती तंत्रज्ञानाची साथ", "raw_content": "\nअवघ्या १५ दिवसांत संस्थेच्या 'ई-लायब्ररी'ला २४ लाख ६ हजार ९२८ लोकांनी ‘हिट’ केले आहे.\nभांडारकर संस्थेची 'ई-लायब्ररी' ठरली वाचकस्नेही; १५ दिवसांत साडेसतरा हजार लोकांकडून पाच लाखांहून अधिक पृष्ठांचे वाचन\nप्राच्यविद्या क्षेत्रातील संशोधनासाठी जगभरात नावाजलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची ‘ई-लायब्ररी’ वाचकस्नेही ठरली आहे. अवघ्या १५ दिवसांत संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’ला २४ लाख ६ हजार ९२८ लोकांनी ‘हिट’ केले आहे. त्यापैकी १७ हजार ६३८ जणांनी ‘ई-लायब्ररी’ला भेट दिली असून आतापर्यंत ५ लाख २ हजार ७३५ पृष्ठांचे वाचन झाले आहे. प्राच्यविद्या, भारतविद्या, तत्त्वज्ञान, इतिहास आणि धर्म अशा विविध शाखांमध्ये अभ्यासकांची उत्सुकता वाढत असून जगभरातील प्राच्यविद्या अभ्यासकांना माहिती तंत्रज्ञानाचे वरदान लाभले असल्याची प्रचिती या निमित्ताने आली आहे.\nशताब्दी वर्षांत पदार्पण करताना भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने दुर्मीळ पोथ्या-हस्तलिखिते आणि प्राचीन ग्रंथांच्या डिजिटायझेशनचा प्रकल्प हाती घेतला होता. त्याचाच विस्तारित भाग म्हणून हे दुर्मीळ ग्रंथ जगभरातील वाचकांना खुले करण्याच्या उद्देशातून ‘ई-लायब्ररी’ साकारण्यात आली. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सी-डॅक या अग्रणी संस्थेने सर्वतोपरी सहकार्य केले. सी-डॅकचे वरिष्ठ संचालक डॉ. दिनेश कात्रे यांन�� संस्थेला लायब्ररी सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले. पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार प्राचीन ग्रंथांचा समावेश असलेल्या ‘ई-लायब्ररी’चे १९ डिसेंबर रोजी महापौर मुक्ता टिळक आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांत २४ लाखांहून अधिक जणांनी ‘हिट’ केल्यामुळे ही ‘ई-लायब्ररी’ वाचकस्नेही ठरली आहे, अशी माहिती भांडारकर संस्थेचे सहाय्यक सचिव आणि डिजिटायझेशन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सुधीर वैशंपायन यांनी दिली.\nभांडारकर संस्थेच्या ‘ई-लायब्ररी’मध्ये सध्या केवळ एक हजार दुर्मीळ ग्रंथ अभ्यासक आणि संशोधकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यातील बहुतांश ग्रंथ हे किमान ७५ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले असल्यामुळे स्वामित्व हक्काचा मुद्दा उपस्थित झालेला नाही. ‘ई-लायब्ररी’मधील पुस्तकांचे वाचन करता येणार आहे. मात्र, सध्या तरी अभ्यासक आणि संशोधकांना ही पुस्तके डाउनलोड करता येणार नाहीत. ‘ई-लायब्ररी’ आता विकसित करण्यात येत असून मार्चअखेरीस किमान पाच हजार ग्रंथ उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर, या डिसेंबरअखेपर्यंत ग्रंथांची संख्या १५ हजार करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेण्यात येणार आहे, असेही वैशंपायन यांनी सांगितले.\n‘ई-लायब्ररी’चा वेब सव्‍‌र्हर अहवाल\n(१९ डिसेंबर ते २ जानेवारी - १५ दिवस)\nहिट्स - २४ लाख ६ हजार ९२८\nप्रत्यक्ष भेट (व्हिजिटर्स) - १७ हजार ६३८\nवाचन झालेली पृष्ठसंख्या - ५ लाख २ हजार ७३५\nदररोज वाचन झालेली पृष्ठसंख्या - ३३ हजार ५१५\nप्रत्येक दिवशी भेट देणारे अभ्यासक - १ हजार २५��\nप्रत्येक दिवशी - २० तास ४० मिनिटे ३६ सेकंद\n‘ई-लायब्ररी’ला भेट देणारे अभ्यासक\nभारत - ७४.९ टक्के\nइंडोनेशिया - ८.५ टक्के\nअमेरिका - ६.५ टक्के\nअपरिचित देश - २.९ टक्के\nकॅनडा आणि चीन प्रत्येकी एक टक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2017/09/08/remove-warts-at-home/", "date_download": "2021-05-18T21:30:18Z", "digest": "sha1:A34ZWQHXX5OPIL75FPRGKGSW35SQZ3M7", "length": 7069, "nlines": 52, "source_domain": "khaasre.com", "title": "मोस अथवा चामखीळ घालवण्यासाठी ६ घरगुती उपाय – KhaasRe.com", "raw_content": "\nमोस अथवा चामखीळ घालवण्यासाठी ६ घरगुती उपाय\nअनेक लोकांना अंगावर मोस असण्याची समस्या असते. अनेकांच्या स्कीनवर मोस असते. शरीरातील ह्यूमन पापिल्‍लोमा व्हायरसमुळे अंगावर मोस येतात. जे शरिरासाठी धोकादायक नसतात पण शरिराची सुंदरता खराब करतात. हे मोस तुम्ही काही घरगुती उपाय पद्धतीने घालवू शकता.\nस्‍कीन ट्यूमरच्या नावाने देखील हा ओळखला जातो. त्वचेवर होणारा असमान वाढ यामुळेही मोस तयार होतात. काही घरगुती उपायांनी तुम्ही देखील ते शरिरावरुन नाहीसे करु शकतात.\nमोस नाहीसे करण्यासाठी ६ उपाय\nसफरचंदचं व्हिनेगर मोसच्या समस्या मुळापासून दूर करण्यासाठी हे अधिक फायदेशीर असतं. रोज कमीत कमी ३ वेळा कापसाने मोसवर हे व्हिनेगार लावा आणि कापूस त्यावर लावून ठेवा. काही दिवसानंतर मोसचा रंग बदलेल आणि तो सुखत जाईल. या शिवाय तुम्ही अॅलोविराचं जेल देखील लावू शकतात.\nलिंबाचा रस लिंबाचा रस मोसच्या जागेवर लावल्याने याची समस्या दूर होते. कापसाने लिंबूचा रस मोसवर लावा आणि त्यावर कापूस तसाच ठेवून द्या.\nबटाट्याचा रस बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करुन मोसच्या जागी लावल्याने हळूहळू कमी होण्यास मदत होते.\nअननसाचा रस मोसपासून सुटका मिळण्यासाठी तुम्ही अननस रस, फ्लॉवर रस, कांद्याचा रस आणि मध वापरु शकता. कारण या सगळ्यांमध्ये मोसला नाहीसा करण्यासाठीचं ऐजाईम्स असतात.\nबेकिंग सोडा चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा मोसवर देखील फायदेशीर आहे. बेकिंग सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि मोसवर ती पेस्ट लावा. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसेल.\nलसून लसूनचं सेवन अनेक समस्यांपासून लांब राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. सुंदरतेसाठी देखील लसून तेवढाच फायदेशीर आहे. लसूनच्या पाकळ्या मोसवर घासा किंवा त्याची पेस्ट मोसवर लावा. असं केल्यास काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.\nअक्रोड नियमित खात जा .बर्यापैकी गुण येतो\n मग फुफुसाला स्वच्छ ठेवण्यासाठी करा हा घरगुती उपाय…\nकचरा उचलून उपजीविका करणारा बॉडी बिल्डर\n१४ महिन्याच्या चिमुकल्याने वाचविला आराध्याचा जीव…\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ��याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/03/14/mumbai-cst-bridge-collapsed-reason/", "date_download": "2021-05-18T20:32:32Z", "digest": "sha1:A3R4TJ5R3DBKH7ROYGALJDXVBFDYWGRR", "length": 6750, "nlines": 38, "source_domain": "khaasre.com", "title": "सिएसटी जवळ पादचारी पुल कोसळुन तीनठार, हे आहे कारण… – KhaasRe.com", "raw_content": "\nसिएसटी जवळ पादचारी पुल कोसळुन तीनठार, हे आहे कारण…\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) रेल्वे स्टेशन बाहेरील पादचारी पूलाचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन महिला व एक पुरुष मृत्यू झाला असून 23 जण गंभीर जखमी झाले आहेत. जाहिद खान, अपूर्वा प्रभू (35), रंजना तांबे (40) अशी मृत महिलांची नावे आहेत. गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.\nजखमींना सायन, सेंट जॉर्ज, जीटी, कामा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. ढिगार्‍याखाली अनेक जण अटकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना झाल्याचं कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ रस्ता बंद केला. त्यामुळे मुंबईहून दादरच्या दिशेने जाणारी आणि मुंबईकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.\n“हा पूल रेल्वेच्या अखत्यारित येतो. आम्ही तीन-चार वर्षांपूर्वीच रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून पुलाचं ऑडिट करण्याची मागणी केली होती. ते पत्रही आमच्याकडे आहे. त्यामुळे या दुर्घटनेचा जाब रेल्वे प्रशासनाला विचारायला हवा,” असा आरोप इथल्या स्थानिक नगरसेवकांनी केला आहे.\nहा पूल रेल्वेने बांधला,पण त्याची देखरेख महानगरपालिका करते. पुलाचे ऑडीट झाले होते मात्र त्यात मायनर रिपेरिंग सांगितले. दरवर्षी याची डागडुजी करणे महत्त्वाचे असते पण हे पूर्ण न झाल्याचेही कळत आहे. जुन्या पुलांच्या यादीत हा पूल असल्याचे सांगण्यात येत आहे. पण मुंबई पालिकेने जाहीर केलेल्या यादीत या पूलाची माहिती नव्हती असेही कळते आहे. हा पूल ब्रिटीश कालीन असून याची डागडूजी झाली नव्हती.\nआपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आ��ल्याकडील विशेष माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता..\nCategorized as जीवनशैली, बातम्या\nअनेक दिवस जेलमध्ये राहुन बाहेर आल्यावर राजपाल यादवने सांगितले तेथील हे अनुभव..\nहे होते शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचे शेवटचे शब्द..\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.10winds.com/50languages/did_you_know/MR073.HTM", "date_download": "2021-05-18T20:38:12Z", "digest": "sha1:664BRH2H3FB2EJKQOVMFYEI7XLQLWFPR", "length": 4839, "nlines": 50, "source_domain": "www.10winds.com", "title": "बुद्धी नवीन शब्द कशी शिकते", "raw_content": "\nबुद्धी नवीन शब्द कशी शिकते\nजेव्हा आपण नवीन शब्दकोश शिकतो आपली बुद्धी नवीन आशय साठवते. शिकणे फक्त त्याच वारंवारतेने काम करते. आपली बुद्धी चांगल्याप्रकारे शब्द कशी साठवते हे विविध घटकांवर अवलंबून आहे. पण खूप महत्वाची बाब अशी कि आपण नियमितपणे उजळणी करतो. फक्त शब्द जे आपण वापरतो किंवा कधीकधी लिहितो ते साठवले जातात. असे म्हणता येईल कि शब्द हे ऐतिहासिक प्रतिमेसारखे छापले जातात. शब्दाची नक्कल करण्याच्या बाबतीत हे शिक्षणाचे तत्व बरोबर आहे. जर ते स्वतःला कधीकधी पुरेसे पाहतात तेव्हा, शब्दांची नक्कल ही शब्दाचे वाचन शिकण्यासाठीही होऊ शकते. तरीही ते त्यांना शब्द समजत नाहीत ते स्वतःच्या स्वरुपात शब्द ओळखतात. भाषा अस्खलितपणे बोलण्यासाठी आपल्याला खूप शब्दांची गरज पडते. त्यासाठी शब्दकोश हा व्यवस्थितपणे असायला हवा. कारण आपली बुद्धी ही ऐतिहासिकपणे काम करते. पटकन शब्द शोधण्यासाठी, कोठे शोधायचे हे माहिती असायला हवे. त्यासाठी शब्द हे ठराविक संदर्भात शिकणे चांगले असते. मग आपली बुद्धी ही नेहमीच बरोबर फाईल उघडू शकेल. तरीही आपण जे चांगल्याप्रकारे शिकलो आहे ते आपण विसरू शकतो. अशा प्रकरणात ज्ञान हे कार्यक्षम बुद्धीतून अकार्यक्षम बुद्धीमध्ये स्थलांतरित होते. विसरून आपल्याला न लागणार्‍या ज्ञानातून आपण मुक्त होतो. याप्रकारे आपली बुद्धी नवीन आणि महत्वाच्या गोष्टींसाठी जागा उपलब्ध करते. यासाठी आपण आपले ज्ञान नियमितपणे कार्यक्षम करणे महत्त्वाचे आहे. पण जे काही अकार्यक्षम बुद्धीमध्ये असते ते कायमस्वरूपी हरवले जात नाही. जेव्हा आपण विसरलेले शब्द बघतो तेव्हा आपल्याला ते पुन्हा आठवतात. आपण जे शिकलो आगोदर आहे ते आपल्याला दुसर्‍या वेळेस पटकन आठवते. ज्याला आपला शब्दकोश वाढवायचा आहे त्याला आपले छंदही वाढवावे लागतील. कारण आपल्यातल्या प्रत्येकाला ठराविक रुची असते. कारण आपण स्वतःला विशिष्ट प्रकारे गुंतवून घेतो. पण भाषेत वेगवेगळया अर्थासंबंधी क्षेत्र आहेत. एक माणूस ज्याला राजकारणात रुची आहे त्याने कधीतरी क्रीडा वृत्तपत्र ही वाचायला हवे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/hillary-building-accident-release-of-rs-5-lakh-aid-to-families-of-deceased/", "date_download": "2021-05-18T19:23:09Z", "digest": "sha1:6GF57DA2Z4OJWTPUVVEBBCN4E2F5FTMI", "length": 8191, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डोंगरी इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर", "raw_content": "\nडोंगरी इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर\nजखमींना 50 हजारांची मदत : मृतांचा आकड 14\nमुंबई – डोंगरीत केसरबाई इमारत कोसळून मंगळवारी मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांता मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच या दुर्घटनेतील जखमींना 50 हजारांची मदत देण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.\nडोंगरी दुर्घटनेतील जखमींना जे.जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत बचाव कार्य सुरू होते. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nगडदुबाईदेवी डोंगरावर पर्यटकांची गर्दी\n‘या’नंतरच धोनी निवृत्ती घेणार\nमुंबईत पेट्रोल दर��ने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\nमुंबई | तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम, मरीन ड्राईव्ह येथे अरबी समुद्राचं रौद्र रुप\n‘तौक्ते’ : मुंबईत दोन तासात 132 झाडे पडली; सी-लिंक बंद\nऑरेंज अलर्ट: तौते चक्रीवादळ मुंबईला धडकणार; ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुळधार पाऊस\n‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम : रत्नागिरीतील 104 गावांना सतर्कतेचा इशारा\n‘चक्रीवादळपेक्षा कोरोनाचे वादळ ‘मोठे’ ते पहिले थांबवा\nतळघरात लपवले बारबालांना : पोलिसांनी मग बुलडोझरच फिरवला\nसावधान : प्रवास करु नका : 12 तासांत येतेय तौत्के चक्रीवादळ\n‘तौत्के’ चक्रीवादळामुळे मुंबईतील लसीकरण केंद्र बंद\nलहान मुलांसाठी कोव्हिड सेंटर उभारण्याची तयारी\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\nमुंबई | तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम, मरीन ड्राईव्ह येथे अरबी समुद्राचं रौद्र रुप\n‘तौक्ते’ : मुंबईत दोन तासात 132 झाडे पडली; सी-लिंक बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87/", "date_download": "2021-05-18T21:11:22Z", "digest": "sha1:AXXABDJKSS37IPKF6CLUP6QXVOZG6MSU", "length": 7812, "nlines": 77, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates विरोधकांचे अश्रू म्हणजे मगरीचे अश्रू - नरेंद्र मोदी", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nविरोधकांचे अश्रू म्हणजे मगरीचे अश्रू – नरेंद्र मोदी\nविरोधकांचे अश्रू म्हणजे मगरीचे अश्रू – नरेंद्र मोदी\nमहाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातली पहिली सभा आज जळगावात झाली. या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव मध्ये उपस्थित आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी नक्की आहेत कुठे कॉंग्रेसचे नेते बँकॉकला, कार्यकर्ते महाराष्ट्रात असे वक्तव्य त्यांनी केले. तसेच कोण खरा पहिलवान आहे, हे निकालानं��र कळेलच असे आव्हान करत पवारांच्या पक्षात राहायला कुणी तयार नाही अशी टिका त्यांनी यावेळी केली आहे. त्यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांचे मत व्यक्त केले आहे.\nकाय म्हणाले नरेंद्र मोदी \nसर्वप्रथम कसं काय जळगाव, तुम्ही देणार ना महाजनादेशला मत असे बोलून मोदींनी भाषणाला मराठीतून सुरूवात केली आहे.\nयेणाऱ्या पाच वर्षात पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि महायुतीला साथ द्या. नव्या भारताचा नवा जोश हा मोदींमुळे नाही तर आपल्या मतांमुळे आहे.\nजगभरात भारताचा गौरव होत आहे. जनतेच्या विश्वासामुळे पुन्हा एनडीएची सत्ता पुन्हा येणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.\nस्त्रीशक्तीचा जागर देशाने मानला आहे. 70 वर्षांनंतर काश्मीरमधील जनतेला स्वातंत्र्य मिळवून दिले.जम्मू काश्मीर, लडाख फक्त जमीन नव्हे तर भारताचे मस्तक आहे.\nदेशातील काही पक्षांचा आणि नेत्यांचा राष्ट्रहिताच्या निर्णयांचा विरोध करणे दुर्देवी आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीची भाषा शेजारच्या देशासारखी वाटते, असे म्हणत आघाडीवर टीका केली आहे.\nतसेच विरोधकांचे अश्रू म्हणजे मगरीचे अश्रू आहेत. असे वक्तव्य मोदींनी केले आहे.\nPrevious Video : मुंबईत ‘आओ सीएम के साथ चले’ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा मॉर्निंग वॉक\nNext एकही आंदोलन अर्धवट सोडलं नाही – राज ठाकरे\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nडायनासोर काळातील मादागास्कर बेटांवर fossil fish जिवंत सापडला …\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/national/india-will-be-tb-free-by-2025-56315/", "date_download": "2021-05-18T20:25:23Z", "digest": "sha1:ONABMMCBHES465OPJ7ZOZS2SLBI6WEUA", "length": 15478, "nlines": 136, "source_domain": "dainikekmat.com", "title": "२०२५ पर्यंत भारत टीबीमुक्त होणार", "raw_content": "\nHomeराष्ट्रीय२०२५ पर्यंत भारत टीबीमुक्त होणार\n२०२५ पर्यंत भारत टीबीमुक्त होणार\nनवी दिल्ली : केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप आणि जम्मू-काश्मीरमधील बडगाम शहर टीबीमुक्त झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. हे एक ऐतिहासिक यश आहे. या दोन शहरांतून याची सुरुवात झाली असून, २०२५ पर्यंत भारत देश टीबीमुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अगोदरच २०२५ पर्यंत भारत टीबीमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.\nकेंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे दक्षिण पूर्व आशियाचे क्षेत्रीय संचालक आणि त्यांच्या अधिका-यांशी देशातील टीबी निर्मूलनासंबंधी संवाद साधला. यावेळी या अभियानात सहभागी असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या १२० सल्लागारांशीही बातचित केली. टीबीसंबंधी जनजागृती वाढविण्यासाठी दरवर्षी २४ मार्च रोजी जागतिक टीबी दिवस साजरा केला जातो. यात दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला आल्यास तात्काळ तपासणी करून घ्या.\nलॉकडाऊननंतर टीबी रुग्ण कमी संख्येने रुग्णालयात पोहोचत आहेत. त्यामुळे टीबी रुग्णांची ओळख २५ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे शंका आल्यास तात्काळ रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही डॉ. हर्षवर्धन यांनी केले. यावर्षी दिल्लीत २३ दिवसांत टीबीच्या २० हजार ३३७ रुग्णांनी नोंदणी केली. मात्र, ही संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत २५.३६ टक्क्यांनी घटली आहे. जागतिक स्तरावर देखील टीबी रुग्णांची ओळख २५ टक्क्यांनी घटली असल्याचेही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.\nटीबी जगातील १० मुख्य आजारांपैकी एक आहे. टीबी रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने १९९३ मध्ये या रोगायाबाबत वैश्विक आणीबाणी घोषित केली होती. २०१९ मध्ये जागतिक स्तरावर १ कोटी लोकांना टीबी झाली होती. त्यामध्ये ५६ लाख पुरुष, ३२ लाख महिला आणि १२ लाख मुलांचा समावेश आहे. टीबी सर्वच देशांत आणि कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. भारत टीबी रोगात सर्वाधिक प्��भावित देश आहे. जगात दरवर्षी १४ लाख मृत्यू टीबीने होतात. यातील एक चतुर्थांश मृत्यू एकट्या भारतात होतात. जगातील टीबीचा प्रतिचौथा रुग्ण भारतीय आहे. भारतात टीबीने सरासरी प्रतिदिन १ हजार लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे टीबी रोग अधिक जीवघेणा असल्याचे सांगितले जाते.\nभारतात टीबीला रोखण्यासाठी गेल्या ६० वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. तरीही अद्याप नियंत्रण मिळविता आले नाही. भारतात १९६२ मध्ये राष्ट्रीय टीबी नियंत्रण कार्यक्रम सुरू केला. ३० वर्षांनंतर याचा आढावा घेतला, तेव्हा याचे अपेक्षित परिणाम दिसून आले नाहीत. त्यानंतर १९९३ मध्ये पुन्हा नव्याने राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू केला. ३० डिसेंबर २०१९ मध्ये या कार्यक्रमाचे नाव राष्ट्रीय क्षण निर्मूलन कार्यक्रम करण्यात आले. या कार्यक्रमाची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारत टीबीमुक्त देश करण्याची घोषणा केली.\nटीबी भत्ता योजना फायदेशीर\nदेशातील ४० टक्के लोकसंख्या टीबीच्या जीवाणूंमुळे प्रभावित झालेली आहे. मात्र, देशातील टीबीची रुग्णसंख्या २७ लाख आहे. कारण पोषण आणि इम्युनिटी टीबीला रोखण्यात यशस्वी ठरतात. त्यामुळे टीबी पोषण भत्ता योजना सुरू केली. त्यानुसार टीबी रुग्णांची मोफत तपासणी आणि उपचार केले जातात. तसेच प्रतिमाह ५०० रुपये भत्ताही मिळतो. यातून टीबी रुग्णाला आर्थिक आधार मिळण्यास मदत होते.\nटीबीवरही प्रभावी लस हवी\nटीबी रुग्णांची देशात गंभीर समस्या आहे. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार व्हायला हवेत आणि प्रमाणित मेडिकलमध्येच टीबीची औषधी उपलब्ध झाली पाहिजेत. टीबीचे निदान करण्यासाठी सिरॉलॉजी टेस्टवर निर्बंध आहेत, तरीही अशा चाचण्या केल्या जातात. त्यामुळे या गोष्टींकडे तर लक्ष दिले पाहिजेच. शिवाय कोरोनाच्या संकटात जशी वेगाने लस विकसित केली, तशी टीबीला रोखण्यासाठी लस विकसित केली पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे.\n८१ टक्के रुग्ण १० राज्यांतील; महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण\nPrevious articleसचिन वाझेला सेवेतून काढण्याच्या प्रक्रियेला वेग\nNext articleबहुतांश घटकांचा विचार नाही – फडणवीस यांची टीका\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nप्रचंड करामुळे भारतीय स्वीकारतायेत परदेशी नागरिकत्व\nकुटुंबीयांना ५० हजार, मुलांना मोफत शिक्षण; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा\nलहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना विषाणू\nराजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंड; पायलट गटाच्या आमदाराचा राजीनामा\nउत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था राम भरोसे\nनारदा प्रकरणी तृणमुलच्या ४ नेत्यांचा जामीन रद्द\nकोरोना नियंत्रणासाठी आवश्यक सर्व करा\nकोरोनामुक्तांना ९ महिन्यांनंतर लस द्या; सरकारी पॅनलचा सल्ला\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-208829.html", "date_download": "2021-05-18T20:10:37Z", "digest": "sha1:JAYB52XQEWIJEAXKEFO2EE7MJ427L7QL", "length": 18125, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "LIVE : भारत-पाकिस्तान महामुकाबला स्कोअर अपडेट्स | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दा��वणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nLIVE : भारत-पाकिस्तान महामुकाबला स्कोअर अपडेट्स\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर...'\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nचक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले, नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त; VIDEO मध्ये पाहा लोकांनी कसं वाचवलं\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, VIRAL होताच नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nपुण्यात दिवसाढवळ्या भर रस्त्यात एकाला भोसकलं : म्हाळुंगे परिसरातला थरार CCTV मध्ये कैद\nLIVE : भारत-पाकिस्तान महामुकाबला स्कोअर अपडेट्स\nलाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी इथं क्लिक करा\n19 मार्च : टी 20 वर्ल्डकपमध्ये अत्यंत चुरशीच्या अशा सामन्यात भारताने पाकिस्तानला 118 धावांत गुंडाळलंय. फिरकी बॉलरच्या मार्‍यापुढे पाकची टीम अडखळली पण धावाधाव सुरूच होती. 18 ओव्हर खेळत पाकिस्तानने 118 धावा पूर्ण केल्यात. पाकने भारताला 119 धावांचं आव्हान दिलंय.\nपावसाच्या व्यत्ययामुळे भारत-पाकिस्तान हायहोल्टेज मुकाबला अखेर तासाभराच्या उशिराने सुरू झाला. सकाळपासून कोलकात्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे भारत पाक सामन्यावर अनिश्चितीचे ढग जमा केले होते. पण, संध्याकाळी वरुणराजानी कृपा दाखवत वाट मोकळी करून दिली. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर तासाभराने महामुकाबला स���रू झाला पण पावसाच्या हजेरीमुळे 18-18 ओव्हरने हा सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. भारताने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेत पाकिस्तानला बॅटिंगसाठी निमंत्रण दिलं.\nपाकने संयमाने सुरुवात करत सहाव्या ओव्हरमध्ये एकही विकेट जाऊ दिली नाही. पण, आठव्या ओव्हरमध्ये सुरेश रैनाने पाक टीमला सुरुंग लावला. रैनाने शरजील खानला आऊट केलं. त्यानंतर 10 व्या ओव्हरमध्ये जसप्रीतने अहमद शहजादला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. टीमची कमान सांभळण्यासाठी आलेल्या कॅप्टन शाहिद आफ्रिदी काही कमाल दाखवू शकला नाही. हार्दिक पांड्याने 11 ओव्हरमध्ये 8 रन्सवर आफिद्रीला आऊट करून पाकला मोठा धक्का दिला. त्यानंतर 16 व्या ओव्हरमध्ये रविंद्र ज़डेजाने उमर अकमलला 22 रन्सवर आऊट केलं. अखेरच्या चार ओव्हरमध्ये पाकिस्तानने टीम 44 रन्स कुटून धाव फलक उंचावला. निर्धारित 18 ओव्हरमध्ये पाकने 5 विकेटवर 118 धावा रचल्यात. आता भारतापुढे 119 धावांचं टार्गेट आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4/%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%87_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2021-05-18T21:06:19Z", "digest": "sha1:7W2BTTREH3NDQ57QPURW2HS35PHQDFAL", "length": 4284, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:विकिप्रकल्प गणित/वगळण्याजोगे लेख - विकिपीडिया", "raw_content": "\n गणित या विकीप्रकल्पावर आपले सहर्ष स्वागत आहे.\nसर्वसाधारण माहिती (संपादन · बदल)\nटिप्पण्या हवे असलेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०१२ रोजी १४:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dvajewel.com/product/pear-shaped-cut-diamond-halo-design/?lang=mr", "date_download": "2021-05-18T21:18:05Z", "digest": "sha1:Y4LTZQN4GDSOPUEMUQ3HVO5JAL5B7XMN", "length": 5021, "nlines": 103, "source_domain": "www.dvajewel.com", "title": "PEAR आकाराचे कट डायमंड हॅलो डिझाइन - डीव्हीए", "raw_content": "\nअमेरिकन डॉलर $युरो €ते ₪\nमुख्यपृष्ठ / साखरपुड्याची अंगठी / PEAR आकाराचे कट डायमंड हॅलो डिझाइन\nPEAR आकाराचे कट डायमंड हॅलो डिझाइन\nवर सामायिक करा फेसबुक\nवर सामायिक करा ट्विटर\nवर सामायिक करा व्हाट्सएप\nउघडा बँड नाशपाती आकार डायमंड\nसेली मार्क्विस गोल्डन डायमंड\nPEAR आकाराचे कट डायमंड हॅलो डिझाइन\nकॅटेगरीज हिरा वाजतात, साखरपुड्याची अंगठी\nएकूण हिरा वजन: 1.53सीटी\n*कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता विशेष खोदकाम उपलब्ध आहे.\n*किंमत कोट सध्याच्या सोन्याच्या किंमती आणि डॉलर विनिमय दरावर आधारित आहे.\n*आमच्या संग्रहातील प्रत्येक तुकडा प्रति ऑर्डर आणि वैयक्तिक भत्ता हस्ताक्षरित आहे, आपल्या इच्छा आणि वैयक्तिक चव जुळण्यासाठी\n© 2020 सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/marriage-ceremony-should-be-avoided-commissioner-tukaram-mundhe-appeals/03182049", "date_download": "2021-05-18T19:40:21Z", "digest": "sha1:TJIRARGFIYVDJUCDGVNCKE42X4T3QVYX", "length": 13135, "nlines": 59, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "लग्न समारंभ शक्यतो टाळावे : आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nलग्न समारंभ शक्यतो टाळावे : आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन\nम.न.पा.चे सर्व उदयाने बंद\nनागपूर: शहरातील ��कोरोना’च्या संसर्गावर आळा घालण्यासाठी तसेच नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी मनपा हद्दीतील सर्व मंगल कार्यालय, सभागृह, बँक्वेट हॉल, क्लब याठिकाणी होणारे लग्न कार्य व इतर कौटुंबीक कार्य इत्यादी शक्यतो रद्द करावे किंवा पुढे ढकलावे जर असे लग्न कार्य अनिवार्य असल्यास शक्यतोवर ५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन म.न.पा. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.\nजगभर थैमान घालणा-या ‘कोरोना’पासून बचावासाठी शासन आणि प्रशासनातर्फे सर्व प्रयत्न केले जात आहेत. नागपुरातही ‘कोरोना’ रुग्ण आढळल्याने विशेष खबरदारी घेतली जात आहे. कोणत्याही भागात नागरिकांची गर्दी होउ नये याची विशेष काळजी घेतली जात आहे. या व्यक्तीरिक्त उदयानात येणा-या नागरिकांना एकमेकांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये यास्तव नागपूर महानगरपालिकेचे सर्व उदयाने हे नागरिकांसाठी पुढील आदेश होईपर्यंत पूर्णवेळ बंद राहील असे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, जिम ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या आदेशाची यापूर्वीच अंमलबजावणी करण्यात आली आहे.\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखन्यासाठी नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नागपूर शहरातील सर्व शॉपींग मॉल मधील सर्व दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा सामान, दुध व भाजीपाला व अन्य जिवनाश्यक वस्तू व औषधालय वगळून) दिनांक ३१ मार्च,२०२० पर्यंत बंद ठेवण्यात यावे, असे आदेश नुकतेच मनपा आयुक्तांनी निर्गमीत केले आहेत.\nनागरिकांनीही ‘कोरोना’विषयी कोणतिही भीती न बाळगता सजग राहावे. ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, श्वास घेण्यास अडथळा, अंगदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत आपल्या नजीकच्या शासकीय रुग्णालयात जाउन उपचार करावा, असे आवाहनही आयुक्तांनी केले.\nनागपुरात आवश्यक ती सर्व खबरदारी : आयुक्त\nनागपुरात ‘कोरोना’ संसर्ग वाढू नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे कोरोना बाधीत १० देशांमधून आलेल्या सर्व प्रवाशांची स्क्रिनींग होत असून त्यातील २७ जणांना आमदार निवासात १४ दिवस देखरेखीत ठेवण्यात आले आहे. त्यांची चाचणी करण्यात येत आहे. त्यानंतर आवश्यक ते सर्व उपचार देण्यात येत आहे. कोरो���ाशी लढण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.\nते म्हणाले, नागपुरात सध्या जे चार रुग्ण आढळले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधार होत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांशी संपर्क साधला जात आहे. नागपूर महानगरपालिकेत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून नागरिक तेथे संपर्क करीत आहेत. त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात येत आहे. नागरिकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. खूपच आवश्यक काम असेल तर घराबाहेर पडावे. जेणेकरून आपल्याला आणि आपल्यामुळे कोणाला संसर्ग होणार नाही. किमान ३१ मार्चपर्यंत ही काळजी घ्यायची असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा आणि जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज असली तरी यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ही आपल्या सर्वांची वैयक्तिक, सामूहिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. कुणाशी हात मिळवू नका, खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत\nरामबाग मधील शौचालय दुरुस्तीची मागणी\nवीज पुरवठा सुरळीत करा, पडझड झालेली घरे तत्काळ दुरुस्त करा\nपिक विमा योजनेच्या तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करावा :पालकमंत्री\nआमदार निवास येथे कोरोना चाचणी केन्द्र सुरु\nजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाव्दारे जिवनावश्यक सामानाचे वाटप\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत\nगोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nMay 18, 2021, Comments Off on गोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nजिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nMay 18, 2021, Comments Off on जिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nMay 18, 2021, Comments Off on नदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nMay 18, 2021, Comments Off on चाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nMay 18, 2021, Comments Off on मंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z100318054834/view", "date_download": "2021-05-18T19:27:25Z", "digest": "sha1:ZSHSFENQKTFEQDZSI52J3I6AVNBTNMVR", "length": 12868, "nlines": 77, "source_domain": "www.transliteral.org", "title": "ब्रह्मानन्दे योगानन्द - श्लोक ८१ ते १०० - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|सार्थपंचदशी|ब्रह्मानन्दे योगानन्द|\nश्लोक ८१ ते १००\nश्लोक १ ते २०\nश्लोक २१ ते ४०\nश्लोक ४१ ते ६०\nश्लोक ६१ ते ८०\nश्लोक ८१ ते १००\nश्लोक १०१ ते १२०\nश्लोक १२१ ते १३४\nब्रह्मानन्दे योगानन्द - श्लोक ८१ ते १००\n'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.\nश्लोक ८१ ते १००\nतें ऐकुन राजास हसूं आले आणि म्हणाला काय वेडा ब्राह्मण आहे हा अरे केवळ संख्येच्या ज्ञानानें हजार रुपयांचें बक्षीस पटकावुन व्यावें ह्मणतोस काय अरे केवळ संख्येच्या ज्ञानानें हजार रुपयांचें बक्षीस पटकावुन व्यावें ह्मणतोस काय असो ज्याप्रमाणें त्या ब्राम्हणाला अशेष वेदांचातत्वार्थ न समजतां केवळ संख्या मात्र समजली तसेंच आमच्या शंकाकारासहीब्रह्मची अशेंषस्वरुपज्ञान न होता केवळ ब्रह्म हा शब्द मात्र समजला तेव्हा तेवढ्यानें कृतार्थता कशी होईल. ॥८१॥\nयावरही एक अशी शंका आहे कीं ब्रह्म अखंडेकरस आनंदरुप आहे येथें माया व तिचेकार्य याचा संपर्कच नाहीं, असें असून अशेष सशेष असें ह्मणण्याला तेथें जागाच नाहीं. ॥८२॥\nतर या पुर्वपक्षकासार आह्मी असें विचारतों कीं ब्रह्म सच्चिदानंदरुप आहे इतके शब्द तोंडपाठ झाल्यानेंच पुरें आहे. कीं त्यांचा अर्थ समजला पाहिजे नुस्ते शब्द पाठ करुन कांहीं उपयोग नाहीं तेव्हा त्यांचा अर्थ चांगला समजला पाहिजे. ॥८३॥\nबरें व्याकरणादिकांचे सहाय्याने अर्थही समजला तरी तेवढ्यानें कुठें; भागेंत त्याचा साक्षात्कार ह्मणून जो आहे तो र��हिलाच तो झाल्यावांचून ज्ञान संपुर्ण होत नाहीं तसें संपुर्ण ज्ञान होऊन कृतार्थता होईपर्यंत सद्गूरुची सेवा केली पाहिजे म्हणूनच आह्मी अशेष हा शब्द घातला. ॥८४॥\nअसों आतां आपल्या विषयांकडे वळूं वास नानंदाची खुण हीच कीं नेहमींच्या व्यवहारामध्यें जेव्हा जेव्हां विषयांवांचून मनुष्यास सूख वाटतें तेव्हा तेव्हा तो ब्रह्मनंदाचा संस्काररुप वासनानंदन समजवा. ॥८५॥\nविषयानंदातहीं असाच कांहीं प्रकार घटतो. कारण जेव्हा जेव्हा आम्हास विषयापासून आनंद होतो तेव्हा विषय मिळुन त्याची इच्छा शान्त झाल्यावर मनोव्रुत्ति अंतमुख होऊन त्यांत ब्रह्मनंदाचें प्रतिबिंब पडतें ॥८६॥\nयेणेंप्रमाणें ब्रह्मनंद वासनानंद आणि विषयानंद असे तीन आनंद या जगांत आहेत बाकी जे आनंद शस्त्रांत किंवा लौकिकांत आहेत त्या सर्वांचा समावेश या तिहींत होतो ॥८७॥\nया तिहींपैकीं वासनानंद आणि विषयानंद या दोहोंची उप्तत्ति ब्रह्मनंदापासूनच आहे आणि तो ब्रहमनंद मात्र केवळ स्वयंप्रकाश आहे. ॥८८॥\nयेथ पर्यंत श्रुति युक्ति आणि अनुभव या तिहींच्या योगेंकरुन सूषुप्तिकाळीं ब्रह्मनंद स्वप्रकाश आहे असें सिद्ध केलें आतां दुसर्‍या वेळीं म्हणजे जागृतीमध्येही त्यांची सिद्धता करुं. ॥८९॥\nसूषुप्तीत जो आनंदमय असतो तोच विज्ञानमय होऊन त्या त्या स्थानभेदाप्रमाणे स्वप्न व जागृति या दोन अवस्थेप्रत पावतो. ॥९०॥\nतीं स्थानें हीं; जागृतीचें स्थान नेत्र स्वप्नाचें स्थान कंठ आणि सूषुप्तीचें स्थान हृदयकमळ येथें जागृतीचं स्थान नेत्र, स्वप्नाचें स्थान कंठ आणि उपलक्षण समजावें वास्तविक पाहतां चिदाभासहा आपादमस्तक देहाला व्यापुन राहतो. ॥९१॥\nज्याप्रमाणें तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यांत अग्नि व्यापुन राहतो तसा हा जीवही देहातादात्म्य पावुन मी मनुष्य असा निश्चय करुन जागृतीत असतो ॥९२॥\nह्म देहाच्या अभिमानास कारणीभूत अशा जीवाच्या तीन अवस्था आहेत. सूखी दुःखी, आणि उदासीन आह्मी जें कर्म करितों त्यांची फलें दोन प्रकारचीं एक सूख वाटणें दुसरें दुःख वाटणें, आणि स्वाभाविक जो जीवाची स्थिति ते औदासिन्य. ॥९३॥\nया सूखदूःखाचे दोन प्रकार आहेत ब्राह्मविषयभोगापासून होणारीं सूखदुःखें मनोराज्यपासून होणारीं सूखदुःखें आणि सूखही नाहीं, आणि दुःखही नाहीं ह्मणजे दोहोंमधील जी फट त्या फटीस तृष्णी स्थिति असं म्��णतात. ॥९४॥\nआज मला कशाची काळजी नाहीं मीं सूखी आहे. असें म्हणून प्रत्येक मनुष्य निजानंदाचें भान उदासीन स्थितीमध्यें प्रकट करितो. ॥९५॥\nपरंतु हा निजानंद मुख्य म्हणतां येत नाहीं. हा केवळ त्याची वासना म्हणजे संस्कार आहे कारण तेथें मी अशा सामान्य अहंकाराचें अच्छादन आहे. ॥९६॥\nज्याप्रमाणें गार पाण्याने भरलेल्या भाड्यांचा बाहेरील भाग थंड लागतो, पण तें काहीं प्रत्यक्ष पाणी नसतें तर केवळ तो पाण्याचा एक गूण आहे. आणि त्या गूणावरुन पाण्याच्या अस्तित्वाचें अनुमान करितां येतें. ॥९७॥\nत्याप्रमाणें शास्त्रांत सांगितलेल्या योगाभ्यासानें अहंकाराचें जसजसें विस्मरण होत जाईल तसतसें सूक्ष्म दृष्टीस निजानंदाचें अनुमान करितां येईल. ॥९८॥\nअसं विस्मरण होतां होतां अगदीच अहंकार सूक्ष्म होतो. तेव्हा साक्षात्ब्रह्मनंदाचाच अनुभव होतो. ही स्थिति निद्रा आहे अशी कोणी शंका घेऊं नये. कारण निद्रेंत अहंकार अगदी लीन म्हणजे नाहींसाच होतो. तसा येथें होत नाहीं कारण तसें होईल तर निद्रेप्रमाणें देह लागलाच पडेल. ॥९९॥\nजेव्हा द्वैतही भासत नाहीं आणि निद्राही नाहीं अशा वेळीं जें सूख भासतें तोच ब्रह्मनंद असे भगवंतांनीं गीतेंत सांगितलें आहे. ॥१००॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF/", "date_download": "2021-05-18T21:02:16Z", "digest": "sha1:BPXOKJLY7TTH7M2SZLIWHJON3WOT75YC", "length": 8938, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "अभिनव सहकारी बँकेच्या निवडणुकित माजी आमदार रमेश रतन पाटील यांचे अभिनव पॅनल विजयी | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nअभिनव सहकारी बँकेच्या निवडणुकित माजी आमदार रमेश रतन पाटील यांचे अभिनव पॅनल विजयी\nअभिनव सहकारी बँकेच्या निवडणुकित माजी आमदार रमेश रतन पाट���ल यांचे अभिनव पॅनल विजयी\nडोंबिवली – अभिनव सहकारी बँकेच्या संचालकपदसाठी झालेल्या निवडणुकित माजी आमदार रमेश रतन पाटील यांचे अभिनव पॅनल विजयी झाले.यातील १५ पैकी १५ संचालकपदाचे उमेदवार विजयी झाले. अभिनव सहकारी बँकेच्या या निवडणुकित प्रकाश भोईर यांना सर्वाधिक म्हणजे 2931 मते मिळाली.\n← उल्हासनगरात क्रिकेटच्या सट्टेबाज महिलांचा पर्दाफाश\nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा 76 वा जन्मोत्सव रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण साजरा \nउस्मानाबाद जिल्हयातील एका महिलेने मंत्रालयाच्या प्रवेद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून घेवून आत्मदहनाचा प्रयत्न\nराज्य शासनाने डी.बी.टी. योजनेतील त्रुटी त्वरित दूर कराव्यात – खा. डॉ. श्रीकांत शिंदे\nतालसंग्राम ढोलवादन स्पर्धेत शिवाजीनगर ध्वजपथक प्रथम मानकरी\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/cabinet-approves-dna-technology-use-and-application-regulation-bill-2018/", "date_download": "2021-05-18T20:32:24Z", "digest": "sha1:D2BEWHBHLFFSI3LEXB7LX55INXUJDFOQ", "length": 10110, "nlines": 75, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "केंद्रीय मंत्रिमंडळाने डीएनए तंत्रज्ञान (वापर आणि अनुप्रयोग) नियमन विधेयक, २०१८ ला मंजुरी दिली | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शि��सेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने डीएनए तंत्रज्ञान (वापर आणि अनुप्रयोग) नियमन विधेयक, २०१८ ला मंजुरी दिली\nडीएनए प्रयोगशाळांची मान्यता आणि नियमन बंधनकारक\nनवी दिल्ली, दि.०५ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने डीएनए तंत्रज्ञानाचा नियमन विधेयक २०१८ला काल मंजुरी दिली आहे.\n• देशाच्या न्याय वितरण प्रणालीला समर्थन आणि बळकटी देण्याकरिता डीएनए आधारित न्यायवैद्यक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे हे “डीएनए आधारीत तंत्रज्ञान विधेयक २०१८”च्या अंमलबजावणीचा प्राथमिक उद्देश आहे.\n• गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी तसेच हरवलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी डीएनए आधारित तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेला जगभरात मान्यता आहे.\n• डीएनए प्रयोगशाळांची मान्यता आणि नियमन बंधनकारक करून,सरकार हे सुनिश्चित करू इच्छिते की, डीएनए चाचण्यांचे निकाल आणि माहिती सुरक्षित ठेवली जाईल त्याचा कोणताही दुरुपयोग केला जाणार नाही.\n• जलद न्याय वितरण\n• खात्री वृद्धिंगत होईल.\n• या विधेयकातील तरतुदींमुळे हरवलेल्या व्यक्ती आणि देशाच्या विविध भागात आढळलेल्या अनोळखी व्यक्तींच्या मृतदेहांची ओळख पटणे शक्य होईल.\n← व्यवसायासाठी दिलेल्या पैशांचा अपहार – डोंबिवलीतील घटना\nसरकार डाँक्टरांवरील हल्ले आणि हिंसाचाराबाबत गंभीर नसल्याने चिंता →\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून\nचला, छान झाले, दुकानदारी बंद झाली\nस्वच्छता अॅपवर तक्रारीचे निवारण होईना …. नागरिक नाराज\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/pune/other/lack-of-medicines-and-essential-supplies", "date_download": "2021-05-18T21:30:52Z", "digest": "sha1:O2PDNCBD4XNEYSMCPOVBXLNCC5JXH4IJ", "length": 11551, "nlines": 144, "source_domain": "www.krushival.in", "title": "Pune | औषधे आणि अत्यावश्यक साहित्याचा तुटवडा | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / पुणे / इतर / औषधे आणि अत्यावश्यक साहित्याचा तुटवडा\nऔषधे आणि अत्यावश्यक साहित्याचा तुटवडा\nराज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये दैनंदिन वापराची औषधे आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय साहित्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागील दोन महिन्यांपासून हा तुटवडा जाणवत असून त्याबाबत महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना वेळोवेळी निवेदन देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ङ्गमार्डफने केली आहे.\nमहाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) तर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांमध्ये दैनंदिन वापराची महत्त्वाची औषधे आणि ग्लोव्ह्ज, सिरिंज, इंजेक्शनच्या सुया अशा अत्यावश्यक साहित्याचा तुटवडा आहे. शासकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येणारे रुग्ण निम्न आर्थिक स्तरांतील असतात. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयातील उपचार परवडत नसल्यामुळे ते आमच्याकडे येतात. अशा परिस्थितीत इंजेक्शनची सिरिंज किंवा सुई त्यांनी बाहेरून आणून द्यावी हे सांगणे निवासी डॉक्टरांसाठी अत्यंत लाजिरवाणे आहे. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून पायाभूत सुविधा नसल्यामुळे व्यक्त होणार्‍या नाराजी किंवा संतापालाही अनेकदा निवासी डॉक्टरांनाच सामोरे जावे लागते. ग्लोव्ह्जशिवाय उपचार करताना एचआयव्हीसारख्या रक्तातुन संक्रमण होणार्‍या आजारांचा धोका असतो. रुग्णालय अधिष्ठातांकडे वेळोवेळी याबाबत तक्रार करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सरकारचे लक्ष वेधून घेत असल्याचे मार्डने म्हटले आहे.\nसेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्‍वर ढोबळे पाटील म्हणाले, पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे ससुन रुग्णालय आणि लातूर येथील विलासराव देशमुख गव्हर्नमेंट इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे रुग्णालय ही दोन रुग्णालये सोडल्यास राज्यात सर्वत्र हा तुटवडा आहे. तेथील निवासी डॉक्टरांनी औषधे आणि अत्यावश्यक साधनांशिवाय रुग्णांवर उपचार कसे करायचे ही परिस्थिती म्हणजे ढाल-तलवारीशिवायच सैन्याने लढाईला जाण्यासारखे आहे. सरकार आणि आरोग्य विभागाने तातडीने याबाबतीत लक्ष घालावे अशी मागणीही डॉ. ढोबळे पाटील यांनी केली आहे.\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nजिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन कोविड सेंटर कार्यान्वित\nकोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही बेडस् लहान मुलांसाठी राखीव\nमहावितरणच्या कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत\nवीज पुरवठा करण्यासाठी धडपड; रसायनीत जनजीवन विस्कळीत\nभरपाई देण्याची अ‍ॅड. चेतन पाटील यांची मागणी\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोटयवधींची हानी\nरत्नागिरी तालुक्यात विक्रमी 11 इंच पाऊस\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/mumbai-indians-lost-first-match-for-concecutive-nine-time/", "date_download": "2021-05-18T21:17:13Z", "digest": "sha1:5QXZGVKTHVG27S4DKSGI43TX26N27HZ5", "length": 10013, "nlines": 126, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "यंदाही पहिला सामना देवाला; मुंबई इंडिअन्सची परंपरा कायम - Hello Maharashtra", "raw_content": "\nयंदाही पहिला सामना देवाला; मुंबई इंडिअन्सची परंपरा कायम\nयंदाही पहिला सामना देवाला; मुंबई इंडिअन्सची परंपरा कायम\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आत्तापर्यंत तब्बल 5 वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर करणाऱ्या मुंबई इंडिअन्सला नेहमीप्रमाणे पहिल्या सामन्यात मात्र पराभवाचा सामना करावा लागला. विराट कोहलीच्या आरसीबीच्या संघाने मुंबईला धूळ चारली. अटीतटीच्या या सामन्यात अखेर आरसीबीने विजय मिळवत आपलं गुणांचे खातं उघडलं.\nमिडल ऑर्डर ढासळली –\nख्रिस लिन आणि सुर्यकुमार यादव यांनी चांगली भागीदारी करत मुंबईसाठी 1 चांगला प्लॅटफॉर्म ठेवला होता. परंतु ते दोघे बाद होताच मुंबईची फलंदाजी गडगडली. हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृनाल पंड्या हे आक्रमक फलंदाज मोठे फटके मारण्याच्या नादात बाद झाले.\nहर्षल पटेल ठरला मुंबईचा कर्दनकाळ –\nहे पण वाचा -\n‘पँट का घातली नाहीस..\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nआयपीएल रद्द झाल्यास 2500 कोटींचे होऊ शकत नुकसान- सौरव…\nपहिल्या सामन्यात हिरो ठरला तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा जलदगती गोलंदाज हर्षल पटेल. आजच्या सामन्यात बंगळुरुकडून गोलंदाजी करताना हर्षलने सर्वाधिक 5 विकेट्स घेत मुंबईचा अर्धा संघ पव्हेलियनमध्ये पाठवला. मुंबईविरोधात एकाच सामन्यात पाच विकेट घेणारा तो जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.\nमुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये सलामीच्या सामन्यात पराभूत होण्याची मालिका यंदादेखील कायम ठेवली आहे. 2013 पासून आतापर्यंत दरवर्षी मुंबई इंडियन्स आयपीएलच्या पहिल्या सामन्यात पराभूत होत आहे. सलग 9 वर्ष मुंबई सलामीच्या सामन्यात पराभूत झाली आहे. या 9 वर्षात मुंबईने पाचवेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे, परंतु सलामीच्या सामन्यात मुंबईला विजय मिळवता आलेला नाही.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page\n… त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत ‘गांडू’च म्हणावे लागेल; संजय राऊत भाजपवर बरसले\nपहिला सामना जिंकण्यापेक्षा आयपीएल ट्रॉफी जिंकणे जास्त महत्त्वाचे – रोहित शर्मा\n‘पँट का घातली नाहीस..’ ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या ट्रोलिंगला दिनेश कार्तिकने…\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nआयपीएल रद���द झाल्यास 2500 कोटींचे होऊ शकत नुकसान- सौरव गांगुली\nकॅप्टन असावा तर असा धोनीने घेतलेला निर्णय ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान\nमुंबई इंडियन्सचा नादच नाही करायचा; स्वतःच्या चार्टर्ड फ्लाईट्सनं खेळाडूंना पाठवणार…\nमहेंद्रसिंग धोनीला जे 15 वर्षांत जमलं नाही ते रिषभ पंतने अडीच वर्षांत केले \nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\n‘पँट का घातली नाहीस..\nआयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….\nआयपीएल रद्द झाल्यास 2500 कोटींचे होऊ शकत नुकसान- सौरव…\nकॅप्टन असावा तर असा धोनीने घेतलेला निर्णय ऐकून तुम्हालाही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/09/21/maharashtra-election-2019-code-of-conduct/", "date_download": "2021-05-18T21:31:29Z", "digest": "sha1:RVS3PUGE3V3RQ53LTK5YMFOMAJM6ZJZ7", "length": 9390, "nlines": 43, "source_domain": "khaasre.com", "title": "आचार संहिता लागू झाल्यानंतर होत नाहीत ही कामे.. – KhaasRe.com", "raw_content": "\nआचार संहिता लागू झाल्यानंतर होत नाहीत ही कामे..\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर झाली आहे. २०१४च्या निवडणुकीप्रमाणेच यंदाची विधानसभा निवडणूकही एकाच टप्प्यात होणार असून २१ ऑक्टोबर रोजी राज्यात मतदान घेण्यात येणार आहे.\nत्यानंतर ३ दिवसांनी, म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. हरियाणा विधानसभेची निवडणूकही महाराष्ट्रासोबतच होणार आहे. आज मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला.\nनिवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आचारसंहिता देखील लागू केली जाते. निकाल लागेपर्यंत ती लागू असते. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत आज निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. पण अनेकदा आपल्या मनात प्रश्न येतो कि आचारसंहिता लागू झाली म्हणजे नेमके काय झाले. आचारसंहितेबद्दल खूप कमी लोकांना सविस्तर माहिती असते.\nखासरेवर जाणून घेऊया आचार संहिता लागू झाल्यानंतर कोणती कामे होत नाहीत…\nनिवडणूक आचारसंहिता निवडणूक आयोगाने लागू केलेले काही ठराविक नियम असतात. जे प्रत्येक राजकीय पक्ष आणि उमेदवारांना पाळावेच लागतात. त्यामध्ये महत्वाचे म्हणजे आचार संहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची नवीन घोषणा करता येत नाही. कुठल्याही योजना किंवा इमारतीचे अनावरण, लोकार्पण किंवा भूमिपूजन केले जाऊ शकत नाही.\nसत्तेत असलेला पक्ष राजकीय फायद्यासाठी अनेक कामे निवडणुकीच्या तोंडावर करू शकतो. पण आचारसंहितेमुळे सरकारी खर्चातून असे एकही काम केले जाऊ शकत नाही, ज्यातून कुठल्याही राजकीय पक्षाला फायदा होईल. तसेच धार्मिक स्थळांचा वापर देखील निवडणुकीच्या प्रचाराचे मंच म्हणून करता येत नाही.\nआचारसंहिता नसती तर त्याचा फायदा सत्तेत असलेल्या पक्षाला झाला असता. आचारसंहितेच्यामंत्र्यांना शासकीय दौऱ्यांच्या वेळी निवडणुकीचा प्रचार करता येत नाही. कुठल्याही मंत्र्यास प्रचारासाठी सरकारी वाहन, विमान किंवा इतर वस्तूंचा वापर करता येत नाही. तसेच मतदान केंद्रांवर विनाकारण गर्दी जमवता येणार नाही.\nउमेदवार, राजकीय पक्षांना सभा, संमेलन किंवा रॅली बंधनं असतात. कुठलीही राजकीय सभा, संमेलन आणि रॅली काढण्यापूर्वी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. सरकारी बंगला किंवा सरकारी पैशांचा वापर प्रचारासाठी करता येत नाही. राजकीय पक्षांना कुठल्याही कार्यक्रमाच्या आयोजनापूर्वी पोलिसांना कळवणे आवश्य असते.\nआचारसंहितेच्या महत्वाचे म्हणजे कुठल्याही व्यक्तीकडे ५० हजारांपेक्षा अधिक रोकड किंवा १० हजार रुपयांपेक्षा अधिकचे गिफ्ट सामुग्री सापडल्यास कारवाई केली जाऊ शकते. यापैकी एखाद्या नियमाचे उमेदवाराने उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाला त्यावर कारवाई करू शकतो. उमेदवाराच्या विरोधात एफआयआर देखील दाखल केला जाऊ शकतो.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nCategorized as नवीन खासरे, बातम्या, राजकारण\nखासदार नुसरत जहा आणि मिमी चक्रवर्ति यांचा धमाकेदार डान्स बघितला का \nसातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक कधी होणार\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटे��र यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/union-home-minister-introduces-the-citizenship-amendment-bill-2019-in-lok-sabha/", "date_download": "2021-05-18T21:09:41Z", "digest": "sha1:C443MXKDZBZ4E2NUL6SFCL2QYQJMUZWO", "length": 9285, "nlines": 69, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "केंद्रीय गृहमंत्र्यांकडून नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019, लोकसभेत सादर | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nकेंद्रीय गृहमंत्र्यांकडून नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019, लोकसभेत सादर\nनवी दिल्ली, दि.०९ – केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019, लोकसभेत सादर केले. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशातून 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारसी या सहा समुदायातल्या लोकांना नागरिकत्व घेता येण्याची तरतूद या विधेयकात आहे.\nहेही वाचा :- जल संवर्धनामधल्या यशस्वी पद्धतीच्या अंमलबजावणीच्या गरजेवर नितीन गडकरी यांचा भर\nहे विधेयक केवळ आसाम या राज्यापुरतचं मर्यादित नाही. देशातली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ते लागू राहील असे राजनाथ सिंह यांनी हे विधेयक सादर करताना स्पष्ट केले. या विधेयकाअंतर���गत येणारे लाभार्थी देशाच्या कोणत्याही राज्यात राहू शकतील.\n← जल संवर्धनामधल्या यशस्वी पद्धतीच्या अंमलबजावणीच्या गरजेवर नितीन गडकरी यांचा भर\nपालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश →\nस्टिफन हॉकिंग यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली\nमुंबईकरांनो ६ जून ते १० जून पाऊसासाठी तयार राहा\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/other/ambluances-will-be-provided-to-villages-by-jayant-patil", "date_download": "2021-05-18T19:47:25Z", "digest": "sha1:5JC3OQS5CTUKWDD7TXOXYQS66LNJ6XNH", "length": 9365, "nlines": 144, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | जिते, पोयनाड गावांना रुग्णवाहिका देणार | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / रायगड / इतर / जिते, पोयनाड गावांना रुग्णवाहिका देणार\nजिते, पोयनाड गावांना रुग्णवाहिका देणार\nशेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या आमदार निधीतून पेण तालुक्यातील जिते तसेच अलिबाग तालुक्यातील पोयनाड या दोन गावांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nआमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत योजनेतून सदर रुग्णवाहिका उलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासंदर्भातील सदर रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी पत्र आमदार जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी तथा नियोजन समितीचे सदस्य सचिव यांना देण्यात आले आहे. त्यानुसार रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी 34 लाख रुपयांच्या निधीला तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. जिते व पोयनाड पंचायतीं हद्दीतील प्राथमि��� आरोग्य केंद्राचे या रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यानंतर या भागातील नागरिकांना वेगवान वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार असल्याचा विश्‍वास आ जयंत पाटील यांनी व्यक्त केला.\nआ.जयंत पाटील यांनी कोरोना साथ सुरु झाल्यापासून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवून संकटात अडकलेल्यांना मदत करण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे.गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात गरीबांसाठी मोफत अन्नदानही केले.तसेच शेकापच्या माध्यमातून विविध घटकांना आवश्यक ते मदत पुरविण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे.\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nजिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन कोविड सेंटर कार्यान्वित\nकोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही बेडस् लहान मुलांसाठी राखीव\nमहावितरणच्या कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत\nवीज पुरवठा करण्यासाठी धडपड; रसायनीत जनजीवन विस्कळीत\nभरपाई देण्याची अ‍ॅड. चेतन पाटील यांची मागणी\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोटयवधींची हानी\nरत्नागिरी तालुक्यात विक्रमी 11 इंच पाऊस\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/thane/other/agritandav-at-thane-hospital", "date_download": "2021-05-18T20:39:52Z", "digest": "sha1:W3BY73SCGHYE5KG2OHFFGUQ57ED4YPYC", "length": 9703, "nlines": 143, "source_domain": "www.krushival.in", "title": "Thane | ठाण्यातील रुग्णालयात अग्नितांडव | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / ठाणे / इतर / ठाण्यातील रुग्णालयात अग्नितांडव\nठाण्यातील मुंब्रा येथे असलेल्या प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये आग लागल्यानंतर रुग्णांना दुसरीकडे हलविण्यात आलं.करोनाच्या दुसर्‍या लाटेनं महाराष्ट्राला तडाखा दिला असतानाच दुसरीकडे रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांचे प्रमाणही वाढले आहे. नागपूर, मुंबई, नाशिक येथील रुग्णालयात झालेल्या दुर्घटनांच्या आठवणी विस्मृतीत जात नाही, तोच महाराष्ट्रावर पुन्हा एक आघात झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे असलेल्या एका खासगी रुग्णालयात बुधवारी पहाटे आगडोंब उसळला. यात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nमुंब्रा येथे जुन्या मुंबई-पुणे रोडवरील शिमला पार्क परिसरात असलेल्या हसन टॉवरमध्ये पहिल्या मजल्यावर प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात बुधवारी पहाटे आगीचा भडका उडाला. पहाटे 3 वाजून 40 मिनिटाच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी रुग्णालयात 20 रुग्ण उपचार घेत होते. यात आयसीयू वार्डात 6 रुग्ण, तर इतर वार्डात 14 रुग्ण होते. आग लागल्याची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस, रुग्णावाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. आयसीयूमधील रुग्णांना तातडीने बिलाल रुग्णालयात हलविण्यात आलं. तर इतर रुग्णांना सुटी देण्यात आली. या घटनेत चार रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आहे. रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात घेऊन जात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने दिली आहे.\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nजिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन कोविड सेंटर कार्यान्वित\nकोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही बेडस् लहान मुलांसाठी राखीव\nमहावितरणच्या कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत\nवीज पुरवठा करण्यासाठी धडपड; रसायनीत जनजीवन विस्कळीत\nभरपाई देण्याची अ‍ॅड. चेतन पाटील यांची मागणी\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोटयवधींची हानी\nरत्नागिरी तालुक्यात विक्रमी 11 इंच पाऊस\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/marathicelebrity/", "date_download": "2021-05-18T20:47:20Z", "digest": "sha1:ETSTJREK6BNRWKE7SPT5ISMUWSAZIW5V", "length": 14641, "nlines": 126, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "लॉकडाऊन लागला तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू | नाट्यगृहांबाबत कलाकारांची मुख्यमंत्र्यांना विनंती | लॉकडाऊन लागला तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू | नाट्यगृहांबाबत कलाकारांची मुख्यमंत्र्यांना विनंती | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nVIDEO | भाजपच्या योगी सरकारचा कळस | गंगेत वाहणारे मृतदेह पोलिसांनी पेट्रोल-टायर टाकून जाळले लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त ५ राज्यातील निवडणुकीचे दुष्परिणाम देश भोगतोय | आता चंद्रकांतदादा म्हणाले उद्या निवडणुका घ्या, 400 जागा निश्चित भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण बापरे | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त ५ राज्यातील निवडणुकीचे दुष्परिणाम देश भोगतोय | आता चंद्रकांतदादा म्हणाले उद्या निवडणुका घ्या, 400 जागा निश्चित भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण बापरे | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार, 'जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो'... मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत माझी भूमिका लवकरच जाहीर करेन - छत्रपती संभाजीराजे खतांच्या किमतीवरून खासदार रक्षा खडसेंचं केंद्राला पत्र | भाजपमधूनही दरवाढीला तीव्र विरोध\nलॉकडाऊन लागला तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू | नाट्यगृहांबाबत कलाकारांची मुख्यमंत्र्यांना विनंती\nकोरोना व्हायरसचा सर्वात मोठा स्फोट महाराष्ट्रात झाला आहे. गेल्या 24 तासांत 43,183 नवीन रुग्ण समोर आले आहेत. कोणत्याही राज्यात कोरोनाची सापडलेली ही सर्वात जास्त प्रकरणे आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिका, फ्रान्स आणि ब्राझील देशांमध्येच फक्त महाराष्ट्रापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. सर्वात जास्त रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्रात जगात चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर आपत्कालीन बैठक बोलावली आहे. सध्या मुंबईत कडक नियम लागू करण्याचा देखील सरकार विचार करत आहे.\nप्रिया बेर्डे यांच्यानंतर अभिनेत्री सविता मालपेकर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार\nकाही दिवसांपूर्वी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आणि निर्मात्या प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आणखी एक अभिनेत्री राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा हाती घेणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर लवकरत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.\nअभिनेत्री प्रिया बेर्डे आज सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार\nचित्रपट निर्मात्या अभिनेत्री आणि दिग्दर्शक प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे या 7 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात मार्केट यार्डातील ‘निसर्ग’ येथील पक्षाच्या कार्यालयात हा प्रवेश होणार आहे.\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nएक आमदार पाठपुरावा दमदार | कल्याणमधील काही रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर | मनसे आमदाराकडून जाहीर आभार\nभारतातील उत्परिवर्तनाचा जगाला धोका | हा विषाणू १९ देशांत पसरला - WHO\nगोव्यात ऑक्सिजन अभावी २६ रुग्णांचा मृत्यू | भाजपच्या वाचाळ नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी - रुपाली चाकणकर\nनिवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात अन संपल्या की दरवाढ, हे कसलं वित्त नियोजन\nउपमुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर ६ कोटी खर्चाची योजना | तर मोदी सरकारचा २०२० मध्ये ७१३ कोटीचा मार्केटिंग विक्रम\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nSpecial Recipe | जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल तर मग बनवा एकच पोटभारीची डिश म्हणजे वरणफळं\nHealth First | कच्ची पपई खाणे आहे आरोग्यास हितकारक\nSpecial Recipe | कुरकुरीत आणि खमंग अश्या करंदीच्या वड्यांचा नक्की आस्वाद घ्या\nकोरोना आपत्ती | देशात मागील 24 तासातील 4,091 रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात 4 लाख 14 हजार 188 नवे कोरोनाबाधित | तर 3,915 रुग्णांचा मृत्यू\nSpecial Recipe | उन्हाळ्यात ताजतवानं करणार ड्रिंक किवी मॉकटेल\nHealth First | शरीर डिटॉक्स राखण्यासाठी काही घरगुती टिप्स\nSpecial Recipe | कॅरॅमल फ्रॅप | कॉफी विथ कॅरॅमल आणि क्रीम, कसे चवदार आहे ते बनवल्यावर कळेल\nHealth First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे\nमराठा आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांचं राष्ट्रपतींना पत्र | उद्धव ठाकरे ते पत्र आज राज्यपालांकडे सुपूर्द करणार\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बा��म्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-3341", "date_download": "2021-05-18T21:17:44Z", "digest": "sha1:F2JLBMBQR7OVFK53HRI5G47I2RFM4PVE", "length": 15041, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 2 सप्टेंबर 2019\nहैदराबादच्या पी. व्ही. सिंधू या महिला बॅडमिंटनपटूने तीन वर्षांपूर्वी रिओ ऑलिंपिकमध्ये इतिहास रचला. ऑलिंपिक बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय हा पराक्रम या जिगरबाज मुलीने साधला. स्पेनच्या करोलिना मरिन हिच्याकडून हार स्वीकारल्यामुळे सिंधूच्या गळ्यात सोनेरी पदक दिसले नाही, तरीही रुपेरी पदकाचा दिमाख अद्वितीय ठरला. मात्र, ऑलिंपिक अंतिम लढतीपासून जुलै २०१९ पर्यंत सिंधू आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन कोर्टवर ओळीने अकरा अंतिम लढतीत पराभूत झाली. फायनलमध्ये हरणारी `चोकर` हा शिक्का २४ वर्षीय सिंधूला कमालीचा सलत होता. तिचा खेळ सर्वगुणसंपन्न होता, पालकांचे भरीव प्रोत्साहन होते, प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांचे दिग्गज मार्गदर्शनही पाठराखण करत होते, तरीही अंतिम लढतीत सिंधू प्रतिस्पर्ध्यांना शह देऊ शकत नव्हती. अखेरीस दुष्काळ संपला आणि यशाच्या चिंब सरीने सिंधूसह सारे भारतीय न्हाऊन गेले. दीर्घ प्रतीक्षेचे गोड फळ सिंधूच्या मेहनतीस मिळाले. टेनिसमधील महान खेळाडू रॉजर फेडरर याच्या स्वित्झर्लंड देशातील बासेल येथे झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने भारतीय क्रीडा क्षेत्रातील आणखी एक ऐतिहासिक घटना नोंदीत केली. बॅडमिंटनमध्ये जगज्जेतेपद मिळविणारी ती पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. जपानच्या नोझोमी ओकुहारा हिला नमविल्यानंतर, एकदाचे मी जिंकले, हेच भाव सिंधूच्या जल्लोषित चेहऱ्यावर प्रकर्षाने उमटले होते. ``दोन रौप्यपदकानंतर, अखेरीस मी जगज्जेती होऊ शकले. या विजयाची दीर्घकाळ प्रतीक्षा होती,`` असे सांगत सिंधूने भावनांना वाट मोकळी करून दिली. जगज्जेतेपदासह तिने टीकाकारांना, जे नेहमीच तिच्या कुवतीवर शंका घेत होते, त्यांना उत्तररूपी सणसणीत चपराकच लगावली आहे.\nजागतिक बॅडमिंटन स्पर्धेत दोन वेळा ब्राँझपदक जिंकलेल्या सिंधूला मागील दोन वेळा अंतिम लढतीत हार स्वीकारावी लागली होती. २०१७ मध्ये ओकुहारा तिला भारी ठरली होती, तर गतवर्षी चीनमधील नान्जिंग येथे ���िचे जगज्जेतेपदाचे स्वप्न अपूर्ण राहिले. करोलिना मरिन तिची मैत्रीण, पण बॅडमिंटन कोर्टवर मैत्री विसरली जाते. करोलिना हिने सिंधूला उपविजेतेपदावरच समाधान मानण्यास भाग पाडले. यंदाच्या जागतिक स्पर्धेत दुखापतीमुळे करोलिना नव्हती, पण सिंधूसमोर जपानी आणि चिनी खेळाडूंचे तगडे आव्हान होते. जबरदस्त स्मॅशेसचा भडिमार करत या जिद्दी मुलीने स्वप्नपूर्ती केली. सिंधूला नेहमीच भारी ठरणारी जपानची अकाने यामागुची दुसऱ्या फेरीतच गारद झाली. सिंधूपुढील मोठा अडथळा दूर झाला होता, परंतु आव्हाने कायम होती. कमालीच्या आत्मविश्वासाने आणि अफलातून तंदुरुस्तीसह बॅडमिंटन कोर्टवर उतरलेली सिंधू सोनेरी यशासाठी प्रेरित होती. जागतिक स्पर्धेपूर्वी ती मानांकनात पाचव्या स्थानी होती, मात्र तिचा खेळ अव्वल मानांकितास साजेसा होता. उपांत्यपूर्व फेरीत द्वितीय मानांकित तई त्झू यिंग हिला, उपांत्य फेरीत तृतीय मानांकित चेन यू फेई, तर अंतिम लढतीत चौथ्या मानांकित ओकुहारा हिचा पाडाव करत सिंधूने स्वप्नवत घोडदौड राखत समस्त भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. संपूर्ण स्पर्धेत सिंधूने फक्त एकच गेम गमावला, यावरून तिचा धडाका लक्षात येतो. ओकुहारा हिने धारदार रॅलीजवर भर देत सिंधूला दमविण्याचा प्रयत्न केला, पण सिंधूचा खेळ खूपच बहरला होता. जपानी खेळाडूस अवघ्या ३७ मिनिटांत बॅडमिंटन रॅकेटला म्यान करावे लागले. सिंधूने सामना २१-७, २१-७ असा लीलया जिंकत फायनलमध्ये जिंकणारी भारतीय ही नवी ओळख प्रस्थापित केली.\nबासेल येथे सिंधू अंतिम लढत खेळत असताना, तिच्या मनात आई विजया यांना वाढदिवसाचे काय गिफ्ट द्यावे याचाही विचार होता, पण ती भावनिक झाली नव्हती. तिचे सारे लक्ष अंतिम लढतीवर एकवटले होते. मानसिकदृष्ट्या कणखर असलेल्या सिंधूने मागील सलग अकरा पराभवांचे ओझे फेकून देत नव्या दमाने खेळ केला. परिणामी अनायासे ती आईला वाढदिनी जगज्जेतेपदाची भेट सादर करू शकली. सिंधूच्या यशात तिच्या पालकांचा मोठा वाटा आहे. आई-वडील दोघेही माजी खेळाडू असल्यामुळे त्यांना मैदानावरील अपेक्षा, दबाव, जिंकण्याची ईर्षा, पराभवाचे शल्य या साऱ्या बाबींची जाणीव आहे. वडील पी. व्ही. रमण यांनी मुलीची कारकीर्द घडविण्यास मोलाची भूमिका बजावली. जागतिक स्पर्धेपूर्वी रमण यांची गाठ श्रीकांत वर्मा यांच्याशी पडली. श्रीकांत हे हैदराबादमधील नावाजलेले ट्रेनर आहेत. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधूचे शरीर अधिकच दणकट आणि खंबीर झाले. जगज्जेतेपदानंतर खुद्द सिंधूनेच श्रीकांत यांच्या शारीरिक तंदुरुस्ती मार्गदर्शनाचा आवर्जून उल्लेख केला. ऑलिंपिक रौप्य, जागतिक विजेतेपदानंतर सिंधूची नजर आता निश्चितच पुढील वर्षी टोकियोत ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकण्यावर स्थिरावलेली असेल. तिचा भारदस्त खेळ, असामान्य कौशल्य आणि गुणवत्ता, अपयशातून भरारी घेण्याची जिद्द, उणिवांवर मात करून यशस्वी होण्याचा बाणा, मानसिक कणखरपणा यांचा विचार करता, टोकियोत सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम पुसार्ला व्यंकट सिंधू हिच्या नावावर निश्चितच जमा होऊ शकतो.\nपी. व्ही. सिंधू भारत बॅडमिंटन\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/mit-college-loni-kalbhor/", "date_download": "2021-05-18T21:03:33Z", "digest": "sha1:KBAY2PF5MFDTZR6KCKCQPR6HGBBE2ISB", "length": 3239, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "MIT College Loni Kalbhor Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLoni Kalbhor : एमआयटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कॅन्टीनच्या जेवणातून विषबाधा (व्हिडिओ)\nएमपीसी न्यूज- लोणी काळभोर येथील एमआयटी महाविद्यालयातील 50 ते 60 विद्यार्थ्यांना कॅन्टीनच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार मंगळवारी (दि.27) रात्री उघडकीस आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/relief-and-rehabilitation/", "date_download": "2021-05-18T19:25:41Z", "digest": "sha1:4P2MKZEUR4GH26ML2NTBLUXOUGBMRWVX", "length": 3499, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Relief and Rehabilitation Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri news: मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी महापालिकेतील अधिकारी करणार आर्थिक मदत\nMumbai : मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या 16 टीम राज्यात तैनात\nएमपीसी न्यूज - राज्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य करण्यासाठी राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या 16 टीम तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/report-the-financial-situation-of-the-municipal-corporation/", "date_download": "2021-05-18T19:59:03Z", "digest": "sha1:UG3GXVYETXTTFY4PTWOHASSR3YVJKZ5Z", "length": 3356, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Report the financial situation of the Municipal Corporation Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा अहवाल तातडीने मुख्य सभेसमोर मांडा – आबा बागुल\nएमपीसीन्यूज : कोरोना साथीचा आर्थिक भार, करांचा भरणा आदी बाबी लक्षात घेऊन यावर व्यापक विचारविनामय होण्याकरिता पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अहवाल मुख्य सभेपुढे मांडावा आणि याकरिता तातडीची सभा बोलवावी, अशी मागणी महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/covid-cases-in-pune-increased-more-than-12-thousand-tested-positive-in-one-day/", "date_download": "2021-05-18T20:47:28Z", "digest": "sha1:4PF4CHW5O2WS3WGD4JGUNYUQORUNWWT2", "length": 9050, "nlines": 121, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "पुणे जिल्ह्यात 12 हजार 377 कोरोना रुग्णांची वाढ तर 87 जणांचा मृत्यू - Hello Maharashtra", "raw_content": "\nपुणे जिल्ह्यात 12 हजार 377 कोरोना रुग्णांची वाढ तर 87 जणांचा मृत्यू\nपुणे जिल्ह्यात 12 हजार 377 कोरोना रुग्णांची वाढ तर 87 जणांचा मृत्यू\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून दररोज झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. दरम्यान शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात तब्बल 12 हजार 377 रुग्णांची वाढ झाली असून तब्बल 87 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे.\nतर राज्यात 24 तासांत 63 हजार 294 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आसून 349 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 हजार 8 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले आहेत. झपाट्याने वाढत असलेली रूग्णसंख्या पाहाता राज्यात लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाही.\nहे पण वाचा -\nकोरोना काळात NTPC ने दिला मदतीचा हात, कोविड केअर…\nभारत लढणार आणि जिंकणारही ; मोदींनी व्यक्त केला विश्वास\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज टास्क फोर्सची बैठकही घेतलीय. या बैठकीत 8 दिवसांचा लॉकडाऊन लावावा, असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलंय. तर टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी किमान 14 दिवसांचा लॉकडाऊन पाहिजे, तर आपण कोरोनाची साखळी तोडू शकते, असं मत मांडलंय. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसांत लॉकाडाऊनसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.\nनाईलाजाने लॉकडाऊन करण्याची वेळ आलीय; रोहित पवारांची सूचक पोस्ट\nबावधनकरांना बगाड यात्रा आली अंगलट; तब्बल गावातील 61 जण कोरोनाबाधित\nकोरोना काळात NTPC ने दिला मदतीचा हात, कोविड केअर सेंटर्समध्ये जोडले 500 ऑक्सिजन बेड्स\n कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nभारत लढणार आणि जिंकणारही ; मोदींनी व्यक्त केला विश्वास\nकोरोनासुद्धा एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी…\nमहाराष्ट्रातही कोरोना रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत ; भाजप आमदाराची मागणी\nगर्दी जमवून उदघाटन केल्या प्रकरणी शिवसेनेचे मंत्री भुमरे विरोधात काय कारवाई केली\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nकोरोना काळात NTPC ने दिला मदतीचा हात, कोविड केअर…\nभारत लढणार आणि जिंकणारही ; मोदींनी व्यक्त केला विश्वास\nकोरोनासुद्धा एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार; भाजपच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%86%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8B_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B_%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2021-05-18T21:17:29Z", "digest": "sha1:EXWNA2DD7EGOTAOWSPUR6KTAXLDYJAEN", "length": 4299, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हुआन ग्वियेर्मो कास्तियो इरिआर्त - विकिपीडिया", "raw_content": "हुआन ग्वियेर्मो कास्तियो इरिआर्त\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०६:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/crime/burglary-gang-arrested", "date_download": "2021-05-18T21:05:02Z", "digest": "sha1:BNH6C2B5N4ZMECBBF53DBKEJDQX7DJYH", "length": 10000, "nlines": 150, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | घरफोड्या करणारी टोळी जेरबंद | क्राइम: ताज्या मराठी बातम्या | Latest Crime News | Crime Marathi News | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / रायगड / गुन्हा / घरफोड्या करणारी टोळी जेरबंद\nघरफोड्या करणारी टोळी जेरबंद\n| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |\nरायगड जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या चौकशीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तब्बल ११ घरफोड्यांच्या घटना उघडकीस आल्या आहेत.\nयाप्रकरणी रायगड गुन्हे अन्वेषण विभागाने अभिषेक एकनाथ बटावले रा.उसरोली नांदगाव ता.मुरुड जि.रायगड\nमेहबूब हुसेन साटी सध्या रा.तळा मूळ रा.रायनमोटी ता.मांडवी कच्छ,गुजरात\nमस्तान मोहम्मद राहटविलकर रा.मेट मोहल्ला,तळा जि.रायगड\nरियाज हुसेन साटी रा.तळा मूळ रा.रायनमोटी ता.मांडवी कच्छ,गुजरात या चौघांना अटक केली आहे.\nकोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरसगाव ता.रोहा जि.रायगड या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या अनुषंगाने तपास करीत असताना अभिषेक एकनाथ बटावले रा.उसरोली नांदगाव ता.मुरुड जि.रायगड, मेहबूब हुसेन साठी सध्या रा.तळा, मस्तान मोहम्मद राहटविलकर रा.मेड मोहल्ला तळा यांच्याशी संगनमत करून गुन्हा केला आपल्या चे कबूल केले.\nया चारही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस कोठडी दरम्यान आरोपींची वेगवेगळी चौकशी केली असता त्यांनी मागील तीन ते चार महिन्याच्या कालावधीत रोहा, माणगाव, महाड, तळा आणि मुरुड या तालुक्यात खालील 11 गुन्हे केले असल्याची कबुली दिली.\nया सर्व आरोपीच्या पोलीस कोठडी दरम्यान त्यांच्याकडून वरील 11 गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेली एकूण रुपये 4,38,228/- रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने, गृह उपयोगी वस्तू आणि एक मोटरसायकल असा एकूण 95 % मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच वरील आरोपींनी गुन्हे करण्याकरता वापरलेल्या दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत.\nही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांचे मागरदर्शन खाली सपोनि धनंजय पोरे, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, पोह. सचिन शेलार, प्रशांत दबडे, अमोल हंबीर, पोलस नाइक. प्रतीक सावंत, पो कॉ. विशाल आवळे, अनिल मोरे, अक्षय पाटील यांनी केली आहे.\nजास्त ट्रीप मारल्याचा रागातून मारहाण\nतक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.\nनेरळ येथे जमिनीची फसवणूक गुन्हा दाखल\nजमिनीच्या मालकानी नेरळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल\nबिद्रे हत्या प्रकरणातील आरोपींचा जामिनासाठी अर्ज\nआरोपींनी पनवेल सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला\nऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान 217 कोटी लसींचे डोस होणार उपलब्ध\n2022 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत 300 कोटी डोस उपलब्ध असतील\nगावठी बंदुकीचे रॅकेट उद्ध्वस्त\nदापोली पोलीसांची छापेमारी; 16 बंदुका जप्त, 10 आरोपी ताब्यात\nमुंब्रा रोडवर तळोजा ब्रीज लगत घटना घडली\nतीन अल्पवयीन मुलांना अटक\nतोतया पोलिसांनी चक्की चालकाला लुबाडले\n30 हजार रुपयाला लुबाडल्याची घटना कळंबोली वसाहतीमध्ये घडली\nजास्त ट्रीप मारल्याचा रागातून मारहाण\nतक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.\nगावठी बंदुकीचे रॅकेट उद्ध्वस्त\nदापोली पोलीसांची छापेमारी; 16 बंदुका जप्त, 10 आरोपी ताब्यात\nमुंब्रा रोडवर तळोजा ब्रीज लगत घटना घडली\nतीन अल्पवयीन मुलांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/2071172/tata-nexon-ev-launched-in-india-know-price-features-specifications-battery-range-and-all-other-details-sas-89/", "date_download": "2021-05-18T21:39:35Z", "digest": "sha1:2IOPVN54CN5LUKUPN6RUVW5V4V23F2F2", "length": 12260, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: TATA ची देशातील ‘सर्वात स्वस्त’ इलेक्ट्रिक SUV लाँच, सिंगल चार्जमध्ये 312 किमी प्रवास | Tata Nexon EV launched in India know Price, features, specifications, battery, range and all other details sas 89 | Loksatta", "raw_content": "\nपावसामुळे लाखो विटांचा माल मातीमोल\nपाच लाख नागरिकांसाठी लस खरेदीची तयारी\nपाणी टंचाईत करोनाचे नियम पाळणे अवघड\nतौक्ते वादळात वानखेडे स्टेडियमचे नुकसान\nTATA ची देशातील ‘सर्वात स्वस्त’ इलेक्ट्रिक SUV लाँच, सिंगल चार्जमध्ये 312 किमी प्रवास\nTATA ची देशातील ‘सर्वात स्वस्त’ इलेक्ट्रिक SUV लाँच, सिंगल चार्जमध्ये 312 किमी प्रवास\nटाटा मोटर्सने नेक्सॉन (Nexon EV)ही कॉम्पॅक्ट श्रेणीतील नवी कार मंगळवारी लाँच केली. Tata Tigor या कारनंतर नेक्सॉन ही टाटाची दुसरी इलेक्ट्रिक आणि पहिली एसयुव्ही कार आहे. याशिवाय देशातील आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयुव्ही असल्याचा दावा कंपनीने केलाय. ( सर्व छायाचित्र सौजन्य - सोशल मीडिया)\nTata Nexon EV ही कंपनीची पहिलीच इलेक्ट्रिक एसयूव्ही कार असून यामध्ये नवीन झिपट्रॉन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.\nTata Nexon Electric तीन व्हेरिअंटमध्ये ( XM, XZ+ आणि XZ+ LUX) बाजारात उतरवण्यात आली आहे.\nटाटा नेक्सॉन ईव्हीच्या बेसिक व्हेरिअंट XM मध्ये फुल ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, दोन ड्राइव्ह मोड, की-लेस एंट्री आणि पुश बटण स्टार्ट, ZConnect कनेक्टेड कार अ‍ॅप, फ्रंट-रिअर पावर विंडो आणि इलेक्ट्रिक टेलगेट यांसारखे फीचर्स आहेत.\nXZ+ व्हेरिअंटमध्ये ड्युअल टोन कलरचे पर्याय, 16-इंच डायमंड-कट अ‍ॅलॉ�� व्हिल्स, 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, रिअर कॅमेरा आणि लेदर फिनिश स्टिअरिंग व्हिल आहेत.\nनवी नेक्सॉन ZConnect अ‍ॅप्लिकेशनसह आली असून या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनमध्ये 35 अ‍ॅडव्हान्स कनेक्टेड कार फीचर्स मिळतील असं कंपनीने म्हटलंय. यात एसयुव्हेचे स्टॅटिस्टिक्स, रिमोट अ‍ॅक्सेस, सुरक्षिततेच्या फीचर्सचा समावेश आहे.\nया इलेक्ट्रिक एसयुव्हीमध्ये प्रोजेक्टर लाइट्स, शार्प हेडलँम्प्स आणि एलईडी डीआरएल आहेत. कारमध्ये रुंद एअरडॅम, क्रोम बेझल्ससह फॉग लॅम्प, नवे अ‍ॅलॉय व्हिल्स आणि टर्न इंडिकेटर्ससोबत आउट साइड रिअर व्ह्यू मिरर्स आहेत.\nभारतीय बाजारात या गाडीची टक्कर एमजी मोटर्सच्या ZS EV आणि ह्युंदाईच्या कोना इलेक्ट्रिक एसयुव्ही या गाड्यांसोबत असेल.\nटाटा कंपनीने देशभरात इलेक्ट्रिक नेक्सॉनची एकच एक्स शोरूम किंमत ठेवलीये.\nही कार एकदा पूर्ण चार्ज केली तर 312 कि.मी. पर्यंतचं अंतर पार करू शकेल, असा कंपनीचा दावा आहे. स्टँडर्ड 15A AC चार्जरद्वारे बॅटरी 20 टक्के ते 100 टक्के चार्ज करण्यासाठी 8 तासांचा वेळ लागेल. तर, फास्ट चार्जरद्वारे बॅटरी 60 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते.\nNexon EV मध्ये 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. यामधील इलेक्ट्रिक मोटर 129ps ची ऊर्जा आणि 245Nm पीक टॉर्क निर्माण करते.\nसिग्नेचर टील ब्लू, ग्लेशिअर व्हाइट आणि मूनलाइट सिल्वर या तीन रंगांमध्ये ही इलेक्ट्रिक एसयुव्ही उपलब्ध आहे.\nइलेक्ट्रिक नेक्सॉनच्या टॉप व्हेरिअंट XZ+ LUX मध्ये सनरूफ, प्रीमियम लेदर फिनिश सीट्स आणि ऑटोमॅटिक रेन सेंन्सिंग वायपर्स आणि ऑटोमॅटिक हेडलँम्प्स आहेत. नेक्सॉन ईव्हीच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 13.99 लाख, XZ+ ची 14.99 लाख रुपये आणि टॉप व्हेरिअंट XZ+ LUX ची किंमत 15.99 लाख रुपये आहे. या सर्व एक्स-शोरुम किंमती आहेत. लाँचिंगवेळी खुद्द रतन टाटा हे देखील उपस्थित होते.\n'सेम टू सेम'; सलमान खानच्या स्टंटमागचा खरा चेहरा\n\"आता लशीवर नवीन चित्रपट येतोय म्हणे..\"; अंकुश चौधरीची पोस्ट चर्चेत\n\"तू तर आमिर खानचा मुलगा आहेस ना\"; नेटकऱ्याच्या प्रश्नावर आयराचं सडेतोड उत्तर\nगीता मॉं ने गपचुप केलं लग्न सिंदूर लावलेला फोटो केला शेअर\nकरोनामुळे काम मिळतं नसल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो - हिमानी शिवपुरी\nमोहन अटाळकर यांना उत्कृष्ट कृषी पत्रकारिता पुरस्कार\nवर्धा पॉवर कंपनीच्या तत्कालीन मालकाविरुद्ध पोलिसात तक्रार\nअमरावतीकर डॉ. संदेश गुल्हाने स्कॉटिश संसदेत खासदार\nबहुसंख्य शेतकऱ्यांना नुकसानभरपाई नाही\nमहाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाउन कायम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/violence-against-women-by-eknath-khadse-and-prakash-mehta/08310928", "date_download": "2021-05-18T20:53:16Z", "digest": "sha1:OIFM237BXINJJLKCIEWGQ7ULWIJ2KA45", "length": 9287, "nlines": 56, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "खडसे, मेहतांवर महिला अत्याचाराचे गुन्हे Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nखडसे, मेहतांवर महिला अत्याचाराचे गुन्हे\nदेशातील ५१ खासदार व आमदारांविरुद्ध महिलांवर अत्याचारांचे गुन्हे दाखल असून त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे १२ जण महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आहेत. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, कुलाब्याचे आमदार राज पुरोहित यांच्यासह शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार राजकुमार धूत यांचा त्यात समावेश असल्याची माहिती ‘असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉम्र्स’ (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालात आहे.\n७७४ खासदार आणि देशभरातील ४०७८ आमदारांनी निवडणूक लढविताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीच्या आधारे ‘एडीआर’ने ५१ खासदार व आमदारांविरुद्ध महिला अत्याचारांचे गुन्हे दाखल असल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यामध्ये सर्वाधिक लोकप्रतिनिधी भाजपचे (१४) आहेत. त्यापाठोपाठ शिवसेना (७) आणि तृणमूल काँग्रेसचा (६) क्रमांक लागतो. राज्यनिहाय विचार केल्यास देशात सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींवर असल्याचे दिसते. महाराष्ट्र(१२)पाठोपाठ पश्चिम बंगाल (११) आणि ओडिशाचा (६)क्रमांक आहे.\nया लोकप्रतिनिधींवर प्रामुख्याने भारतीय दंडविधान संहितेमधील कलम ३५४ नुसार सर्वाधिक गुन्हे नोंदले गेले आहेत. विनयभंगाच्या हेतूने महिलेवर गुन्हेगारी स्वरूपाची बळजबरी केल्यास हा गुन्हा लागू होतो. त्यापाठोपाठ कलम ५०९चा वापर आहे. शाब्दिक आणि हावभावांद्वारे महिलेच्या विनयभंगाचा प्रयत्न केल्यास हे कलम लावले जाते.\nराजकीय हेवेदाव्यांतून गुन्हे दाखल झाल्याचा दावा\n५१जणांपैकी चौघे बलात्काराच्या गंभीर आरोपाला तोंड देत आहेत. त्यातील काही जणांवर आरोपपत्र दाखल झाले आहे, पण एकाविरुद्ध गुन्हा सिद्ध झालेला नाही. राजकीय हेवेदाव्यांतून आपल्याविरुद्ध असले गुन्हे दाखल केल्याचा बहुतेक लोकप्रतिनिधींचा दावा आहे.\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत\nरामबाग मधील शौचालय दुरुस्तीची मागणी\nवीज पुरवठा सुरळीत करा, पडझड झालेली घरे तत्काळ दुरुस्त करा\nपिक विमा योजनेच्या तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करावा :पालकमंत्री\nआमदार निवास येथे कोरोना चाचणी केन्द्र सुरु\nजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाव्दारे जिवनावश्यक सामानाचे वाटप\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत\nगोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nMay 18, 2021, Comments Off on गोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nजिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nMay 18, 2021, Comments Off on जिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nMay 18, 2021, Comments Off on नदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nMay 18, 2021, Comments Off on चाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nMay 18, 2021, Comments Off on मंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://arbhataanichillar.blogspot.com/2011/06/blog-post.html?showComment=1308675548737", "date_download": "2021-05-18T20:00:03Z", "digest": "sha1:E2DSW7QUI4I7V3PSQIMGBY7DLWKKKKZK", "length": 35812, "nlines": 141, "source_domain": "arbhataanichillar.blogspot.com", "title": "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: सचिनच्या चाहत्याच्या लेखाला उत्तर!", "raw_content": "\nमाझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर\nजी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर\nसचिनच्या चाहत्याच्या लेखाला उत्तर\nनमस्कार मिलिंद कारेकर साहेब, आपल्या http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8670221.cms या लेखाला उत्तर म्हणून सदर ���ेख लिहितो आहे. आता 'हे पत्र्युत्तर तुम्हाला मागितले कुणी' असा प्रश्न तुम्ही विचाराल, त्याचे उत्तर सोपे आहे. अहो आम्ही पुणेकर, जे कुणीही करायला सांगितले नाही (किंवा करू नका असे सांगितले आहे) नेमके ते करणे हा आमचा स्वभावच आहे, त्याला आम्ही काय करणार' असा प्रश्न तुम्ही विचाराल, त्याचे उत्तर सोपे आहे. अहो आम्ही पुणेकर, जे कुणीही करायला सांगितले नाही (किंवा करू नका असे सांगितले आहे) नेमके ते करणे हा आमचा स्वभावच आहे, त्याला आम्ही काय करणार बाकी हा लेख वाचून 'आम्हाला शिकवणारे टिकोजीराव तुम्ही कोण बाकी हा लेख वाचून 'आम्हाला शिकवणारे टिकोजीराव तुम्ही कोण' असे म्हणू नकात म्हणजे झाले, कारण आमचे खरे नावच टिकोजीराव आहे.\nअसो, बाकी तुमचा लेख आम्हाला आवडला. पोटतिडीकीने म्हणतात तो काय तसा लिहिल्यासारखा वाटला. किंबहुना सचिनवरचे तुमचे प्रेम पाहून आम्ही अक्षरशः धन्य झालो. इतके की आम्हाला अचानक 'हर किसीको नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगीमे' हे गाणेच ऐकू यायला लागले. पण नंतर ते आमच्या खुराड्यात बसणा-या आमच्या सहका-याच्या भ्रमणध्वनीचे केकाटणे असल्याचे कळाल्यावर मात्र आमची निराशा झाली. (बाकी पकडलेत बरोबर हो तुम्ही आम्हाला हो, हो, कार्यालयातच वाचला आम्ही हा लेख.) असो. (हा शब्द या लेखात पुन्हापुन्हा येतो आहे हे आम्ही जाणतो, पण ते पुण्याचे वैशिष्ट्य आहे आणि त्याला आमचा नाईलाज आहे.)\nतर तुमच्या लेखाविषयी. या लेखाच्या सुरुवातीलाच तुम्ही म्हणता 'सचिन हा काही लोकांसाठी देव आहे देव मी देखील त्याला देव मानतो. पण फक्त मैदानावर. मैदानाबाहेर मी त्याच्याकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाही. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कसा वागतो हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.' कारेकर साहेब, मला तुमचे हे वाक्य भयंकर वाटते. वैयक्तिक प्रश्न मी देखील त्याला देव मानतो. पण फक्त मैदानावर. मैदानाबाहेर मी त्याच्याकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाही. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कसा वागतो हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.' कारेकर साहेब, मला तुमचे हे वाक्य भयंकर वाटते. वैयक्तिक प्रश्न अहो साहेब, माणूस सार्वजनिक झाला की त्याला वैयक्तिक काही नसते, त्याचे सगळे काही सार्वजनिक होते. आता समजा, महाराष्ट्रातल्या एखाद्या मंत्र्याने त्याच्या घरात काम करणा-या एका मुलीवर बलात्कार केला, तर तुम्ही तिथे हाच युक्तिवाद कर���ार आहात का अहो साहेब, माणूस सार्वजनिक झाला की त्याला वैयक्तिक काही नसते, त्याचे सगळे काही सार्वजनिक होते. आता समजा, महाराष्ट्रातल्या एखाद्या मंत्र्याने त्याच्या घरात काम करणा-या एका मुलीवर बलात्कार केला, तर तुम्ही तिथे हाच युक्तिवाद करणार आहात का अहो, जेव्हा लोक एखाद्यावर एवढे प्रेम करतात, तेव्हा त्याचे वागणे आदर्श असावे अशी अपेक्षा लोकांनी केली तर त्यात चुकीचे काय अहो, जेव्हा लोक एखाद्यावर एवढे प्रेम करतात, तेव्हा त्याचे वागणे आदर्श असावे अशी अपेक्षा लोकांनी केली तर त्यात चुकीचे काय प्रत्येक मोठी व्यक्ती शेवटी माणूस असते हे खरे, त्यामुळे तिच्या चुका लोक माफ करतीलही, पण तिचे अपराध कसे काय माफ केले जावेत\nपुढे तुम्ही म्हणता, 'आपण खोटेपणा करून देशाचं नुकसान केलं तर ते चालतं. पण सचिनने कायद्यात राहून जर स्वतःचा पैसा वाचवायचा प्रयत्न केला तर तो गुन्हा ठरतो काय' अहो कारेकर साहेब, पण काही लोक सरकारचे नुकसान करतात ही गोष्ट चुकीचीच नाही का' अहो कारेकर साहेब, पण काही लोक सरकारचे नुकसान करतात ही गोष्ट चुकीचीच नाही का इथे लक्षात घ्या, सचिनने केलेली मागणी बेकायदेशीर आहे असे नव्हे तर ती नैतिकदृष्ट्या चुकीची आहे म्हणून तिच्यावर टीका झाली. (आता तो बेकायदेशीर गोष्टी करत नाही म्हणून तुम्ही त्याचा सत्कार करणार असाल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.)\nआता तुमचे हे वाक्य, 'पैसा कमावणं जितकं कठीण असतं ना त्याही पेक्षा पैसा टिकवणं जास्त कठीण असतं. नुसता आपल्या जवळ पैसा आहे म्हणून तो कसाही उडवून चालत नाही तर त्याची कदरही असावी लागते.' अहो, करावी ना, सचिनने जरून धनवृद्धी करावी, पैसा कमवावा, टिकवावा, पण असा खोटेपणा करून नाही, ही गोष्ट चुकीची आहे, आणि असेल. पुढे तुम्ही म्हणता, 'बेकायदेशीररित्या FSI वाढवून घेऊन मग पेनल्टी भरून ते बांधकाम कायदेशीर करून घेता येतं, पण तसं न करता त्याने सरळ FSI वाढवायला परवानगी मागितली. हा त्याचा चांगुलपणा आपल्या लक्षात का येत नाही नाही, ही गोष्ट चुकीची आहे, आणि असेल. पुढे तुम्ही म्हणता, 'बेकायदेशीररित्या FSI वाढवून घेऊन मग पेनल्टी भरून ते बांधकाम कायदेशीर करून घेता येतं, पण तसं न करता त्याने सरळ FSI वाढवायला परवानगी मागितली. हा त्याचा चांगुलपणा आपल्या लक्षात का येत नाही' कारेकर साहेब, आपण पुन्हा पुन्हा चुकीची कामे करणा-यांचे संदर्भ का देता आहात' कारेकर साहेब, आपण पुन्हा पुन्हा चुकीची कामे करणा-यांचे संदर्भ का देता आहात अहो, एका हि-याची तुलना दुस-या हि-याशी केली जावी, दगडाशी नव्हे. प्रामाणिकपणे सांगायचे तर, 'बाकीचे लोक चुकीच्या गोष्टी करतात आणि सचिन तसे करत नाही म्हणून तो महान.' हा आपला युक्तिवाद ऐकून आम्हाला हसावे की रडावे तेच कळेनासे झाले आहे.\nपुढे तुम्ही लिहिता, 'फेरारी ३६० मॉडेना ह्या गाडीवर कस्टमने सूट दिल्यामुळे त्याच्यावर लोकांनी खूप चिखलफेक केली.' मग काय चूक त्यात अहो, सर्वसामान्य माणसाला हे कस्टम्सवाले किती त्रास देतात हे तुम्ही कधी पाहिले आहे काय अहो, सर्वसामान्य माणसाला हे कस्टम्सवाले किती त्रास देतात हे तुम्ही कधी पाहिले आहे काय जर नियमात बसत नसेल तर परदेशातून आणलेल्या वस्तूवर सामान्य माणूस आयातशुल्क भरतोच ना जर नियमात बसत नसेल तर परदेशातून आणलेल्या वस्तूवर सामान्य माणूस आयातशुल्क भरतोच ना मग अब्जाधीश असलेल्या सचिनला त्यात अवघड ते काय मग अब्जाधीश असलेल्या सचिनला त्यात अवघड ते काय पण 'मी कुणीतरी खास आहे, म्हणून मला खास वागणूक हवी' असे तो म्हटला नि त्यामुळेच त्याच्यावर सडकून टीका झाली.\nनंतर तुम्ही म्हणता, 'माझा स्वतःचा सत्यसाईबाबांवर विश्वास नाही. पण माझा विश्वास नाही म्हणून सचिनचा देखील विश्वास नसावा अशी अपेक्षा मी करीत नाही.' अर्थात सत्यसाईबाबा हे एक भोंदू होते हे तुम्ही मान्य करताच ना उद्या, आपल्या मुख्यमंत्र्यांनी स्वामी नित्यानंदांना आपल्या कार्यालयात आणून आपल्या खुर्चीवर बसवले तर तुमची भूमिका काय असेल उद्या, आपल्या मुख्यमंत्र्यांनी स्वामी नित्यानंदांना आपल्या कार्यालयात आणून आपल्या खुर्चीवर बसवले तर तुमची भूमिका काय असेल सचिनच्या एका भोंदू बाबावरील श्रद्धेमुळे लोकांमधे चुकीचा संदेश जातो हे तुम्ही नाकारता आहात काय\nआणि सगळ्यात शेवटी तर आपण कडी केली आहे. 'अरे ज्याला केलेल्या कामाचे पैसे पण देऊ नयेत, अशा सैफ अली खानला \"पद्मश्री\" देतात तेव्हा आमच्या तोंडून 'ब्र' निघत नाही. पण सचिन तेंडुलकर हे नाव घेतलं की आपण लगेच बाह्या वर करून चर्चा करायला का लागतो' कारेकर साहेब हे काय आहे' कारेकर साहेब हे काय आहे अहो, सैफ अली खानच्या पद्मश्रीचा इथे संबंध काय अहो, सैफ अली खानच्या पद्मश्रीचा इथे संबंध काय आणि सैफ अली खानला पद्मश्री मिळाल्यावर महाराष्ट्रात पेढे वाटले गेले होते नि सचिनला भारतरत्न मिळाल्यास महाराष्ट्रात सुतक पाळले जाईल असे आपल्याला म्हणायचे आहे काय\nमिलिंदराव, 'सचिनने तरी' असे करू नये असे आम्ही म्हणतो आहोत आणि 'सचिनने' हे केले तर काय हरकत आहे असे म्हणता आहात, आपल्या दोघांच्या दृष्टीकोनात हाच तर फरक आहे. अहो, भारतरत्न मिळवण्याच्या लायकीचा माणूस हा. लहानसहान आहे का हा सन्मान मराठी माणसांमधे बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, भीमसेन जोशी, धों. के. कर्वे अशा महान व्यक्तींना मिळाला हा सन्मान. हाच सन्मान सचिनलाही देण्याच्या गोष्टी आम्ही करत असताना सचिनने काही रुपड्यांसाठी असा खोटेपणा करावा मराठी माणसांमधे बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, भीमसेन जोशी, धों. के. कर्वे अशा महान व्यक्तींना मिळाला हा सन्मान. हाच सन्मान सचिनलाही देण्याच्या गोष्टी आम्ही करत असताना सचिनने काही रुपड्यांसाठी असा खोटेपणा करावा छे, आम्हाला नाही पटत\nबाकी कारेकर साहेब, आपल्या या लेखाबद्दल आम्ही तुम्हाला दोष देत नाही, अहो हा देश नि या देशाची मनोवृत्तीच तशी आहे. 'एखादा माणूस आम्हाला आवडला की त्याचे शंभर गुन्हे माफ' ही मनोवृत्ती एकदा स्वीकारली की मग लहान मुलांच्या नरबळीच्या बातम्या येऊनही आसाराम बापूंची व्याख्याने हाउसफुल्ल होतात, गंभीर गुन्हे करूनही संयज दत्त, सलमान यांना प्रत्यक्ष पहायला मारामारी होते आणि खुनाचे अनेक गुन्हे असूनही नेते सलग १० वेळा मतदारसंघातून निवडून येतात. अहो चालायचेच, आताशा तर आम्हाला त्याची सवय झाली आहे. नुसते 'मेरा भारत महान' म्हणायचे नि एक सुस्कारा सोडायचा झाला\nता.क. मिलिंदराव, आमचे मराठी थोडे कच्चे असल्याने पुन्हा पुन्हा वाचूनही आपण खाली लिहिलेल्या परिच्छेदाचा अर्थ आम्हाला समजलेला नाही, तो समजावून देण्याचे कष्ट आपण घ्याल काय\nआम्हाला भ्रष्ट मुख्यमंत्री चालतो. लालू, कलमाडी, ए. राजा आणि कनीमोळी सारखे घोटाळेबाज आम्ही सहन करतो. स्वतःच्या मनमानीने कारभार करणारे आणि नवनवीन कायदे अमलात आणणारे गृहराज्यमंत्री आम्हाला चालतात. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने लाख लाख रुपयांच्या हंड्या बांधणारे नेते आम्हाला जास्त प्रिय. मग त्या चढाओढीत छोट्या मंडळातील कुणाचा अगदी जीव गेला तरी आम्हाला फिकीर नसते.' पण सचिनने मात्र शॉवरखाली आंघोळ न करता बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ करा.' अस�� जरुरीचा सल्ला दिला तरी आम्ही तो मनावर घेत नाही.\nआवडलं. मलाही ते कारेकरसाहेबांचा लेख वाचून हसावं की रडावं हेच कळेनास झालं होतं.\nपत्रकारिता ही पण किती एकांगी लिहू शकते याचा उत्तम नमुना. दुसर्‍यानी चुका केल्या म्हणून सचिनच्या चुका पोटात घाला, हा युक्तिवाद तर अतिशय हास्यास्पद.\nसचिनला 'भारतरत्‍न' मिळावा ही मागणी करण्यात आपण मागे राहू नये याची राजकारण्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकजण पुरेपूर काळजी घेताना दिसत आहेत.\nपण त्याचे करसवलतीचे 'कर्तृत्व'(फेरारी काय किंवा अभिनयाबद्दल मागितलेली सवलत काय) तपासायला तयारच नाही कोणी, कर्तृत्वाकडे 'सोयीस्करपणे' दुर्लक्ष करून 'भारतरत्‍न' द्या ही मागणी पुढे रेटत राहणे हाच प्रत्येकाचा एकमेव अजेंडा.\n'अभिनेता' सचिनला आता 'भारतरत्न' द्याच; जाहिरातींच्या उत्पन्नावर कर 'सवलत' मिळविल्याबद्दल 'ई-सकाळ' वाचकांकडून अशी उपहासात्मक टीका झाली आहे.\nउठसूट कुणाच्याही संपत्तीचा खुलासा करण्याची मागणी करणारे काँग्रेसचे 'साक्षात्कारी' सरचिटणीस दिग्विजयसिंह हे सचिनची कोणकोणत्या शहरात किती अलिशान घरे आहेत, किती महागडया गाड्या आहेत, संपत्ती किती आहे याचा खुलासा सचिनने करावा अशी मागणी करताना का दिसत नाहीत अथवा सचिन स्वतः होऊन आपली संपत्ती का जाहीर करत नाही\nमिलिंद साहेब कुठल्यातरी पक्षाचे कार्यकर्ते आहेत. जे एकतर्फी बाष्कळ बडबड करत आहेत. एखाद्याची गाडी जशी सुटल्यावर १० जणांना उडवल्याशिवाय राहत नाही तसेच काहीतरी यांच्या लिखाणात दिसून येते आहे.\n१) सचिनच्या बाबतीत मराठी-अमराठीचा संदर्भ कशासाठी पाहिजे. तो त्यापलीकडे जाऊन पोहोचला आहे.\n२) ए आर रहमानचा काय संदर्भ आहे मला अजूनही कळले नाही, त्याने त्याचे नाव, धर्म बदलणे, हा वैयक्तिक प्रश्न न समजता तुम्ही सामाजिक पातळीवर आणलात. कारण मुस्लीम धर्म (लेखाला संवेदनशीलता आणली आहे उगीच...एकता कपूर सारखी) जोडला गेला यात म्हणूनच.\n३) जो करोडो रुपये कमावतो त्याला काही लक्ष रुपये कर देण्यात कशाला विचार करायला हवा. (म्हणे मेहनतीचा पैसा आहे)... मिलिंद साहेब मेहनतीचा पैसा फक्त क्रिकेट खेळून मिळवलेला यालाच म्हणावा, जाहीरातबाजीमधील पैसा हा मेहनतीचा असतो का \nअजून बरेच काही आहे... पण देव सगळीकडे आहे हि समज सचिन बद्दल समज असणार्यांबरोबर वाद घालणे म्हणजे अर्जुन रामपालला उत्कृष��ट अभिनेत्याचे राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देण्यासारखे आहे\nअभिजित, मला हसू आवरत नाहीये... सही सही\nपण समोरच्याने कसे वागावे हे आपण ठरवणारे कोण हा अधिकार आपल्याला कोणी दिला हा अधिकार आपल्याला कोणी दिला तसेच एखाद्याने असेच वागावे तसेच वागावे हा अट्टाहास का तसेच एखाद्याने असेच वागावे तसेच वागावे हा अट्टाहास का एखाद्याने कसे वागावे हा ज्याचा त्याचा प्रश्न\nएकमेकांच्या विचारसरणीवर असे शिंतोडे उडवून, आरोप-प्रतिआरोप करून काय सध्या होणार आहे (आता या ठिकाणी सचिन/समोरची व्यक्ती बाजूला राहून सचिन/समोर च्या व्यक्तीने कसे वागावे याचे पाठ वाचले जातील आणि जो तो सचिन/समोर ची व्यक्ती सोडून माझा मुद्दा बरोबर कि तुझा हेच सिद्ध करण्यात पत्र्यव्यवहार किंवा आपले मत जाहीरपणे प्रदर्शित करण्यात वेळ घालवेल) इतके करीत बसण्यापेक्षा जर एखाद्याला खरेच सचिन/समोर च्या व्यक्तीचे चुकले असेल वाटत असेल तर Google वरून त्याचा पत्ता शोधून त्याला थेट पत्र पाठवावे किंवा समोरासमोर बोलावे ना इतके करीत बसण्यापेक्षा जर एखाद्याला खरेच सचिन/समोर च्या व्यक्तीचे चुकले असेल वाटत असेल तर Google वरून त्याचा पत्ता शोधून त्याला थेट पत्र पाठवावे किंवा समोरासमोर बोलावे ना इथे मूळ व्यक्ती आणि मूळ मुद्दा राहिला बाजूला पण बाकीचे लोक विनाकारण गरज नसताना (किमानपक्षी माझ्यासाठी तरी) त्यावर बडबड करीत राहतात ... या ठिकाणी थेट त्या व्यक्तीशी न बोलता इतर लोक आपापसात बडबड करून काय साध्य होणार आहे इथे मूळ व्यक्ती आणि मूळ मुद्दा राहिला बाजूला पण बाकीचे लोक विनाकारण गरज नसताना (किमानपक्षी माझ्यासाठी तरी) त्यावर बडबड करीत राहतात ... या ठिकाणी थेट त्या व्यक्तीशी न बोलता इतर लोक आपापसात बडबड करून काय साध्य होणार आहे (कदाचित हे सिद्ध होईल की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा चांगला वादविवाद करू शकते).\nमुद्दा पटला. पण जेव्हा \"भारतरत्न\" ची मागणी केली जाते, तेव्हा या गोष्टी नाकारून चालत नाही.\nशेवटी भारताच्या \"रत्नाने\" असले \"पराक्रम\" केलेले नसावेत ही साधीशी \"भारतीय\" सामान्य जनतेची मागणी रास्तच आहे.\nपण समोरच्याने कसे वागावे हे आपण ठरवणारे कोण हा अधिकार आपल्याला कोणी दिला हा अधिकार आपल्याला कोणी दिला तसेच एखाद्याने असेच वागावे तसेच वागावे हा अट्टाहास का तसेच एखाद्याने असेच वागावे तसेच वागावे हा अट्टाहास का एखाद्याने कसे वागावे हा ज्याचा त्याचा प्रश्न\nएकमेकांच्या विचारसरणीवर असे शिंतोडे उडवून, आरोप-प्रतिआरोप करून काय सध्या होणार आहे (आता या ठिकाणी सचिन/समोरची व्यक्ती बाजूला राहून सचिन/समोर च्या व्यक्तीने कसे वागावे याचे पाठ वाचले जातील आणि जो तो सचिन/समोर ची व्यक्ती सोडून माझा मुद्दा बरोबर कि तुझा हेच सिद्ध करण्यात पत्र्यव्यवहार किंवा आपले मत जाहीरपणे प्रदर्शित करण्यात वेळ घालवेल) इतके करीत बसण्यापेक्षा जर एखाद्याला खरेच सचिन/समोर च्या व्यक्तीचे चुकले असेल वाटत असेल तर Google वरून त्याचा पत्ता शोधून त्याला थेट पत्र पाठवावे किंवा समोरासमोर बोलावे ना इतके करीत बसण्यापेक्षा जर एखाद्याला खरेच सचिन/समोर च्या व्यक्तीचे चुकले असेल वाटत असेल तर Google वरून त्याचा पत्ता शोधून त्याला थेट पत्र पाठवावे किंवा समोरासमोर बोलावे ना इथे मूळ व्यक्ती आणि मूळ मुद्दा राहिला बाजूला पण बाकीचे लोक विनाकारण गरज नसताना (किमानपक्षी माझ्यासाठी तरी) त्यावर बडबड करीत राहतात ... या ठिकाणी थेट त्या व्यक्तीशी न बोलता इतर लोक आपापसात बडबड करून काय साध्य होणार आहे इथे मूळ व्यक्ती आणि मूळ मुद्दा राहिला बाजूला पण बाकीचे लोक विनाकारण गरज नसताना (किमानपक्षी माझ्यासाठी तरी) त्यावर बडबड करीत राहतात ... या ठिकाणी थेट त्या व्यक्तीशी न बोलता इतर लोक आपापसात बडबड करून काय साध्य होणार आहे (कदाचित हे सिद्ध होईल की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा चांगला वादविवाद करू शकते).\nअमर चुकतोयेस तू. माझा लेख पुन्हा एकदा वाच. 'माणूस सार्वजनिक झाला की त्याला वैयक्तिक काही नसते, त्याचे सगळे काही सार्वजनिक होते.' असे मी त्यात एके ठिकाणी म्हटले आहे आणि ते १००% खरे आहे. ' पण समोरच्याने कसे वागावे हे आपण ठरवणारे कोण हा अधिकार आपल्याला कोणी दिला हा अधिकार आपल्याला कोणी दिला तसेच एखाद्याने असेच वागावे तसेच वागावे हा अट्टाहास का तसेच एखाद्याने असेच वागावे तसेच वागावे हा अट्टाहास का एखाद्याने कसे वागावे हा ज्याचा त्याचा प्रश्न एखाद्याने कसे वागावे हा ज्याचा त्याचा प्रश्न' या तुझ्या प्रश्नांची उत्तरे मी देतो. समोरच्याने कसे वागावे हा अधिकार मला मला दिला आहे ह्या देशाने, त्याच्या राज्यघटनेने. हा अधिकार आहे भाषणस्वातंत्र्याचा अधिकार. कोणी कसे वागावे हे मी खुशाल कुणालाही न घाबरता ���ांगू शकतो (आणि तो माणूस सचिनसारखा सार्वजनिक व्यक्ती असेल तर नक्कीच.) हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि कुणीही तो माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.\n'एकमेकांच्या विचारसरणीवर असे शिंतोडे उडवून, आरोप-प्रतिआरोप करून काय सध्या होणार आहे' असे तू म्हणतोस. पण मी म्हणतो, ह्यातून खूप काही साध्य होणार आहे. सचिन हा लेख कदाचित वाचणार नाही, पण जे घडले ते कसे चुकीचे आहे हे सत्य जगासमोर मांडण्याची माझी इच्छा तर पूर्ण होणार आहे आणि माझा लेख पुन्हा एकदा वाच, मी कुणावरही शिंतोडे उडवीत नाही किंवा कुणावरही आरोप करत नाही. मी फक्त माझी नापसंती दर्शवतो आहे.\n'इतके करीत बसण्यापेक्षा जर एखाद्याला खरेच सचिन/समोर च्या व्यक्तीचे चुकले असेल वाटत असेल तर Google वरून त्याचा पत्ता शोधून त्याला थेट पत्र पाठवावे किंवा समोरासमोर बोलावे ना' पुन्हा तेच. मी असे का करावे' पुन्हा तेच. मी असे का करावे सचिनला किंवा कुणालाही त्याचे काय चुकते आहे हे सांगण्याचा अधिकार मला आहे आणि तो मी बजावणारच. मी हे पत्र सचिनला पाठवले तर तो फक्त सचिन नि माझ्यातला संवाद असेल, मला तो नको आहे. माझे मत सार्वजनिक करून, त्यावर लोकांची मते आजमावून विचारमंथन करायचे हा माझा हा लेख लिहिण्यामागे उद्देश आहे. अरे अशा विचारमंथनातूनच पुढे मग नवनविन मते मांडली जातात, मुद्दे खोडून काढले जातात, सत्य बाहेर पडते आणि काहीतरी नविन घडते. जालनिशी (Blog) ह्या व्यासपीठाचा उद्देश हाच तर आहे ना\n मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच विषयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे\nकिती दिवस टाकणार हे जुन्या गाण्यांचे रतीब\n ‘एस. सी.‘ आणि ‘एस.टी.‘ लोक माणूस नसतात\nसचिनच्या चाहत्याच्या लेखाला उत्तर\nया जालनिशीचे लेख मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/cricketer-ravi-ashwin-family-10-members-tested-covid-positive/", "date_download": "2021-05-18T20:50:35Z", "digest": "sha1:QHVK7OFG3FO3747TNNUIVHDV5RDFJG5M", "length": 9893, "nlines": 126, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "भयानक!! आर.आश्विनच्या घरातील 10 जणांना कोरोनाची लागण - Hello Maharashtra", "raw_content": "\n आर.आश्विनच्या घरातील 10 जणांना कोरोनाची लागण\n आर.आश्विन��्या घरातील 10 जणांना कोरोनाची लागण\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मधून अचानक ब्रेक घेतलेल्या फिरकीपटू आर अश्विनच्या कुटुंबात तब्बल 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे यात ४ लहानग्यांचाही समावेश आहे. अश्विनची पत्नी प्रिथी अश्विन हिने ट्विट करुन कुटुंबावर ओढावलेली भीषण परिस्थिती सांगितली आहे.\nआर अश्विननची पत्नी प्रीतीने कोणत्या परिस्थितीतून आम्ही सध्या जात आहोत त्याची माहिती ट्वीट करून दिली आहे. ‘एका आठवड्यापासून आमच्या कुटुंबातील 6 मोठे तर 4 मुलं अशा 10 जणांना मिळून कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्यांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.’\nहे पण वाचा -\nभारत लढणार आणि जिंकणारही ; मोदींनी व्यक्त केला विश्वास\nकोरोनासुद्धा एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार; भाजपच्या…\nमला वाटतं या आजारानंतर येणारा शारीरिक अशक्तपणा आपण भरून काढू शकतो, परंतु मानसिक आरोग्य स्थिर होण्यास वेळ लागेल. पाचव्या ते आठव्या दिवसापर्यंतचा कालावधी माझ्यासाठी सर्वात वाईट होता. मदतीसाठी सर्वजण जवळ होते. पण परिस्थिती अशी असते की सगळे सोबत असूनही तुमच्यासोबत कुणीचं नसत. असे ट्विट करत अश्विनच्या पत्नीने कुटुंबावर ओढावलेल्या कठीण परिस्थितीबाबत माहिती दिलीये\nब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.\n…अन्यथा देशात फक्त मुडद्यांचं राज्य राहील, संजय राऊतांचा इशारा\nदोन हजार 383 कोरोना पाॅझिटीव्ह ः सातारा जिल्ह्यात आजपर्यंत अडीच हजार जणांचा मृत्यू\n कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nभारत लढणार आणि जिंकणारही ; मोदींनी व्यक्त केला विश्वास\nकोरोनासुद्धा एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी…\nमहाराष्ट्रातही कोरोना रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत ; भाजप आमदाराची मागणी\nकोरोनाची भीती आता राहिली नाही; बाजारात नागरिक विनामास्क\nआयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल टीम निवडताना भारताने केली ‘हि’…\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्���ेटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nभारत लढणार आणि जिंकणारही ; मोदींनी व्यक्त केला विश्वास\nकोरोनासुद्धा एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार; भाजपच्या…\nमहाराष्ट्रातही कोरोना रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत ; भाजप…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/currpction/", "date_download": "2021-05-18T20:44:54Z", "digest": "sha1:6NTQJXCIYXIHWXIDW6LNH3Z6SNC7P7EM", "length": 3220, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "currpction Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : विसर्जन मिरवणुकीत देखील दिसला मोरे-टिळेकर संघर्ष; मर्सडीजच्या देखाव्याने वेधले लक्ष\nएमपीसी न्यूज - नगरसेवक वसंत मोरे यांना दहा कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस आमदार टिळेकर यांनी पाठवली पण त्याची फिकीर न करता मोरे हे भाजप विरोधात चांगलेच आक्रमक झाले असून गणेश विसर्जनाकरिता त्यांनी येवलेवाडी विकास आराखडामधील भ्रष्टाचार,…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/tag/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2021-05-18T21:08:49Z", "digest": "sha1:DYRKP5PCCESB7L7J6MPJBSFSR2E4ZZSY", "length": 5955, "nlines": 136, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nकोल्हापूरचा पूर आणि ह्युस्टनचं हरिकेन\nमुग्धा दीक्षित\t29 Aug 2019\nकॉंग्रेस अध्यक्षाची डेमोक्रेटिक निवड\nरामचंद्र गुहा\t09 Mar 2020\nप्रतापसिंह साळुंके\t07 Apr 2020\nकोरोनानंतरचे जग कसे असेल\nडॅनिअल मस्करणीस\t21 Apr 2020\nआणि मग सप्टेंबरचा तो दिवसही आठवतो...\nराजीव भालेराव\t10 Sep 2020\nजागतिक पटलावरील भारताच्या भूमिकेचा विविधांगी आढावा घेणारे पुस्तक\nस्वच्छ कौल मिळेल, शांतते�� सत्तांतर होईल\nपराग जगताप\t26 Oct 2020\nअमेरिकन निवडणुकीमध्ये मतदान करताना...\nपराग जगताप\t07 Nov 2020\nगोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही\nउर्दू काव्याचे मोती उधळत जाणारे गोड पुस्तक...\nकेरळ - डाव्यांचा ऐतिहासिक विजय\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nमराठा आरक्षण - सामाजिक आशय अधोरेखित करणारा निर्णय...\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'श्यामची आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/cylinder-blast-in-nashik-malegaon-one-kills/", "date_download": "2021-05-18T19:48:47Z", "digest": "sha1:U3JTAMDEQL4CO4VNHQ6HMRU2LS6VCH2Q", "length": 5591, "nlines": 73, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates फुगे फुगवणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट, मुलीचा मृत्यू", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nफुगे फुगवणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट, मुलीचा मृत्यू\nफुगे फुगवणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट, मुलीचा मृत्यू\nनाशिक : घोडेगाव येथे फुगे फुगवणाऱ्या गॅस सिलेडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात एका मुलीचा मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.\nमालेगाव तालुक्यातील घोडेगावातील पिरबाबा यात्रेत ही घटना घडली आहे. आज सोमवारी (16 डिसेंबर) सकाळी 8.30 वाजता घोडेगाव येथील खडक वस्तीत हा स्फोट झाला. या स्फोटात गावातील 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. सोनी सुभाष गांगुर्डे असं मृत मुलीचे नाव आहे.\nतसेच या स्फोटात जखमी झालेल्यांना मालेगाव येथील सिव्हिल हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत.\nPrevious तासगाव-सांगली रोडवर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nNext दहशतवाद्यांसोबत लढताना जोतिबा चौगुले यांना वीरमरण\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nतौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार\nआकाशातून पडलेल्या 103 किलोच्या दगडानं पालटलं नशीब, क्षणार्धात करोडपती झाला मेंढपाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/during-congress-governmnent-6-times-surgical-strike-was-done-says-rajiv-shukla/", "date_download": "2021-05-18T21:17:26Z", "digest": "sha1:FGYXEUM4A7OBIWRMTKHO475X5CDHJIBG", "length": 7338, "nlines": 86, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates कॉंग्रेसच्या काळात 6 वेळा 'सर्जिकल स्ट्राईक' झाले - राजीव शुक्ला", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकॉंग्रेसच्या काळात 6 वेळा ‘सर्जिकल स्ट्राईक’ झाले – राजीव शुक्ला\nकॉंग्रेसच्या काळात 6 वेळा ‘सर्जिकल स्ट्राईक’ झाले – राजीव शुक्ला\nपुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने सर्जिकल स्ट्राइक केले. मात्र कॉंग्रेसच्या काळात सरकारने 6 वेळा सर्जिकल स्ट्राइक केल्याचा दावा कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राजीव शुक्ला यांनी केला आहे. तसेच अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ मनमोहनसिंग पंतप्रधानपदी असताना सर्जिकल स्ट्राइकचा कधीच गाजावाजा केला नाही असेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.\nकाय म्हणाले राजीव शुक्ला \nकॉंग्रेसच्या काळात यूपीए सरकारने 6 वेळा सर्जिकल स्ट्राइक केले आहे.\nअटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहनसिंग पंतप्रधानपदी असताना या गोष्टींचा गाजावाजा केला नाही.\nमात्र आताचे सरकार सर्जिकल स्ट्राइकचा गाजावाजा करत फिरत असल्याचा टोला राजीव शुक्ला यांनी लगावला आहे.\nकॉंग्रेसच्या 6 सर्जिकल स्ट्राइक नेमके कुठे केले \nजम्मू-काश्मीरच्या पुंछमधील भट्टल सेक्टरमध्ये १९ जून २००८मध्ये सर्वात प्रथम ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यात आला.\n2011 साली 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी केलमध्ये नीलम नदीच्या खोऱ्यात शारदा सेक्टरमध्ये केला.\n६ जानेवारी २०१३मध्ये सावन पात्र चेकपोस्ट येथे तिसरा स्ट्राइक केला.\n२७-२८ जुलै २०१३ साली नजापीर येथे चौथा करण्यात आला.\n६ ऑगस्ट २०१३ ला पाचवा आणि १४ जानेवारी २०१४ला सहावा सर्जिकल स्ट्राइक केला.\nही सर्व माहिती कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राजीव शुक्ला यांनी केला आहे.\nPrevious देश सेवेची जिद्द बाळगणारे जवान संतोष चव्हाण नक्षली हल्ल्यात शहीद\nNext #MIvSRH : सुपरओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा विजय\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अमित शाह यांची महत्वाची बैठक\nकाँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन\nडायनासोर काळातील मादागास्कर बेटांवर fossil fish जिवंत सापडला …\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-18T20:19:21Z", "digest": "sha1:JYYUW6HU4Z6AFDXI6TKX32U7YVUSFMXF", "length": 5158, "nlines": 68, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates महानगरपालिका Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nनवी मुंबई महापालिका निवडणूक सहा महिन्यांनी पुढे ढकला- जितेंद्र आव्हाड\nनवी मुंबईत अवघ्या काही दिवसांवर महानगर पालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुका ६ महिन्यांनी…\nशिवाजी पार्क नाही, ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’\nप्रसिद्ध आणि ऐतिहासिक अशा मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्कचं नामांतरण करण्यात येणार आहे. आता शिवाजी पार्क…\nमुंबईत आजपासून प्लास्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी\nमुंबईत आजपासून प्लास्टिकबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्लास्टिकबंदीचा कायदा केल्यानंतरही अंमलबजावणी होत नसल्याने, १…\nकर्मचाऱ्यांनी रुग्णालयातच दिली ताणून, रुग्ण वेठीस\nकल्याण पूर्वेतील नागरिकांसोबत थट्टाच सुरू आहे. महापालिकेच्या हरिकिसन दास रुग्णालयात सकाळी साडे नऊ ते साडे…\nनागपूर महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nनागपूर महानगरपालिकेच्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीचं मतदान सुरु आहे. महानगर पालिकेच्या वॉर्ड १२ ड साठी ही…\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nतौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/mumbai/other/caution-coronas-mahalat-until-may-", "date_download": "2021-05-18T19:19:24Z", "digest": "sha1:INQE7UD2MNFNGDM5RSLU6BBSWK2TFHJM", "length": 11733, "nlines": 148, "source_domain": "www.krushival.in", "title": "Mumbai | सावधान, 11 मे पर्यंत कोरोनाची महालाट | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / मुंबई / इतर / सावधान, 11 मे पर्यंत कोरोनाची महालाट\nसावधान, 11 मे पर्यंत कोरोनाची महालाट\n| मुंबई | प्रतिनिधी |\nराज्यात कोरोना संसर्गाचा विळखा 11 मे पर्यंत अधिक वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवलीय. दुसरी लाट ही 11 मे पर्यंत पीकवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर, नाशिक, पुणे, चंद्रपूर, ठाणे या जिल्ह्यात अधिक धोका असल्याचं समोर आले आहे.\nराज्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतर मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात स्थिरावली आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळते. त्यात 11 मे पर्यंत दुसरी लाट पीकवर जाण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवलीय. राज्यातील रुग्णसंख्येत वाढ सुरू राहिली तर 11 मे पर्यंत अनेक जिल्ह्यांची परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.\nराज्यातील फक्त 7 जिल्ह्यांमध्ये पुरेसे आयसोलेशन बेड उपलब्ध आहेत. त्यामध्ये मुंबई, सोलापूर, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि अमरावती या ठिकाणी नाही पेक्षा बरी अशी परिस्थिती पाहायला मिळते. मात्र, नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात परीस्थिती गंभीर होऊ शकते. रुग्ण संख्या वाढली तर नागपूरमध्ये सर्वाधिक गंभीर परिस्थिती होऊ शकते.\nनियमावलीचे कडक पालन करा\nही दुसर्‍या लाटेतील परिस्थिती आहे. आणखी तिसरी लाटही येण्याची शक्यता वर्तीवली जात आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका हा मोठ्या प्रमाणावर वाढताना पाहायला मिळतोय. यावर उपाय म्हणून जास्तीत जास्त लसीकरण करणं हा एक आहे. मात्र, वाढत्या लसीचा तुटवडा लक्षात घेता सर्वांचं लसीकरण करणं तेवढं शक्य नाही. परंतु, लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी केली तर कोरोनाचा वाढता संसर्ग कमी होऊ शकतो आणि भविष्यातील हा मोठा धोका टळू शकतो\nदेशात करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी द लॅन्सेट इंडिया टास्क फोर्सने केंद्र सरकारला काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. टास्क फोर्सने संपूर्ण लॉकडाउनला विरोध केला आहे. संपूर्ण लॉकडाउन हा एकमेव पर्याय नसून अनेक गोष्टी करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. योग्य ठिकाणी लक्ष्य देत आणि समनव्य साधत परिस्थितीला हाताळणं गरजेचं आहे असं सांगण्यात आलं आहे. उचलण्यात येणारी पावलं स्थानिक स्थितीच्या आधारे वेगळी असू शकतात. ज्या ठिकाणी संसर्ग वेगाने पसरत आहे तिथे अनेक निर्बंध आणावे लागतील. तर जिथे संख्या कमी आहे तिथे कद���चित योग्य निर्बंध असतील, असं टास्क फोर्सने म्हटलं आहे.\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nजिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन कोविड सेंटर कार्यान्वित\nकोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही बेडस् लहान मुलांसाठी राखीव\nमहावितरणच्या कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत\nवीज पुरवठा करण्यासाठी धडपड; रसायनीत जनजीवन विस्कळीत\nभरपाई देण्याची अ‍ॅड. चेतन पाटील यांची मागणी\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोटयवधींची हानी\nरत्नागिरी तालुक्यात विक्रमी 11 इंच पाऊस\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/nanded/abb-sale-of-local-and-foreign-liquor-from-beer-shop-56619/", "date_download": "2021-05-18T20:00:46Z", "digest": "sha1:ZBD6IGQCXLO2KOTMKXCZCHFIUXMIOLAO", "length": 13491, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "अबब.. बिअर शॉपी मधून देशी व विदेशी दारु विक्री", "raw_content": "\nHomeनांदेडअबब.. बिअर शॉपी मधून देशी व विदेशी दारु विक्री\nअबब.. बिअर शॉपी मधून देशी व विदेशी दारु विक्री\nवाई बाजार (प्रशांत शिंदे) : कोरोना पार्श्वभूमीवर कडक निबंध सुरू असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. हॉटेल व्यवसायिकांना सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत फक्त जेवण पार्सल सुविधाच सुरू ठेवण्याचे आदेश आहेत.असे असतांना येथ��ल बिअर शॉपी मालकांना वेगळे नियम लावण्यात आले का असा सवाल उपस्थित होवून बिअर शॉपीमधून देशी व विदेशी दारु विक्री सुरू असल्याचे नागरिकांमध्ये आच्चर्य व्यक्त केले जात आहे. तथापी माहुर – किनवटच्या महामार्गावरील ह्या बिअर शॉपी मध्ये मात्र सर्रास अवैधरीत्या दारु विक्री सुरू आहे. येथे रात्री उशीरा पर्यंत राजरोश पणे कुठलिही भीती नबाळकता ही विक्री सुरू असते लॉकडाउनच्या काळात इतर ठिकानी दारू मिळत नसल्याचा फायदा घेत सदर ठिकाणी देशी व विदेशी दोन्ही प्रकारचे दारु चढ्या भावाने विक्री केली जात आहे.\nविशेष म्हणजे सदर बिअर अ‍ॅड वाईन शापी असुन नावात सुद्धा बदल करुन बियर शॉफ केले असुन ग्रामस्थांची दिशा भुल करण्यात येत आहे.माहुर -किनवट मुख्य रस्त्यावर असून देखील सर्वा समोर हा प्रकार येथे सुरू असूनही या बाबत पोलीस व दारुबंदी खाते यांचे याकडे लक्ष जात नाही का अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे का अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे का असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. एकीकडे कोरोना संसर्ग रोगाच्या पाई सर्वसाधारण व्यापारी आपली दुकाने दिवसभर बंद ठेऊन आपले नुकसान होत असताना देखील प्रशासनास सहकार्य करीत आहेत, असे असताना दुसरीकडे मात्र असे प्रकार घडत असतील तर सर्वसामान्य जनतेचा प्रशासनावरील विश्वास नक्कीच कमी होईल हे सांगण्या योग्य नाही. करिता संबंधीत यञनेने या बिअर शॉपीची झडती घेवून उचीत कार्यवाही करण्यात यावी अशी चर्चा होत आहे.\nशासनाने घालून दिलेल्या नियमाची अंमलबाजवणी करण्यासाठी सिंदखेड पोलिस प्रशासनान दिवसाचे राञ करीत गांव,तांड्यात,वस्तीत जनजागृती करीत आहे व नियमाचे उल्लघणन करणार्‍यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशार सुध्दा देत आहेत.तरी सदरील बिअर शॉपी मालकावर याचा परिणाम झालेला दिसुन येत नाही. बंदी असो की नसो ३६५ दिवस विनापरवानगी कायद्याचा धाक न ठेवता येथे दारु विक्री सुरू असते. इतक्या मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूचा साठा या बिअर शॉपीचे मालक मिळवतो कुठून पोलीस यंत्रणा दारु बंदी विभाग,एल.सी. बी. विभाग यांचे या प्रकाराकडे जानुनबुजुन कानाडोळा तर नाही ना असा प्रश्न पडला आहे.\nसदरील प्रकारा बाबत दि. ११ एप्रिल रोजी दै.एकमतला बातमी प्रसिद्ध होताच आमच्या प्रतिनिधीशी येथिल बिअर शॉपी मालकाच्या नातेवाहीकाने ��र्चा करतांना आमच्याकडे प्रमानातच देशी दारुच्या पेट्या असून आम्ही १२० रुपये दराने प्रति नग विक्री केली असल्याची माहीती आमच्या प्रतिनिधीला दिली असल्याने सदरील बिअर शॉपी मधून बियरसह, देशी व विदेशी दारु विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले असून सदरील बिअर शॉपी मालकावर कार्यवाही होईल का या कडे वाई बाजार परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.\n४ महिन्यासाठी ४ कोटींचे नांदेडात कोव्हीड रुग्णालय\nPrevious articleकोरोनाच्या संकटामुळे चैत्र वारी दुस-यांदा रद्द\nNext articleउस्मानाबादेत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सर्वत्र गर्दी कायम\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nकॉंग्रेस नगरसेवकाची रुग्णालयातील कर्मचा-यांवर दबंगगिरी; नांदेड येथील घटना\nनांदेड जिल्ह्यास अवकाळी पावसाने झोडपले\nडायरेक्ट ‘लग्गा’ लावा.. अन् कोविड लस घ्या\nपैनगंगेत बुडणा-या तरुणाचा जीव वाचवला\nकामावर पुन्हा घेण्यासाठी कामगारांचे धरणे\nजिल्ह्यात गुंडांचा थरार; गोळीबारात एक ठार\nनांदेड जिल्ह्यात केवळ २३३ नव्या कोरोना बाधितांची नोंद\nब्रेक द चैनच्या सक्तिसाठी कंधार शहरात प्रशासन रस्त्यावर\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव द��शमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/mumbai/other/the-third-wave-of-corona-in-july-august", "date_download": "2021-05-18T19:27:15Z", "digest": "sha1:6YFO3AH2STQJM6YXADNC5NSPJTSE7HKF", "length": 10262, "nlines": 144, "source_domain": "www.krushival.in", "title": "Mumbai | कोरोनाची तिसरी लाट जुलै, ऑगस्टमध्ये! | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / मुंबई / इतर / कोरोनाची तिसरी लाट जुलै, ऑगस्टमध्ये\nकोरोनाची तिसरी लाट जुलै, ऑगस्टमध्ये\nराज्यासह देशभरात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने अक्षरश: थैमान घातले आहे. दररोज हजारो रुग्णांचा मृत्यू होतोय. देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरु असताना आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. देशात पुढच्या काही महिन्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाटदेखील येण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांची गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सर्व जिल्ह्यांतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर टोपे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या चर्चेत ऑक्सिजन निर्माण करणार्‍या प्लांटला परवानगी देण्यात आल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं.कोरोनाची तिसरी लाट कदाचित जुलै, ऑगस्टमध्ये अपेक्षित आहे. त्याआधी आपण ऑक्सिजनबाबत परिपूर्ण असलं पाहिजे. तिसर्‍या लाटेआधी ऑक्सिजन नाही हे ऐकून घेतलं जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे योग्य उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.\nराज्यात कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट महिन्यात येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्याआधी आपण ऑक्सिजनच्या बाबत परिपूर्ण असलं पाहिजे. प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनचा प्लांट असला पाहिजे. ऑक्सिजनसाठी आज जी धावपळ सुरु आहे, ती तेव्हा होता कामा नाही, याची सर्वां��ी नोंद घ्यावी, असं सर्व जिल्हाधिकार्‍यांना सांगण्यात आलं आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nजिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन कोविड सेंटर कार्यान्वित\nकोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही बेडस् लहान मुलांसाठी राखीव\nमहावितरणच्या कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत\nवीज पुरवठा करण्यासाठी धडपड; रसायनीत जनजीवन विस्कळीत\nभरपाई देण्याची अ‍ॅड. चेतन पाटील यांची मागणी\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोटयवधींची हानी\nरत्नागिरी तालुक्यात विक्रमी 11 इंच पाऊस\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/07/16/prevent-hair-loss-7-tips/", "date_download": "2021-05-18T21:03:38Z", "digest": "sha1:WKLDAMCS7SKGQHJBPXYEEH2GHM2HDMWA", "length": 7955, "nlines": 42, "source_domain": "khaasre.com", "title": "या ७ उपायांनी थांबवा केसगळती, पुरुषांसाठी रामबाण उपाय – KhaasRe.com", "raw_content": "\nया ७ उपायांनी थांबवा केसगळती, पुरुषांसाठी रामबाण उपाय\nकेसं गळणे ही आजकालची सर्वसाधारण समस्या बनली आहे. पण बहुतांश लोक या गोष्टीकडे तोपर्यंत लक्ष देत नाहीत, जोपर्यंत ही समस्या त्यांच्या वैयक्तीक आयुष्यात प्रभाव टाकत नाही. भले ही समस्या कितीही साधी वाटत असेल, पण केस गळतीमुळे टक्कल पडून कुणाचाही आत्मविश्वास कमी होऊ शकतो. पुढे दिलेले ७ रामबाण उपाय करून पाहिल्यास या केस गळतीच्या समस्येपासून तुमची कायमची सुटका होऊ शकते. पाहूया ते रामबाण उपाय :\n१) भरपूर पाणी प्या : माणसाच्या केसांचे बीजकोष २५ % पाण्याने बनलेले असतात. त्यामुळे आपल्याला जितके शक्य होईल तितके पाणी प्यायले पाहिजे. म्हणजेच दररोज ८-१० ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे तुमचे केस मजबूत होतील आणि तुम्हीही निरोगी राहाल.\n२) दारू आणि सिगारेट सोडा : एका संशोधनानुसार दारू आणि धूम्रपान यांचा परिणाम थेट आपल्या केसांवर होतो. जास्त नशा केल्यामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण क्रियेत अडथळे येतात. म्हणजेच तुमच्या केसांपर्यंत योग्य प्रमाणात रक्त पोहचत नाही.\n३) ताण घेऊ नका : जास्त ताण किंवा टेन्शन घेतल्यास केस गळती सुरु होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अधिक तणाव घेतल्यामुळे लोकांना Telogen Effluvium नावाचा आजार होतो. या आजारामुळे माणसाचे केस लवकर गळतात. त्यामुळे तणावाला दूर ठेवा.\n४) नियमित व्यायाम करा : नियमित व्यायाम करण्यामुळे शरीरात रक्ताभिसरण चांगले होते. म्हणजेच आपल्या कवटीच्या आतमध्येही रक्त गरजेनुसार पोहोचत असते. यामुळे केस गाळण्याची समस्या कमी होते.\n५) आपला आहार सुधारावा : आपल्या जेवणात लोह, झिंक, सिलिका आणि व्हिटॅमिन्स यांची कमी असल्यास केस गळती होते. केसांच्या आरोग्यासाठी आपल्या आहारात पालक, स्ट्राबेरी, डाळ, अक्रोड इत्यादींचा समावेश करावा.\n६) डोक्याची मालिश करावी : डोक्याची मालिश केल्यास केस मुळापासून भक्कम होतात. त्यामुळे केस तुटण्याच्या समस्येपासून सुटका मिळते. यामुळे आठवड्यात कमीत कमी एकदा तरी चांगल्या रीतीने तेलाने मालिश करावी.\n७) कांद्याचा रस : कांद्यामध्ये AnitiBacterial आणि AnitiFungal तत्वांचा समावेश असतो. कांद्याचा रस काढून केसांना लावल्यास केस गाळण्याची समस्या दूर होते. या सगळ्या उपायांचा अवलंब केल्यास नक्की फायदा होईल.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nCategorized as आरोग्य, बातम्या\nवर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम सेलेब्रेशन करत असताना का पळाले मोईन अली आणि आदिल रशीद\nत्याच्यासोबत फक्त एका फोटोसाठी त्यांनी सिंहाची शिकार करायला ‘खर्च केले’ एवढे पैसे\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी ���ेली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B7%E0%A4%9F%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2021-05-18T21:52:14Z", "digest": "sha1:JW76JB7EY5BUI5LPKUMJ2LB776I52PVY", "length": 3481, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पौष कृष्ण एकादशी - विकिपीडिया", "raw_content": "\n(षट्‌तिला एकादशी या पानावरून पुनर्निर्देशित)\nपौष कृष्ण एकादशी ही पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अकरावी तिथी आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ एप्रिल २००५ रोजी २३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1710270", "date_download": "2021-05-18T20:59:41Z", "digest": "sha1:5REURMJQN37CD3YFE7APBK7CQ2OSDOYL", "length": 9262, "nlines": 22, "source_domain": "pib.gov.in", "title": "पंतप्रधान कार्यालय", "raw_content": "अमेरिकेच्या राष्‍ट्राध्‍यक्षांचे हवामानविषयक विशेष दूत जॉन केरी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट\nनवी दिल्ली, 7 एप्रिल 2021\nअमेरिकेच्या राष्‍ट्राध्‍यक्षांचे हवामानविषयक विशेष दूत सन्माननीय जॉन केरी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.\nअमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन यांच्या वतीने जॉन केरी यांनी पंतप्रधानांना अभिवादन केले. क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेच्या दरम्यान बायडे�� यांच्याशी झालेल्या अलिकडच्या संभाषणाविषयीच्या चांगल्या आठवणी पंतप्रधानांनी यावेळी सांगितल्या आणि त्यांच्या शुभेच्छा राष्ट्राध्‍यक्ष बायडेन आणि उपराष्ट्राध्‍यक्ष कमला हॅरिस यांच्यापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली.\nभारतामध्‍ये गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या फलदायी चर्चेबद्दल जॉन केरी यांनी पंतप्रधानांना थोडक्यात माहिती दिली. त्याचबरोबर महत्वाकांक्षी नवीकरणीय उूर्जा योजनांसह भारताच्या हवामानविषयक सकारात्मक कृतींची नोंदही घेतली. त्यांनी 22 आणि 23 एप्रिल 2021 रोजी होणार्‍या हवामान विषयावरील शिखर परिषदेची पंतप्रधानांना माहिती दिली.\nपंतप्रधानांनी नमूद केले की पॅरिस कराराअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर निश्चित करण्यात आलेल्या योगदानाची पूर्तता करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे आणि या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी काही देशांनीही हेच केले आहे. जॉन केरी यावेळी सांगितले की हरित तंत्रज्ञान आणि आवश्यक वित्तपुरवठ्यासाठी परवडणा-या आणि आवश्‍यक गोष्टी उपलब्ध करून देवून अमेरिका भारताच्या हवामानविषयक योजनांचे समर्थन करेल. भारत आणि अमेरिका यांच्यात विशेषत: अर्थिक नवसंकल्‍पना आणि हरित तंत्रज्ञान यांची शक्य तितक्या लवकर अंमलबजावणी करण्याबाबत सहकार्य करण्‍यासाठी पंतप्रधानांनी सहमती दर्शविली तसेच त्याचा इतर देशांवर प्रात्यक्षिक स्वरूपामध्‍ये सकारात्मक परिणाम होईल असेही मत व्यक्त केले.\nअमेरिकेच्या राष्‍ट्राध्‍यक्षांचे हवामानविषयक विशेष दूत जॉन केरी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट\nनवी दिल्ली, 7 एप्रिल 2021\nअमेरिकेच्या राष्‍ट्राध्‍यक्षांचे हवामानविषयक विशेष दूत सन्माननीय जॉन केरी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.\nअमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन यांच्या वतीने जॉन केरी यांनी पंतप्रधानांना अभिवादन केले. क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेच्या दरम्यान बायडेन यांच्याशी झालेल्या अलिकडच्या संभाषणाविषयीच्या चांगल्या आठवणी पंतप्रधानांनी यावेळी सांगितल्या आणि त्यांच्या शुभेच्छा राष्ट्राध्‍यक्ष बायडेन आणि उपराष्ट्राध्‍यक्ष कमला हॅरिस यांच्यापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली.\nभारतामध्‍ये गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या फलदायी चर्चेबद्दल जॉन केरी यांनी पंतप्रधानांना थोड��्यात माहिती दिली. त्याचबरोबर महत्वाकांक्षी नवीकरणीय उूर्जा योजनांसह भारताच्या हवामानविषयक सकारात्मक कृतींची नोंदही घेतली. त्यांनी 22 आणि 23 एप्रिल 2021 रोजी होणार्‍या हवामान विषयावरील शिखर परिषदेची पंतप्रधानांना माहिती दिली.\nपंतप्रधानांनी नमूद केले की पॅरिस कराराअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर निश्चित करण्यात आलेल्या योगदानाची पूर्तता करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे आणि या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी काही देशांनीही हेच केले आहे. जॉन केरी यावेळी सांगितले की हरित तंत्रज्ञान आणि आवश्यक वित्तपुरवठ्यासाठी परवडणा-या आणि आवश्‍यक गोष्टी उपलब्ध करून देवून अमेरिका भारताच्या हवामानविषयक योजनांचे समर्थन करेल. भारत आणि अमेरिका यांच्यात विशेषत: अर्थिक नवसंकल्‍पना आणि हरित तंत्रज्ञान यांची शक्य तितक्या लवकर अंमलबजावणी करण्याबाबत सहकार्य करण्‍यासाठी पंतप्रधानांनी सहमती दर्शविली तसेच त्याचा इतर देशांवर प्रात्यक्षिक स्वरूपामध्‍ये सकारात्मक परिणाम होईल असेही मत व्यक्त केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/chidambarammissing/", "date_download": "2021-05-18T19:53:33Z", "digest": "sha1:KT363JFYYKKNCKYO2QWUBNEDTXVP4IEC", "length": 3130, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates #ChidambaramMissing Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nअटकपूर्व जामीन नाकारल्यावर पी. चिदंबरम बेपत्ता\nINX मीडिया प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. मात्र…\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nतौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार\nआकाशातून पडलेल्या 103 किलोच्या दगडानं पालटलं नशीब, क्षणार्धात करोडपती झाला मेंढपाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/ocw-water-bill-online-payment-nagpur/03231455", "date_download": "2021-05-18T19:33:34Z", "digest": "sha1:6H5EFVKM7SQCIP7E253EXZMBHYEROIGA", "length": 8567, "nlines": 58, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "लॉकडाऊन: पाणीग्राहकांसाठी ऑनलाईन बिल भरण्याचा पर्याय Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nलॉकडाऊन: पाणीग्राहकांसाठी ऑनलाईन बिल भरण्याचा पर्याय\nनागपूर,: मनपा-OCWची सर्व झोन कार्यालये व ग्राहक सेवा केंद्रे अत्यावश्यक सेवा म्हणून कार्यरत असली तरीही कोरोन व्हायरसच्या धोक्यामुळे राज्य सरकार व नागपूर महानगरपालिकेच्या आदेशानुसार लागू असलेले लॉकडाऊन लक्षात घेता मनपा-OCWने नागरिकांना ऑनलाईन बिल भरण्याच्या सुविधेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.\nमनपा-OCW कार्यालये सुरु असली तरीही पाणीग्राहकांसाठी तेथे भेट देण्यापेक्षा सोप्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहेत. www.ocwindia.com या संकेतस्थळावर तसेच ‘नागपूर वॉटर’ या अॅपद्वारे मनपा-OCW यांनी नागरिकांसाठी पाणीबिल भरणे सुकर केले आहे. याद्वारे नागरिक आपल्या फोनमधून घरबसल्या पाणीबिल भरू शकतात. ही ऑनलाईन सुविधा सोपी तसेच पारदर्शी आहे.\nयाशिवाय, मनपा-OCWने नागरिकांसाठी पेटीएमची सुविधा देखील आणलेली आहे. पेटीएम हे एक लोकप्रिय अॅप असून नागरिकांच्या सोयीसाठी मनपा-OCW याद्वारेही पाणीबिलाची रक्कम स्वीकारत आहेत.\nयेथे उल्लेखनीय आहे कि, जवळपास ६०००० ग्राहकांनी आजवर डिजिटल पेमेंट सुविधांचा वापर केलेला आहे. पैकी २५००० दरमहा पाणीबिल भरण्यासाठी ऑनलाईन मोडचा वापर करत आहेत.\nसन २०१९-२० मधील (२० मार्च पर्यंत) पाणीबिलाची वसुली रु.१३८.४४कोटी इतकी झाली आहे व वसुलीमध्ये फारशी घट आढळून आलेली नाही.\nतरीही, सावधगिरी म्हणून मनपा-OCWने नागरिकांना पाणीबिलाची रक्कम ऑनलाईन भरण्याचे आवाहन केले आहे.\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत\nरामबाग मधील शौचालय दुरुस्तीची मागणी\nवीज पुरवठा सुरळीत करा, पडझड झालेली घरे तत्काळ दुरुस्त करा\nपिक विमा योजनेच्या तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करा��ा :पालकमंत्री\nआमदार निवास येथे कोरोना चाचणी केन्द्र सुरु\nजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाव्दारे जिवनावश्यक सामानाचे वाटप\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत\nगोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nMay 18, 2021, Comments Off on गोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nजिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nMay 18, 2021, Comments Off on जिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nMay 18, 2021, Comments Off on नदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nMay 18, 2021, Comments Off on चाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nMay 18, 2021, Comments Off on मंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-2456", "date_download": "2021-05-18T19:49:05Z", "digest": "sha1:QRVI2VCK3XK7NCGIY4ELHHWJYKZLAVUP", "length": 12236, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 17 जानेवारी 2019\nवयाच्या ३६व्या वर्षीही भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल ‘चॅंपियन’ आहे. ८०व्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत चेन्नईच्या या हुकमी खेळाडूने नवव्यांदा पुरुष एकेरीत विजेतेपदाचा करंडक उंचावला. या कामगिरीने त्याने भारताचे महान टेबल टेनिसपटू कमलेश मेहता यांच्या राष्ट्रीय विक्रमास मागे टाकले. गतवर्षी शरथने कमलेश यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. कटक येथे यंदा सहकारी जी. साथीयन याचे कडवे आव्हान मागे टाकत शरथने शिरपेचात मानाचा तुरा खोवला. २००३ मध्ये तो पहिल्यांदा राष्ट्रीय विजेता बनला होता. त्यानंतर त्याने वर्चस्वाचा झेंडा फडकवत ठेवला. नऊ विजेतेपदांबरोबरच तो राष्ट्रीय एकेरीत चार वेळा उपविजेताही आहे. वयाच्या तिशीनंतर त्याचा खेळ आणखीनच बहरला. यंदा सलग तिसऱ्यांदा त्याने राष्ट्रीय विजेतेपदाचा किताब पट���ाविला आहे. सध्या शरथ कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. डिसेंबर २०१८ मध्ये त्याने जागतिक क्रमवारीत ३०वा क्रमांक मिळविला. शरथ आणि साथियन यांनी वर्षभरात आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्षवेधक खेळ केलेला आहे. शरथपाठोपाठ साथियन ३१व्या क्रमांकावर आहे. या दोघा ‘टॉप’ खेळाडूंतील कटक येथील अंतिम लढत चांगलीच उत्कंठावर्धक ठरली. अखेरीस शरथचा अनुभव श्रेष्ठ ठरला. चुरशीच्या लढतीत त्याने ११-१३, ११-५, ११-६, ५-११, १०-१२, ११-६, १४-१२ अशी सात गेममध्ये बाजी मारली.\nशरथ कमलसाठी २०१८ हे वर्ष सफल ठरले. शरथने गोल्डकोस्ट येथील राष्ट्रकुल, तसेच जाकार्ता-पालेमबंग येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत पदके जिंकली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तो तीन पदकांचा मानकरी ठरला. पुरुष सांघिक सुवर्णासह साथियनसमवेत पुरुष दुहेरीत रौप्यपदक जिंकले. पुरुष एकेरीत शरथला ब्राँझपदक मिळाले. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीयांनी टेबल टेनिसमध्ये पुन्हा पराक्रम बजावला. भारताला दोन ब्राँझपदके मिळाली. शरथचा समावेश असलेल्या पुरुष संघाने उपांत्य फेरीत धडक मारत पदकाची कमाई केली, तर मणिका बात्रा हिच्यासह मिश्र दुहेरीत शरथने ब्राँझपदक पटकाविले. गेल्या वर्षी फेब्रुवारीत शरथ जागतिक क्रमवारीत ६१व्या स्थानी होता. डिसेंबरमध्ये त्याने तिसाव्या क्रमांकापर्यंत झेप घेतली. मानांकनातील प्रगतीवरून शरथच्या चमकदार खेळाची कल्पना येते. २०१९ मध्ये त्याने ‘टॉप २०’चे लक्ष्य बाळगले आहे. भारतीय टेबल टेनिसमध्ये शरथ कमल हे नाव ‘लिजंड’ आहे. वाढत्या वयाबरोबरच त्याचा खेळ किमयागार ठरत आहे. जिंकण्याची भूक वाढतच चाललीय. युरोपात व्यावसायिक टेबल टेनिस खेळण्याचा फायदा त्याला होत आहे. शरथने २००६ मध्ये मेलबर्न येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकेरीत आणि सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले होते. २०१० मध्ये त्याने अमेरिकन ओपन व इजिप्त ओपन या दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या होत्या. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाची मान्यता असलेली व्यावसायिक स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता. तोच जोश आणि उत्साह अजूनही टिकून आहे.\nशरथ कमल २०१६ मधील रिओ ऑलिंपिकमध्ये खेळला. त्याचे आव्हान पुरुष एकेरीत पहिल्याच फेरीत संपुष्टात आले, तरीही जागतिक टेबल टेनिसमधील चढाओढ लक्षात घेता त्याची ऑलिंपिक पात्रता लक्षणीय ��रली. शरथने आता २०२० मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिंपिकवर लक्ष केंद्रित केले आहे. मणिका बात्रासह मिश्र दुहेरीत भारताला पदकाची चांगली संधी असल्याचे त्याला वाटते. गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत मणिकासह मिश्र दुहेरीचे ब्राँझपदक जिंकल्यामुळे त्याचा उत्साह दुणावला आहे. मणिकाही चांगला खेळ करत आहे. मिश्र दुहेरीत तिचा शरथसह चांगला समन्वय जुळतो. शरथ २००४ मध्ये अथेन्स ऑलिंपिकमध्ये सर्वप्रथम खेळला होता. सोळा वर्षांनंतर पुन्हा ऑलिंपिकमध्ये खेळण्यास तो प्रेरित आहे.\nभारत टेबल टेनिस टेनिस करंडक\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/sharad-pawar-to-protest-against-use-of-evm-in-election/05101223", "date_download": "2021-05-18T19:36:53Z", "digest": "sha1:J72Q5R2LKGIJYUWAQ5JVMWLA3BAQNHGA", "length": 8010, "nlines": 55, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "sharad pawar to protest against use of evm in election", "raw_content": "\nविरोधी पक्षांना एकत्र आणून निवडणूक आयोगाला घेरणार\nसातारा: ईव्हीएममध्ये ‘गडबड’ होते असा दाट संशय लोकांच्या मनात आहे. लोकशाहीत तो संशय दूर करून जनतेचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास अढळ राखला पाहिजे, असे वक्तव्य करत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीनंतर ‘ईव्हीएम’ हटवण्याबाबत भाजप सोडून इतर पक्षांना एकत्र आणून निवडणूक आयोगाकडे आग्रह धरला जाईल, असे पत्रकार परिषदेत सांगितले .\nजगात जिथे जिथे ईव्हीएमचा वापर होत होता त्यांनी मतदान यंत्रांचा वापर बंद केला आहे असे नमूद करून ते म्हणाले की,\nकर्नाटकात काँग्रेसच पुन्हा सत्तेवर येईल असे आता तरी दिसतेय, देशातील निवडणुकीचा ट्रेंड पाहिला तर तो आता बदलाला अनुकूल आहे. पण म्हणून लगेचच कोणाला किती जागा मिळतील या निष्कर्षाप्रत येणे म्हणजे ‘बाजारात तुरी आणि कोण कुणाला मारी’ असे होईल, असा टोला पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना लगावला.\nपंतप्रधान ही एक इन्स्टिटय़ूशन आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. पण कुत्रा काय, खेचर काय अशी भाषा वापरली जात आहे. पदाच्या प्रतिष्ठेचे महत्त्व ���ांना दिसत नाही अशी टीका त्यांनी केली.\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत\nरामबाग मधील शौचालय दुरुस्तीची मागणी\nवीज पुरवठा सुरळीत करा, पडझड झालेली घरे तत्काळ दुरुस्त करा\nपिक विमा योजनेच्या तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करावा :पालकमंत्री\nआमदार निवास येथे कोरोना चाचणी केन्द्र सुरु\nजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाव्दारे जिवनावश्यक सामानाचे वाटप\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत\nगोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nMay 18, 2021, Comments Off on गोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nजिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nMay 18, 2021, Comments Off on जिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nMay 18, 2021, Comments Off on नदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nMay 18, 2021, Comments Off on चाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nMay 18, 2021, Comments Off on मंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-2457", "date_download": "2021-05-18T21:26:31Z", "digest": "sha1:CRWB77Z2GYSGHSFJ7E4VQZ54F356ZTF6", "length": 13106, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nहॉकी प्रशिक्षकाची ‘संगीत खुर्ची’\nहॉकी प्रशिक्षकाची ‘संगीत खुर्ची’\nगुरुवार, 17 जानेवारी 2019\n‘हॉकी इंडिया’ने नववर्षात नवी चाल खेळताना पुरुष हॉकी संघाचा प्रशिक्षक बदलण्याचे ठरविले आहे. भुवनेश्‍वरमधील विश्‍वकरंडक स्पर्धेतील अपयशानंतर हरेंद्र सिंग यांना निरोप देण्याचे ‘हॉकी इंडिया’ने निश्‍चित के���े. हरेंद्र यांना आता पुन्हा ज्युनिअर गटात पाठविण्यात येईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने डिसेंबर २०१६ मध्ये ज्युनिअर हॉकी विश्‍वकरंडक जिंकला होता. सीनियर संघापेक्षा ज्युनिअर पातळीवर भारतीय हॉकीला हरेंद्र यांच्या मार्गदर्शनाची जास्त गरज आहे असं ‘हॉकी इंडिया’ला वाटते. त्यांना युवा हॉकीपटूंच्या प्रतिभेस खतपाणी घालण्याचे काम मिळणार आहे. भुवनेश्‍वरमधील विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताला सहावा क्रमांक मिळाला. उपांत्यपूर्व लढतीत नेदरलॅंड्‌सकडून हार पत्करावी लागली. स्पर्धेच्या कालावधीत हरेंद्र यांनी भारताच्या अपयशी कामगिरीचे खापर पंचगिरीवरही फोडले होते. पंचगिरीतील चुका भारताला महागात पडल्याचे मत त्यांनी जाहीरपणे व्यक्त केले होते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ, तसेच हॉकी इंडियाही नाराज होती. या पार्श्‍वभूमीवर नऊ महिन्यांतच हरेंद्र यांची पुरुष हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून गच्छंती झाली. भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षकपद हे ‘संगीत खुर्ची’च्या खेळाप्रमाणेच आहे. वारंवार प्रशिक्षक बदलले जातात. प्रत्येक प्रशिक्षकाची मार्गदर्शनाची शैली वेगळी, त्यामुळे प्रशिक्षक बदलल्याचा कामगिरीवरही परिणाम होत असल्याचे जाणवते. आता हरेंद्र यांना पदावरून काढल्यामुळे ‘हॉकी इंडिया’ नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती करेल. नव्या प्रशिक्षकाच्या संकल्पना वेगळ्या असतील.\nभारताने २०१४ मध्ये इन्चॉन आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून २०१६च्या रिओ ऑलिंपिकसाठी थेट पात्रता मिळविली होती. २०१८ मध्ये जाकार्ता-पालेमबंग येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सुवर्णपदक राखता आले नाही, त्यामुळे २०२०च्या टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय पुरुष संघाला पात्रता फेरीत खेळावे लागेल. हरेंद्र यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला. उपांत्य फेरीत भारतीय संघाला मलेशियाने हरविले. तेव्हापासून हरेंद्र ‘हॉकी इंडिया’च्या रडारवर होते, त्यातच विश्‍वकरंडक स्पर्धेतही भारताला उपांत्य फेरीही गाठता आली नाही. शूएर्ड मरिन यांच्या जागी हरेंद्र यांची गेल्या वर्षी मे महिन्यात नियुक्ती झाली. पुरुष संघाला उभारी देणे मरिन यांना अजिबात जमले नाही, त्यामुळे त्यांना महिला संघाच्या प्रशिक्षकपदी पाठविण्यात आले. पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती होण्यापूर्वी हरेंद्र भारताच्या महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिलांनी आशिया करंडकही जिंकला होता. मरिन आणि हरेंद्र यांच्या प्रशिक्षकपदाच्या अदलाबदलीत भारतीय हॉकीत बराच गोंधळ दिसून आला. खरं म्हणजे, हरेंद्र यांना पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी आणखी कालावधी आवश्‍यक होता, पण ऑलिंपिक पात्रता नजरेसमोर ठेवून ‘हॉकी इंडिया’ने बदलास प्राधान्य देण्याचे ठरविले.\nभुवनेश्‍वरमधील विश्‍वकरंडक स्पर्धा बेल्जियमने जिंकून इतिहास रचला. रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकलेल्या या युरोपियन देशाने प्रथमच पुरुष हॉकीतील विश्‍वकरंडक पटकाविला. काही वर्षांपूर्वी हा संघ खालच्या क्रमांकावर होता. तेराव्या क्रमांकावरून विश्‍वविजेता बनण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. दशकभरातील नियोजनबद्ध जडणघडणीतून बेल्जियमचा विश्‍वविजेता संघ साकारला. या कालावधीत प्रशिक्षक शेन मॅकलॉएड यांना बेल्जियमच्या संघ बांधणीत पुरेसा अवधी मिळाला. दुसरीकडे भारताचे प्रशिक्षक बदलत गेले. ज्योस ब्रासा यांच्यापासून गेल्या दहा वर्षांत भारताने सहा परदेशी प्रशिक्षक बदलले आहेत. तीन वर्षांच्या कालावधीत रोलॅंट ऑल्टमन्स, शूएर्ड मरिन, हरेंद्र सिंग अशी तीन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ खेळला. यश काही गवसले नाही. पुन्हाःपुन्हा खेळाडू बदलले गेले. नव्या दमाच्या संघात जोश आढळला नाही. भारतीय हॉकी संघ गतवैभवापासून कोसो मैल दूर आहे.\nक्रीडा हॉकी विश्‍वकरंडक भारत\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/corona-patients-will-get-relief-now-insurance-companies-will-have-to-settle-cashless-claim-in-1-hour-irdai-directive/", "date_download": "2021-05-18T20:04:37Z", "digest": "sha1:SE7FUR22RMGHEKVFSCGLTV5X7HBSNZKZ", "length": 11618, "nlines": 126, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "कोरोना रूग्णांना दिलासा ! IRDAI च्या निर्देशानुसार आता विमा कंपन्यांना 1 तासात कॅशलेस क्लेम सेटल करावा लागणार - Hello Maharashtra", "raw_content": "\n IRDAI च्या निर्देशानुसार आता विमा कंपन्यांना 1 तासात कॅशलेस क्लेम सेटल करावा लागणार\n IRDAI च्या निर्देशानुसार आता विमा कंपन्यांना 1 तासात कॅशलेस क्लेम सेटल करावा लागणार\n भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) विमा कंपन्यांना कोविड -19 (Covid-19) संबंधित कोणताही आरोग्य विमा क्लेम सादर केल्याच्या एका तासाच्या आत निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून रुग्णांना लवकरच डिस्चार्ज मिळेल. दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi HC) आदेशानंतर आयआरडीएचे हे निर्देश आले आहेत. 28 एप्रिल रोजी कोर्टाने आयआरडीएला विमा कंपन्यांना निर्देश जारी करण्यास सांगितले.\nखरं तर, 28 एप्रिलला दिल्ली उच्च न्यायालयाने विमा कंपन्यांना कोविड -19 रूग्णांची बिले 30 ते 60 मिनिटांत पास करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने म्हटले आहे की, विमा कंपन्या हे बिल मंजूर करण्यास 6-7 तास घेऊ शकत नाहीत, कारण यामुळे रुग्णांच्या सुटकेस उशीर होतो. त्याच वेळी, बेड्सची गरज असलेल्या लोकांना खूप प्रतीक्षा करावी लागेल.\nकॅशलेस क्लेम 1 तासात निकाली काढावे लागतील\nIRDAI ने सर्व विमा कंपन्यांना कोविड रूग्णालयात रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर एका तासाच्या आत कॅशलेस क्लेमचा निपटारा करावा अशी माहिती सर्व संबंधित पक्षांना दिली आहे.\nहे पण वाचा -\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कागदी आदेश पुरेसा नाही ; माधव…\nधर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले,”स्टील आणि पेट्रोलियम…\nकोरोना काळात NTPC ने दिला मदतीचा हात, कोविड केअर…\nIRDAI ने सांगितले की, रुग्णालयांमध्ये रूग्णांना डिस्चार्ज मिळण्यास उशीर झाल्यामुळे गरजू रूग्णांच्या भरतीस विलंब होत असून रुग्ण अस्वस्थ होत आहेत. विमा कंपन्या आणि टीपीए बिलांचे पैसे देण्यास विलंब होत आहे. या कारणास्तव रुग्णालय प्रशासन सक्तीने रुग्णांना 8 ते 10 तास अंथरुणावर ठेवत आहे आणि गरजू रुग्णांना बेड होण्यापासून वंचित ठेवले जात आहे. IRDAI च्या या निर्देशानंतर रुग्णांची भरती प्रक्रिया आणि डिस्चार्ज लवकर देण्यात येईल.\nयापूर्वी IRDAI कडून निर्देश देण्यात आले होते की, कॅशलेस क्लेम दोन तासात निकाली काढावेत. IRDAI ने पॉलिसीधारकांना त्वरित त्यांच्या विमा कंपन्यांना अशा विसंगतींबद्दल माहिती देण्यास मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, असे नमूद केले आहे की,विमा कंपन्या संबंधित राज्य सरकारांकडे रुग्णालयांबद्दल तक्रारी नोंदवू शकतात.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलव��� मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा\nरेमडेसिवीर इंजेक्शन शिवाय पूर्ण परिवाराने हरवले करोनाला; जाणून घ्या कसे\nदेशात २ दिवसात २. ४५ कोटींनी केली नोंदणी , लसींचा मात्र तुटवडा\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कागदी आदेश पुरेसा नाही ; माधव भांडारी यांची राज्य सरकारवर…\nधर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले,”स्टील आणि पेट्रोलियम कंपन्या दररोज करत आहेत…\nकोरोना काळात NTPC ने दिला मदतीचा हात, कोविड केअर सेंटर्समध्ये जोडले 500 ऑक्सिजन बेड्स\n28 मे रोजी होणार GST Council ची बैठक ‘या’ महत्त्वपूर्ण विषयांवर घेता…\nलॉकडाऊन काढण्याची राज्य सरकारमध्ये हिंमत नाही : नितेश राणेंचा हल्लाबोल\nकोविड -19 लसीकरणासाठी आधार कार्ड बंधनकारक आहे का संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कागदी आदेश पुरेसा नाही ; माधव…\nधर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले,”स्टील आणि पेट्रोलियम…\nकोरोना काळात NTPC ने दिला मदतीचा हात, कोविड केअर…\n28 मे रोजी होणार GST Council ची बैठक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2018/11/25/review-for-mulshi-pattern/", "date_download": "2021-05-18T20:12:27Z", "digest": "sha1:FVTIOD64QL6WAYBRMWQKEFDQZ577A3KT", "length": 8907, "nlines": 40, "source_domain": "khaasre.com", "title": "मुळशी पॅटर्न बघितल्यावर प्रत्येकाने वाचावी अशी एका शेतकरी पुत्राची प्रतिक्रिया.. – KhaasRe.com", "raw_content": "\nमुळशी पॅटर्न बघितल्यावर प्रत्येकाने वाचावी अशी एका शेतकरी पुत्राची प्रतिक्रिया..\nजमीन ईकायची नसते राखायची असते…\nकाल बहुचर्चित असा ” मुळशी पॅटर्न ” बघण्याचा योग आला. जमिनी विकून संपलेल्या पैश्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांची वास्तववादी आणि विदारक परिस्थिती मांडल्याबद्दल चित्रपटाच्या टीम चे आभार. ” पिकवणारी जमात आपली आज पाठीवरून ओझं वाहतेय ” हे महेश मांजरेकरांच्या तोंडातील वाक्य मनाला चटका लावून जात. बापजाद्यांच्या शेत्या वि��ून त्यातून आलेल्या पैशातून खरेदी केलेल्या गाड्या , पोरींचे केलेले मोठे लग्न यासगळ्यात पैसे संपल्यामुळे गाव सोडून शहरात हमाली करायला लागणारा ” मुळशी ” गावचा पाटील , हे अनुभवत आल्याने मनामध्ये प्रस्थापिताविरोधात प्रचंड चीड ठेऊन गुन्हेगारी विश्वाकडे वळणारा पाटलाच पोरग ” राहुल्या ” त्याचा झालेला क्रूर शेवट हे सगळं बघून मन सुन्न झाल्याशिवाय राहत नाही.\nखरंतर सर्वांनाच विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे. कधीकाळी या महाराष्ट्रावर राज्य करणारी जमात आपली आज इतक्या विदारक परिस्थितीत का जगतेय याचा विचार कुणीच करत नाहीय. ” मुळशी पॅटर्न ” फक्त मुळशी या गावाचीच नाही तर शहरांच्या वाढत्या व्यापात गिळंकृत होणाऱ्या सर्वच गावाचं वास्तव मांडणारी कथा आहे. ” तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या मग आम्ही तुम्हाला खाणारच ना ” हा चित्रपटातील डायलॉग शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या विकृत मानसिकतेला इशारा देणारा आहे.\nवडिलोपार्जित जमिनी शेतकऱ्याकडून वाट्टेल त्या भावात घ्यायच्या त्यावर मोठे मॉल , कंपन्या उभारायच्या , त्या जमिनीच्या मालकांना हवी तशी वागणूक द्यायची या प्रस्थापितांच्या मानसिकतेमुळे एक वर्ग विस्थापित होत चाललाय. त्यातून प्रचंड असंतोष या वर्गामध्ये निर्माण होत आहे हे सर्व भयावह आहे. वरवर जरी सगळं शांत दिसत असल तरी याचा स्फोट कधीतरी झाल्याशिवाय राहणार नाही.” गुरू हा वाट दाखवणारा असतो वाट लावणारा नाही ” हे चित्रपटातील वाक्य गुन्हेगारी जगताकडे आकर्षित होत चाललेल्या युवकानाही विचार करायला लावणार आहे. भाई , दादा हे क्षणिक सुख देणारे असले तरी त्याचा शेवट ही कधी न कधी ठरलेला असतोच हेही अत्यन्त उत्कृष्ट पणे मांडलं आहे.\nशेवटी एकच बोलावसं वाटत की हे गेलेलं वैभव पुन्हा मिळवायचं असेल तर मेहनत , शिक्षण ,व्यवसाय , उद्योग , विचारधारा हे सर्व आपल्याला अंगिकरावच लागणार आहे. प्रत्येक क्षेत्रात शेतकऱ्याच्या पोरांनी पाय घट्ट रोवून मोठं होण्याची आज गरज आहे तेही कुठल्याही भाई , दादा , तात्याच्या नादी न लागता. पुन्हा ” पाटील ” या नावाला वलय मिळवून द्यायचं असेल तर त्याशिवाय पर्याय नाहीच.इंद्रजित भालेराव सरांच्या कवितेतील एक ओळ कायम लक्षात ठेवुयात\n” शिक बाबा शिक लढायला शिक कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक “…\n– पवन खडके , औरंगाबाद. ९६८९३७७२७५\nCategorized as प्रसिद्ध व्यक्तिमत्व, विनोदबुद्धी, सामान्य लोक असामान्य कामगिरी\nकसाब विरुद्ध साक्ष दिली म्हणून साधं भाड्याने घरही देत नव्हते लोकं…\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9", "date_download": "2021-05-18T21:40:24Z", "digest": "sha1:QZ7QICHGRGBY6E7AFUTWXVGPALNI7JCX", "length": 4533, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पिटकेर्न द्वीपसमूह - विकिपीडिया", "raw_content": "\n\"पिटकेर्न द्वीपसमूह\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयुनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १४:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-1567", "date_download": "2021-05-18T20:53:00Z", "digest": "sha1:BL3BBAHOYFVIV6EDKKEOLYKKI7SHLFWL", "length": 12365, "nlines": 114, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 17 मे 2018\nभारताचा फुटबॉल संघ पुढील वर्षी संयुक्त अरब अमिरातीत होणाऱ्या आशिया करंडक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. २०११ नंतर प्रथमच भारतीय संघ आशियातील या प्रतिष्ठित स्���र्धेत खेळताना दिसेल. स्पर्धेनिमित्त मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टंटाईन यांनी तयारी व सरावास सुरवात केली आहे. ते नवोदितांवर भर देत आहेत, त्यापैकी एक म्हणजे मिझोरामचा १९ वर्षीय जेरी लालरिनझुआला हा आहे. बचाव फळीत ‘लेफ्ट बॅक’ जागी खेळणारा भक्कम तंत्र असलेला हा गुणवान फुटबॉलपटू इंडियन सुपर लीग (आयएसएल) दोन मोसमात आश्‍वासक ठरला. चेन्नईयीन एफसीच्या बचावफळीत हुकमी एक्का ठरला. चेन्नईयीनने यंदा आयएसएल स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली. या वाटचालीत जेरी २० सामने खेळला व प्रशिक्षक जॉन ग्रेगरी यांच्या विश्‍वासास पात्र ठरला. भारतीय फुटबॉलमधील जाणकारांना जेरीकडून खूप अपेक्षा आहे आणि सध्या तरी तो गुणवत्तेला न्याय देताना दिसतोय. मिझोराममधील चानमारी एफसीचे एच. वनलालथ्लांगा यांनी जेरीची गुणवत्ता हुडकली. त्यांना तो ‘मेंटॉर’ मानतो. तेव्हा तो १२ वर्षांचा होता. लहान वयातच मिझोराम प्रिमिअर लीगमध्ये जेरीने छाप पाडली. त्यानंतर तो अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अद्ययावत अकादमीच्या छत्रछायेत आला. त्यानंतर जेरीने मागे वळून पाहिलेच नाही. भारताच्या १३, १६, १९ या वयोगटातील संघातून तो आंतरराष्ट्रीय पातळीवर नियमितपणे खेळला. २०१४ साली भारताने १६ वर्षांखालील ‘सॅफ’ करंडक स्पर्धा जिंकली. तेव्हा यजमान नेपाळविरुद्ध निर्णायक एकमेव गोल जेरी यानेच नोंदविला होता.\nजेरी लालरिनझुआला याचे वडील लालबियाक्‍सांगा हे लष्करातील. त्यानंतर ते मिझोराम पोलिस दलात रुजू झाले. मुलाने फुटबॉल खेळणे त्यांना सुरवातीस पसंत नव्हते. मात्र नंतर जेरी उपजत गुणवत्ता पाहून पालकांनी विचार बदलला व अभ्यासऐवजी फुटबॉलसाठी प्रोत्साहन दिले. हा निर्णय जेरीच्या कारकिर्दीत ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. जेरीची फुटबॉलमधील प्रभावी कामगिरी पालकांसाठी अभिमानास्पद ठरलेली आहे. जेरीने गेल्यावर्षी ६ जून रोजी नेपाळविरुद्ध भारताच्या राष्ट्रीय संघातून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत तो चार आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळला असून प्रशिक्षक कॉन्स्टंटाईन यांच्याकडूनही शाबासकी मिळविली आहे. मध्यंतरी त्याला फ्रान्समधील एफसी मेट्‌झ संघाच्या अकादमीतही प्रशिक्षण घेण्याची संधी लाभली होती. दोन वर्षांच्या कालावधीत या युवा बचावपटूने नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे. आता भारतीय संघाचा नियमित सदस्य बनण्याची त्याची मनीषा आहे.\nयंदाच्या आयएसएल स्पर्धेत चेन्नईयीनचे प्रशिक्षक ग्रेगरी यांनी चार जणांच्या बचावफळीवर भर दिला. त्यापैकी इनिगो काल्देरॉन, हेन्रिक सेरेनो व मेलसन आल्विस हे तिघे परदेशी, तर जेरी हा एकमेव भारतीय. डाव्या पायाने प्रेक्षणीय खेळणारा जेरी सरस ठरला. अंतिम लढतीत बंगळूर एफसीविरुद्ध त्याचा खेळ लाजवाब झाला. तोच त्या लढतीत सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू ठरला. आयएसएल स्पर्धेत हा किताब त्याच्यासाठी नवा नाही. यंदाच्या मोसमात जेरीने सहा सामन्यांत हा पुरस्कार मिळाला. २०१६ मध्ये तो आयएसएल स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू ठरला होता. चेन्नईयीन एफसीच्या जर्सीत खेळताना जेरीने एक गोलही नोंदविला आहे. गतवर्षी त्याने एफसी गोवाविरुद्ध फ्री कीकवर भन्नाट गोल केला होता. वेग आणि चपळता या बाबी जेरीच्या खेळात उल्लेखनीय आहेत. प्रतिस्पर्धी आक्रमणे विफल ठरविताना त्याचे पासिंगही अचाट ठरते. जेरीच्या खेळातील हे वरचढ गुण आणि त्याची कल्पकता चेन्नईयीन संघासाठी वरदान ठरलेली आहे. त्यामुळे २०१६ मध्ये त्याच्याशी केलेला करार या संघाने २०१७-१८ मोसमासाठीही कायम ठेवला.\n‘आयएसएल’ स्पर्धेत जेरी लालरिनझुआला\n२०१६ : १३ सामने, १०४६ मिनिटे, १ गोल, २ असिस्ट\n२०१७-१८ : २० सामने, १८०० मिनिटे, २ असिस्ट\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/apple-ceo-tells-elon-musk-a-liar-know-why-he-said-such-a-big-thing/", "date_download": "2021-05-18T20:09:20Z", "digest": "sha1:MWBXT2F4A5SCVQD5B5AHE6OESNS4HSKW", "length": 11269, "nlines": 125, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "Apple च्या CEO ने एलन मस्कला म्हंटले,\"खोटारडा\", ते असे का म्हणाले सविस्तरपणे जाणून घ्या - Hello Maharashtra", "raw_content": "\nApple च्या CEO ने एलन मस्कला म्हंटले,”खोटारडा”, ते असे का म्हणाले सविस्तरपणे जाणून घ्या\nApple च्या CEO ने एलन मस्कला म्हंटले,”खोटारडा”, ते असे का म्हणाले सविस्तरपणे जाणून घ्या\n Apple चे सीईओ टिम कुक यांनी टेस्लाचा मालक एलन मस्क यांना खोटारडा असे म्हटले आहे. खरं तर, काही दिवसांपूर्वीचा एलन मस्कने असा दावा केला होता की,”जेव्हा त्यांची कंपनी टेस्ला वाईट परिस्थितीतून जात होती तेव्हा त्याने त्यातील 10 टक्के हिस्सा Apple ला विकण्याची ऑफर दिली होती. परंतु Apple चे सीईओ टिम कुक यांनी आपल्या कंपनीत हिस्सा खरेदी करण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत टिम कुकने बर्‍याच दिवसांनंतर या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केली – “एलन मस्कने टेस्लामध्ये हिस्सा विकण्याची कधीच ऑफर केली नाही.”\n2017 मध्ये ऑफर केली गेली\nएलन मस्कची कंपनी टेस्ला सध्या जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक आहे. यूरोपमधील टेस्लाचा एकूण व्यवसाय मर्सिडीज, ऑडी, टोयोटा, बीएमडब्ल्यू आणि जनरल मोटर्सच्या एकूण व्यवसायाच्या बरोबरीचा आहे. पण एक काळ असा होता की, एलन मस्क आपली कंपनी बंद करण्याच्या विचारात होता. अशा परिस्थितीत मस्कने दावा केला की, त्याने आपल्या कंपनीचा 10 टक्के हिस्सा Apple ला विकण्याची ऑफर केली होती.\nApple चे सीईओ टिम कुक यांनी न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,” असे कोणतेही संभाषण यापूर्वी कधीच झालेले नव्हते.” कुक पुढे म्हणाले,” ‘तुम्हांला माहित आहे मी एलनशी कधीच बोल्लेलो नाही. तथापि, त्याची कंपनी आणि त्याचे कौतुक मी नेहमीच करतो, मी त्याचा आदर करतो.” टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारनंतर आता प्रत्येक कंपनी बाजारात आपली स्वतःची इलेक्ट्रिक कार आणत आहे. अशा परिस्थितीत Apple नेही आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची योजना आखली आहे.\nहे पण वाचा -\nUnemployment rate: कोरोना संकटात बेरोजगारीचा दर वाढला, मे…\nशोले चित्रपटाद्वारे प्रेरित होऊन सुरु झाली Bike Ambulance,…\nBitcoin-Dogecoin ला टक्कर देण्यासाठी, Facebook यावर्षीच लाँच…\n2024 मध्ये Apple आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करेल\nApple सध्या स्वतःची इलेक्ट्रिक कार विकसित करण्यात गुंतलेला आहे. 2024 मध्ये बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक कार आणण्याची कंपनीची योजना आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमध्ये लोकांमध्ये इलेक्ट्रिक कारची क्रेझ वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत Apple ला देखील इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये उतरण्याची इच्छा आहे.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा\nजर आपणही बँकेत केली असेल FD तर ‘ही’ छोटीशी चूक महागात पडू शकेल प्राप्तिकर विभाग पाठवत आहे नोटीस\nचिंताजनक : महापालिकेकडे दोन दिवस पुरेल एवढा लसीचा साठा\nUnemployment rate: कोरोना संकटात बेरोजगारीचा दर वाढला, मे मध्ये गेल्या 49 आठवड्यांचा…\nश��ले चित्रपटाद्वारे प्रेरित होऊन सुरु झाली Bike Ambulance, हे कसे काम करते ते जाणून…\nCSK संघातील ‘या’ खेळाडूला व त्याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी\nBitcoin-Dogecoin ला टक्कर देण्यासाठी, Facebook यावर्षीच लाँच करणार आपली…\nजगातील व्यक्तींच्या लिस्टमध्ये एलन मस्क तिसऱ्या स्थानावर घसरले, टॉप-10 मध्ये…\nRBI ने कोट्यावधी ग्राहकांना केले सतर्क 23 मे रोजी पैसे ऑनलाइन ट्रान्सफर…\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nUnemployment rate: कोरोना संकटात बेरोजगारीचा दर वाढला, मे…\nशोले चित्रपटाद्वारे प्रेरित होऊन सुरु झाली Bike Ambulance,…\nCSK संघातील ‘या’ खेळाडूला व त्याच्या पत्नीला…\nBitcoin-Dogecoin ला टक्कर देण्यासाठी, Facebook यावर्षीच लाँच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1709888", "date_download": "2021-05-18T20:22:11Z", "digest": "sha1:H26FMLDJLVOTWR4D4LZACX33ZEZK7OX7", "length": 16165, "nlines": 32, "source_domain": "pib.gov.in", "title": "उपराष्ट्रपती कार्यालय", "raw_content": "उपराष्ट्रपतींनी सार्वजनिक भाषणामध्ये भाषेची सभ्यता कायम राखण्याच्या गरजेवर भर दिला\n‘आझादी का अमृत महोत्सव’ चा भाग म्हणून आयोजित केलेल्या ‘दांडी मार्च’ च्या समारोप समारंभाला केले संबोधित\nउपराष्ट्रपती, एम. व्यंकय्या नायडू यांनी सार्वजनिक भाषणामध्ये शब्दांची आणि भाषेची सभ्यता कायम राखण्याच्या गरजेवर भर दिला . सुदृढ आणि सशक्त लोकशाहीसाठी हे आवश्यक आहे असे ते म्हणाले.\nगुजरातच्या ऐतिहासिक दांडी गावात 'आझादी का अमृत महोत्सव' चा भाग म्हणून 25 दिवस चाललेल्या 'दांडी मार्च'च्या समारोप समारंभाला ते संबोधित करत होते. विरोधकांसाठीही नेहमी नम्र आणि आदरणीय भाषा वापरणार्या महात्मा गांधींकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले. गांधीजींचे अहिंसेचे तत्व केवळ शारीरिक हिंसाचारापुरते मर्यादित नव्हते तर शब्द आणि विचारांमध्येही अहिंसा त्यांना अभिप्रेत होती. राजकीय पक्षांनी परस्��रांकडे शत्रू म्हणून न पाहता प्रतिस्पर्धी म्हणून पहावे असे ते म्हणाले.\nआझादी का अमृत महोत्सव ”- भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनिमित्त 75 आठवड्यांच्या महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मार्च , 2021 रोजी साबरमती आश्रम येथून हिरवा झेंडा दाखवला होता. या महोत्सवातून मागील 75 वर्षात भारताने घेतलेल्या उत्तुंग भरारीचा मागोवा घेतला जाणार आहे. उपराष्ट्रपती म्हणाले की हा एक उत्सव आहे जो आपल्याला आपल्या छुप्या सामर्थ्यांचा पुन्हा शोध घेण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि राष्ट्रांच्या मांदियाळीत आपले योग्य स्थान पुन्हा मिळवण्यासाठी प्रामाणिक, समन्वयवादी कृती करण्यास उद्युक्त करतो.\nआपल्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींचा दांडी येथील मिठाचा सत्याग्रह हा ऐतिहासिक क्षण म्हणून संबोधित करताना नायडू म्हणाले की, यामुळे इतिहासाचा मार्ग बदलला. ते म्हणाले, “आज आपण जो प्रतीकात्मक दांडी मार्च करत आहोत. तो आपल्यासमोरच्या आव्हानांचा सामना करताना आपण एकत्र राहण्याची देशाची क्षमता दर्शवतो.” विकासाच्या मार्गावर एकत्र चालण्याच्या या क्षमतेचे अनेक सकारात्मक परिणाम मिळाले आहेत हे लक्षात घेऊन, भविष्यातही या मार्गाने सातत्याने चालण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.\nउपराष्ट्रपती पुढे म्हणाले की, गांधीजी आणि सरदार पटेल यांच्यासारख्या महान नेत्यांचा संदेश आपल्याला आपल्या स्वप्नातील भारताच्या निर्मितीसाठी एकत्र काम करण्याची प्रेरणा देतो. ते म्हणाले की, हा भारत देश आहे जो आपली समृद्धी इतर देशांबरोबर सामायिक करतो. ते म्हणाले की, \"घटनात्मक मूल्ये आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणारे हे राष्ट्र आहे आणि सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या उद्देशाने लोकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे.\"\nतत्पूर्वी उपराष्ट्रपतींनी प्रार्थना मंदिरात महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आणि दांडी मार्च समारंभात सहभागी झालेल्यांशी संवाद साधला. गांधीजींनी 4 एप्रिल 1930 रोजी जिथे एक रात्र घालवली त्या सैफी व्हिलाला देखील त्यांनी भेट दिली. त्यानंतर, नायडू यांनी राष्ट्रीय मिठाचा सत्याग्रह स्मारकाला भेट दिली - हे स्मारक मिठाच्या सत्याग्रहातील कार्यकर्ते आणि सह्भागींच्या सन्मानार्थ बांधले आहे.\nया कार्यक्रमादरम्यान उपराष्ट्रपतींनी गुजरात राज्य हस्तकला ���िकास महामंडळाच्या भौगोलिक संकेत (जीआय टॅग) उत्पादनांवरील विशेष लिफाफ्याचे प्रकाशन केले. सिक्किम, छत्तीसगड आणि गुजरातमधील लोक कलाकारांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमालाही ते उपस्थित राहिले.\nउपराष्ट्रपतींनी सार्वजनिक भाषणामध्ये भाषेची सभ्यता कायम राखण्याच्या गरजेवर भर दिला\n‘आझादी का अमृत महोत्सव’ चा भाग म्हणून आयोजित केलेल्या ‘दांडी मार्च’ च्या समारोप समारंभाला केले संबोधित\nउपराष्ट्रपती, एम. व्यंकय्या नायडू यांनी सार्वजनिक भाषणामध्ये शब्दांची आणि भाषेची सभ्यता कायम राखण्याच्या गरजेवर भर दिला . सुदृढ आणि सशक्त लोकशाहीसाठी हे आवश्यक आहे असे ते म्हणाले.\nगुजरातच्या ऐतिहासिक दांडी गावात 'आझादी का अमृत महोत्सव' चा भाग म्हणून 25 दिवस चाललेल्या 'दांडी मार्च'च्या समारोप समारंभाला ते संबोधित करत होते. विरोधकांसाठीही नेहमी नम्र आणि आदरणीय भाषा वापरणार्या महात्मा गांधींकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले. गांधीजींचे अहिंसेचे तत्व केवळ शारीरिक हिंसाचारापुरते मर्यादित नव्हते तर शब्द आणि विचारांमध्येही अहिंसा त्यांना अभिप्रेत होती. राजकीय पक्षांनी परस्परांकडे शत्रू म्हणून न पाहता प्रतिस्पर्धी म्हणून पहावे असे ते म्हणाले.\nआझादी का अमृत महोत्सव ”- भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनिमित्त 75 आठवड्यांच्या महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मार्च , 2021 रोजी साबरमती आश्रम येथून हिरवा झेंडा दाखवला होता. या महोत्सवातून मागील 75 वर्षात भारताने घेतलेल्या उत्तुंग भरारीचा मागोवा घेतला जाणार आहे. उपराष्ट्रपती म्हणाले की हा एक उत्सव आहे जो आपल्याला आपल्या छुप्या सामर्थ्यांचा पुन्हा शोध घेण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि राष्ट्रांच्या मांदियाळीत आपले योग्य स्थान पुन्हा मिळवण्यासाठी प्रामाणिक, समन्वयवादी कृती करण्यास उद्युक्त करतो.\nआपल्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींचा दांडी येथील मिठाचा सत्याग्रह हा ऐतिहासिक क्षण म्हणून संबोधित करताना नायडू म्हणाले की, यामुळे इतिहासाचा मार्ग बदलला. ते म्हणाले, “आज आपण जो प्रतीकात्मक दांडी मार्च करत आहोत. तो आपल्यासमोरच्या आव्हानांचा सामना करताना आपण एकत्र राहण्याची देशाची क्षमता दर्शवतो.” विकासाच्या मार्गावर एकत्र चालण्याच्या या क्षमतेचे अन���क सकारात्मक परिणाम मिळाले आहेत हे लक्षात घेऊन, भविष्यातही या मार्गाने सातत्याने चालण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.\nउपराष्ट्रपती पुढे म्हणाले की, गांधीजी आणि सरदार पटेल यांच्यासारख्या महान नेत्यांचा संदेश आपल्याला आपल्या स्वप्नातील भारताच्या निर्मितीसाठी एकत्र काम करण्याची प्रेरणा देतो. ते म्हणाले की, हा भारत देश आहे जो आपली समृद्धी इतर देशांबरोबर सामायिक करतो. ते म्हणाले की, \"घटनात्मक मूल्ये आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणारे हे राष्ट्र आहे आणि सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या उद्देशाने लोकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे.\"\nतत्पूर्वी उपराष्ट्रपतींनी प्रार्थना मंदिरात महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आणि दांडी मार्च समारंभात सहभागी झालेल्यांशी संवाद साधला. गांधीजींनी 4 एप्रिल 1930 रोजी जिथे एक रात्र घालवली त्या सैफी व्हिलाला देखील त्यांनी भेट दिली. त्यानंतर, नायडू यांनी राष्ट्रीय मिठाचा सत्याग्रह स्मारकाला भेट दिली - हे स्मारक मिठाच्या सत्याग्रहातील कार्यकर्ते आणि सह्भागींच्या सन्मानार्थ बांधले आहे.\nया कार्यक्रमादरम्यान उपराष्ट्रपतींनी गुजरात राज्य हस्तकला विकास महामंडळाच्या भौगोलिक संकेत (जीआय टॅग) उत्पादनांवरील विशेष लिफाफ्याचे प्रकाशन केले. सिक्किम, छत्तीसगड आणि गुजरातमधील लोक कलाकारांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमालाही ते उपस्थित राहिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/locked-down-200-people-from-nashik-stuck-in-west-bengal/", "date_download": "2021-05-18T20:58:10Z", "digest": "sha1:HCAWVQEI7FO6JC6PVGVD23YI6THCS4MZ", "length": 7162, "nlines": 76, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates नाशकातील 200 नागरिक पश्चिम बंगालमध्ये अडकले", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nनाशकातील 200 नागरिक पश्चिम बंगालमध्ये अडकले\nनाशकातील 200 नागरिक पश्चिम बंगालमध्ये अडकले\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमुळे देशातील सार्वजनिक वाहतूक ठप्प करण्यात आली आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमधील जवळपास २००जण हे पश्चिम बंगालमध्ये अडकले आहेत. हे नागरिक बंगालमधील एका दर्ग्याच्या दर्शनासाठी गेले होते.\nमात्र आता १६ एप्रिलपर्यंत देशाभरात वाहकूत सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे हे २००जण हे पश्चिम बंगालमध्ये अडकले आहेत.\n१३ मार्चपासून हे पश्चिम बंगालमध्ये अडकले आहेत. दरवर्षी हे भाविक दर्ग्याला भेट देण्यासाठी जातात. नाशिक भद्रकाली येथील आहेत. आम्हाला सुखरुपपणे नाशिकमध्ये आणण्याची सोय करावी, अशी मागणी हे बंगालमध्ये अडकलेले नागरिक करत आहेत.\nदरम्यान याप्रकरणी जय महाराष्ट्रने याबाबतीत नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांधरे यांच्याशी संपर्क केला.\nनाशिकमधील हे २०० नागरिक बंगालमधील मालढा जिल्ह्यातील एका गावात आहेत. अडकलेल्या नागरिकांची नावं मिळवली आहेत. तेथील स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांशी मी संपर्क साधत आहेत. लॉकडाऊन असल्याने त्यांना नाशकात आणनं शक्य नाही. परंतु त्यांची तिथे खाण्यापिण्याची सोय व्हावी, यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली.\nPrevious केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा निर्णय\nNext महाराष्ट्रात कोरोनाचा चौथा बळी, रुग्णांचा आकडा १२४वर\nडायनासोर काळातील मादागास्कर बेटांवर fossil fish जिवंत सापडला …\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nडायनासोर काळातील मादागास्कर बेटांवर fossil fish जिवंत सापडला …\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/corona-virus-spread-794-dead-in-single-day-in-india/", "date_download": "2021-05-18T20:58:51Z", "digest": "sha1:2VDRVZBR3N65QXXXUGZWTXBUPZ4DFVO2", "length": 10426, "nlines": 131, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "कोरोनाचा हाहाकार! देशात एकाच दिवसात तब्बल 794 जणांना मृत्यूने गाठले - Hello Maharashtra", "raw_content": "\n देशात एकाच दिवसात तब्बल 794 जणांना मृत्यूने गाठले\n देशात एकाच दिवसात तब्बल 794 जणांना मृत्यूने गाठले\nकोरोना पोझिटिव्ह बातमीकोरोना लेटेस्ट अपडेट\nनवी दिल्ली : देशात कोरोनाचा हाहाकार सुरू होत आहे. मागील 24 तासात देशात 1 लाख 45 हजार 384 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच देशभरात लसीचा तुटवडा सुरू आहे काही राज्यात लसीकरण ठप्प झाले आहे. अशातच कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही देशासाठी चिंताजनक बाब बनली आहे.\nकोरोनामुळे मागील 24 तासात तब्बल 794 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 77, 567 इतकी झाली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. देशातील बऱ्याच राज्यात करोनाला अटकाव करण्यासाठी वीकेंड लॉक डाऊन आणि कडक निर्बंध सारखे पर्याय अमलात आणले आहेत मात्र त्याचा करोना वाढीच्या वेगावर काही परिणाम होताना दिसत नाही.\nहे पण वाचा -\nकोरोना काळात NTPC ने दिला मदतीचा हात, कोविड केअर…\nभारत लढणार आणि जिंकणारही ; मोदींनी व्यक्त केला विश्वास\nदरम्यान दर आठवड्याला कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 32 लाख 5 हजार 926 इतकी झाली आहे. आतापर्यंत एक कोटी 19 लाख 90 हजार 859 जण कोरोनातून बरे झाले आहेत.\nदेशात सध्या करून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 10 लाख 46 हजार 631 इतकी आहे. तर आजपर्यंत कोरोनामुळे 1 लाख 68 हजार 436 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 9 कोटी 80 लाख 75 हजार 160 जणांना कोरोना लसीकरण करण्यात आलेले आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page\nलॉकडाऊनबाबत आज काय होणार मुख्यमंत्र्यांची आज सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक\nतुमच्या आधार कार्डमध्ये कोणता मोबाइल नंबर प्रविष्ट केलेला आहे हे तुम्ही विसरलात तर असा करा उपाय\nकोरोना काळात NTPC ने दिला मदतीचा हात, कोविड केअर सेंटर्समध्ये जोडले 500 ऑक्सिजन बेड्स\n कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nभारत लढणार आणि जिंकणारही ; मोदींनी व्यक्त केला विश्वास\nकोरोनासुद्धा एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी…\nमहाराष्ट्रातही कोरोना रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत ; भाजप आमदाराची मागणी\nकोरोनाची भीती आता राहिली नाही; बाजारात नागरिक विनामास्क\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nकोरोना काळात NTPC ने दिला मदतीचा हात, कोविड केअर…\nभारत लढणार आणि जिंकणारही ; मोदींनी व्यक्त केला विश्वास\nकोरोनासुद्धा एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार; भाजपच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.beebasket.in/marathi/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A4%AE/", "date_download": "2021-05-18T19:19:48Z", "digest": "sha1:LEYMPE7LUNOFVCHE6Z5YFWJJB3NM2XWI", "length": 8244, "nlines": 154, "source_domain": "www.beebasket.in", "title": "मधमाशी पूरक वनस्पती व मधमाशांकरता घ्यावयाची काळजी - Bee Basket", "raw_content": "\nमधमाशी पूरक वनस्पती व मधमाशांकरता घ्यावयाची काळजी\nमधमाशी पूरक वनस्पती व मधमाशांकरता घ्यावयाची काळजी\nगच्चीवरील बागेत किंवा अंगणातील परसबागेत मधमाशा याव्यात असे वाटत असेल तर तिथे पुढील मधमाशी-प्रिय वनस्पतींची लागवड करावी:-\nवृक्ष: बेल, शेवगा, हादगा, शमी, ताम्हण\nफळझाडे: चिंच, जांभूळ, बोर, लिंबु/संत्रे/पपनस/मोसंबी, आंबा, आवळा, करवंद, पेरू, डाळिंब, चेरी, पीअर, स्ट्रॉबेरी\nवृक्षक, झुडुपे: कुंती, कढीपत्ता, हॅमेलिया, निर्गुडी, अडुळसा, मेंदी, कॉफी, कापूस\nफुलझाडे: गुलाब, चित्रक, निशिगंध, झिनिया, कॅलेंडुला, झेंडू, अस्टर, डेझी, डेलीया, हॉलीहॉक, लेडीज लेस, सोनकी, तुळस, सब्जा, ओवा, तेरडा, हळदी कुंकू, लाजाळू, लिली\nपुष्पलता-वेली: मधुमालती, आईसक्रिम क्रिपर, रानजाई, कृष्णकमळ\nधान्ये: मका, बाजरी, ज्वारी\nडाळी: मूग, तूर, उडीद, मटकी\nगळिताची धान्ये (तेलबियांकरता): तीळ, जवस, कारळा, मोहरी, सूर्यफुल, करडई, अंबाडी\nभाज्या (भाज्यांच्या बियाणीकरता): राजगिरा (लाल माठ), हिरवा माठ, काटेमाठ, पालक, कोबी, कॉलीफ्लॉवर, कांदा, लसूण, मुळा, गाजर, बीट, नवलकोल\nफळभाज्या: भेंडी, वांगी, मिरची, काकडी, टोमॅटो, भोपळा, तोंडली, कारली, पडवळ, दोडक��, घोसाळे\nमसाल्याच्या वनस्पती: वेलदोडे, जिरे, धणे, बडीशेप, मिरी, दालचिनी, तमालपत्र\nपाणवनस्पती: कमळ, वॉटर लिली\nआपल्या बागेमध्ये मधमाशा येऊन त्या तिथे दीर्घकाळ टिकाव्यात यासाठी घ्यावयाची काळजी पुढीलप्रमाणे:-\n१) गच्चीत बाग करायची असल्यास मोठ्या आकाराच्या वृक्षांची कलमे (उदा.आंबा, शेवगा) करून ती ड्रम किंवा मोठ्या कुंडीत लावता येतात.\n२) बागेत वर्षभर फुले येऊ शकतील अशा वेगवेगळ्या वनस्पतींची निवड करून लागवड करावी.\n३) बागेत रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर न केल्यास मधमाशा आणि इतर मित्र कीटक आपोआप येतात. त्यामुळे जैविक खते व औषधे यांचा जास्तीतजास्त वापर करावा.\n४) मधमाशांकरता बागेतील वाफ्यात एका मातीच्या भांड्यात स्वच्छ धुतलेले दगड टाकून मग त्यात स्वच्छ पाणी ठेवावे.\n५) मधमाशांनी बागेत पोळे केले असल्यास आपल्या बागेत व आसपास उत्तम जीवविविधता आहे याचे ते द्योतक समजावे. त्या मधमाशांमुळे पर-परागीभवन घडून चांगल्या प्रतीची फळे-पिके मिळतील याचा आनंद मानवा.\n६) त्या नैसर्गिक अधिवासातील पोळ्यास हात लावू नये व त्याच्याजवळ पण जाऊ नये. कारण कामकरी माशा पोळ्याचे रक्षण करण्याकरता कायम सतर्क असतात व त्यांच्या हद्दीत गेल्यास त्या आपल्यावर हल्ला करण्याची शक्यता असते.\n७) बागेमध्ये मधुपेटी ठेवलेली असल्यास त्याची योग्य कालांतराने हाताळणी करून निगा राखावी.\nलेखिका – प्रिया फुलंब्रीकर\nसेवाव्रती मधमाशी\tNovember 27, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/criminal-shoots-tik-tok-video-in-police-van/", "date_download": "2021-05-18T20:12:29Z", "digest": "sha1:IJ5METRXZ2WCKNJEGEI4S3UFETXAUC34", "length": 5928, "nlines": 74, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates कहर! फरार गुंडाचा पोलिसाच्या गाडीतून बाहेर पडताना Tik Tok व्हिडिओ!", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n फरार गुंडाचा पोलिसाच्या गाडीतून बाहेर पडताना Tik Tok व्हिडिओ\n फरार गुंडाचा पोलिसाच्या गाडीतून बाहेर पडताना Tik Tok व्हिडिओ\nनागपूरमधील गुंडांना पोलिसांना कसलीही भीती नाही हे परत एकदा सिद्ध झालंय. सय्यद मोबीन अहमद या फरार असलेल्या नामी गुंडाने चक्क पोलिसांच्या गाडी मधून बाहेर पडून फरार होतानाचा टिकटॉक व्हिडिओ तयार केलाय. एवढंच नव्हे तर तो सोशल मीडियावर वायरलही केलाय.\nआपण कसे पोलिसांसमोर खुलेआम घुमतो, आपल्याला पोलिसांची कसलीही भीत��� नाही, असं त्याने या व्हिडिओत दाखवलं आहे. तो पोलीस व्हॅनमधून swag दाखवत उतरतो असं व्हिडिओमध्ये दिसतंय. तसंच एका मोठ्या कारमधील फुटेजही या tik tok व्हिडिओमध्ये दिसतंय.\nहा व्हिडिओ त्याने कधी रेकॉर्ड केला हे कळू शकलं नाही.\nमात्र सध्या सय्यद चामा गॅंग चालवत असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो फरार आहे.\n प्रेमसंबधात अडसर झाल्याने आईनेचं केला मुलाचा खून\nNext मी पाहिलं,घड्याळाचं बटण दाबलं की कमळाला मत जातं – शरद पवार\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nतौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/rashmi-thackeray-editor-of-shiv-sena-mouthpiece-saamana/", "date_download": "2021-05-18T19:38:48Z", "digest": "sha1:F5N4IOF25IGMX53QBXNASNWYBVESX5FG", "length": 7704, "nlines": 81, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates मिसेस मुख्यमंत्री आजपासून दै. सामनाच्या संपादक", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमिसेस मुख्यमंत्री आजपासून दै. सामनाच्या संपादक\nमिसेस मुख्यमंत्री आजपासून दै. सामनाच्या संपादक\nमिसेस मुख्यमंत्री म्हणजेच रश्मी ठाकरे आजपासून दैनिक सामनाच्या संपादक असणार आहेत. रश्मी ठाकरे यांच्या रुपात सामनाला पहिल्या महिला संपादक भेटल्या आहेत.\nसामनाच्या क्रेडिट लाईनमध्ये संपादक हुद्दयापुढे रश्मी ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.\nकोणत्याही शासकीय पदावर असताना वृत्तपत्राच्या संपादकपदी राहता येत नाही. तसेच संपादक हे पद लाभाचे आहे.\nत्यामुळे शासकीय पदावर असताना कोणतंही लाभाच्या पदावर राहता येत नाही.\nउद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधीच सामनाचं संपादकीय पदाचा त्याग केला होता.\nतेव्हापासून ते आतापर्यंत सामनाचं संपादक पद हे रिक्त होतं. तसेच सर्व अधिकार हे संजय राऊत यांच्याकडे देण्यात आले होते.\nउद्धव ठाकरेंच्या आधी सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी ही बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होती. बाळासाहेब ठाकरे हे दैनिक सामनाचे संस्थापक संपादक आहेत.\nइतर मुखपत्रांच्या तुलनेत दैनिक सामना नेहमीच चर्चेत असतो. सामनामधील अग्रलेखाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा होते. तसेच राष्ट्रीय माध्यमांना देखील सामना अग्रलेखाची दखल घ्यावी लागते.\nसामना अग्रलेखातून गेल्या काही दिवसांपासून केंद्रात सत्तेत असलेल्या भाजवपर टीका केली जात आहे. सामनाची स्वतंत्र अशी आक्रमक भाषाशैली आहे.\nसामनामधून आतापर्यंत संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू लावून धरली आहे. त्यामुळे आता रश्मी ठाकरे सामनाचा कार्यभार कसा पाहतात, याकडे साऱ्या राज्याचं लक्ष असणार आहे.\nPrevious गिरणी कामगारांच्या ३ हजार ८४९ घराची सोडत आज\nNext मुंबईत आजपासून प्लास्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nतौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार\nआकाशातून पडलेल्य�� 103 किलोच्या दगडानं पालटलं नशीब, क्षणार्धात करोडपती झाला मेंढपाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/sambhaji-raje/", "date_download": "2021-05-18T20:47:07Z", "digest": "sha1:YAA4AAQD7W4I42J2R6YLHJB2V3FZSXJA", "length": 4936, "nlines": 68, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Sambhaji raje Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाला सरखेल कान्होजी आंग्रेंचं” नाव द्यावं, खासदार संभाजीराजेंची मागणी\nमुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाला सरखेल कान्होजी आंग्रेंचं” नाव द्यावं, अशी मागणी भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे…\n‘सरकार मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीपरिषद चालवतायेत की…’ – संभाजीराजे\nहे सरकार मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीपरिषद चालवत आहे की सरकारी बाबू, असा संतप्त सवाल खासदार…\nमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर खासदार संभाजी राजेंचं उपोषण मागे\nखासदार संभाजी राजेंनी उपोषण मागे घेतलं आहे. प्रमुख तीन मागण्या मान्य झाल्याने उपोषण मागे घेतलं…\nखा. संभाजीराजे यांच्या मोफत शिक्षणाच्या मागणीबद्दल सरकार सकारात्मक- चंद्रकांत पाटील\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 12 वी पर्यंत मोफत शिक्षणाच्या केलेल्या मागणीबाबत सरकार सकारात्मक असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय.\nडायनासोर काळातील मादागास्कर बेटांवर fossil fish जिवंत सापडला …\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/assembly/", "date_download": "2021-05-18T20:04:06Z", "digest": "sha1:3CLVMROTDOIZQX2KKZDD2J5AZYSHG7WI", "length": 12720, "nlines": 123, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Former Parliament speaker Mr. Somnath chatterjee dies | माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nVIDEO | भाजपच्या योगी सरकारचा कळस | गंगेत वाहणारे मृतदेह पोलिसांनी पेट्रोल-टायर टाकून जाळले लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त ५ राज्यातील निवडणुकीचे दुष्परिणाम देश भोगतोय | आता चंद्रकांतदादा म्हणाले उद्या निवडणुका घ्या, 400 जागा निश्चित भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण बापरे | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त ५ राज्यातील निवडणुकीचे दुष्परिणाम देश भोगतोय | आता चंद्रकांतदादा म्हणाले उद्या निवडणुका घ्या, 400 जागा निश्चित भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण बापरे | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार, 'जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो'... मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत माझी भूमिका लवकरच जाहीर करेन - छत्रपती संभाजीराजे खतांच्या किमतीवरून खासदार रक्षा खडसेंचं केंद्राला पत्र | भाजपमधूनही दरवाढीला तीव्र विरोध\nमाजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन\nज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी सोमवारी सकाळी निधन झाले. काही दिवसांपासून चॅटर्जी हे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. अचानक बिघडलेल्या प्रकृतीमुळे त्यांना १० ऑगस्ट रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nमुख्यमंत्र्यांचे नाणार संबंधित विधानसभेत निवेदन\nप्रस्तावित वेस्टकोस्ट रिफायनरी प्रकल्पाबाबत विधानपरिषदेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिले.\nनागपूरमध्ये पावसाने केली सरकारची नाचक्की\nविधिमंडळाच्या तळघरात पाणी शिरल्याने विधिमंडळाचा देखील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. अर्थातच अंधारात काम करणे शक्य नसल्याने विधिमंडळाचे कामकाज आज बंद करण्यात आले. वीजपुरवठा नसल्याने कामकाज बंद पडण्याची हि पहिलीच वेळ असल्याने सरकारची चा��गलीच नाचक्की झाली आहे असा सूर विरोधकांनी लावला.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nएक आमदार पाठपुरावा दमदार | कल्याणमधील काही रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर | मनसे आमदाराकडून जाहीर आभार\nभारतातील उत्परिवर्तनाचा जगाला धोका | हा विषाणू १९ देशांत पसरला - WHO\nगोव्यात ऑक्सिजन अभावी २६ रुग्णांचा मृत्यू | भाजपच्या वाचाळ नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी - रुपाली चाकणकर\nनिवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात अन संपल्या की दरवाढ, हे कसलं वित्त नियोजन\nकेंद्र सरकार नक्कीच कमी पडतंय, स्वत:ची प्रतिमा निर्मिती करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवा, अनुपम खेर यांनी झापलं\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nSpecial Recipe | जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल तर मग बनवा एकच पोटभारीची डिश म्हणजे वरणफळं\nHealth First | कच्ची पपई खाणे आहे आरोग्यास हितकारक\nSpecial Recipe | कुरकुरीत आणि खमंग अश्या करंदीच्या वड्यांचा नक्की आस्वाद घ्या\nकोरोना आपत्ती | देशात मागील 24 तासातील 4,091 रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात 4 लाख 14 हजार 188 नवे कोरोनाबाधित | तर 3,915 रुग्णांचा मृत्यू\nSpecial Recipe | उन्हाळ्यात ताजतवानं करणार ड्रिंक किवी मॉकटेल\nHealth First | शरीर डिटॉक्स राखण्यासाठी काही घरगुती टिप्स\nSpecial Recipe | कॅरॅमल फ्रॅप | कॉफी विथ कॅरॅमल आणि क्रीम, कसे चवदार आहे ते बनवल्यावर कळेल\nHealth First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे\nSpecial Recipe | संध्याकाळी खाण्यासाठी चटपटीत चाट कोन तयार आहेत\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापू��� | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/raj-thakare/", "date_download": "2021-05-18T19:42:49Z", "digest": "sha1:Z4SSPQNM4TPSUACX5XJLZDGRZPGWL4FN", "length": 32805, "nlines": 175, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "NCP Chief Sharad Pawar talked about shivsena and Maharashtra Navnirman Sena in interview | उद्धव स्वबळावर लढतील, तर स्पष्ट भूमिका हे राज यांच वैशिष्ट आहे: शरद पवार | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nVIDEO | भाजपच्या योगी सरकारचा कळस | गंगेत वाहणारे मृतदेह पोलिसांनी पेट्रोल-टायर टाकून जाळले लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त ५ राज्यातील निवडणुकीचे दुष्परिणाम देश भोगतोय | आता चंद्रकांतदादा म्हणाले उद्या निवडणुका घ्या, 400 जागा निश्चित भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण बापरे | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त ५ राज्यातील निवडणुकीचे दुष्परिणाम देश भोगतोय | आता चंद्रकांतदादा म्हणाले उद्या निवडणुका घ्या, 400 जागा निश्चित भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण बापरे | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार, 'जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो'... मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत माझी भूमिका लवकरच जाहीर करेन - छत्रपती संभाजीराजे खतांच्या किमतीवरून खासदार रक्षा खडसेंचं केंद्राला पत्र | भाजपमधूनही दरवाढीला तीव्र विरोध\nउद्धव स्वबळावर लढतील, तर स्पष्ट भूमिका हे राज यांच वैशिष्ट आहे: शरद पवार\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिली. मुलाखती दरम्यान पवारांनी भाजप विरोधातील महाआघाडी, शिवसेनेचा स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाबत अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिली.\nभिवंडीत शिवसेनेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांचा मनसेमध्ये जाहीर प्रवेश\nभिवंडीमध्ये शिवसेनेला मनसेकडून खिंडार पाडण्यात आलं असून शहरातील प्रमुख आणि तरुण कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवास्थानी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यावेळी राज ठाकरेंच्या व्यतिरिक्त मनसेचे नेते राजू पाटील हे देखील उपस्थित होते.\nमनसे व महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विधानसभेत एकत्र आल्यास गणित बदलणार: सविस्तर\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे स्वबळावर निवडणूक लढविणार असं जाहीर केलं असलं तरी राजकारणात सर्व काही शक्य असत. केवळ विषय येतो तो पक्षाची मिळती जुळती विचारधारा आणि दोघांचे मूळ मतदार कोण याचाच. त्याचा विचार करता भविष्यात जर ही युती झाल्यास ते अनेकांची गणित बिघडू शकतात. इतकंच नाही तर उद्या ह्या युतीने थेट कर्नाटक सारखा चमत्कार केल्यास आश्चर्य वाटायला नको.\n'ती मराठी माणसाची इच्छा', जातीपातीच्या ह्या विषारी वेली आत्ताच छाटा: राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nव्यंगचित्राच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील राजकारणावर अचूक बोट ठेवलं आहे. आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन राज्यात जातीय राजकारणाने जोर पकडला आहे आणि त्याचे भविष्यातील गंभीर परिमाण ओळखूनच राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आहे.\nफर्जंद टीमने मानले मनसे व राज ठाकरेंचे आभार, महाराजांच्या चित्रपटाला प्राईम टाईम शोज व स्क्रिन्स\nछत्रपतीं शिवाजी महाराजांच्या वीर मावळ्यांचा पन्हाळगड किल्ला सर करण्याच्या पराक्रमावर आधारित ‘फर्जंद’ या मराठी चित्रपटाला अप्रतिम प्रतिसाद मिळत असताना सुद्धा, पुन्हां प्राईम टाईम शोज व स्क्रिन्सचा अडथळा निर्माण झाला होता.\nमनसेने पूर्ण केलेलं खेड'वासियांच स्वप्नं शिवसेनेने पळवलं\nराजकारणाच्या आखाड्यात उमेदवार पळावा पळावी काही नवीन विषय नाही. त्यात शिवसेनेने सध्या पदवी मिळवली आहे असच म्हणावं लागेल. त्यात ते मनसे संबंधित असेल तर त्यांना अधिक आनंद होतो. मागे भाजपने मुंबईतील एक नगरसेवक पदाची पोटनिवडणूक जिंकताच भाजपच्या नेत्यांनी लगेच आमचा महापौर मुंबई महापालिकेत बसविणार अशी हूल देताच बिथरलेल्या सेनेने भाजपचे नगरसेवक फोडता येणार नाहीत हे ध्यानात येताच स्वतःची अर्थशक्ती वापरून मनसेचे ६ नगरसेवक गळाला लावून स्वतःची पाठ थोपटून घेतली, परंतु सामान्यांकडून त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया आल्या होत्या.\nराजा एकटा पडला आहे असं कोण म्हणेल हे चित्र पाहून\nआज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५० वा वाढदिवस असल्याने, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. परंतु सत्तेत नसताना सुद्धा सुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रचंड मराठी माणसाची आणि कार्यकर्त्यांची तोबा गर्दी पाहून ‘राजा एकटा पडला’ आहे असं केवळ राजकारण न समजणाराच बोलू शकतो.\nभाजप-सेनेच्या सरकारमुळे नाही, तर मनसेमुळे मुंबईत पेट्रोलचे भाव ४ रुपयांनी कमी\nकाही महिन्यांपासून संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असून, त्यामुळे महागाईत सुद्धा प्रचंड वाढ झाल्याने सामान्यांची चांगलीच दमछाक होत आहे. केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पेट्रोलचे भाव कमी करण शक्य नसल्याचे म्हटले असताना राज ठाकरेंच्या मनसेकडून मुंबईकरांना एका दिवसाचा का होईना, पण दिलासा देण्याचा प्रयत्नं करण्यात आला असून त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेने भाजप-शिवसेनेच्या सरकारला सुद्धा एक अप्रत्यक्ष चपराक देण्याचा प्रयत्नं केला आहे.\n उद्योगपती व उद्योगपती प्रशाकीय अधिकारी, सगळंच सोपं झालं\nनुकताच मोदी सरकारने खासगी क्षेत्रातील मोठ्या पदावरील व्यक्तींना प्रशासकीय सेवेचे दालन यूपीएससी परीक्षा न देता सुद्धा काबीज करता येईल असा गाजावाजा करत एक निर्णय प्रसिद्ध केला. परंतु त्यामागचं वास्तव मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अचूक पकडलं असून तेच व्यंगचित्रातून मार्मिक पणे दाखवून दिल आहे.\nपु. ल. देशपांडेंबद्दल बोलण्याएवढा मी मोठा नाही: राज ठाकरे\nसंपूर्ण महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे याच्या जीवनावर आधारित चित्रपट सध्या दिग्दर्शक महेश मांजरेकर प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. पु. ल. देशपांडे याच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे नाव ‘भाई-व्यक्ती की वल्ली’ असं करण्यात आलं असून, त्याच चित्रपटाचा काल राज ठाकरे यांच्या हस्ते पोस्टर लाँच करण्यात आला त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.\nशरद पवार व राज ठाकरे का एकमेकांना खंजीर खुपसतील राजकीय संदर्भ नसलेले हे कॉपी-पे���्ट व्यंगचित्रकार कोण \nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्राला एक राजकीय आणि वस्तुस्थितीवर आधारित संदर्भ असतो हा अनुभव आहे. त्यांनी त्या त्या परिस्थितीशी सांगड घालणारी व्यंगचित्र नेहमीच प्रसिद्ध केली आहेत. अगदी राष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे असो की त्यांचाच व्यंगचित्रकारितेचा वारसा अधिक प्रगल्भतेने पुढे घेऊन वर्तमानावर बोट ठेवण्याची नेमकी कला या दोन्ही व्यंचित्रकारांनी नेहमीच जोपासली.\nराज ठाकरेंच्या नजरेतून गळाभेट, भेट आणि मन की बात, पाठीत खंजीर\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीची खिल्ली उडविली आहे. मुंबईतील भेटीत या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच स्वागत करत गळाभेट केली खरी, परंतु ज्याला निवडणूक प्रचारात अफजलखान म्हणून हिणवलं त्याची अखेर गळाभेट झाल्याने, त्यावरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्मिक व्यंगचित्र प्रसिद्ध केला आहे.\nमराठी उद्योजकांना पुढे घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्न करेन: राज ठाकरे\nमराठी उद्योजकांनी आक्रमक पने व्यवसाय करणे गरजेचे आहे असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र बिजनेस क्लबमध्ये मराठी उद्योजकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केलं.\nसेना-भाजपच्या राजकारणाने राज ठाकरेंवरचा विश्वास द्विगुणित \n२०१४ मधील निवडणुकीत भाजप शिवसेनेने प्रचारादरम्यान एकमेकांवर तुफान चिखलफेक केली होती. मागील लोकसभेच्या निवडणूका असोत किंव्हा विधानसभेच्या निवडणुका, या दोन्ही पक्षांची आपसात भांडण करून प्रसार माध्यमांना स्वतःवर केंद्रित करण्याची रणनीती मतदाराला चांगलीच माहित झाली आहे. दोघे सुद्धा एकमेकांच्या पक्ष नैतृत्वाची भर सभेत वाटेल त्या थराला जाऊन उणीधुनी काढायचे आणि सत्तेचे मलई डोळ्यासमोर येताच पुन्हां ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्या वीणा करमेना’ अशी गत झाली होती.\nमराठी नाट्यसंमेलन, उद्घाटन राज ठाकरे करतील आणि समारोप उद्धव ठाकरे\n१३ जूनला ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते होणार आहे. कालच नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्याचे सांस्कृति��� मंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर या निवासस्थानी भेट घेऊन तसं निमंत्रण सुद्धा दिल आहे.\nशिक्षणमंत्री विनोद तावडे कृष्णकुंजवर राज ठाकरेंच्या भेटीला\nराज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याचे समजते. चर्चेचा संपूर्ण तपशील अधिकृतपणे समजू शकलेला नसला तरी ठाण्यामध्ये होणाऱ्या नाट्यसंमेलनाच आमंत्रण तसेच इतर राजकीय चर्चा झाल्याचे समजते.\n सरकारी उपाय व त्यावर राज ठाकरेंच व्यंगचित्र\nसध्या देशभरात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतच चालल्याने सामान्य जनता चांगलीच हैराण झाली आहे. सामान्य जनतेचा रोष पाहता १-२ दिवसांपासून त्या किमतीत अतिक्षुष्म प्रमाणात घट करण्यात येत आहे.\nराज ठाकरेंच्या बर्थडेनिमित्त, मनसेकडून पेट्रोल ४ रुपयांनी स्वस्त\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असून त्यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पेट्रोलवर ४ रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. मुंबईतल्या एकूण ३६ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर ही सूट देण्यात येईल असं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.\nवणी पालिका भाजपकडे, लोकांची तहान भागवते राज ठाकरेंची मनसे\nवणी शहराची एक हाती सत्ता भाजपकडे असताना सुद्धा इथे स्थानिकांच्या पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट बनला आहे. सत्ताधारी केवळ टँकर माफियांना पोसण्यातच मग्न असून त्याची शहरवासीयांच्या मूळ समस्येकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. मे महिन्यामुळे उन्हाची झालं सर्वच घरात पोहोचली असून प्राण्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. परंतु इथल्या स्थानिकांची रोजची तहान भागविण्याची जवाबदारी मनसेचे राजू उंबरकर आणि पदाधिकारी नित्याने पेलत आहेत.\nराज व उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, म्हणून शिवसैनिकाचं आंदोलन\nशाम मारोती गायकवाड या शिवसैनिक कार्यकर्त्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं म्हणून चक्क दादर टीटीच्या पुलावर चढून घोषणा दिल्या. या दोन्ही भावांनी एकत्र यावं आणि निवडणूक लढवावी, अशी भावनिक मागणी या तरुणाकडून करण्यात आली आहे. तासा भराने जेंव्हा त्याला अग्निक्षमण दलाच्या जवानांनी खाली उतरवले तेंव्हा त्यान��� राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकीची मागणी करणारी पत्रकेही त्या ठिकाणी वाटली आहेत.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nएक आमदार पाठपुरावा दमदार | कल्याणमधील काही रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर | मनसे आमदाराकडून जाहीर आभार\nभारतातील उत्परिवर्तनाचा जगाला धोका | हा विषाणू १९ देशांत पसरला - WHO\nगोव्यात ऑक्सिजन अभावी २६ रुग्णांचा मृत्यू | भाजपच्या वाचाळ नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी - रुपाली चाकणकर\nनिवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात अन संपल्या की दरवाढ, हे कसलं वित्त नियोजन\nउपमुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर ६ कोटी खर्चाची योजना | तर मोदी सरकारचा २०२० मध्ये ७१३ कोटीचा मार्केटिंग विक्रम\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nSpecial Recipe | जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल तर मग बनवा एकच पोटभारीची डिश म्हणजे वरणफळं\nHealth First | कच्ची पपई खाणे आहे आरोग्यास हितकारक\nSpecial Recipe | कुरकुरीत आणि खमंग अश्या करंदीच्या वड्यांचा नक्की आस्वाद घ्या\nकोरोना आपत्ती | देशात मागील 24 तासातील 4,091 रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात 4 लाख 14 हजार 188 नवे कोरोनाबाधित | तर 3,915 रुग्णांचा मृत्यू\nSpecial Recipe | उन्हाळ्यात ताजतवानं करणार ड्रिंक किवी मॉकटेल\nHealth First | शरीर डिटॉक्स राखण्यासाठी काही घरगुती टिप्स\nSpecial Recipe | कॅरॅमल फ्रॅप | कॉफी विथ कॅरॅमल आणि क्रीम, कसे चवदार आहे ते बनवल्यावर कळेल\nHealth First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे\nSpecial Recipe | संध्याकाळी खाण्यासाठी चटपटीत चाट कोन तयार आहेत\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्���्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/oxygen-plant-awaiting-installation-to-be-implemented-soon-in-isolation-at-imawada/04212143", "date_download": "2021-05-18T20:40:37Z", "digest": "sha1:573QXAP5OUCCP34JRSYV6G2OUGNTMO6Z", "length": 11071, "nlines": 58, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "‘इंस्टालेशन’ची वाट पाहणा-या ऑक्सीजन प्लान्टचे इमावाड्यातील 'आयसोलेशन'मध्ये लवकरच क्रियान्वयन Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\n‘इंस्टालेशन’ची वाट पाहणा-या ऑक्सीजन प्लान्टचे इमावाड्यातील ‘आयसोलेशन’मध्ये लवकरच क्रियान्वयन\nमहापौरांचा पुढाकार : पाचपावली सुतिकागृहातील प्लान्टचे रविवारपर्यंत लोकार्पण\nनागपूर : कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता महापौर दयाशंकर तिवारी नवे ऑक्सीजन प्लान्ट तातडीने उभारण्यासाठी प्रयत्नरत आहेत. एम.आय.डी.सी. परिसरातील इंस्टालेशनची वाट पाहणा-या नवीन असलेल्या ऑक्सीजन प्लान्टला इमावाड्यातील आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये स्थापित करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले. यामुळे आता ५० बेडला ऑक्सीजनचा पुरवठा होणार आहे.\nएम.आय.डी.सी.तील वॉटर ट्रीटमेंट प्लान्टच्या बाजूला १३ के.एल.चा ऑक्सीजन प्लान्ट असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांना प्राप्त झाली. त्यांनी तातडीने या प्लान्टला भेट दिली. संपूर्ण माहिती घेतली. हवेने ऑक्सीजन तयार करणारा हा प्लान्ट कोव्हिड परिस्थितीत रुग्णालयात हलविला तर त्याचा उपयोग गरजू रुग्णांना होईल. हे लक्षात घेऊन महापौरांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना याबाबत माहिती दिली.\nआवश्यक असलेले ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त केले. आता हा प्लान्ट इमामवाड्यातील मनपाच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये स्थानांतरित करण्यात आला आहे. ज्याचे इंस्टालेशन लॉयन्स क्लब स्वखर्चाने करेल, असे लॉयन्सचे विनोद वर्मा यांनी सांगितले. सध्या ‘आयसोलेशन’मध्ये ३६ बेड असून लवकरच १४ बेडची नव्याने व्यवस्था करण्यात येत आ���े. अशा एकूण ५० बेडला या प्लान्टच्या माध्यमातून ऑक्सीजन मिळेल. त्यामुळे येथे वापरण्यात येणारे गॅस सिलिंडर इतरत्र उपयोगात येऊ शकतील, असे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.\nरविवारपर्यंत पाचपावली प्लान्टचे लोकार्पण\nपाचपावली सुतिकागृह आणि के.टी. नगर येथे मनपाचे कोव्हिड हॉस्पिटल तयार आहे. डॉक्टरांची नियुक्तीही झाली आहे. फक्त ऑक्सीजनअभावी ते सुरु करण्यात आले नाही. पाचपावली येथे उभारण्यात येत असलेल्या लिक्वीड मधून गॅस मध्ये परावर्तित करणाऱ्या ऑक्सीजन प्लान्टचे काम अंतिम टप्प्यात असून ११० बेड करिता येत्या रविवारपर्यंत प्लांटचे लोकार्पण करण्यात येईल.\nगांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयातही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने ११५ बेड आणि १६ आयसीयूसाठी हवेतून ऑक्सीजन तयार करण्याचा प्लान्ट उभारण्यात येत आहे. १५ दिवसानंतर त्याचेही काम सुरू होईल. ऑक्सीजन पुरवठ्याच्या दृष्टीने मनपाचे रुग्णालय स्वयंपूर्ण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत\nरामबाग मधील शौचालय दुरुस्तीची मागणी\nवीज पुरवठा सुरळीत करा, पडझड झालेली घरे तत्काळ दुरुस्त करा\nपिक विमा योजनेच्या तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करावा :पालकमंत्री\nआमदार निवास येथे कोरोना चाचणी केन्द्र सुरु\nजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाव्दारे जिवनावश्यक सामानाचे वाटप\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत\nगोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nMay 18, 2021, Comments Off on गोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nजिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nMay 18, 2021, Comments Off on जिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nनदी आणि नाल��� स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nMay 18, 2021, Comments Off on नदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nMay 18, 2021, Comments Off on चाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nMay 18, 2021, Comments Off on मंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/the-number-of-victims-is-16/", "date_download": "2021-05-18T19:48:35Z", "digest": "sha1:I7AYTWRTKR4TS3IP2QRBLQTODYLTI23W", "length": 3192, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "The number of victims is 16 Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri Corona Update: शहरात रविवारी नवे 651 रुग्ण, 753 जणांना डिस्चार्ज; बाधितांची संख्या 16 हजार…\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आज (दि. 26) 651 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 16 हजार 283 झाली आहे. नऊ रुग्णांचा मृत्यू झाला असून 753 जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/news-channels-and-news/", "date_download": "2021-05-18T19:47:11Z", "digest": "sha1:B4GPNDNZIGOIRZQDE6NAP3LBE6VFYUEV", "length": 12999, "nlines": 83, "source_domain": "punerispeaks.com", "title": "हृदयद्रावक घटना आणि वृत्तवाहिन्या ; यावर लोकांचे मत", "raw_content": "\nहृदयद्रावक घटना आणि वृत्तवाहिन्या ; यावर लोकांचे मत\nखूप खूप वर्षांपूर्वी कॅसेट किंग गुलशन कुमार याचा खून झाला त्या दिवशी वृत्त माध्यमे वार्तांकनाकरता कोणत्या थराला जाऊ शकतात आणि स्टुडिओत बसलेले न्यूज अँकर प्रत्यक्ष घटनास्थळी असलेल्या वार्ताहरांकडून काय काय वदवून घेऊ शकतात ह्याची झलक पाहायला मिळाली हे अजूनही लक्षात आहे. गुलशन कुमारच्या घरातला तसेच नातेवाइकांचा बाईट मिळवण्याची धडपड तर चालली होतीच त्यातच एक न्यूज अँकर व��चारात झाला , ” अंदर माहोल कैसा है ” अरे ज्याचा खून होऊन दोन चार तासही उलटले नाहीयेत त्याच्या घरातला माहोल कसा असणार ” अरे ज्याचा खून होऊन दोन चार तासही उलटले नाहीयेत त्याच्या घरातला माहोल कसा असणार आणि घटना स्थळावरचा तो किंवा ती वार्ताहरही माहोलचे वर्णन करून सांगत होता.\nवृत्त वाहिन्यांची ” लाईव्ह ” वखवख २६/११च्या संध्याकाळीही पहायला मिळाली. एक दृश्य अजूनही लक्षात आहे. कसाब टोळीच्या अंदाधुंद गोळीबारानंतर व्हीटी स्थानकातील प्रवाशांच्या मदतीकरता धावणाऱ्या एक पोलीस हवालदाराला एका वृत्त प्रतिनिधीने अडवलंय, ती त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करतीये, तो बिचारा माहिती देत ” मला जाऊ द्यात” असं तिला विनवतोय, पण ही बाई काही त्याला सोडायला तयार नाही, शेवटी तो कसाबसा स्वतःची सुटका करून घेतो आणि आपलं कर्तव्य पार पाडायला व्हीटीच्या दिशेने धाव घेतो.\nवृत्त वाहिन्यांचा सर्वात हीन प्रकार दोन एक वर्षांपूर्वी बघण्यात आला. पुण्याहून अलिबागजवळच्या समुद्रकिनाऱ्यावर सहलीकरता गेलेल्या काही महाविद्यालयीन तरुण तरुणींपैकी काही जण समुद्रात बुडून मरण पावले. त्याचं ” लाईव्ह ” वार्तांकन करताना एका मराठी वाहिनीची न्यूज अँकर ” ही बातमी आमच्याच वाहिनीवर सर्वप्रथम लाईव्ह ” असं तारस्वरात किंचाळत होती. वार्तांकनाचे हे असले प्रकार पाहिले की घटनेचं गांभीर्य कमी होऊन वृत्तवाहिन्यांच्या ह्या असल्या बीभत्स प्रकारांमुळे आपला रक्तदाब वाढतो हे लक्षात आल्यापासून मी अशा बातम्या वृत्तवाहिन्यांवर पूर्ण पाहात नाही. बातमीचा मथळा पहायचा आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ती बातमी वाचायची. दुर्घटनेबाबत तर आपण काही करू शकत नाही पण अशा घटनांचं वार्तांकन न पाहून वृत्तवाहिन्यांच्या आचरटपणाला आपण खतपाणी घालत नाही एवढंच मानसिक समाधान \nअगदी अशीच चीड मला प्रमोद महाजनांचा खून त्यांच्या धाकट्या भावाने केला तेव्हाच्या बातमी दाराची आली होती.प्रमोद महाजन ह्यांचे मोठे बंधू अगदी हताश, चक्क धोतराला डोळे पुसत उभे होते, त्यांच्या समोर माईक धरून एक महान पत्रकर्ति विचारत होती,” ह्या क्षणी तुम्हाला काय वाटत आहे दादा”त्यांचे माहीत नाही पण मला चक्क तिच्या मुस्काटात मारावीशी वाटत होतीज्यांच्या एका भावाचे प्रेत घरात आहे आणि त्याला कारणीभूत दुसरा भाऊ आहे अशा प्रौढ माणसाला काय वाटते, हा प्रश्न\nआत्ता काल परवाचीच गोष्ट. मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक सुरु होती. लाॅकडाऊन संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय होणार होते. इकडे एका वाहिनीवरचा निवेदक तिथल्या त्याच्या रिपोर्टरला विचारत होता,” तुला काय वाटतं , आत काय निर्णय झाला असेल” आता हा (की ही) काय डोंबलं सांगणार आता हा (की ही) काय डोंबलं सांगणार “तुम्हे क्या लगता है, प्रधानमंत्री के मन में अब क्या चल रहा होगा “तुम्हे क्या लगता है, प्रधानमंत्री के मन में अब क्या चल रहा होगा ” याचं उत्तर कोण महाभाग रिपोर्टर देऊ शकेल” याचं उत्तर कोण महाभाग रिपोर्टर देऊ शकेल पण आम्ही अगदी श्रध्देने पाहतो, ऐकतो. सांग बाबा ….\nटिव्ही स्क्रीनवर जिथे जागा मिळेल तिथे जाहिरात..अगदी हेडलाईनचे सुद्धा प्रायोजक… सकाळच्या दुपारच्या संध्याकाळच्या रात्रीच्या..नावाखाली दिल्या जाणाऱ्या त्याचं बातम्या.. एक छोटासा ब्रेक घेतो.. तुम्ही कुठेही जाऊ नका…लगेचचं परत येतो…बघत राहा..अरेकामधंदा सोडून आम्ही दिवसभर टिव्ही समोर बसून राहायचं\nअगदी खर आहे…आजतक चे वार्ताहर, investigation केल्यासारखे च, पोलिस खात्याच्या वरताण अशा बातम्या कथन करत.पत्रकारितेचे विकृत स्वरूप दिवसेंदिवस हिडीस, बीभत्स होत चालले आहे. काय दाखवावे, काय नाही, याचे तारतम्य च राहिले नाही. याचा परिणाम म्हणून आमच्यासारखे अनेक प्रेक्षक, टीव्ही कडे पाठ वळवत आहेत. त्यांच्यावर अंकुश च राहिला नाही सरकारचा…\nत्या कंगनाच्या घरतोड प्रकरणी , मीडियाचे जागरूक पत्रकार ,एका पोस्टमनला मनपा चा कर्मचारी समजून प्रश्नांचा भडिमार करत होते , तो वारंवार सांगत होता ,” मैं पोस्टमन हूँ ” पण TRP ची मस्ती चढलेले पत्रकार त्याला भंडाऊन सोडत होते फार केविलवाणी परिस्थिती होती \nटि.आर. पी. मिळवण्यासाठी काय पण.खरे तर आपल्याला जे चँनल बघायचे नाही ती बंद करून ,आपण पुढील चँनल बघणे बंद केले आहे, हे सर्व जगाला आठवडाभर सांगणे ,व का असे करतोय त्याची कारणे देणे ,थोडा वेळ जास्त जाईल पण शक्य असलेल्या सर्वानीं केले तर नक्की फरक पडेल. मी करतो आहे, आपण ही करा .\nलोकांनी आपले मत कमेंट मध्ये जरूर मांडावे, आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवू…\nPrevious articleरेल्वेमध्ये पाईंटमन मयूर शेळकेच्या पराक्रमाचा थरार; गुलाम चित्रपटाची आठवण\nNext articleमुंबई-पुण्याची कोरोना परिस्थिती सुधारली आहे\nमराठा आरक्षण सुप्री�� कोर्टाकडून रद्द, रद्द करण्याची कारणे\nमुंबई-पुण्याची कोरोना परिस्थिती सुधारली आहे\nरेल्वेमध्ये पाईंटमन मयूर शेळकेच्या पराक्रमाचा थरार; गुलाम चित्रपटाची आठवण\nमहाराष्ट्र लॉकडाउन नियम: एक मे पर्यंत कडक निर्बंध\nक्रिकेट मध्ये सामना पाहताना मुलींचे भाव आणि मिम्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/women-who-entered-sabarimala-seek-protection/", "date_download": "2021-05-18T20:09:52Z", "digest": "sha1:Q2HIKS6L34COYKDXNR7KS6DF6QQQQUHM", "length": 8121, "nlines": 78, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates शबरीमलात प्रवेश करणाऱ्या महिलांना सुरक्षा द्या - सर्वोच्च न्यायालय", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nशबरीमलात प्रवेश करणाऱ्या महिलांना सुरक्षा द्या – सर्वोच्च न्यायालय\nशबरीमलात प्रवेश करणाऱ्या महिलांना सुरक्षा द्या – सर्वोच्च न्यायालय\nशबरीमला मंदिरात 2 जानेवारी रोजी प्रवेश करणाऱ्या 2 महिलांना पूर्णवेळा सुरक्षा प्रदान करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकारला दिले आहेत. सुरक्षेव्यतीरिक्त अन्य मुद्यांमध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला तसेच त्यांची याचिका फेरविचार याचिकेशी जोडण्याची त्यांची मागणी फेटाळून लावली.\nआम्ही फक्त महिलांच्या सुरक्षेचा विचार करणार आहोत. अन्य मुद्यांचा नाही असं मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती एल.एन.राव आणि दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं आहे. फक्त दोनच नाही तर आणखी महिलांनीही मंदिरात प्रवेश केला आहे, केरळ सरकारने केलेला हा युक्तीवाद कोर्टाने विचारात घेतला नाही.\n28 सप्टेंबरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 51 महिलांनी मंदिरात प्रवेश केला आहे असे केरळ सरकारच्या वकिलाने कोर्टाला सांगितले. उच्च न्यायालयाने नेमलेल्या मॉनिटरींग कमिटीविरोधातही युक्तीवाद ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या 2 महिलांपैकी कनकदुर्गा या महिलेला तिच्या सासूने मारहाण केली होती. 2 जानेवारीच्या पहाटे बिंदू आणि कनकदुर्गा या पन्नाशीच्या आतल्या 2 महिलांनी शबरीमलात प्रवेश करुन भगवान अय्याप्पांचे दर्शन घेतले. त्यावरुन केरळमध्ये मोठा वाद आणि हिंसाचार झाला.\nमंगळवारी सकाळी कनकदुर्गा पेरींतलमन्ना येथील तिच्या घरी परतली. त्यावेळी सासू आणि तिच्यामध्ये शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यावरुन वाद झाला. सासूने कनकदुर्गाच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यामध्ये कनकदुर्गा जखमी झाली. तिला पेरींतलमन्ना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.\nPrevious #5YearChallengeच्या माध्यमातून भाजपानेचे घेतला मोदींच्या कामाचा आढावा\nNext उपग्रहातून कसा दिसतो कुंभमेळा ; इस्रोने जारी केले छायाचित्र\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nतौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mesavarkar.com/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2021-05-18T19:57:40Z", "digest": "sha1:QZ7RX4LIICQXUCPDDR2WKTVF3RE4P35A", "length": 9356, "nlines": 133, "source_domain": "mesavarkar.com", "title": "मी सावरकर २०१८ – पारितोषिक विजेते – मी सावरकर", "raw_content": "वर्ष १ ले | वर्ष २ रे | वर्ष ३ रे | फोन – +91 8956849870\nएक अभिनव वक्तृत्व स्पर्धा २०२०\nविजेते – वर्ष ४ थे\nविजेते – वर्ष दुसरे\nगॅलरी – वर्ष २ रे\nप्रमाणपत्र – वर्ष २ रे\nगॅलरी – वर्ष ३ रे\nप्रमाणपत्र – वर्ष ३ रे\nविजेते – वर्ष तीसरे\nविजेते – वर्ष ४ थे\nमी सावरकर २०१८ – पारितोषिक विजेते\nमी सावरकर २०१८ – पारितोषिक विजेते\nमी सावरकर २०१८ स्पर्धेतील गटवार विजेत्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.\nगट क्र १ – इयत्ता ५ ते ८\nविजेता : ओजस जोशी, मुंबई – साहित्यिक सावरकर\nउपविजेता : सोहम कुलकर्णी, नाशिक – समाजसुधारक सावरकर\nश्रीनिवास हस��नीस, सांगली – विज्ञाननिष्ठ सावरकर\nसानवी तुळपुळे, बेळगाव ,कर्नाटक – समाजसुधारक सावरकर\nश्रनिवास कुलकर्णी , कोल्हपूर – साहित्यिक सावरकर\nश्रिया अभिजित बर्वे, पुणे – साहित्यिक सावरकर\nआदी शेखर माळवदे, मुंबई – योध्दा सावरकर\nगट क्र २ – इयत्ता ९ ते १२\nविजेता : स्वप्नजा वालवडकर, औरंगाबाद – साहित्यिक सावरकर\nउपविजेता : अनुष्का आपटे, बेळगाव – विज्ञाननिष्ठ सावरकर\nरिद्धी करकरे, डोंबिवली – योद्धा सावरकर\nवैष्णवी वि प्रभुदेसाई, बोरिवली (प) – द्रष्टे सावरकर\nभक्ती देशमुख, अमरावती – हिंदुत्ववादी सावरकर\nअथर्व मुलमुळे, मुंबई – द्रष्टे सावरकर\nसमर्थ दरेकर, सोलापूर – साहित्यिक सावरकर\nगट क्र ३ महाविद्यालयीन विद्यार्थी पदवीपर्यंत\nविजेता : स्वरदा फडणीस, कोल्हापूर – साहित्यिक सावरकर\nउपविजेता : आशिष आठवले, रत्नागिरी – विज्ञाननिष्ठ सावरकर\nबागेश्री पारनेरकर, नाशिक – समाजसुधारक सावरकर\nमधुरा घोलप, नाशिक – समाजसुधारक सावरकर\nशिवांजय बुटेरे, बदलापूर- द्रष्टे सावरकर\nशिवराज दोनवडे, पुणे – विज्ञाननिष्ठ सावरकर\nनुपूर पाटील, नंदुरबार – साहित्यिक सावरकर\nयुवा गट वय वर्षे २२ ते ४५ पर्यंत\nविजेता: हेमांगिनी जावडेकर – पुराणिक , पुणे – साहित्यिक सावरकर\nउपविजेता: दिपाली कुलकर्णी, बेळगाव – हिंदुत्ववादी सावरकर\nरूपा झरिये , बँकॉक – साहित्यिक सावरकर\nविजयश्री सावजी, बुलढाणा – हिंदुत्ववादी सावरकर\nमिलिंद धर्माधिकारी, भुसावळ – हिंदुत्ववादी सावरकर\nश्रेद्धा दुसाने, मुंबई – साहित्यिक सावरकर\nमोहिनी गर्गे – कुलकर्णी, देहरादून, उत्तराखंड – द्रष्टे सावरकर\nवरिष्ठ गट – वय वर्षे ४५ ते ६० पर्यंत\nविजेता : अभिजित फडणीस, ठाणे – हिंदुत्ववादी सावरकर\nउपविजेता : गणनाथ मोहरीर, वॉशिंग्टन डी. सी – द्रष्टे सावरकर\nमुग्धा गोखले, सांगली – समाजसुधारक सावरकर\nमीरा पोतदार, चिपळूण- साहित्यिक सावरकर\nपूजा संजय कात्रे, रत्नागिरी – साहित्यिक सावरकर\nश्रीराम लाखे, नागपूर – साहित्यिक सावरकर\nगिरीशकुमार दुबे, चिखली – साहित्यिक सावरकर\nज्येष्ठ गट -वय वर्षे ६० आणि पुढे\nविजेता : विनय वाटवे, सांगली – द्रष्टे सावरकर\nउपविजेता: किशोर मधुकर काकडे, बेळगाव ,कर्नाटक – समाज सुधारक सावरकर\nविवेक सरपटवर, चंद्रपूर – द्रष्टे सावरकर\nविवेक कुलकर्णी, सांगली – हिंदुत्ववादी सावरकर\nनंदा मानखेडकर, पुणे- साहित्यिक सावरकर\nचारुदत जोशी, मुंबई – द्रष्टे सावरकर\nसुनीती मराठे, गोवा – योद्धा सावरकर\nडॉ सुब्रह्मण्यम स्वामी यांचे पारितोषिक वितरण समारंभातील भाषण – “देशभक्त सावरकर”\nमी सावरकर २०१८ – पारितोषिक विजेते\nवक्तृत्व स्पर्धेतील सर्व विजेत्यांची आणि ३०० हुन अधिक स्पर्धकांची विषयवार आणि गटवार भाषणे – बघा आमच्या youtube चॅनेलवर\nसंयोजक : स्वानंद चँरिटेबल ट्रस्ट, पुणे\nसह संयोजक : डेक्कन एज्युकेशन सोसायटी\nसीए धनंजय बर्वे (अध्यक्ष),\nसीए रणजीत नातु, प्रविण गोखले,\nशैलेश काळकर, सीए अमेय कुंटे.\nविजेते – वर्ष दुसरे\nCOPYRIGHT © 2018 ‘मी सावरकर २०१८’ - एक \"अभिनव\" खुली वक्तृत्वस्पर्धा -ALL RIGHTS RESERVED.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/world-himofilia-day-total-70-thousand-patients-in-india/", "date_download": "2021-05-18T21:24:06Z", "digest": "sha1:B4FKTLDQTF6BDHEMUQMVQ3P6NH3GWLCP", "length": 7258, "nlines": 90, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "जागतिक हिमोफिलिया दिन जगभरात साजरा; भारतात आहेत जवळपास 70 हजार पेशंट - Hello Maharashtra", "raw_content": "\nजागतिक हिमोफिलिया दिन जगभरात साजरा; भारतात आहेत जवळपास 70 हजार पेशंट\nजागतिक हिमोफिलिया दिन जगभरात साजरा; भारतात आहेत जवळपास 70 हजार पेशंट\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 17 एप्रिल रोजी जागतिक पातळीवर जागतिक हिमोफीलिया दिन साजरा केला जातो. या वर्षीही जागतिक हिमोफिलीया दिन साजरा केला गेला. ‘बदल स्वीकारणे: नवीन जगात काळजी घेणे ‘ हे या वर्षीचे ब्रीदवाक्य ठेऊन जागतिक हिमोफिलीया संगठणेने आजचा जागतिक हिमोफिलीया दिवस साजरा केला.\nहिमोफीलिया हा रक्त न गोठण्या संबंधित आजार आहे. यामधे रुग्णाच्या शरीराच्या अंतर्गत रक्तस्राव होतो किव्वा जखम झाल्यानंतर रक्त थांबत नाही. यामुळे रुग्णांना अपंगत्व येते अथवा वेळेत उपचार न मिळाल्यास त्यांचे प्राणही जाऊ शकतात. हिमोफीलिया हा तीन प्रकारचा असतो. घटक 8, 9 आणि 7 या घटकांच्या कमतरतेमुळे हा आजार होतो व याचे ते तीन प्रकार पडतात. देशभरात याचे 70 हजार रुग्ण असून महाराष्ट्रात याचे 15 हजारांच्या आसपास रुग्ण आहेत.\nजागतिक पातळीवर WFH म्हणजेच वर्ल्ड फेडरेशन ऑफ हेमॉफिलिया ही संगठना हीमोफिलियासाठी काम करते. तर, देशपातळीवर HFI म्हणजेच, हेमोफिलीया फेडरेशन ऑफ इंडिया ही संगठना देशातील हिमोफिलिया रुग्ण आणि शासन यांच्यामध्ये दुवा साधण्याचे काम करते. सोबतच, हीमोफिलिया रुग्णांना उपचार, शिक्षण, मानसिक आधार देण्याचे काम ही स��स्था करत असते.\nब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.\nदिल्लीची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे महाराष्ट्रद्रोही मंत्री काय कामाचे : महाराष्ट्र काँग्रेसचा हल्लाबोल\n आता संपूर्ण देशातच लवकरच लॉकडाऊनची घोषणा; उच्चस्तरीय बैठक सुरू\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/tag/satara-latest-news/", "date_download": "2021-05-18T20:34:55Z", "digest": "sha1:53MJBYCNJ2XUZOABAJEYPY6X4S2T7EUJ", "length": 2350, "nlines": 56, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Satara latest news Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nसातारा: लॉकडाउन वाढवल्याने व्यापाऱ्यांच्यात नाराजीचा सूर\nसातारा लॉकडाउन वाढवण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी घोषणा केल्यानंतर अनेक व्यापारी वर्गामध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात 27 ते … Read More “सातारा: लॉकडाउन वाढवल्याने व्यापाऱ्यांच्यात नाराजीचा सूर”\nमराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, रद्द करण्याची कारणे\nमुंबई-पुण्याची कोरोना परिस्थिती सुधारली आहे\nहृदयद्रावक घटना आणि वृत्तवाहिन्या ; यावर लोकांचे मत\nरेल्वेमध्ये पाईंटमन मयूर शेळकेच्या पराक्रमाचा थरार; गुलाम चित्रपटाची आठवण\nमहाराष्ट्र लॉकडाउन नियम: एक मे पर्यंत कडक निर्बंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2021-05-18T21:28:41Z", "digest": "sha1:UDVSCHERXWCVD3Y3F6H4D5QC7VH27NXE", "length": 7569, "nlines": 81, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates मतदान केंद्रांवर ‘अत्यावश्यक किमान सुविधांची’ संख्या दुप्पट!", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमतदान केंद्रांवर ‘अत्यावश्यक किमान सुविधांची’ संख्या दुप्पट\nमतदान केंद्रांवर ‘���त्यावश्यक किमान सुविधांची’ संख्या दुप्पट\nलोकसभा निवडणुकांकरिता मतदान केंद्रांवर ‘अत्यावश्यक किमान सुविधांची’ संख्या यावर्षी दुप्पट करण्यात आली आहे. मेडिकल किट, मतदान केंद्रांवर सावलीची व्यवस्था, दिव्यांग तसेच गर्भवती महिला मतदारांसाठी स्वयंसेवकांची मदत, लहान मुलांसाठी पाळणाघर, अंध आणि दिव्यांग मतदारांच्या वाहतुकीची व्यवस्था, रांगेचे व्यवस्थापन या सुविधा यावर्षी नव्याने करण्यात येणार आहेत.\nमतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध उपाययोजना केल्या जातात.\nगेल्या निवडणुकीत मतदान केंद्रांवर सुमारे सात प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.\nत्यामध्ये दुपटीने वाढ करुन 15 प्रकारच्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.\nमहिला मतदारांसोबत आलेल्या लहान मुलांकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघराची व्यवस्था केली जाणार आहे.\nया ठिकाणी एक प्रशिक्षित सहाय्यक या मुलांची काळजी घेण्यासाठी नेमण्यात येणार आहे.\nज्या अंध आणि दिव्यांग मतदारांनी निवडणूक यंत्रणेकडे माहिती देऊन मतदानासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्याची मागणी केली असेल, अशा मतदारांसाठी घर ते मतदान केंद्र वाहनाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nज्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसेल तेथे खासगी वाहन भाड्याने घेऊन या मतदारांची ने-आण करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.\nPrevious पुलवामा हल्ल्यातील संशयिताला पुण्यात अटक\nNext Election 2019; पहिल्या टप्प्यात 7 मतदारसंघात 116 उमेदवार\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nस्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बदनामी प्रकरणी ‘द वीक’चा माफीनामा\nपंतप्रधान मोदींकडून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी\nडायनासोर काळातील मादागास्कर बेटांवर fossil fish जिवंत सापडला …\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanaukri.co.in/2021/04/zp-dhule-recruitment-2021.html", "date_download": "2021-05-18T19:58:45Z", "digest": "sha1:PIWVWQUGBDI7QWSXTWPGK2IIGH6MULN5", "length": 4792, "nlines": 76, "source_domain": "www.mahanaukri.co.in", "title": "(ZP) जिल्हा परिषद धुळे येथ भरती 2021", "raw_content": "\nमुख्यपृष्ठoffline (ZP) जिल्हा परिषद धुळे येथ भरती 2021\n(ZP) जिल्हा परिषद धुळे येथ भरती 2021\nमहानौकरी 2 गुरुवार, एप्रिल २९, २०२१ 0\nअर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 30 एप्रिल 2021\nअर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन\nशैक्षणिक पात्रता : Medical\nजाहिरातीमधील विस्तृत माहिती जाणून घेण्याकरिता खालील चौकटीवर क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा\nएमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी मराठी 2021 मध्ये सर्व ताज्या चालू घडामोडी (बातम्या) मिळवा. चालु घडामोडी 2021 (बातम्या) येथे दररोज एमपीएससी राज्यसेवा, तलाठी, पोलिस, पीएसआय, एसटीआय, झेडपी भरती 2021 साठी प्रकाशित होत आहे. परीक्षेच्या दृष्टीकोनातून मराठी चालू घडामोडी (बातम्या) सर्वात उपयुक्त आहेत. अधिकृत संकेतस्थळावरून चालू घडामोडी (बातम्या) आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\n१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nसंघ लोकसेवा आयोग (UPSC)\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nबालभारती १ ली ते ५ वी ची पाठ्यपुस्तके\nबालभारती ६ वी ते १२ वी ची पाठ्यपुस्तके\nNCERT १ ली ते १२ वी पाठ्यपुस्तके\nआमच्या Whatsapp/Telegram ग्रुप ला जॉइन व्हा॥\nऑनलाइन फॉर्म सेवा उपलब्ध.. अधिक माहितीसाठी संपर्क फॉर्म मध्ये आपला मोबाईल नंबर नमूद करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/national/poonawalas-allegation-that-vaccine-was-not-ordered-is-false-central-government-disclosure-57986/", "date_download": "2021-05-18T19:22:37Z", "digest": "sha1:M3BRKG67WCA56IQWHCIVJ4MQENV6PWKD", "length": 12539, "nlines": 132, "source_domain": "dainikekmat.com", "title": "लसीची ऑर्डर दिली नसल्याचा पूनावालांचा आरोप खोटा; केंद्र सरकारचा खुलासा", "raw_content": "\nHomeराष्ट्रीयलसीची ऑर्डर दिली नसल्याचा पूनावालांचा आरोप खोटा; केंद्र सरकारचा खुलासा\nलसीची ऑर्डर दिली नसल्याचा पूनावालांचा आरोप खोटा; केंद्र सरकारचा खुलासा\nनवी दिल्ली : कोरोनाच्या लसींची नवी ऑर्डर केंद्र सरकारने दिलीच नसल्याच्या माध्यमांमध्ये आलेल्या आरोपांच्या बातम्यांना आता केंद्र सरकारने उत्तर दिले असून, या प्रकारच्या बातम्या या निराधार आहेत, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने सोमवार दि़ ३ मे रोजी दिले आहे़ अदर पूनावालांनी केलेल्या आरोपावर आता केंद्र सरकार आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.\nकेंद्र सरकारने ऑर्डरच दिली नसल्याचा आरोपावर आपला बचाव करण्याचा प्रयत्न या खुलाशातून करण्यात आला आहे. लसीची ऑर्डर न मिळाल्याचे अदर पूनावालांनी केलेले आरोप आता केंद्र सरकारने फेटाळून लावले आहेत. केंद्र सरकारने सीरमकडे १० कोटी तर भारत बायोटेककडून २ कोटी लसींची ऑर्डर देण्यात आली होती, असे सांगितले आहे. सरकारने या सीरमला १,७३२.५० कोटींची रक्कम दिली आहे, ज्यामधून मे, जून आणि जुलै महिन्यात आपल्याला लस मिळतील, असे केंद्राने स्पष्टीकरण दिले आहे़\nयाशिवाय भारत बायोटेककडे दोन कोटींच्या लसीची ऑर्डर देण्यात आली आहे. या लसी पुढच्या तीन महिन्यात येतीलच. मात्र सध्या केंद्र आणि राज्य सरकारकडे मिळून ७५ लाख लसींचे डोस शिल्लक आहेत. याशिवाय आणखी ५९ लाख लसींचे डोस येत्या तीन दिवसात उपलब्ध होतील. या कथित बातम्यांनुसार, दोन लस निर्मात्यांना मार्च २०२१ मध्ये दिलेल्या शेवटच्या ऑर्डर्सनुसार सीरम इन्स्टिटयूटला १०० दशलक्ष डोसची ऑर्डर तर भारत बायोटेकला २० दशलक्ष डोसची ऑर्डर देण्यात आली होती. माध्यमांतील ऑर्डर न दिल्याच्या बातम्या या पूर्णपणे खोट्या आहेत. या बातम्या वास्तवावर आधारलेल्या नसल्याचा निर्वाळा आरोग्य मंत्रालयाने एका प्रेस रिलीजद्वारे दिला आहे.\nउत्पादन क्षमता वाढविण्याची गरज नाही\nया प्रकारची बातमी सर्वांत आधी बिझनेस डेलीमध्ये आणि त्यानंतर सगळीकडे आली. या बातमीनुसार, अनेक लसीकरण केंद्रावर लसींचा तुटवडा असूनदेखील केंद्र सरकारने लसीची ऑर्डर या दोन्हीही कंपन्यांना दिली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोव्हीशील्ड लसीच्या उत्पादनाची क्षमता ते का वाढवत नाहीत असा सवाल पूनावालांना विचारण्यात आला असता, त्यांनी म्हटले होते की, सरकारकडून लसीची आणखी ऑर्डर प्राप्त झालेली नाही आहे. त्यामुळे वर्षाला १ अब्ज डोसच्या वर उत्पाद��ाच्या वर उत्पादन करण्याची गरज कंपनीला वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले होते़\nकोव्हिड योद्ध्यांना आता सरकारी नोकरीत प्राधान्य – पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा\nPrevious articleराष्ट्रीय लॉकडाऊनचा विचार करा; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला\nNext articleचीनमुळे जगापुढे आणखी एक संकट; रॉकेटवरील नियंत्रण सुटले कधीही, कुठेही कोसळणार\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nप्रचंड करामुळे भारतीय स्वीकारतायेत परदेशी नागरिकत्व\nकुटुंबीयांना ५० हजार, मुलांना मोफत शिक्षण; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा\nलहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना विषाणू\nराजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंड; पायलट गटाच्या आमदाराचा राजीनामा\nउत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था राम भरोसे\nनारदा प्रकरणी तृणमुलच्या ४ नेत्यांचा जामीन रद्द\nकोरोना नियंत्रणासाठी आवश्यक सर्व करा\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/rahul-gandhi-shoot-video-of-mp-candidate-video-rd-372350.html", "date_download": "2021-05-18T20:17:20Z", "digest": "sha1:FY77IWTSWE7XGNCKN44GCUDNZ4IEKFCT", "length": 21087, "nlines": 191, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :काँग्रेस उमेदवारासाठी राहुल गांधी झाले व्हिडिओग्राफर, पाहा धमाल VIDEO | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nकाँग्रेस उमेदवारासाठी राहुल गांधी झाले व्हिडिओग्राफर, पाहा धमाल VIDEO\nकाँग्रेस उमेदवारासाठी राहुल गांधी झाले व्हिडिओग्राफर, पाहा धमाल VIDEO\nमध्य प्रदेश, 11 मे : मध्य प्रदेशच्या देवासचे काँग्रेस उमेदवार प्रल्हाद टिपनिया यांचा एक व्हिडिओ खुद्द राहुल गांधींनी बनवला. टिपनिया हे स्वतः लोकसंगीतील ज्येष्ठ गायक आहेत. सहाब बंदगी असं त्यांना मानानं म्हटलं जातं. त्यांच्या प्रचारासाठी राहुल जेव्हा देवासला गेले होते, तेव्हा त्यांनी हा व्हिडिओ शूट केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे.\nVIDEO : कोरोना काळातच माणुसकीचा बाजार अवैधपणे मूल दत्तक देण्याचे प्रकार\nVIDEO : अवघ्या एक दिवसाच्या बाळाने केली Corona वर मात; नाशिकच्या डॉक्टरांची शर्थ\nVIDEO: पुण्यामध्ये कडक लॉकडाऊन लागू ,31 मार्चपर्यंत शाळादेखील बंद\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांची हजेरी\nक्राईम ब्रांचमधून सचिन वाझेंची पोलीस कंट्रोल रुममध्ये बदली; पाहा VIDEO\nVIDEO: सातारा आपत्ती व्यवस्थापन कमिटीवर कोरोना साहित्य खरेदीत भ्रष्टाचाराचा आरोप\nMPSC परीक्षेची तारीख पुढे ढकलल्याने संतप्त विद्यार्थ्यांचा पुण्यात रास्तारोको\nकोरोनामुळे महाशिवरात्रीला मंदिरे बंद,भाविकांचं बाहेरूनच दर्शन\nमहाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात नयनरम्य रोषणाई; पाहा VIDEO\nहार्दिक पटेलकडून शरद पवारांची भेट; काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं वृत्त\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतली कोरोनाची लस; पाहा Exclusive VIDEO\nमनसुख हिरेनच्या गाडीसंदर्भात ATS च्या हाती महत्वाचे धागेदोरे; पाहा VIDEO\nमुख्यमंत्री वाझेंना पाठीशी घालत असल्याचा अतुल भातखळकरांचा आरोप\nCID कार्यालयातूनच चोरले 4 UPS,सफाई कर्मचाऱ्याच धाडस; पाहा VIDEO\nभारतीय नौदलाचं नव सायलेंट किलर अस्त्र 'INS करंज'; पाहा VIDEO\nमनसुख यांची पत्नी,मुलगा ठाणे ATS कार्यालयात दाखल; पाहा VIDEO\nठाण्याच्या मध्यमवर्गीय घरातील मधुरिका पाटकरची अर्जुन पुरस्कारावर मोहोर\nगृहिणी ते यशस्वी उद्योजिका बनण्याचा उषा काकडे यांचा प्रवास; पाहा VIDEO\nVIDEO: ठाणे शहरातील 16 हॉटस्पॉट परिसरात कडक लॉकडाऊन लागू\nAssembly Elections 2021: भाजपचं मिथुन चक्रवर्तीं अस्त्र ममतांसाठी किती धोकादायक\nVIDEO: नियम न पाळल्यास अंशतः लॉकडाऊनचा करण्याचा पालकमंत्री अस्लम शेख यांचा इशारा\nVIDEO: मुंबईकरांच्या निष्काळजीपणामुळे अंधेरी बनतोय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट\nमनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS कडून सचिन वाझेंच्या जबाबाची नोंद; पाहा VIDEO\nVIDEO: मुंबईत स्फोटकं सापडली त्या गाडीच्या मालकाचा खाडीत सापडला मृतदेह\nकारमध्ये स्फोटकं: ते धमकीचं पत्र फडणवीसांनी विधानसभेत वाचलं, पाहा VIDEO\nमोदींच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती करणार भाजपमध्ये प्रवेश\nसुशांत ड्रग्ज प्रकरणी एनसीबीनं दाखल केलं 12 हजार पानांचं आरोपपत्र\nपालिका निवडणूकांवरून फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल; पाहा VIDEO\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा ��क्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nबातम्या, फोटो गॅलरी, पुणे, लाइफस्टाइल\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nसोनालीचं वऱ्हाड लंडनऐवजी पोहोचलं दुबईत; कधी, कुठे, कसं ठरलं आणि झालंही लग्न\nलिसा स्थळेकरच्या आरोपांवर वेदा कृष्णमूर्तीचं उत्तर, BCCI ला म्हणाली...\nबातम्या, विदेश, फोटो गॅलरी\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A5%8D/", "date_download": "2021-05-18T20:33:44Z", "digest": "sha1:BTXBAJ74SFRTR6VKSZVQJGBDIGX4F6RG", "length": 10450, "nlines": 69, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "डोंबिवलीत श्रीराम महायज्ञाचे आयोजन | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nडोंबिवलीत श्रीराम महायज्ञाचे आयोजन\nडोंबिवलीत पहिल्य�� १०८ कुंडीय भव्य श्रीराम महायज्ञाचे आयोजन\nडोंबिवली – मुंबईतील पहिला १०८ कुंडीय भव्य श्रीराम महायज्ञ डोंबिवलीत आयोजन करण्यात आले आहे. या महायज्ञासाठी जगदगुरु श्री. विनैका बाबा महाराज उपस्थित राहणार आहेत. श्री राम लोकसेवा संस्थेच्या वतीने रविवार १८ मार्च पासून रिजेन्सी ग्राउंड , दावडी नाका, डोंबिवली पूर्व येथे या महायज्ञाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष मुन्ना यादव यांनी दिली आहे. या श्रीराम महायज्ञासाठी अयोध्या ,मथुरा-वृंदावन ,काशी .प्रयागराज , चित्रकुट , हरीद्वार इत्यादी ठिकाणाहून साधूसंत येणार आहेत. यात संतांचे प्रवचन , रामलीला इत्यादी भक्तिमय कार्यक्रम होणार आहे. या महायज्ञाचे रविवार २६ मार्च रामनवमीच्या दिवशी यज्ञाचा समारोप होणार आहे. ज्ञाची वेळ सकाळी ८ ते दुपारी वाजेपर्यत १ असून राजेश रामायणी २ ते ५ यावेळेत रामकथा सादर करतील. तसेच ७ ते १० वाजेपर्यत मथुरेतील वृदावन कलाकरांच्या रामलीला सादर केली जाणार आहे. ज्या भाविकांनी या महायज्ञात सहभागी होण्यासाठी सतेन्द्र तिवारी – ९८६०२१४३२९ यावर संपर्क करण्याची मुन्ना यादव यांनी केले आहे. या महायज्ञाचे व्यवस्थापक सिया शरणदास करत आहे.\n← न्यायालयीन आवारात कैद्यांची पोलिसांना धक्काबुक्की व शिवीगाळ\nमतदारांची अद्ययावत छायाचित्रे, महिला व युवक नोंदणी वाढविण्यावर भर – जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर →\nशिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात\nसंपत्तीच्या वादातून भावडांनीच केली भावाची हत्या\nकोमसापच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी पत्रकार, कवी प्रशांत डिंगणकर यांची निवड\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AB", "date_download": "2021-05-18T21:28:17Z", "digest": "sha1:XHOA37UARE3N4Z46B7KBYNEZVDMCA5XX", "length": 5964, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ११५५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११३० चे - ११४० चे - ११५० चे - ११६० चे - ११७० चे\nवर्षे: ११५२ - ११५३ - ११५४ - ११५५ - ११५६ - ११५७ - ११५८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमे १७ - जियेन, जपानी कवी.\nनोव्हेंबर ११ - आल्फोन्सो आठवा, कॅस्टिलचा राजा.\nइ.स.च्या ११५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १२ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/transport-department-nagpur-news/03051940", "date_download": "2021-05-18T19:56:50Z", "digest": "sha1:JRRCO2YPMKDDM3EDDLEEVRZUJ62KNETM", "length": 11491, "nlines": 59, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "परिवहन विभागाचा ३६.४२ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प परिवहन समितीकडे सुपूर्द Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nपरिवहन विभागाचा ३६.४२ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प परिवहन समितीकडे सुपूर्द\nनागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या वतीने २७३.४७ कोटी रुपये उत्पन्नाचा आणि ३६.४२ लाख रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक तथा उपायुक्त राजेश मोहिते यांनी गुरुवारी (ता.५) परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर व सदस्यांकडे सादर केला.\nयाप्रसंगी आयोजित बैठकीला परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, सदस्य नितीन साठवणे, राजेश घोडपागे, नागेश मानकर, सदस्या मनिषा धावडे, वैशाली रोहणकर, विशाखा बांते, अर्चना पाठक, परिवहन व्यवस्थापक तथा उपायुक्त राजेश मोहिते, प्रशासकीय अधिकारी रवी���द्र पागे, श्रम अधिकारी अरुण पिंपरुडे, लेखा अधिकारी विनय भारद्वाज, वाहतूक अधिकारी सुकीर सोनटक्के, केदार मिश्रा, यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे आदी उपस्थित होते.\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९च्या कलम ९७ व ९८ नुसार नागपूर महानगरपालिकेचा सन २०१९-२० चा सुधारित व २०२०-२१चा प्रस्तावित अर्थसंकल्प ‘ब’ सादर करण्यात आला. सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प ‘ब’चे उत्पन्न २७३.२० कोटी रुपये अपेक्षित आहे. सुरूवातीची अपेक्षित शिल्लक २६.९६ लाख रुपये धरून एकूण अपेक्षित उत्पन्न २७३.४७ कोटी रुपये राहिल. यातील २७३.११ कोटी रुपये खर्च होईल, असे अपेक्षित आहे.\nअर्थसंकल्पात नमूद केल्यानुसार चालू आर्थिक वर्षात केंद्र शासनाच्या ‘फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्यूफॅक्चरींग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेईकल’ अंतर्गत करारातील सार्वजनिक वाहतुकीचे १०० टक्के इलेक्ट्रिकवरील बसेसला प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले आहे. मनपातर्फे १०० इलेक्ट्रिक बसेस संदर्भात केंद्र शासनातर्फे मंजुरी प्राप्त झाली. या योजनेंतर्गत स्टँडर्ड बस करिता ५५ लाख रुपये, मिडी बस करिता ४५ लाख रुपये व मिनी बस करिता ३५ लाख रुपये अनुदान केंद्र शासनाकडून देण्यात येणार आहे.\nवाठोडा येथे इलेक्ट्रिक बस आगार\nकेंद्र शासनाकडून मिळणा-या अनुदानातून तुर्तास ४० मिडी इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव मनपा आयुक्तांनी मांडला आहे. या प्रस्तावास परिवहन समितीने मान्यता प्रदान केली आहे. यासंदर्भात निविदा प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. या ४० मिडी इलेक्ट्रिक बसेस करिता वाठोडा येथील १०.८० एकर जागेवर सर्व सुविधायुक्त आगार निर्मिती परिवहन समितीच्या विचाराधिन आहे.\nस्वच्छ भारत योजनेंतर्गत शहरातील प्रवाशांच्या सुविधेकरिता प्रमुख बस थांब्यालगत जुन्या भंगार बसेसमधून महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र ई-टॉयलेट निर्मिती विचाराधीन आहे. ई-टॉयलेट करिता दोन बसेस प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करून देण्याचे निर्देशही महापौरांच्या वतीने देण्यात आले आहेत.\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराक��ण करण्यासाठी समिती गठीत\nरामबाग मधील शौचालय दुरुस्तीची मागणी\nवीज पुरवठा सुरळीत करा, पडझड झालेली घरे तत्काळ दुरुस्त करा\nपिक विमा योजनेच्या तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करावा :पालकमंत्री\nआमदार निवास येथे कोरोना चाचणी केन्द्र सुरु\nजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाव्दारे जिवनावश्यक सामानाचे वाटप\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत\nगोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nMay 18, 2021, Comments Off on गोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nजिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nMay 18, 2021, Comments Off on जिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nMay 18, 2021, Comments Off on नदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nMay 18, 2021, Comments Off on चाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nMay 18, 2021, Comments Off on मंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/vaccines-and-sms-are-great-weapons-to-fight-the-crisis/04302003", "date_download": "2021-05-18T20:29:46Z", "digest": "sha1:SNWBGZ2XWRQ442EJHXB7XVQO47WPXVYU", "length": 13548, "nlines": 56, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "लस आणि ‘एसएमएस’ हे संकटाशी लढण्याचे मोठे शस्त्र Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nलस आणि ‘एसएमएस’ हे संकटाशी लढण्याचे मोठे शस्त्र\n‘कोव्हिड संवाद’मध्ये तज्ज्ञांचे प्रतिपादन\nनागपूर : आज संपूर्ण देशात कोव्हिडचे संकट वाढत आहे. सर्वत्र संसर्गाचा धोका आहे. मात्र अशा स्थितीत भीती बाळगून बसण्यापेक्षा सतर्क राहणे आवश्यक आहे. आज आपल्याकडे लस उपलब्ध आहे. प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे. पात्र असणा-या सर्वांनी लसीकरणासाठी पुढे यावे. ‘एसएमएस’ अर्थात सॅनिटायजर, मास्क, सोशल डिस्टंसिंग या त्रीसूत्रीचे काटेकोर पालन हे सुद्धा अत्यावश्यक आहे. आज या संकटात ‘एसएमएस’ची त्रीसूत्री आणि कोव्हिड लस हे दोन म���ठे शस्त्र आपल्याकडे आहेत. त्यामुळे येणा-यासंकटाचा धीराने सामना करा, सकारात्मक विचार ठेवा, असे आवाहन किंग्जवे हॉस्पिटलच्या कन्सल्टंट फिजीशियन, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विम्मी गोयल आणि कन्सल्टंट फिजीशियन, आंतरराष्ट्रीय हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शांतनू सेनगुप्ता यांनी ‘कोव्हिड संवाद’मध्ये केले.\nनागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेने सुरू करण्यात आलेल्या ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात शुक्रवारी (ता.३०) डॉ. विम्मी गोयल आणि डॉ. शांतनू सेनगुप्ता यांनी ‘कोव्हिड आणि कोव्हिडनंतर उद्भवणाऱ्या समस्या आणि उपाय’ या विषयावर मार्गदर्शन केले.\nयावेळी नागरिकांमार्फत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देउन त्यांनी शंकांचे निराकरण सुद्धा केले. कोव्हिड पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेकांना काही सौम्य अथवा गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसून येतात. वेळेवर निदान होउन लवकर उपचार मिळाल्यास रुग्णाला लवकर बरे होण्यास मदत होते. मात्र कोव्हिड झाल्यानंतर सुद्धा पुढचे काही दिवस अथवा महिने काही समस्या जाणवतात. कोरोना व्हायरस मुख्यत: फुफ्फुसाला जास्त बाधित करू शकतो पण त्याचा संपूर्ण शरीरावर प्रभाव पडतो. त्यामुळे कोव्हिड नंतर अनेकांना तीव्र स्वरूपात कमजोरी दिसून येते. अशास्थितीत स्वत:च्या मनाने उपचार करणे चुकीचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत व घरी उत्तम सकस आहार घ्यावा. शक्य होईल तसा प्राणायाम, व्यायाम करावा. याशिवाय कोरोना होउन गेल्यानंतरही अनेकांना खोकल्याचा खूप त्रास असतो. कोरोनाचा जास्त प्रभाव फुफ्फुसावर पडत असल्याने खोकला पुढील कालावधी राहू शकतो. यासाठी सुद्धा श्वासोच्छवासासंबंधी व्यायाम आणि प्राणायम करा. फुफ्फुसाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रुग्णांना पोटाच्या बळावर झोपण्याचा सल्ला दिला जातो. ते डॉक्टरांच्या सल्ल्याने करा. धुम्रपान, मद्यपान अशा सवयी सोडा. फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी सकस आहार घ्या, असा सल्लाही डॉ. विम्मी गोयल आणि डॉ. शांतनू सेनगुप्ता यांनी दिला.\nसध्याची परिस्थितीत खूप बिकट आहे. त्यामुळे कुठल्याही सौम्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. सर्दी, खोकला, ताप हा साधा आहे असे म्हणून स्वत:च्या मर्जीने औषधे घेउ नका. ताप, खोकला जाणवल्यास आधी कोव्हिड चाचणी करा. कोव्हिडमध्ये ८० टक्के रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची सुद्धा गरज पडत नाही ते घरीच बरे होउ शकतात. त्यामुळे त्वरीत निदान झटपट उपचार यानुसार चाचणीसाठी पुढे या. विशेष म्हणजे पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेक जण लगेच सीटी स्कॅन करतात. भीतीपोटी अनेक जण वारंवार सुद्धा सीटी स्कॅन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येकच रुग्णाला सीटी स्कॅन करण्याची गरज नसते. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितले तरच सीटी स्कॅन करा. सीटी स्कॅनच्या रेडियशनमुळे रुग्णाला अन्य त्रास होउ शकतो. त्यामुळे स्वत:च्या मनाने वारंवार सीटी स्कॅन टाळा. आपल्याला एकदा कोरोना झाला, आता पुन्हा होणार नाही. या भ्रमात कुणीही राहू नका. कोरोना झाल्यानंतरही किंवा लस घेतल्यानंतर मास्क, सॅनिटायजर, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करा. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तणाव येणे स्वाभाविक आहे. मात्र भीती आणि तणाव हे आजार वाढविण्यास पोषक ठरतात. त्यामुळे आनंदी रहा, सकारात्मक रहा. एकमेकांच्या दूर असलात तरी संवाद साधत रहा. पॉझिटिव्ह व्यक्ती, त्यांच्या कुटुंबांना आधार द्या, असेही आवाहन डॉ. विम्मी गोयल आणि डॉ. शांतनू सेनगुप्ता यांनी केले.\nव्यापारियों को व्यापार करने की अनुमति दें सरकार: एन.वी.सी.सी.\nभंडारा जिल्ह्यात आढळले दुर्मिळ खवले मांजर\nआर टी ई साठी 391 विद्यार्थ्यांची निवड\nजुनी कामठी पोलिसांनी दिले 12 गोवंश जनावरांना जीवनदान\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी जिल्हास्तरीय कृती दल गठीत\nगोंडेगाव, घाटरोहना शिवारात कोळसा चोरीचा ट्रक सह आरोपीस पकडले\n2 महिने पूर्व शिकायत बिन ढक्कन लगाए फाइल बंद किया कैसी विडंबना मनपा ..\nकामगारों के लिए केन्द्र के कोटे से कोविड-19 वैक्सीन उपलब्ध करवाए\nभंडारा जिल्ह्यात आढळले दुर्मिळ खवले मांजर\nआर टी ई साठी 391 विद्यार्थ्यांची निवड\nजुनी कामठी पोलिसांनी दिले 12 गोवंश जनावरांना जीवनदान\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी जिल्हास्तरीय कृती दल गठीत\nव्यापारियों को व्यापार करने की अनुमति दें सरकार: एन.वी.सी.सी.\nMay 18, 2021, Comments Off on व्यापारियों को व्यापार करने की अनुमति दें सरकार: एन.वी.सी.सी.\nभंडारा जिल्ह्यात आढळले दुर्मिळ खवले मांजर\nMay 18, 2021, Comments Off on भंडारा जिल्ह्यात आढळले दुर्मिळ खवले मांजर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/gold-price-today-gold-becomes-cheaper-by-10-thousand-rupees-silver-prices-also-fall-check-todays-price/", "date_download": "2021-05-18T20:59:28Z", "digest": "sha1:H76XG3ZWZ2QRCFB4X7PU7XQYKK5PIY7A", "length": 12062, "nlines": 128, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "Gold Price Today: सोनं दहा हजार रुपयांनी झाले स्वस्त, चांदीचे दरही आले खाली; आजची किंमत तपासा - Hello Maharashtra", "raw_content": "\nGold Price Today: सोनं दहा हजार रुपयांनी झाले स्वस्त, चांदीचे दरही आले खाली; आजची किंमत तपासा\nGold Price Today: सोनं दहा हजार रुपयांनी झाले स्वस्त, चांदीचे दरही आले खाली; आजची किंमत तपासा\n सोने-चांदीची किंमतींमध्ये आज (Gold Price Today) घसरण नोंदविण्यात आली आहे. MCX वरील सोन्याचा वायदा 0.03 टक्क्यांनी घसरला आणि ते प्रति 10 ग्रॅम 46,580 च्या पातळीवर पोहोचले. त्याचबरोबर चांदीचे दर 0.15 टक्क्यांनी घसरून 66,884 रुपये प्रति किलो झाले आहेत. आधीच्या सत्रात सोन्याच्या किमतीत 0.5 टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे भाव 56200 च्या पातळीवर होते. त्याच वेळी, या महिन्याच्या सुरूवातीस सोन्याने एका वर्षाच्या तळाशी पातळी गाठली. सोने 44 हजार रुपयांच्या खालच्या पातळीवर पोहोचले. त्यानुसार सोन्याच्या किंमतीत 12,200 रुपयांची घट होत आहे. तथापि, आता सर्वात जास्त किंमतीपेक्षा 10 हजार रुपये स्वस्त मिळत आहे.\nयाशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही विक्रीचा टप्पा सुरू आहे. अमेरिकेतील सोन्याचा व्यापार प्रति औंस 5.50 डॉलरने घसरून 1,738.52 डॉलरवर आला आहे. त्याचबरोबर चांदी 0.11 डॉलरच्या घसरणीसह 25.15 डॉलरच्या पातळीवर ट्रेड करीत आहे.\n24 कॅरेट सोन्याची किंमत\n24 कॅरेट सोन्याच्या किंमतीबद्दल बोलताना, राजधानी दिल्लीत आज प्रति 10 ग्रॅमची किंमत 49820 रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईमध्ये ते 47,720 रुपये, मुंबईत 45,720 रुपये आणि कोलकातामध्ये प्रति 10 ग्रॅम 48,570 रुपये पातळीवर आहे.\nसोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. जेणेकरून सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने चांगले रिटर्न मिळतील. सध्या सोन्याची किंमत फक्त 46 हजारांच्या जवळ आहे. परंतु एप्रिल अखेर त्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात अक्षय्य तृतीया देखील असल्याने लोकं त्यावेळी सोन्याची खरेदी करतात. अशा परिस्थितीत मे महिन्यात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने या वेळी खरेदी केलेल्या लोकांना चांगला रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.\nहे पण वाचा -\nGold Price Today: सोन्याचा भाव 333 रुपयांनी वाढला तर चांदी…\nGold Price Today : चांदीची किंमत वाढून 74,000 रुपयांवर…\nGold Price Today: आंत��राष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीची…\nअशा प्रकारे आपण सोन्याची शुद्धता तपासू शकता\nजर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. ‘BIS Care app’ सह ग्राहक (Consumer) सोन्याची (Gold) शुद्धता (Purity) तपासू शकतो. या अ‍ॅपद्वारे आपण केवळ सोन्याचे शुद्धताच तपासू शकत नाही तर त्यासंबंधात कोणतीही तक्रार देखील करू शकता.\nया अ‍ॅपमध्ये वस्तूंचा लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा\nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा तेल लवकरच प्रति लिटर 75 रुपये होणार, आजची किंमत तपासा\nविकेंड लॉकडाऊननंतर आज राज्यभर झालेली गर्दी घातक ठरणार : विजय वडेट्टीवार\nGold Price Today: सोन्याचा भाव 333 रुपयांनी वाढला तर चांदी 2000 रुपयांनी महाग झाली,…\nGold Price Today : चांदीची किंमत वाढून 74,000 रुपयांवर पोहोचली, आजचे दर जाणून घ्या\nGold Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीची जोरदार वाढ, दहा ग्रॅम सोन्याचे…\nGold Price Today: सोन्याचे दर वाढले, चांदी देखील झाली महाग; आजच्या किंमती तपासा\nविक्रमी पातळीवरून सोने 9,000 रुपयांनी झाले स्वस्त या आठवड्यात किंमती सतत घसरल्या,…\nAkshaya Tritiya 2021: या अक्षय्य तृतीयेला सोन्यात गुंतवणूक करुन मिळवा जोरदार नफा,…\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nGold Price Today: सोन्याचा भाव 333 रुपयांनी वाढला तर चांदी…\nGold Price Today : चांदीची किंमत वाढून 74,000 रुपयांवर…\nGold Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीची…\nGold Price Today: सोन्याचे दर वाढले, चांदी देखील झाली महाग;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2018/09/07/padmanabhaswamy-temple-2/", "date_download": "2021-05-18T19:55:14Z", "digest": "sha1:EKUNDDV42I6VZGEIVCZJ53KKFN6HM44S", "length": 13950, "nlines": 41, "source_domain": "khaasre.com", "title": "पद्मनाभस्वामी मंदिरामधील खजिन्याबाबत असणारे २१ रहस्य… – KhaasRe.com", "raw_content": "\nपद्मनाभस्वामी मंदिरामधील खजिन्याबाबत असणारे २१ रहस्य…\nतुम्ही तुमच्या जीवनात आजपर्यंत किती सोने बघितले हे विसरून जा, आपण टीव्हीवर केवढे सोने बघितले आहे वगैरे हे विसरून जा, आपण टीव्हीवर केवढे सोने बघितले आहे वगैरे अंकल स्कृजच्या घरी कार्टून मध्ये अंकल स्कृजच्या घरी कार्टून मध्ये किंवा त्या फिल्म ‘द मम्मी’ मधली ती खजिन्याची खोली किंवा त्या फिल्म ‘द मम्मी’ मधली ती खजिन्याची खोली किंवा कदाचित आपण तिरुपतीमध्ये गेलो आणि मंदिरावरील सोन्याच्या कितीतरी गोष्टींबद्दल किंवा आख्ययिका बद्दल चर्चा केली आणि विचार केला की कोणत्याही मंदिरातील सर्वात जास्त सोनं असू शकेल किंवा कदाचित आपण तिरुपतीमध्ये गेलो आणि मंदिरावरील सोन्याच्या कितीतरी गोष्टींबद्दल किंवा आख्ययिका बद्दल चर्चा केली आणि विचार केला की कोणत्याही मंदिरातील सर्वात जास्त सोनं असू शकेल आपण बहुतेक पद्मनाभस्वामी मंदिराबद्दल ऐकले नसेलंच.\n१.जर आपणांस माहीत नसेल तरीही ते पूर्णपणे समजण्यासारखा आहे. हे दक्षिनात्य भारतातील कोणत्याही मंदिरासारखे दिसेल. २. भारतातील असंख्य मंदिराप्रमाणे या मंदिरातसुद्धा अनेकदा मोठ्या मान्यवरांनी भेटी दिल्या व देतातसुद्धा कारण हे एक अत्यंत सामर्थ्यवान मंदिरामध्ये गणले जाते. ३. पण भूपृष्ठाखाली अगदी खोलवर खजिना असल्याचे आजही गूढ कायम आहे. मला माहित आहे की हे एक आख्यायिका आहे पण ते निर्विवाद सत्य आहे. आपल्या भूतकाळात पुष्कळ आक्रमणकर्त्यांपासून सर्व संपत्ती लपवून ठेवलेली आहे. ४. ट्रेव्हंकोर राजघराण्याद्वारे हजारो वर्षापूर्वी पासून येथे खजिना साठविला आहे. ख्रिस्तपूर्व काळात म्हणजेच इ.स. पुर्व २०० च्या काळात सुध्दा हे नमूद केले गेले आहे. हजारो हजारो वर्षांपासून खजिना संचित केलेला आहे.\n५.हा खजिना ईतके दिवस लपुन राहु शकत नाही. त्यामुळे सुप्रिम कोर्टने मंदिरातील खजीनाच्या तपासाचा आदेश दिला. काही भ्रष्ट लोकांना हा अमूल्य खजिना बघून राक्षसी मोह आवरता आला नाही त्यामुळे अनेकदा भारतातील मंदिरांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आपण ऐकले असेलच. ६. हा खजिना सहा वेगवेगळ्या तिजोरीत ठेवलेला असून हा A ते F नावाच्या मोठ्या खोल्या��त विभागला आहे. ७. यामधून A व B हे अद्याप उघडलेले नसून ते शापित आहे अशी आख्यायिका आहे.C व F मधील खजिना हा प्रचंड स्वरूपातील असल्याने तो पण उघडला नाही. ८. साडेतीन फूट उंचीची शेकडो हिरेरत्नजडीत शुद्ध सोन्याची भगवान महाविष्णू ची मूर्ती असल्याचे गूढ अजूनही कायम आहे. ३०किलो वजनाचे “अनकी” नामक शुद्ध सोन्याचे पारंपरिक वस्त्र सुद्धा त्यामध्ये आढळले\n९. १८ फूट लांबीची सोनसाखळी/सोन्याची माळ आणि आपण विचार केला असेल की दक्षिण भारतात स्त्रियांचे सोने परिधान करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.\n१०. अंदाजे ५०० किलो वजनाचे सोन्याचे कवच धान्याच्या आकाराचे जाड स्वरूपाचे कवच आहे. ११. असंख्य हिरेरत्नजडीत मौल्यवान१२०० सोन्याच्या माळांचा सुध्या यामध्ये समावेश आहे त्या खजिन्यात अफाट प्रमाणात सोने आहे. १२.महाविष्णूच्या असनाभोवती मौल्यवान रत्ने, सोन्याच्या माळा तसेच अनेक प्राचीन साहित्याचा ठेवा पोत्याने पडून आहे.ह्या कलाकृती आहेत कशा दिसतात कशा त्या केवढ्या प्राचीन किंवा दुर्मीळ आहे याबद्दल आपल्या बाहेरच्या व्यक्तींना काहीही माहिती नाही. १३. आकाशी व माणके यांनी भरगच्च असे सोन्याच्या नारळाचे टरफल आहेत. कल्पना करा की संपूर्ण नारळ हे शुद्ध सोन्याचे बनलेले असून हिरे आणि मौल्यवान रत्नांची भरगच्च भरलेले आहे.वरील चित्राप्रमाणे नाही.\n१४. रोमन साम्राज्यापासून ते नेपोलियन च्या युगापर्यंत त्यांच्या ठस्यांचा सोन्याच्या शिक्क्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. सुमारे सहस्त्र वर्षांपूर्वी ची ही नाणी असल्याने याला अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त आहे. यांपैकी काही नाणी ही ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीची आहेत. १५. A क्रमांकाच्या खोलीत सुमारे ८०० किलो वजनाचे सोन्याचे नाणी असल्याचा अंदाज असून प्रत्येक नाण्याची किंमत अंदाजे २.७ करोड आहे. A क्रमांकाची खोली उघडण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली होती जेणेकरून खजिन्याचे अचूक मोजमाप करता येईल. १६. तेथे हिरेरत्नजडीत संपूर्ण सोन्याने बनविलेले एक सोन्याचे सिंहासन आहे. १७. सिंहसनाप्रमाणे सोनेरी मुकुट,खुर्च्या,नक्षीदार भांडी यांचा समावेश खजिन्यात आहे. १८. या संपूर्ण खजिन्याची अंदाजे रक्कम त्याची महागाई चा विचार करता मूल्य बघता १८अब्ज डॉलर एवढी येते. परंतु जेव्हा त्याचा ऐतिहासिक महत्व तसेच प्राचीनता, सांस्क���तिक मूल्य बघता त्याचे मूल्य अंदाजे रकमेपेक्षा जास्त असू शकते.म्हणजेच त्यामध्ये तफावत असू शकते याची शक्यता नाकारता येत नाही.\n१९. सर्वात मोठे कक्ष B च्या प्रवेशद्वारावरच एक मोठा साप आहे तो खजिन्याचा रक्षक आहे असे तेथील पुजारीचे मत आहे. पुजारी सांगतात की तो साप एक इशारा आहे जो कोणी बंद खजिना खोलायला जातो त्यांना तो शाप देतो. पौरांनीकांच्या तेथे देव,ऋषी तसेच यक्षीचा सुद्धा वास आहे. यक्षी मुळात एक चेटकीण आहे.\n२०. जर B कक्षाची किंमत अंदाजित आहे, तर संपूर्ण खजिन्याची किंमत एकूण पुराणमतानुसार सुमारे $ 1 ट्रिलियन डॉलर एवढी येते. आपल्या देशात एक अब्ज लोक जेवढे पैसे कमावतात. तेवढे पैसे फक्त B कक्षात आहे. २१. हैदराबादचे निझाम,मुघल तसेच इंग्रजांच्या जवळ जेवढे सोने ,हिरे तसेच मुकुट आहेत त्यापेक्षा कित्येक पट सोने या खजिन्यात आहे. पद्मनाभस्वामी मंदिराबद्दलची आख्यायिका म्हणजेच इतिहासातील सोने-हिरे तसेच अमूल्य रत्नांचा ठेवा.हि खासरे माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.\nCategorized as इतिहास आणि परंपरा\n…पण राम कदम चुकीला माफी नाही एका बापाचं राम कदमांना पत्र\nअरब देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व यांच्यापुढे अंबानीची संपत्ती आहे चिल्लर…\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/nirmala-sitarams-announcement-is-again-just-a-scene-yechury/", "date_download": "2021-05-18T21:02:01Z", "digest": "sha1:OUUHO2XJZKWMMB4NBHO5SYD4POQZYAO5", "length": 9786, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निर्मला सीताराम यांच्या घोषणा म्हणजे पुन्हा केवळ देखावाच - येचुरी", "raw_content": "\nनिर्मला सीताराम यांच्या घोषणा म्हणजे पुन्हा केवळ देखावाच – येचुरी\nTop Newsठळक बातमीमुख्य बातम्या\nनवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काला आर्थिक संकटात सापडलेला देश सावरण्यासाठी म्हणून ज्या काही घोषणा केल्या आहेत त्याही केवळ दिखाऊ स्वरूपाच्याच आहेत अशी प्रतिक्रीया मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी दिली आहे.\nया घोषणा म्हणजे केवळ हेडलाईन मॅनेजमेंट आहे प्रत्यक्षात लोकांच्या पदरात यातून काहीच पडणार नाही असे येचुरी यांनी म्हटले आहे. सरकारची मुलभूत धोरणेच चुकीची आहेत. त्यात तज्ज्ञ मार्गदर्शकांचा अभाव आहे. ही दिशाहीन चालबाजी आहे, आकडेवारी लपवून किंवा दिशाभुल करणारी आकडे दाखवून लोकांची फसवणूक केली जात आहे. या दिखाऊ स्वरूपाच्या उपाययोजनांचा काही एक उपयोग नाही असे त्यांनी म्हटले आहे.\nअतिश्रीमंत लोकांवरील वाढीव कर मागे घेण्याची घोषणा त्यांनी केली आहे पण अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास त्यांना सुचले नाही. रोजगार निर्मीतीसाठी या घोषणांमध्ये कोणतीही उपाययोजना नाही, गरजु लोकांना या घोषणांमधून काय मिळाले असा सवालही येचुरी यांनी केला आहे. ज्या घोषणा अर्थमंत्र्यांनी अंदाज पत्रकात केल्या होत्या त्याच घोषणा आता त्यांनी केवळ मागे घेतल्या आहेत. त्यामुळे आता अर्थसंकल्पीय तरतूदींना आता काही महत्व उरले आहे की नाही असा सवालही त्यांनी केला आहे. केवळ दिखाऊपणा करण्यासाठी सरकारनेच केलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदींना सरकारनेच कचऱ्यात फेकण्याचा हा प्रकार अयोग्य आहे अशी टिपण्णीही येचुरी यांनी केली आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nदिल्ली विद्यापीठ आवारात विनाअनुमती बसवण्यात आलेले पुतळे हटवले\nकेंद्र सरकारच्या आर्थिक उपाययोजना अपुऱ्या – कॉंग्रेस\nपद्मश्री डॉ. के.के.अग्रवाल यांचे करोनामुळे निधन\nCyclone Tauktae: ‘ओएनजीसी’ च्या ‘त्या’ जहाजावरील २६० पैकी १४७ जणांना…\n ‘देव एवढी मोठी शिक्षा देईल वाटलं नव्हतं’; जुळ्या…\n“भारताच्या भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे गरजेचं”; राहुल गांधींची…\n करोना रुग्णांचा झिंगाट डान्स एकदा बघाच\nकधी थांबणार हा कहर देशात करोनाबाधितांच्या मृत्यूचा उच्चांक; २४ तासांत…\n मित्राने सांगितलं रॉकेल पिऊन करोना जातो म्हणून ‘त्याने’ पिलं…\n करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपी वगळले\n देशात २४ तासांत करोनामुळे तब्बल ‘एवढ्या’…\n …तर पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले नसले तरी मिळणार दुसरा डोस\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\nपद्मश्री डॉ. के.के.अग्रवाल यांचे करोनामुळे निधन\nCyclone Tauktae: ‘ओएनजीसी’ च्या ‘त्या’ जहाजावरील २६० पैकी १४७ जणांना वाचवण्यात यश\n ‘देव एवढी मोठी शिक्षा देईल वाटलं नव्हतं’; जुळ्या मुलांच्या मृत्यूनंतर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-jalgaon-news-coronavirus-antigen-test-emergency-service-429399", "date_download": "2021-05-18T20:04:25Z", "digest": "sha1:K3VICYHYPAHRWQVZUTFQMWAN4FPQF6KK", "length": 17822, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अत्यावश्‍यक सेवेतील सर्वांना ॲन्टिजेन चाचणी आवश्‍यक", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nआरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र आता आरटीपीसीआर चाचणीऐवजी ॲन्टिजेन चाचणी करून घ्यावे, असा बदल करण्यात आला आहे.\nअत्यावश्‍यक सेवेतील सर्वांना ॲन्टिजेन चाचणी आवश्‍यक\nजळगाव : कोरोना संसर्गाची साखळी रोखण्यासाठी जिल्ह्यात अनेक व्यवसायांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरू आहेत. त्याच्याशी संबंधित कर्मचाऱ्यांसह सर्वांनीच लसीकरण करून घ्यावे (४५ वर्षांवरील) किंवा ॲन्टिजेन चाचणी करून त्याचा अहवाल सोबत ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहेत.\nखासगी कार्यालयातील कर्मचारी, सार्वजनिक वाहतूक, खासगी वाहतूक यांच्याशी संबंधित कर्मचारी, होम डिलिव्हरी सुविधा पुरविणारे कर्मचारी, विविध परीक्षेचे आयोजनाशी संबंधित कर्मचारी, मंगल कार्यालयातील कर्मचारी, खाद्यपदार्थ विक्रेते, औद्योगिक, निर्मिती करणारे घटकात काम करणारे कामगार, कर्मचारी, स्टाफ, संबंधित कर्मचारी, ई-कॉमर्समधील कर्मचारी, बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी, आरबीआय संलग्न कार्यालयातील कर्मचारी यांनी कोविड लसीकरण न केल्यास त्यांना आरटीपीसीआर चाचणीच��� निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र आता आरटीपीसीआर चाचणीऐवजी ॲन्टिजेन चाचणी करून घ्यावे, असा बदल करण्यात आला आहे. हा बदल शनिवार (ता. १०)पासून अंमलात येत आहे. मात्र चाचणी करताना कोरोनाची लक्षणं आढळल्यास आरटीपीसीआर चाचणी करावी.\nसेतू सुविधा केंद्र सुरू राहणार\nआपले सरकार सेवा केंद्रे, सेतू सुविधा केंद्रे, सीएससी सेंटर्स पासपोर्ट सेवा केंद्रे सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री आठ पावेतो सुरू ठेवता येतील. वृत्तपत्र वाटप करणाऱ्यांनी ॲन्टिजेन चाचणी करून घ्यावी किंवा लसीकरण करून घ्यावे.\nव्हेटनरी हॉस्पिटल्स, अनिमल केअर सेंटर्स, पेट शॉप्स हे दररोज सकाळी सात ते रात्री आठ, या वेळेत सुरू राहतील, तसेच अंडी, चिकन, मांस, मटण, मासे, जनावरांचा चारा विक्री करणारी दुकाने आणि या सर्व बाबींकरिता आवश्यक असलेला कच्चा माल पुरवठा करणारी दुकाने, गुदामे व वाहतूकव्यवस्था, जीवनावश्यक असलेल्या पशुजन्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने दररोज सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत सुरू ठेवता येतील.\n\"कोरोना' प्रतिबंधासाठी मनपा प्रशासन सज्ज\nजळगावः कोरोना व्हायरस आजाराचे जगभरात थैमान असून, भारतात देखील संशयित रुग्ण आढळल्याने नागरिकांनी दक्षता घेणे आवश्‍यक झाले आहे. कोरोना व्हायरस शहरात येऊच नये, यासाठी तत्काळ आवश्‍यक त्या उपाययोजना व जनजागृती करण्याच्या सूचना महापौर भारती सोनवणे यांनी आज दिल्या.\nकोरोनासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज; मास्कचा तुटवडा\nजळगाव : चीनसह इतर देशांमध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण भारतात देखील आढळून येत आहे. यामुळे सरकारकडून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्व राज्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार आज शहरातील मल्टीस्पेशलिस्ट रुग्णांसह जिल्हा वैद्यकीय रुग्णालयाची पाहणी केली असत\n\"कोरोना'चा प्रभाव..ठराविक औषधांच्या किमती दुप्पट\nजळगाव : चीनसह भारतात देखील \"कोरोना'चे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून काळजी घेणे सुरू झाले आहे. चीनमधून इलेक्‍ट्रॉनिक्‍स, जीवनावश्‍यक वस्तूंसह औषधांसाठी लागणाऱ्या रसायनांची सर्वाधिक आयात केली जाते. परंतु, \"कोरोना'मुळे तेथील मालावर भारताने बंदी घातली आहे. परिणाम\nरक्‍तपेढ्यांमधील स्टॉक मर्यादित दिवसांचा\nजळगाव : \"रक्‍तदान हेच जीवनदान...' हे घोषवाक्‍य घेऊन संस्था, संघटनांकडून शिबिरे घेतली जातात. तसेच अनेक दाते उत्स्फूर्तपणे रक्‍तदान करत असतात. परंतु या साऱ्या प्रक्रियेला विराम लागला असल्याने शहरातील रक्‍तपेढ्यांमधील स्टॉक मर्यादित दिवसांचा राहिला आहे. अर्थात जास्त मागणी झाल्यास रक्‍त प\ncoronavirus एसटी, रेल्वेस्थानकावर तपासणी नाहीच\nजळगाव : जगभरात \"कोरोनो'बाबत दक्षता घेतली जात आहे. मात्र, जळगाव रेल्वेस्थानकासह बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी कक्षच नाही. यामुळे संशयितांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनाने दक्षतेचा इशारा म्हणून जिल्ह्यातील सर्व बसस्थानके, रेल्वेस्थानकांवर तपासणी कक्ष सुरू कर\nघरातच राहा, बाहेर पडू नका : पालकमंत्री गुलाबराव पाटील\nजळगावः राज्यात, देशात कोरोनोचे संकट आहे. शासन विविध पातळ्यांवर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सक्षम आहे. नागरिकांनीही काही दिवस घरात बसावे, बाहेर पडू नका. कोरोना'बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्या, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले. कोरोनो\nप्रथमच गुढीपाडव्याला सुवर्णनगरी बंद\nजळगाव : देशावर भीषण संकट घेऊन आलेल्या \"कोरोना' संसर्गाने इतिहासात प्रथमच गुढीपाडव्यासारखे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त वाया गेला. देशभरात प्रसिद्ध असलेली जळगावची सुवर्णनगरी आज बंद होती, त्यामुळे सोन्या-चांदीसह बाजारपेठेतील वीस कोटींचे व्यवहार आज ठप्प होते.\nमुंबई एअरपोर्टवर नाकारले...मग अमेरिकेच्या संदेशाने अमळनेरच्या पियुषचे उड्डाण\nअमळनेर : अमेरिकेत अभियंता म्हणून कार्यरत असलेला अमळनेरचा पियुष प्रकाश शिरोडे पंधरा दिवसांसाठी सुटीवर मायभूमी अमळनेरात आला होता. पासपोर्ट फाटल्याच्या कारणामुळे अमेरिकेत जाण्याचा मार्ग अडचणीत होता. दोन दिवसात नवे पासपोर्ट मिळवून प्रवासासाठी एअरपोर्टवर गेल्यानंतर पुन्हा पासपोर्ट नाकारण्यात आ\ncoronavirus : जळगावात आणखी पाच संशयित...ग्रामीण रुग्णालयातही संशयितांचे नमुने घेणार\nजळगाव : जिल्हाभरात \"कोरोना'ची चाचणी करण्यासाठी व नमुने घेण्यासाठी संशयिताला जिल्हा रुग्णालयात दाखल व्हावे लागत होते. परंतु, शासनाने आता प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात कोरोनाचे नमुने घेण्याची व्यवस्था केली आहे. दरम्यान, विद���शातून आलेले कोरोनाचे पाच संशयित रुग्णालयात दाखल झाले असून, सोमवा\nभाजीपाल्याचे भाव कडाडले...वाहतूक विस्कळित झाल्याने आवक दहा टक्‍क्‍यांवर\nजळगाव : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण राज्यभरात रविवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. तसेच संपूर्ण देशातील वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे आज भाजीपाल्याची आवक केवळ दहा टक्‍के इतकीच झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपालाच नसल्याने भाव गगनाला भिडले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathiecards.com/GREETINGS.HTM", "date_download": "2021-05-18T20:11:52Z", "digest": "sha1:J3UFTLM7TZ6XY3Q2UHPOTOROYIVTI55H", "length": 6726, "nlines": 152, "source_domain": "marathiecards.com", "title": "मराठी शुभेच्छापत्रे , मराठी ग्रीटींग्स Free Greetings, Indian Greetings, Marathi Greetings, Love Greetings marathiecards.com/ shreeyoginfo.com", "raw_content": "\nø प्रेम ø मैत्री ø तुझी आ‍ठवण ø वाढदिवस\nø लग्नाचा वाढदिवस ø माफ करा ø अभिनंदन ø आभारी आहे\nø नाताळ ø सेवानिवृत्ती ø नवीन वर्ष\nø मकर संक्रात ø होळी ø गुढीपाडवा ø रक्षाबंधन\nø क्रुष्ण जन्माष्टमी ø गणेश चतुर्थी ø दसरा ø दिपावली\nø १५ आँगस्ट स्वातंत्र्यदिन ø २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन,\nTruly Dear Friend आपली मैत्री गोड सुरेल.\nDear friends आपली मैत्री अथांग\nYour Friendship मैत्री तुझी माझी\nWish for you ५० वा वाढदिवस\nMay each birthday शुभेच्छा तुला वाढदिवसाच्या\nIts your birthday वाढदिवसाच्या भावस्पर्शी शुभेच्छा\nHappy Birthday शुभेच्छा जिवाभावाच्या व्यक्तिला\nMy birthday wish शुभेच्छा वाढदिवसाच्या\nI Love You हळुवार पावलांनी\nFrom Me To You हे बंध रेशमाचे\nRetirement सेवा निवृत्ती Top\nNew Year नवीन वर्ष\nHappy new year. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nNew year greeting. नववर्षासाठी शुभेच्छांची किरणे\nLoving wishes. नुतन वर्षाभिनंदन\n15 August / स्वतंत्र दिन, 26 January / प्रजासत्ताक दिन / 1 may / महाराष्ट्र दिन\nOn independence Day (flash) स्वातंत्रदिन शुभेच्छा\nमराठी सणांची शुभेच्छापत्रे :-\nWishes for gudhipadwa गुढी उभारु प्रेमाची\nगुढीपाडवा सण हा आला\nमंगल दिन आज आला\nWith greeting on rakhi रक्षाबंधनाच्या अगणित शुभेच्छा\nRakhi For You. मेरे प्रिय भैया के लीए\nFor A Brother राखी रेशमी धागा\nLoving Wishes On Rakhi. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा (Flash)\nKrishna janmasthmi क्रुष्ण जन्माष्टमी Top\nश्री गणेशाय नमः (Flash)\nVery special day सोनेरी शुभेच्छा\nमराठी वॉलपेपर (दसरा व नवरात्र)\nWarm wishes शुभ संक्रात १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2018/08/23/aao-kabhi-haveli-pe-video/", "date_download": "2021-05-18T19:19:59Z", "digest": "sha1:2GXTKKROLBOCBINVWJ6LFTQNSRDFOJ6C", "length": 4609, "nlines": 36, "source_domain": "khaasre.com", "title": "‘आओ कभी हवेली पे’ या गाण्याने सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ, आपण बघितले का हे गाणे? – KhaasRe.com", "raw_content": "\n‘आओ कभी हवेली पे’ या गाण्याने सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ, आपण बघितले का हे गाणे\nसध्या युट्युबवर एक नंबरच्या ट्रेंडिंग मध्ये स्त्री या हिंदी चित्रपटातील आओ कभी हवेली पे हे गाणे चालत आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. या गाण्यात क्रिती सनोन हिने अफलातून डान्स केला आहे. आओ कभी हवेली पे हे गाणे बादशाह, निकिता गांधी व सचिन – जिगर यांनी गायले आहे या गाण्याला संगीत सचिन जिगरचे आहे.\nस्त्री हा चित्रपट एक हॉरर चित्रपट असून तो ३१ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटातील हे गाणे सध्या प्रचंड वायरल होत आहे. या गाण्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. आपण पहा हे गाणे आणि कसे वाटते ते सांगा…\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nCategorized as Entertainment, बातम्या, सामान्य लोक असामान्य कामगिरी\nपाकिस्तान मध्ये असलेले हे आकर्षक किल्ले एकेकाळी होते भारताचा हिस्सा, बघा व्हिडीओ..\nहि १० वर्षाची मुलगी नसती तर मुंबईच्या इमारत आगीत गेले असते अनेकांचे प्राण..\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/discussion-of-rakulpreet-singhs-glamorous-photos-on-social-media/", "date_download": "2021-05-18T21:07:16Z", "digest": "sha1:KLBCHDKQZVTFT46H2HMP42F4TQRWLUNN", "length": 9303, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रकुलप्रीत सिंगचे ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर चर्चा", "raw_content": "\nरकुलप्रीत सिंगचे ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर चर्चा\nमुंबई – हिंदी आणि तामिळ सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ‘रकुलप्रीत सिंग’ आपल्या ग्लॅमर आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. ‘यारियां’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.\nरकुल सोशल मीडियावर जोरदार ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हटके अंदाजात फोटो शेअर करत असते. काही वेळा तिचे फॅन्स तिच्या फोटोवर कंमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव करतात असतात. रकुलप्रीत नेहमीच आपल्या फोटो मध्ये खूप हॉट दिसत आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nअवघ्या 3 आठवड्यांत पेट्रोल 9 रुपयांनी महागले\nपुण्यातही सलून, ब्यूटीपार्लर उघडणार\nपुन्हा त्याच जोशात येत आहे कारभारी लयभारी\nअंदमानमध्ये तीन अभिनेत्री घेतायेत सुटीचा आनंद\nविद्या बालनचा बहुप्रतीक्षित ‘शेरनी’ जूनमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर\nहुमा कुरेशीने शेअर केला “आर्मी ऑफ डेड’च्या सेटवरील फोटो\nलग्नाच्या खर्चाचा पैसा दान करणार सलोनी खन्ना\nरश्‍मिकाला बनायचे आहे तमिळनाडूची बहू\nसिद्धार्थ जाधवची भन्नाट बॅटिंग\nआणखी एका टॉलीवूड चित्रपटात झळकणार कृति सेनन\nअभिनेत्री ‘अंकिता लोखंडे’ लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत\n#coronavirus : विनाकारण मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांना शेखर सुमनने झापले\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\nपुन्हा त्याच जोशात येत आहे कारभारी लयभारी\nअंदमानमध्ये तीन अभिनेत्री घेतायेत सुटीचा आनंद\nविद्या बालनचा बहुप्रतीक्षित ‘शेरनी’ जूनमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagar-tourism.blogspot.com/2012/06/", "date_download": "2021-05-18T21:13:14Z", "digest": "sha1:2TIOOLMLOQGTCECUDDCEW67EH34LGKCW", "length": 5416, "nlines": 60, "source_domain": "ahmednagar-tourism.blogspot.com", "title": "पर्यटन @ अहमदनगर: जून 2012", "raw_content": "\nरविवार, १० जून, २०१२\nअहमदनगर- सोलापूर रस्त्यावर फरह बक्ष महालाजवळ असलेले आर्मर्ड कोअर सेंटर & स्कूल ने १९९४ मध्ये उभारलेले हे संग्रहालय म्हणजे अहमदनगर शहराचेच नव्हे तर संपूर्ण देशाचेच भूषण आहे..आशिया खंडातील या एकमेव संग्रहालयात ��ंग्लंड,अमेरिका, रशिया, जर्मनी, जपान, फ्रांस आदी देशांची ४० पेक्षा जास्त विविध रणगाडे ठेवण्यात आले आहेत.जमिनीत पुरलेले सुरुंग नष्ट करणारे, रस्त्यातले अडथळे दूर करून सैन्याचा मार्ग मोकळा करणरे, पाण्यात तरंगणारे, असे विविध प्रकारचे रणगाडे येथे आहेत.\nअधिक माहितीसाठी पहा अहमदनगरी / Ahmednagar\nजालियनवाला बाग हत्याकांडात जनरल डायर ने वापरलेले सिल्वर घोस्ट जातीचे चिलखती वाहन येथे ठेवण्यात आले आहे. खऱ्याखुऱ्या रणगाड्या बरोबर त्यांच्या प्रतिकृती आणि छायाचित्रे व लष्करी ध्वज आदींचे येथे प्रदर्शन एके. पाक युद्धात भारतीय सैन्याने नामोहरम केलेल्या रणगाडा येथे आहे. त्याच बरोबर बंगला युध्यत भारतीय सैन्याने जप्त केलेला पाकिस्थान चा ध्वजही येथे पहावयास मिळतो.बस स्थानकापासून अंतर ५ किमी. आहे.\nद्वारा पोस्ट केलेले Kedar येथे १२:०५ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....\nधुंदीत गाऊ, मस्तीत राहू\nकटाप्पाने बाहुबलीला का मारले..\nपर्यटन @ अहमदनगर ला लाईक करा फेसबुक वर\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nनगर माझ एक छोटस गाव,\nतिथल्या प्रेमळ लोकांना नगरी अस नाव,\nवेशभुशेत आमच्या साडी अन् चोली,\nसणवार आले की प्रत्येक घरी पुराणची पोळी,\nभुईकोट, चांदबीबीचा आमचा इतिहास न्यारा,\nजग फिरून आलो तरी नगर आम्हाला प्यारा,\nमोडन पण वाकणार नाही हाच आमचा नारा,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/in-the-last-24-hours-more-than-three-lakh-corona-sufferers-have-died-and-over-1600-have-died/", "date_download": "2021-05-18T21:05:54Z", "digest": "sha1:7GJDV23LYCX3PESRM35434SM4V7WQ4VE", "length": 9420, "nlines": 191, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "गेल्या २४ तासांत पावणे तीन लाख कोरोनाबाधितांची भर, १६०० वर मृत्यू - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome औरंगाबाद गेल्या २४ तासांत पावणे तीन लाख कोरोनाबाधितांची भर, १६०० वर मृत्यू\nगेल्या २४ तासांत पावणे तीन लाख कोरोनाबाधितांची भर, १६०० वर मृत्यू\nनवी दिल्ली : करोना संक्रमण वाऱ्यासारखा वेगाने पसरत असून देशात पुन्हा कडक लॉकडाऊन होणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी लॉकडाऊनच्या चर्चाना पूर्णविराम दिल्याने आता सर्व निर्बंधांबाबत जबाबदारी राज्य सरकारवर आहे. दरम्यान, आरोग्य मंत���रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या चोवीस तासात (रविवारी) एकूण २ लाख ७३ हजार ८१० कोरोनाबाधित रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर १ हजार ६१९ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. १ लाख ४४ हजार १७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ५० लाख ६१ हजार ९१९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत देशात एकूण १ लाख ७८ हजार ७६९ नागरिकांना करोनामुळे जीव गमाववा लागला आहे. आजघडीला देशात १९ लाख २९ हजार ३२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nदेशात एकूण २ लाख ७३ हजार ८१० कोरोनाबाधितांची भर\nदेशात १ हजार ६१९ करोनाबाधितांचा मृत्यू\n१ लाख ४४ हजार १७८ रुग्णांनी कोरोनावर केली मात\nएकूण कोरोनाबाधितांची संख्या : १ कोटी ५० लाख ६१ हजार ९१९\nबरे झालेले रुग्ण : १ कोटी २९ लाख ५३ हजार ८२१\nसध्या उपचार घेणारे रुग्ण : १९ लाख २९ हजार ३२९\nआतापर्यंतचे एकूण मृत्यू : १ लाख ७८ हजार ७६९\nPrevious articleसंस्थाचालकाच्या मुलाचे अपहरण ; वीस लाखांची खंडणी मागणारे अटकेत\nNext articleतुम्ही कोरोनाच्या ‘रिस्क झोन’मध्ये आहात का\nसंस्थाचालकाच्या मुलाचे अपहरण ; वीस लाखांची खंडणी मागणारे अटकेत\nऔरंगाबादेत बँकेच्या परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची हत्या ; कोपऱ्यापासून हात तोडला\nगृहविलगीकरणातील रुग्णांची योग्य देखरेख आवश्यक ; केंद्रीय पथकाच्या सूचना\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nकृषीच्या विद्यार्थ्यांनी वाचनसंस्कृतीच्या माध्यमातून आकांक्षांची क्षितीजे पादाक्रांत करावी-कुलगुरू डॉ.अशोक ढवण\nयुवकाची गळफास घेऊन आत्महत्या\nशेतकरी आंदोलनात; महाराष्ट्रातील महिलेचा मृत्यू…\nखळवलेल्या समुद्राचे रौद्ररूप : ‘गेट वे ऑफ इंडिया’ला लाटांच्या धडका\nएकाच वेळी तिने दिला ९ बाळांना जन्म \nकोरोनाच्या लढ्याला आरबीआयचे बळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/jaishankars-inauguration-of-intra-african-negotiations/", "date_download": "2021-05-18T21:30:16Z", "digest": "sha1:T5BM2B6Y7H7AI5SLMJS3ILECVOAA76NH", "length": 9171, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इन्ट्रा आफ्रिकन वाटाघाटींच्या उद्‌घाटनाला जयशंकर यांची उपस्थिती", "raw_content": "\nइन्ट्रा आफ्रिकन वाटाघाटींच्या उद्‌घाटनाला जयशंकर यांची उपस्थिती\nदोहा – दोहा येथे शनिवारी झालेल्या इंट्रा-अफगाण वाटाघाटीच्या उद्घाटन सत्रात परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर व्हिडिओ टेलिकॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. कतारचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद बिन अब्दुल्रहमान बिन जसीम अल थानी यांनी आमंत्रण दिल्याने जयशंकर या परिषदेमध्ये सहभागी झाले होते.\nडॉ. जयशंकर यांनी आपल्या भाषणात भारत आणि अफगाणिस्तानमधील सहस्रावधीच्या संबंधांचा उल्लेख केला. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानचे संबंध काळाच्या कसोटीवर टिकून राहिले आहेत, असे जयशंकर म्हणाले.\nआपल्या भाषणात त्यांनी अफगाणिस्तानातील 34 प्रांतांमध्ये पूर्ण झालेल्या 400 हून अधिक विकास प्रकल्पांमध्ये प्रमुख विकास भागीदार म्हणून भारत असण्यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला. अफगाणिस्तानाबाबत भारताचे धोरण स्थिर होते. कोणतीही शांतता प्रक्रिया अफगाण-नेतृत्वाखाली, अफगाण-मालकीची आणि अफगाण-नियंत्रित असणे आवश्‍यक आहे.\nतसेच अफगाणिस्तानाच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करावा लागेल आणि इस्लामिक रिपब्लीक ऑफ अफगाणिस्तानाच्या लोकशाहीतील प्रगती जपली गेली पाहिजे, असेही जयशंकर यांनी सांगितले.\nअल्पसंख्याक, महिला आणि समाजातील असुरक्षित घटकांचे हित जपले जाणे आवश्‍यक आहे. देश आणि त्याच्या आसपासच्या भागातील हिंसाचाराच्या प्रश्नावर प्रभावीपणे लक्ष देणे आवश्‍यक आहे, असेही त्यांनी सांगितले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘नीट’ नेटकी; मेडिकल प्रवेशाचा कटऑफ यंदा वाढणार\nऑक्सिजन पुरवठ्यासाठी धावाधाव अन् बैठकांचे सत्र\nKhelo India : धुमसत्या बर्फात होणार जागतिक क्रीडा केंद्र\n पुण्यातील पुलांच्या विद्युत रोषणाईचे उदघाटन\nस्काऊट आणि गाईडचे मुख्य आश्रयदाते म्हणून राज्यपालांचे पदग्रहण\nचीनबरोबरच्या तणावामध्ये भारताची कसोटी होती – परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर\nउद्घाटनासाठी भाजप-राष्ट्रवादी यांच्यात मानापमानाचे ‘फटाके’\nलक्षवेधी : भारत-चीन वाटाघाटी प्���त्यक्षात सफल होतील का\nअफगाणिस्तानातील वाटाघाटींबाबत चीनला चिंता\nचीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी जयशंकर यांची चर्चा\nब्रेक्‍झिटबाबत नव्याने वाटाघाटी नको\nकोची मेट्रोच्या थाईकुडम-पेट्टा मार्गाचे उद्घाटन\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\nKhelo India : धुमसत्या बर्फात होणार जागतिक क्रीडा केंद्र\n पुण्यातील पुलांच्या विद्युत रोषणाईचे उदघाटन\nस्काऊट आणि गाईडचे मुख्य आश्रयदाते म्हणून राज्यपालांचे पदग्रहण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/pandharpoor/politics/pandharpur-bypoll-won-by-bjp", "date_download": "2021-05-18T19:37:08Z", "digest": "sha1:45XLCAMLXNUUEPXI2K5FRVXUIIFLMT2V", "length": 10461, "nlines": 141, "source_domain": "www.krushival.in", "title": "Pandharpoor | पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान | राजकारण: ताज्या मराठी बातम्या | Latest Political News | Politics Marathi News | Latest Politics News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / / राजकीय / पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान\n| पंढरपूर | प्रतिनिधी |\nपंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे कमळ फुलले असून, महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला. याठिकाणी भाजपचे समाधान अवताडे विजयी झाले आहेत. पहिल्या फेरीपासून शेवटच्या काही फेर्‍यांपर्यंत हा सामना अगदी अटीतटीचा झाला. अखेर अवताडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार असणार्‍या राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा तीन हजार 716 मतांनी पराभव केला. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची मुद्दा केली होती.\nआमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपुरात पोटनिवडणूक लागली. त्यामुळे आता भारत भालके यांचेच पुत्र भगीरथ भालके यांना पंढरपूरची जनता साथ देते, की डाव उलटवून समाधान अवताडे यांच्या गळ्यात विजयाची माळ घालते याकडे सार्‍या राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर हा निकाल अवताडे यांच्या बाजूने लागला. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण 3 लाख 40 हजार 889 मतदार असून, एकूण 524 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. गेल्या महिन्याभरात कोरोनाच्या निर्बंधांमध्येदेखील पंढरपूरसाठी या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली होती. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच सभेमध्ये झालेली गर्दी आणि कोरोना नियमांची पायमल्ली हा चर्चेचा आणि राजकारणाचादेखील विषय ठरला होता. त्याचवेळी भाजपाकडून देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर दिग्गज नेत्यांनी पंढरपूरमध्ये सभा घेतल्या होत्या. दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आल्यामुळे या जागेच्या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या विजयानंतर भाजपाया अनेक नेत्यांनी अवताडे यांचं अभिनंदन केलं आहे.\nआमदार लंके यांना कोरोना केसरी पुरस्कार प्रदान\nआमदार नीलेश लंके यांना करोना केसरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.\nमराठा आरक्षणबाबत केंद्राकडून पुनर्विचार याचिका दाखल\nनिर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली\n...तरच आपण ऑक्सिजन निर्मितीत स्वावलंबी होऊ : मुख्यमंत्री\nऑक्सिजन प्रकल्पाचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले\nभारत अजून हिंमत हरलेला नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nकोरोनाशी लढण्यासाठी सरकार शक्य ते प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितल\nवडखळ सरपंचाविरुध्द अविश्‍वास ठराव मंजूर\n13 विरूध्द 1 मतांनी सहमत\nवडखळ सरपंचाविरुद्ध अविश्‍वास ठराव\nविशेष सभा दि. 10 मे रोजी सकाळी 11 वाजता\nमराठा आरक्षण मिळण्याची आशा पल्लवित\nन्यायालयाच्या निर्णयाला रिव्ह्यू पिटीशनद्वारे आव्हान देणार : विनोद पाटील\nबोर्ली ग्रामपंचायत सरपंचपदी शेकापचे चेतन जावसेन\nसेनेच्या जगीता कोटकर यांचा केला पराभव\nपोस्कोच्या भंगारवरून सेना-राष्ट्रवादीत घमासान\nसुतारवाडीत आ.भरत गोगावले यांची गाडी फोडली\nआमदार लंके यांना कोरोना केसरी पुरस्कार प्रदान\nआमदार नीलेश लंके यांना करोना केसरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.\nवडखळ सरपंचाविरुध्द अविश्‍वास ठराव मंजूर\n13 विरूध्द 1 मतांनी सहमत\nवडखळ सरपंचाविरुद्ध अविश्‍वास ठराव\nविशेष सभा दि. 10 मे रोजी सकाळी 11 वाजता\nमराठा आरक्षण मिळण्याची आशा पल्लवित\nन्यायालयाच्या निर्णयाला रिव्ह्यू पिटीशनद्वारे आव्हान देणार : विनोद पाटील\nबोर्ली ग्रामपंचायत सरपंचपदी शेकापचे चेतन जावसेन\nसेनेच्या जगीता कोटकर यांचा केला पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/17759", "date_download": "2021-05-18T20:26:30Z", "digest": "sha1:MFXGJN5IZMGT62JEDUDOZEEXC5WPHXLF", "length": 3284, "nlines": 76, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रिम्झिम : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रिम्झिम\nतुझ्या अंगणी रिमझिम झरलेला पाऊस\nमाझ्या दारी फक्त कोसळलेला पाऊस\nआपुलीच सुखे अन् आपल्याच वेदना\nहळू-हळू तुला मला कळलेला पाऊस\nदूर-दूर दोघेजण अन ओढाळलेले मन\nगढूळलेल्या नजरेने स्मरलेला पाऊस\nकधी बंध फुटतो उरातल्या उरात\nक्षणभर तेवढाच होई हळ्वेला पाऊस\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/public-utility/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A1/", "date_download": "2021-05-18T21:25:08Z", "digest": "sha1:QVVXVUDW2ZLHWK2WARDWAYDT3XHX56DH", "length": 4035, "nlines": 103, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "शरद पवार विद्यालय,वरुड | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nवरुड यु-डायस क्रमांक - 27040103903\nश्रेणी / प्रकार: खाजगी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 10, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/section-144-in-shaheen-bagh/", "date_download": "2021-05-18T20:40:21Z", "digest": "sha1:DR3P4TSO5ODJXE6GKLBXRY4IXXPNAYUF", "length": 7815, "nlines": 75, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates शाहीनबाग परिसरात कलम 144 लागू", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nशाहीनबाग परिसरात कलम 144 लागू\nशाहीनबाग परिसरात कलम 144 लागू\nगेल्या अडीच महिन्यांपासून शाहीनबाग येथे ज्या परिसरात CAA विरोधात आंद��लन सुरू आहे, तेथे आता जमावबंदीचं कलम 144 लागू करण्यात आलंय. या परिसरात त्यामुळे कुणीही एकत्र येऊन आंदोलन करू नये, असं पोलिसांनी नोटिस लावून बजावलं आहे. जमावबंदी धुडकावून लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही पोलीसांनी बजावलं आहे.\n15 डिसेंबर 2019 पासून नवी दिल्लीच्या शाहीनबाग परिसरात CAA विरोधात आंदोलन सुरू आहे. या परिसरातील रस्त्यांवर आंदोलक गेल्या अडीच महिन्यांपासून ठाण मांडून आहेत. त्यामुळे या परिसरातील रस्तेही बंद आहे. ‘हे आंदोलन रविवारी चिरडून टाकू’ असा धमकीवजा इशारा हिंदू सेनेने Tweeter वर दिला होता. 1 मार्च रोजी शाहीनबाग येथील आंदोलन संपवून टाकू, असं Tweet मध्ये म्हटलं होतं. ‘नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील (Citizenship Amendment Act) विरोधात आंदोलन करणाऱ्यांना हटवण्यात दिल्ली पोलीसांना अपयश आलंय. त्यामुळे आपणच पुढाकार घेऊन 1 मार्च रोजी शाहीनबागेतील सर्व आंदोलकांना हटवू’, असं हिंदू सेनेचा नेता विष्णू गुप्ता याने Tweet मध्ये म्हटलं होतं. तसंच या ट्विटमध्ये अनेक लोकांनाही आमंत्रित करून सर्व राष्ट्रभक्तांनी मिळून शाहीनबागेतील आंदोलकांना हटवण्याच्या कामात सहभागी व्हावं, असं आवाहनही केलं.\nयामुळेच पोलिसांचं मोठं पथक शाहीनबाग परिसरात दाखल झालं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ओढावू नये, म्हणून शाहीनबाग परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त केला गेला आहे. या परिसरात पोलिसांनी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. जमावबंदीचं कलम 144 लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे येथे आता आंदोलनाला परवानगी नाही. अशा परिस्थितीत आंदोलकांनी यापुढे हे आंदोलन थांबवावं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.\nPrevious निर्यातबंदी हटवूनही कांद्याच्या दरात घसरण\nNext मुसलमानांनी शिकावं आणि पुढं जावं हे बाळासाहेब ठाकरेंचं मत होतं – संजय राऊत\nडायनासोर काळातील मादागास्कर बेटांवर fossil fish जिवंत सापडला …\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nडायनासोर काळातील मादागास्कर बेटांवर fossil fish जिवंत सापडला …\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुल��िट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B6:WhatLinksHere/Amoeba", "date_download": "2021-05-18T19:41:03Z", "digest": "sha1:IN6MLU6N5UMDIISCBVHOLUXSP6LT5SGB", "length": 2600, "nlines": 49, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "\"Amoeba\" हाका दुवे आशिल्लीं पानां - विकिपीडिया", "raw_content": "\n\"Amoeba\" हाका दुवे आशिल्लीं पानां\nहाका कितें जोडता पान: नांव-थोळ सगळें (मुखेल) चर्चा वापरपी वापरपी चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा फायल फायल चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा सांचो सांचो चर्चा आदार आदार चर्चा वर्ग वर्ग चर्चा एकक एकक चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विशय विपरीत प्रवरण\nगाळणे लिपयात दुरास्थ-समावेस | लिपयात दुवे | लिपयात पुनर्निर्देशन\nमुखावेली पानां Amoeba: हाका जडतात\nअमीबा ‎ (← दुवे | बदल)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/Kartavya-audio-On-Sarojini-Babar", "date_download": "2021-05-18T21:06:25Z", "digest": "sha1:B56YPHPBG5ECUBX2LOXEHI7LW6AZXPJB", "length": 6179, "nlines": 133, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "सरोजिनी बाबर यांची जन्मशताब्दी", "raw_content": "\nसरोजिनी बाबर यांची जन्मशताब्दी\n२०१९ हे मराठी लेखक, कवी, लोकसाहित्याच्या संकलक आणि भरघोस मतांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी सरोजिनी बाबर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने पुणे येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात १ सप्टेंबर २०१९ रोजी लोकसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.\nवाचन : मृदगंधा दीक्षित\nराजकीय व्यक्तिमत्त्वे आणि त्यांची भाषा\nजपानी भाषा आणि जपान\nस्मिता बर्वे-घाटगे\t21 Feb 2020\nलोकसाहित्याच्या अभ्यासक- डॉ.सरोजिनी बाबर\nप्रा.डॉ.भारती रेवडकर\t31 Aug 2019\nजर्मन भाषा आणि जर्मनी\nमराठीच्या अभिजात दर्जाचं काय झालं\nसरोजिनी बाबर यांची जन्मशताब्दी\nगोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही\nउर्दू काव्याचे मोती उधळत जाणारे गोड पुस्तक...\nकेरळ - डाव्यांचा ऐतिहासिक विजय\nखरा संत कोण, हे पंढ��पूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nमराठा आरक्षण - सामाजिक आशय अधोरेखित करणारा निर्णय...\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'श्यामची आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2021-05-18T21:09:56Z", "digest": "sha1:2T4UPN5NGJH7LXXSBN3XRUXF6GH3U6VF", "length": 3271, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "झ्युरिक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(झुरिक या पानावरून पुनर्निर्देशित)\nझ्युरिक हे स्वित्झर्लंड देशातील सर्वात मोठे शहर आहे. झ्युरिक हे युरोपातील सर्वात श्रीमंत शहर मानले जाते.\nक्षेत्रफळ ९१.८८ चौ. किमी (३५.४८ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १,३३९ फूट (४०८ मी)\n- घनता ३,९३० /चौ. किमी (१०,२०० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १८:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/saudi-government-discovers-hindu-tomb-information-given-by-the-center-to-the-high-court/", "date_download": "2021-05-18T20:40:12Z", "digest": "sha1:VBZYLXM3YW27X7TKAFSD667MCOIAKLD5", "length": 10642, "nlines": 120, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "सौदी सरकारने लावला हिंदू कबरीचा शोध; उच्च न्यायाल��ाला केंद्राने दिली माहिती - Hello Maharashtra", "raw_content": "\nसौदी सरकारने लावला हिंदू कबरीचा शोध; उच्च न्यायालयाला केंद्राने दिली माहिती\nसौदी सरकारने लावला हिंदू कबरीचा शोध; उच्च न्यायालयाला केंद्राने दिली माहिती\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एका भारतीय हिंदू नागरिकाची राख भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने सौदी अरेबियाच्या सरकारला केलेल्या विनंतीवर, सौदी अरेबिया सरकारने एका हिंदू व्यक्तीचे थडगे शोधून काढल्याची माहिती दिल्ली उच्च न्यायालयात दिली. त्या व्यक्तीला मुस्लिम प्रथा अंतर्गत दफन केले गेले. केंद्र सरकारने न्यायमूर्ती प्रतिबा एम सिंह यांच्या खंडपीठाला सांगितले की, सौदी अरेबिया सरकार हिंदू व्यक्तीची हाडे काढून देण्याचा विचार करीत आहे. महिलेच्या अस्थिकलश परत मिळण्याच्या मागणीवर केंद्र सरकारने खंडपीठाला सांगितले की, जेद्दह येथील भारतीय दूतावासानेही राख परत आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.\nहे पण वाचा -\nUnemployment rate: कोरोना संकटात बेरोजगारीचा दर वाढला, मे…\nPM Kisan: 7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांचे अडकले आहेत पैसे, जर…\nWPI Data: एप्रिलमध्ये महागाई शिगेला पोहोचली, अंडी-मांस आणि…\nमूळ हिमाचल प्रदेशातील उना येथील रहिवासी असलेल्या अंजू शर्मा यांनी याचिका दाखल केली होती की, भारतीय दूतावासाच्या भाषांतर करण्याच्या चुकांमुळे तिचा नवरा संजीव कुमार याच्यावर मुस्लिम रूढीनुसार सौदी अरेबियात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी कोर्टाकडे पतीची राख भारतात आणण्याचे निर्देश देण्याची मागणी केली होती. यावर कोर्टाने यापूर्वी केंद्र सरकारला अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या होत्या.\nयाचिकेनुसार, 24 जानेवारी 2021 रोजी संजीव यांचे डायबिटीज, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भारतीय वाणिज्य दूतावासातील अधिकाऱ्याने अरबी भाषांतर करण्यात चूक केली आणि संजीवचा धर्म मुस्लिम म्हणून नोंदविला. यामुळे 18 फेब्रुवारी रोजी संजीवला मुस्लिम रीति-रिवाजांनी सौदी अरेबियात पुरण्यात आले. हिंदू रूढींनी पतीवर अंत्यसंस्कार करता यावे यासाठी अंजु यांनी अस्थीची राख भारतात आणावी अशी मागणी केली.\nज्याचं राजकीय आयुष्य मेवा लूबाडण्यात गेलं त्यांनी शहाणपणा शिकवू नये’, राऊतांचा राणेंवर हल्लाबोल\nभविष्यातील संभावित धोके लक्षात घेऊन लॉंग टर्म रणनीतीवर काम करा: IAF ���मांडरला केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचे निर्देश\nUnemployment rate: कोरोना संकटात बेरोजगारीचा दर वाढला, मे मध्ये गेल्या 49 आठवड्यांचा…\nआपल्या बँक खात्यातील 442 रुपये कोरोनामध्ये आपल्याला मिळवून देतील लाखो रुपयांचा फायदा,…\nPM Kisan: 7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांचे अडकले आहेत पैसे, जर तुमच्याही खात्यात हप्ता आला…\nWPI Data: एप्रिलमध्ये महागाई शिगेला पोहोचली, अंडी-मांस आणि डाळीही महागल्या\nभारतात 9000 ऑक्सिजन कॉन्सेन्टर्स आणण्यासाठी Amazon ग्लोबल सेलर्सबरोबर करणार भागीदारी\nधर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले,”स्टील आणि पेट्रोलियम कंपन्या दररोज करत आहेत…\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nUnemployment rate: कोरोना संकटात बेरोजगारीचा दर वाढला, मे…\nआपल्या बँक खात्यातील 442 रुपये कोरोनामध्ये आपल्याला मिळवून…\nPM Kisan: 7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांचे अडकले आहेत पैसे, जर…\nWPI Data: एप्रिलमध्ये महागाई शिगेला पोहोचली, अंडी-मांस आणि…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/inter-faith-marriage-interview-ibrahim-khan-and-shruti-panse", "date_download": "2021-05-18T19:20:50Z", "digest": "sha1:QWNQ6LTJC5OVFN36ENMGPSH4CV34QEDY", "length": 76493, "nlines": 220, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "आंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...", "raw_content": "\nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nआंतरधर्मीय विवाह केलेल्यांच्या मुलाखती : 2\nआंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या मुलाखतींची 'धर्मारेषा ओलांडताना' ही मालिका प्रत्येक महिन्यातील दुसर्‍या आणि चौथ्या रविवारी कर्तव्यवरून प्रसिद्ध केली जाणार आहे. आजच्या द्वेष आणि भीतीच्या वातावरणात तरूणांना आश्‍वस्त वाटावं, त्यांना कमी अधिक प्रमाणात का होईना प्रेम-सहजीवनाविषयी मार्गदर्शन मिळावं आणि आपल्या माणूसपणाच्या जाणिवा अधोरेखित व्हाव्यात हा या मुलाखतींचा उद्देश आहे.\nश्रुती पानसे आणि इब्राहीम खान. कॉलेजजीवनात दोघांची मैत्री झाली. प्रेमाची रीतसर कबुली देण्याची तशी कुठली विशिष्ट घटिका न येता दोघांना कळून चुकलं की, आपल्याला जीवनसाथी म्हणून हीच व्यक्ती हवीय... इतकं अलगद सगळं घडलं.\n1986मध्ये सुरू झालेल्या त्यांच्या मैत्रीच्या पायवाटेचं तब्बल बारा वर्षांच्या सहवासातून प्रेमाच्या मार्गात रूपांतरण झालं होतं. एवढ्या प्रदीर्घ सोबतीनंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. तोवर त्यांच्या प्रेमाची कुणकुण कुटंबीयांना लागली होतीच. प्रेमात पडले तरी लग्नाबाबत काही ते सिरिअस नसणार असाच त्यांचा कयास होता... त्यामुळं दोन्ही कुटुंबीयांनी फार काही आढेवेढे घेतले नव्हते... पण त्यांनी जेव्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा दोन्ही कुटुंबांत अगदी ‘ड्रामा’ झाला नसला तरी हे प्रकरण टळेल कसं याचा प्रयत्न झालाच... मात्र त्यांना सुनीती सू. र., अन्वर राजन, रझिया पटेल अशा काही खास दोस्तमंडळींचं मार्गदर्शन लाभलं आणि 14 एप्रिल 1998 रोजी ते दोघं स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टखाली विवाहबद्ध झाले. विरोधक असणार्‍या आपल्या कुटुंबीयांच्या उपस्थितीतच त्यांनी विवाहानंतर स्नेहभोजनाचा आनंदही लुटला.\nपुण्यात गणेश पेठ परिसरात श्रुती यांचं बालपण गेलं. आईवडील आणि दोघी बहिणी असं त्यांचं सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंब. आजी-आजोबांवरच्या गांधीवादी विचारांचा पगडा संपूर्ण कुटुंबावर होता. अशा कुटुंबात त्याचं लहानपण गेलं. अहिल्यादेवी शाळेतून श्रुतींनी शालेय शिक्षण घेतलं. पुढं गरवारे कॉलेज मधून बी.ए., फर्ग्युसनमधून एम. ए. मराठी केलं. त्यानंतर 17 वर्षांनी त्यांनी मेंदूआधारित शिक्षण (ब्रेनबेस्ड लर्निंग) या विषयावर एसएनडीटी महिला विद्यापीठातून पीएच.डी. केली. शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांच्यासोबतही त्यांनी दोन वर्षे काम केल\nशिक्षणतज्ज्ञ, वक्ता, संशोधक, समुपदेशक अशा विविध भूमिकांत त्या कार्यरत आहेत. वेगवेगळ्या एनजीओज्‌, सरकारी संस्था, शालेय समित्या आणि शैक्षणिक संस्था यांमध्ये धोरणात्मक स्तरावर त्या कार्यरत आहेत. त्यांनी लहान मुलं व पालकत्व हे विषय केंद्रभूत ठेवून ‘अशी का वागतात मुलं’, ‘पहिली आठ वर्षं - सहज शिकण्याची’, ‘डोक्यात डोकवा’, ‘मुलांचे ताण पालकांची जबाबदारी’ अशी आत्तापर्यंत 20 पुस्तकं लिहिली आहेत. त्यात एक ऑडिओबुकदेखील आहे.\nतर इब्राहीम हेसुद्धा पुण्याचेच. गंजपे�� परिसरात त्यांचं बालपण गेलं. आईवडील व दोघं भाऊ असं त्यांचंही चौकोनी कुटुंब होतं. वडील ट्रक ड्रायव्हर आणि आई गृहिणी. घरच्या बेताच्या परिस्थितीतही मुलांनी शिक्षण घ्यावं यासाठी वडलांचा आग्रह. इब्राहीम यांचं शालेय शिक्षण छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल इथून झालं तर गरवारे महाविद्यालयात पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. एका कन्स्ट्रक्शन कंपनीत त्यांनी काही काळ सुपरवायजरचं काम केलं. पुढे बांधकामाशी निगडीत व्यवसाय सुरू केला. सध्या ते रेनवॉटर हार्वेस्टिंगचा व्यवसाय ते करत आहेत.\nलग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांना स्वतःतल्या कार्यकर्त्याची ओळख झाली. 2002मध्ये अपघातानंच झालेली ही ओळख आज त्यांची मुख्य ओळख झाली आहे. 2002मध्ये पुण्यातल्या लोहियानगर भागात भीषण आग लागली होती. तिथल्या स्थानिक परिसराचा परिचय आहे म्हणून सुनीती सू. र. यांनी इब्राहीमना त्या भागाचं सर्वेक्षण करायला सांगितलं. त्या वेळी स्थानिक आमदारांशी टोकाचा संघर्ष झाला. त्यातून वेगवेगळ्या मार्गांनी खूप दडपण आलं आणि प्रचंड मनस्ताप सोसावा लागला... मात्र त्याच वेळी स्वतःतल्या धाडसी स्वभावाची ओळखही पटली. तो संघर्षही पेलला. तिथून पुढं ते सामाजिक कार्याशी जोडले गेले.\nजनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय या संघटनेशी ते जोडले गेले. नर्मदा बचाव आंदोलन, लवासा पुनर्वसन, धरणग्रस्त, शहरी गरिबांचे प्रश्न यांसारख्या आंदोलनांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. नागरी प्रश्न सोडवण्यासाठी लढा द्यायला ते कायमच तत्पर असतात. अलीकडेच सीएए, एनआरसी यांच्या विरोधात दिल्लीत झालेल्या शाहीनबागेच्या निषेध आंदोलनांप्रमाणे पुण्यातही कोंढवा व मोमीनपुरा इथं शाहीनबाग आकाराला आल्या होत्या. मोमीनपुरा इथं त्यांचा सक्रिय सहभाग राहिला होता.\nगरवारे महाविद्यालयातच श्रुती आणि इब्राहीम यांच्या मैत्रीनं आणि प्रेमानं आकार घेतला. सहजीवनाची बावीस वर्षं आणि त्याआधीची बारा वर्षं असा दीर्घ काळ ते एकत्र आहेत. या दोघांच्या प्रेमाच्या या संसारात त्यांना तन्वी नावाची एक गोड मुलगी आहे. सहजीवनाचा अजून दीर्घ पल्ला गाठायचा आहे असं म्हणणार्‍या आणि मानणार्‍या या जोडप्याशी केलेला हा संवाद...\nप्रश्न : दोघंही पुण्यातल्या मध्यवस्तीतले. तरीही तुम्हा दोघांच्याही कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावरचं बालपण वेगळं असणार... त्याविषयी ��ांगाल\nइब्राहीम : मी पुण्यात गंजपेठेत वाढलो आहे. माझ्या आईचं माहेरही भवानी पेठेतच होतं. आईचे वडील खरंतर कर्नाटकातल्या बिजापूर जिल्ह्यातले... पण ते त्यांच्या तरुणपणी पुण्यात येऊन स्थायिक झाले ते झालेच. त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय होता. वडलांकडची परिस्थितीही बेताची होती. माझे वडील लहान असतानाच त्यांचे वडील वारले होते. त्यामुळं खूप लहानपणीच माझ्या वडलांवरही घरची जबाबदारी आली होती. त्यांनी सुरुवातीला स्टोव्ह रिपेअरिंगचा व्यवसाय केला. पूर्वी दारोदारी फिरून स्टोव्ह रिपेअर केले जात असत. त्यानंतर ते एका ट्रकवर क्लिनर म्हणून जाऊ लागले. तिथंच त्यांनी ड्रायव्हिंग शिकून घेतलं आणि मग ते ट्रक डायव्हर झाले. शिक्षणाचं महत्त्व त्यांना कळत होतं. मी आणि माझ्या भावानं नेमकं काय शिक्षण घेतलं पाहिजे हे त्यांना सांगता येत नव्हतं... तरी आम्ही शिकायला पाहिजे असं त्यांना वाटायचं. घरातलं वातावरण पारंपरिक मुस्लीम वळणाचं होतं. आमचा परिसर मिश्र वस्तीचा होता. मात्र वाडा संस्कृती असल्यानं आमच्या वाड्यात मुस्लीम कुटुंबंच होती. अशा वातावरणात मी वाढलो.\nश्रुती : गणेशपेठेत माझं लहानपण गेलं. पण माझ्या आजीआजोबांवर गांधी विचारांचा प्रचंड प्रभाव होता. ते दोघंही मूळचे सातारा जिल्ह्यातले होते. पण लग्नानंतर ते कायमच वर्ध्याला सेवाग्रामला आणि गोपुरीला राहिले. त्यांचं आयुष्य एकदम वेगळंच होतं. ते खादी विक्रीचा व्यवसाय करत असत. एकोणीसशे बेचाळीसच्या उठावानंतर इंग्रज धरपकड करत होते. त्या वेळी आजीआजोबा चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल या गावी होते. आईबाबांना पकडून नेलं की मागं त्यांची मुलं वाट पाहत राहायची. आजी अशा आसपासच्या घरात मागं उरलेल्या सगळ्या मुलांना गोळा करून त्यांचा सांभाळ करायची... त्यांचे आईबाप परत येईपर्यंत. मग ती कुठल्याही जातिधर्माची असली तरी आजीकडं सुखरूप राहत. विचारांचा वारसा असा त्यांच्यापासूनच होता. आजीआजोबा अगदी पंचाहत्तरीला पोहोचेपर्यंत वर्ध्यातच होते. आम्ही सुट्ट्यांमध्ये त्यांच्याकडे जायचो. तशा अर्थानं घरातलं वातावरण मोकळं, सामाजिक स्वरूपाचंच होतं. सामाजिक कार्यकर्ती सुनीती सू. र. ही माझी आतेबहीण. ती समता संस्कार शिबिर घ्यायची. आईवडलांच्या जगण्यावागण्याचा प्रभाव असला तरी आपल्या कळत्या वयात बाहेरून जेव्हा काही गोष्टी कळतात तेव्��ा त्यांना अधिक नेमकी दिशा मिळते. मी त्या शिबिरांमध्ये भाग घ्यायचे. चर्चा व्हायच्या. अर्थात या विचारांचा आणि प्रेमाचा तसा काहीही संबंध नाही. प्रेम जसं कुणालाही होतं तसंच ते झालं होतं.\nप्रश्‍न : पुढं गरवारे महाविद्यालयात तुमची भेट झाली. मैत्री झाली. मग प्रेमाची जाणीव कधी झाली\nश्रुती, इब्राहीम : माहीत नाही...\nप्रश्‍न : म्हणजे एकमेकांमधली कुठली गोष्ट आवडली... किंवा असं काही घडलं का... की, ज्यामुळं तुम्हाला एकमेकांची ओढ वाटली\nश्रुती, इब्राहीम (दोघंही विचारात पडले) : असा विचारच केला नाही कधी. अगदी आत्तापर्यंतही आम्ही तसा काही विचार केला नाही... म्हणजे विशिष्ट प्रसंग, विशिष्ट घटना असं काही घडलं आणि मग आम्ही प्रेमात पडलो असं काहीच घडलं नाही. आम्हाला एकमेकांमधलं एकच एक काहीतरी आवडलं असं झालं नसणार.\nइब्राहीम : कदाचित आम्हा दोघांमध्ये कुठलीतरी इनसिक्युरिटी असेल ज्यातून बाहेर येण्याचा आधार एकमेकांकडं मिळत असेल. कॉलेजात असताना आमचा आठदहा जणांचा ग्रुप होता. तीनेक मुली, बाकीची मुलं असा. आम्ही खूप एकत्र असायचो. मराठी मंडळ, गॅदरिंग, वेगवेगळे कार्यक्रम अशा सगळ्यांत आम्ही बराच काळ एकत्र असायचो. त्या काळी मी तर इलेक्शनही लढवली होती. अशा विविध अ‍ॅक्टिव्हीटीज्‌मुळे आमचा सहवास प्रचंड वाढलेला होता. आम्हाला त्या सहवासाची ओढ वाटायची हेही खरं. सुनीतीताई वेगवेगळ्या गावी समता संस्कार शिबिरं घ्यायची. त्या शिबिरांनाही मी जायचो. पण फक्त श्रुतीसाठी. त्या वेळीही चळवळी, सामाजिक काम, कार्यकर्तेपण अशा कशाचाही मला गंध नव्हता. अनेकदा तर आम्ही तिच्या वडलांच्या ऑफिसबाहेरच्या कट्टयावर बसून गप्पा मारायचो. तिचे वडीलही आमच्यासाठी चहा पाठवायचे. अर्थात तेव्हा त्यांना आमच्या प्रेमाविषयी काही अंदाज नव्हता. सहवासामुळं, शिवाय आदरपूर्वक मैत्रीचा बेस असल्यानं आम्ही एकमेकांत गुंतलो असणार... पण त्याची कुणी अशी स्पष्ट कबुली दिली किंवा द्यावी असं काहीही घडलं नाही. आमच्यात आत्ताही भांडणं होत नाहीत. तेव्हाही होत नव्हती. तू असंच बोलली, तसंच केलंस... तू आलाच नाही अशा कुठल्या कारणांवरून आमच्यात खटके उडाले नाहीत. त्या काळी तर मोबाईलही नव्हता. श्रुतीच्या घरी फोन होता पण माझ्या घरी फोन नव्हता... शिवाय फोन करायचंच ठरवलं तरी किती करणार महिनोन्‌महिने भेटलो नाही तरी आम्हाला तसा काही फ��क पडायचा नाही. प्रेम आहे याची जाणीव होतीच.\nश्रुती : होऽ म्हणजे मी इब्राहीमला सुरुवातीच्या दिवसांत भेटले तेव्हा असंच वाटायचं की, याला मी खूप आधीपासूनच ओळखते. हा नवा नाहीच. आपण खूप वर्षांपासून याला ओळखतच आहोत अशीच भावना होती. मागे आमच्या एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की, तुम्हा दोघांची प्रकृती फार सारखी आहे. कदाचित सारखी म्हणजे पूरकही असेल... म्हणूनच आम्हाला असं एकच कुठलं काही सांगता येत नाही. पुढं एम.ए. करताना तर आमची कॉलेजेसही वेगळी झाली... पण तरी आमचा संपर्क कायम राहिला आणि सोबतही....\nप्रश्‍न : प्रेमात असताना भिन्न धर्मांची जाणीव झाली होती\nश्रुती : अजिबात नाही. प्रेमातल्या धर्माची जाणीव तर थेट लग्न करायचा निर्णय घेतल्यावर झाली. घरच्यांना आमच्या प्रेमाची कुणकुण असणारच... पण आधी त्याबाबत कुणीच वाच्यता केली नाही. कदाचित त्यांना वाटलं असावं की, तरुण आहेत... तारुण्यात जसं आकर्षण, प्रेम वाटतं तसंच हे असणार... ह्यांच्या प्रेमाची गाडी काय लग्नापर्यंत जाणार नाही... त्यामुळं त्यांना कळत असूनही त्यांनी थोडी ढिलाईच ठेवली.\nइब्राहीम : हो. आमच्या तर डोक्यात तोवर काहीही नव्हतं. आम्हीही आमच्याच धुंदीत होतो. त्यातही घडलं असं होतं की, सुरुवातीच्या काळात प्रेमाच्या, भावनेच्या भरात श्रुती म्हणाली होती की, ‘हांऽ ठीकये करेल धर्मांतर.’ ती आपल्या घरात येऊन आपल्या घरात मिसळणार आहे म्हटल्यावर काही अडचण वाटली नाही. त्या वेळी धर्मांतराच्या बाबतीत आमचा वैचारिकदृष्ट्या कुठलाही दृष्टीकोन तयार नव्हता. अगदीच रॉ होतो आम्ही. प्रेमात वाहवत जाणं आणि मग त्यासाठी वाट्टेल ते करण्यास तयार असणं, असतं तसंच होतं ते... पण पुढं जसं शिक्षण, अभ्यास, विचार वाढले तशा धर्मांतरातल्या गोमा कळायला लागल्या. त्या खाचाखोचा लक्षात आल्यावर तिनं धर्मांतराला ठाम नकार दिला. तिचं ते उत्तर ऐकून मीही धास्तावलो. आता आली का पंचाईत कारण आमच्या लग्नात अडसर ठरू शकणारा मुद्दा फक्त हाच होता.\nप्रश्‍न : धर्माचा अडसर लक्षात आल्यानंतरही घरी तर सांगावाच लागलं असणार... त्यांच्या प्रतिक्रिया काय आल्या\nइब्राहीम : लग्नानंतर श्रुती धर्मांतर करणार नाही असं मी घरी सांगितल्याबरोबर वडलांनी ठाम विरोध केला. मग तिच्याशी लग्न करू नको... आपण आपल्यातली मुलगी पाहू असं त्यांचं उत्तर आलं. मला फार अक��कल होती असं नाही... पण त्या वेळी मी घरी सांगून मोकळा झालो की, 'धर्मासाठी मी तिला नाही म्हणू शकत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. आता लग्नच करायचं की नाही... हेही मग मला ठरवावं लागेल.' वास्ताविक श्रुती अन्य मित्रमैत्रिणींसह माझ्या घरी अनेकदा आलेली होती. अवघ्या दहाबारा वर्षांच्या मैत्रीची गोष्ट होती. आईला ती आवडतही होती. तिचा मुद्दा फक्त इतकाच होता की, श्रुतीनं लग्नानंतर मुस्लीम व्हावं.\nत्यात मी माझ्या आईला लग्नाच्या बारा वर्षांनी झालो होतो... त्यामुळं तिचा जीव माझ्यात गुंतलेला. मी लग्नालाच साफ नकार द्यायला लागलो तेव्हा काळजीनं तिची तब्येत ढासळायला लागली. सर्वसामान्य बाईला तिच्या मुलाविषयी आणि त्याच्या प्रेमाविषयी इतकं वाटणं हे स्वाभाविक होतं... पण मग धर्मांतरच करायचं नाही ठरलं तेव्हा मात्र दोघांकडून नाराजी आली. त्या काळात खूप जास्त मानसिक त्रास झाला. दरम्यान मग लहान भावासाठी वडलांच्या मित्राच्या मुलीचं स्थळ आलं. वडलांनी विचारलं, ‘तू करशील तेव्हा करशील... आत्ता लहान्याचं लग्न करू.’ मी म्हटलं ‘आनंदानं करा.’ मग त्याचंही लग्न झालं. त्याला एक मूलही झालं तरी आमचं अजून भिजत घोंगडंच होतं. बाकी कुणाहीपेक्षा घरच्यांना मनवण्याचं दिव्य काम मला करावं लागलं.\nशिवाय आमच्या मुस्लीम वस्तीतल्या बुजुर्ग लोकांकडूनही खूप त्रास झाला. त्यांचं म्हणणं होतं की, मी निकाह करावा. निकाह झाल्याशिवाय लग्न कसं असं त्यांना वाटायचं. माझी वैयक्तिक भावना ही त्या वेळेस तशीच होती. तोवर माझी कुठलीही सामाजिक-वैचारिक समज नव्हती... त्यामुळं मी टिपिकल मुस्लीम घरातल्या मुलासारखाच होतो. माझी मानसिकता मुस्लीम धर्माच्या चालीरितींनुसार जावं अशीच होती... पण म्हणून इतक्या वर्षांचं तुमचं प्रेमाचं-मैत्रीचं नातं हे केवळ धर्मासाठी सोडून द्यावं असंही वाटत नव्हतं.\nइकडं श्रुतीच्या घरातही माझा वावर होताच... त्यामुळं त्यांनाही मी चांगलाच माहीत असलो तरी त्यांना माझं ‘मुस्लीम’ असणं ही बाब खटकत होतीच. श्रुतीच्या बाबांनी कालांतरानं सांगितलं की, त्यांच्या मनात मुस्लीम लोकांविषयी, त्यांच्या आर्थिकतेविषयी, राहनीमानाविषयी काही समज होते. त्यांत आपल्या मुलीला ढकलायचं हे बापाचं मन म्हणून त्यांना मानवणार नव्हतं... त्यामुळं दोन्ही कुटुंबांकडून आकांडतांडव झाला नाही तरी ताण राहिला.\nश्र��ती : प्रेमापर्यंत ठीक... पण लग्नाचा निर्णय घेतोय म्हटल्यावर माझ्याही घरच्यांना धक्का बसला. तरीही त्यांनी कुठली हार्श प्रतिक्रिया दिली नाही. ते मला समजावण्याचा प्रयत्न करायला लागले... पण त्या समजावण्याच्या सुरातही असा एखादा वावगा शब्द जाऊन मी दुखावू नये याची पुरेपूर काळजी ती घेत होती. अगदी गोडगोड भाषेत माझी समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. मग मुस्लीम समाजात तीन तलाक होतात, नवरा चार लग्नं करतो... अशा प्रकारची भीती घालण्यात यायला लागली. अर्थात त्या वेळी त्यांनाही तीच माहिती होती... त्यामुळं ते भीती ‘घालत’ नव्हते. तर ते त्यांना तसं खरंच वाटत होतं.\nआमच्या दोघांच्याही पालकांवर त्यांच्या दृष्टीनं पाहता हे ‘संकट’च कोसळलेलं होतं. हे संकट टळावं म्हणून आमच्या दोघांचे वडील बाहेर एका हॉटेलातही भेटले. कसं परोपरीनं समजावून हे लग्न टाळता येईल यावर दोघांनी डोकं लावण्याचा प्रयत्न केला. आज विचार केल्यावर लक्षात येतं की, तेव्हा त्यांनी भलेही आमचं लग्न होऊ नये याच कारणासाठी पण भेटण्याची तयारी तरी दाखवली. समजूतदारपणे भेटून, चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. एवढं करायला आजही पालक मागंपुढं करतील... पण त्यांनी तो सुज्ञपणा दाखवला होता. तेव्हा तर आम्ही आमच्या प्रेमात आणि एकूणच सगळ्यांना मनवण्याच्या याच मानसिकतेत अडकलेलो होतो... मात्र असं मनाविरुद्ध होणारं मुलांचं लग्न निभावून नेण्याचं काम त्यांनीच केलं होतं. मागे एकदा कथाकार राजन खान यांचा एक लेख मी वाचला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं की आपल्याकडे जात-धर्म व्यवस्था इतकी घट्ट आहे की कोणाचं तरी तेच अस्तित्व असतं. पालकांना वाटलं तरी समाजाविरुद्ध जाण्याचं धाडस करणं हे त्यांच्यादृष्टीनं भयंकर अवघड असतं. हे खूप महत्वाचं निरीक्षण आहे, असं मला वाटतं.\nप्रश्‍न : मन वळवण्याचे प्रयत्न झाल्यानंतरही तुम्ही मग लग्नाबाबत पुढचा मार्ग कोणता निवडला\nश्रुती : मला इब्राहीमशी लग्न करायचंय हे मी सुनीतीताईला (सुनीती सू. र. हिला) आधी सांगितलं होतं.. आंतरधर्मीय लग्न तोवर घरात कुणाचंही झालेलं नसल्यानं मग तिनंच माहिती घ्यायला सुरुवात केली. प्रत्यक्ष लग्न करताना धर्म आडवा येत नाही... पण सवयी आड येतात. तुम्ही विशिष्ट पद्धतीनं जगत आलेला असतात. तुमच्या राहण्याखाण्याच्या काहीएक सवयी असतात. राहणीमान भिन्न असतं आणि प��ढं चालून त्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. सुनीतीताईचा त्याअनुषंगानं खूप कन्सर्न होता. या सगळ्यावर थेट गदा न येताही सहअस्तित्व कसं निर्माण करता येईल याचा ती विचार करायला लागली. सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन, रजिया पटेल यांना तिनं माझ्या बहिणीला असंअसं लग्न करायचं आहे तर काय करता येईल हे विचारलं. त्यांच्याकडूनच आम्हाला स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टविषयी कळलं. या अ‍ॅक्टअंतर्गत लग्न करून आम्ही एकत्र राहून बघावं असं सुनीतीताईला वाटू लागलं... तेव्हा लिव्ह इन हा शब्द माहीत नव्हता... नाहीतर तिनं तेही सुचवलं असतं. मग त्या अ‍ॅक्टविषयीचा अभ्यासही तिनंच केला. 6 मार्च 1998 रोजी आम्ही रजिस्टर ऑफिसकडं नोंदणी केली. त्या वेळेस सोबत विनयदादा होता जेणेकरून आम्हाला कुणी काही प्रश्‍न केलाच तर एक मोठी व्यक्ती आमच्यासोबत असावी. महिन्याभरानं 14 एप्रिल 1998 रोजी आम्ही विवाहबद्ध झालो. डॉ.बाबासाहेब आंबडेकरांच्या जयंतीच्या दिवशी लग्न करण्याची कल्पनाही सुनीतीताईचीच.\nइब्राहीम : लग्न करण्याआधी आम्ही दोन निर्णय घेतले. एक तर कुणीही धर्म बदलणार नाही. श्रुती मुस्लीम होणार नाही. आम्ही वेगळं घर करून राहणार म्हणजे दोन्ही घरच्यांच्या लुडबुडी नकोत. अर्थात मी घर सोडणार म्हटल्यावर आई पुन्हा खचली. मग तिला म्हणालो, ‘घर सोडत नाही तर फक्त वेगळं राहत आहे.’ सुनीतीताईनंच तिचीही समजूत काढली. मीही तिला म्हटलं, ‘मी वेळ मिळेल तसा तुझ्याकडे येत राहणार. आजही मी माझं ते वचन पाळतो. वेळ मिळताच तिच्याकडं जातो. कामाचं स्वरूप धंद्याचं आणि मग कार्यकर्त्याचं असल्यानं अनेकदा दुपारचं जेवण तिच्यासोबत करतो. हांऽ तर मग आम्ही लग्नाआधीच कात्रजला भाड्यानं एक घर घेतलं.\nस्पेशल मॅरेज अ‍ॅक्टखाली लग्न करायचं ठरवल्यावरही नातलगांनी निकाहपण कर म्हणून तगादा लावला. शेवटी मी काही मौलानांशी चर्चाच केली. केवळ लग्नासाठी मुस्लीम झाल्यानं जन्नत वगैरे मिळते का आणि त्याला खरंच मुस्लीम म्हणायचं का आणि त्याला खरंच मुस्लीम म्हणायचं का एखाद्यानं स्वखुशीनं धर्माचा स्वीकार केला तर गोष्ट निराळी पण हे असं लादून केल्याचा खरंच काही फायदा आहे का एखाद्यानं स्वखुशीनं धर्माचा स्वीकार केला तर गोष्ट निराळी पण हे असं लादून केल्याचा खरंच काही फायदा आहे का अशा वेळी तिनं इमान आणलं असं म्हणता येईल का अशा वेळी तिनं इ��ान आणलं असं म्हणता येईल का खासगीत सगळ्याच मौलानांनी निवळ लग्नासाठी मुस्लीम होणं यात अर्थ नसल्याची कबुली दिली. तुम्ही मनापासून धर्माचा स्वीकार केला पाहिजे आणि दुसरा मुद्दा होता की, हिंदू-मुस्लीम असा निकाहच होऊ शकत नाही. निकाहाच्या संदर्भातला हा मुद्दाच निकाली निघाला. आम्ही व्यवस्थित स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टखाली लग्न करून आमच्या कात्रजच्या घरी आलो. आमचे दोन्ही कुटुंबीय आणि आमची काही दोस्तमंडळी असे पन्नासएक जण तिथं जमले आणि आम्ही छान स्नेहभोजनाचा आनंद घेतला.\nप्रश्‍न : स्नेहभोजनाला कुटुंबीय उपस्थित होते म्हणजे त्यांचा विरोध पूर्णतः मावळला होता...\nइब्राहीम : श्रुतीच्या घरून फारसा काही त्रास झाला नाही, थेट माझ्याही घरून... पण किंचित नाराजीचा सूर राहिलाच. आईचं एकच म्हणणं होतं की, श्रुती मुस्लीम का होत नाही तिची ही खंत अजूनही ती अधूनमधून बोलून दाखवते. श्रुतीचे लेख तिला आवडतात. तिची पुस्तकंही तिनं वाचलीत. तिचा कुठं काही लेख आल्याचं मी सांगितलं की आवर्जून ती ते माझ्याकडून मागून वाचणार, चांगलं लिहिते म्हणणार... पण मग मध्येच म्हणणार, ती तुझं नाव का नाही लावत तिची ही खंत अजूनही ती अधूनमधून बोलून दाखवते. श्रुतीचे लेख तिला आवडतात. तिची पुस्तकंही तिनं वाचलीत. तिचा कुठं काही लेख आल्याचं मी सांगितलं की आवर्जून ती ते माझ्याकडून मागून वाचणार, चांगलं लिहिते म्हणणार... पण मग मध्येच म्हणणार, ती तुझं नाव का नाही लावत पूर्वी असा काही प्रसंग यायचा तेव्हा खूप एन्क्झायटी वाढायची. आता गमतीत तिला म्हणतो, ‘श्रुती खानपेक्षा श्रुती पानसे छान वाटतं' म्हणून. पूर्वी आम्ही आमच्या मोहल्ल्यात गेलं की तिकडं आसपासच्या लोकांकडून विचारणा व्हायची. मुस्लीम झाली का पूर्वी असा काही प्रसंग यायचा तेव्हा खूप एन्क्झायटी वाढायची. आता गमतीत तिला म्हणतो, ‘श्रुती खानपेक्षा श्रुती पानसे छान वाटतं' म्हणून. पूर्वी आम्ही आमच्या मोहल्ल्यात गेलं की तिकडं आसपासच्या लोकांकडून विचारणा व्हायची. मुस्लीम झाली का निकाह केला का आणि मग ती इथंच का राहत नाही इत्यादी... या प्रश्‍नांना सामोरं जायचं म्हणजे खूप जास्त त्रास व्हायचा... पण लग्नानंतर 2002मध्ये मीही चळवळीकडं वळलो. संविधान समजायला लागलं. थोडी समज वाढली. वैचारिकता आली. त्यानंतर अशा प्रसंगाचं भलंबुरं वाटणं संपून गेलं.\nश्रुती : सुरुवातील��� तोही परिचितांच्या वस्तीतून जायला नको, अमक्या गल्लीतून नको, तमक्या गल्लीतून जाऊ असं म्हणायचा. कुणाचेही टोमणे सहन करण्याची नैतिक ताकद तेव्हा नव्हती. अशा स्वरूपाच्या प्रतिक्रियांसाठी तयार नव्हतो. वैचारिकही घडण नव्हती. हांऽ जर मी मुस्लीम झाले असते तर काहीच प्रश्‍न उद्भवला नसता पण आम्ही प्रॉब्लेम अंगावर ओढवून घेतल्यानं त्रास झाला. अर्थात इब्राहीमला अधिक. इब्राहीम कायमच पहाडासारखा माझ्या पुढं उभा राहिला. त्याला कितीही त्रास झाला तरी त्यानं मला कुठल्याच प्रथा-परंपरांसाठी भरीस पाडलं नाही. कुणाला पाडूही दिलं नाही. अनेकदा तर त्याला होत असलेला मानसिक त्रासही माझ्यापर्यंत पोहोचू दिला नाही.\nलग्नानंतर अगदी सुरुवातीला मी घरी गेले होते. माझ्या डोक्यावर पदर नाही म्हणून घरात जमलेल्या बायका विचारणा करू लागल्या. तोवर मीही डोक्यावरून पदर घेतलेल्या बायकांना पाहिलेलं नव्हतं. त्या मला पदर का घेत नाहीस म्हणून सारखंसारखं विचारायला लागल्या. कुणीतरी आपल्याला असं विचारतंय यानं अस्वस्थ झाले. माझ्या माहेरीही तोवर मी अगदी आजीलाही डोक्यावर पदर घेतलेलं पाहिलेलं नव्हतं. लग्नासाठी किंवा कुठल्या कर्मकांडासाठीही नाही. पण मला असं कुणी विचारतंय याचा तेव्हा मनस्ताप झाला. इब्राहीमनं सावरलं. अशा रितीरिवाजांसाठी जर माझ्यावर दडपण आलं असतं तर कदाचित मग आमचं लग्न फार काळ टिकलं नसतं.\nप्रश्‍न : आंतरधर्मीय विवाह करायचा असेल तर वेगळं राहणं महत्त्वाचं आहे असं वाटतं का\nश्रुती : आंतरधर्मीयच नव्हे तर लग्न करणाऱ्या कुणाही व्यक्तींनी सुरुवातीचा काही काळ तरी वेगळं राहायला हवं. लग्नाची जबाबदारी काय हे त्याशिवाय कळणार नाही. आजकाल तर एकटंदुकटं अपत्य असतं. पालक मुलांमध्ये गुंतलेले असतात. मुलंही पालकांशी अति शेअर करत असतात. त्यांतून खटके उडतात. वेगळं राहिल्यानं मुलंही जरा शेलमधून बाहेर पडतात.\nप्रश्‍न : अगदीच... मग तुमच्या सहजीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात जबाबदार्‍या पडल्यावर तुम्हाला काही तडजोडी कराव्या लागल्या का भिन्न संस्कृतींतून आल्यामुळं काही अलिखित असे नियम बनले का\nश्रुती : नियम असे काहीच झाले नाहीत. आमच्या बॅगा घेऊन आम्ही त्या घरात गेलो होतो. काही मोजकी भांडी खरेदी केली होती. कुलूप, केरभरणी आणि कचरा डबा या तीन गोष्टींची सर्वात आधी खरेदी केली होती. आम्हाला दोघांनाही एकेकटं राहण्याची सवय नव्हती. आम्हाला माणसं लागायची. दिवस सुरू झाला की आपापल्या ऑफिसला जायचं आणि संध्याकाळी मग कुणाच्या ना कुणाच्या भेटीगाठी करत रात्री उशिरा घरी यायचं असं बरेच महिने चाललं. मी नॉनव्हेज खात नाही तर त्याबाबतही कुठला दबाव टाकण्यात आला नाही. उलट इब्राहीमच्या घरी गेलो तर आई जातीनं सगळं वेगळ्या भांड्यांत व्हेज जेवण करतात. पुढं तन्वीचा जन्म झाला. मग हळूहळू आमचं आमचं एक रुटीन सेट होतं गेलं. मग तिच्या वेळांनुसार कामाची रचना केली... पण आमच्यासोबत असं कधीच घडलं नाही की, आमचा आंतरधर्मीय विवाह आहे म्हणून आम्हाला राहायला कुणी घरच दिलं नाही, जॉबच मिळाला नाही, सोसायटीतल्या लोकांनी आम्हाला अ‍ॅक्सेप्टच केलं नाही किंवा कुठं डे-केअरला जागाच मिळाली नाही. सुदैवानं आम्हाला सगळी फारच चांगली माणसं लाभली. अलीकडंच अशा पद्धतीच्या नकारघंटांची उदाहरणं कानांवर पडत राहतात.\nप्रश्‍न : पण तन्वीला कधी काही प्रश्‍न पडले नाहीत...\nश्रुती : आम्ही ज्या-ज्या भागात राहिलो तिथं सुदैवानं चांगली माणसं असल्यानं तिला कधी वेगळेपणाची कुणी जाणीव होऊ दिली नसणार... त्यामुळं तिच्याकडून फारशी काही विचारणा झाली नाही आणि आम्ही वाढवतानाही तिला आमचं सहजीवन काही वेगळं आहे असं न मानताच वाढवलं. कुठल्याही सर्वसामान्य मुलाप्रमाणे ते जसं वाढत जातं तसंच तिला वाढू दिलं. दोन्ही घरांतल्या प्रथा-परंपरा भिन्न आहेत हे तिला लहानपणीच लक्षात आलं असणार... पण मुलं आहे ते स्वीकारून पुढं चालतात. आता कधीतरी वाटतं की, आम्ही आमचं सर्वसामान्यांपेक्षा वेगळं सहजीवन आहे हे ओळखून थोडं तसं वाढवायला हवं होतं का... अर्थात यात नकारात्मक भाव किंवा खंत नाही... पण तसा विचार केल्यानं तिला प्रश्‍न पडले असतील तर आम्ही अधिक सजग राहिलो असतो... इतकंच. बाकी आता माझ्या घरी तर अशा पद्धतीचे विवाह अगदीच नॉर्मल आहेत. आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरराष्ट्रीय अशा प्रकारची लग्नं ती पाहत आली आहे. तिला आम्ही कुठलंही धार्मिक शिक्षण दिलेलं नाही. आम्ही ईदही साजरी करतो आणि दिवाळीही. हे दोन्ही सण तर संपूर्ण देशातच साजरे होतात.\nइब्राहीम : तिला एकच सांगितलंय... दादीच्या घरी येशील तेव्हा कुणी दिसलं की सलाम करून मोकळं व्हायचं. सलाम केला की पुढं कुणी काहीही विचारत नाही. मी लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा वडलां��ा या धर्मावरूनच खूप त्रास झाला होता. तू आता धर्मच सोडणार का... आमची समाजात नाचक्कीच करणार का... आम्ही लोकांना काय तोंड दाखवायचं असं त्यांनी बोलूनही दाखवलं होतं. समाजाला ते बिचकून होते. म्हटलं माझ्यावर धर्माचे संस्कार झालेत... शिवाय मला माझ्या आईवडलांकडून धर्माची देण मिळालीये. ते संस्कार मलाही सहजी सुटणार नाहीत... त्यामुळं तुम्ही काळजी करू नका... पण तन्वीच्याबाबत ते मला असं विचारू शकत नाहीत. ती माझी मुलगी आहे. विचारलं तरी माझं उत्तर असतं, माझा जितका अधिकार आहे तितका श्रुतीचाही आहे... त्यामुळं धर्म निवडीबाबत ती तिचं ठरवेल. अठरा वर्षानंतर संविधानाकडूनच तिला तसा अधिकार मिळालाही आहे.\nप्रश्‍न : तन्वीला शाळेत टाकताना काही अडचण...\nश्रुती, इब्राहीम : काहीच नाही. जाणीवपूर्वकच आम्ही अक्षरनंदन या शाळेची निवड केली आणि तिला तिथं प्रवेश मिळालाही. तिथं फॉर्मवरसुद्धा धर्म वगैरे अशी काही विचारणा होत नाही. आज ती मानसशास्त्र विषयात एस.वाय. करत आहे.\nप्रश्‍न : वेगळ्या सहजीवनामुळं तिच्या भविष्याविषयी चिंता वाटते.\nश्रुती : मुळीच नाही. कुठल्याही सर्वसामान्य पालकांना वाटते तशी मात्र चिंता वाटतेच.\nप्रश्‍न : आपल्याकडची पुरुषसत्ताक व्यवस्था पाहता... लग्नानंतरचं घरकाम आणि आर्थिक जबाबदाऱ्यांची पूरक वाटणी सगळ्याच विवाहांत अपेक्षित आहे... मात्र त्याच्या पूर्ततेबाबत प्रेमविवाहांत अधिक जागरूकता असणार असा एक सकारात्मक भाव अंतर्भूत आहे. तुमच्या घरात काय परिस्थिती\nइब्राहीम : पूर्वी मी अजिबात घरात मदत करायचो नाही. आता मात्र जाणीवपूर्वक करतो. प्रेमविवाह असला तरी माझ्यावर टिपिकल पुरुषी व्यवस्थेचे संस्कार असल्यानं मलाही पूर्वी त्यात काही वावगं वाटलं नाही... पण आता मी माझ्यात प्रयत्नपूर्वक बदल करत आहे.\nश्रुती : अलीकडे इब्राहीम मदत करतो. इब्राहीममध्ये पूर्वीपेक्षा खूप बदल झाला आहे. नवर्‍याकडून घरकामं करवून घ्यावीत, त्याला तसं मोल्ड करावं याचंही एक स्कील असतं. तेही कदाचित माझ्याकडं नव्हतं... त्यामुळं मीच ते करत राहिले... पण आता त्याचा सहभाग असतो. आर्थिक जबाबदार्‍यांच्या बाबतही आम्ही एकमेकांना नीट समजून घेतो.\nप्रश्‍न : अगदी प्रामाणिक उत्तरं दिलीत दोघांनी. मॅम, तलाक, चार विवाह होतात... अशी भीती तुम्हाला घातली होती... पण लग्नानंतर मुस्लीम समाजाशी जोडलं गेल्यावर तुम्हाला अशी उदाहरणं दिसली का काही बदल जाणवलेत का\nश्रुती : नाहीऽ मला तरी अशी काही उदाहरणं दिसली नाहीत. पूर्वी मी कुठल्याही कौटुंबिक सोहळ्यासाठी गेले तर माझी भाषेची थोडी अडचण व्हायची. मला भराभर हिंदी बोलता येत नाही... त्यामुळं आपण बोलूच नये असं वाटायचं. दडपण यायचं. आत्ताही थोडं तसंच होतं... पण आता बायकांना शिक्षणाविषयी काहीतरी विचारायचं असतं. बदल म्हणशील तर अलीकडच्या काळात मुली उच्च शिक्षण घेताना दिसतात. नोकरी, करिअर करताना दिसतात. त्यांना पालकांचाही खूप सपोर्ट आहे. लग्नासाठी भलेही आपल्याच समाजातला मुलगा निवडत असतील... पण पसंतीच्या मुलाशी लग्नाचा निर्णय घेताना दिसतात. हे सकारात्मक बदल आहेत... पण दुसरीकडं बुरखापद्धतीसुद्धा वाढताना दिसते. शैक्षणिक पातळ्यांवर सुधारणा झाली तरी रितीरिवाजांना, प्रथापरंपरांना अजून फाटा दिल्याचं फारसं दिसत नाही.\nप्रश्‍न : अशा प्रकारच्या आंतरधर्मीय विवाहांची किती गरज वाटते\nश्रुती : अर्थातच खूप गरज आहे. मानसशास्त्रीयदृष्ट्या याचा विचार केला तर आंतरधर्मीय विवाहितांचे आईवडील आणि मुलं यांना विनाकारणच जरा जास्त भोगावं - सहन करावं लागतं. आईवडलांना मनाविरुद्ध चौकटी मोडाव्या लागतात आणि मुलांना इतर सर्वसामान्य कुटुंबापेक्षा वेगळं काही वाट्याला आहे याचा अनुभव घ्यावा लागतो. अर्थात हे भोगणं कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.\nइब्राहीम : आंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा... शंभर टक्के अशी लग्नं व्हायला हवीत. सांविधानिक मूल्यांवर सहअस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी समाजाला अशा विवाहांची नितांत गरज आहेच... अर्थात धर्मांतर वगैरे टाळून. आता आमच्या काही हिंदु-मुस्लीम मित्रांचीही लग्नं झाली... पण तिथं धर्मांतरं झाली. कधीतरी भांडणात बायको म्हणतेच ‘तुझ्यासाठी धर्माचासुद्धा त्याग केला.’ प्रेमविवाह करूनही अशी अढी मनात राहणं हे बरोबर नाहीच. आम्ही तेव्हा आमच्या आयडेंटिटींना राखून लग्न केल्याचं चांगलं झालं हे आता अगदीच पटतं. (मिश्किलपणे) किमान श्रुती मला टोमणे तर मारू शकत नाही. आता तरुण मुलं जेव्हा असं लग्न करण्यासाठी मदत मागतात... तेव्हाही त्यांना हाच सल्ला देतो. स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टविषयी सांगतो. वेगळं राहण्याचाही सल्ला असतोच. वैचारिकदृष्ट्या फार स्पष्ट असणं, तुमचा विचारांचा पाया पक्का असणं, अशा विवाहाचं महत्त्व पटलं म्हणून ते करायला तयार असणं हे सगळे मुद्देच गौण असतात. तुमचं तुमच्या प्रेमावर विश्वास आणि धाडस करण्याची तयारी या गोष्टी महत्त्वाच्या असतात. फार बुद्धिवादाची गरज नाही. प्रेमात असणारी बाकी जग माहित नसलेली साधी सरळ माणसं ही किती सुखाने राहतात कारण त्यांचा प्रेमावर आणि त्यासाठी वाट्टेल त्या खस्ता खाण्याच्या तयारीवर विश्वास असतो.\nप्रश्‍न : शेवटचा प्रश्‍न... तुमच्या या प्रदीर्घ, आनंदी सहजीवनाची भिस्त कशावर आहे असं वाटतं\nइब्राहीम : अजून तर पुढं तीसपस्तीस वर्षं जायचीत... आम्ही एकमेकांची स्पेस जपतो. तिचं आणि माझं काम वेगळं आहे. आम्ही त्यातही रमतो. आमच्यातली मैत्री अजून टिकून आहे. तोच बेस असणार.\nश्रुती : आम्ही फारसं बोलत नाही हेही असेल... याचा अगदीच चांगला अर्थ आहे. आम्ही सारखेच एकमेकांत गुंतून पडलेलो नसतो. आमच्यात नवरा-बायकोटाईप कुठलीच भांडणं होत नाहीत. झाली तरी वैचारिक... सामाजिक प्रश्‍नांवर, भूमिकांवरच होतात. अपेक्षाविरहित संसार असल्यामुळंही आम्ही सुखी आहोत.\n(मुलाखत व शब्दांकन - हिनाकौसर खान-पिंजार)\n'धर्मरेषा ओलांडताना' या सदरातील इतर मुलाखतीही वाचा\nआंतरधर्मीय विवाहित जोडप्यांच्या लेखमालिकेचे प्रास्ताविक : धर्मभिंतींच्या चिरेतून उगवलेल्या प्रेमकहाण्या\nविवेकी जोडीदाराची निवड म्हणजे सुंदर सहजीवनाकडं वाटचाल \nजीवनाचा खरा अर्थ समजेल्या इब्राहिम व श्रुतिला त्रिवार प्रणाम\n पण खूप शांत, आनंदी वाटतं असे असे उदाहरण वाचून. समाजाने खूप काही शिकायचं गरज आहे अजून.\nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nश्रुती - इब्राहीम\t14 Mar 2021\nविवेकी जोडीदाराची निवड म्हणजे सुंदर सहजीवनाकडं वाटचाल \nसमीना-प्रशांत\t28 Feb 2021\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nप्रज्ञा - बलविंदर\t28 Mar 2021\nछोट्या-छोट्या रूढी परंपरांना नाकारतच आपण मोठ्या बदलांकडं पाऊल टाकत असतो\nदिलशाद - संजय\t25 Apr 2021\nदोन्ही घरची (भारतीय) संस्कृती सारखीच\nअरुणा - अन्वर\t11 Apr 2021\nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nगोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही\nउर्दू काव्याचे मोती उधळत जाणारे गोड पुस्तक...\nकेरळ - डाव्यांचा ऐतिहासिक विजय\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nमराठा आरक्षण - सामाजिक आशय अधोरेखित करणारा निर्णय...\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'श्यामची आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://themlive.com/kohli-aus-enrgydrink/", "date_download": "2021-05-18T19:59:05Z", "digest": "sha1:O22AGIJZXCLG546NYN2NTFIM6VCL5NDE", "length": 4899, "nlines": 66, "source_domain": "themlive.com", "title": "कोहलीने ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांवर फेकली बाटली: ऑस्ट्रेलियन दैनिक - The MLive", "raw_content": "\nकोहलीने ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांवर फेकली बाटली: ऑस्ट्रेलियन दैनिक\nभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी मधील वाद संपतो आहे असे वाटतच असतानाच नव्या वादाने डोकेवर काढले आहे. ऑस्ट्रेलिया मधील आघाडीचे दैनिक ‘द डेली टेलिग्राफ’ दिलेल्या वृत्तानुसार भारतीय कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक कुंबळे यांचं वर्तन हे दुसऱ्या कसोटी सामन्यावेळी योग्य नव्हतं.\nह्या वृत्तपत्राच्या म्हणणाऱ्यानुसार “दुसऱ्या सामन्यावेळी भारतीय कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन अधिकारयांच्या दिशेने एनर्जी ड्रिंकची बाटली फेकली. आणि या सर्वांच्या मागे भारतीय प्रशिक्षक अनिल कुंबळे होता.”\n“प्रशिक्षकांना अधिकारांच्या रूममध्ये जायला परवानगी असते. पण सामान्यांच्या मध्यात तेथे जाणे चुकीचं आहे. ” असही ह्या दैनिकाने कुंबळे बद्दल म्हटले आहे.\nभारताने सामना जिंकला त्यावेळी भारतीय कर्णधार कोहली हा पीटर हॅन्डकॅम्सशीही नीट वागला नव्हता.\nआपल्या लेखात कोहलीवर तोफ डागताना दैनिक टेलेग्राफने पुढे असेही म्हटले आहे, “भारतामध्ये जे क्रिकेटबद्दल जी खेळ भावना तयार झालं आहे त्याला कर्णधार नात्याने विराट कोहलीने गालबोट ल��वण्याचं काम केलं जे एके काली अर्जुन रणतुंगाने केले होते.”\nयापूर्वीही ऑस्ट्रेलियन दैनिकांनी वेळोवेळी भारतीय संघ आणि खेळाडू यांच्या विरुद्ध भूमिका घेतल्या आहेत. सद्य स्थितीत कोहली किंवा कुंबळे यांच्या अश्या वर्तनाविरुद्ध कुणीही पुढे येऊन अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/bjp-governmnent/", "date_download": "2021-05-18T21:22:47Z", "digest": "sha1:KJMIEXD4TE4L6YNEFGJ23CNEMBNOX4QS", "length": 3006, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates bjp governmnent Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमाझे पैसे वापरुन जेटला आर्थिक संकटातून वाचवा – मल्ल्या\nसध्या जेट एअरवेज आर्थिक संकटात असल्यामुळे सरकराने 26 बॅंकांकडे कर्जासाठी मागणी केली आहे. मात्र…\nडायनासोर काळातील मादागास्कर बेटांवर fossil fish जिवंत सापडला …\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/nagpur-water-tankers-tukaram-mundhe/", "date_download": "2021-05-18T20:28:17Z", "digest": "sha1:G3I27DJYN52PCPKZYUA5V6TDSZI5S4Q2", "length": 9716, "nlines": 87, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates टँकरबंदीचा निर्णय विश्वासात न घेता घेतला, नगरसेवकांचा आरोप", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nटँकरबंदीचा निर्णय विश्वासात न घेता घेतला, नगरसेवकांचा आरोप\nटँकरबंदीचा निर्णय विश्वासात न घेता घेतला, नगरसेवकांचा आरोप\nनागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी शहरातील पाणीपुरवठा करणारे 120 टँकर बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे वर्षाला महापालिकेच्या 11 ते 12 को���ी रुपयांची बचत होणार आहे.\nपण महापालिकेची पाणीपुरवठा समिती आणि स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आलाय, असा आरोप नगरसेवकांनी केला आहे.\nनागपुरात सध्याच्या घडीला 346 टँकरने पाणी पुरवठा केला जातो.\nशहरातील विविध आणि खासकरून नव्या वस्त्यांमध्ये जलवाहिन्या नाहीत. त्यामुळे त्या वस्त्यांत टँकरने पाणीपुरवठा केला जातो.\nया टँकर्सवर दरवर्षी महापालिकेचे 28 कोटी रुपये खर्च होतात. आता 120 टँकर बंद करण्यात आल्याने दरवर्षी 11 ते 12 कोटी रुपयांची बचत होणार आहे.\nशहरात जलवाहिनी नसलेल्या भागात शासकीय निधी, अमृत योजना, विशेष निधीच्या माध्यमातून जलवाहिन्यांचे जाळे टाकण्यात आले आहे.\nअलीकडच्या काळात महापालिकेच्या 8 झोन अंतर्गत 17 हजार नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत.\nत्यामुळे ज्या भागातील टँकर्सची मागणी कमी झाली आहे. त्या भागातील टँकर बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.\nटँकर बंद करण्याच्या निर्णयामुळे महापालिकेच्या पैशांची बचत होणार आहे. तरीही पाणीपुरवठा समितीला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप पाणीपुरवठा समिती सभापतींनी केला आहे.\nसोबतच येणाऱ्या उन्हाळ्याच्या दिवसात पाणी समस्या उद्भवल्यास नागरिकांची पाण्याची समस्या कशी दूर करणार असा सवाल स्थानिक नगरसेवक करीत आहेत.\nमागील वर्षी शहर सीमेत जोडण्यात आलेल्या हुडकेश्वर,नरसाळा भागात शासकीय निधी अंतर्गत पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या.\nया भागात सुमारे 8 हजार नळ जोडणी देण्यात आल्या.\nहुडकेश्वर – नरसाळा भागात 76 टँकर्स द्वारा 530 फेऱ्या करण्यात येत होत्या. या भागातील 90 टक्के जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्याने या भागातील टँकर्स बंद करण्यात आले आहे.\nयेत्या काळात आणखी 100 टँकर्स कमी करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.\nनागपूर महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे यापूर्वही महापालिका आयुक्त मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाण्याच्या टँकर वर होणारा खर्च आटोक्यात आणण्याचे महापालिकेचे प्रयत्न आहेत.\nपरंतु या टँकर कमी करण्याच्या तडकाफडकी निर्णय मुळे महापालिका प्रशासन व पदाधिकारी यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे.\nPrevious ‘सरकार मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीपरिषद चालवतायेत की…’ – संभाजीराजे\nNext आदिवासी विद्यार्थ्यानी बनवली सौर उर्जेवर चालणारी कार\nतौ��्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nतौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-05-18T21:07:49Z", "digest": "sha1:N4CIYOI7RMTHET5PAWWIZZ7EYQFDREUZ", "length": 5205, "nlines": 134, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमुंबई महानगर पालिकेत ८७४ जागांसाठी भरती\nनोकरीच्या नावाखाली शिक्षिकेला चार वर्ष राबवले\nनोकरीहून काढल्याने कांदिवलीत महिलेची आत्महत्या\nनोकरीच्या आमिषाने बेरोजगारांना लाखोंचा गंडा, दोघांना अटक\nराज्यात होणार 'या' विभागांमध्ये मेगाभरती\nगुगलनं चक्क २०० बकऱ्यांना ठेवलं नोकरीवर, वाचा यामागचं रहस्य\nटेन्शन, नैराश्यातून बाहेर यायचंय 'या' ७ टिप्स जरूर वाचा\nनोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक\nरेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून १८ जणांची ७० लाखांना फसवणूक\nजॉबच्या पहिल्या दिवशी या ८ गोष्टी नक्की करा\n नोकरी डाॅट काॅमवरून अर्ज करताय\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-2/", "date_download": "2021-05-18T21:16:00Z", "digest": "sha1:LEM4LFIZHC3ZZSYJO3K34IXQ7MSSWMCL", "length": 6077, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "शेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत परिक्रमा मार्ग रस्ते RD-8(गजानन सोसायटी ते शिवनेरी चौक) प्रवासी पादचारी मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nशेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत परिक्रमा मार्ग रस्ते RD-8(गजानन सोसायटी ते शिवनेरी चौक) प्रवासी पादचारी मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण\nशेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत परिक्रमा मार्ग रस्ते RD-8(गजानन सोसायटी ते शिवनेरी चौक) प्रवासी पादचारी मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण\nशेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत परिक्रमा मार्ग रस्ते RD-8(गजानन सोसायटी ते शिवनेरी चौक) प्रवासी पादचारी मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण\nशेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत परिक्रमा मार्ग रस्ते RD-8(गजानन सोसायटी ते शिवनेरी चौक) प्रवासी पादचारी मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण\nशेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत परिक्रमा मार्ग रस्ते RD-8(गजानन सोसायटी ते शिवनेरी चौक) प्रवासी पादचारी मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Apr 30, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/mamata-banerjee-was-sworn-in-as-the-chief-minister/", "date_download": "2021-05-18T21:11:10Z", "digest": "sha1:4LBD2DJUF5QRZERPNVYNEBF4UV6P6OKD", "length": 9308, "nlines": 124, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ - Hello Maharashtra", "raw_content": "\nममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ\nममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत बलाढ्य भाजपला अस्मान दाखवणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यात राज्यपाल धनकर, टीएमसी ने���े आणि अभिषेक बॅनर्जी आणि पक्षाचे राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर उपस्थित होते.ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने तब्बल 231 जागा जिंकत एकहाती सत्ता काबीज केली.\nया शपथविधीनंतर राज्यपाल धनकर यांनी ममता बॅनर्जींचं अभिनंदन केलं आणि सध्या चाललेला हिंसाचार थांबवून पुन्हा एकदा शांतता व सुव्यवस्था स्थापन करण्यास सांगितलं आहे. दरम्यान, बंगालमध्ये आता ममता बॅनर्जी यांच्यासमोर करोना साथ रोखण्याचे मोठे आव्हान आहे.\nहे पण वाचा -\nUnemployment rate: कोरोना संकटात बेरोजगारीचा दर वाढला, मे…\nशोले चित्रपटाद्वारे प्रेरित होऊन सुरु झाली Bike Ambulance,…\nRBI ने कोट्यावधी ग्राहकांना केले सतर्क 23 मे रोजी पैसे…\nममता बॅनर्जी यांनी प्रतिकूल परिस्थितीत देखील मोदी- शहा आणि पर्यायाने भाजपला हादरा देत एकहाती सत्ता काबीज केली. संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ ममतादिदींच्या विरोधात ठाकले असताना देखील ममता बॅनर्जी यांनी आपली लढाऊ वृत्ती दाखवत भाजपला अस्मान दाखवले.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा\nPMO वर अवलंबून राहणे फायद्याचे नाही, कोरोना युद्धाची जबाबदारी गडकरींकडे द्या भाजप खासदारांचा घरचा आहेर\nसर्वोच्च न्यायालयाने मराठा बांधवांना जे नाकारले, त्याची भरपाई राज्य सरकार सर्वतोपरीने करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nUnemployment rate: कोरोना संकटात बेरोजगारीचा दर वाढला, मे मध्ये गेल्या 49 आठवड्यांचा…\nशोले चित्रपटाद्वारे प्रेरित होऊन सुरु झाली Bike Ambulance, हे कसे काम करते ते जाणून…\nCSK संघातील ‘या’ खेळाडूला व त्याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी\nराष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रोश शेतकऱ्याच्या सन्मानासाठी पुढाकार\nRBI ने कोट्यावधी ग्राहकांना केले सतर्क 23 मे रोजी पैसे ऑनलाइन ट्रान्सफर…\nबिटकॉइनवरील टिकेनंतर एलन मस्क आणणार स्वत: ची क्रिप्टोकरन्सी, Dogecoin बाबतही समाधानी…\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घे��ली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nUnemployment rate: कोरोना संकटात बेरोजगारीचा दर वाढला, मे…\nशोले चित्रपटाद्वारे प्रेरित होऊन सुरु झाली Bike Ambulance,…\nCSK संघातील ‘या’ खेळाडूला व त्याच्या पत्नीला…\nराष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रोश शेतकऱ्याच्या सन्मानासाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/desh-videsh/politics/left-democratic-front-ldf-leads-in-95-constituencies-in-kerala", "date_download": "2021-05-18T20:19:19Z", "digest": "sha1:CRMJUU5SIAKDOY3OC3NLTXBK6MFQEFHE", "length": 8369, "nlines": 140, "source_domain": "www.krushival.in", "title": "Desh Videsh | केरळमध्ये ९५ मतदारसंघात डावे लोकशाही आघाडी (एलडीएफ) आघाडीवर | राजकारण: ताज्या मराठी बातम्या | Latest Political News | Politics Marathi News | Latest Politics News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / / राजकीय / केरळमध्ये ९५ मतदारसंघात डावे लोकशाही आघाडी (एलडीएफ) आघाडीवर\nकेरळमध्ये ९५ मतदारसंघात डावे लोकशाही आघाडी (एलडीएफ) आघाडीवर\nकेरळ विधानसभा निवडणुकीत १४० मतदारसंघांच्या मतमोजणी सुरू आहे. मतदारसंघातील उमेदवार मोठ्या आशा बाळगून आहेत आणि जनतेचा कल त्यांच्या बाजूने असेल असा विश्वास व्यक्त करत आहेत. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (एम) च्या नेतृत्वात डाव्या लोकशाही आघाडीच्या विजयाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. डावे लोकशाही आघाडीचे कार्यकारी प्रदेश सचिव आणि एलडीएफचे संयोजक ए विजयराघवन यांनी विश्वास व्यक्त केला आहे की डाव्यांना मोठ्या प्रमाणात विजय मिळेल व तेच सत्ता स्थापन करतील. केरळमध्ये ९५ मतदारसंघात डावे लोकशाही आघाडी (एलडीएफ) आघाडीवर, यूडीएफ ४२ मतदारसंघात आघाडीवर तर एनडीए केवळ ३ मतदारसंघात आघाडीवर.\nआमदार लंके यांना कोरोना केसरी पुरस्कार प्रदान\nआमदार नीलेश लंके यांना करोना केसरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.\nमराठा आरक्षणबाबत केंद्राकडून पुनर्विचार याचिका दाखल\nनिर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली\n...तरच आपण ऑक्सिजन निर्मितीत स्वावलंबी होऊ : मुख्यमंत्री\nऑक्सिजन प्रकल्पाचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले\nभारत अजून हिंमत हरलेला नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nकोरोनाशी लढण्यासाठी सरकार शक्य ते प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितल\nवडखळ सरपंचाविरुध्द ��विश्‍वास ठराव मंजूर\n13 विरूध्द 1 मतांनी सहमत\nवडखळ सरपंचाविरुद्ध अविश्‍वास ठराव\nविशेष सभा दि. 10 मे रोजी सकाळी 11 वाजता\nमराठा आरक्षण मिळण्याची आशा पल्लवित\nन्यायालयाच्या निर्णयाला रिव्ह्यू पिटीशनद्वारे आव्हान देणार : विनोद पाटील\nबोर्ली ग्रामपंचायत सरपंचपदी शेकापचे चेतन जावसेन\nसेनेच्या जगीता कोटकर यांचा केला पराभव\nपोस्कोच्या भंगारवरून सेना-राष्ट्रवादीत घमासान\nसुतारवाडीत आ.भरत गोगावले यांची गाडी फोडली\nआमदार लंके यांना कोरोना केसरी पुरस्कार प्रदान\nआमदार नीलेश लंके यांना करोना केसरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.\nवडखळ सरपंचाविरुध्द अविश्‍वास ठराव मंजूर\n13 विरूध्द 1 मतांनी सहमत\nवडखळ सरपंचाविरुद्ध अविश्‍वास ठराव\nविशेष सभा दि. 10 मे रोजी सकाळी 11 वाजता\nमराठा आरक्षण मिळण्याची आशा पल्लवित\nन्यायालयाच्या निर्णयाला रिव्ह्यू पिटीशनद्वारे आव्हान देणार : विनोद पाटील\nबोर्ली ग्रामपंचायत सरपंचपदी शेकापचे चेतन जावसेन\nसेनेच्या जगीता कोटकर यांचा केला पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/nagesh.shewalkar", "date_download": "2021-05-18T22:10:41Z", "digest": "sha1:NA557P3UUWOJH6XYEJXHQB5B2GHQAKJF", "length": 2821, "nlines": 108, "source_domain": "www.matrubharti.com", "title": "Nagesh S Shewalkar Books | Novel | Stories download free pdf | Matrubharti", "raw_content": "\nमी मराठी साहित्यिक आहे. माझी एकोणतीस पुस्तके प्रकाशित आहेत. शेतकरीआत्महत्या करी कादंबरीची तिसरीआव्रुत्ती प्रकाशित आहे.राम शेवाळकर,सचिन तेंडुलकर, बाळासाहेब ठाकरे, सदाशिव पाटील ही चरित्र पुस्तके प्रकाशित आहेत. श्यामच्या छानछान गोष्टी या पुस्तकाची निवड राज्यशासनाने पुरक वाचनासाठी केली असून या पुस्तकाच्या ऐंशी हजार प्रती शासनाने छापून महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये वितरित केल्या आहेत. मी नुकताच मात्रुभारतीला जोडलागेलो असून मात्रुभारतीवर माझी सचिन आणि मी बाप्पा बोलतोय ही पुस्तके प्रकाशित आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-i-remorse-for-being-ashamed-of-my-mother-tongue-says-nagraj-manjule-5348829-PHO.html", "date_download": "2021-05-18T21:12:24Z", "digest": "sha1:FIC44C6RALZ3NSTDT33WYCPGS75CYPM7", "length": 5831, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "I remorse for being ashamed of my mother tongue, says Nagraj Manjule | नागराज मंजुळेंचं Confession, ‘मला होतोय पश्चात्ताप’, कसला? वाचा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी ��ताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nनागराज मंजुळेंचं Confession, ‘मला होतोय पश्चात्ताप’, कसला\nमराठीत सुपरडूपर हिट झालेली सैराट आता साऊथ इंडियन भाषांमध्येही बनणार आहे. सॅंडलउडचे सुप्रसिध्द निर्माते रॉकलाइन व्यंकटेश ह्या सिनेमांची निर्मिती करणार आहेत. पहिल्यांदा तेलगुमध्ये ही फिल्म बनल्यावर मग कन्नड, तमिल, मल्यालममध्येही बनणार आहे.\nमराठी दिग्दर्शकासाठी ह्या भाषा खरं तर समजायला अवघड. अशावेळी नागराज आता साऊथ सिनेमाचं आव्हान कसं स्विकारणार, असं विचारल्यावर नागराज म्हणतात, “तेलगु ही माझी खरं तर मातृभाषा. आणि ही गोष्ट महाराष्ट्रीयन लोकांना माहित नाहीये. ह्याचं कारणं ह्या भाषेत मी कधीच कोणाशी संवाद साधलेला नाहीय. माझ्या आई-वडिलांची भाषा तेलगु आहे. पण लहानपणी मला तेलगु भाषेचा खूप क़ॉम्पलेक्स होता. ही भाषा तुच्छ आहे. ही भाषा बोलणारे लोकं तुच्छ आहेत, असं वाटायचं. आणि स्वत:च्या मातृभाषेचा न्युनगंड बाळगुनच मग मराठी बोलू लागलो.”\n“तेलगु समजायचं. पण मुद्दामहूनच संभाषण करायचो नाही. हळूहळू ह्या भाषेपासून दूरावत गेलो. आजही घरात माझे आई-वडिल आणि भाऊ एकमेकांशी बोलतात. पण आता मला बोलताच येत नाही. आता मोठं झाल्यावर ह्याचा मला पश्चात्ताप होतोय. आत्ता ह्या सिनेमाच्या निमीत्ताने तेलगुची पून्हा एकदा उजळणी होईल. आणि कदाचित ही फिल्म केल्यावर मी तेलगु चांगली बोलू लागेन.”\nआता नवीन तेलगु सिनेमात काय काय असणार असं विचारल्यावर नागराज म्हणतात, “पून्हा नवीन जोडी ह्या सिनेमात दिसेल. त्यासाठी कलाकारांची निवड लवकरच सुरू होईल. सैराट सिनेमाचं संगीत ही त्या सिनेमाचं शक्तिस्थान असल्याने सगळीच गाणी नवीन सैराटमध्येही असणार आहेत. मात्र कदाचित कथानकात थोडाफार बदल होईल. कारण एकंच भाजी आपल्याला पून्हा बनवायला सांगितली तर पून्हा बनवताना आपण तसंच बनवत नाही. त्यात काहीतरी वेगळेपण असतंच. तसंच पून्हा सिनेमा बनवताना कथानकात थोडेफार बदल होतील.”\nपुढील स्लाइडमध्ये पाहा, सैराट चित्रपटाच्या सेटवरचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-congress-celebrated-death-anniversary-of-government-5004697-NOR.html", "date_download": "2021-05-18T20:17:39Z", "digest": "sha1:MRQAGBL2M4CBBXYTKQFWPCV4TK2T3QBI", "length": 10403, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Congress celebrated death anniversary of government | अशोक चव्हाण पर्यटनाला; कार्यकर्ते उन्हात, काँग्रेसने राज्यभर पाळली ‘पुण्यतिथी’ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nअशोक चव्हाण पर्यटनाला; कार्यकर्ते उन्हात, काँग्रेसने राज्यभर पाळली ‘पुण्यतिथी’\nमुंबई - कायमच सत्तेत रमलेले काँग्रेस नेते विराेधी पक्ष म्हणून प्रभाव पाडूच शकत नाहीत, याचा प्रत्यय मंगळवारी पुन्हा अाला. केंद्रातील मोदी सरकार निष्प्रभ ठरल्याचा अाराेप करत त्यांच्या वर्षपूर्तीला या सरकारची ‘पुण्यतिथी’ पाळण्याची घाेषणा करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण स्वत: मात्र मंगळवारी झालेल्या या अांदाेलनात सहभागी झाले नाहीत. पक्षाचे कार्यकर्ते उन्हातान्हात रस्त्यावर माेदींविराेधात आंदोलन करीत असताना चव्हाणांनी मात्र विदेशात थंड हवेच्या ठिकाणी आराम करणे पसंत केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.\nचव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी साजरी करण्याचा कार्यक्रम घोषित केला. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या या कार्यक्रमांना स्वत: चव्हाण हजर राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र ते या आंदोलनाकडे पाठ फिरवून विदेशात थंड हवेच्या ठिकाणी आराम करायला निघून गेले. अाधीच सत्तेवरून पायउतार झाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निराशा अाहे.\nत्यातही प्रदेशाध्यक्षच आंदोलनात सामील होण्याऐवजी आराम करण्याला प्राधान्य देत असेल तर कार्यकर्त्यांनी का पोलिसांचा मार खावा, अशी भावनाही सामान्य कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत होती. यापूर्वीही १४ एप्रिल रोजी चैत्यभूमी येथे इंदू मिलमध्ये अांबेडकर स्मारकासाठी काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनात सामील होण्यास आलेले चव्हाण आपल्या ऑडी कारमधून उतरलेही नव्हते. या वेळेसही त्यांनी तोच कित्ता गिरवला.\nया संदर्भात अधिक माहितीसाठी अशाेक चव्हाण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र काँग्रेसमधील सूत्रांनी ते फिरण्यासाठी नव्हे तर वैद्यकीय उपचारासाठी गेले असल्याचे सांगण्यात अाले.\nनरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदास एक वर्ष पूर्ण होत असताना मंगळवारी काँग्रेसने राज्यभर या सरकारच्या अच्छेदिनची ‘पुण्यतिथी’ पाळली. मुंबई विभागीय काँग्रेसने मोर्चाचे आयोजन केले होते. गिरगाव चौपाटीवरून सुरू होणाऱ्या या मोर्चात सुरुवातील कमी लोक आल्याने पोलिसांनी धरपकड करून हा मोर्चा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर हळूहळू हजारोंच्या संख्येत लोक मोर्चास्थळी आल्यानंतर काँग्रेसने एक भव्य रॅलीच काढली. ही रॅली आझाद मैदानात आल्यानंतर तिचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या सभेत निरुपम यांनी मोदींवर तोंडसुख घेतले. ‘आम्ही मोदींचा सूट ४ लाखांचा असल्याची टीका केल्यावर आमची माहिती चुकीची असल्याचा दावा भाजपने केला होता. त्यांचा हा दावा खराच निघाला. कारण हा सूट ४ लाखांचा नव्हे तर ४ कोटींचा निघाला. काळा पैसा १०० दिवसांत परत आणून १५ लाख जमा करण्याचा मुद्दा असो की पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याचा मुद्दा, या सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले,' अशी टीका निरुपम यांनी केली. मुंबईसह काेकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातही अांदाेलने झाली. वाशिममध्ये तर कार्यकर्त्यांनी मुंडन करून निषेध केला.\nउत्सव कसले करता : विखे\n‘देशात शेतकऱ्यांच्या अात्महत्या वाढत असताना वर्षपूर्तीचे उत्सव कसले साजरे करता’ अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत केंद्रातील सरकारवर टीका केली. ‘महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना न्याय देण्यात केंद्र आणि राज्यातील सरकारही अपयशी ठरले असून राज्यातील दुष्काळग्रस्तांना तत्काळ कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली. दुष्काळाच्या लाटेत राज्यातील शेतकरी होरपळून निघत असताना मुख्यमंत्र्यांना आढावा बैठका घ्यायला किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना भेट द्यायला वेळ नाही. पालकमंत्री तर फिरकूनही पाहत नाहीत. केंद्र आणि राज्यातील सरकार शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील आहे,’ अशी टीका त्यांनी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AKO-12-monkey-save-from-flood-in-amravati-4337920-NOR.html", "date_download": "2021-05-18T19:31:04Z", "digest": "sha1:6N7KGRIKKXL4KLEVMDEQCUDGPEKGNTEV", "length": 5664, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "12 monkey save from flood in amravati | 36 तासांनंतर मिळाले 12 माकडांना जीवदान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\n36 तासांनंतर मिळाले 12 माकडांना जीवदान\nअमरावती - ��िल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात असलेल्या चांदी प्रकल्पातील झाडांवर चढलेली माकडे अचानकपणे आलेल्या पावसामुळे तब्बल दीड दिवस खालीच उतरू शकली नाहीत. अखेर शुक्रवारी (2 ऑगस्ट) शासकीय यंत्रणा आणि प्राणिमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी बारा माकडांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. चांदी प्रकल्पात दोन दिवसांपूर्वी पाणी नव्हते. या भागात असलेल्या झाडांवर नेहमीच माकडे बसतात.\nनेहमीप्रमाणे 31 जुलैला झाडावर चढलेले माकड खाली उतरू शकले नाहीत. कारण 31 जुलैला रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पात पाणीच पाणी झाले. 12 माकड झाडांवर असल्याची माहिती प्रशासनाला आज 2 ऑगस्टला मिळाली.\nआज सकाळी 9 वाजतापासून माकडांना वाचवण्यासाठी रेस्क्यू पथकाचे बचाव कार्य सुरू झाले. दोन होडींच्या मदतीने माकडांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, माकड सहजासहजी होडीत येत नव्हते. त्या वेळी त्यांच्यासाठी केळी आणि बिस्किट होडीत टाकण्यात आले. अखेर तीन तासांनंतर माकडांना सहीसलामत बाहेर काढले. या वेळी नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार अनिरुद्ध बडगे, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे बचाव पथक तसेच कार्स संघटनेचे राघवेंद्र नांदे, चेतन भारती, शुभम गिरी, संजोग खोटे, अक्षय देशमुख यांच्यासह अन्य कार्यकर्ते हजर होते.\nबारा माकडांपैकी दोन माकड उड्या मारत एका वृक्षावर गेले. त्या वृक्षावरून माकडांना खाली येणे शक्य नव्हते, त्या वेळी नाइलाजास्तव एक वृक्ष तोडून त्या दोन्ही माकडांना जीवदान देण्यात आले.\nमाकडांना खाण्यासाठी मिळाले नाही तर ते कोणत्याही झाडांचा पाला खाऊन आपली भूक भागवतात. त्याच पाल्याच्या माध्यमातून ते पाण्याचीसुद्धा गरज पूर्ण करतात. किमान एक आठवडा माकडांना अन्न किंवा पाणी मिळाले नाही तरी ते जगू शकतात. प्रा. डॉ. गणेश वानखेडे, प्राणिशास्त्रज्ञ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2017/09/14/michael-jordan/", "date_download": "2021-05-18T21:26:52Z", "digest": "sha1:MNAS5QDL6LUIYMV73C2Z7IEHIEPS7CHV", "length": 12958, "nlines": 46, "source_domain": "khaasre.com", "title": "जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो..! – KhaasRe.com", "raw_content": "\nजिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो..\nतुमचा रंग, तुमची गरीबी तुमची किंमत ठरवू शकत नाही. यासाठी तुमच्या जवळ प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते. तिच्या जोरावर तुम्हाला नक्कीच मार्ग सापडू शकतो. यातून एक गोष्ट कळते कि, स्वतः कमीपणा न घेता पुढे-पुढे जात राहिले पाहिजे. हेच सांगणारी प्रेरणादायी स्टोरी पाहूयात…\nही स्टोरी आहे मायकेल जॉर्डनची. न्यूयॉर्कच्या ब्रूक्लीन प्रांतातल्या झोपडपट्टीत मायकेलचा जन्म झाला. त्याला 4 बहिणी होत्या आणि त्यांच्या वडिलांची कमाई संपूर्ण कुटुंबासाठी पुरेशी नव्हती. त्यांचे शेजारी पण खूप गरीब होते. तिथल्या वातावरणात मायकेल जॉर्डनला त्याचे भविष्य अंध:कारमय दिसत होते. आत्मचिंतनात हरवलेल्या मायकेलला त्याच्या वडिलांनी पाहिले आणि त्यांनी त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला\nमग 13 वर्षाच्या जॉर्डनला वडिलांनी वापरलेल्या जुना एक कपडा दिला आणि त्याला विचारले, हा कपडा किती किंमतीचा असेल जॉर्डन म्हणाला, असेल 1 डॉलरचा. वडील म्हणाले, याला तू कुणाला तरी 2 डॉलरला विकू शकशील का जॉर्डन म्हणाला, असेल 1 डॉलरचा. वडील म्हणाले, याला तू कुणाला तरी 2 डॉलरला विकू शकशील का हा जर 2 डॉलरला विकलास तर आपल्या कुटुंबासाठी ती खूप मोठी मदत होईल. जॉर्डनने डोके खाजवले आणि म्हणाला, मी प्रयत्न करतो पण यशाची खात्री देऊ शकत नाही.\nजॉर्डनने कपडा स्वछ धुतला, उन्हात वाळवला. त्याच्याकडे इस्त्री नव्हती, म्हणून त्याने तो कपडा अंथरुणाखाली ठेवला. दुसर्‍या दिवशी एका गर्दीच्या ठिकाणी कपडा विकायला घेऊन गेला. 5-6 तासांच्या प्रतीक्षेनंतर एका गिर्‍हाईकाने तो कपडा जॉर्डनकडून 2 डॉलरला विकत घेतला. जॉर्डन आनंदाने धावतच घरी आला.\n10-12 दिवसांनंतर त्याचे वडील म्हणाले, जे कापड तू 2 डॉलरला विकलेस त्याला 10 डॉलर किंमत येईल का रे जॉर्डन म्हणाला कसं शक्य आहे जॉर्डन म्हणाला कसं शक्य आहे 2 डॉलर मिळताना नाकी नऊ आले वडील म्हणाले, प्रयत्न तरी करून बघ. खूप वेळ विचार केल्यानंतर जॉर्डनला एक आयडिया सुचली. त्याने त्याच्या चुलत भावाच्या मदतीने जुन्या धुतलेल्या कापडावर डोनाल्ड डक आणि मिकी माउसची चित्रे रंगवली आणि ज्या शाळेत श्रीमंत मुलं शिकतात अशा शाळेच्या बाहेर शाळा सुटण्याच्या वेळेत जाऊन कपडा विकायला उभा राहिला.\nएका मुलाला तो चित्रे असलेला कपडा खूप आवडला. त्याने आईजवळ हट्ट करून तो कपडा जॉर्डन कडून 10 डॉलरला विकत घेतला. शिवाय आईने जॉर्डनचे कौतुक केले आणि अजून 10 डॉलर त्याला टीप दिली. 20 डॉलर ही मोठी रक्��म होती, जवळ-जवळ त्याच्या वडिलांच्या महिन्याच्या पगारा इतकी. जेव्हा जॉर्डनने वडिलांना 20 डॉलर दिले आणि ते त्याला कसे मिळाले याची कहाणी सांगितली तेव्हा वडीलांना खूप आनंद झाला आणि त्यांनी अजून एक वापरलेला कापडा जॉर्डनला दिला आणि म्हणाले, हा कपडा तू 200 डॉलरला विकू शकशील का आता यावेळी जॉर्डनने वडिलांचे चॅलेंज कुठलेही आढेवेढे न घेता आत्मविश्‍वासाने स्वीकारले.\n2-3 महिन्यानंतर सुप्रसिद्द चित्रपट “Charlie’s Angels” ची नायिका Farah Fawcett न्यूयॉर्क मध्ये तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली. प्रेस कॉन्फरन्स नंतर जॉर्डन सुरक्षारक्षकां मार्फत तिच्यापर्यंत पोहोचला आणि त्याने तिला कापडावर सही करण्यासाठी विनंती केली. त्याचा निरपराध चेहरा पाहून तिने लगेचच कापडावर सही केली.\nआता जॉर्डन मोठमोठ्याने ओरडू लागला, “Miss Farah Fawcett ने सही केलेले कापड घ्या, Miss Farah Fawcettने सही केलेले कापड घ्या” थोड्याच वेळात ते कापड त्याने 300 डॉलरला विकले. तो जेव्हा घरी आला आणि सर्व हकीकत वडिलांना सांगितली आणि 300 डॉलर त्यांच्या हातात दिले. तेव्हा वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, “मला तुझा अभिमान आहे, तू करून दाखवलस”.\nरात्री जेव्हा जॉर्डन वडिलांच्या शेजारी झोपला तेव्हा वडिलांनी जॉर्डनला विचारले, “बाळा, तीन जुने कपडे विकण्याच्या अनुभवातून तू काय शिकलास” जॉर्डन म्हणाला, “जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो”. वडिलांनी त्याला घट्ट जवळ घेतले आणि म्हणाले, “तू जे सांगतोस ते काही चूक नाही, पण माझा हेतू वेगळा होता. मला तुला दाखवून द्यायचं होतं की, ज्या जुन्या कपड्याची किंमत 1 डॉलर सुद्धा नाही त्याची किंमत आपण वाढवू शकतो. तर बोलणाऱ्या, चालणाऱ्या, विचार करणाऱ्या माणसांचं काय” जॉर्डन म्हणाला, “जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो”. वडिलांनी त्याला घट्ट जवळ घेतले आणि म्हणाले, “तू जे सांगतोस ते काही चूक नाही, पण माझा हेतू वेगळा होता. मला तुला दाखवून द्यायचं होतं की, ज्या जुन्या कपड्याची किंमत 1 डॉलर सुद्धा नाही त्याची किंमत आपण वाढवू शकतो. तर बोलणाऱ्या, चालणाऱ्या, विचार करणाऱ्या माणसांचं काय” “आपण काळे सावळे असू किंवा गरीब असू, आपली किंमत पण वाढू शकते” वडिलांच्या या वाक्याने जॉर्डन खूपच प्रभावित झाला.\nवापरलेल्या जुन्या कापडाला जर मी प्रतिष्ठा देऊ शकतो, तर स्वतःला का नाही स्व��ःला कमी पणा घेण्यात काहीच हित नाही. त्यानंतर जॉर्डनला वाटू लागलं, की माझं भविष्य खूप सुंदर आणि उज्वल असेल. काही वर्षांनी मायकेल जॉर्डन उत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडू बनला.\nबघा मायकल जॉर्डन ने खेळलेले काही खासरे विडीओ…\nतुम्हाला हि कथा आवडल्यास नक्की शेअर करायला व खासरे पेज लाईक करायला विसरू नका…\nवाचा वयाच्या १३व्या वर्षी एवरेस्ट सर करणारी भारतीय मुलगी\nव्हाट्सअप्प बणवणाऱ्या जान कोउम ची कहाणी..\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2021-05-18T22:09:31Z", "digest": "sha1:X64CKMS5RV557OGGBZDG6O4O6Z7MBEYX", "length": 11267, "nlines": 118, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "मध्य रेल्वे धिम्यागतीने, प्रवासी वैतागले | महाराष्ट्र News24", "raw_content": "मंगळवार, 18 मे 2021\nमध्य रेल्वे धिम्यागतीने, प्रवासी वैतागले\nमध्य रेल्वे धिम्यागतीने, प्रवासी वैतागले\nमुंबई : रायगड माझा वृत्त\nमध्य रेल्वेच्या कल्याण-मुंबई मार्गावरील वाहतूक सकाळपासूनच 15-20 मिनिटे उशिराने सुरू आहे. यामुळे नोकरदारवर्गाचे हाल सुरू आहेत. मात्र गाड्या उशिराने धावण्याचे कारण अद्याप रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.\nभीम सैनिकांनी देखील व्यक्त केली नाराजी\nआज महापरिनिर्वाण दिन असल्याने लाखोंच्या संख्येने भीमसैनिक चैत्यभूमीवर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र उपनगरीय गाड्या उशिराने धावत असल्याने गाड्यांना नेहमीपेक्षा जास्त गर्दी होत आहे. त्यामुळे दूरून आलेल्या भीमसैनिक��ंची गैरसोय होत असल्याचे म्हणणे आहे.\nPosted in टेकनॉलॉजी, देश, प्रमुख घडामोडी, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारण, लाइफस्टाईल, व्यवसाय\nठाण्यात 9 बाईक जळून खाक\nपुण्यातून लोकसभेसाठी माधुरी दीक्षितला उमेदवारी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nनुकसानग्रस्त भागाचा पालकमंत्री व आमदाराकडून पाहणी.\nताउक्ते” चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करा. जिल्ह्याधिकरी यांचे आदेश.\nताउत्के” चक्रीवादळामुळे जिल्ह्यात 4 व्यक्तीच्या मृत्यू,तर 6 जण जखमी,जिल्हा प्रशासनाने केली नुकसान परिसरातील माहिती जाहीर.\n#CycloneTauktae : सरकार कडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सगळे प्रयत्न करू : राणे\nकाँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन, कोरोनाशी झुंज अपयशी…\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nनुकसानग्रस्त भागाचा पालकमंत्री व आमदाराकडून पाहणी.\nताउक्ते” चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करा. जिल्ह्याधिकरी यांचे आदेश.\nताउत्के” चक्रीवादळामुळे जिल्ह्यात 4 व्यक्तीच्या मृत्यू,तर 6 जण जखमी,जिल्हा प्रशासनाने केली नुकसान परिसरातील माहिती जाहीर.\n#CycloneTauktae : सरकार कडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सगळे प्रयत्न करू : राणे\nसंग्रहण महिना निवडा मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/vat-purnima-information-in-marathi/", "date_download": "2021-05-18T21:28:58Z", "digest": "sha1:TGJTEGLTSNCGFBZYYDS7Q4SQOM35OTFO", "length": 13134, "nlines": 93, "source_domain": "punerispeaks.com", "title": "वटपौर्णिमा चे महत्व: वटपौर्णिमा माहिती, वटपौर्णिमा म्हणजे काय? - Puneri Speaks", "raw_content": "\nवटपौर्णिमा चे महत्व: वटपौर्णिमा माहिती, वटपौर्णिमा म्हणजे काय\nवटपौर्णिमा माहिती, वटपौर्णिमा म्हणजे काय\nपतीचे दीर्घायुष्य आणि सात जन्म तोच पती मिळावा म्हणून हिंदू संस्कृती मध्ये स्त्रिया वटपौर्णिमा साजरी करतात. वादविवादात यमाला हरवून पतीचे प्राण परत मिळवणार्‍या सावित्रीच्या पतीव्रता प्रतीक म्हणून वटपौर्णिमा व्रत केले जाते. सावित्री आणि यम यांची चर्चा वटवृक्षाखाली झाल्यामुळे वटवृक्षाला महती प्राप्त झाली आहे.\nवटपौर्णिमा चे महत्व, वटपौर्णिमा का साजरी केली जाते\nजुन्या काळात भद्र देशात अश्वपती नावाचा राजा होता. त्याला सावित्री नावाची अत्यंत सुंदर, बुद्धिमान आणि तेजाने तळपणारी अशी मुलगी होती. इतक्या सुंदर, बुद्धिमान मुलीशी लग्न करायला कोणी तयार नाही म्हणून तिच्या वडिलांना चिंता वाटू लागते. त्यामुळे राजाने सावित्री मोठी झाल्यानंतर तिला तिचा पती निवडण्याची परवानगी दिली.\nसावित्री शाल्व राज्याच्या धुमत्सेन नावाच्या अंध राजाच्या मुलाशी म्हणजेच राजकुमार सत्यवान याची आपला पती म्हणून निवड करते. राजा धुमत्सेन शत्रूकडून हरतो. राणी व मुलगा सत्यवान यांसह राजा जंगलात राहायला जातो. भगवान नारद सावित्रीला सत्यवानाचे आयुष्य केवळ एका वर्षाचे राहिले असल्याचे सांगतो. त्यामुळे नारद सावित्री ला लग्न करू नको असा सल्ला देतो. पण सावित्री ते मान्य न करता सत्यवानाशी विवाह करते. जंगलात नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करत असेच दिवस जात असतात.\nसत्यवानाचा मृत्यू जवळ येत होता. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर आला होता तेव्हा सावित्री ने तीन दिवस उपवास करून व्रत केले. मृत्यूच्या दिवशी सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास गेला, त्याबरोबर सावित्री सुद्धा लाकडे गोळा करण्या गेली. लाकडे तोडता तोडता त्याला चक्कर आली व तो जमिनीवर पडून त्याचा मृत्यू झाला. यमदेव येऊन सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागला. यमदेव सत्यवानाचे प्राण घेऊन जात असताना सावित्री यामाशी वास्तविक स्वरूपाविषयी चर्चा करू करते आणि यमाला सत्यवान जिवंत राहणे का गरजेचे आहे हे समजावून सांगते. अंध वडिलांचा एकच मुलगा म्हणून सत्यवान जिवंत असणे गरजेचे असते. अत्यंत सुस्पष्ट, तर्कसुसंगत, तत्त्ववेत्त्यांनाही मागे टाकेल अशा बोलण्याने सावित्रीने आपल्या पतीला यमाकडून सोडवून घेतले.\nयमाने सत्यवान ला सोडून दिले आणि सावित्रीला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सर्वप्रथम आपल्या सासूसासऱ्याचे डोळे मागितले. दुसऱ्या वर मध्ये हरलेले राज्य परत मागितले. तिसरा वर आपल्याला पुत्र व्हावा असा मागितला. यमराजाने तिन्ही वर मान्य करत सावित्रीने मागितलेले वर खरे झाले. सत्यवान परत आला होता. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली यमदेवाकडून परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. यादिवशी स्त्रिया उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरन करतात. भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या पतीव्रतांपैकी सावित्री हीच आदर्श मानलेली आहे. तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते.\nवटपौर्णिमा पूजा कशी करावी\nवटपौर्णिमा पूजा साहित्य:-हिरव्या बांगड्या, शेंदूर, एक गळसरी (काळी पोत), अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दूर्वा, गहू, सती मातेचा फोटो किंवा सुपारी इ.\nवटपौर्णिमा पूजन विधी:- प्रथम सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा. स्त्रियांनी या दिवशी पूजा करेपर्यंत उपवास करावा. प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. गणपतीची हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी.\nनंतर सती मातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजन करावे. हळदी-कुंकू, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे. वडाचे मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती करावी. वडास हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा (गोड पोळी) नैवेद्य दाखवावा. वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालत खालील मंत्र जपावे-\nसावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|\nतेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|\nअवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |\nअवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||\nअशी सावित्रीची प्रार्थना करावी.\nवटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन: वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता \nअसे म्हणून नामस्मरण करावे.\nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज, टि्वटर आणि इंस्टाग्राम, टेलिग्राम वर भेट द्या.\nपिंपरी चिंचवड: आजचे प्रतिबंधित क्षेत्र, कोरोना बाधित संख्या, वॉर्डनिहाय कोरोना केस.\nPrevious articleपुण्यातील प्रसिद्ध ठिकाणे आजपासून सुरू, भेट देण्यासाठी हे आहेत नियम\nNext articleकंगना राणावत: अमेरिकेतल्या घटनेवर कळवळा करणारे बॉलीवूडकर साधूंच्या हत्तेनंतर गप्प का \nमराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, रद्द करण्याची कारणे\nमुंबई-पुण्याची कोरोना परिस्थिती सुधारली आहे\nहृदयद्रावक घटना आणि वृत्तवाहिन्या ; यावर लोकांचे मत\nरेल्वेमध्ये पाईंटमन मयूर शेळकेच्या पराक्रमाचा थरार; गुलाम चित्रपटाची आठवण\nमहाराष्ट्र लॉकडाउन नियम: एक मे पर्यंत कडक निर्बंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2017.blog/2017/09/18/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2021-05-18T21:02:33Z", "digest": "sha1:QYBUIGOD4DSFJHTYBRBNBZHNTGLKZ6AK", "length": 86966, "nlines": 146, "source_domain": "digitaldiwali2017.blog", "title": "नामिक – डिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष", "raw_content": "\nडिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष\n���सं पाहिलं, तर ट्रेकिंगमध्ये दर वर्षी काय नावीन्य असणार पण हिमालय नुसत्या दर्शनानं प्रचंड हुरूप देतो, मन शांत करतो आणि दर वर्षी काहीतरी नवीन अनुभव मिळतोच मिळतो. हा ट्रेक माझ्यासाठी अगदीच वेगळा निघाला\nदर वर्षी ‘ग्रो यंग ट्रेकर्स’ हिमालयात जातात. पूर्वी सामान, स्लिपिंग बॅगा, तंबू आणि शिधा, सगळं स्वतःबरोबर नेत आणि स्वावलंबनाचा मार्ग अनुसरत. पण आता ग्रूपचं सरासरी वय पंचावन्नच्या पुढे गेलं. आता मुंबईहूनच गाइड, तंबू, हमाल, वगैरे वगैरे बुकिंग करतात. ग्रूपबरोबर एकदातरी ट्रेक केलेल्यांची संख्या साठ-सत्तर झाली असावी. त्यातले ट्रेकिंगमधून खरोखर निवृत्त झालेले सोडून सर्वांना नवीन ट्रेकचं आमंत्रण देतात. दर वेळी मला संदेश येतो: “हेमू, इस बार हिरामणी जा रहे हैं तू आयेगा ना\nयाही वर्षी आलं. अत्यंत चोख व्यवस्थेची दीर्घ परंपरा निष्ठेनं पाळली जाण्याची आता शंभर टक्के खातरी असल्यानं ट्रेकच्या ठरलेल्या काळात आपण मोकळे आहोत की नाही, इतकंच बघायचं असतं. मोकळा होतो. गेलो.\nदर वर्षीच्या मुंबई-दिल्ली प्रवासाची काय नवलाई तरी सांगायचं तर या वेळी एकच वेफरची पुडी खाल्ली. एरवी बसल्या-बसल्या वेळ काढण्यासाठी वायफळ खाणं, चहा, असं खूप होतं. या वेळी वाचन केलं आणि दुपारी जेवल्यानंतर झोप काढली. म्हणजे मुंबई ते हजरत निजामुद्दीन, हा प्रवास एसी आणि पुढचा दिल्ली ते काठगोदाम, हा साधा स्लीपर क्लास. त्या प्रवासात भरपूर ‘जनता’ आत डब्यात शिरलेली. त्यांच्या सततच्या हालचाली, त्यांच्या गर्दीतून वाट काढत फिरणारे चहा, खानावाले, त्यांची अखंड बडबड. त्यातल्या दोन (अर्थात बिनरिझर्वेशनवाल्या) प्रवाशांचा सूर समंजस. एक बाई. ‘इस डिब्बेमे लेडीज कंपार्टमेंट नही है क्या तरी सांगायचं तर या वेळी एकच वेफरची पुडी खाल्ली. एरवी बसल्या-बसल्या वेळ काढण्यासाठी वायफळ खाणं, चहा, असं खूप होतं. या वेळी वाचन केलं आणि दुपारी जेवल्यानंतर झोप काढली. म्हणजे मुंबई ते हजरत निजामुद्दीन, हा प्रवास एसी आणि पुढचा दिल्ली ते काठगोदाम, हा साधा स्लीपर क्लास. त्या प्रवासात भरपूर ‘जनता’ आत डब्यात शिरलेली. त्यांच्या सततच्या हालचाली, त्यांच्या गर्दीतून वाट काढत फिरणारे चहा, खानावाले, त्यांची अखंड बडबड. त्यातल्या दोन (अर्थात बिनरिझर्वेशनवाल्या) प्रवाशांचा सूर समंजस. एक बाई. ‘इस डिब्बेमे लेडीज कंपार्टमेंट नही है ���्या’ असं दरडावणारी. त्या समंजस सूरवाल्यांकडून तिची समजूत. बायकांसाठी कूपे नाही असं कळल्यावर निषेध म्हणून तिला जनरल लेडीज डब्यात जायचं होतं. मग तिला न कळणाऱ्या तिच्या फिरक्या.\nया सगळ्या अखंड आवाजानं आनंद कावला. तो झोपला होता, त्या बर्थवर पिशवी (हल्ली सगळ्यांकडे पाठीवर टाकायच्या सॅकच असतात) वा हात ठेवणाऱ्यावर खेकसू लागला. पण मला त्रास होईना मग लक्षात आलं, हे यूपी मग लक्षात आलं, हे यूपी आपल्याला एके काळी याची सवय झाली होती. इथं सामाजिकतेचे आयाम वेगळे. आपलं डोकं त्या मूल्यचौकटीबरहुकूम करून घेतलं नाही तर अखंड मनस्ताप. (अरे पण हे तर थेट मुंबईच्या गणपतीला एका बाजूनं, तर दुसरीकडून सेल्फीमग्न मोबाइल-हेडफोनधारी तरुणाईच्या उंबरठ्यावरच्या पिढीलाही लागू आहे की आपल्याला एके काळी याची सवय झाली होती. इथं सामाजिकतेचे आयाम वेगळे. आपलं डोकं त्या मूल्यचौकटीबरहुकूम करून घेतलं नाही तर अखंड मनस्ताप. (अरे पण हे तर थेट मुंबईच्या गणपतीला एका बाजूनं, तर दुसरीकडून सेल्फीमग्न मोबाइल-हेडफोनधारी तरुणाईच्या उंबरठ्यावरच्या पिढीलाही लागू आहे की\nहे ज्ञान झालं आणि एक चमत्कारिक ओझं माथ्यावरून उतरल्याचा भास झाला.\nकाठगोदामलाच जायचं, हलद्वानी नको; असा आग्रह संदीप का धरत होता, ते पहाटे पाचला गाडीतून उतरून रस्त्यावरचा प्रवास सुरू करायच्या आधी फ्रेश, वगैरे होण्यासाठी काठगोदाम स्टेशनच्या स्लीपर वेटिंग-रूममध्ये शिरलो, तेव्हा कळलं. अत्यंत स्वच्छ, चकचकीत असे संडास, बाथरूम, बेसिन. मी तर उत्साहात गार पाण्यानं आंघोळपण करून टाकली. चहाबिहा नंतर.\nगाड्या आल्या. निघाल्या. गारठा नाही.\nभीमताल हे एक टुमदार गावच आहे. इथले रस्ते आता दुपदरी झाले आहेत. त्यामुळे समोरून गाडी आली, तरी थबकण्याची गरज पडत नाही. हां, ओव्हरटेक करताना वेळ साधावी लागते\nमध्येच एकदा गाडीच्या पुढ्यात ओंजळभर होईल एवढा दगड पडला. चालवणारा निवांत. “कल रात बहुत बारीश हुई, इसलिये पत्थर गिर रहे हैं” मी, काका, संतोष आणि सूर्यकांत सँट्रोत, बाकी जीपमध्ये. मी अर्थात मागे, मध्ये.\nएक गाव गेलं. नाव ‘गरम पानी’. पुढे आणखी एक गावः राता पानी. वर डोंगरातसुद्धा होती ही ‘पानी’वाली गावं. का या डोंगरभागात पाण्याचं अप्रूप नाही, मग गावांना पाण्यावरून नावं का\nहळूहळू निसर्गाचा नक्षा बदलला. नक्षी बदलली म्हणायलाही हरकत नाही. परिचित झाडं कमी होत सूचिपर्णी पाइन वाढले. डोंगरउतारावर ताठ उभे पाइन्स. ‘सूचिपर्णी’ या शब्दाला सुंदर नाद आहे. शब्दाचं रूपही मोहक आहे.\nजेवायला टपरीसम ठिकाणी थांबलो. उपाशी राहायचं नव्हतं आणि पुन्हा वळणावळणाच्या चढउतारांमधून बराच वेळ जायचं असल्यानं जास्त खाणंही ठीक नव्हतं. असो. गाडी लागणाऱ्या उलटीवाल्यांनी जेवण केलं नाही; सफरचंद खाल्लं, तिथंच विकत घेऊन. बाकी आम्ही जेवलो. माशाचं कालवण होतं. ‘नदीत मिळतात. छोटेच नाहीत, चांगले दहावीस किलो भरतील असेही मिळतात.’ जेवल्यावर चहा प्यायलो. ‘कटिंग’. शेजारी पीत बसलेला त्या चहावाल्याला म्हणाला, ‘हे मुंबईकर. कटिंग म्हणजे एक बटा दो.’ पुढे चौकोडीत चहा मागताना ‘दो बटा तीन’ सांगितलं, तर तो म्हणाला, ‘हां, मतलब आपको कटिंग चाहिये.’\n‘हॉटेल हिमशिखर’च्या बाजूला दोनेक मजली एक छोटेखानी टॉवर. वरून सुंदर हिमशिखरं समोर. फोटो. एकाच्या पेंटेक्स कॅमेऱ्यात १००० एक्स ऑप्टिकल झूम हा चंद्रावरच्या प्राण्याचा फोटो काढू शकेल हा चंद्रावरच्या प्राण्याचा फोटो काढू शकेल नंतर सूर्य मावळताना त्या बाजूचं आकाश जवळपास निरभ्र झालं आणि दृष्य आणखीच भारी झालं. दूरवर बर्फाचे डोंगर दिसणं कितीसं मोलाचं आहे नंतर सूर्य मावळताना त्या बाजूचं आकाश जवळपास निरभ्र झालं आणि दृष्य आणखीच भारी झालं. दूरवर बर्फाचे डोंगर दिसणं कितीसं मोलाचं आहे पण ‘इथं का येतो पण ‘इथं का येतो’च्या उत्तरात हेही आहे.\nमुक्कामाच्या गावाचं नाव चौकोडी. इंग्रजी स्पेलिंग Chaukori. हॉटेलचं रिसेप्शन वर. तिथून प्रवेश केला तर दोन मजले उतरून रूमवर यायचं. गाडीनं आलं तर एक मजला चढून जायचं. पहाडावरची गावं अशीच सापेक्षतावादी. ‘रूम कितव्या मजल्यावर’ या प्रश्नाचं उत्तर ‘दुसऱ्या’ हे बरोबर आणि ‘तळमजल्यावर’ हेसुद्धा बरोबर. रस्त्याचा उतार इतका की पायऱ्या उतराव्या तसा झटपट रस्ता उतरतो.\nसूर्यास्त होताना ढग जाऊन मस्त हिमशिखरदर्शन झालं. रात्री दहाला झोपल्यावर झोप पूर्ण झाल्यासारखी जाग आली, तेव्हा साडेतीन वाजले होते डोळे मिटून पडल्यावर पुन्हा डोळा लागला. जागा झालो तर सहा. सातला चहा. आठला ब्रेड ऑम्लेट. साडेनऊला प्रयाण. सकाळी निघताना आसमंतावर पूर्ण पांढरा पडदा. हॉटेलच्या कंपाउंडपलीकडची झाडं दिसेनात. पावसाची अदृश्य पण स्पर्श सांगणारी भुरभुर. हवा गारेगार. अर्धा स्वेटर, अर्धी पँट, फ्लोटर्स बदलावेत असं वाटू लागलं. थंडी भरली की जे छातीत दुखतं, ते मुळीच दुर्लक्षणीय नसतं. पण दुपारच्या जेवणाला मुन्सियारीत असणार, म्हणजे प्रवास थोडका आहे; असं म्हणत काहीच बदललं नाही. तर काय चमत्कार डोळे मिटून पडल्यावर पुन्हा डोळा लागला. जागा झालो तर सहा. सातला चहा. आठला ब्रेड ऑम्लेट. साडेनऊला प्रयाण. सकाळी निघताना आसमंतावर पूर्ण पांढरा पडदा. हॉटेलच्या कंपाउंडपलीकडची झाडं दिसेनात. पावसाची अदृश्य पण स्पर्श सांगणारी भुरभुर. हवा गारेगार. अर्धा स्वेटर, अर्धी पँट, फ्लोटर्स बदलावेत असं वाटू लागलं. थंडी भरली की जे छातीत दुखतं, ते मुळीच दुर्लक्षणीय नसतं. पण दुपारच्या जेवणाला मुन्सियारीत असणार, म्हणजे प्रवास थोडका आहे; असं म्हणत काहीच बदललं नाही. तर काय चमत्कार निघाल्याबरोबर वेदर बदललं आणि स्वच्छ ऊन पडलं. प्रवास सुखाचा झाला. परिसर नयनरम्य होता, वाटेत एका ठिकाणी उतरलो. कारण तिथं काही अंतरावर एक सुंदर धबधबा होता. अजून खरा ट्रेक सुरू झाला नव्हता. म्हणजे, चढाव समोर आला म्हणून चरफडण्याची वेळ दूर होती. मग वरवर चालत जाऊन धबधब्याचं नीट दर्शन घेतलं. इथं आणि यापुढे, निरपवादपणे, जेव्हा म्हणून थांबलो व थबकलो; अशोकनं सिगारेट वा विडी पेटवलीच. ‘घरी अजिबात पीत नाही,’ म्हणत उमाशंकरनं त्याला साथ दिली. तिसरा भिडू गोपाळ निघाल्याबरोबर वेदर बदललं आणि स्वच्छ ऊन पडलं. प्रवास सुखाचा झाला. परिसर नयनरम्य होता, वाटेत एका ठिकाणी उतरलो. कारण तिथं काही अंतरावर एक सुंदर धबधबा होता. अजून खरा ट्रेक सुरू झाला नव्हता. म्हणजे, चढाव समोर आला म्हणून चरफडण्याची वेळ दूर होती. मग वरवर चालत जाऊन धबधब्याचं नीट दर्शन घेतलं. इथं आणि यापुढे, निरपवादपणे, जेव्हा म्हणून थांबलो व थबकलो; अशोकनं सिगारेट वा विडी पेटवलीच. ‘घरी अजिबात पीत नाही,’ म्हणत उमाशंकरनं त्याला साथ दिली. तिसरा भिडू गोपाळ यात तसा वेळ फार गेला नाही; पण रस्ता फारच वळणदार, त्यात अनेक (दुरुस्त केलेल्या) लँडस्लाइड्स यामुळे मुन्शियारी गाठायला दोन वाजले. बसल्याबसल्या करायच्या प्रवासाचं हे शेवटचं गाव. त्यामुळे लहान. लोकांची नजर आणि देहबोली हिलस्टेशनची नाही. आमच्यातल्या काहींचं म्हणणं सीझन अजून सुरू झाला नाही. मला पटलं नाही. सीझन सुरू झाला की दुकानं वाढतील, भरतील, सजतील; देहबोली कशी बदलेल\nया गावच्या रस्त्यांचा स्लोप आणखी भीषण. तरी हिंडल���. खूप उतरून परतताना खूप चढलो. उमाशंकरनं काठ्या विकणारं एकमेव दुकान शोधून काठी घेतली. मग आणखी तिघांनी घेतल्या. हॉटेलच्या गॅलरीतून ‘पंचशूली’दर्शन. हे कालच्यापेक्षा भारी. कालच्यापेक्षा जास्त वेळ आणि सूर्य बुडाल्यावर (समुद्र किनाऱ्यावरची मुंबई सोडून डोंगरात गेल्यावरही सूर्य मावळताना ‘बुडाला’ म्हणणं बरोबर होईल का) चंद्रप्रकाशात शो पुढे चालू) चंद्रप्रकाशात शो पुढे चालू उद्या चालायला सुरुवात करायची म्हणून लवकर झोपलो. पहाटे पाचपासून लोक उठून गडबड करू लागले. माझा गजर साडेपाचचा. सातला तयार व्हायचं म्हणजे भरपूर अवकाश. मग आजसुद्धा दाढी-आंघोळ केली. आज पाणी बर्फाळ. नंतर कढत पाणी आल्यावर शिवाजीनंही आंघोळ केली. कोरड्या, पातळ चपात्यांबरोबर भेंडीची पूर्ण सुकी, तरी चविष्ट भाजी आणि अरहरची दाल. आज तीन जिपा. निघायला साडेसात. वाटेत पोलीसच पोलीस. ‘सीएम येणार आहे.’ पुन्हा कालच्याच रस्त्यानं मागं आलो. कालच्या धबधब्याच्या थोडं अलीकडे येऊन बरोबर सव्वानऊला काही महिन्यांपूर्वी आजारपणात देवाघरी गेलेल्या कोटियनसाठी दोन मिनिटं शांतता पाळून चालायला सुरुवात.\nचालायला म्हणण्यापेक्षा ‘चढायला’ म्हणणं जास्त बरोबर होईल. चढ उभा नाही तरीपण फक्त चढ. एकदाच वीस पावलांपुरता रिलीफ. वाटेत खायला पार्ले-जीचा छोटा पुडा, छोटुकलं कॅडबरी आणि मँगो ड्रिंक. ते संपवताना स्थानिक गाइड महिपाल म्हणाला, ‘आधा हो गया.’ तेव्हा वाटलं, सांगितल्याप्रमाणे पहिल्या दिवशी जुजबीच चाल. पण तसं झालं नाही. खूप चढणं झालं. हळूहळू महिपालचं धोरण लक्षात येऊ लागलं. मग त्याला सरळच विचारलं. त्यानंही सरळ उत्तर दिलं, “आपको सब कुछ बता देना ठीक नही होता; आधा बताना ठीक होता है\nआज सोबतीला खेचरं आणि हमाल-स्वयंपाकी. खेचरांची डबल गडबड. एक म्हणजे नेहमीप्रमाणे आम्ही काय वेगानं चालू, याचा अंदाज या स्थानिक सोबत्यांनी चुकीचा केला. त्यामुळे सामान उशिरा वर आलं. टेंट लावणं त्यांना नीट जमेना, तेव्हा शिवाजीनं मार्गदर्शन केलं. टेंट लावून झाल्यावर कळलं की दोन खेचरवाले सीएमकडे पळाले. त्यामुळे सगळं सामान वर आलेलंच नाही. कॅरी मॅट्स आणि स्लीपिंग बॅग्स खालीच राहिल्या आहेत. कांदेबटाटेसुद्धा खाली राहिले आहेत. परिणामी आमच्या बॅगा टेंटमध्ये ठेवून आम्ही बाहेर. निसर्गानं कृपा केली आणि पाऊस पाडला नाही. त्यामुळे कपडे बदलू�� बाहेर वेळ काढत राहिलो तरी फार बिघडलं नाही. गेल्या वर्षी अशीच वेळ आली होती, तेव्हा हात-पाय गारठत असताना जोरजोरात हालचाली कराव्या लागल्या होत्या. त्यात सँड्रा गारठली होती.\nआणखी एक. चालायला सुरुवात करताना लघवी करायला गेलो, तर पायात जळवा नाचताना दिसल्या तेव्हा की नंतर केव्हा, शिरल्याच त्या आत. डाव्या पायावर दोन, उजव्या पायावर एक. पांढरे मोजे आवडत नाहीत म्हणून वापरून टाकायला इथं आणले; तर दोन्ही मोजे लालमलाल तेव्हा की नंतर केव्हा, शिरल्याच त्या आत. डाव्या पायावर दोन, उजव्या पायावर एक. पांढरे मोजे आवडत नाहीत म्हणून वापरून टाकायला इथं आणले; तर दोन्ही मोजे लालमलाल माझं बघून एकेकानं बूटमोजे उतरवले. चारेक जणांच्या पायांना डसलेल्या निघाल्या\nमुक्कामाच्या जागी सर्वत्र शेणाचे पो; पण गुरं दिसेनात. थोड्या वेळानं वरून येऊ लागली. क्वचित गायी, बहुतेक लहानमोठे सांड. बघता-बघता पन्नासेक आले. तंबूभोवती रेंगाळले. त्यांतल्या काहींनी ताजे पो टाकले. हाकलले तरी हलेनात. त्याचं बरोबर होतं, ते नव्हते लोचटपणा करत आमच्याजवळ येत; आम्हीच त्यांच्या हागिनदारीत ठिय्या दिला होता. पण एखादी दुसरी गाय आणि बाकी सारे न खोटलेले वळू, असं कसं एक उत्तर म्हणजे पाळणाऱ्यांनी दुभत्या गायी ठेवल्या, पण या जंगलभागात सांडांचा काय उपयोग एक उत्तर म्हणजे पाळणाऱ्यांनी दुभत्या गायी ठेवल्या, पण या जंगलभागात सांडांचा काय उपयोग सोडून दिलं जंगलात. इथल्या हिरव्या गवतावर मस्त माजलेत. चंगळ आहे इथल्या वाघांची आणि अस्वलांची\nहे नीट पटलं नाही. पण वेगळं सारासार स्पष्टीकरण सुचेना. दुसऱ्या दिवशी इथंतिथं हिंडताना खालच्या बाजूला घर केलेल्या दीवानसिंगनं उत्तर सांगितलं: हे बैल खालच्या गावातल्यांचे. इथं, माझ्यापाशी चरायला ठेवलेत. महिन्याभरात मी इथलं घर बंद करून खाली उतरणार.\nदीवानसिंगकडून बरीच माहिती मिळाली. ‘पूर्वी गुजर वर येऊन राहायचे. आणखीही कुणी कुणी यायचे. आता सगळे मैदानी प्रदेशात स्थिरावले. आता मी आणि तो पलीकडच्या टेकडीवरचा सोडून कुणीच वर येत नाही. तुम्ही वर जाल तिथं भेटतील दोघे चौघे. पण तेवढेच. पूर्वी चोहीकडल्या प्रत्येक टॉपवर गुरं, शेळ्यामेंढ्या राखणारे असत.’\n‘चारसहा महिने माझा मुक्काम वर. पंधरादिवस-महिन्याभरात खाली फेरी टाकून भाजीबिजी घेऊन येतो. इथं बटाटा, मुळा, वगैरे भाज्या लावण��याचा प्रयत्न केला; पण मी एकटा. जागेवर नसलो की फस्त होतं सगळं.’\nपलीकडच्या घराभोवती राजमा, मका, भांग, बटाटे लावलेले दिसले.\nहे ‘बुग्याल’. जंगलप्रदेशात लहानसा पठारासा गोटा. त्यावर आमचा मुक्काम. चार तंबू. प्रत्येकात तीन जण. माझ्याबरोबर शिवाजी आणि उमाशंकर. झोपताना जरा दाटीच झाली; पण झोप छान लागली. झोपायच्या वेळी गप्पागप्पांमध्ये माझ्या मनातलं एक भलं मोठं टेन्शन उतरलं. शिवाजी म्हणाला, ‘रात्री तंबूमध्ये उठबस करताना धाप लागते,’ तर त्याच्याशी सगळेच सहमत झाले तोवर मला वाटत होतं, हा आपला प्रॉब्लेम. कदाचित एरवी सुप्त असलेला आणि इथं जागा होणारा आपला क्लॉस्ट्रोफोबिया. या धाप लागण्यामुळेच तर मागे सुंदरडुंगाला तुफान पावसातल्या काळ्याकुट्ट अंधारात जवळपास धीर सुटला होता. पण घाबरायचं कारण नाही; सगळ्यांनाच असं होतं आहे तोवर मला वाटत होतं, हा आपला प्रॉब्लेम. कदाचित एरवी सुप्त असलेला आणि इथं जागा होणारा आपला क्लॉस्ट्रोफोबिया. या धाप लागण्यामुळेच तर मागे सुंदरडुंगाला तुफान पावसातल्या काळ्याकुट्ट अंधारात जवळपास धीर सुटला होता. पण घाबरायचं कारण नाही; सगळ्यांनाच असं होतं आहे हुश्श आता हा फोबिया नाही, हे नक्की झालं तेव्हा आता असं का होतं याची कारणं शोधू च्यायला, पाठीवर पिट्टू घेऊन तासनतास चढण्याची उमेद बाळगायची आणि तंबूच्या आत नुसती उठबस करताना लागणारी धाप मुकाट भोगायची\nसकाळी कळलं की रात्री झोपायला गेलो तेव्हा साडेआठ वाजले होते पाच वाजता उठलो. साडेपाचला बेड टी. काल कपड्यांवर पाणी सांडलं आणि आतपर्यंत सगळे कपडे ओले झाले होते. ते अजिबात वाळले नव्हते. रात्री ते बाहेर ठेवणं शक्य नव्हतं, कारण दवामुळे उलट चिंब भिजले असते. तेच परत घालण्याची पाळी आली नाही कारण संदीपचं ऐकून एक एक्स्ट्रा सेट सोबत ठेवला होता. तो चढवून, मोठी सॅक पॅक करून नाश्त्यासाठी तंबूबाहेर पडलो, तर बॅड न्यूज. दत्ता सातोसे घसरून पडला आणि त्याला आता आडव्याचं बसतंही होता येत नाही आहे. त्याला मालिश केलं, आयोडेक्स लावलं, कसलंसं बँडेज चिकटवलं; पण दत्ताच्या असह्य वेदना कमी होईनात. कठीण आणि कठोर निर्णय घेण्याची वेळ आली. बऱ्याच पर्यायांचा विचार झाला. शेवटी दत्ताची पाठ उद्या सकाळपर्यंत दुरुस्त होण्याची काहीच शाश्वती नाही, हे लक्षात घेऊन त्याला तातडीनं मागे पाठवून द्यायचं ठरलं. जायबंदी (लोअर) पाठ घेऊन घोड्यावरून खाचखळगे पार करणं त्याला शक्य झालं नसतं. वाटेत फोटो काढत आणि जमेल तसे whatsapp वर टाकत आलो. पण आज रेंज पूर्ण गायब. परिणामी फोन करून डोली, स्ट्रेचर मागवता येत नाही. आमचं नशीब म्हणून तो बाहेर आला आणि जीव एकवटून पावलं टाकू लागला. मग त्याला एक काँबिफ्लॅम खिलवली आणि काँबिफ्लॅमचीच एक स्ट्रिप सोबत दिली. त्याच्याबरोबर हमालांमधले तीन जण गेले. ते त्याला बागेश्वरच्या बसमध्ये बसवून परत वर येणार. तोपर्यंत आमचा मुक्काम इथंच. म्हणून मग आता ठरलेल्या दोन ग्लेशियरपैकी एकच करायची किंवा एकदम दोन्ही करायच्या. (पण तसं झालं नाही. नंतर कळलं की ‘हिरामणी’ अशी काही ग्लेशियर नाही, ते एक ठिकाण आहे.)\nनिघताना दत्ता म्हणाला, “सॉरी संदीपशेट, …” पुढे बोलला असता पण त्याचे डोळे भरून आले आणि तो रडू लागला. बांध फुटल्यावर त्याला आवरेना. कसाबसा शांत झाला आणि दोन्ही हात दोन खांद्यांवर टाकून हळूहळू चालू लागला. हे सकाळी आठसाडेआठ वाजता. त्याला बागेश्वरच्या बसमध्ये बसवून हमाल लोक दुपारी साडेतीनपर्यंत वर आलेसुद्धा\nदत्ताबद्दल थोडं सांगायला हवं. पंधरा दिवसांपूर्वी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, हेमकुंड करून आलेला दत्ता लगेच आमच्याबरोबर आला होता. ‘आता रिटायर झालो, आता फिरणार’ असं उजळलेल्या चेहऱ्यानं म्हणत होता. जीपप्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात दत्ता माझ्याबरोबर होता, तेव्हा त्यानं कॉमनसेन्स वापरून दुरुस्त केलेल्या क्रॉनिक दुखण्यांच्या कहाण्या मस्त रंगवून सांगितल्या होत्या. उदाहरणार्थ, एकाला एकाच कुशीवर झोपल्यानं त्या बाजूचे केस विरळ झाले तर असं टेन्शन आलं की, विरळ केसांमुळे आपलं लग्न कसं होणार’ असं उजळलेल्या चेहऱ्यानं म्हणत होता. जीपप्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात दत्ता माझ्याबरोबर होता, तेव्हा त्यानं कॉमनसेन्स वापरून दुरुस्त केलेल्या क्रॉनिक दुखण्यांच्या कहाण्या मस्त रंगवून सांगितल्या होत्या. उदाहरणार्थ, एकाला एकाच कुशीवर झोपल्यानं त्या बाजूचे केस विरळ झाले तर असं टेन्शन आलं की, विरळ केसांमुळे आपलं लग्न कसं होणार मग तो वेगळ्या पद्धतीनं झोपू लागला आणि त्याची जी मान धरली, ती तऱ्हेतऱ्हेचे उपाय करूनही ठीक होईना. मान वाकडी का झाली याचं निदानच होईना. शेवटी दत्तानं त्याच्याशी बोलून त्यानं नेमकी कोणती सवय बदलली हे शोधून काढलं आणि ‘विरळ केसांना पोरगी देणार नाही म्हणून घाबरतोस, वाकड्या मानेला देणार मग तो वेगळ्या पद्धतीनं झोपू लागला आणि त्याची जी मान धरली, ती तऱ्हेतऱ्हेचे उपाय करूनही ठीक होईना. मान वाकडी का झाली याचं निदानच होईना. शेवटी दत्तानं त्याच्याशी बोलून त्यानं नेमकी कोणती सवय बदलली हे शोधून काढलं आणि ‘विरळ केसांना पोरगी देणार नाही म्हणून घाबरतोस, वाकड्या मानेला देणार’ असं म्हणून परत पहिल्यासारखं झोपायला सांगितलं. ‘चार दिवसांत मान दुरुस्त’ असं म्हणून परत पहिल्यासारखं झोपायला सांगितलं. ‘चार दिवसांत मान दुरुस्त’ अशाच गोष्टी कुणाकुणाची कंबर धरल्याच्या, पोट बिघडल्याच्या, डिलिवरीच्या. शिवाय स्वत: रात्री खेकडे धरल्याच्या, घरच्या मांजरीसाठी हातानं मासे पकडल्याच्या. दत्ताची वाणी रसाळ, मनोवृत्ती प्रसन्न. ऐकायला मजा आली. एकूणच कुणी गावाकडच्या गोष्टी गावठी परिभाषा वापरत, तपशील देत सांगू लागला की मला आवडतं. मी खूणगाठ बांधली, या माणसाला सोडायचं नाही. तर तोच पहिल्या दिवसानंतर मागे फिरला.\nपण ट्रेक म्हणजे माझ्यासाठी सगळी अवधानं मागं ठेवून दहापंधरा दिवस मजेत, हिमालयाच्या परिसरात घालवायचे; असं असलं, तरी शिवाजी, संदीप, अशोक यांच्यासाठी एक टीम सुखरूपपणे नेऊन आणणं महत्त्वाचं होतं. त्यात कठीण निर्णय तत्काळ घेण्याचा अंतर्भाव होता. हाताशी असलेले रिसोर्सेस, हॉस्पिटलपासूनचं अंतर, उलटसुलट टाइम मॅनेजमेंट या सगळ्यांचा विचार होता. परिणामी एक दिवस आराम. थोडं वरच्या बाजूनं, थोडं इकडंतिकडं फिरणं; एक वाढीव सूपपान, एक कॉफीपान, एक भजी असं खाणंपिणं. माझ्यासाठी एक काम खासः हे लिहिणं\nमोकळ्या दिवशी काहीच काम नाही. करायला काही नाही. थोडं खाली जाऊन दीवानसिंगला भेटून आलो. मग एकदा आम्ही चौघं पाय मोकळे करायला निघालो. ऐंशीच्या पुढच्या शिवाजी काकाच्या म्हणण्याप्रमाणे ‘वाळकी लाकडं, काटक्या गोळा करायला’. ते काम करत तो गेला पुढेपुढे; बाकी आम्हांला धाप लागली, आम्ही थांबलो. गप्पा करत, फोटो काढत. करताकरता एक क्षण असा आला की, माझ्याबरोबर, मागे-पुढे कोणी नाही आणि मला वेढून शांतता. शांततेचं भव्य लँडस्केप. नीरव हलणारी पानं आणि झाडाझुडुपांच्या लवचीक, सडसडीत डहाळ्या. रानकिड्यांची हलकी किरवट. जणू शांततेच्या कॅनव्हासवर लावलेला पातळ रंग. त्यावर दूर कुठंतरी वाहणाऱ्या झऱ्याचा खळाळ, न दिसणाऱ्या पक्ष्यांची साद. कधी इथून कधी तिथून. पण कुठून कधी स्पष्ट कधी वाऱ्याच्या झुळकेवर तरंगत आलेली साद. मानवी आवाज शून्य. बरोबरचे सगळे थोडे दमून, थोडे रानाच्या सान्निध्यानं शांत झाले असावेत. लक्ष दिलं तर स्वतःचा श्वास ऐकू यावा.\nहे बारीकबारीक क्षण. यात पर्यटनवाले टिका मारतात, तसलं प्रेक्षणीय, वर्णनीय काही नव्हे; पण या असल्या क्षणांसाठीसुद्धा इथं यायचं असतं. प्रत्येक रानाचा जसा वास वेगळा असतो, तशीच प्रत्येक रानातली शांततासुद्धा वेगळी असते. गर्द झाडी, उंच वृक्षांची दाटी, डोक्यावरची टोपी पाडणारी एकेका चढावाची उंची हे सगळं त्या वासात आणि त्या शांततेत सामावलेलं असतं. डोळे मिटले तरी स्पर्शातून, कानातून मिळणारी अनुभूती ‘हिमालयीन’ असते.\nसंध्याकाळी पाऊस लागला. थांबतोय, वाटेतोवर पुन्हा चालू व्हायचा. मग संततधार चालू झाली. इतकी की जेवण तंबूत बसूनच घेतलं. पाणी प्यायचं जिवावर आलं, कारण धार सोडायला त्या थंडीपावसात तंबूबाहेर जाण्याचा विचारही नकोसा झाला. आत वाट बघत बसलो. यथावकाश पाऊस थांबला. बाहेर पडलो. माहोल असा होता की आता आकाश मोकळं होणार कसलं काय. पावसानं मोठ्या कृपेनं छोटासा लघवी ब्रेक दिला होता. तंबूत परतलो आणि पाऊस पुन्हा सुरु झाला. बराच वेळ पडला. जोरातही पडला. पण थांबत थांबत पडला. एकच टेन्शन राहिलं की, उद्या बरसाती पांघरून ओल्यात चालावं लागणार की काय.\nपण तसं झालं नाही. स्वच्छ उजाडलं. ही एक कृपा आमच्यावर सगळे दिवस झाली. एकदाही पावसाच्या रिपरिपीत, ओल्यात चालावं लागलं नाही. सकाळी पावणेसातला चाल सुरू. ग्रो यंग ट्रेकर्स सकाळची वेळ पाळण्याच्या बाबतीत पक्के. पण रात्री साडे आठला झोपायला गेल्यावर सकाळी पाचला उठून साडेसहाला पाठीवर पिट्टू टाकून तैयार होणं कठीण नसतं. त्यात आंघोळ-दाढी यांची गोळी खायची असल्यावर\nही पुन्हा उभी चढ. जराही उसंत, सूट नाही. हळूहळू, एक ताल पकडून पुढंपुढं (म्हणजेच वरवर) पाऊल टाकत राहायचं. अक्षरशः प्रत्येक पाऊल मागच्याच्या वरच्या पातळीला. जणू नियम केल्याप्रमाणे आजगावकर बंधू सगळ्यांच्या पुढे. त्यांच्या मागे सूर्यकांत माईणकर. चैतन्य तरुण आणि दांडगा असला तरी गळ्यात कॅमेरा. म्हणून तो रेंगाळणार. शिवाजी ऊर्फ काका या वेळी उत्साहात पुढेपुढे नाही. संदीपची चालही धीमी. संतोष जसा अंगानं भरला, तसा मंदावलादेखील. उमाशंकर मागेपुढे कुठंही. दत्ता परत गेला. उरला ह��मालयातच काय, सह्याद्रीतही हाइक न केलेला पहिलटकर रवी. तो बिचारा शेवट पकडून. पॅक्ड लंचच्या नावानं दिलेला चार छोट्या कोरड्या चपात्या आणि कोबीची भाजी, हा खुराक केव्हा खावा, हा प्रश्न विचारता येत नाही कारण मध्यान्हसुद्धा झालेली नाही. एकदाची ती दांडगी चढण संपली आणि ‘टॉप’ आला. टॉप म्हणजे एक चिंचोळी खिंड. खिंडीत एक देऊळ. देवळाची हीच जागा बरोबर वाटते. भरपूर कष्ट केल्यावर भेटणाऱ्या देवाचं स्थान.\nतर तिथं पाच-दहा मिनिटं श्वास घेऊन चाल पुन्हा सुरू. आता चढण नाही दूर एक निळं बांधकाम दिसत होतं. आज तंबूत राहायचं नाही आहे, असं सांगण्यात आलं होतं. आणि नुकतीच दणदणीत चढण पार केली होती. आता सपाटीवर चालायचं आहे, या आशेनं पायात पुन्हा हुरूप आला होता. आता डोंगरी चढउताराबरोबर अधूनमधून ‘बुग्याल’ येऊ लागले. ‘इथं तंबू टाकता येत नाही कारण इथे पाणी नाही,’ असं महिपाल म्हणाला आणि ‘बस, एक और चढाई है; फिर खतम दूर एक निळं बांधकाम दिसत होतं. आज तंबूत राहायचं नाही आहे, असं सांगण्यात आलं होतं. आणि नुकतीच दणदणीत चढण पार केली होती. आता सपाटीवर चालायचं आहे, या आशेनं पायात पुन्हा हुरूप आला होता. आता डोंगरी चढउताराबरोबर अधूनमधून ‘बुग्याल’ येऊ लागले. ‘इथं तंबू टाकता येत नाही कारण इथे पाणी नाही,’ असं महिपाल म्हणाला आणि ‘बस, एक और चढाई है; फिर खतम’ अशी पुस्तीसुद्धा जोडली. इतके आलो, आणखी थोडं; असं म्हणत बुग्याल मागे टाकून पुन्हा समोर आलेली चढण चढू लागलो.\nआता ही दुसरी चढण चढण्याचं नवीन, वेगळं वर्णन काय करणार पण आता ‘तो दिसतो आहे तो टॉप,’ असं वाटतं तिथपर्यंत यावं, तर आणखी एक टेकडी सामोरी. ‘ही आहे आपल्या आवाक्यातली,’ असं म्हणत पुन्हा जोर एकवटून वरवर पावलं उचलावीत; तर वर आहेच आणखी एक टेपाड पण आता ‘तो दिसतो आहे तो टॉप,’ असं वाटतं तिथपर्यंत यावं, तर आणखी एक टेकडी सामोरी. ‘ही आहे आपल्या आवाक्यातली,’ असं म्हणत पुन्हा जोर एकवटून वरवर पावलं उचलावीत; तर वर आहेच आणखी एक टेपाड शेवटी आशा आणि दम, दोन्हींचा पार खिमा होऊन गेला तरी एकापुढे एक पाऊल एका पातळीवर पडेना शेवटी आशा आणि दम, दोन्हींचा पार खिमा होऊन गेला तरी एकापुढे एक पाऊल एका पातळीवर पडेना दुसरा कसलाही पर्याय नाही, हेच आपलं भागधेय, असं स्वतःला सांगून पाय उचलत राहिलो. केव्हातरी वरून महिपालची आरोळी आली, आ गया टॉप दुसरा कसलाही पर्याय नाही, हेच आपलं भ��गधेय, असं स्वतःला सांगून पाय उचलत राहिलो. केव्हातरी वरून महिपालची आरोळी आली, आ गया टॉप तरी त्यानंतर चार पावलं टाकावी लागलीच. भयंकर चढण.\nया ठिकाणाचं नाव ‘सुदामखान’. खरंच पक्कं बांधकाम. एका प्रशस्त खोलीत झोपायचं. शेजारच्या खोलीत सामान ठेवायचं. तिथंच स्वयंपाक. अर्थात पोचल्याबरोबर चहा मिळाला. समोर बर्फशिखरांची रांग. थंडी. त्यांची नावं इंटरेस्टिंग. नंदा कोट, नंदा खाट, नंदा गुमटी वगैरे. मध्ये एक वेगळं नावसुद्धा होतं. एका बिनबर्फाच्या शिखराकडे बोट दाखवून महिपाल म्हणाला, ते नंदादेवी ईस्ट.\nइथं विशिष्ट ठिकाणी फोनची रेंज. पण आता बराच काळ बिनारेंज राहिल्यानं इकडच्या तुटपुंज्या रेंजचं किती कौतुक वाटू लागलं. अर्थात, ही रेंज सगळ्यांना नव्हतीच. मला होती. मग मी उमाशंकरच्या सांगण्यावरून एक नंबर फिरवला. तर तो लागेना. मग लँडलाइनचा फिरवला. तो लागला. तसंच सूर्यकांतचं झालं.\nआमच्या स्थानिक सोबत्यांपैकी चानू का कोणाच्या तोंडून आलं की एक टीम इथूनच नंदाकोट ग्लेशियरला गेली आहे. तेवढ्यात भरपूर ओझं घेऊन असलेला एक तगडा पुरुष आणि उंच नाही, पण रुंद चणीची एक मुलगी, असे वरून आले. ती पुढं होती. बोलकी होती. इथून नंदाकोट ग्लेशियर १५ किमी आहे, म्हणाली. तिथं ते तंबू टाकून राहिले होते आणि आता परत चालले होते. महिपाल तिच्या ओळखीचा होता. मागे एकदा तिच्याबरोबर गेला होता. याचा अर्थ ती सरावलेली ट्रेकर होती. बागेश्वरच्या त्या मुलीबरोबर आणखी एकच मुलगी होती. म्हणजे ‘टीम’मध्ये दोघीच होत्या. तिसरा त्यांचा एस्कॉर्ट होता. दोघी दणकट, आत्मविश्वास असलेल्या आणि अस्सल ट्रेकरप्रमाणे मोकळ्या देहबोलीच्या होत्या. असं कुणीही भेटलं की दर वेळी आम्ही जे करायचो, ते इथंही केलं; ते म्हणजे वयाने ८०च्या पुढे गेलेल्या शिवाजीची ओळख करून देणं सदा उत्साही दिसणारा शिवाजी ग्रो यंग ट्रेकर्सचा मानबिंदू आहे. नंदाकोट ग्लेशियरचं अंतर ऐकून पोटात आलेला गोळा संदीप-अशोकनी घालवला. ‘आपल्याला तिथं जायचंच नाही आहे सदा उत्साही दिसणारा शिवाजी ग्रो यंग ट्रेकर्सचा मानबिंदू आहे. नंदाकोट ग्लेशियरचं अंतर ऐकून पोटात आलेला गोळा संदीप-अशोकनी घालवला. ‘आपल्याला तिथं जायचंच नाही आहे उद्या लवकर निघून हिरामणीला पोचायचं आहे. तिथून नंदाकोट, नामिक या दोन्ही ग्लेशियरींचं दुरून दर्शन घेऊन परतायचं आहे. या वेळी बर्फातून चा���ायचं नाही, हे ऐकून बरं वाटलं. गेल्या वर्षीच्या हामटा पास ट्रेकच्या वेळी बर्फातल्या ट्रेकची आयुष्यभराची हौस फिटून झाली आहे.\nइथं झोपणं तुलनेने सुखद होतं. पण थंडी भारी होती. रात्र संपताना कमी झाली. पुन्हा एक चकचकीत सकाळ उजाडली. सगळं उरकून चहा-नाश्ता संपवून पहाटे पावणेसहाला आम्ही वर निघालोसुद्धा.\n म्हणे तीनच किलोमीटर चढायचं आहे इथला किलोमीटर अंमळ नव्हे, बऱ्यापैकी लांबोडा आहे, याची आज खातरी झाली. माझी तर पार धुलाई झाली. चढता चढवेना. पन्नास पावलं चालून थांबायचं, असं ठरवून थांबतथांबत पाणी पीतपीत चढलो. घामटा निघाला, असह्य श्वास लागला; पण नेटानं चढत राहिलो. पहिला ढेपाळला रवी. मग अशोक आणि संतोष. शेवटी माझ्या थोडंसंच मागे असलेला उमाशंकरसुद्धा मागचा मागे गेला. ही चढण भयंकर वाटली, याचं एकमेव नसलं तरी प्रमुख कारण अल्टिट्यूड असावं. आज आम्ही बारा हजार फुटांच्या वर होतो.\nपण या सगळ्या त्रासाचं पूर्ण परिमार्जन वरती झालं. जसे वरवर चढत गेलो, तशी हिमशिखरं अधिकाधिक जास्त दिसू लागली. संख्येनं आणि आकारानंसुद्धा. अगदी वरून तर या इथं अन्‌ त्या तिथं अशी दोन्हीकडे दिसू लागली. या अख्ख्या ट्रेकमध्ये हवामानानं आमच्यावर विलक्षण कृपा केली होती, ती आताही चालूच होती. आकाश पूर्ण स्वच्छ होतं. नंदाकोट, नंदाटोपी, वगैरे राजे महाराजे तर होतेच; ईस्ट नंदादेवी टोकदार हिमशिखर घेऊन वर आली, शेजारी सुंदरडुंगाची रेंज तळपू लागली आणि उलट्या दिशेला पंचकुली नावाची आणखी एक तेजःपुंज रेंज डोळ्यांचं पारणं फिटणं यालाच म्हणतात डोळ्यांचं पारणं फिटणं यालाच म्हणतात सुदामखानवरून दृश्य छान दिसतं म्हणून फोटो काढले होते; जसजसं वर चढत गेलो, तसतशी हिमाशिखरं अधिकाधिक भव्य होत गेली. अधिकाधिक तेजस्वी होत गेली. डोक्यावर निळं आकाश, खाली गर्द हिरवं जंगल, पायाखाली ओलसर गवत आणि समोर मोठ्या डौलात, मान वर करून असलेली ही सूर्यप्रकाशात लख्ख झळाळणारी, काळ्या चष्म्याविना डोळ्यांना सहन न होणारी शिखरं सुदामखानवरून दृश्य छान दिसतं म्हणून फोटो काढले होते; जसजसं वर चढत गेलो, तसतशी हिमाशिखरं अधिकाधिक भव्य होत गेली. अधिकाधिक तेजस्वी होत गेली. डोक्यावर निळं आकाश, खाली गर्द हिरवं जंगल, पायाखाली ओलसर गवत आणि समोर मोठ्या डौलात, मान वर करून असलेली ही सूर्यप्रकाशात लख्ख झळाळणारी, काळ्या चष्म्याविना डोळ्यांन��� सहन न होणारी शिखरं बस्स, फळली की ट्रेक\nवर भरपूर वेळ काढून, तुरळक ढग जमा होऊन आम्हांला वेढणारा पॅनोरमा धुरकट होऊ लागल्यावर उतरलो. महिपालची अपेक्षा होती, एकपर्यंत सुदाम खानच्या ‘घरी’ पोहोचू. तर मी आणि शिवाजी पावणेअकरालाच खाली. साडेअकरापर्यंत बाकी सगळे.\nपण याचमुळे घोटाळा झाला. चार जण वरपर्यंत गेलेच नाहीत, हेसुद्धा लक्षात घ्यायला हवं होतं. ‘एवढ्या लवकर चढून उतरून झाल्यावर कशाला थांबा त्यापेक्षा उतरून नामिक गावापाशी मुक्काम करू’, अशा विचारानं आम्ही थोडंफार खाऊन-पिऊन बाकी दिवसासाठी तिथं मुक्काम न ठोकता उतरू लागलो.\n एकेक जण संपत गेला बापरेबाप. काय ते अंतर. उमाशंकरचा एक पाय त्याला जुमानेसा झाला. वाटेतल्या गावातच थांबू या, तिथंच कोणाकडे तरी झोपून उद्या सकाळी पुढची मजल मारू या, असा विचार संदीप करू लागला. अशोकची पावलं अत्यंत सावकाश पडू लागली. वस्ती आली, कोणीकोणी भेटू लागलं; तरी किती वेळ तंबू दिसेचनात. यामुळे निराश वाटू लागतं. शेवटी सगळे कसेबसे पोचेपर्यंत व्यवस्थित काळोख पडायला लागला होता. आज पूर्ण थकून सगळे झोपून गेले.\n‘आता चढायचं नाही आहे, तेव्हा सकाळी निघायची कसलीही घाई नाही; आरामात उठा,’ असं म्हटलं तरी ट्रेकिंग चालू असताना कोणीच लोळत राहू शकत नाही. सकाळी खाऊन-पिऊन नऊला सगळे चालू लागलो. आजपासून डोंगर चढायचा नाही, असं जरी माहीत असलं, तरी आत्तापर्यंतच्या अनुभवावरून अंगात पकडून ठेवलेला जोर सैल सोडायला मन धजावत नव्हतं. पण आजचा दिवस खरोखरच सुखद निघाला. या ट्रेकमध्ये बर्फच काय, पाणीसुद्धा आडवं आलं नव्हतं. एकदाही बुटात पाणी शिरण्याची वेळ आली नव्हती. आजही आली नाही; पण वाटेत खळाळ वाहणारे झरे, धबधबे आले, त्यांवरचे सुंदर पूल आले. जलप्रवाहांचे संगम आले. माणुसकी असलेले; म्हणजे चढून झाल्यावर पुढे सपाटी असलेले चढ आले. वाटेशेजारी थंडगार, मधुर पाण्याचे ठिबक म्हणा, बोटभर म्हणा; प्रवाह वरून खाली येत होते; त्यांना पान लावून नीट धार बनवता येत होती. कालपर्यंतच्या पायपिटीमुळे मांड्या आणि पोटऱ्या ठणकत नसत्या; तर आजचा दिवस ‘उत्तम ट्रेक कसा असावा,’ याचं उत्तर देणारा होता.\nया भागातल्या बायकामुली मोकळेपणानं बोलणाऱ्या होत्या. शिवाजीनं एकीला फोटोसाठी पकडून आणलं, तर तिनं हवे तेवढे फोटो काढू दिले. मला दोघी भारा घेऊन जाणाऱ्या भेटल्या, तर मी तोंड उघडायच्या अगो���र ‘क्यूँ अंकल, थक गये’ अशी त्यांनीच चौकशी केली. त्यांच्या देहबोलीतही संकोच, अविश्वास नव्हता. या बाजूला शहरी ट्रेकर्स कमी येत असावेत.\nघरं लागली, शाळा लागल्या, शाळेत पळतपळत जाणारी मुलंमुली लागले. त्यांच्या मागून सावकाश चाललेले त्यांचे शिक्षक लागले. शाळांच्या इमारती उत्तम होत्या. मुलं, गावकरी; अगदी भले थोरले गवताचे भारे घेऊन चढणारेसुद्धा आनंदी दिसत होते. आपल्या देशाबद्दल प्रेम दाटून आलं. असं करताकरता ट्रेक संपला. विजेचे खांब असलेलं एक छोटुकलं गाव आलं आणि त्यातल्या एका दुकानाच्या मागे दोन खोल्यांमध्ये आमचा मुक्काम असणार होता. एका खोलीत दोन, तर दुसरीत तीन लोखंडी पलंग होते. तिथं जादा गाद्या घालून झोपलो. शांत, हुश्श.\nहे गाव गोगिना. इथून सक्काळी बागेश्वरसाठी जिपा निघतात. आम्ही दोन बुक केल्या, तरी त्या सक्काळीच निघणार. कारण इथून बागेश्वरला वा कुठंही जाण्यासाठी हे एकमेव साधन. वाटेत कुठेकुठे एकेक जण जीपची वाट बघत होता. आम्हांला आमच्या जागेवरून न हलवता मागे लटकत येत होता. आपलं ठिकाण आलं की उतरून ड्रायव्हरला पैसे देऊन चालता होत होता. या रितीला मोडता घालण्याचा अधिकार आम्हांला नव्हता. मी एकूण अरुंद चणीचा. मला गाडी ‘लागत’ नाही. जीपच्या मागच्या बाजूला आडवं बसून मला काही त्रास होत नाही आणि गर्दी झाल्यावर ड्रायव्हरच्या बाजूला गियरचे धक्के खात अंग चोरून बसतानादेखील मी अवघडत नाही. तर आज माझी जागा ड्रायव्हरशेजारी.\nहा एक विशीच्या आतला पोरगा. ‘किती शिकला’ विचारल्यावर अभिमानानं म्हणाला, “बी.ए. करतो आहे. एक्स्टर्नल.’ त्याला खूप फोन येत होते. तोही करत होता. वाटेत निरोप देत-घेत होता. एका ठिकाणी एक मुलगी उगीच जीपला आडवी आली. हिचं काय डोकं फिरलं अचानक, असं माझ्या मनात येतंय तो यानं जीप थांबवली आणि तिच्याशी गप्पा केल्या. तिच्याबरोबर आणखीही मुली होत्या; पण त्यांच्यातलं कुणी आलं नाही. यातून लगेच लॉजिकच्या उड्या घेत अर्थ काढू नये; पण ‘आजच्या पिढीत’ असा शब्दप्रयोग करताना शहर-गाव फरक करण्याचं कारण नाही, या माझ्या मताला पुष्टी मिळाली. तसा रस्ता ओळखीचा असल्यानं तो गाडी छान चालवत होता. खड्डे आणि रस्ता यांवरून वेगानं वाहणारं पाणी नीट सांभाळत होता. प्लेयरवर स्थानिक, पहाडी लोकगीतं लावून ठेवली होती. मी विचारलं, ‘या गावात एकदाच जीप येते आणि जाते, तर डाक येते की नाही’ विचारल्यावर अभिमानानं म्हणाला, “बी.ए. करतो आहे. एक्स्टर्नल.’ त्याला खूप फोन येत होते. तोही करत होता. वाटेत निरोप देत-घेत होता. एका ठिकाणी एक मुलगी उगीच जीपला आडवी आली. हिचं काय डोकं फिरलं अचानक, असं माझ्या मनात येतंय तो यानं जीप थांबवली आणि तिच्याशी गप्पा केल्या. तिच्याबरोबर आणखीही मुली होत्या; पण त्यांच्यातलं कुणी आलं नाही. यातून लगेच लॉजिकच्या उड्या घेत अर्थ काढू नये; पण ‘आजच्या पिढीत’ असा शब्दप्रयोग करताना शहर-गाव फरक करण्याचं कारण नाही, या माझ्या मताला पुष्टी मिळाली. तसा रस्ता ओळखीचा असल्यानं तो गाडी छान चालवत होता. खड्डे आणि रस्ता यांवरून वेगानं वाहणारं पाणी नीट सांभाळत होता. प्लेयरवर स्थानिक, पहाडी लोकगीतं लावून ठेवली होती. मी विचारलं, ‘या गावात एकदाच जीप येते आणि जाते, तर डाक येते की नाही’ म्हणाला, ‘येते की. रोज येते. डाकिया रोज चालत येतो, लिटी या खालच्या गावावरून. बारा की किती किलोमीटर’ म्हणाला, ‘येते की. रोज येते. डाकिया रोज चालत येतो, लिटी या खालच्या गावावरून. बारा की किती किलोमीटर’ ‘रोज’ ‘हो, रोज. दिसेल आपल्याला.’ थोड्या वेळानं दिसला. एक सावळासा कृश मनुष्य आडवी छत्री धरून, पुढे वाकून धीम्या गतीनं वर चालला होता.\nदेशाच्या आर्थिक आणि प्रशासनिक व्यवहारांचा गाडा हे लोक चालवतात. हा ड्रायव्हर मुलगा आणि तो पाठीत वाकलेला डाकिया.\nबागेश्वर. हे मोठं गाव. शहरच. इथं वाहनांची गर्दी जाम. अध्येमध्ये दोन चाकी चालवणाऱ्या बायकामुली. लहानातल्या लहान गावामध्येसुद्धा दिसून येणाऱ्या कुठल्या-कुठल्या निवडणुकांमधल्या उमेदवारांच्या पोस्टरांची बागेश्वरात दाटी. चकाचक हॉटेल विवेकमध्ये पोचल्यावर गिझरमध्ये तापवलेल्या पाण्यानं लोकांनी आंघोळी केल्या. इथं गारठा अजिबातच नसल्यानं मी गारच पाण्यानं केली. अपवाद लावून घेतला नाही पुष्कळ दिवसांनी दाढी केली. बेड टी तर ट्रेकच्या पहिल्या दिवसापासून जाग आल्याआल्या मिळतच होता; हे हॉटेलही महिपालनंच दिलं असल्यानं दुसऱ्या दिवशी इथंही मिळाला. पण आता ट्रेक सुरू होताना डोंगराच्या खाली काढून ठेवलेले कपडे मिळाले. ते घालून खाली जाऊन बूफे ब्रेकफास्ट केला. मग गाव फिरायला गेलो. गोमती आणि शरयू यांच्या संगमावरचं गाव. दोन्ही नद्यांवर पूल. पैकी एक पूल डबल; म्हणजे अप आणि डाउन वाहतुकीसाठी वेगळे पूल. दुसरा पूलही डबल. म्ह���जे वाहनांसाठी वेगळा आणि पादचाऱ्यासाठी वेगळा. बऱ्यापैकी मोठं गाव; पण खरेदीसाठी बिनकामाचं. या ग्लोबलायझेशनच्या भानगडीत लहानातल्या लहान गावात एका बाजूनं ‘लेस’ वेफर जसे मिळू लागलेत; तसेच स्थानिक वस्तू, पदार्थ जवळपास नाहीसे झालेत. (तरी नाश्त्याच्या वेळी आवडलेली चटणी ‘भांगदान्या’ची आहे कळल्यावर धान्याच्या दुकानात विचारलं, तर तिथं भांगदाना मिळत होता पुष्कळ दिवसांनी दाढी केली. बेड टी तर ट्रेकच्या पहिल्या दिवसापासून जाग आल्याआल्या मिळतच होता; हे हॉटेलही महिपालनंच दिलं असल्यानं दुसऱ्या दिवशी इथंही मिळाला. पण आता ट्रेक सुरू होताना डोंगराच्या खाली काढून ठेवलेले कपडे मिळाले. ते घालून खाली जाऊन बूफे ब्रेकफास्ट केला. मग गाव फिरायला गेलो. गोमती आणि शरयू यांच्या संगमावरचं गाव. दोन्ही नद्यांवर पूल. पैकी एक पूल डबल; म्हणजे अप आणि डाउन वाहतुकीसाठी वेगळे पूल. दुसरा पूलही डबल. म्हणजे वाहनांसाठी वेगळा आणि पादचाऱ्यासाठी वेगळा. बऱ्यापैकी मोठं गाव; पण खरेदीसाठी बिनकामाचं. या ग्लोबलायझेशनच्या भानगडीत लहानातल्या लहान गावात एका बाजूनं ‘लेस’ वेफर जसे मिळू लागलेत; तसेच स्थानिक वस्तू, पदार्थ जवळपास नाहीसे झालेत. (तरी नाश्त्याच्या वेळी आवडलेली चटणी ‘भांगदान्या’ची आहे कळल्यावर धान्याच्या दुकानात विचारलं, तर तिथं भांगदाना मिळत होता तो खरेदी केला.) सूर्यकांतनं सिल्वरप्लेटेड पैंजणजोडी घेतली. मी देऊळ बघितलं; संगमाचे, देवळाचे फोटो काढले, वगैरे.\nआम्हांला बागेश्वरात एक दिवस जादा मिळाला, त्याचा उपयोग आम्ही पाताळभुवनेश्वर नामक ठिकाणाला भेट देण्यासाठी केला.\nउभ्या आयुष्यातला तो एक अविस्मरणीय अनुभव. तो सांगण्याच्या अगोदर तिथल्या व्यवस्थेवर शेरे मारतो.\nपाताळभुवनेश्वरचा परिसर अर्थातच नयनरम्य आहे. जंगल आहे, हिमालयातले दांडगे पर्वतकडे आहेत, वातावरण शांत, शीतल आहे आणि आम्ही गेलो तेव्हा कसला सण वा मेला नसल्यामुळे मानवप्राण्याची असमंजस, अडाणी गजबजही एक प्रकारे पवित्र वाटणाऱ्या त्या वातावरणावर ओरखडे पाडत नव्हती. धार्मिक सामान, फोटो, खाद्यपदार्थ विकणारे देवस्थानापासून लांब होते. मन प्रसन्न झालं.\nपण पाताळभुवनेश्वर म्हणजे ‘डोंगरात असलेलं आणखी एक शिवाचं मंदिर,’ असं नाही तिथं डोंगरात खाली उतरत जाणारी एक गुहा आहे. ती अगदी अरुंद आहे. गुहेत शिरण्यासाठी ���हिलं पाऊल टाकल्याबरोबर आपण काहीतरी साहसी करत आहोत, अशी भावना होते. वाट दगडी आहे. दगडाचा पृष्ठभाग ओलसर, दमट आहे. गुळगुळीत आहे. बोलणाऱ्याचा आवाज तिथं घुमतो आणि साहसाला रोमांचकारी बनवतो.\nश्रद्धा, भक्ती असल्या मद्दड भावनांनी ज्याच्या मनातली चिकित्सक विचारशक्ती पांगळी केलेली नाही, अशा कोणाच्याही मनात उमटावेत, तसे प्रश्न माझ्या मनात उमटू लागले. ही गुहा निसर्गनिर्मित आहे की माणसानं केली आहे निसर्गनिर्मित असेल तर गुहा तयार होण्याची प्रोसेस काय निसर्गनिर्मित असेल तर गुहा तयार होण्याची प्रोसेस काय माणसानं केली असेल, तर का माणसानं केली असेल, तर का कशासाठी इतिहास किंवा भूगर्भशास्त्रीय पुरावे, यांमधून काय कळतं वाटेवरचे दगड व्यवस्थित गुळगुळीत झाले आहेत ते वर्षानुवर्षं माणसं इथून सरपटत गेली म्हणून की दुसऱ्या कसल्या कारणामुळे वाटेवरचे दगड व्यवस्थित गुळगुळीत झाले आहेत ते वर्षानुवर्षं माणसं इथून सरपटत गेली म्हणून की दुसऱ्या कसल्या कारणामुळे खालच्या दिशेनं चाललेली वाट जिथं संपते, तिथं प्रशस्त दालन आहे, दगडी भिंती असलेलं. अर्थात, त्या भिंतींना सपाटपणा, गिलावा नाही. सगळं प्रिस्टीन, असंस्कारित आहे. उतरणीवरच्या दगडांचा गुळगुळीतपणा सोडून खालच्या दिशेनं चाललेली वाट जिथं संपते, तिथं प्रशस्त दालन आहे, दगडी भिंती असलेलं. अर्थात, त्या भिंतींना सपाटपणा, गिलावा नाही. सगळं प्रिस्टीन, असंस्कारित आहे. उतरणीवरच्या दगडांचा गुळगुळीतपणा सोडून दालनाच्या एका बाजूला स्टॅलॅक्टाइट्ससारखी रचना आहे. पण चुनायुक्त पाणी ठिबकताना गोठलं की छतावरून लोंबणारे स्टॅलॅक्टाइट्स तयार होतात. खाली चक्क स्टॅलॅग्माइट्स, म्हणजे जमिनीवर तयार झालेले उलटे स्टॅलॅक्टाइट्स, देखील आहेत. गंमत अशी, की दोन्ही दगडी आहेत, पाण्याचा बर्फ होण्यातून घडलेले नाहीत. जिऑलॉजीत, म्हणजे भूगर्भशास्त्रात या सगळ्याचं काहीतरी तर्कशुद्ध पण सोपं उत्तर असणार. त्या उत्तरातून आपल्याला इथल्या भूरचनेविषयी काहीतरी ज्ञान मिळणार दालनाच्या एका बाजूला स्टॅलॅक्टाइट्ससारखी रचना आहे. पण चुनायुक्त पाणी ठिबकताना गोठलं की छतावरून लोंबणारे स्टॅलॅक्टाइट्स तयार होतात. खाली चक्क स्टॅलॅग्माइट्स, म्हणजे जमिनीवर तयार झालेले उलटे स्टॅलॅक्टाइट्स, देखील आहेत. गंमत अशी, की दोन्ही दगडी आहेत, पाण्याचा बर्�� होण्यातून घडलेले नाहीत. जिऑलॉजीत, म्हणजे भूगर्भशास्त्रात या सगळ्याचं काहीतरी तर्कशुद्ध पण सोपं उत्तर असणार. त्या उत्तरातून आपल्याला इथल्या भूरचनेविषयी काहीतरी ज्ञान मिळणार मग आपल्या उतावळ्या अल्पमतीनुसार आपण ते कुठंकुठं लावणार. त्यातून स्वयंभू ज्ञानाचा प्रकाश पडण्याची शक्यता थोडी असली, तरी वडाची साल पिंपळाला लावता येत नाही; इतका धडा तरी आपल्याला शिकता येणारच मग आपल्या उतावळ्या अल्पमतीनुसार आपण ते कुठंकुठं लावणार. त्यातून स्वयंभू ज्ञानाचा प्रकाश पडण्याची शक्यता थोडी असली, तरी वडाची साल पिंपळाला लावता येत नाही; इतका धडा तरी आपल्याला शिकता येणारच\nपण नाही. अशा मजेवर या देशात बंदी आहे. सांप्रत काळात तर हे असं काही मोठ्यानं बोलून दाखवल्यास गजाआड होण्याची शक्यता आहे. त्याअगोदर जमावाकडून दगडांनी ठेचलं जाण्याचीही जोरदार शक्यता आहेच. स्वतःची स्वतंत्र विवेकबुद्धी वापरून सभोवतालाचा अर्थ लावणं, हा इथं गुन्हा आहे. गुहेच्या प्रवेशापाशी एका सफेद शिळेवर कोरून ठेवलं आहे की या गुहेचा शोध प्रथम राजा ऋतुपर्णानं लावला. मग द्वापार युगात पांडवांनी लावला. मग कलियुगात आदि शंकराचार्यांनी लावला. भंडारी परिवाराकडे या देवस्थानच्या पूजेअर्चेची जबाबदारी आहे आणि आजच्या घडीला त्या परिवारातली अठरावी पिढी ही जबाबदारी सांभाळत आहे. त्यानंच तर आम्हांला आत शिरण्याचं तिकीट दिलं होतं.\nआम्हांला आत घेऊन गेलेला गाइड सांगत होता, हे बघा, शिवशंकराचे केस जणू हे बघा, इथं गणेशमूर्ती दिसते की नाही हे बघा, इथं गणेशमूर्ती दिसते की नाही हा तर शेषनाग. हे बघा, … आणखी काही.\nहोय महाराजा. जय भोलेनाथ\nत्याच्या बरळण्याकडे एक तर माझं लक्ष नव्हतं. दुसरं असं की त्या क्षणी माझी शारीरिक स्थिती अस्थिर होती. तेसुद्धा तपशिलात सांगायला पाहिजे. कदाचित माझ्या पाखंडीपणाची ती शिक्षा असेल\nतर आता वैयक्तिक अनुभव. पाताळभुवनेश्वरचं वैशिष्ट्य तिथल्या भुयारात. म्हणजे, वाटेवर दिसणाऱ्या कोलॅप्सिबल ग्रिलमागे एक खाली उतरत जाणारं भुयार. एका वेळी एका माणसापुरती उतरायला जागा. भुयारात थोड्या अंतरावर सीएफएल लँप लावलेले. जनरेटरची सोय असल्यामुळे वाट दिसत राहण्याची शाश्वती. काही लोकांच्या मागून आत शिरून चार पावलं उतरल्यावर माझ्यापुढचा संतोष अडकला. परिणामी मी एका जागी बसून. माझ्यासाठी रस्ता शून्य अवघड होता. पण मला धाप लागली. चूक. धाप नाही; श्वास लागला. थोड्या वेळानं भुयार संपवून आतल्या विस्तृत जागेत उतरलो आणि स्वस्थ मोकळा उभा राहिलो तरी श्वास थांबेना.\nमला काही सुधरेना. माझ्या मागून साताठ मुलंमुली आल्या. वय पंधरासोळा. सगळे मोकळे उभे राहतील एवढी जागा आत होती; पण माझ्या मनात आलं, परतताना ही पोरंपोरी माझ्या पुढे निघाली आणि संतोष अडकला, तशी अडकली; तर पुन्हा त्या काळोख्या, चिंचोळ्या भुयारात एका जागी अडकून राहावं लागलं तर पुन्हा त्या काळोख्या, चिंचोळ्या भुयारात एका जागी अडकून राहावं लागलं तर माझा श्वास तर आत्ता, या क्षणाला, इथं मोकळा उभा असतानासुद्धा घरघर वाजतो आहे माझा श्वास तर आत्ता, या क्षणाला, इथं मोकळा उभा असतानासुद्धा घरघर वाजतो आहे आपल्याला श्वास पुरत नाही आहे, ही जाणीव गेली दोन मिनिटं, एकशेवीस सेकंद गळा आवळते आहे.\nआपण किती गोष्टी गृहीत धरत असतो ‘आपल्याला दर क्षणी पुरेशी हवा दर श्वासागणिक मिळणारच आहे ‘आपल्याला दर क्षणी पुरेशी हवा दर श्वासागणिक मिळणारच आहे मग आपण गाणं म्हणू नाही तर डोंगर चढू.’ पण एकामागे एक श्वास घेत राहूनही नाहीच मिळाली पुरेशी हवा, तर मग आपण गाणं म्हणू नाही तर डोंगर चढू.’ पण एकामागे एक श्वास घेत राहूनही नाहीच मिळाली पुरेशी हवा, तर असंच आणखी काही काळ सतत गुदमरल्यासारखं, गळा आवळल्यासारखं होत राहिलं, तर\n‘तर मी मरून जाईन\nमी सगळ्यांच्या मागे उभा राहिलो, परत फिरताना पहिलं असावं म्हणून. मात्र, आम्हांला घेऊन आलेला गाइड त्याच्या पौराणिक बाता मारत आणखी पुढे सरकू लागला, तसा मी निर्णय घेतला; चला मागे\nमी एकटा परत फिरलो आणि उलटा एकटा वर येऊ लागलो. एका दमात येणं शक्य नव्हतं. अध्येमध्ये थांबावं लागलं. थांबलं की मनावरचा -त्यातून छातीवरचा- ताण वाढायचा. पण न थांबता वर येण्याचा प्रयत्न केला असता, तर नक्की दम तुटून कोसळलो असतो. मग\nवर बाहेर आलो आणि मोकळ्या हवेत हावरट खोल श्वास घेत बसून राहिलो. बसून कसला राहतो; वर डोकं करून आकाश पाहून घेतलं, झाडं पाहिली, उजेडात जग कसं दिसतं हे निरखलं. नवा जन्म झाला जणू.\nतेव्हापासून मी स्वतःला सांगतो आहे, हा क्लॉस्ट्रोफोबिया. फियर ऑफ एन्क्लोज्ड स्पेसेस. जे थोडक्या प्रमाणात मला लिफ्टमध्येही होतं, तेच हे. हा क्लॉस्ट्रोफोबियाच.\nम्हणजे हे आईला, बाकरेला झालं ते नव्हे. हा फायब्रॉसिस वा तत्सम ���्रकार नव्हे. माझ्या फुप्फुसांना श्वास घेण्यात, श्वासावाटे ऑक्सिजन प्राप्त करण्यात कसलीही अडचण येत नाही.\nपण आता एक गोची झाली आहे. पुढच्या ट्रेकला न जाणं मला शक्य नाही. आता हे स्वतःशी सिद्ध करत राहणं हे एक नवीनच काम अंगावर येऊन पडलं.\nमुक्त पत्रकार आणि लेखक.\nसर्व छायाचित्रं चैतन्य आठवले यांच्या सौजन्यानं.\nTagged ऑनलाइनदिवाळीअंक, ट्रेकिंगकथा, डिजिटलकट्टा, डिजिटलदिवाळीप्रवासविशेष, डिजिटलदिवाळी२०१७, दिवाळीअंक, प्रवासकथा, प्रवासविशेष, मराठीदिवाळीअंक, Digitaldiwali2017, Digitaldiwalitravelspecial, Digitalkatta, Marathidiwaliissue, onlinediwaliissue, Onlinemarathimagazine, travelstories\nPrevious Post माझा डच अनुभव\nNext Post सोवियत युनियन आणि रशिया- स्मरणवहीतल्या नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-how-to-gold-recovery-from-old-cell-phone-follow-these-steps-5462963-PHO.html", "date_download": "2021-05-18T20:46:02Z", "digest": "sha1:WOIPOKET3XFNEUI3AAUUWS5BE3C6CRZB", "length": 5441, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "How To Gold Recovery From Old Cell Phone, Follow These Steps | जे मोबाइल आपण भंगारात फेकतो, त्यामध्ये लपलेले असते सोने, वाचा ही बातमी... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nजे मोबाइल आपण भंगारात फेकतो, त्यामध्ये लपलेले असते सोने, वाचा ही बातमी...\n8 नोव्हेंबरला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींने 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा बंद करण्याची घोषणा केली, तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी जुन्या नोटांची सोने खरेदी केली. ही मागणी पाहूनच एक तोळा गोल्डची किंमत 45 हजार पर्यंत झाली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे लोक मार्केटमधून गोल्ड खरेदी करतात, ते अनेक वेळा अशा वस्तू फेकून देता, ज्यामध्ये गोल्ड लपवलेले असते. त्यांना माहिती नसते की, त्या फेकलेल्या वस्तूमध्ये गोल्ड असते. यामधील एक वस्तू मोबाइलसुध्दा असते. हे खरे आहे, फीचर फोनमध्ये अनेक पार्ट्स असे असतात ज्यामध्ये गोल्ड लावलेले असते. अशा प्रकारे काढू शकता फोनमधील गोल्ड...\nएक्सपर्ट सांगतात की, मोबाइलचे अनेक पार्ट्स सोन्याने कोटेड केले जातात. गोल्डची कंडेक्टिविटी सर्वात जास्त असते. चांदीची कंडेक्टिविटीसुध्दा जास्त असते परंतु याचे ऑक्सीकरण असते. यामुळे हे महाग असूनही गोल्डचा वापर या पार्ट्समध्ये केला जातो. ज्वेलरी एक्सपर्ट जिंतेद्र सोनी सांगतात की, गोल्डवर सहज स्क्रॅच येत नाही. मोबाइल मदरबोर्ड, चि��सोबत इतर पार्ट्समध्ये गोल्डचा वापर केला जातो.\nअमेरिकेने केला आहे सर्व्हे\nयूएस जिओलॉजिकल सर्व्हेमध्ये ही गोष्ट समोर आली आहे की, मोबाइल फोनमध्ये गोल्ड, कॉपर, सिल्वरसोबत प्लॅटिनमचा वापर होतो. या सर्व मेटलचा वापर फोनमध्ये वेगवेळ्या गोष्टींसाठी केला जातो. सर्व्हेनुसार एका फोनमध्ये जवळपास 0.034 ग्राम गोल्डचा वापर केला जातो. ज्याची किंमत जवळपास 250 रुपयाच्या जवळपास असू शकते. याव्यतिरिक्त फोनमध्ये 0.35 चांदी, 0.00034 ग्राम प्लॅटिनम आणि 16 ग्राम कॉपर असते.\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या मोबाइलमध्ये असतो गोल्ड आणि हे काढण्याची प्रोसेस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-bosnian-commander-gets-life-sentence-for-war-crimes-killing-8000-muslims-5752291-PHO.html", "date_download": "2021-05-18T20:47:18Z", "digest": "sha1:STGLNLF6GET6GQLPDECWU7GWQFFFKMNY", "length": 5293, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bosnian Commander Gets Life Sentence For His War Crimes Against Humanity | 8000 मुस्लिमांचा नरसंहार करणाऱ्या 'बोस्नियाच्या कसाया'ला जन्मठेप, हेग कोर्टाचा निकाल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\n8000 मुस्लिमांचा नरसंहार करणाऱ्या 'बोस्नियाच्या कसाया'ला जन्मठेप, हेग कोर्टाचा निकाल\nबोस्नियाचा युद्ध गुन्हेगार म्लादिक...\nहेग - बोस्निया युद्धात हजारो निष्पापांचा बळी घेणाऱ्या रातको म्लादिकला हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने युद्ध गुन्हेगारी प्रकरणी दोषी ठरवले. तसेच त्याच्या कृत्याबद्दल कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यूएनच्या ट्रिब्युनलने त्याला 11 गंभीर प्रकरणांचा दोषी ठरवले आहे. त्यामध्ये एकाच गावात 8000 मुस्लिमांना उभे करून गोळ्या घालणाऱ्या कृत्याचा प्रामुख्याने समावेश आहे. 1990 च्या दशकात झालेल्या युद्धामध्ये म्लादिक लष्कराचा कमांडर होता. त्यावेळी बोस्नियात त्याला विविध पुरस्कार देण्यात आले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने त्याला मानवताविरोधी हिंसाचाराचा दोषी मानले आहे. या सुनावणीला हजारो पीडितांचे नातेवाइक उपस्थित होते. निकाल सुनावताच त्यांचे डोळे पाणावले...\n> म्लादिक विरोधात अमानवीय गुन्हेगारी आणि नरसंहाराचे आरोप आहेत. गेल्या 5 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी हेग न्यायालयात सुरू होती.\n> लष्करात असताना त्याने बोस्��ियाचे रेब्रिनिका शहर काबिज केले. अख्ख्या शहरावर घेराव टाकून त्याने 8000 निष्पाप मुस्लिम पुरुष आणि मुलांचा नरसंहार करण्याचे आदेश दिले होते.\n> अमानुषपणाचा कळस गाठणाऱ्या या नराधमाने राजधानी साराजेव्हो येथे नागरिकांना एकत्रित करून त्यांच्या तोफा धडाडल्या होत्या.\n> 2011 मध्ये म्लादिकला अटक झाली. 1992 ते 1995 च्या काळात झालेल्या या युद्धात त्यावेळी सरकारने म्लादिकला विविध शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्या युद्धात एकूण 1 लाख नागरिकांचा मृत्यू झाला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-chandrakant-handore-demand-more-reserve-seat-for-parliament-election-4182484-NOR.html", "date_download": "2021-05-18T21:32:29Z", "digest": "sha1:JEAOFW6B3OZPDOUOIOXADCMWSMQ5RZ7Q", "length": 8959, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "chandrakant handore demand more reserve seat for Parliament election | लोकसभेच्या राखीव जागा वाढवा - चंद्रकांत हंडोरे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nलोकसभेच्या राखीव जागा वाढवा - चंद्रकांत हंडोरे\nपरभणी- बौद्ध समाज विविध गटा-तटांत विभागला गेलेला आहे. हा समाज एकसंध झाला पाहिजे. कोणत्याही एका पक्षाच्या पाठीशी ताकद उभी करून सत्तापरिवर्तन घडवताना राजकारणात चांगले स्थान मिळवता येईल, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री आमदार चंद्रकांत हंडोरे यांनी शनिवारी (दि. 16) येथे केले. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभा व विधानसभेच्या राखीव जागा द्याव्यात यासह 34 ठराव या परिषदेत मांडण्यात आले.\nतिस-या राज्यस्तरीय बौद्ध परिषदेचे उद्घाटन आमदार हंडोरे यांच्या हस्ते येथील स्टेडियमवर झाले. तत्पूर्वी जलसंधारणमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. हंडोरे म्हणाले, आजवर बौद्ध समाज राजकारणात उपेक्षितच राहिला आहे. त्याला कारणही विविध गटा-तटांत समाज विखुरला गेला आहे. बौद्ध ही संज्ञा संकुचित होता कामा नये. भगवान गौतम बुद्धांच्या विचारांना विज्ञानाची सांगड घालत तथागतांच्या ओटीत टाकण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले; परंतु त्याच बाबासाहेबांना वाटून घेण्याचे काम केले जात आहे. बाबासाहेब हे सर्वांसाठी एकच आहेत, हा विचार जोपासला पाहिजे. बौद्ध समाज एकसंध नसल्यामुळे राजकारण्यांनी समाजाला चांगले स्थान दिले नाही वा त्यांना पुढे जाण्याची संधीच दिली नाही. यावर विचार करण्याची गरज आहे. समाजाची एकसंधता साधण्यासाठी ही बौद्ध परिषद अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करीत परिषदेत घेण्यात आलेले ठराव समाजाच्या प्रगतीचे ठरणार आहेत. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या समाजाला पुढे नेण्यासाठी हे ठराव महत्त्वपूर्ण ठरतील, असेही हंडोरे म्हणाले.\nरिपब्लिकन पक्षाचे नेते अ‍ॅड.गौतम भालेराव यांनी सहकार कायदा 2013 मध्ये बौद्ध समाजाला काहीही स्थान देण्यात आलेले नाही. हा कायदा समाजासाठी घातक असून यास समाजाने विरोध करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.\nया वेळी माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे, बबन कांबळे आदींची भाषणे झाली. व्यासपीठावर माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, स्वागताध्यक्ष तथा महापौर प्रताप देशमुख, माजी आमदार कुंडलिक नागरे, माजी राज्यमंत्री दशरथ भांडे, डॉ. सिद्धार्थ भालेराव आदींसह संयोजन समितीचे पदाधिकारी, बौद्ध धम्मगुरू उपस्थित होते.\nहजारोंच्या उपस्थितीत 34 ठराव संमत\n- इंदू मिलची जागा दिल्याबद्दल आंबेडकरी जनतेच्या वतीने राज्य शासनाचे अभिनंदन\n- अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभा व विधानसभेच्या राखीव जागा द्याव्यात.\n- अनुसूचित जातीच्या सवलती बौद्धांना मिळाव्यात यासाठी अनुसूचित जातीच्या यादीत दुरुस्ती करण्यात यावी.\n- अनुसूचित जाती-जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे.\n- एम. ए. (आंबेडकरिझम) अभ्यासक्रम सर्व विद्यापीठात सुरू करावा व त्यास एम. ए. इतिहास या विषयाचा समकक्ष दर्जा द्यावा.\n- राष्ट्रीय स्मारक व जागतिक वारसा असलेल्या बौद्ध धम्माच्या लेण्या, वास्तूशिल्पांचे संरक्षण व जतन करावे.\n- बौद्ध लेण्यांचे विद्रुपीकरण व हिंदूकरण करण्यास प्रतिबंध करावा.\n- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा.\n- विद्यापीठांतील आंबेडकर अध्यासन केंद्रांना स्वतंत्र व सुसज्ज इमारती उपलब्ध करून द्याव्यात.\n- परभणी येथे बौद्धांचे संस्कारपीठ व विपश्यना केंद्रासाठी राज्य सरकारने 10 एकर जागा उपलब्ध करून निधी द्यावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-seld-called-padambhushan-awardee-in-rajsthan-4180672-NOR.html", "date_download": "2021-05-18T20:39:37Z", "digest": "sha1:OG3FQPPVIQWMXBDXCNC2Z5ENPG5U5GAY", "length": 8627, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "seld called padambhushan awardee in rajsthan | राजस्थानात पद्मविभूषणाचा ‘स्वयंघोषित’ मानकरी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nराजस्थानात पद्मविभूषणाचा ‘स्वयंघोषित’ मानकरी\nजयपूर/ भरतपूर/अलवर/नवी दिल्ली - देशातील प्रतिष्ठित पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित करण्याच्या नावाखाली फसवेगिरी केल्याचे उघड झाले आहे. 26 जानेवारी 2013 रोजी राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आपल्याला पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केल्याचा दावा भरतपूरच्या 18 वर्षीय बनयसिंह मीणा या विद्यार्थ्याने केला आहे.\n25 जानेवारीच्या पद्म पुरस्कांच्या यादीत या विद्यार्थ्याचे नाव नाही हे वास्तव आहे. गृह मंत्रालयाने पद्म पुरस्कारांच्या यादीमध्ये संबंधित नाव नव्हते. त्यामुळे पुरस्कार देण्याचा प्रश्नच येत नाही, असे राष्‍ट्रपती भवनाने स्पष्ट केले आहे. सध्या पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले असून पुरस्कार प्रदान कार्यक्रम अद्याप बाकी असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.\nराष्‍ट्रपती भवन व गृह मंत्रालयाने सांगितले सत्य\nचुकीचा दावा : राष्‍ट्रपतींकडून प्रदान\n(बनयसिंह मीणाने ‘दिव्य मराठी नेटवर्क’ला सांगितले)\nराष्‍ट्रपती भवनात 26 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता समारंभ सुरू झाला होता. मला राष्‍ट्रपतींनी स्वत: हा सन्मान दिला. याचे छायाचित्र अद्याप मिळाले नाही.\nपुरस्कार देण्यासाठी माजी जिल्हाधिकारी गौरव गोयल यांचे सहकार्य मिळाले. त्यांनीच माझे नाव पाठवले होते.\nपुरस्कार जाहीर झाल्यानंतर राष्‍ट्रपती भवनातून पत्र आले होते. माझ्या वडिलांनी ते आयजी आनंद श्रीवास्तव यांना दिले होते.\nबनयसिंहच्या वडिलांनी सांगितले, माझ्या मुलास खरेच पुरस्कार मिळाला आहे. आमचे एक नातेवाइक मुलासोबत राष्‍ट्रपती भवनात गेले होते.\nवास्तव : 26 जानेवारी रोजी समारंभ झाला नाही\n(राष्‍ट्रपती भवन-गृह मंत्रालयाच्या अधिका-यानी हे सांगितले)\nसध्या पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. ते प्रदान करण्यात आले नाहीत. 26 जानेवारी रोजी राष्‍ट्रपती भवनात समारंभ झाला नाही. हा सोहळा 16 मार्चला होईल.\nगौरव गोयल म्हणाले, बनयसिंह राष्‍ट्रपती भवनचा पत्ता विचारण्यासाठी आले होते. मी कोणती���ी शिफारस केली नाही.\nआयजी श्रीवास्तव यांनी सांगितले की, कोणतेही पत्र दिले नाही. मुलाने प्रमाणपत्र आणले होते. मी त्याच्या वडिलांना सांगितले होते की, त्याला पद्मविभूषण मिळाले नाही. एखादा व्यक्ती हा पुरस्कार मिळाल्याचे सांगत असेल तर त्याची माहिती पोलिसांना दिली पाहिजे.\nपद्मविभूषण देशातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. 2 जानेवारी 1954 रोजी त्याची सुरुवात झाली होती. हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जातो.\nबनावट पुरस्कार बनवल्यास शिक्षा\nअधिवक्ता एन.डी. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, फसवणुकीसाठी सात वर्षे, फसवणुकीसाठी बनावट दस्तऐवज तयार करण्यासाठी जन्मठेपेची शिक्षा होईल. बनावट दस्तऐवजाच्या वापरासाठी जन्मठेप व दहा वर्षांची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.\nपद्मविभूषणसह सर्व पद्म पुरस्कारांची केवळ घोषणा झाली आहे. हा पुरस्कार कोणाला दिला नाही. पुरस्कार सोहळा मार्चमध्ये होईल, असे गृहमंत्रालयाचे प्रवक्ते के. एस. धतवालिया म्हणाले.\n26 मार्च रोजी सोहळा\nपद्म पुरस्कार सोहळ्याचे आयोजन 26 मार्चला होईल. यामध्ये पुरस्कार प्रदान केले जातील, असे राष्ट्रपती भवनातील एका अधिका-याने सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/kalewadi-fata-area/", "date_download": "2021-05-18T19:59:56Z", "digest": "sha1:UPD26FVS2N4VK4NZUS2ZEBHUMDW7CZ6A", "length": 3084, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Kalewadi Fata area Archives - MPCNEWS", "raw_content": "\nSangvi Crime : दोन वाहन चोरांना अटक; चार गुन्हे उघड\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी दोन वाहन चोरांना अटक केली आहे. एका चोरांकडून तीन तर दुसऱ्या वाहन चोरांकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.अतुल आत्माराम लालझरे (वय 23, रा. वेताळनगर, चिंचवड), रुपेश अजय…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/mns-chief-raj-thackeray-writes-to-pm-narendra-modi-over-situation-in-maharashtra/", "date_download": "2021-05-18T20:00:06Z", "digest": "sha1:KNGKAI4I5W3TF5GO4UK4LRMHBFJM54VD", "length": 4219, "nlines": 67, "source_domain": "punerispeaks.com", "title": "महाराष्ट्रातील सर्व वयोगटातील सर्वांना १०० टक्के लसीकरण करा ; राज ठाकरेंचे मोदींना पत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील सर्व वयोगटातील सर्वांना १०० टक्के लसीकरण करा ; राज ठाकरेंचे मोदींना पत्र\nमहाराष्ट्रातील कोव्हिडचा वाढत्या प्रादुर्भावावर काय उपाययोजना करता येतील ह्यासंबंधी मा.राजसाहेब ठाकरे ह्यांनी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी ह्यांना एक पत्र लिहिलं आहे. ह्या पत्रात राजसाहेबांनी लसीकरणासोबत इतर आरोग्यविषयक बाबींवर अतिशय मोलाच्या सूचना केल्या आहेत.\nप्रामुख्याने महाराष्ट्रातील सर्व वयोगटातील सर्वांना १०० टक्के लसीकरण करा असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. कोरोना चा प्रभाव महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना हे पत्र लिहिले आहे.\nसदर पत्रावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी काय कार्यवाही करतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे.\nPrevious articleइंजेक्शन साठीचा ‘पेटंट एक्ट’मधील सेक्शन शिथिल करण्यासाठी पंतप्रधानांना गडकरींचे पत्र\nNext articleशिव भोजन थाळी पुण्यात कुठे मिळेल\nमराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, रद्द करण्याची कारणे\nमुंबई-पुण्याची कोरोना परिस्थिती सुधारली आहे\nहृदयद्रावक घटना आणि वृत्तवाहिन्या ; यावर लोकांचे मत\nरेल्वेमध्ये पाईंटमन मयूर शेळकेच्या पराक्रमाचा थरार; गुलाम चित्रपटाची आठवण\nमहाराष्ट्र लॉकडाउन नियम: एक मे पर्यंत कडक निर्बंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/rain-will-arrive-4-days-later-than-expected-says-skymate/", "date_download": "2021-05-18T20:43:26Z", "digest": "sha1:TNMLP2RWXCEQK675LQ2ULV4IEMM5QIBE", "length": 6468, "nlines": 83, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates यंदा मान्सून 4 दिवस उशिरा; स्कायमेटचा अंदाज", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nयंदा मान्सून 4 दिवस उशिरा; स्कायमेटचा अंदाज\nयंदा मान्सून 4 दिवस उशिरा; स्कायमेटचा अंदाज\nसध्या राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र देशात मान्सून 4 दिवस उशिराने धडकणार असल्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाचा सामना करावा लागणार आहे. यंदा केरळ किनारपट्टीवर 4 जून रोजी मान्सूनचे आगमन होणार असल्याचे खाजगी हवामान अंदाज स्कायमेटने व्यक्त केला. तसेच यंदा पाऊस कमी पडणार असल्याचेही अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे.\nकाय आहे स्कायमेटचा अंदाज \nदरवर्षीप्रमाणे केरळ किनारपट्टीवर येणारा पाऊस यंदा चार दिवसांनी धडकणार आहे.\nतसेच अंदमान निकोबारला 22 मे रोजी मान्सून धडकणार आहे.\nदरवर्षी 1 जूनला केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन होते.\nयंदा पाऊस कमी पडणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.\nयावेळी ९३ टक्के पाउस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.\nपूर्व, उत्तर पूर्व, मध्य भारतात पाऊस कमी पडणार आहे.\nतसेच उत्तर-पश्चिम, दक्षिण भारतात सामन्य पडणार आहे.\nया दरम्यान मध्यप्रदेश, विदर्भात तापमान वाढण्याची शक्यता आहे.\nमात्र स्कायमेटने वर्तवलेला अंदाज आतापर्यंत एकदाच खरा ठरला आहे.\nPrevious कमल हासनला गांधींकडे पोहोचवण्याची तयारी केली जाईल- हिंदू महासभा\nNext वरातीचा झाला बेरंग, नवरी पळाली boyfriend संगं\nडायनासोर काळातील मादागास्कर बेटांवर fossil fish जिवंत सापडला …\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nडायनासोर काळातील मादागास्कर बेटांवर fossil fish जिवंत सापडला …\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/fbi/", "date_download": "2021-05-18T20:06:20Z", "digest": "sha1:R3RDQW7GNKCGDREG4NGDZTIFL7G5Y4R3", "length": 3034, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates FBI Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘चाईल्ड पोर्नोग्राफी’चा आरोप, अमेरिकेत भारतीय pilotला विमानातच अटक\n‘चाइल्ड पोनोग्राफी’ हा गंभीर अपराध आहे. पाश्चात्त्य देशांत तर अशा अपराधाविरुद्ध कडक कायदे आहेत. असाच…\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nतौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/chhagan-bhujbal-felicitated-by-supporters-in-kem-hospital/05071245", "date_download": "2021-05-18T21:09:00Z", "digest": "sha1:TCXOLUK5HZIAW45JC2SAQ2AHHCLIXO6C", "length": 9707, "nlines": 63, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "Chhagan Bhujbal felicitated by supporters in KEM hospital", "raw_content": "\nबालाजीची शाल, बुधा हलवाईचे पेढे : भुजबळांचा रुग्णालयात सत्कार\nमुंबई : छगन भुजबळ यांच्या सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र उपचारासाठी अजूनही ते केईएम रुग्णालयातच आहेत.\nभुजबळ समर्थकांनी आज रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली व भुजबळांना बालाजीची शाल, नाशिकच्या बुधा हलवाईचे पेढे दिले; मोठा हार घालून त्यांच्या सत्कार केला.\nभुजबळांच्या भेटीसाठी नाशिकमधील कार्यकर्ते हळूहळू मुंबईत दाखल होत आहेत.\nदरम्यान, छगन भुजबळ आज समर्थकांशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र ते रद्द झालं आहे.\nदिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ गेल्या दोन वर्षांपासून अटकेत होते. त्यांना शुक्रवारी 4 मे रोजी जामीन मंजूर झाला.\nहायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची कागदोपत्री सुटका बाकी होती. सुटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. भुजबळ डॉक्टरांच्या सल्ल्याने डिस्चार्ज घेऊन घरी जाऊ शकतात. त्यांना स्वादूपिंडाचा त्रास असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.\n”केईएमचे डॉक्टर्स उत्तम उपचार देत आहेत. कुटुंबीयांशी चर्चा करुन आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर घरी जाण्याचा निर्णय घेऊ,” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.\nतब्बल दोन वर्षांनी छगन भुजबळ कारगृहातून बाहेर येणार आहेत. भुजबळांचं वय लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. बोलावतील तेव्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणं, साक्षीदारांना प्रभावित न करणं, या अटींवर छगन भुजबळांना जामीन मंजूर झाला.\nछगन भुजबळ यांनी 2 एप्रिल रोजी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता.\nदिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ अटकेत होते. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे 45(1) हे कलम नुकतेच रद्द केले आहे. त्यामुळे माझी जामिनावर मुक्तता करावी, अशी भुजबळ यांची मागणी होती.\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत\nरामबाग मधील शौचालय दुरुस्तीची मागणी\nवीज पुरवठा सुरळीत करा, पडझड झालेली घरे तत्काळ दुरुस्त करा\nपिक विमा योजनेच्या तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करावा :पालकमंत्री\nआमदार निवास येथे कोरोना चाचणी केन्द्र सुरु\nजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाव्दारे जिवनावश्यक सामानाचे वाटप\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत\nगोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nMay 18, 2021, Comments Off on गोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nजिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nMay 18, 2021, Comments Off on जिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nMay 18, 2021, Comments Off on नदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nMay 18, 2021, Comments Off on चाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nMay 18, 2021, Comments Off on मंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://janeeva.blogspot.com/2009/09/", "date_download": "2021-05-18T21:25:08Z", "digest": "sha1:662KY7H5HH3L2ZTPBIPG3KJ7LFZO3RAJ", "length": 15442, "nlines": 93, "source_domain": "janeeva.blogspot.com", "title": "जाणीव: September 2009", "raw_content": "\nतरूण असणं ही फक्त वयाशी संबंधित गोष्ट आहे, असं अजिबात नाही.. तारूण्य ही वयावर नाही तर मनावर अवलंबून असलेली गोष्ट आहे. शारीरिक वय कितीही झालं तरी मनानं नेहमीच तरूण असणारी काही माणसं या भूतलावर अवतरली त्यातला एक म्हणजे सचिन तेंडुलकर... तिरंगी एकदिवसीय मालिकेतल्या श्रीलंकेविरूद्धच्या अंतिम सामन्यात सचिननं आपलं ४४ वं शतक पूर्ण केलं. त्यानिमित्ताने साम मराठीच्या आमच्या बातम्यांसाठी एक पॅकेज लिहीले होते ते मला येथे पोस्ट म्हणून टाकावेसे वाटले..\nत्याचं शारीरिक वय आहे ३६ वर्ष १४४ दिवस. त्याने पहिला एकदिवसीय सामना खेळला १८ डिसेंबर १९८९ या दिवशी म्हणजे बरोबर ४ दिवसांनी त्याच्या कारकिर्दीला २० वर्ष पूर्ण होतील.. तब्बल ४२७ एकदिवसीय सामने त्याने खेळले आहेत. तरिही धावांची भूक कायम आहे... नव्हे आता दुप्पट वाढलीय. आजही सर्वोत्तम सलामीवीर तोच आहे हे त्यानं दाखवून दिलंय. सलामीला आल्यावर ६ धावांची धावगती तो सहज राखू शकतो.. आणि आपलं शतक पूर्ण करताना आजही तो अवघे ९३ चेंडू घेऊ शकतो. शतक पूर्ण करताना त्याने अवघे ८ चौकार मारले.. याचा अर्थ त्याने ६८ धावा या पळून काढल्या .. श्रीलंकेतल्या सध्याच्या उकाड्यात या ६८ धावा पळून काढणं किती कठीण आहे हे सांगायला नकोच. आणि एवढ्या धावा पळून काढूनही तो अवघ्या ९३ चेंडूत शतक झळकावू शकतो.. शतक झाल्यावरही तो आडवीतीडवी बॅट फिरवून विकेट पणाला लावत धावांच्या मागे लागत नाही. टिकून राहत धावांचा वेग मंदावणार नाही याची काळजी मात्र नक्की घेतो.. धावा काढतानाचा त्याचा उत्साह आजही तरूण क्रिकेटपटूंना लाजवतो.. त्याचं चौकार मारतानाचं पदलालित्य आजही प्रत्येक विद्यार्थ्यानं पाहावं असं.. त्याची फलंदाजी हा धावांचा ओघवता धबधबा आहेच, पण तो एक संदर्भ ग्रंथही आहे. क्रिकेट शिकणाऱ्या प्रत्ये��ानं क्रिकेट कसं खेळायचं यापेक्षा क्रिकेट का खेळायचं याचा परिपाठ देणारी त्याची फलंदाजी... मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात तो आजही त्याचे सहजसुंदर फटके मारतो. ड्राईव्हज्, कट्स, पुल, हुक यांचा सुंदर मिलाफ तो घडवतो. ऑफसाईडला त्याला सापळ्यात पकडण्यासाठी पाच पाच क्षेत्ररक्षकांचं कडं उभारलं तरीही तो ते लिलया भेदून दाखवतो... सापळ्याच्या विरूद्ध दिशेला खेळून समोरच्या कर्णधारालाच सापळ्यात पकडण्याचं त्याचं चातुर्य तर लाजवाब. आपल्या खेळीनं संघाच्या धावा वाढवायच्या, संघाची जबाबदारी वाहायची, आपल्या चाहत्यांना खूष करायचंच त्याचबरोबर आपल्य़ा टीकाकारांनाही शांत ठेवायचं.. एवढी सगळी व्यवधानं गेली २० वर्षं अव्याहतपणे वाहणारा सचिन खरोखर एकमेवाद्वितीय...\n( हा ब्लॉग प्रदर्शित करण्यासाठी साम मराठी वृत्तविभागाची मदत झाली. त्याबद्दल त्यांचे आभार)\nमधूरा नावाचा एक मुलाखतीचा कार्यक्रम साम मराठीवर प्रसारीत केला जातो. हा कार्यक्रम मी स्वतः एकदाही पाहीला नव्हता.. मात्र या बुधवारी म्हणजे ९ ऑक्टोबरला दुपारी सहज तीन वाजता हा कार्यक्रम पाहीला आणि एका शक्तीचा अनुभव घेतला. या कार्यक्रमात सिंधूताई सपकाळ यांची मुलाखत झाली. अनाथांची माय झालेल्या सिंधूताईंच्य़ा जीवनाची त्यांनी त्या एक तासात झलक दाखवली. त्यांचा प्रत्येक शब्द अक्षरशः महाकाव्य होता. आयुष्याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी वगैरे मला मिळाली की नाही माहित नाही. पण काहीतरी मिळालं हे नक्की. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी सासूने लहानग्या मुलीसकट सिंधूताईंना घराबाहेर काढलं. पोटच्या तान्ह्या मुलीला घेऊन वणवण भटकणे नशीबी आले यापेक्षा कोणते मोठे संकट येऊ शकते.. एकट्या पडलेल्या स्त्रीसाठी ही परिस्थिती किती भयानक असेल हा फक्त विचारच शहारे आणतो. रेल्वेमध्ये भीक मागणं. जिवंत माणसं स्मशानात यायला घाबरतात म्हणून स्मशानात रात्री काढणं.. जळणाऱ्या प्रेताला विसावा म्हणून थोडे पिठ घातले जाते. त्याची भाकरी त्याच निखाऱ्यांवर भाजून पोटाची आग विझवण्याची पाळी या माऊलीवर आली. आपली पोटची पोर दगडूशेठ हलवाई प्रतिष्ठानच्या पायरीवर सोडून जाताना त्यांना काय यातना झाल्या असतील. त्यातून त्यांनी अनाथांची माय होण्याचा निश्चय केला. आपल्या मुलीला दूर ठेवणाऱ्या या मायनं चिखलदरा येथे जवळपास 175 मुली, माळेगाव ठेका (जि. वर्धा) येथे 25 वयोवृद्ध व परितक्‍त्या, कुंभारवळण ता. पुरंदर) येथे ममता बालसदनात 80 मुले, गुहा (जि. नगर) येथे 90 मुले व पुण्यातील हडपसर भागात 52 मुले-मुली, अशा 422 अनाथ मुला-मुलींचा व निराधारांचा सांभाळ केलाय. ज्याला कोणीच नाही, अशा मुलाला त्या सपकाळ व मुलगी असेल, तर साठे हे आडनाव त्या देतात. सिंधूताई 39 सुनांच्या व 182 जावयांच्या सासू झाल्या आहेत. हे पाहिल्यावर उर दडपतो. शुन्यातून विश्व उभे करणाऱ्यात आपण नेहमी प्रतिष्ठीतांची नावं घेतो. पण शुन्यातून खरोखर विश्व उभं करणं म्हणजे काय याची जाणीव या मायकडे पाहिल्यावर होते. सिंधूताईंनी म्हटलंय की स्त्री कधीही आत्महत्या करत नाही, ती तग धरते. त्या उदाहरण देतात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं. शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र त्यांच्या पत्नी त्यांच्यामागे त्यांच्या घराचा आधार झाल्यात. स्त्री कोणालाही वाऱ्यावर टाकू शकत नाही कारण तीच्यात लपलेली असते एक माय.. या मायची जाणीव करून दिली सिंधूताई सकपाळ या मायनं.\nक्षणोक्षणी असते जाणीव मनाच्या सोबतीला, भावनांच्या संवेदना म्हणूनच जाणवतात मनाला\nसमुद्रकिनार्‍याला असते जाणीव फेसाळत्या थेंबांची,\nभरती ओहोटीत सोबत असलेल्या पाण्याच्या गहिर्‍या प्रेमाची\nरात्रीलाही जाणीव असते उगवत्या सुर्याची,\nकाळोखाच्या गर्भातून जन्मलेल्या प्रकाशाच्या किरणांची\nगरिबांना जाणीव असते माथ्यावरच्या ओझ्याची,\nश्रमासाठी भटकणार्‍या अनवाणी जड पावलांची\nश्रीमंतांना असते जाणीव हरवत चाललेल्या नात्यांची,\nचढाओढीत घुसमटलेल्या अतृप्त संसाराची\nश्वासापासून श्वासापर्यंत जाणीवच सोबत असते,\nमनाच्या कोपर्‍यांतल्या स्वप्नांना हळूच स्पर्शून जाते\nठाव मनाचा घेता घेता नकळत हरवून जाते,\nकधी सुखात, कधी दुःखात मनास गोठवून जाते\nगोठलेल्या मनाच्या संवेदना जाग्या होतात प्रीतीस्पर्शाने\nभावनांचे अर्थ शोधाया निघालेल्या आठवणीने\nजाणीवेच्या वाटेवरती अर्थ भावनांचे उमगले\nआता काही तरी शोधायचे आहे, जाणीवेच्या पलीकडले...\nडोंबिवली, जि.ठाणे, महाराष्ट्र, India\nदवा, दुवा आणि देवा...\nस्वांड्या - एक किस्सा\nराज्याच्या राजकारणाचा पोत बदलतोय\nकसाब – एक दंतकथा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/understand-basics-of-economics/", "date_download": "2021-05-18T21:01:39Z", "digest": "sha1:R7D5QXRDZO3HLMVTMTPC7KZA4B3ARQPQ", "length": 3123, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Understand Basics of Economics Archives - MPCNEWS", "raw_content": "\nएमपीसी न्यूज - इकॉनॉमिक्स म्हणल्यावर आपल्याला वाटतं की आपला याच्याशी काही संबंध नाही. पण खरं तर आपल्या दैनंदिन जीवनात, व्यवहारातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये इकॉनॉमिक्सचा खूप संबंध असतो. इकॉनॉमिक्स म्हणजे काय हे अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने,…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-health-dr-avinash-bhondave-marathi-article-3984", "date_download": "2021-05-18T20:36:49Z", "digest": "sha1:ION7NHJ3RVSEZH67ZRD5FMURXGDCQGK7", "length": 23191, "nlines": 127, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Health Dr Avinash Bhondave Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nवजन कमी करण्यासाठी टिप्स\nवजन कमी करण्यासाठी टिप्स\nसोमवार, 16 मार्च 2020\nवजन कमी करण्याचे उपाय काय करावे याला एक व्यापारी स्वरूप आले आहे. स्थूलत्व कमी करण्याच्या या व्यवसायामध्ये शेकडो प्रकारच्या थापा आणि गैरसमजुती मोठ्या चलाखीने खपवल्या जातात. कुठलाही शास्त्रीय आधार नसलेल्या असंख्य वेडगळ गोष्टी स्थूल गिऱ्हाइकांच्या गळी उतरवल्या जातात.\nवजन कमी करणे हा एक वैद्यकशास्त्रातल्या संशोधनाचा विषय आहे. आहारशास्त्र आणि शरीरक्रिया शास्त्रातील असंख्य संशोधक अनेक वर्षे अभ्यासपूर्ण चाचण्या करून वजन कमी करण्याबाबत काही निष्कर्ष मांडत आहेत. शास्त्रीय माहितीवर आधारित या गोष्टींचे योग्यरीत्या पालन केले, तर लठ्ठपणा हमखास कमी होऊ शकतो. वजन कमी करण्याच्या या टिप्सचा आपण पाठपुरावा करूया.\nजेवणापूर्वी भरपूर पाणी प्यावे : दिवसभरात भरपूर पाणी प्यायल्यास वजन नियंत्रित राहते आणि ते कमीसुद्धा होते. जेवणापूर्वी पाणी प्यायल्यामुळे आपली चयापचय क्रिया त्यानंतर सुमारे एक ते दीड तास या काळात २४ ते ३० टक्के वेगवान होते. त्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त कॅलरीज वेगाने वापरल्या जातात, साहजिकच वजन कमी होऊ लागते.\nएका संशोधनात असे सिद्ध झाले आहे, की जेवणापूर्वी अर्धा तास अर्धा लिटर पाणी प्यायल्यास वजन कमी होण्याची गती ४४ टक्क्यांनी वाढते. आपल्या जठराचे आकारमान २.५ लिटर असते. त्यातले अर्धा लिटर जेवणाआधी पाण्याने भरल्यावर, साहजिकच कमी आहारात पोट भरते. परिणामतः कमी कॅलरीज आहारातून घेतल्या जाऊन वजन कमी राहू शकते.\nनाश्त्यामध्ये प्रथिने जास्त खाणे : वजन कमी करण्यासाठी नाश्ता करणे गरजेचे असतेच. पण या नाश्त्यात प्रथिनांचे प्रमाण भरपूर हवे. त्यासाठी त्यात अंड्याचा समावेश असायलाच हवा. ती कच्ची खाणे, श्रेयस्कर असते. ज्यांना कच्ची अंडी खायला आवडत नाहीत त्यांनी ती अर्धवट उकडलेली (हाफ बॉईल्ड) खावीत. पूर्ण उकडलेली अंडी खायला हरकत नसते, पण त्यातील प्रथिनांचे प्रमाण खूप कमी झालेले असते. आपल्याकडे अनेकदा अंड्याचे ऑम्लेट खाल्ले जाते, पण त्यात प्रथिने बरीचशी नष्ट झालेली असतात आणि शिवाय तेला-तुपाच्या समावेशाने त्यातील स्निग्ध पदार्थांचे प्रमाण वाढलेले असते.\nशाकाहारी व्यक्तींनी मोड आलेली धान्ये, कडधान्ये, आदल्या दिवशी भिजत घातलेल्या डाळी, भिजवलेले सोयाबीन्स, भुईमुगाचे ओले दाणे, स्प्राऊटस अशा गोष्टींवर भर द्यावा. जर मिश्र आहार घेणाऱ्यांनी हे प्रकार अंड्याबरोबर खाल्ले तर सर्वात उत्तम.\nएका संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे, की नाश्त्यात प्रथिने विशेषतः अंडी जास्त घेतली तर पुढचे ३६ तास भुकेची जाणीव कमी राहते. त्यामुळे अतिरिक्त खाणे होत नाही, शरीरातील चरबी घटते आणि वजन कमी राहते.\nब्लॅक कॉफी प्यावी : दिवसातून एकदा आणि विशेषकरून नाश्त्याबरोबर जर अजिबात दूध न टाकता, तसेच बिलकूल साखर न घालता एक कप ब्लॅक कॉफी घेतली, तर त्याचा उपयोग वजन कमी करायला होतो.\nदूध किंवा साखर नसलेली ब्लॅक कॉफी घेतल्यास आपल्या चयापचय क्रियेची गती ३ ते ११ टक्क्यांनी वाढते आणि त्यामुळे चरबी नष्ट होण्याचे प्रमाण १० ते २९ टक्क्यांनी वाढते. याची परिणती वजन घटण्यात होते असे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. मात्र, या कॉफीत साखर चुकूनही नको, नाही तर ब्लॅक कॉफीचा हा गुणधर्म नष्ट होईल.\nग्रीन-टी प्यावा : काळ्या कॉफीप्रमाणे 'हिरवा चहा' देखील वजन उतरवायला मदत करतो. ग्रीन-टीमध्ये अगदी मामुली स्वरूपात कॅफीन असते, पण त्यात कॅटेचिन नावाचे अत्यंत उपयुक्त असे अॅंटिऑक्सिडंट द्रव्य असते. हे द्रव्य कॅफीन समवेत कार्यरत होऊन शरीरातील चरबीचे ज्वलन घडवून आणते. यामुळे स्थूलत्व कमी होते.\nबऱ्याच संशोधनातून असे दिसून आले आहे, की ग्रीन-टी हा चहा म्हणून किंवा काढा म्हणून नियमित घेतल्यास त्याने वजन घटण्यास मदत होते.\nखोबरेल तेलात स्वयंपाक : मीडिअम चेन ट्रायग्लिसेराइडसने परिपूर्ण असलेले खोबरेल तेल आरोग्यदृष्ट्या खूप महत्त्वाचे असते. या घटकाची चयापचय क्रिया खूप अनोख्या पद्धतीने होते. खोबरेल तेलातील या घटकामुळे शरीरातील १२० अतिरिक्त कॅलरीज नष्ट होतात. शिवाय भुकेमध्ये सरासरी २५६ कॅलरीजची घट होते.\nएक गोष्ट लक्षात ठेवावी, की शिजवलेल्या अन्नात खोबरेल तेल टाकून, खोबऱ्याचा किंवा ओल्या नारळाचा कीस शिंपडून हा फायदा मिळत नाही. त्यासाठी संपूर्ण स्वयंपाक इतर कुठलेही तेल न वापरता खोबरेल तेलात करणे हाच उपाय करावा.\nग्लूकोमानन घ्यावे : ग्लूकोमानन हा एक वनस्पतिजन्य पदार्थ आहे. या वनस्पतीचे मूळ पावडर किंवा कॅप्सूलस्वरूपात बाजारात मिळते. जेवणाआधी हे घेतल्यास ते पोटातल्या पाण्यामुळे फुगते. त्यामुळे कमी जेवणात पोट भरल्यासारखे वाटून आहाराची व्याप्ती कमी होते. संशोधनात असे दिसून आले, की यामुळे २ ते ३ महिन्यात १० टक्के वजन कमी होते.\nआहारातील साखर कमी करावी : आपल्या रोजच्या चहामध्ये सर्वसाधारणपणे १ ते २ चमचे साखर घेतली जाते. आजच्या जीवनशैलीत दिवसभरात कमीत कमी ५-६ कप चहा होणे रोजचीच गोष्ट असते. साखरेच्या एका चमच्यात १६ कॅलरीज असतात. म्हणजे साखरेद्वारे साधारणपणे ८० ते १६० जास्त कॅलरीज जातात. शिवाय गोडधोडाचे पदार्थ असतातच. हे सर्व टाळले तर वजनवाढ रोखता येते.\nफळांमध्ये फ्रुक्टोज ही साखर असते, त्यामुळेही वजनवाढ होते. डबाबंद तयार खाद्यात, शीतपेयात, केक्स, चॉकलेट, कॅंडीजमध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर असतो. साहजिकच या गोष्टी टाळल्यास वजनवाढ होत नाही. यासाठी डबाबंद खाद्याच्या वेष्टणावर असलेले साखरेचे प्रमाण जाणीवपूर्वक पाहणे आवश्यक असते.\nरोजच्या चहात, सरबतात, पक्वान्नांमध्ये कृत्रिम रासायनिक स्वीटनर्स (शुगरफ्री) वापरल्याससुद्धा वजनवाढ रोखता येते.\nमैद्याचे पदार्थ टाळावे : गहू, तांदूळ अशा तृणधान्यांच्या पिठाचा वापर करून अनेक खाद्यपदार्थ आपल्या आहारात असतात. ही तृणधान्ये यांत्रिकरीत्या पॉलिश करून वापरली जातात. या पॉलिश करण्याच्या क्रिये�� तृणधान्याची टरफले काढून टाकली जातात आणि आतील दाण्याचे पीठ करून ते वापरले जाते. गव्हाचा मैदा करताना हेच होते. यामुळे तृणधान्यातील इतर महत्त्वाचे अन्न घटक, जीवनसत्वे नष्ट होऊन फक्त पिष्टमय पदार्थ उरतात. ब्रेड, बिस्किटे, कुकीज, नानकटाई, केक्स आणि बेकरीचे इतर पदार्थ मैद्यापासूनच तयार करतात. असे पदार्थ खाल्ल्यास शरीरात जास्त प्रमाणात कॅलरीज जातात. या पदार्थांनी पोट भरल्यासारखे काही काळ वाटते, पण नंतर पुन्हा खावेसे वाटते. याचा परिणाम म्हणून शरीरात खूप जास्त प्रमाणात कॅलरीज जाऊन वजनवाढ होते.\nपिठूळ पदार्थ अगदी मर्यादित खावे ः पोळ्या, भात, बटाटे, ब्रेड, बिस्किट्स आणि पिठापासून तयार होणारे पदार्थ म्हणजे पिष्टमय पदार्थ. त्यांच्यापासून आपल्याला उत्तम प्रकारची ऊर्जा मिळते. मात्र, ती ऊर्जा दैनंदिन व्यवहार आणि व्यायाम यांच्या साह्याने पूर्ण वापरली गेली नाही, तर त्याचा परिणाम वजन वाढीत होतो. साहजिकच आपल्या रोजच्या जेवणात जेवढे कमीत कमी पिष्टमय पदार्थ येतील तेवढ्या वेगाने वजनवाढ रोखली जाऊ शकते. आहारातील तेल-तुपासारखे स्निग्ध आणि चरबीयुक्त पदार्थ टाळल्यास वजन कमी होते, पण पिष्टमय पदार्थ कमी केल्यास वजनात होणारी घट तिपटीपेक्षा जास्त होते.\nफायबरयुक्त पदार्थ जास्त खावे : आहारातील वनस्पतिजन्य पदार्थात तृणधान्यांपासून पिष्टमय पदार्थ, डाळीपासून प्रथिने मिळतात. हे पदार्थ आपल्या पचनसंस्थेत उत्तम प्रकारे पचवले जातात. मात्र, वनस्पतिजन्य पदार्थात अशी काही खाद्ये असतात, की ज्यात भरपूर स्टार्च किंवा सेल्युलोज असते. हे पदार्थ आपल्या पोटात न पचता तसेच्या तसे मोठ्या आतड्यात जातात. याला चोथाजन्य पदार्थ किंवा फायबर म्हणतात.\nयामध्ये पालेभाज्या, फळे, ओट्स, बार्ली, अॅवोकॅडो, उसळी असे पदार्थ येतात. आहारातील यांच्या समावेशाने पोट तर भरते, पण त्यातून मिळणाऱ्या कॅलरीज अगदीच अल्पस्वल्प असल्याने वजन वाढत नाही. जेवणाआधी असे फायबरयुक्त पदार्थ सलाड म्हणून पोटभर खाल्यास आहार नियंत्रित होऊन वजन कमी होते.\nआहारात फळे आणि पालेभाज्या जास्त हव्यात : फळांत आणि पालेभाज्यांत आहारातील फायबर तर जास्त असतेच, पण नैसर्गिकरीत्या पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्यांच्या आकारमानाच्या प्रमाणात कॅलरीज खूप कमी असतात. साहजिकच त्यांनी वजनवाढ नियंत्रित होते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी, की फळे नैसर्गिक स्वरूपात म्हणजे तशीच खावीत, बाजारात मिळणारे त्यांचे रस किंवा डबाबंद काप खाल्ल्यास उपयोग होत नाही. त्यातही काकडी, सफरचंद, मोसंबी, संत्रे, बोरे, जांभळे, बेरीज अशी फळे जास्त उपयुक्त असतात. भाज्यांचेही तेच आहे. शिजवून खाल्लेल्या भाजीपेक्षा कच्चा भाजीपाला आहारात असल्यास वजन कमी करायला तो अधिक उपयुक्त ठरतो.\nया दिलेल्या टिप्स पूर्णपणे आहारविषयक शास्त्रीय संशोधनावर आधारित आहेत. त्यांचा वापर करून आपला आहार आपण घेतला, तर वजनवाढ तर रोखली जाईलच, पण आरोग्यदृष्ट्या आपल्यामध्ये कोणतेही अनिष्ट विकार निर्माण होणार नाहीत. आहारविषयक इतर काही टिप्सचा आपण पुढील लेखात परामर्श घेऊ.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/new-power-struggle-between-the-dravidian-fronts-writes-sominath-gholwe", "date_download": "2021-05-18T20:55:03Z", "digest": "sha1:W2O3ZAYPLY5KISJ6BQXH477F2LQJKO67", "length": 52499, "nlines": 239, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "तमीळनाडू - द्रविडिअन आघाड्यांमधील नवीन सत्ता संघर्ष", "raw_content": "\nराजकारण पाच राज्यांतील विधानसभा निवडणूका- 2021 लेख\nतमीळनाडू - द्रविडिअन आघाड्यांमधील नवीन सत्ता संघर्ष\nया निवडणुकीत अण्णाद्रमुक–भाजप आणि द्रमुक-काँग्रेस-डावेपक्ष या दोन आघाड्यांमध्ये सत्तेसाठी स्पर्धा आहे\nदेशातील शहरीकरणाचा वेग अधिक असलेले राज्य तमीळनाडू आहे. 2011च्या जनगणनेनुसार राज्यातील 48 टक्के लोकसंख्या शहरी भागात वास्तव्य करते. राज्यात शहरीकरण याच गतीने होत राहिले तर 2020-21च्या जनगणनेनंतर तिथे अंदाजे 67 टक्के शहरीकरण झालेले असेल. शिक्षण, आरोग्य, पायाभूत विकास आणि सुविधा, विविध समाजघटकांमधील सामाजिक-राजकीय गतिशीलता यांबाबत तमीळनाडू इतर राज्यांपेक्षा पुढारलेले आहे... परंतु जमीनमालकी, भूमिहीनांचे प्रश्न, संघटित आणि असंघटित कामगार-मजूर यांचे प्रश्न, शहरीकरणातून निर्माण झालेले अनेक प्रश्न, जातीजातींच्या अंतर्गत निर्माण झालेल्या समस्या, सांस्कृतिक वर्चस्वाचे प्रश्न, तामीळ मजुरांचे श्रीलंकेत झालेले स्थलांतर हे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत.\nया वेळच्या विधानसभा निवडणुकीचे वैशिष्टय म्हणजे गेली 30 वर्षे आलटून-पालटून मुख्यमंत्रिपदी राहिलेली दोन नेतृत्वे जयललिता आणि एम. करुणानिधी यांच्या पश्चात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यांच्या अनुपस्थितीत तमीळनाडूतील राजकीय मुद्दे, जातीय समीकरणे आणि विकासाच्या भाषा या सर्वांचे संदर्भ बदलत आहेत. राजकारणात द्रविडिअन अस्मिता, विकासप्रश्नांची भूमिका, कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि नेतृत्वाच्या प्रतिमेभोवती फिरणारे राजकारण अशा घटकांना पूर्वी प्राधान्य मिळत होते मात्र गेल्या तीनचार वर्षांत सत्तासंघर्षाचे नवीन संदर्भ निर्माण झाले आहेत.\nलोकसभेच्या निवडणुकीपासूनच इथे नवीन सत्तासंघर्षाची बीजे दिसून आली. या विधीमंडळाच्या निवडणुकीत अनेक घटक प्रभावी ठरले आहेत. नवीन नेतृत्व, सामाजिक समीकरण, विकासाचे प्रश्न, दुष्काळ, सांस्कृतिक मुद्दे, स्थलांतरित मजुरांचे प्रश्न, पक्षीय आघाड्या, राजकीय डावपेच आणि इतर अनेक मुद्दे निवडणूकप्रचारात केंद्रस्थानी आलेले आहेत. या सर्वांचा आढावा या लेखातून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.\n2011च्या जनगणनेनुसार तमीळनाडू राज्याची लोकसंख्या 7,21,47,030 इतकी होती. त्यामध्ये 68 टक्के ओबीसी, 20 टक्के अनुसूचित जाती, 1टक्का अनुसूचित जमाती आणि उरलेले 10.7 टक्के उच्च जातींचे प्रमाण आहे. धार्मिक अंगाने बघायचे झाले तर 88 टक्के हिंदू, 6 टक्के मुस्लीम तर 6 टक्के ख्रिश्चन अशी विभागणी आहे. 6 एप्रिल 2021 रोजी एकाच टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीत एकूण 234 जागांसाठी 63 टक्के मतदान झाले. राज्यात एकूण 6,28,23,749 मतदार आहेत.\nया निवडणुकीत अण्णाद्रमुक–भाजप आणि द्रमुक-काँग्रेस-डावेपक्ष या दोन आघाड्यांमध्ये सत्तेसाठी स्पर्धा आहे. इतरही पक्ष आहेत मात्र त्यांना गेल्या चार दशकांत राज्याच्या राजकारणात प्रभाव दाखवता आला नाही. 2011 आणि 2016 या दोन्ही निवडणुकांत अण्णाद्रमुक या पक्षाने द्रमुकला पराभूत करत सत्ता हस्तगत केली पण या वेळी जयललिता आणि एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर सत्तास्पर्धेचे स्वरूप पूर्णपणे बदललेले आहे.\nउमेदवारी वाटपाचा आढावा घेतला असता अण्णाद्रमुकने भाजप आणि इतर 9 अशा एकूण 11 पक्षांची आघाडी केली आहे. अण्णाद्रमुक 179 जागा, भाजप 20, पीएमके 23, टीएमसी 6, इतर पक्षांना प्रत्येकी 1 असे जागावाटप करण्यात आले आहे. द्रमुकने काँग्रेस, डावे पक्ष यांच्याबरोबर आणि इतर पक्ष��ंबरोबर आघाडी केली. द्रमुक 173 जागा, काँग्रेस 25, सीपीआय-सीपीआय(एम) प्रत्येकी 6-6, व्हीसीके 6, एमडीएमके 6 आणि 12 जागा स्थानिक पक्षांना सोडल्या आहेत.\nया दोन आघाड्यांशिवाय (टीटीव्ही दिनाकरन – व्ही.के. शशिकला यांचे भाचे) एएमएमके आणि डीएमडीके या दोन पक्षांनी इतर 6 पक्षांना बरोबर घेत तिसरी आघाडी केली. एएमएमके 161, डीएमडीके 60 व 13 जागा इतर पक्षांना सोडल्या. कमल हसन यांच्या (एमएनएम) पक्षाने इतर चार पक्षांना बरोबर घेत चौथी आघाडी केली. एमएनएम 142 तर इतर पक्षांना 84 जागा सोडल्या. याशिवाय बसपा 160 जागा, सीमन यांचा एनटीके 234 जागा आणि कृष्णास्वामी यांच्या पीटीकेने 60 जागांवर उमेदवारी केली आहे. एकूण पक्षीय आणि अपक्ष मिळून 4449 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.\nराज्यातील द्रविडिअन राजकारणाची (चळवळीची) सुरुवात आधुनिकतेच्या पार्श्वभूमीवर झाली होती. ब्राह्मण्यविरोधात जस्टीस पार्टी, आत्मसन्मान चळवळ (Self-Respect Movement) अशी वाटचाल राहिली. ही चळवळ ब्राह्मण्यविरोधातील मागास समाजघटकांसाठी न्याय्य बाजू घेणारी होती त्यामुळे जातिधर्म हे घटक कमकुवत होत जातील आणि समानता असणाऱ्या समाजव्यवस्थेची निर्मिती म्हणून या चळवळीकडे पाहण्यात येत होते. काही प्रमाणात या चळवळीला यशदेखील आले मात्र 1980च्या दशकापासूनच राज्यातील जातिव्यवस्थेमुळे तिला अनेक मर्यादा आल्या.\nत्यानंतर तमीळनाडूचे राजकारण नेहमीच नेतृत्वाच्या आणि त्यांनी उभ्या केलेल्या त्यांच्या प्रतिमांच्या भोवती फिरत राहिले. राज्याला द्रविडिअन अस्मितेची मोठी परंपरा आहे. पेरियार यांच्यापासून ही राजकीय परंपरा निर्माण झाली. पुढे अण्णादुराई यांनी द्रमुक पक्षाची स्थापना केली. अण्णादुराई यांच्यानंतर पक्षात एम.जी. रामचंद्र आणि एम. करुणानिधी या दोघांकडे 1980च्या दशकापर्यंत नेतृत्व राहिले... मात्र 1990च्या दशकात जयललिता यांचे नेतृत्व पुढे आल्यानंतर एम. करुणानिधी आणि जयललिता या दोन नेतृत्वांमध्ये सत्तास्पर्धा राहिली. जयललिता यांच्या आशीर्वादाने ओ. पन्नीरसेल्वम यांना अण्णाद्रमुककडून तीन वेळेस मुख्यमंत्री होता आले.\n1969मध्ये द्रमुक पक्ष सत्तेत आला त्या वेळी अण्णादुराई यांनी त्याचे यशस्वी नेतृत्व केले... मात्र 1972मध्ये एम. करुणानिधी आणि एम.जी. रामचंद्र यांच्या सत्तास्पर्धेतून द्रमुकमध्ये फूट पडून अण्णाद्रमुक पक्षाची निर्मित�� झाली. अण्णाद्रमुककडून प्रथम एम.जी. रामचंद्र हेच मुख्यमंत्री झाले. 1972पासून द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन पक्षांकडे राज्याची राजकीय सत्ता राहिलेली आहे. 1960च्या दशकापासूनच पूर्वी सत्ताधारी असलेल्या काँग्रेस पक्षाचा टप्याटप्याने ऱ्हास झालेला दिसून येतो. या दोन पक्षांना आव्हान देऊ शकेल अशा स्वरूपात इतर पक्षांना अस्तित्व निर्माण करता आले नाही. द्रमुक पक्षाची विभागणी होऊन एम.जी. रामचंद्र, एम. करुणानिधी या दोन नेतृत्वांच्या स्पर्धेत जयललिता यांचे नेतृत्व पुढे आले.\nगेल्या दोन दशकांपासून एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्यात नेतृत्वकेंद्रित राजकीय स्पर्धा राहिलेली आहे... मात्र जयललिता (डिसेंबर 2016) आणि एम. करुणानिधी (ऑगस्ट 2018) या दोन्ही नेत्यांच्या निधनामुळे राजकीय स्पर्धा आणि वारसा या दोन्हीने नवीन रूप धारण केले आहे. एम. करुणानिधी यांचे वारसदार म्हणजे त्यांचा मुलगा एम.के. स्टॅलिन. यांनी स्वतः मुख्यमंत्री पदासाठी दावेदारी जाहीर केली आहे.\nजयललिता यांच्या मृत्युपश्चात त्यांच्या कुटुंबातील कोणीही नसल्याने त्यांचे वारसदार असल्याचे दावे अनेक नेत्यांनी केले होते. त्यांच्यामध्ये प्रामुख्याने तीन नेतृत्वे पुढे आली. व्ही.के. शशिकला, तत्कालीन मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम आणि एडापाडी पलानिस्वामी. वारसदारांमध्ये व्ही.के. शशिकला यांना फारसा विरोध नसल्याने त्यांचे नाव आघाडीवर होते पण भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यानंतर एडी-सीबीआयने केलेल्या चौकशीमध्ये व्ही. के. शशिकला यांना तुरुंगवास झाला त्यामुळे त्या राजकीय वारसाच्या स्पर्धेतून बाहेर पडल्या. त्यानंतर अण्णाद्रमुक पक्षात मुख्यमंत्री पदासाठी दोन (इपीएस आणि ओपीएस) गट निर्माण झाले. या दोन्ही गटांच्या स्पर्धेत व्ही.के. शशिकला यांनी इपीएस गटाच्या बाजूने कौल दिला. त्या गटातून एडापाडी पलानिस्वामी यांना मुख्यमंत्रिपद मिळाले तर ओपीएस गटातील ओ. पन्नीरसेल्वम यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. या निवडणुकीतदेखील एडापाडी पलानिस्वामी अण्णाद्रमुककडून मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार आहेत शिवाय त्यांच्याच नेतृत्वाखाली अण्णाद्रमुक निवडणुकीला सामोरे जात आहे.\nएडापाडी पलानिस्वामी हे गेल्या चार वर्षांपासून तमीळनाडू राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या चार वर्षांच्या कार्यकाळामध्ये काही प्रमाणात ��ोकाभिमुख कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय नियंत्रण यांकडे विशेष लक्ष देत त्यांनी प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न केले आहेत. व्ही.के. शशिकला तुरुंगात असतानादेखील एडापाडी पलानिस्वामी यांना किमान पक्षांतर्गत आमदारांवर प्रभाव निर्माण करता आला. ते चार वर्षे मुख्यमंत्री पदावर राहिले. त्यांनी पक्षांतर्गत स्पर्धा कमी करून पक्ष स्थिर करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अण्णाद्रमुकच्या मतदारांमध्ये (जनतेमध्ये) त्यांना काही प्रमाणात मान्यता मिळाली.\nदुसऱ्या बाजूने एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर एम.के. स्टॅलिन यांचा चेहरा वारसदार म्हणून द्रमुक पक्षाकडून पुढे आला. एम. करुणानिधी मुख्यमंत्री असतानाच एम.के. स्टॅलिनकडे त्यांचा वारसदार म्हणून पाहण्यात येत होते. एम.के. स्टॅलिनचे नेतृत्व राजकारणात मुरलेले आणि अनुभवी आहे पण त्यांना नेतृत्व सिद्ध करण्यासाठी एम. करुणानिधी यांच्या हयातीत अवकाश मिळाला नव्हता. एम. करुणानिधी यांच्या जाण्याने आपोआप एम.के. स्टॅलिन यांना राजकीय अवकाश मिळाला आहे त्यामुळे एम.के. स्टॅलिन यांनाच द्रमुक या पक्षाअंतर्गत मुख्यमंत्री पदासाठी मान्यता मिळालेली आहे.\nएम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक पक्ष निवडणुकीला सामोरा गेला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत एम.के. स्टॅलिन यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी करत सामोरा गेला होता. 39पैकी 38 जागा द्रमुक-काँग्रेस आघाडीला मिळाल्या. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे राज्याच्या नेतृत्वामध्ये तुलना करावयाची झाल्यास एम.के. स्टॅलिनचे नेतृत्व अण्णाद्रमुकचे एडापाडी पलानिस्वामी यांच्यापेक्षा सरस असल्याचे मानण्यात येते त्यामुळे द्रमुक-काँग्रेस आघाडीकडे सत्ता हस्तगत करण्याची संधी आहे असे दिसते.\nजयललिता यांच्या नेतृत्वाखाली अण्णाद्रमुक पक्षाने विशिष्ट समाजघटकांचा आणि वर्गांचा पाठिंबा मिळणारा पाया तयार केला आहे. त्या जोरावर गेल्या दहा वर्षांपासून हा पक्ष सत्तेत आहे. जयललिता यांच्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना, सर्वसमावेशक भूमिका, सर्व समाजघटकांना एकत्र घेणारी प्रतिमा आणि प्रशासनावरील पकड या जमेच्या बाजू होत्या... मात्र त्यांच्या मूत्यूनंतर पक्षांतर्गत गटबाजी, विसकटलेली जातीय समीकरणे, नेतृत्वामधील हेवेदावे यांमुळे पक्षाची प्रतिमा काहीशी घसरलेली आहे. वरील घटकांचे प्रतिबिंब निवडणुकीच्या प्रचारामध्ये दिसून आले.\nद्रमुकमध्ये एम. करुणानिधी यांचा वारसा, त्यांचे संघटन आणि संघटनकौशल्य, सत्तेत असताना राबवलेल्या कल्याणकारी योजना यांमुळे द्रमुक पक्ष मजबूत राहिलेला आहे. एम. करुणानिधी यांच्याप्रमाणे एम.के. स्टॅलिन यांच्याकडे प्रतिमा नसली तरी समविचारी पक्षांना बरोबर घेत आघाडी केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे द्रमुकच्या नेतृत्वामध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे. एम.के. स्टॅलिनच्या नेतृत्वाचा फायदा द्रमुकला होईल असे वातावरण आहे.\nतमीळनाडूचे राजकारण उच्च जाती (ब्राम्हण), गाउंडर, थेवर, नाडार, वाडियार, वेल्लालरस, चेत्तीयार, मुधालीयार नायडू, यादव आणि वनियार या प्रमुख जातींभोवती फिरत राहिलेले आहे. द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन्ही पक्षांनी या जातींच्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय अल्पसंख्याक, अनुसूचित जातीजमाती यांना बरोबर घेत राजकारणात पाया मजबूत करण्याचे आणि पक्षांतर्गत संघटन उभे करण्याचे कार्य करण्यात आले आहे.\n...पण जयललिता उच्च (ब्राम्हण) समाजघटकातून येत असल्याने उच्च जाती आणि बहुसंख्याक (थेवर आणि गाउंडर) असलेल्या समाजघटकांना जास्त संधी मिळाली मात्र त्याच वेळी छोट्या-छोट्या जातींच्या नेतृत्वांना हाताशी धरून पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात होते. राज्यातील गाउंडर आणि थेवर या दोन बहुसंख्याक असलेल्या समाजघटकांच्या नेतृत्वाला अण्णाद्रमुककडून झुकते माप मिळाले आहे. व्ही.के. शशिकला स्वतः थेवर समाजातून येतात त्यामुळे त्यांनी थेवर समाजातील तत्कालीन मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांना बाजूला करून गाउंडर समाजातील एडापाडी पलानिस्वामी यांना मुख्यमंत्री केले.\nथोडक्यात थेवर समाजातून त्यांना स्पर्धक नको होते. त्याच वेळी गाउंडर समाज अण्णाद्रमुकपासून दूर जायला नको अशी भूमिका जयललिता यांच्या निधनानंतर व्ही.के. शशिकला यांनी घेतली... मात्र या विधानसभा निवडणुकीच्या वेळी व्ही.के. शशिकला यांनी राजकारणातून माघार घेतल्याने थेवर समाज अण्णाद्रमुकवर नाराज झाल्याचे चित्र आहे.\nव्ही.के. शशिकला यांचे भाचे दिनकरन नवीन पक्षाची स्थापना करून निवडणुकीत उतरले. त्यांच्याकडे थेवर समाज आकर्षित होत आहे. या दोन्हीचा फटका ���ण्णाद्रमुकला थोडा तरी बसण्याची शक्यता आहे. तसेच अण्णाद्रमुकने भाजपबरोबर आघाडी केल्याने अल्पसंख्याक (मुस्लीम आणि ख्रिश्चन) समाजघटक अण्णाद्रमुकच्या बाजूने कौल देण्याच्या भूमिकेत नसल्याचे वातावरण निवडणुकीच्या प्रचारात दिसून येत होते. अर्थात अल्पसंख्याक समाजघटक द्रमुकच्या बाजूने वळण्याची शक्यता आहे.\nद्रमुककडे असलेला मागास समाज (ओबीसी), अनुसूचित जातीजमाती, अल्पसंख्याक या सर्वांचे मजबूत संघटन आहे. या संघटनांच्या जोरावर 2019च्या लोकसभा निवडणुकीत द्रमुक-काँग्रेस आघाडीने चांगले यश संपादन केले. पुन्हा या विधानसभेच्या निवडणुकीत द्रमुकने काँग्रेसबरोबर आणि डाव्या पक्षांबरोबर आघाडी केल्याने अजून संघटन मजबूत झाल्याचे मानण्यात येते.\nतमीळनाडू राज्याच्या राजकारणात कमल हसन यांचा प्रवेश झाल्याने त्यांच्या प्रभावाचा नेमका फटका कोणाला बसणार असा प्रश्न आहे. कमल हसन उच्च जातीगटातून (ब्राम्हण) येत असल्याने उच्च जातीतील मतदार थोडेफार त्यांच्याकडे वळण्याची शक्यता आहे... मात्र चित्रपट क्षेत्रामधील त्यांची लोकप्रियता आणि प्रतिमा यांमुळे शहरी परिसरातील तरुणांमध्ये त्यांचा प्रभाव दिसतो.\nत्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती पण मतदारांनी त्यांना नाकारले. लोकसभा निवडणुकीत शहरी भागातील युवकवर्ग त्यांच्याकडे आकर्षित झालेला दिसून आला होता... मात्र या विभानसभा निवडणुकीत कमल हसन यांनी जातीय कार्ड वापरण्याऐवजी सुशासन, स्वच्छ प्रतिमा, स्वच्छ प्रशासन, विकासकामांचे नियोजन आणि अपूर्ण कामे पूर्ण करणे यांवर आणि शहरी-ग्रामीण विकासप्रश्न या मुद्द्यांवर भर दिला आहे... मात्र या मुद्द्यांवर त्यांना शहरी भागातच चौफेर पाठिंबा मिळत नसल्याचे चित्र प्रचारात दिसून आले. त्यांचा राजकारणातील प्रवेश द्रमुकपेक्षा अण्णाद्रमुकला डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.\nतमीळनाडू या राज्यातील निवडणूक म्हटले की व्यक्तिकेंद्री फिरत राहिल्याचे चित्र आत्तापर्यंत पाहण्यास मिळते मात्र जातीय समीकरण, स्थानिक विकासाचा प्रश्न-मुद्दे, आश्वासने, पक्षीय जाहीरनामे, नेतृत्वाची पार्श्वभूमी आणि आघाड्यांचे समीकरण असे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून या निवडणुकीत प्रथमच प्रचार करण्यात आला आहे.\nद्रमुक-काँग्रेस-डावे पक्ष या आघाडीकडून जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात आणि प्रचारात ज्या घटकांवर भर दिला त्यांनुसार कल्याणकारी योजनांची खैरात आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, दोन आकडी विकासदर संपादित करणे, कुटुंबातील महिलाप्रमुखास प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये पगार, प्रत्येक वर्षी दहा लाख नवीन रोजगार निर्मिती, प्रत्येक रेशनधारकाला चार हजार रुपये करोना अर्थसाहाय्य, वीस लाख घरांचे बांधकाम, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक टॅबलेट, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्यसेवा देण्यात येतील. तसेच उत्पादित जमिनीचे क्षेत्रफळ वाढवणे, अन्नपिके घेतात त्या शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य, पाणी स्रोतांचा विकास, शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या सुविधांचा दर्जा सुधारणे, प्रत्येक पंचायत स्तरावर शासकीय शाळेची स्थापना, शहरी-ग्रामीण पायाभूत (वीज, रस्ता, टॉयलेट, पाणीपुरवठा, इंटरनेट जोडणी व इतर) सुविधांची उभारणी आणि अनुसूचित जातीजमाती, मागास जाती यांतील आणि अतिमागास समाजातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट करण्यात येईल अशी आश्वासने जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत.\nतर अण्णाद्रमुककडून महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये पगार, वॉशिंग मशीन, प्रत्येक वर्षी सहा गॅस सिलेंडर मोफत, प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला सरकारी नोकरी इत्यादी. याशिवाय 16,43,347 शेतकऱ्यांकडे सहकारी संस्थेचे असलेले कर्जाचे आणि सहकारी संस्था, सहकारी बँक-संघ इत्यादींचे महिला बचत गटाकडे असलेल्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात येईल, नागरिकत्व कायद्याचा पुनर्विचार करून केंद्र सरकारला वापस घ्यायला लावणार अशी विविध आश्वासने दिली. अण्णाद्रमुकडून नागरिकत्व कायदा मागे घेण्याविषयी उल्लेख असला तरी भाजपच्या नेतृत्वाकडून प्रचारामध्ये नागरिकत्व कायदा मागे घेतला जाणार नाही अशी जाहीर भूमिका घेतली आहे. याबाबतीत अण्णाद्रमुक आघाडीमध्ये विरोधाभास प्रचारातच दिसून आला. अण्णाद्रमुक-भाजप आघाडीकडून आरक्षणाच्या प्रश्नाला (जातीय भूमिकेला) हात घालत द्रेवेंद्र-कुला-वेलालरस या अनुसूचित जातींच्या यादीत समावेश असलेल्या जातींचा गट तयार करून कोटा देण्यात येईल. दुसरे, अतिमागास वर्गाचे तीन कोटा गटात विभागणी करून, 10 टक्के वानियार, 7.5 टक्के भटक्या जातीजमाती आणि 2.5 टक्के इतर मागास जाती असे कोटा आरक्षण देणारा कायदा करण्यात येईल असे आश्वासन दिले. दोन्ही आघाड्यांच��� जाहीरनामे आणि प्रचारातील मुद्दे यांचा विचार करता अण्णाद्रमुक-भाजप आघाडीपेक्षा द्रमुक-काँग्रेस-डावेपक्ष या आघाडीची भूमिका सरस असल्याचे दिसते.\nभाजप राज्यात जातीचे कार्ड खेळत जोरदार प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप तमीळनाडूमधील पहिला असा पक्ष आहे की, दलित महिलेला (नाडार समाजातील महिला नेतृत्व टी सौंदराराजन) तेलंगणा राज्याचे राज्यपाल केले आहे. दुसरे असे की, दोन दलित समाजांतील कार्यकर्ते एम. मुरुगन आणि व्ही.पी. दुराईसामी यांना राज्याचे प्रदेशअध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांवर नेमणूक केली आहे… तर पक्षीय राज्य कार्यकारिणीत ओबीसी नेतृत्वाला सर्वात जास्त संधी दिली आहे. यामध्ये द्रमुकला अनुसूचित जाती आणि ओबीसी समाजाचा असलेला पाठिंबा स्वतःकडे वळवण्याची रणनीती आहे पण या रणनीतीला किती यश येते हे निवडणूक निकालातील यशावर कळून येईल.\nसारांशरूपाने 2 मे 2021 रोजी लागणाऱ्या निकालापर्यंत राज्याच्या निवडणुकीत नेमके कोणकोणत्या घटकांना केंद्रस्थानी ठेवून मतदारांनी मतदान केले हे आताच सांगणे कठीण आहे… कारण राज्याच्या राजकारणात अल्पसंख्याक, अनुसूचित जातीजमाती समाजाची मते राज्याच्या राजकारणातील भाजपचा प्रवेश आणि वनियार समाजासाठी मागासवर्ग अंतर्गत आरक्षणाचा कोटा, कमल हसन यांचा राजकारणातील प्रवेश, नवीन नेतृत्वाची कसोटी, जयललिता यांच्या निधनानंतर व्ही.के.शशिकला यांचे भाचे दिनाकरन यांच्या नवीन पक्षाची स्थापना आणि राजकारणातील प्रवेश, विविध समाजघटकांना आरक्षणावरून चुचकारणे, नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी, विकासाचा प्रश्न, स्थलांतरित मजुरांचे प्रश्न, गेल्या पाच वर्षांतील दोन दुष्काळ इत्यादी अनेक घटकांपैकी कोणाची भूमिका निर्णायक राहील हे आता निकालापूर्वी सांगणे अवघड आहे मात्र मतदानपूर्व विविध संस्थांकडून आणि मिडियाकडून घेण्यात आलेल्या मतदान चाचण्यांमध्ये द्रमुक-काँग्रेस-डावे पक्ष या आघाडीच्या बाजूने मतदार कल देतील असा अंदाज वर्तवला आहे. अर्थात सत्तापालट होईल असा अंदाज आहे.\n- डॉ. सोमिनाथ घोळवे\n(लेखक द युनिक फाउंडेशन, पुणे इथे वरिष्ठ संशोधक आहेत.)\nTags: लेख लेखमाला निवडणुका पाच राज्यांतील निवडणुका - 2021 तमीळनाडू सोमिनाथ घोळवे Series Election Tamilnadu Somnath Gholwe Load More Tags\nअप्रतिम लिखाण आणि तमिळनाडूतील राजकीय पार्श्वभूमी व राजकीय पक्षातील सत्त��स्पर्धा अभ्यासपूर्ण विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद..\nकोरोनाचे संकट हाताळताना झालेल्या चुका मोदी सरकारला कशा सुधारता येतील\nरामचंद्र गुहा\t17 May 2020\nइतिहास मोदींना कठोरपणे पारखून घेईल...\nरामचंद्र गुहा\t14 Jun 2020\nनरेंद्र मोदी हे इंदिरा गांधींपेक्षा अधिक धोकादायक का ठरतील...\nरामचंद्र गुहा\t20 Jul 2020\nपी. व्ही. (नरसिंहराव) पी.एम. कसे झाले\nदोन पवारांची कर्तबगारी नेमकी किती\nविनोद शिरसाठ\t12 Dec 2019\nसत्ताविरोधी भावना आणि स्टॅलिनच्या नेतृत्वाचा द्रमुक आघाडीस लाभ\nतमीळनाडू - द्रविडिअन आघाड्यांमधील नवीन सत्ता संघर्ष\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढतेय\nकेंद्रीय पथक पोटतिडकीने पाहणी करते का\nकेंद्रीय पथक पोटतिडकीने पाहणी करते का\nपांढरं सोनं का काळवंडलं... : उत्तरार्ध\nपांढरं सोनं का काळवंडलं... : पूर्वार्ध\nबोगस बियाणे :ना कंपन्यांवर कारवाई, ना शेतकऱ्यांना भरपाई\nविकासाच्या राजकारणाला स्थलांतराचा आणि मागासलेपणाचा अडसर\nऊसतोडणी मजुरांचा संप : मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष का\nलॉकडाऊनचे ग्रामीण भागातील मुस्लीम समाजावर झालेले परिणाम\nग्रामीण अर्थव्यवस्थेच्या अर्थकारणाचे चक्र कधी फिरणार\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना उर्फ 'मोदींचा पैसा'\nपीक कर्जाची प्रक्रिया वेळखाऊ आणि गुंतागुतीची...\nदूध प्रश्न: खवा व्यवसाय दुर्लक्षित का\nदूध आंदोलन: तिढा कसा सुटणार\nबोगस बियाणे: शेतकऱ्यांची झोळी रिकामीच का\nबोगस बियाणांचा फटका शेतकऱ्यांना का\nगोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही\nउर्दू काव्याचे मोती उधळत जाणारे गोड पुस्तक...\nकेरळ - डाव्यांचा ऐतिहासिक विजय\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nमराठा आरक्षण - सामाजिक आशय अधोरेखित करणारा निर्णय...\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'श्यामची आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/vaccinated-for-one-and-a-half-to-ten-vaccines-information-of-ncp-state-president-jayant-patil/", "date_download": "2021-05-18T19:43:30Z", "digest": "sha1:JLS7COIXJAXZI3F7BHNZ5KFT22RCUTSU", "length": 9691, "nlines": 122, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "लस घेतली एक अन् पैसै दहा लसींचे... राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहीती - Hello Maharashtra", "raw_content": "\nलस घेतली एक अन् पैसै दहा लसींचे… राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहीती\nलस घेतली एक अन् पैसै दहा लसींचे… राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहीती\nकोरोनामुक्तीकडे वाटचाल करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल ः जयंत पाटील\nसांगली | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र दिनी कोरोनाचा पहिला डोस पैसे देवून घेतला. परंतु मुलांगा प्रतिक यांने मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यासाठी एक मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी एक डोस घेतला मात्र, दहा लसींचे पैसे दिले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांच्याकडे जयंत पाटील यांनी लस घेतल्यानंतर धनादेश सुपुर्द केला. याबाबतची माहिती सोशल मीडियातून त्यांनी शेअर केली आहे.\nहे पण वाचा -\nगोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचं इन्फेक्शन होत नाही, मीही…\nसांगली जिल्ह्यात रूग्ण घटले ः कोरोनाचे नवे १ हजार ७७…\nप्राणघातक हल्ला ः सांगलीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात…\nजयंतरावांनी म्हटले आहे की, आज सांगली येथे लसीचा पहिला डोस घेतला. प्रतीक जयंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या #Citizens4Maharashtra या मोहिमेचे समर्थन म्हणून माझ्यासह दहा जणांच्या लसीचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून दिला. या तरुणांनी सुरू केलेला उपक्रम फार स्तुत्य आहे.\nलस अगदी सुरक्षित आहे. त्यामुळे प्रत्येकाने शासनाच्या नियमानुसार लस घ्यावी. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत आहे आणि परिस्थिती आटोक्यात येत आहे. मला विश्वास आहे की कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल.\nदिशा पाटनी सोबतच्या Kissing सीनवर सलमान खानचा मोठा खुलासा; म्हणाला…(Video)\nपश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तर तो मोदी-शाहांचा व्यक्तिगत पराभव ठरेल – संजय राऊत\nRCB च्या ‘या’ खेळाडूने घेतला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक\nगोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचं इन्फेक्शन होत नाही, मीही पिते; साध्वी प्रज्ञासिंह…\nसांगली जिल्ह्यात रूग्ण घटले ः कोरोनाचे नवे १ हजार ७७ पाॅझिटीव्ह तर ४३ मृत्यू\nप्राणघातक हल्ला ः सांगलीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात स्वच्छता निरीक्षक जखमी\nकेंद्र सरकारने खतांच्या किमतींत वाढ केल्याने, राष्ट्रवादी राज्यभर आंदोलन करणार :…\nसांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या लाखाच्या घरात, नवे १ हजार ६०१ रुग्ण तर तब्बल ४९…\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nRCB च्या ‘या’ खेळाडूने घेतला आंतरराष्ट्रीय…\nगोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचं इन्फेक्शन होत नाही, मीही…\nसांगली जिल्ह्यात रूग्ण घटले ः कोरोनाचे नवे १ हजार ७७…\nप्राणघातक हल्ला ः सांगलीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/inter-faith-marriage-interview-pradnya-kelkar-and-balwinder-singh", "date_download": "2021-05-18T21:22:09Z", "digest": "sha1:W6OTM3MPOSN4YSKFSYND5AK4IJJNBVCS", "length": 91037, "nlines": 216, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "सहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण !", "raw_content": "\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह केलेल्यांच्या मुलाखती : 3\nब्राम्हण घरातील लग्न फार पद्धतशीर असतात, मोजक्याच लोकांना बोलावलं जातं, असं ऐकलं होतं. मी ताईच्या लग्नाला येत नाही, असं मी प्रज्ञाला म्हणत होतो. तिने आग्रह केल्यावर एक-दोन मित्रांबरोबर लग्नाला गेलो खरा...पण खूपच विचित्र वाटायला लागलं. एकदम 'ऑड मॅन आउट'...फार वेळ थांबण शक्य नव्हतं. तिच्या ताईला स्टेजवर जाऊन शुभेच्छा दिल्या आणि लगेचच काढता पाय घेतला. जेवणाचा घास काय, पाणीही घशाखाली उतरण�� शक्य नव्हतं. तेव्हा खऱ्या अर्थानं पहिल्यांदा टेन्शन आलं होतं आमचं लग्न होईल का याबाबत...\nप्रज्ञा केळकर - बलविंदर सिंग. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकत असताना दोघांची भेट झाली. अभ्यासू, हुशार असणार्‍या प्रज्ञासाठी परीक्षेपुरता अभ्यास करणारा बलविंदर आणि त्याचा ग्रुप म्हणजे वाया गेलेली मुलं अशी पक्की धारणा होती... पण तिच्या अभ्यासूपणामुळं आणि आता झालाच आहे मित्र तर त्याला शिकवण्याच्या ऊर्मीतूनच दोघांचा सहवास वाढला. अभ्यासू नसणं इज इक्वल टू वाया जाणं हे प्रज्ञाचं समीकरण या सहवासातच चूक ठरत गेलं. दोघंही प्रेमात पडले. दरम्यान दोघांवरही एक मोठं संकट कोसळलं. दोघंही आईच्या मायेला पारखे झाले. आयुष्यात पाहिलेल्या या पहिल्यावहिल्या जवळच्या मृत्यूनं आणि खोल जखम देणार्‍या काळानं दोघं अधिक घट्ट बांधले गेले. याच काळात प्रज्ञाच्या घरच्यांना दोघांच्या मैत्रीविषयी संशयही येऊ लागला. शेवटी दोघांनी घरच्यांना सांगून टाकलं. इकडं सुरुवातीला नाराजी, मग नाइलाज आणि नंतर समंजसपणा दाखवत प्रज्ञाच्या घरचे राजी झाले. खरंतर बल्लीचे वडील मूळचे पंजाबचे आणि नोकरीतल्या निवृत्तीनंतर पंजाबला माघारी जाण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं. त्यांनीही मुलापायी स्वतःच्या स्वप्नाला मुरड घातली. प्रज्ञा आणि बलविंदर, दोघं गुरुद्वारात विवाहबद्ध झाले.\nपुण्यात घोरपडी इथल्या रेल्वे क्वॉर्टर्समध्ये बलविंदरचं लहानपण गेलं. मम्मी, डॅडी, ताऊ, दादी आणि एक लहान बहीण हे बलविंदरचं कुटुंब. बलविंदरचे आईवडील दोघंही मूळचे पंजाबचे. बलविंदरची आई रंजबंत कौर ही गृहिणी तर डॅडी गुरुदेव सिंग हे रेल्वे विभागात वायरमन होते. नोकरीच्या निमित्तानं त्यांची बदली पुण्यात झाली आणि ते पुण्यातच स्थायिक झाले. कॅम्पमधल्या चैतन्य इंग्लीश स्कुलमधून बलविंदरनं शालेय शिक्षण घेतलं तर मॉडर्न कॉलेजमधून बी. एस्‌सी. केलं. पुढे त्यानं आयएमएसएसआर या संस्थेतून एमसीएमची पदवी घेतली. बलविंदर सध्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रामध्ये नोकरी करत आहे.\n...तर प्रज्ञा केळकर हिचं बालपण चिंचवड परिसरात गेलं. प्रज्ञाच्या घरी आईवडील आणि एक बहीण असं चौकोनी कुटुंब होतं. प्रज्ञाची आई चारुशीला केळकर गृहिणी तर वडील चंद्रशेखर केळकर खासगी कंपनीत नोकरीला होते. यमुनानगरमधल्या मॉडर्न स्कुलमध्ये तिनं शालेय शिक्षण घेतलं. मॉडर्न कॉलेजमधून तिनंही बी. एस्‌सी.ची पदवी घेतली. तिला पुढं एम. एस्‌सी. किंवा बल्लीप्रमाणे मॅनेजमेंट कोर्सही करण्यात रस नव्हता. लेखन-वाचनाची आवड असल्यानं तिचा ओढा पत्रकारितेकडे होता. तिनं एमएमसीसी कॉलेजमधून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आणि सुरुवातीला लहानमोठ्या नियतकालिकांतून तिनं अनुभव घेतला. सध्या ती लोकमत या दैनिकात बातमीदार-उपसंपादक म्हणून काम करत आहे. साहित्य-सांस्कृतिक बीटच्या बातम्यांमध्ये प्रज्ञाला विशेष रूची आहे.\nमॉडर्न कॉलेजमधली मैत्री-प्रेम, दोन्ही पुढं शिक्षणाच्या वाटा बदलल्यानंतरही कायम राहिलं आणि दोघांच्या पडत्या काळात फुलतही गेलं. शिक्षण संपताच दोघंही 25 ऑक्टोबर 2009मध्ये विवाहबद्ध झाले. त्यांना अंगद नावाचा आठ वर्षांचा मुलगा आहे. सहजीवनाची तपपूर्ती होत आलेल्या प्रज्ञा आणि बल्ली यांच्याशी झालेला हा संवाद.\nप्रश्न : बलविंदर तुला मराठीत बोलायला आवडेल की हिंदीत\nबलविंदर : हिंदीत... म्हणजे मला मराठी बोलता येतं... पण अधल्यामधल्या काही शब्दांना मी अडखळू शकतो. तिथं हिंदीचा आधार घ्यावा लागेल. त्यापेक्षा हिंदीतच बोलणं मला अधिक सोपं जाईल.\nप्रश्न : तुम्ही दोघं एकमेकांशी कोणत्या भाषेत बोलता\nप्रज्ञा : मराठीत. अर्थात त्याची मराठी काही वेळा हिंदी-इंग्लीशमिश्रित असते... मात्र आमचा संवाद मराठीतूनच चालतो. डॅडींशी म्हणजे बल्लीच्या वडलांशी आम्ही हिंदीत बोलतो. ते दोघं बापलेक पंजाबीत बोलतात. त्यामुळं घरात एकाच वेळी मराठी, पंजाबी, हिंदी अशा तिन्ही भाषा बोलल्या जातात.\nप्रश्न : हे मस्तंय बलविंदरऽ तुझा जन्म महाराष्ट्रातला की पंजाबातला बलविंदरऽ तुझा जन्म महाराष्ट्रातला की पंजाबातला तू पुण्यात किती वर्षांपासून आहेस\nबलविंदर : माझा जन्म इकडचाच. हे खरंय की, माझे आईवडील दोघंही पंजाबमधले आहेत. मम्मी फगवाड्याची आणि डॅडी फिल्लौरचे. मात्र मी जन्मापासून पुणेकरच आहे असं म्हणायला हरकत नाही.\nप्रश्न : तुझ्या बालपणाविषयी, कुटुंबाविषयी सांग ना...\nबलविंदर : मम्मीडॅडी त्यांच्या लग्नानंतर काही काळ पंजाबमध्येच राहिले. डॅडी रेल्वेत नोकरीला होते... त्यामुळं त्यांची ठिकठिकाणी बदली व्हायची. पंजाब मग कोलकाता आणि मग तिथून मुंबईत झाली. डॅडींना मुंबई शहर फारसं रुचलं नाही. मग त्यांनी पुण्यात बदली मागून घेतली. पुण्यात सुरुवातीला रेल्वे क्वार्टर्स ���िळाले नाहीत... त्यामुळं मग आम्ही दौंडला राहायचो. ते तिथून रोज अपडाऊन करायचे. त्यानंतर ते रेल्वेत पर्मनंट झाले आणि काही वर्षांनी आम्हाला पुण्यात घोरपडी परिसरात रेल्वे क्वार्टर्स मिळाले. लहानपण तिथंच गेलं. क्वार्टर्स परिसर असल्यानं विविध प्रदेशांतले सर्व जातिधर्मांचे लोक तिथं राहत होती. शेजारही चांगला होता. आमच्यासोबत आजीही राहत होती आणि माझे मोठे ताऊ... डॅडींचे भाऊ. त्या दोघांनाही माझ्या वडलांचा लळा होता. वडलांना बर्‍याचदा कामाच्या ठिकाणी मुक्काम करायला लागायचा... पण घरात आजी-काका असल्यानं आम्हालाही त्यांचा आधार होता. घरची आर्थिक स्थितीही चांगलीच होती. त्यामुळं लहानपण अगदी सुखासमाधानात गेलं. लहानपणापासून इथंच वाढल्यानं आपण परराज्यातले आहोत असं कधीच वाटलं नाही. डॅडींना तसा काही अनुभव आला असेल तर माहीत नाही. त्यांची मुळं पंजाबात रुजलेली होती ना. पण त्यांनाही तसा काही अनुभव आला नसणार. अन्यथा त्याविषयी कधीतरी बोलणं झालंच असतं.\nप्रश्न : आणि नातेवाईक होते... आहेत\nबलविंदर : नाही. डॅडीसुद्धा नोकरीमुळं इकडं आलेले... नाहीतर इकडं येण्याचा तसा काहीच प्रश्‍न नव्हता. मम्मी-डॅडी, दोघांकडचेही नातेवाईक पंजाबमध्येच आहेत. डॅडी रेल्वेत असल्यामुळं आम्हाला पास मिळायचे. मग सुट्ट्यांमध्ये आम्हीच तिकडं जायचो... पण वडील किंवा आईकडचे पुण्यात कुणीच नाही. आमच्यानंतर दोन वर्षांनी बहिणीचं- कुलदीप कौर हिचं लग्न झालं. सुदैवाने तिलाही पुण्यातीलच स्थळ चालून आलं..आता ती पुण्यातच स्थायिक आहे.लोढी, बैसाखी असे सण साजरे करायला आम्ही आवर्जून तिच्या घरी जातो. अंगदला तिचा विशेष लळा आहे.\nप्रश्न : आणि प्रज्ञाऽ तुझी जडणघडण कशी झाली\nप्रज्ञा : माझं बालपण चिंचवडमध्ये गेलं. घरातलं वातावरण मोकळंढाकळं होतं. कुठल्याही प्रकारची बंधनं आमच्यावर नव्हती. उलट आम्हा दोघी बहिणींना आई म्हणायची, ‘स्वयंपाक, घरकाम पुढं लग्नानंतर आहेच. आत्ता अभ्यास नीट करा.’ शिक्षण चांगलं घ्यावं आणि त्यावर लक्ष केंद्रित करावं असं तिला नेहमी वाटायचं. आईचं लग्न १८ व्या वर्षी झालं आणि तिचं पदवीचं शिक्षण अपूर्ण राहिलं. मग मी चौथीत आणि ताई सातवीत असताना आईनं एसएनडीटी कॉलेजमधून तिचं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. भाषेवरील प्रभुत्व, वाचन याबद्दल ती कमालीची आग्रही होती. तसेच संस्कार तिनं आमच्या दोघींवरह��� केले. ती एकदम कडक शिस्तीची होती. तितकीच धार्मिकही होती. आम्ही राहत असलेला परिसर असेल किंवा शाळा-कॉलेजमध्येही मला एकही ब्राह्मणेतर मित्रमैत्रीण नव्हती. ती का नव्हती किंवा केवळ ब्राह्मणच का होते हे मला सांगता येणार नाही... त्यामुळं इतर धर्मांविषयीची माझी पाटी कोरी राहिली. बल्ली हाच माझा पहिला वेगळ्या धर्मातला मित्र. मी म्हणाले तशी आई धार्मिक होती. माझ्या मोठ्या बहिणीसाठी स्थळ शोधतानाही तिचं असं होतं की, कोकणस्थच कुटुंब असावं. देशस्थ स्थळ आलं तरी तिचा नकार असायचा. कोकणस्थांचे सणसूद सुटसुटीत असतात. पैपाहुणेही मोजकेच असतात. देशस्थांमध्ये देवदेव खूप. पाहुण्यांची वर्दळही खूप. तिला वाटायचं की, हे इतकं आपली मुलगी करू शकणार नाही. वेगळी संस्कृती, संस्कार वेगळे पडतात. अर्थात मी प्रेमात होते तेव्हा डोक्यात यातली कुठलीही गोष्ट नव्हतीच.\n मग पुढं मॉडर्न कॉलेजमध्ये बी. एस्‌सी. करताना तुम्ही एकाच वर्गात होतात\nबलविंदर : सुरुवातीला नाही. मी मुळातच फार काही अभ्यासू, हुशार मुलगा नव्हतो. त्यातच कॉलेजमध्ये तर अभ्यास सोडून बंक करणं, मुव्हीज्, टाईमपास असे उद्योग जास्त सुरू होते... त्यामुळं एक वर्ष डाऊन गेलं आणि त्यामुळंच प्रज्ञाशी ओळख झाली.\nप्रज्ञा : पहिल्यापासूनच माझा ग्रुप एकदम अभ्यासू मुलींचा राहिला. इअर डाऊन झालेली मुलं म्हणजे वाह्यात अशी एकूण आमच्या मनात इमेज होती. त्यामुळं सुरुवातीला मैत्री होण्याचीही तशी काही शक्यता नव्हती... पण तेव्हा एक गोष्ट घडली. वनस्पतीशास्त्र हा बल्लीचा आणि माझा एक कॉमन विषय होता. त्यानंतर मला बायोटेक्नॉलॉजीचं लेक्चर असायचं... पण मधल्या वेळेत ब्रेक असायचा.. माझ्या इतर मैत्रिणींचे वेगळे लेक्चर असत. बल्ली आणि त्याचा मित्र नितीन, दोघं वर्गात असायचे. माझ्याकडे त्या दोघांसोबत गप्पा मारणं, वेळ घालवणं यांशिवाय पर्याय नव्हता. बल्ली स्वभावानं खूप शांत आणि समंजस होता. मला खूप बोलायला लागायचं. थोड्याच दिवसांत आमच्या तिघांचीही चांगली मैत्री झाली. बॉटनीचे जर्नल्स असतील किंवा कॉलेजमधले इतर उपक्रम... आमचा सहवास वाढला. परीक्षांच्या वेळेसही आम्ही एकत्र अभ्यास करायचो. बल्ली आणि नितीन, दोघंही परीक्षेच्या वेळेपुरताच अभ्यास करणारी मंडळी होती. हा असला अचाट प्रकार मी तोवर पाहिलेलाच नव्हता. परीक्षेच्या वेळेस दोघं चांगलेच गांगरलेले असायचे... म्हणून मग आम्ही जंगली महाराज रस्त्यावरच्या पाताळेश्‍वर मंदिरात अभ्यासाला बसायचो. त्यासाठी मी निगडीहून तासाभराचा बसचाप्रवास करून सकाळीच यायचे. वर्गात शिकवलेला अभ्यास मी यांना परत शिकवायचे.\nबलविंदर : प्रज्ञा शिकवायची तेव्हा ते चांगलंच लक्षात राहायचं. घोकंपट्टी करण्यापेक्षा हे बरंच बरं होतं. ती आम्हाला अमकं महत्त्वाचं, तमकं महत्त्वाचं वाटतंय असं म्हणून जे-जे शिकवायची तेवढ्यावर आम्ही भर द्यायचो आणि गंमत म्हणजे तोवर कधी साठ टक्केच्या वर मार्क पडले नव्हते... पण प्रज्ञामुळं अडुसष्ट टक्के गुण मिळाले. प्रज्ञाची हुशारी, सांस्कृतिक कार्यक्रमांमधला सहभाग, तिची मदत करण्याची वृत्ती या सगळ्यांमुळं ती आवडायला लागली होती. मग बी. एस्‌सी.च्या दुसर्‍या वर्षात असताना मी थेट तिला मनातल्या भावना सांगितल्या... पण म्हटलं की, तुझ्या मनात जे असेल ते स्पष्ट सांग. नाही म्हणालीस तरी हरकत नाही... पण नाही म्हणून मग आपण तरीही मित्र राहू वगैरे नको. मनात एक ठेवून मैत्रीचं लेबल लावून भावना लपवता येणार नाहीत. मी काही तुला त्रास देणार नाही आणि वाट्यालाही जाणार नाही. फक्त स्पष्ट सांग. मग तिनं पंधरा दिवस घेतले आणि होकार कळवला.\nप्रश्न : पंधरा दिवस घेण्यामागं काही कारण होतं\nप्रज्ञा : बल्लीनं प्रपोज केल्यानंतर मला त्यावर पटकन रिअ‍ॅक्ट करता येत नव्हतं. दरम्यानच्या काळात मला त्याचा सहवास, तो आवडायला लागला होता... तरीही मी उगाच थांबून राहिले. अर्थात बल्ली शीख आहे किंवा पुढं जाऊन काय होणार असा कुठलाच विचार तेव्हा मनात नव्हता. तेवढा विचार करावा इतकी समज होती की नाही हेच आता कदाचित सांगता येणार नाही. त्या वेळेस माझ्या जवळच्या एका मैत्रिणीनं मात्र मी नकार द्यावा म्हणून मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तिचं म्हणणं होतं की, तो धड महाराष्ट्रीयही नाहीये. त्याचे घरचे पंजाबचे. त्याचं प्रेम खरंच आहे का आणि एवढं सगळं करून तुझे घरचे मानणार आहेत का घरचे लग्नासाठी परवानगी देणार आहेत का घरचे लग्नासाठी परवानगी देणार आहेत का आणि या सगळ्यांची उत्तरं नकारार्थी असतील तर आपण त्या वाट्याला जावंच कशाला आणि या सगळ्यांची उत्तरं नकारार्थी असतील तर आपण त्या वाट्याला जावंच कशाला तिनं परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला. तिची भावना मैत्रिणीची काळजी अशाच स्वरूपाची होती. सरतेशेवटी मीही बल्लीला प्रेमाची कबुली दिली. तेव्हा पुढच्या आयुष्याविषयी कुठलाच विचार केलेला नव्हता. जोडीदाराविषयीच्या अमक्याढमक्या कल्पना वगैरेही मनात नव्हत्या. आत्ताच्या मुली जशा जोडीदार असा असावा, त्याचा आर्थिक स्तर अमका असावा याबाबत पुरेशा स्पष्ट असतात तसं माझं काहीही नव्हतं. कॉलेजच्या वयात, त्या प्रवाहात जे जसं होत गेलं ते तसं होत गेलं. फार समजून-उमजून असं नाहीच.\nप्रश्न : कॉलेजचे मित्रमैत्रीण म्हणून एकमेकांच्या घरी गेला असाल ना... त्या वेळी तुमच्या प्रेमाविषयी घरात कुणाच्या काही लक्षात आलं का\nप्रज्ञा : कॉलेजजीवनात मी कधीच बल्लीच्या घरी गेले नव्हते. पण बल्ली माझ्या इतर मित्रमैत्रिणींसह आला होता. कुणास ठाऊक कसं... पण आईला आमच्या प्रेमाविषयी शंका आली होती आणि आधी सांगितलं तसं आई याबाबत फारच काटेकोर होती. खरंतर पदवीनंतर बल्लीला बीएसएनएलची नोकरी चालून आली होती. हा म्हणत होता की, नोकरी करतो म्हणजे जरा पैसेही हातात येतील. सेटल होतो वगैरे... पण माझ्या आईचा स्वभाव मला आधीच माहीत होता. म्हटलं ती जर म्हणाली की, मी पोस्ट ग्रॅज्युएट, तू नुसता ग्रॅज्युएट तर ते उगीच गुंतागुंतीचं होईल. नोकरी मग आयुष्यभर करायची आहेच. मग एमसीएसाठी आम्ही दोघांनीही एकाच संस्थेत प्रवेश घेतला होता. आई संशयानं विचारत आहे म्हटल्यावर आम्ही एकाच संस्थेत आहोत हे तिला सांगितलंही नव्हतं... पण तिला खातरी करून घ्यायची होती... त्यामुळं ती पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये आली. मी तोवर बल्लीला फोन करून सांगितलं होतं की, तू आज येऊ नको म्हणून. तसा तो आला नाही. आईची खातरी पटली आणि मग आम्ही जरा सुटकेचा निःश्‍वास टाकला.\nप्रश्न : पण तू तर पत्रकारितेचं शिक्षण घेतलंस ना...\nप्रज्ञा : त्याचीही एक गमंतच आहे. मला पत्रकारितेचंच शिक्षण घ्यायचं होतं... पण आईचा याला विरोध होता. तिचं म्हणणं होतं की, लेखन-वाचनच करायचं असेल तर इतर नोकरी करूनही करता येईल... शिवाय पत्रकारितेत फार काही पैसा नाही असंही तिचं म्हणणं होतं. त्या वेळेस बायोटेक्नॉलॉजी हे इमर्जिंग क्षेत्र होतं... शिवाय बी. एस्‌सी.त 82 टक्के गुण होते. कॉलेजमध्ये तिसरी होते... त्यामुळं माझं त्यात चांगलं करिअर आहे असं तिला वाटत होतं... पण बल्लीचं म्हणणं होतं की, पैसा असो नसो... पण तुला ते करायचं आहे नाऽ ती तुझी आवड आहे नाऽऽ तर मग कर. याबाबत पप्पांचाही पाठिंबा र���हिला. पुणे विद्यापीठाच्या जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या या पदवीची म्हणजेच रानडे इन्स्टिट्युटमधल्या प्रवेश परीक्षा आणि गरवारेमधल्या एम. एस्‌सी.ची प्रवेशपरीक्षा, दोन्ही एकाच दिवशी आल्या... त्यामुळं साहजिकच आईनं मला एम. एस्‌सी.ची प्रवेशपरीक्षा द्यायला लावली. त्याच दरम्यान बल्लीला कुठून तरी कळलं की, एमएमसीसी कॉलेजमध्येही प्रवेश घेता येऊ शकतो. फक्त आम्हाला माहीत झालं तो अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्या काळी अर्जापुरतेही अधिकचे पैसे नसायचे. बल्लीनंच ते पैसे भरून अर्ज आणला. भरला. घरी मी पप्पांना सांगितलं. पप्पाही म्हणाले, ‘आत्ता काहीच बोलू नकोस. प्रवेशपरीक्षा होऊ दे. निकाल काय येतोय ते पाहून आईला सांगू.’ एमएमसीसीत प्रवेश घेतानाच मग तिला सांगितलं. ती खूप रागावली, चिडली... पण मग तयार झाली.\nबलविंदर : माझ्या घरी त्या वेळेस आजारपण सुरू होतं. माझ्या आईला 2000मध्ये कॅन्सरचं निदान झालं होतं आणि आजीलाही ब्रेनस्ट्रोक येऊन गेला होता. केमोथेरेपीमुळं आईची तब्येत खालावलेली होती... पण प्रज्ञाची भेट कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये झाली होती. खरंतर एमसीएला ती माझ्यासोबत नव्हती... पण एमएमसीसीत जाण्याआधी महिनाभर एकाच कॉलेजात असल्यानं शिक्षकांनाही ती माहीत होती. त्यामुळं ती आमच्या या कॉलेजच्या गॅदरिंगमध्येही सहभागी व्हायची. ती दोनेक डान्समध्ये सहभागी झाली होती. तेव्हा मम्मी, डॅडी, आजी, बहीण, ताऊ, सगळेच आले होते... पण तिला कधी घरी नेलं नाही.\nप्रश्न : ...आणि मग घरी कधी सांगितलं\nप्रज्ञा : घरी सांगण्याआधी खूप मोठी घटना घडली. माझ्या आईपप्पांचा खूप मोठा अपघात झाला. दोघंही आयसीयूत होते. आई तर कोमामध्ये गेली. तिचा मेंदू फुटला होता. हे घडलं तेव्हा रात्रीची वेळ होती. बल्लीला फोन करून कळवलं होतं. तो आणि इतर काही मित्र रात्रीतून हॉस्पिटलमध्ये आले. मी आणि ताई आम्ही दोघीच होतो. काकाकाकूही आले. महिनाभर आई हॉस्पिटलमध्येच होती. चारपाच दिवसांनी पप्पा आयसीयूतून बाहेर आले. त्या वेळेस हा रोज मला भेटण्यासाठी पुण्यातून निगडीला यायचा. अगदी पंधरावीस मिनिटंच भेटायचा पण रोज यायचा... शिवाय हा रोज सर्वांची विचारपूस करायचा. आईकडं आत जाऊन भेटून यायचा. आईची अवस्था मला पाहवत नव्हती. मी आत जातही नव्हते. काकाकाकूंना संशय आला. कितीही चांगला मित्र असला तरी तास-दीडतासाचा प्रवास करून रोज काय येतो त्यांनी आडून विचारण्याचा प्रयत्न केला... पण मी काही सांगितलं नाही.\nबलविंदर : माझ्या घरात मम्मीचं आणि दादीचं आजारपण मी पाहत होतो... त्यामुळं अशा वेळी आधाराची गरज असते हे कळायचं. पेशंटला आपण सोबत आहोत ही भावना देणंही महत्त्वाचं असतं. त्या वेळेस प्रज्ञाचा प्रियकर आहे अशा कर्तव्यभावनेतून मी अजिबात भेटत नव्हतो. मी खरंच घरात हे सारं जवळून अनुभवलं होतं. मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये मम्मी आणि दादी दोघीही अ‍ॅडमिट असायच्या. डॅडी त्यांच्यासोबत. मी रोज सकाळी सिंहगड रेल्वे पकडून मुंबईला जायचो... डबा घेऊन. संध्याकाळी पुन्हा घरी यायचो. डॅडींना आणि त्यांनाही घरचा डबा मिळावा शिवाय आपल्यालाही जितकं शक्य होईल तितकं भेटता यावं हा हेतू असायचा... त्यामुळं अगदी त्याच भावनेतून मी प्रज्ञाच्या आईपप्पांची भेट घ्यायचो... पण त्या काही कोमातून बाहेर आल्या नाहीत. 2007मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्या सगळ्या प्रकारात आमचा विषय मागे पडला.\nप्रज्ञा : आई गेल्यानं वर्षभरात मोठ्या मुलीचं लग्न केलं पाहिजे या विषयानं जोर धरला. काही महिन्यांतच ताईसाठी स्थळ आलं. आईला हवं होतं तसं अगदी. तिचं लग्न झालं. त्या लग्नातही बल्ली एकमेव वेगळा दिसत होता. त्यामुळं त्याचं लग्नात असणं चर्चेचा विषय झाला होता. हा कोण पगडीवाला अशी एकूण विचारणा सुरू होती. तो तर त्या सगळ्या नजरांनी इतका अस्वस्थ झाला की, जेवणासाठी न थांबता लगेच गेला. शेवटी मार्च 2009मध्ये आम्हीच घरी सांगितलं.\nप्रश्न : म्हणजे नेमकं काय वाटलं होतं तुला... त्या नजरांनी\nबलविंदर : खूप अवघडलो होतो मी. ब्राम्हण घरातील लग्न फार पद्धतशीर असतात, मोजक्याच लोकांना बोलावलं जातं, असं ऐकलं होतं. मी ताईच्या लग्नाला येत नाही, असं मी प्रज्ञाला म्हणत होतो. तिने आग्रह केल्यावर एक-दोन मित्रांबरोबर लग्नाला गेलो खरा...पण खूपच विचित्र वाटायला लागलं. एकदम 'ऑड मॅन आउट'...फार वेळ थांबण शक्य नव्हतं. तिच्या ताईला स्टेजवर जाऊन शुभेच्छा दिल्या आणि लगेचच काढता पाय घेतला. जेवणाचा घास काय, पाणीही घशाखाली उतरणं शक्य नव्हतं. तेव्हा खऱ्या अर्थानं पहिल्यांदा टेन्शन आलं होतं आमचं लग्न होईल का याबाबत...\nप्रश्न : घरी सांगितल्यानंतर त्यांची सुरुवातीची प्रतिक्रिया काय होती\nप्रज्ञा : पप्पा तर खूप नाराज झाले. नाराजपेक्षाही त्यांना टेन्शनच आलं. एक तर आई नाही. ताईचं नुकतंच लग्न झालेलं. त्यात मी असं काहीतरी सांगतेय हे कसं हाताळावं हे त्यांना समजतच नव्हतं... शिवाय ताईच्या सासरचे चिडले तर... त्यांना या सगळ्याचा खूप ताण होता. काही नातेवाईक तर म्हणाले की, कॉलेजात प्रेमबिम होतंच असतं... पण ते इतकं गांभीर्यानं घ्यायचं कारण नाही. आपली संस्कृती वेगळी पडते, झेपणार आहे का ‘मुव्ह ऑन’ कर... पण माझ्या काका-काकूंनी खूप समजून घेतलं. त्यांनीच पप्पांना समजावलं. ती तिच्या भावना सांगतेय तर टोकाची भूमिका घ्यायला नको. आजच्या जमान्यात कुठं धर्मजाती घेऊन बसायचं ‘मुव्ह ऑन’ कर... पण माझ्या काका-काकूंनी खूप समजून घेतलं. त्यांनीच पप्पांना समजावलं. ती तिच्या भावना सांगतेय तर टोकाची भूमिका घ्यायला नको. आजच्या जमान्यात कुठं धर्मजाती घेऊन बसायचं पाहायचं असेल तर एक वेळ आर्थिक स्तर काय आहे पाहायचं असेल तर एक वेळ आर्थिक स्तर काय आहे किमान आपल्या घरी होती तशी ती दुसर्‍या घरी राहू शकते का हे बघ. आजीसुद्धा जातीपेक्षा तिला मुलगा आवडलाय ना... ती खूश आहे ना... म्हणाली. पप्पा नाराजीनं आणि नाइलाजानं तयार झाले. तोवर आमच्या दोघांच्या घरात तीन मृत्यू झाले होते. माझ्या आईचा. बल्लीच्या आईचा आणि आजीचा... त्यामुळं बल्लीच्या इथंसुद्धा त्याची लहान बहीण सोडली तर निर्णयप्रक्रियेत सहभागी होणारी कुणी स्त्रीच नव्हती.\nबलविंदर : डॅडींना सांगितल्यानंतर त्यांनी वस्तुस्थिती सांगितली. पुण्यात आल्यानंतर मुलांच्या शिक्षणात सातत्यानं बदल होऊ नयेत म्हणून त्यांनी पुण्यानंतरच्या बदल्या नाकारल्या होत्या. निवृत्तीपर्यंत मुलांची शिक्षणंही पूर्ण होतील आणि मग पुन्हा पंजाबला जाता येईल असा व्यवहारी विचार त्यांनी केलेला होता. निवृत्तीनंतर येणार्‍या पैशांतून पंजाबमध्ये घर, शेती घेण्याचा विचार होता... त्यामुळंच त्यांनी पुण्यात कुठल्याही प्रकारची गुंतवणूक केलेली नव्हती. घर घेतलेलं नव्हतं. वर्ष-दोन वर्षांत ते निवृत्त होणार होते. त्यांचं म्हणणं एवढंच होतं की, प्रज्ञाच्या घरचे काय म्हणताहेत ते पाहा. तूही अजून सेटल नाहीस, शेवटी सगळं तुला निभवायचं आहे, अशा सर्व स्थितीतही ते लग्नाला तयार असतील तर माझी हरकत नाही. पंजाबला जाण्याची त्यांना प्रचंड इच्छा होती... मात्र आमच्यामुळे ते इकडेच अडकले. कदाचित मम्मी जिवंत असती तर ते दोघं का होईना... पंजाबला माघारी गेलेही असते... पण त���ही नसल्यानं मुलांसोबत राहणं त्यांनी आनंदानं स्वीकारलं. प्रज्ञाच्या काकांनी पुढाकार घेतला. दोन्ही घरच्या मंडळींनी बैठक करू यात असं ठरवलं.\nप्रश्न : बैठकीत कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली\nप्रज्ञा : दोन्ही घरच्या मोठ्या माणसांची भेट व्हावी हाच साधारण मुद्दा होता. नाइलाजानंच माझ्या घरचे बोलायला लागले... मात्र हळूहळू गप्पांचा सूर लग्नाच्या बोलणीपर्यंत गेला. बल्लीला मात्र लगेच लग्न नको होतं. कॉलेज संपवून नुकतेच कुठं नोकरीसाठी धडपडत होतो... त्यामुळं आधी सेटल व्हावं असा विचार होता. मलाही त्याचं पटत होतं. 2008-09मध्ये जागतिक मंदी सुरू होती... त्यामुळं नोकर्‍याही मिळत नव्हत्या. निराश होऊन कॉलसेंटरची तरी नोकरी पत्करतो अशी बल्लीची अवस्था होती... पण सुदैवानं त्याला हवी तशी नोकरी मिळाली. मीही एका नियतकालिकात काम करत होते. मोठे आमचं ऐकणार नाही म्हणता आम्हीही लग्नाला तयार झालो. आता आमच्या घरी लग्नाचा खर्च वधूवराकडचे अर्धा अर्धा उचलतात. बल्लीकडे तसं नव्हतं. सर्व खर्च मुलगीच करते. बल्लीला म्हटलं की, हे तू डॅडींना सांग... पण त्याला भीती वाटत होती की, एवढ्यातेवढ्यावरून काही बिनसू नये. लग्नातल्या मानपानाचा किंवा देण्याघेण्याचा प्रश्‍न नव्हता... कारण दोन्ही घरांत त्याबाबत कुठली प्रथा नव्हती. शेवटी बैठकी होण्याआधी मीच डॅडींना भेटायला गेले. त्यांना आमच्याकडची परिस्थिती सांगितली. या गोष्टीलाही त्यांची हरकत नव्हती. बैठकीत भाषेचा अडसर ठरू नये म्हणून डॅडींनी त्यांच्या मित्रांना तांबोळकर काकांना आणि नाशीकच्या सूर्यवंशी काकांना बोलावून घेतलं.\nत्या वेळेस पप्पांचं म्हणणं होतं की, लग्न ब्राह्मणी पद्धतीनं करू... मात्र आळंदीला करू. लग्न साग्रसंगीत करणार असू तर आळंदीला कशाला करायचं असं आम्हा सगळ्यांनाच वाटत होतं. पप्पांच्या डोक्यात तेव्हा काय सुरू होतं ठाऊक नाही. डॅडींचा कुठल्याही गोष्टीला विरोध नव्हता. रिसेप्शन करू म्हणालात तर करतो किंवा दोन्ही पद्धतीनं लग्न करायचं ठरवलं तर त्यालाही त्यांची हरकत नव्हती. त्या वेळेस बल्लीच्या बहिणीनं लग्न शीख पद्धतीनं करू यात असं सांगितलं. त्या वेळी सूर्यवंशी काकांनी सांगितलं की, लग्नाचे विधी फार वेगळे नसतात. जसे आपण सात फेरे घेतो तसे ते गुरूग्रंथसाहिबभोवती चार फेरे घेतात. मग माझी काकूच म्हणाली, ‘गुरुद्वारात लग्न करून द्यायला ते तयार आहेत... तर मग आपण त्या पद्धतीनं लग्न करू.’ पप्पाही तयार झाले. नाश्ता, जेवण यांत मेनू काय ठेवायचा अशा किरकोळ गोष्टींवरून वाद असं नव्हे पण चर्चा बर्‍याच लांबल्या.\nप्रश्न : थोडक्यात फार संघर्ष झाला नाही...\nबलविंदर : माझे कुटुंबीय पंजाबात असते तर कदाचित लग्न इतक्या सहजासहजी होणं शक्य नव्हतं... पण इथं आम्हाला आडकाठी करणारं कुणीच नव्हतं. पंजाबमध्ये मामालोकांना वाटत होतं की, आम्ही तिकडं येऊ. स्थायिक होऊ आणि मग माझ्यासाठी तिथलीच मुलगी शोधू. पुण्यातला मुलगा म्हणून त्यांनी तिकडं उगीच एक हवा तयार केली होती. डॅडींनी लग्नाचं कळवल्यावर त्यांच्या फारच थंड प्रतिक्रिया आल्या. डॅडी स्वत: लग्नासाठी तयार होते... त्यामुळं त्यांनी विरोध करण्याचा प्रश्‍न आला नाही... शिवाय केळकर कुटुंबीयांनीही फारच समजूतदारपणे हे सगळं प्रकरण हाताळलं. प्रज्ञाला किंवा मला बोलण्याची संधी तरी दिली. अनेकदा पालक ऐकूनच घेत नाहीत... पण त्यांनी बघू तर मुलं काय म्हणताहेत अशी भूमिका घेतली... त्यामुळं सुरुवातीला थोडी नाराजी राहिली, मनवामनवी करावी लागली तरी ते काही फार अवघड नव्हतं.\nप्रज्ञा : कदाचित माझी आई जिवंत असती तर जास्त संघर्ष झाला असता किंवा कदाचित आमचं लग्न झालंही नसतं. बल्लीचं म्हणणं होतं की, घर सोडून लग्न करायचं नाही, कितीही थांबावं लागलं तरी आपण त्यांच्या सहभागानंच लग्न करायचं. आई असती तर तिला मनवणं अवघड गेलं असतं. माझ्या एका चुलत आतेबहिणीनं एका सिंधी मुलाशी लग्न केलं तर त्यावरून आईनं माझ्या आत्याला कितीतरी सुनावलं होतं. मुलांवर लक्ष नाही का वेगळ्या संस्कारात तिला जमणार आहे का वेगळ्या संस्कारात तिला जमणार आहे का आणि असं बरंच काही. तिचं बोलणं जिव्हारी लागायचं. ती आत्याला रागावत होती तेव्हा मी मनातून खूपच टरकले होते. आपणही उद्या हेच करणार आहोत आणि आई दुसर्‍यांच्या मुलीसाठी इतका रागराग करतीये तर आपल्यासोबत काय करेल आणि असं बरंच काही. तिचं बोलणं जिव्हारी लागायचं. ती आत्याला रागावत होती तेव्हा मी मनातून खूपच टरकले होते. आपणही उद्या हेच करणार आहोत आणि आई दुसर्‍यांच्या मुलीसाठी इतका रागराग करतीये तर आपल्यासोबत काय करेल पण नियतीच्या मनात कदाचित काहीतरी वेगळंच होतं. ती असायला हवी होती असं खूप वाटतं.\nप्रश्न : मग लग्न गुरुद्वारात केलं त्यांना तुमचा आंतरधर्मीय विवाह आहे हे सांगितलं होतं\nबलविंदर : लग्न शीख पद्धतीनं करायचं ठरल्यानंतर प्रज्ञाच्या घरच्यांना लांब पडू नये म्हणून आकुर्डीतल्या गुरुद्वारात लग्न करायचं ठरलं. गुरुद्वारात जाऊन लग्नाबाबत कल्पना दिली. ती शीख नसल्याचंही सांगितलं. तिथल्या पाठींनी आनंदानं लग्न करण्यास परवानगी दिली. उलट ते म्हणाले, ‘तुम्ही आणि तुमचे कुटुंब आनंदी आहात नाऽ मग झालं तर. लग्नविधीत जे काही म्हटलं जातं ते आम्ही तुम्हाला हिंदीतून सांगू. एरवी ते पंजाबीत असतं... पण मुलीकडच्यांच्या मनात शंका नको की, हे काय पुटपुटत आहेत.’ त्यांनी आमच्यासाठी तेवढा त्रास घेतला. लग्नात, वरातीत तर माझ्या घरचे कमी आणि प्रज्ञाचे नातेवाईक खूप नाचले. आम्ही आता त्याचा व्हिडिओ पाहतो तर त्यांना म्हणतो, ‘हा डान्स बघून कोण म्हणेल मनाविरुद्ध तुम्ही लग्नाला तयार झालता’ यांच्याकडे वरात प्रकार नाही त्यामुळं इकडं लोकांनी दिलखुलास मजा लुटली... पण मी तर हिंदू पद्धतीची लग्नं पाहिलेली होती. तिच्या घरच्यांनी नव्हती... शिवाय लग्नासाठी तिनं पंजाबी ड्रेस घालणं, हातात चुडा, डोक्यावर ओढणी धरणं. हे सगळं पाहून ते थोडे अवघडले होते.\nप्रज्ञा : थोडे नाही चांगलेच अवघडले होते. वरात आल्यानंतर नातेवाइकांनी गळाभेट घेण्याचा ‘मंगनी’ हा प्रकार यांच्याकडे आहे. तेव्हा ते गळ्यात प्लास्टीकच्या फुलांचे हार घालतात. ते पाहूनही माझ्या घरचे म्हणत होते, ‘अरेऽ असले हार तर फोटोला घालतात.’\n...पण मग त्यांना रिवाज सांगितल्यावर ते गप्प राहिले. माझे काही नातेवाईक तर मुद्दाम धोतराचा पोशाख करून आले होते. मी स्वतःही त्या सगळ्या पेहरावात किंचित अवघडले होतेच. हातात 80 बांगड्यांचा चुडा होता. पंजाबहून पंधराएक जण लग्नासाठी आले होते. त्यांपैकी केवळ आत्यालाच हिंदी बोलता येत होतं. रितीरिवाजानुसार काय करायचं होतं ते सांगायला त्याच सोबत होत्या. खरंतर लग्नाच्या आदल्या दिवशी बल्लीचा छोटा अपघात झाला होता. त्यात हात फ्रॅक्चर झाला होता. माझ्या घरच्यांना टेन्शन आलं की, शकुनअपशकुन काही म्हणाले तर... मनाविरुद्ध लग्न करताय म्हणून असं झालं म्हणाले तर... पण बल्लीच्या घरचे याबाबतही कुल होते. त्यांच्या डोक्यातही हा मुद्दा येणार नाही असं बल्लीनं सांगितलं तेव्हा सर्वच जण शांत झाले. मग लग्नानंतर तीनचार महिन्यांनी मी पंजाबला गेले होते. जाण्याआधी थोडी भीती होतीच. तिकडं हातातला चुडा सव्वा वर्षं ठेवतात. मी तर इथं लगेच काढून ठेवलेला... पण डॅडी म्हणाले, ‘काही नाही, घरात जाण्याआधी बसस्टँडवर हातांत घालत जा. तिथून बाहेर पडलीस की काढून ठेवत जा.’ डॅडींनी कायमच असा पाठिंबा दिला.\nप्रश्न : लग्नानंतर मग खाणंपिणं, राहणीमान अशा वेगळ्या कल्चरमुळं कधी काही खटके उडाले\nप्रज्ञा : कधी तसा प्रश्‍नच आला नाही. घरात जर बाई असती तर दोन बायकांचा संघर्ष होण्याची शक्यता असते. बल्लीची बहीण होती पण ती वयानं लहान असल्यानं तिनं मला कधी कशासाठी दबाव आणला नाही. त्याअर्थी मी एकटी स्त्री असल्यानं ‘हम करे सो कायदा’ असं झालं... पण डॅडी किंवा सुरुवातीला ताऊसुद्धा (आता ते हयात नाहीत) यांनी कधीच कुठल्या गोष्टींचा हट्ट केला नाही. कुठल्या प्रथापरंपरासाठी दबाव आणला नाही. लग्न झालं तेव्हा रेल्वे क्वार्टर्समध्ये होतो. मी नोकरी करत होते. लहान बहीण संध्याकाळचा स्वयंपाक करायची. मी सकाळचा. बल्ली इतर मदत करायचा. ही वाटणी झाली होती. दोनेक वर्षांत तिचं लग्न झालं. डॅडी निवृत्त झाले. आम्ही वारज्याजवळ उत्तमनगरमध्ये भाड्यानं राहायला आलो. माझीही पुढं लोकमतची पूर्ण वेळ नोकरी सुरू झाली. घरी यायला उशीर व्हायचा. तेव्हा संध्याकाळी ताऊ भाजी करायचे आणि डॅडी चपात्या. रात्री मी येईपर्यंत ते अजिबात वाट पाहायचे नाहीत. उलट मी हातपाय धुऊन थेट ताटावर बसायचे. बर्‍याचदा सकाळीही मदत असायचीच.\nडॅडींनी अगदी पहिल्या महिन्यातच मला देव्हारा करायचा असेल तर कर म्हणून सांगितलं. शीख धर्मात देव्हारा नसतो. मी छोटा देव्हारा केला. मला माझ्या घरात असल्यासारखं वाटायला लागलं. आम्ही दोन्हीकडचे सण साजरे करायचं ठरवलं. शीख धर्मात खरंतर फार थोतांड नसतात. सण एकदम सुटसुटीत असतात. शिवाय गुरुद्वारात जाऊन माथा टेकवला की पुरे. सणासुदीलाही लोक गुरुद्वारातच असतात. इतकं सोपं.\nडॅडींना पुढं त्यांच्या निवृत्तीनंतर जी रक्कम मिळाली त्यांतली निम्मी रक्कम त्यांनी आम्हाला घर घेण्यासाठी दिली. त्यानंतर अंगदचा जन्म झाला. तेव्हाही आई नसल्यानं बाळंतपण कुठं करायचा हा प्रश्‍न होता. पप्पा म्हणाले, ‘आजीला बोलावू, बाई लावू, तू ये इकडे.’ तेव्हा पप्पांची नोकरी सुरू होती. डॅडी मात्र रोज दुपारी उत्तमनगरहून निगडीला यायचे आणि संध्याकाळी जायचे. आजीला काही होत नव्हतं. मेसचा डबा लाव���ेला होता... बाळंतपणाच्या वेळी सव्वा महिना माहेरी होते त्यावेळी तिन्ही काकू, ताई आणि तिच्या सासूबाई यांनी आळीपाळीने रहायला येऊन हातभार लावला. त्यामुळं सव्वा महिन्याचा आराम असा काही मिळाला नाही... त्यामुळं मी लगेच सासरी गेले. सासरी डॅडी, ताऊ होते... त्यामुळं खूप हायसं वाटलं. डॅडी रोज भाकरी-पालेभाजी करून देऊ लागले. जेवणाची आबाळही थांबली. अंगदला भरवण्यापासून त्याचे शीशू, लंगोटटी धुण्यापर्यंत सगळं काही त्यांनी केलं. तो सहा महिन्यांचा असताना मी कामावर परत रुजू झाले. तेव्हा तर पूर्ण वेळ त्यांनीच लक्ष दिलं. एखाद्या आईनं किंवा सासूनं केलं नसतं इतकं डॅडींनी केलं. अजूनही करत आहेत. त्यांच्या जिवावर घर सोडून तर मी दोन दोन दिवसांच्या, आठवड्यांच्या मुक्कामांच्या असाईनमेंट्‌सही करू शकते.\nप्रश्न : डॅडींचं खरंच कौतुक, अंगदलाही त्यांचा चांगलाच लळा लागला असणार अंगदचेही तुम्ही शीख धर्माप्रमाणे केस वाढवलेत ना... त्यामागं काही विचार\nबलविंदर : डॅडींचे आहेत, माझे आहेत म्हणून त्याचेही वाढवले. त्याला ज्या क्षणी वाटेल की, नको... त्या क्षणी कापून टाकणार... पण आपली संस्कृती त्याला माहीत असावी एवढाच त्यामागं उद्देश. फारच कट्टर श्रद्धेचा मुद्दा नाही. तसं असतं तर लग्नच होऊ शकलं नसतं.\nप्रज्ञा : सुरुवातीला मला वाटत होतं की, ठेवू नये. मी तसं याला सांगितलंही. मग नंतर वाटलं की, डॅडींना कदाचित अपेक्षित असेल की, त्यानंही पगडी बांधावी. आम्ही तसं केलं नाही तर कदाचित ते काहीच म्हणणार नाहीत... पण ते इतका मनापासून सगळ्यांचा विचार करतात तर त्यांचंही मन राखायला हवं असं वाटलं. केस ठेवण्यातून धर्माची जपणूक होईल की नाही सांगता येत नाही... पण डॅडींचं मन जपलं जाईल असा भाव होता. डॅडीही म्हणतात, उद्या तो जर फॅशन किंवा कशामुळंही म्हणाला नकोत हे केस... तर लगेच कापून टाकायचे. त्याउपर त्याला काहीही विचारायचं नाही. अंगद हे नावही आम्ही असंच फार शोधून-शोधून ठेवलं होतं. मला फार मोठी मोठी नावं नको होती. मग अंगद हे नाव सापडलं. शीखांच्या दुसऱ्या गुरूंचं नाव आहे आणि हिंदू मिथककथांमध्येही हे नाव सापडतं. प्रत्येक वेळी ताणून चालत नाही. मधला मार्ग काढून पुढं जावं लागतं.\nप्रश्न : मगाशी तू म्हणालीस तुम्ही घरात तीन भाषा बोलता. अंगदला येतात या भाषा\nप्रज्ञा : त्याला तिन्ही भाषा कळतात... पण तो अगदी चार वर्षां���ा होईपर्यंत बोलत नव्हता. आम्ही खूप घाबरलो. मी बल्लीप्रमाणेच त्याच्याशी मराठीत बोलायचे. डॅडी आणि बल्ली हिंदीत बोलायचे. पंजाबीही होतीच अधूनमधून. त्याला ते तिन्ही भाषांतलं कळायचं. तो तसा प्रतिसाद द्यायचा... पण मुक्यानंच. मग डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले, ‘त्याला तिन्ही भाषा कळतात हे चांगलंय पण आपण कुठल्या भाषेत बोलावं हे त्याला कळत नाहीये. कुठला शब्द निवडून उत्तर द्यावं... त्यामुळं तुम्ही त्याच्याशी संवादाची एकच भाषा ठेवा. तो बोलायला लागेल. घरात इतर दोन भाषा त्याच्या कानांवर पडतातच... त्यामुळं तो पुढं त्याही शिकेल. झालं तसंच. आम्ही हिंदीतून त्याच्याशी बोलायचं ठरवलं आणि सहा महिन्यांत तो बोलायला लागला.\nप्रश्न : अंगदला दोन्ही कुटुंबांकडच्या खानपान-राहणीमानातला फरक समजू लागलाय का\nप्रज्ञा : होऽ आता आता त्याच्या ते लक्षात येतंय. तो त्यानुसार प्रश्‍नही करतो. पूर्वी मी देव्हाऱ्यातल्या देवांना नमस्कार करायचे आणि गुरूगोविंदांच्या प्रतिमेला नाही... म्हणजे ती प्रतिमा देवार्‍यात नसल्यानं माझ्या ते लक्षात आलं नाही... तर एकदा तोच म्हणाला, ‘तू भगवान में फर्क क्यों करती’ तो तसं म्हणाल्यानं मग मी जाणीवपूर्वक त्या प्रतिमेलाही नमस्कार करू लागले. सणांच्या बाबतही त्याला गणपतीसाठी मुंबईच्या माझ्या काकांकडे जायचं असतं. सणासुदीला आरत्यांप्रमाणेच आम्ही पंजाबीतला अरदासही करतो.\nप्रश्न : त्याच्या शाळाप्रवेशाला अडचण आली\nप्रज्ञा : नाही... पण आम्हाला त्याच्या प्रवेशफॉर्मवर धर्माचा उल्लेख करायचा नव्हता. आम्ही ती जागा कोरी ठेवली... पण शाळा प्रशासन त्याबाबत ऐकूनच घेत नव्हतं. शाळा बदलण्याचा विचारही झाला... मात्र हाच प्रश्‍न सगळीकडे उद्भवला. शेवटी आम्ही मग तिथं जरा घोळ करून ठेवला. धर्म शीख आणि त्यातल्या जातीच्या तिथं हिंदू असं लिहिलंय... त्यामुळं त्याच्या शाळेतल्या रेकॉर्डमध्ये अंगद सिंग, शीख (हिंदू) असं नोंदवलं गेलंय. आम्हाला तर एकही द्यायचा नव्हता... पण ते दोन्ही लिहिल्यानं कदाचित त्याचा प्रभाव शून्य ठरेल अशी आमची भाबडी अपेक्षा.\nप्रश्न : ऑक्टोबर 2021मध्ये लग्नाची तपपूर्ती होईल. या बारा वर्षांच्या सहजीवनात तुम्ही एकमेकांविषयी काय जाणलंत\nबलविंदर : एकमेकांविषयी एकच विशिष्ट गोष्ट जाणावी याच्या खूप पुढं आलोय. आम्ही एकमेकांशी कुठल्याही विषयावर ��ोलू शकतो हा मोकळेपणा आम्ही जपलाय. मैत्री कायम राहिलीये. कॉलेजजीवनातल्या कुठल्या तरी मुलावरून/मुलीवरून आम्ही आजही एकमेकांना चिडवू शकतो. त्यांना भेटायचं ठरलं तर चल तुझ्या सासरी जाऊन येऊ असं म्हणू शकतो. हे अगदी उदाहरणादाखल. भांडणं झाली तरी दुसर्‍या दिवसापर्यंत न्यायची नाहीत हे आम्ही ठरवलंय. नवराबायकोची म्हणून भांडणं झाली की मग आम्ही एकमेकांचे मित्र होऊन त्याच परिस्थितीकडं त्रयस्थपणे पाहतो. ती किंवा मी त्या पद्धतीनं आधार देतो आणि मग आमचं भांडणही मिटतं. कधीतरी प्रज्ञाला म्हणतो, ‘रोज चिंचगुळाची आमटी करतेस. कधीतरी पंजाबी पद्धतीची कांदाटोमॅटोची फोडणी घालून आमटी कर... किंवा पराठे कर...’ पण असं म्हणालो तरी ते काही संकट वाटत नाही. आम्ही जेव्हा एकत्र येण्याचा, राहण्याचा इतका मोठा निर्णय घेतला तेव्हा असल्या छोट्यामोठ्या गोष्टीही गृहीत धरल्या. धरून बसाव्यात इतक्या मोठ्या गोष्टी नाहीतच. आपण नवंनवं ट्राय केलं तर वेगवेगळ्या संस्कृतींशी आपली चांगलीच ओळख होते... मग ती जगण्याची असो वा खाद्यसंस्कृती. पंजाबहून नातेवाईक येतात तेव्हाही हेच सांगणं असतं की, तुम्ही पराठ्यांचा आग्रह करू नका. पूर्वी ते पोहे, उपीट खात नव्हते. आता प्रज्ञा पंजाबला गेली की तिच्यासाठी म्हणून ते करतात. सहजीवनात दोनच माणसं कुठं, असं सगळं कुटुंबच एकमेकांच्या सोबतीनं उभं राहतं तेव्हा ते अधिक अर्थपूर्ण होऊन जातं.\nप्रज्ञा : आमच्या नात्यात डॅडींचा रोलही तितकाच महत्त्वाचा आहे. ते कायम पाठीशी राहिले. त्यांच्याइतका प्रेमळ, समजूतदार आणि प्रचंड संयमी माणूस नाही पाहिला. बल्ली, डॅडी आणि आता अंगदही... या तिन्ही पुरुषांमुळं उलट माझं स्त्री म्हणून मुक्त होणं अधिक खुलत गेलंय.\n(मुलाखत व शब्दांकन - हिनाकौसर खान-पिंजार)\n'धर्मरेषा ओलांडताना' या सदरातील इतर मुलाखतीही वाचा\nआंतरधर्मीय विवाहित जोडप्यांच्या लेखमालिकेचे प्रास्ताविक : धर्मभिंतींच्या चिरेतून उगवलेल्या प्रेमकहाण्या\nविवेकी जोडीदाराची निवड म्हणजे सुंदर सहजीवनाकडं वाटचाल \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nमी या सदरातील तिन्ही मुलाखती वाचल्या. मला आवडल्या. हा उपक्रम अभिनंदनीय आहे. वाचकांनी मोकळेपणे या कुटुंबाचे अनुभव वाचावेत. कोणतेही निष्कर्ष काढू नयेत.\nमुलाखत / लेख खूप आवडला. मी लहानपणाप���सून \"साधना\" ची वाचक आहे. माझे वडील पूज्य साने गुरुजींचे शिष्य होते. त्यांचा गुरूजींबरोबर स्वातंत्र्य लढयात सक्रीय सहभाग होता. अमळनेरला प्रताप हायस्कूलमध्ये वडीलांना चार ते पाच वर्ष छात्रावासात गुरूजींचा निकटचा सहवास लाभला. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर वडील गुरूजींबरोबर मुंबईत आले. साधनेच्या स्थापनेत अगदी पेपरचे गठ्ठे खांद्यावर वाहून आणण्यापासून त्यांचं योगदान होतं. वडील शासकिय अधिकारी असल्याने गोरेगावच्या शासकीय वसाहतीत रहायला मोठी जागा होती. साने गुरू अनेकदा मुक्कामी असत. तेंव्हाची वडीलांनी सांगितलेली आठवण, ही मुलाखत वाचतांना प्रकर्षाने आली म्हणून नमनाला घडाभर तेल ओतलं. वडीलांच्या या घरात राष्ट्र सेवा दलातील कार्यकर्त्यांचे तसेच इतर परिचीतांचे (घरून विरोध असलेले) अनेक आंतरजातीय विवाह स्वतः पुढाकार घेऊन साने गुरुजींनी लावून दिले आहेत, इतकंच नाही तर स्वरचीत मंगलाष्टके म्हणून, आशिर्वाद सुध्दा दिले आहेत.\nमाझा मित्र शंतनु केळकर याची बहीण आणि जिजु यांची ही कथा मलाही प्रथमच वाचायला मिळाली.खुपच प्रेरनादायी प्रवास\nआत्ता पर्यंतच्या तीनही उदाहरणात स्त्री हिंदू महाराष्ट्रीय आणि पुरुष अन्यधर्मीय अस दिसत आहे. उलटा प्रकार सापडत नाही का \nया सदरातील पहिलीच मुलाखत समिना आणि प्रशांत यांची आहे. समिना या महाराष्ट्रीय मुस्लीम आहेत.\nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nश्रुती - इब्राहीम\t14 Mar 2021\nविवेकी जोडीदाराची निवड म्हणजे सुंदर सहजीवनाकडं वाटचाल \nसमीना-प्रशांत\t28 Feb 2021\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nप्रज्ञा - बलविंदर\t28 Mar 2021\nछोट्या-छोट्या रूढी परंपरांना नाकारतच आपण मोठ्या बदलांकडं पाऊल टाकत असतो\nदिलशाद - संजय\t25 Apr 2021\nदोन्ही घरची (भारतीय) संस्कृती सारखीच\nअरुणा - अन्वर\t11 Apr 2021\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nगोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही\nउर्दू काव्याचे मोती उधळत जाणारे गोड पुस्तक...\nकेरळ - डाव्यांचा ऐतिहासिक विजय\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nमराठा आरक्षण - सामाजिक आशय अधोरेखित करणारा निर्णय...\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव��याच्या जागा...\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'श्यामची आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/751372", "date_download": "2021-05-18T21:43:45Z", "digest": "sha1:AMFITXBI3RI5GAJNA3552XFFWYLZWNTM", "length": 2693, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"वेल्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"वेल्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:५०, ३ जून २०११ ची आवृत्ती\n१४ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: so:Waalis\n१६:२०, १० मे २०११ ची आवृत्ती (संपादन)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ilo:Gales)\n१७:५०, ३ जून २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: so:Waalis)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://agriandgraduates.org/yuva-pratap-awards.php", "date_download": "2021-05-18T20:48:05Z", "digest": "sha1:7F24AMBLXKNSGRA7UIGP66J2DSU5RZG2", "length": 10357, "nlines": 68, "source_domain": "agriandgraduates.org", "title": "कृषि उद्योग व पदवीधर प्रशिक्षण केंद्र । महाराष्ट्र | Agritech", "raw_content": "\nअभ्यास दौरे आणि कार्यक्रम\nईस्राईल कृषि अभ्यास दौरा\nईस्राईल कृषि अभ्यास दौरा व्हिडिओ\nसिक्किम सेंद्रिय अभ्यास दौरा\nयुवाप्रताप कृषि आणि सामाजिक पुरस्कार\nमुखपृष्ठ युवाप्रताप कृषि व सामाजिक पुरस्कार सोहळा\nयुवाप्रताप कृषि व सामाजिक पुरस्कार सोहळा\n७ जून २०२०-२०२१ संपर्क करा - ९९२२३२१५५५.\nकृषि पदवीधर संघटना आयोजित\nकृषि पदवीधर संघटना दर वर्षी राज्यस्तरीय युवा प्रताप कृषि व सामाजिक पुरस्कार सोहळा आयोजित करते. गेले ८ वर्षे अव्याहत पणे हा उपक्रम सुरु आहे. हा दिमाखदार राज्यस्तरीय सोहळा हा दिनांक ७ जून २०२० रोजी संस्थेच्या वर्धापन दिन निमित्त दर वर्षी पुणे येथे ��ेतला जातो. राज्यातील कृषि व सामाजिक विविध क्षेत्रातील अतुलनीय कार्य केलेल्या सामान्य जनांचा गौरव व्हावा म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृषिभूषण महेश कडूस पाटील यांचे वैयक्तिक सामाजिक व राजकीय जीवनातील मार्गदर्शक लोकनेते खासदार प्रताप पाटील चिलखलीकर यांच्या प्रेरणेने 'युवा - प्रताप' असे पुरस्कार सोहळ्याच्या दिवसाचे नामकरण संस्थेने केले आहे. राज्यातील शेकडो शेतकरी, संघटनेचे संस्थेचे स्वयं सेवक व कार्यकर्ते पदाधिकारी आणि कृषि व संलग्न पदवीधर वर्धापन दिनाच्या निमित्ताने या सोहळ्यास आवर्जून उपस्थित असतात हे देखील या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे.\nपुढील प्रमाणे विविध विभागात दरवर्षी संस्थे कडून प्रस्ताव स्वीकारले जातात.\nप्रयोगशील शेतकरी (द्राक्ष /डाळिंब इ.)\nकृषि उद्योग व उद्योजक\nपर्यावरण-जल अथवा निसर्ग संवर्धन\nमहिला सक्षमीकरण अथवा महिला उद्योजिका\nकला साहित्य व क्रीडा\nसामाजिक कार्य करणारे व्यक्ती व संस्था\nशिक्षण, विविध संशोधन व सेवा\nपशुसंवर्धन दुग्ध व मत्स्यव्यवसाय इ.\nसोशल मिडिया वरील कृषि विस्तार कार्य\nऑन लाईन व ऑफ लाईन असे दोन्ही प्रकारे प्रस्ताव स्वीकारले जातात.\nऑन लाईन प्रस्तावाची प्रत agrigraduatesassociation@gmail.com वर पाठवावी.\n(स्कॅन किंवा पीडीएफ स्वरूपात)\nऑफ लाईन प्रस्ताव \"प्रति - श्री भाऊसाहेब कडूस पाटील ( महासचिव , कृ . प . सं .), कृषि पदवीधर संघटना विभागीय कार्यालय, फ्लॅट ७, लेन ३, कर्नाटक बँकेजवळ, डी मार्ट मागे, बाणेर पुणे ४५ \". या पत्त्यावर पाठवावा.\nप्रत्येक वर्षी प्रस्ताव करणारे व्यक्ती यांच्या कडून प्रस्ताव सह देणगी शुल्क स्वीकारले जाते. सादर देणगी शुल्क हे संस्थेच्या अधिकृत खात्यावरच स्वीकारले जाते. या देणगी शुल्कातून प्रत्येक वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक दृष्ट्या आवश्यक घटकांना जाहीर मदत केली जाते.\nहा सोहळा म्हणजे आपल्या भरीव योगदानाने समाजाच्या विकासात मोलाचा वाटा देणाऱ्या युवकांच्या, कार्य करणाऱ्यांच्या कार्याच्या गौरव सलामी देण्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यामध्ये आपण देखील सहभागी होऊ शकता. सहभागी होण्याकरता दरवर्षीच्या ५ जुलै ते ५ एप्रिल पर्यंत कार्याचा प्रस्ताव स्वीकारला जातो.\nया कार्यक्रमाचे व्यासपीठ हे राज्यपातळीवरील असल्याने, राज्यातील कृषि मंत्री, सचिव , अथवा विविध विभागांचे आयुक्त आणि राज्यभरातील प्रगतिशील शेतकरी या सोहळ्यास उपस्थित असतात. अनेक खत उत्पादक कंपन्यांना किंवा लघु उद्योगांना ब्रॅण्डिंग करण्यासाठी ची हि सुवर्णसंधी असते. याच बरोबर प्रयोजकांना व्यासपीठावरील मान्यवरांसह संवाद साधण्याची संधी या निमित्ताने मिळते. या सर्व सोहळ्याचे प्रयोजकांची जाहिरात आणि त्यांच्या वयवसायाचे ब्रॅण्डिंग साधारण तीन महिने आधी पासून केले जाते. प्लॅटिनम, गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ अशा चार विभागासह मिडिया आणि हॉस्पिटॅलिटी पार्टनर्स सुद्धा आम्ही आमंत्रित करतो. अधिक माहिती साठी खालील पीडीएफ डाउनलोड करावी.\nमाहिती पत्रक डाउनलोड करा\nप्रस्ताव अर्ज डाउनलोड करा\nगणेश - २, फ्लॅट -३, विश्वेश्वर मंदिराजवळ, बिजलीनगर, चिंचवड, पुणे - ४११०३३\nकृषि पदवीधर संघटना कार्यालय, फ्लॅट ७, लेन ३, कर्नाटक बँकेजवळ, डी मार्ट मागे, बाणेर पुणे ४५.\nयुवाप्रताप कृषि व सामाजिक पुरस्कार सोहळा.\nईस्राईल सह जॉर्डन अथवा इजिप्त कृषि अभ्यास दौरा.\nऑक्टोबर २०२० - मे २०२१\nईस्राईल कृषि अभ्यास दौरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/national/england-agrees-to-extradite-nirav-modi-to-india-56576/", "date_download": "2021-05-18T20:57:40Z", "digest": "sha1:RA6DX5AFCS3FBG7W7GLMYRY66AW3AEYQ", "length": 9886, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "नीरव मोदीच्या भारत प्रत्यार्पणासाठी इंग्लंडचा होकार", "raw_content": "\nHomeराष्ट्रीयनीरव मोदीच्या भारत प्रत्यार्पणासाठी इंग्लंडचा होकार\nनीरव मोदीच्या भारत प्रत्यार्पणासाठी इंग्लंडचा होकार\nलंडन : पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. इंग्लंडच्या गृहमंत्रालयाने त्याला भारताकडे सोपवण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. सीबीआयने याबाबतची माहिती दिली आहे.\nनीरव मोदी घोटाळा करुन जानेवारी २०१८ ला भारतातून फरार झाला होता. त्यानंतर त्याला मार्चमध्ये लंडन येथे अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो वेस्ट लंडनमधील वाँडसवर्थ तुरूंगात आहे. भारताने नीरव मोदी फरार झाल्यापासून त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. हे प्रकरण त्यानंतर न्यायालयात गेले. २५ फेब्रुवारीला ब्रिटनच्या न्यायालयाने नीरव मोदीला भारताकडे सोपवण्याचा निर्णय दिला होता. आता गृहविभागाने नीरव मोदीला भारताकडे सोपवण्यास मंजुरी दिली आहे.\n१४ हजार कोटीच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात नीरव मोदी मुख्य आरोपी आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. मद्यसम्राट विजय मल्यानंतर मोदी हा दुसरा व्यावसायिक आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयानंतर मोदी याच्या देशातील आणि देशाबाहेरील मालमत्ता जप्त करण्याचा मार्गही मोकळा झाला होता.\nरोटी बँक चालवणारे किशोरकांत कालवश\nPrevious articleकर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पांना कोरोना\nNext articleआता मेरा रेशन अ‍ॅप व्दारे घर बसल्या मिळणार धान्य\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nप्रचंड करामुळे भारतीय स्वीकारतायेत परदेशी नागरिकत्व\nकुटुंबीयांना ५० हजार, मुलांना मोफत शिक्षण; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा\nलहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना विषाणू\nराजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंड; पायलट गटाच्या आमदाराचा राजीनामा\nउत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था राम भरोसे\nनारदा प्रकरणी तृणमुलच्या ४ नेत्यांचा जामीन रद्द\nकोरोना नियंत्रणासाठी आवश्यक सर्व करा\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/tv/news/kahani-ghar-ghar-ki-fame-actor-sachin-kumar-passes-away-he-had-a-close-relationship-with-akshay-kumar-127307523.html", "date_download": "2021-05-18T21:33:20Z", "digest": "sha1:THPZCFGNLR2SKMHFDRHHXEKTPX5TBHKK", "length": 5182, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "'Kahani Ghar Ghar Ki' fame actor Sachin Kumar passes away, He had a close relationship with Akshay Kumar | 'कहानी घर घर की' फेम अभिनेता सचिन कुमारचे निधन, झोपतेच मालवली प्राणज्योत; अक्षय कुमारसोबत होते जवळचे नाते - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nदुःखद:'कहानी घर घर की' फेम अभिनेता सचिन कुमारचे निधन, झोपतेच मालवली प्राणज्योत; अक्षय कुमारसोबत होते जवळचे नाते\nसचिन अभिनेता अक्षयचा कुमारचा आतेभाऊ होता.\n‘कहानी घर घर की’ या मालिकेतील अभिनेता सचिन कुमार याचे शुक्रवारी (15 मे) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 42 वर्षीय सचिनची झोपेतच प्राणज्योत मालवली. मुंबईतील अंधेरीस्थित राहत्या घरी हार्ट अटॅकने त्याचे निधन झाले. सचिन बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आत्याचा मुलगा होता. सचिनने सुरुवातीला अभिनेता म्हणून इंडस्ट्रीत काम केलं. त्यानंतर तो फोटोग्राफीकडे वळला होता.\nराकेश पॉल, चेतन हंसराज, विनीत रैना, सुरभी तिवारी यांसारख्या टीव्ही कलाकारांनी सचिनच्या निधनावर शोक व्यक्त केला. सचिनचा जवळचा मित्र राकेश पॉलने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितल्यानुसार, “सचिनचा झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी त्याच्या आईवडिलांनी त्याच्या बेडरुमचे दार ठोठावलं. मात्र काहीच उत्तर न आल्याने त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या किल्लीने दार उघडलं. तोपर्यंत सचिनने जगाचा निरोप घेतला होता.”\nअभिनेता चेतन हंसराज म्हणाला, “ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. मलासुद्धा सोशल मीडियावरून सचिनच्या निधनाची बातमी समजली. कहानी घर घर की या मालिकेत आम्ही एकत्र काम केले होते. मात्र सचिनने नंतर अभिनयात काम करणे सोडून दिले होते.”\n‘कहानी घर घर की’ या मालिकेशिवाय सचिनने ‘लज्जा’ या मालिकेतही काम केल् होतं. यामध्ये त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. या दोन्ही गाजलेल्या मालिका होत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-why-majid-himself-did-not-choose-to-cast-deepika-padukone-5752356-PHO.html", "date_download": "2021-05-18T20:23:58Z", "digest": "sha1:SSSQNQPHE4K7LTX2CBLGDOCOIL7L7EEK", "length": 4389, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Why Majid Himself Did Not Choose To Cast Deepika Padukone | ...म्हणून इराणी दिग्दर्शकाने दीपिका पदुकोणला केले होते रिजेक्ट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\n...म्हणून इराणी दिग्दर्शकाने दीपिका पदुकोणला केले होते रिजेक्ट\nमुंबई- गोव्यात सुरु असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) ची सुरुवात इराणी दिग्दर्शक माजिद मजिदी यांच्या 'बियाँड द क्लॉउड्स' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगने झाली. या चित्रपटात दीपिका पदुकोणचे नाव फायनल झाल्याची चर्चा असतानाच मालविका मोहनन हिची वर्णी चित्रपटात लागली.\n‘बियाँड द क्लाऊड्स’ या चित्रपटातील तारा या भूमिकेसाठी माजिद मजिदी यांनी दीपिकाची निवड केली होती. यासाठी तिने ऑडिशनसुद्धा दिलं होतं. गोव्यात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मजिदी म्हणाले की, ‘एखादा मोठा स्टार चित्रपटात असला की काही गोष्टी हाताळणे अवघड जाते. ती जेव्हा ऑडिशनसाठी आली होती, तेव्हाच लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. तिला पाहण्यासाठी चाहत्यांचा घोळकाच झाला होता.’चाहत्यांच्या घोळक्यामुळे शूटिंगमध्ये व्यत्यय निर्माण होत असल्याने अखेर मजिदी यांनी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्याचा निर्णय घेतला.\n‘बियाँड द क्लाऊड्स’ हा इफ्फीत ओपनिंग चित्रपट म्हणून दाखवला गेला. यामध्ये मालविका मोहनन आणि शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.\nपुढील स्लाईड्सवर बघा, दीपिका आणि फिल्मचे पोस्टर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-ncp-president-sharad-pawar-comment-on-fadanvis-government-5348477-NOR.html", "date_download": "2021-05-18T20:44:06Z", "digest": "sha1:E4BMQRDVKCFEX65EZPUC2K5IVTC5ZXFJ", "length": 4171, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "NCP President Sharad Pawar Comment on Fadanvis Government | दर्जा न सुधारणारी कृषी महाविद्यालये बंद करा; शरद पवारांची सरकारला सूचना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-��ेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nदर्जा न सुधारणारी कृषी महाविद्यालये बंद करा; शरद पवारांची सरकारला सूचना\nबारामती- ‘कृषी शिक्षणाचा दर्जा व गुणवत्तेबद्दल प्रश्चचिन्ह उपस्थित करून भारतीय कृषी संशोधन संस्थेने कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती रद्द केली हाेती. मात्र, गुणवत्ता व दर्जाबाबत तडजोड न करता संबंधित महाविद्यालयांना सुधारण्याची एक संधी द्यावी. तरीही सुधारणा हाेत नसेल तर अशी कृषी महाविद्यालये बंद करावीत,’ अशी सूचना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी साेमवारी केली.\nदेशाची भूक भागवण्यासाठी अावश्यक असलेल्या जनुकीय बदलावर आधारित नवीन वाणाच्या संशोधनावर बंदी घातल्यामुळे कृषी संशोधन प्रक्रिया ठप्प झाल्याचा अाराेपही त्यांनी केला.\nअमेरिका, ब्राझील, कॅनडातून आयात केलेल्या बीटी सोयाबीनपासून तयार खाद्यतेल भारतातील बहुसंख्य लोक खातात. मात्र, भारतात बीटी सोयाबीन उत्पादनावर बंदी आहे. खाद्यतेल आयातीतून इतर देशाला पैसा जाण्यास न्यायालयाचा व तज्ज्ञांचा पाठिंबा आहे. मात्र, नवीन पीक जातीची ट्रायल घेण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील संशोधन ठप्प झाले आहे. शास्त्रज्ञही निराश झाले आहेत याकडेही पवारांनी लक्ष वेधले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/ram-rahim-rape-case-in-hariyana-highcourt/08261200", "date_download": "2021-05-18T21:42:34Z", "digest": "sha1:56HP4ZB74WOB4AGK6BUCWTYUG5K7LG5A", "length": 14095, "nlines": 70, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "हायकोर्टाची 2 दिवसांत 5 वेळा सुनावणी; लष्कर तैनातीचे आदेश, हरियाणा सरकार तरीही गाफील Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nहायकोर्टाची 2 दिवसांत 5 वेळा सुनावणी; लष्कर तैनातीचे आदेश, हरियाणा सरकार तरीही गाफील\nश्रीनगर/नवी दिल्ली: गुरमित राम रहिमला अत्याचार प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्यानंतर समर्थकांनी प्रचंड उत्पात माजवला. त्यात १८ जणांना प्राण गमवावे लागले तर २०० जखमी झाले. हरियाणाच्या पंचकुलामधून सुरू झालेल्या हिंसाचाराचे लोण तासाभरात पंजाब, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश व राजस्थानापर्यंत जाऊन पोहोचले. सायंकाळी सैन्याने पंचकुला आणि सिरसामध्ये लष्करी पथसंचलन केले.\nडेरा समर्थक बुधवारपासूनच पंचकुलामध्ये मुक्कामी आले होते. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने गुरूवारी तीन वेळा आणि शुक्रवारी दोन वेळ��� सुरक्षेवरून सुनावणी घेतली. खरे तर कोर्टाने गुरूवारीच सरकारला फटकारले होते. एका व्यक्तीचा जरी मृत्यू झाला तर त्यास पोलिस-प्रशासन जबाबदार राहील, असे मानले जाईल, असे कोर्टाने बजावले होते. त्यानंतर प्रशासनाने उच्च न्यायालयाला शुक्रवारपर्यंत डेरा समर्थकांना शहरातून बाहेर काढले जाईल, असे आश्वासन दिले आणि पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही.\nशुक्रवारी सुमारे तीन वाजता निर्णय जाहीर झाल्यानंतर डेरा समर्थकांनी पंचकुलामध्ये शेकडो गाड्यांना पेटवून दिले. पत्रकार आणि अन्य लोकांवर हल्ला केला. लष्कर आणि पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा डेरा समर्थक प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करत चंदिगडच्या दिशेने गेले. हिंसाचाराचे लोण पंजाबपर्यंत पोहोचले. दिल्लीत १२ बसेसची जाळपोळ केली. रात्री हरियाणा पोलिसांनी १०० डेरा समर्थकांना ताब्यात घेतले.\nखट्टर सरकार तीन वर्षांत ३ मोठ्या घटनांत अपयशी\n१. जाट आंदोलन : ३० हून अधिक मृत्यू, २५ हजार कोटींचे नुकसान\nजाट आंदोलनचा मुकाबला करण्यात सरकार अयशस्वी ठरले होते. रोहतकमध्ये आंदोलक हिंसक बनले होते आणि सरकारच्या ते गावीही नव्हते. या हिंसाचारात ८ जिल्हे होरपळून निघाले होते. ३० हून अधिक मृत्यू झाले होते. आंदोलकांनी कोट्यवधी सरकारी आणि खासगी संपत्तीला पेटवून दिले होते. महिलांवर अत्याचार केल्याच्याही बातम्या होत्या. सुमारे २५ हजार कोटींची हानी झाली होती.\n२.रामपाल यांची अटक: आश्रमातून बाहेर काढण्यासाठी २ आठवडे\nस्वयंघोषित संत रामपाल यांच्या अटकेवेळी देखील हरियाणातील सरकारला कडक खमकेपणा दाखवू शकले नव्हते. जवळपास दोन आठवड्यांपर्यंत त्यांचे समर्थक आणि पोलिसांत तणाव होता. नंतर मात्र सतलोक आश्रमातून रामपालला अटक झाली. सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर कोर्टाच्या अवमाननेचा खटला सुरू होता.\nहरियाणातील ३० विधानसभा जागांवर राम रहीम यांचे ३५ लाख समर्थक असल्याने सरकारने कारवाई टाळली\n– पंजाब आणि हरियाणात निवडणुकीपूर्वी प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांचे येथे येणे-जाणे वाढते. राज्यात राम रहिमचे ५० लाखाहून जास्त समर्थक आहेत. त्यांची दलित समुदायावर पकड आहे. राम रहिम ज्या पक्षाकडे अंगुलीनिर्देश करतात, त्यास त्यांचे समर्थक कौल देतात.\n– राम रहिम यांचा हरियाणातील नऊ जिल्ह्यांतील सुमारे ३० हून अधिक मतदारसंघात प्रभाव आहे. यावेळी डेराने भाजपला समर्थन दिले होते. त्यामुळे भाजपला १२ हून अधिक ठिकाणी विजय मिळाला होता.\n– तत्पूर्वी मात्र भाजपला त्यापैकी केवळ भिवानी मतदारसंघातून विजय मिळाला होता. डेराने काँग्रेसच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली होती.\n– हरियाणाचे शिक्षण मंत्री राम विलास शर्मा यांनी राम रहिम यांच्या वाढदिवशी ५१ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.\n– क्रीडा मंत्री अनिल वीज यांनी ५० लाख रुपये ,मनीष ग्रोवर यांनी ११ लाख , केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनीही ३० लाख रुपयांची मदत दिली होती.\nराम रहीमच्या समोर सरकारचे लोटांगण\n– हायकोर्टाकडून पोलिसांना पंचकुलातील सव्वा लाख समर्थक पांगवण्याचे आदेश.\n– डीजीपी म्हणाले- सकाळपर्यंत त्यांना शहराबाहेर काढू, पण आवाहनाची आैपचारिकता\n– कलम १४४ लागू झाल्यानंतरही पंचकुला व सिरसामध्ये जमले लाखो समर्थक.\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत\nरामबाग मधील शौचालय दुरुस्तीची मागणी\nवीज पुरवठा सुरळीत करा, पडझड झालेली घरे तत्काळ दुरुस्त करा\nपिक विमा योजनेच्या तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करावा :पालकमंत्री\nआमदार निवास येथे कोरोना चाचणी केन्द्र सुरु\nजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाव्दारे जिवनावश्यक सामानाचे वाटप\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत\nगोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nMay 18, 2021, Comments Off on गोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nजिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nMay 18, 2021, Comments Off on जिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nMay 18, 2021, Comments Off on नदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्व��� पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nMay 18, 2021, Comments Off on चाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nMay 18, 2021, Comments Off on मंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-urdu-and-persian-poet-mirza-ghalib-andaz-ea-bayea-nandini-atmasiddhi-marathi-0", "date_download": "2021-05-18T20:58:37Z", "digest": "sha1:PV6MN4WDOQOBAPZSECKQXVSSIAWNMNLG", "length": 26598, "nlines": 133, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Urdu and Persian Poet Mirza Ghalib Andaz Ea Bayea Nandini Atmasiddhi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nरहिए अब ऐसी जगह...\nरहिए अब ऐसी जगह...\nसोमवार, 17 फेब्रुवारी 2020\nजगण्यासाठी जी वणवण ग़ालिबला करावी लागली, ती फलप्रद ठरली नव्हती. त्याला अपयश आलं होतं. त्याचा पेंशनचा अर्ज १८३१ मध्येच निकालात निघाला. दिल्लीत राहताना त्याची जगण्याची लढाई कशीबशी चालू होती. अर्थात काही काम करून पैसे कमवण्याची धडपड त्याने केली नाही, हा भाग आहेच. कारण त्याची जडणघडण आणि वाटचाल विशिष्ट पद्धतीनं झाली होती. त्यात सैनिकी किंवा दरबारी पद असणं महत्त्वाचं होतं. सैनिकी पेशापासून तर तो केव्हाच दूर आला होता. उर्दू-फ़ारसी काव्य, भाषा यात त्याला विशेष गती होती. पण या कौशल्याचं रूपांतर पैशात, आमदनीत करणं त्याला जमलं नाही. त्याच्या स्वभावातला ताठा, अभिमान आणि रूढ नीतिमत्ता व आचरणाचे संकेत धुडकावण्याची वृत्ती आड आली. अशा स्वभावामुळंच १८४० मध्ये त्यानं चालून आलेली फ़ारसी शिक्षकाची नोकरी गमावली होती. यानंतरचे त्याचे दिवस बिकट होत चालले. तशात उंची मद्य पिण्याची आणि उत्तम दर्जाचं मांस भक्षण करण्याची त्याची सवय त्यानं सोडली नव्हती. हलाखीच्या परिस्थितीत भर टाकणारं असंच त्याचं हे वर्तन होतं...\nएकीकडं कलकत्ता वारीमुळं त्याचं नाव झालं होतं, भलेही आर्थिक आघाडीवर त्याचा अपेक्षाभंग झाला असेल. पण त्याच्या कवित्वाची आणि भाषाप्रभुत्वाची चर्चा होऊ लागली होती. ग़ालिबचे अनेक मित्र ठिकठिकाणी होते आणि त्यांच्याशी त्याचा नित्याचा पत्रव्यवहार असे. या दोस्तांमुळंही त्याच्या नावाचा गवगवा अधिक होत होता. मात्र जगताना या गोष्टींचा काहीएक उपयोग नव्हता. ग़ालिबची साहित्यसाधना मात्र सुरूच होती. आपलं काव्यच काही दिलासा देईल, असं त्याला वाटत होतं. १८३३ मध्ये त्यानं उर्दू दीवान तयार केला होता, पण तो प्रसिद्ध ���८४१ मध्ये झाला.\nअशा परिस्थितीत ग़ालिबनं एक मार्ग शोधला, ज्यामुळं त्याला बदनामीचा धनी व्हावं लागलं... तसंही ग़ालिब धर्मभीरू नव्हता. तो मद्यपान करत असे आणि शिष्टसंमत नसलेला जुगारही खेळत असे. पण चौसर खेळायला कायद्यानंही बंदी होती. ग़ालिब केवळ खेळत होता असं नाही, तर त्यानं घरात जुगाराचे अड्डे भरवायला सुरुवात केली. त्याकाळी हौस म्हणूनही कुणी कुणी ‘चौसर’ हा खेळ खेळत असे. चौसर हा एक तऱ्हेचा सारीपाटाचा खेळच. चार रंगांच्या सोंगट्या आणि तीन फासे घेऊन ‘अधिक’ (+) चिन्हाच्या आकाराच्या पटावर हा खेळ खेळला जाई. (हिंदू पुराणात शिव आणि पार्वती सारीपाट खेळत असं मानलं जातं.) ग़ालिबलाही चौसर खेळणं आवडत असे. त्याला त्याचा नादच होता. पैसे लावून चौसर खेळल्यास त्यातून धनलाभही होतच असे. त्याच्या आयुष्यातलं हे एक अधःपतनच होतं.\nपैशाच्या निकडीतून त्रस्त झालेल्या ग़ालिबनं आलेली आर्थिक ओढाताण संपवण्यासाठी घरात चौसरचा अड्डा भरवण्यास सुरुवात केली. तत्कालीन सरकारच्या कायद्यानुसार जुगार खेळायला बंदी होती. मामला गुपचूप होता. १८४० मध्ये दिल्ली कॉलेजातली प्राध्यापकी मिळण्याआधीच सोडल्यानंतर त्याचे दिवस खडतर होत चालले होते. त्याचवर्षी त्याची आई गेली. तर १८४१ च्या सुरुवातीला त्याला घरात जुगार अड्डा चालवल्याबद्दल १०० रुपयांचा दंड झाला. दुसरीकडं त्याचा उर्दू दीवान तयार होत होता आणि १८४१ च्या ऑक्टोबरात तो प्रकाशितही झाला. त्याला ग़ालिबनं लिहिलेली फ़ारसी भाषेतली प्रस्तावना होती. या पुस्तकाची प्रशंसा तत्कालीन गव्हर्नर जनरलनंही केली होती. त्यानंतर १८४५ मध्ये त्याचा फ़ारसी दीवान पुस्तकरूपात आला. इकडं असा आशादायक माहौल असताना, ग़ालिबला निर्धनतेनं जेरीस आणलं होतं. त्याच्या घरी चालणारे जुगाराचे अड्डे हा त्यानं निवडलेला अर्थार्जनाचा अनधिकृत मार्ग चालू होताच. दिल्लीतल्या चाँदनी चौकातले अनेक सधन सुवर्णकार व जवाहिरांचे शौकिन व्यापारी त्याच्या घरी चौसर खेळण्यासाठी येत असत. त्याकाळचा दिल्लीचा कोतवाल मिर्ज़ा ख़ानी हा काव्यप्रेमी आणि ग़ालिबचा विशेष चाहता होता. तो त्याच्या या गुन्ह्याकडं दुर्लक्ष करत असे. पण या कोतवालाची नंतर बदली झाली आणि नवा कोतवाल फ़ैज़ल हसन ख़ान त्याच्या जागी आला. हा अतिशय कडक होता आणि गुन्हा करणाऱ्याला शासन झालंच पहिजे, असा त्याचा खाक्या होता. त्याच्या कारकिर्दीत ग़ालिबला चांगलाच झटका बसला आणि त्याला आयुष्यभर पुरेल असा डाग त्याच्या माथी लागला.\nग़ालिब आपल्या घरात अड्डे चालवत होता आणि या नव्या कोतवालानं त्याला धडा शिकवण्याचा निश्चयच केला होता. १८४७ मध्ये २५ मे रोजी ग़ालिबला रंगेहाथ पकडण्यात आलं. त्यासाठी चक्क सापळाच लावण्यात आला. चौसरचा खेळ रंगात आला असताना, पालखीतून महिला वेषात पोलिस शिपाई उतरले. त्यांनी खेळ थांबवला आणि ग़ालिबसह आणखी चारजणांना ताब्यात घेतलं. त्यांची तुरुंगातच रवानगी झाली. पकडलेल्यांमधले इतर चौघे पैसे चारून सुटले. पण ग़ालिबकडं कुठला इतका पैसा असायला त्याला सहा महिने तुरुंगवासात राहावं लागणार होतं. अशावेळी त्याला मदत करायला कोणीही धावून आलं नाही. उलट हितशत्रू गंमत बघत होते आणि त्याच्याबद्दल आणखी कंड्या पिकवत होते.\nग़ालिबपेक्षा सहा-सात वर्षांनी लहान असलेला शेफ़्ता हा शायर केवळ त्याच्या साह्यासाठी उभा राहिला. शेफ़्ता दिल्लीचा होता आणि ग़ालिबशी त्याची दोस्ती होती. नवाब मुस्तफ़ा ख़ान हे त्याचं मूळ नाव. तर ‘शेफ़्ता’ हे त्याचं उर्दू कवी म्हणून तख़ल्लुस (कविनाम) होतं. तर फ़ारसी काव्यासाठी तो ‘हसरती’ हे नाव वापरत असे. आपल्या उर्दू काव्यासाठी तो मोमिनला, तर फ़ारसी काव्यासाठी ग़ालिबला सल्ला विचारत असे. पुढं १८५७ नंतर शेफ़्तालाही त्यातील सहभागाच्या आरोपाखाली अटक झाली होती व त्याची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. ग़ालिबच्या बाजूनं उभं राहताना शेफ़्तानं सांगून टाकलं, ‘मिर्ज़ाबद्दलची माझी कौतुकाची भावना काही त्याच्या धार्मिक किंवा संतप्रवृत्तीवर आधारित नव्हती. तर त्याची बुद्धिमत्ता आणि उत्कृष्ट अशा काव्यशैलीमुळं ती होती. त्याच्यावरचा जुगाराचा आरोप हा नवीन आहे खरा; पण त्याला असलेला हा शौक सर्वज्ञातच होता. म्हणूनच, त्याला अटक झाल्यामुळं मला त्याच्याविषयी वाटणारा आदर कमी का बरं व्हावा त्याची कलात्मक क्षमता आणि सर्जनशीलता तर बदललेली नाही.’ अगदी बादशाह बहादूरशाह ज़फरनं केलेल्या रदबदलीचा उपयोग झाला नव्हता. वास्तवात तो नामधारी बादशहाच उरला होता. खरं राज्य तर कंपनी सरकारचंच होतं. त्यामुळं जामिन मिळण्याचीही शक्यता उरली नव्हती. शेफ़्ताच्या प्रयत्नांचा ग़ालिबच्या शिक्षेत कपात होण्यास हातभार लागला. अखेर रॉस नावाच्या ब्रिटिश ��ाणसानं मध्यस्थी केली, तेव्हा सहा महिन्यांची ही शिक्षा तीन महिन्यांवर आली. त्याशिवाय दोनशे रुपयांचा दंडही भरावा लागला. तोही बहुधा शेफ़्तानंच भरला. शेफ़्ताबद्दल ग़ालिब आयुष्यभर कृतज्ञ राहिला.\nमित्र असा बाजूनं उभा असताना आणि काही इंग्रज अधिकाऱ्यांनाही ग़ालिबची सुटका व्हावी असं वाटत असताना, नातेवाईकांनी मात्र ग़ालिबकडं पाठ फिरवली होती. लोहारूच्या त्याच्या सासुरवाडीनं तर त्याला एकदम झटकूनच टाकलं होतं. त्याला तुरुंगात भेटायलाही कोणी गेलं नाही. या घटनेनंतर आग्र्याच्या तत्कालीन वर्तमानपत्रांमधून ग़ालिबच्या अटकेविषयीची बातमी छापून आली होती. त्यात त्याचं नातं या घराण्याशी असल्याचा उल्लेख होता. त्यावेळी त्याच्या सासरच्या जहागीरदार घराण्यानं लगेच ग़ालिबशी आपलं नातं असल्याचा इन्कार केला. लांबचं नातं लागतं, असं त्यांनी जाहीर केलं.\nया एकूणच घटनेमुळं ग़ालिबला जीवनाचं आणि माणसांचं स्वरूप कळालं. एका बाजूनं तो उद्विग्नही झाला. आपण चांगलं काम केलं नाही, हे त्याला पटत होतं. त्याची शिक्षा त्यानं भोगली होती. पण ग़ालिबनं कधीही आपलं कृत्य लपवण्याचा प्रयत्न केला नाही. शेफ़्ता जवळजवळ रोज त्याला तुरुंगात जाऊन भेटत असे. तुरुंगातला अधिकारीवर्गही ग़ालिबला सन्मानानं वागवत असे. त्याच्या मित्रमंडळींवर, भेटायला येण्यावरही बंधनं घातली नव्हती. पण भेटायला येणारेही कमी होते. घरून त्याला हवं ते मागवण्याची मुभाही होती. पण तरीही झालेल्या मानहानीची कसर भरून येणार नव्हती. तसा ग़ालिब आपल्याच मस्तीत राहणारा. त्याला एरवी आपल्या बदनामीचं भय नव्हतं. स्वतःवर हसण्याचा त्याचा स्वभाव होता आणि आपल्यावर आलेलं तो फारसं मनावर घेत नसे. त्याचा हा शेर पाहिला की खात्री पटेल -\nथी ख़बर गर्म कि\n‘ग़ालिब’ के उड़ेंगे पुर्जे\nदेखने हम भी गए थे\nपर तमाशा न हुआ\nजुगार खेळताना मागंही कधीतरी त्याला कोतवालानं पकडलं होतं. तेव्हा इतरजण पळून गेले होते आणि ग़ालिब तेवढा त्याच्या हाती लागला. जुगार खेळत होतास का, असं कोतवालानं विचारताच तो उत्तरला होता, ‘हो, खेळत तर होतो. पण तुम्ही येऊन रंगाचा भंग केलात...’ यावर कोतवाल संतापला होता आणि पुन्हा सापडलास तर तुला तुरुंगात टाकेन, असं बजावून निघून गेला होता. (ज्या तवायफ़च्या कोठीवर हा कोतवाल जायचा, तिथं ग़ालिबला आपली काव्यरचना ऐकायला ��िळाली होती आणि त्याचं तिथलं जाणंयेणं वाढलं होतं. ही गोष्ट कोतवालाला कळताच या स्त्रीला त्यानं तिथून हाकललं होतं, असाही एक किस्सा सांगितला जातो. ग़ालिबला आरोपात अडकवण्यात म्हणूनच या कोतवालाला रस होता.) एकूणच ग़ालिबला या नव्या कोतवालाची दुश्मनी महागात पडली. त्यात घरात जुगार अड्डा चालवण्याचा आरोप ही काही साधी बाब नव्हती. शिवाय शिक्षा होऊन वाट्याला आलेल्या या तुरुंगवासाची गोष्ट वेगळी होती. गंभीर होती.\nया काळात ग़ालिबनं एका पत्रात आपल्या एका मित्राला लिहिलं आहे, ‘मला असं वाटतं की या जगातच आपण राहू नये. जर राहिलोच, तर मग हिंदुस्तानात राहू नये. रोम आहे, इजिप्त आहे, इराण आणि बग़दाद आहे. तेही सोडून दे. तसंच खुद्द क़ाबा हे तर स्वतंत्र लोकांचं आश्रयस्थान, ईश्वराची कृपा हवी असलेल्यांचं घर आणि हृदय असलेल्या लोकांचं विसाव्याचं स्थान आहेच.’\nघरापासूनचं अन् बाहेरच्या जगापासूनचं तुटलेपण. तेही तीन महिने. या कालावधीत कारावासात असताना ग़ालिबला एकटेपण छळत होतं आणि तरीही तेच बरं, असंही वाटत होतं. तुरुंगात असताना त्यानं लिहिलेली ही ग़ज़ल प्रसिद्धच आहे, ज्यात तो अगदी एकांतवासात जाऊन राहण्याची आणि जगापासून, मित्रमंडळींपासून तुटलेलं राहण्याची इच्छा व्यक्त करतो... आजारी पडल्यावर कोणी काळजी घेणारा नसेल आणि मृत्यूनंतरही कोणी शोक करणारा नसेल, अशा जागी जाण्याची आस त्याच्या मनात या तुरुंगवासानं जागवली...\nरहिए अब ऐसी जगह\nचलकर जहाँ कोई न हो\nहमसुख़न कोई न हो\nऔर हमज़बाँ कोई न हो\nइक घर बनाया चाहिए\nकोई हमसाया न हो\nऔर पासबाँ कोई न हो\nपड़िए गर बीमार तो\nकोई न हो तीमारदार\nऔर अगर मर जाइए तो\nनौहा-ख़्वाँ कोई न हो\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-perfume-designer-monika-ghurde-society-gaurd-murdered-him-5436333-PHO.html", "date_download": "2021-05-18T19:46:04Z", "digest": "sha1:UUNIGPXNP43GLFGSKWTSMDFOMQAGMJLE", "length": 13461, "nlines": 75, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "perfume designer monika ghurde Society Gaurd Murdered Him | मोनिकावर एकतर्फी प्रेम, गेली नोकरी, RAPE पूर्वी दाखवली पॉर्नफिल्म; मारेकऱ्याची कबुली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बा��म्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nमोनिकावर एकतर्फी प्रेम, गेली नोकरी, RAPE पूर्वी दाखवली पॉर्नफिल्म; मारेकऱ्याची कबुली\nपणजी (गोवा)- प्रसिद्ध परफ्युम एक्सपर्ट मोनिका घुरडे हिच्या मारेकर्‍याने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने सांगितले, की मोनिका घर बघायला आली होती तेव्हाच मला आवडली होती. घटनेनंतर सोडून दिले तर पोलिसांना सगळी हकिकत सांगेल, अशी भीती असल्याने तोंडावर उशी ठेवून तिला ठार मारले. त्यापूर्वी तिला तीन पॉर्नफिल्म दाखवल्या. त्यानंतर हातपाय बांधून बलात्कार केला.\n39 वर्षीय मोनिका घुरडेच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी पोलिसांनी सोसायटीचा 21 वर्षीय सुरक्षा रक्षक राजकुमारसिंग याला अटक केली आहे. त्याने आता संपूर्ण घटनाक्रम सांगितला असून बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत.\nपहिल्या नजरेतच आवडली होती\nराजकुमारसिंग सुरक्षा रक्षक असलेल्या अपार्टमेंटमध्ये मोनिका घुरडे भाड्याचा फ्लॅट बघायला आली होती. तेव्हाच राजकुमारला ती आवडली होती. तिच्यासोबत बोलण्याचा तो प्रयत्न करायचा. तिला वारंवार बघायचा. तिचा संपूर्ण शेड्युल त्याला माहिती होता.\nमोनिकाची कार धुवायचा राजकुमार\nयासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकारी विनोद गुप्ता यांनी सांगितले, की आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. घटनेपूर्वी दोन दिवस राजकुमार हा मोनिकाच्या गच्चीवर लपून होता. त्यानंतर त्याने मोनिकाच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला होता. राजकुमारला ती पहिल्याच नजरेत आवडली होती. ड्युटी संपल्यावर राजकुमार सोसायटीतील लोकांच्या कार धुवायचा. मोनिकाची कारही तोच धुवायचा.\nघरात प्रवेश केल्यावर राजकुमारने मोनिकाला चाकूचा धाक दाखवला. तिला बळजबरी बाथरुममध्ये घेऊन गेला. यावेळी झालेल्या झटापटीत तिची शुद्ध हरपली. त्यानंतर त्याने तिला ओढत बेडरुममध्ये नेले. बेडला तिचे हात पाय बांधले. या दरम्यान ती शुद्धीवर आली. त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली. तिने पर्समधील चार हजार रुपये घेण्यास सांगितले. त्यानंतर एटीएम कार्डही त्याच्या सुपूर्त केले. त्याने तिच्याकडून एटीएम पीन आणि मोबाईलचा पासवर्ड घेतला. तिने त्याला सोडण्याची विनंती केली. पण राजकुमारने तिला तीन पॉर्नफिल्म दाखवल्या. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. ही घटना ती पोलिसांना सांगेल अशी त्याला भीती होती. त्याने ��शीने तोंड दाबून तिची हत्या केली.\nमोनिकामुळे गेली होती नोकरी\nपंजाबच्या भटिंडा येथील रहिवासी असलेला राजकुमार याची नोकरी मोनिका आणि आणखी काही सोसायटीच्या लोकांमुळे गेली होती. मोनिकाची चोरीला गेलेली छत्री त्याच्याजवळ सापडली होती. नोकरी गेल्यावर त्याने अनेक ठिकाणी रोजगार मिळवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान सुरक्षा एजन्सीने त्याचा दोन महिन्यांचा 24 हजार रुपये पगारही दिला नाही. यावेळी तो मोनिका यांच्याकडे माफी मागण्यासाठीही आला होता. तुम्ही तक्रार मागे घ्या, असेही तो म्हणाला होता.\nछत्री चोरल्याने गार्डला हटकले होते...\nमोनिकाने काही दिवसांपूर्वी आरोपी राजकुमारला छत्री चोरताना पाहिले होते. इतकेच नव्हे तर त्याला हटकलेही होते. मोनिकाने सगळ्यांसमोर त्याला चांगलेच खडसावले होते. राजकुमारने अपमानाचा बदला घेण्यासाठी मोनिकाची निर्घृण हत्या केली. नंतर मोनिकाचा मोबाइल आणि एटीएम कार्ड घेऊन तो पसार झाला होता. पण, दोन दिवसांपूर्वी त्याने फेसबुकवर सेल्फी अपलोड केल्याने तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.\nअसा जाळ्यात सापडला राजकुमार...\n- गोवा आणि बंगळुरु पोलिसांनी संयुक्त कामगिरी करून आरोपी राजकुमारला अटक केली.\n- मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजकुमार मागील सहा महिन्यांपूर्वी नोकरीवर आला होता. पण मोनिकाच्या हत्येनंतर तो फरार झाल्याचे समोर आले होते.\n- पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. पण त्याचा मोबाइल बंद होता. या काळात त्याने पणजीतून मोनिकाचे एटीएम कार्ड वापरून पैसेही काढले होते.\n- डीआयजी विमल गुप्ता यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेज आणि फरार गार्डचा फोटो मॅच करुन पाहिले असता, राजकुमार यानेचे मोनिकाची हत्या केली, हे स्पष्ट झाले. - राजकुमारने रविवारी बंगळुरुतून 50 हजार रुपयांचे ट्रान्झेक्शन केले. पोलिस त्याच्या फेसबुक अकांउटवरही लक्ष ठेऊन होते.\n- यादरम्यान राजकुमारने फेसबुकवर एक सेल्फी अपलोड केला. फोटोच्या बॅकग्राउंडवरून तो बंगळुरुत असल्याचे पोलिसांना समजले.\n- गोवा पोलिसांनी बंगळुरु पोलिसांशी संपर्क साधून त्याचा शोध सुरु केला. बंगळुरुमधील हॉटेल, लॉज पोलिसांनी अक्षरश: पिंजून काढल्या. एका हॉटेलमधून राजकुमारला अटक केले.\n- मोनिका नागपूरची राहाणारी होती. तिचे वडील मुंबईतील एका कोर्टात न्यायाधीश आहेत.\n- मुंबईच्या जेजे इन्स्टिट्���ूट ऑफ अप्लाईड आर्ट्समधून ग्राफिक डिझाईन आणि फोटोग्राफित मोनिका यांनी पदवी प्राप्त केली होती.\n- 2005 मध्ये भारत रामामरुथम यांच्यासोबत डिझाईन अॅण्ड पब्लिशिंग कंपनी जीआएएफ या संस्थेची स्थापना केली.\n- मोनिका घुरडे यांनी एक वेबसाईटही आहे. http://www.monikaghurde.com/about/\n- जीआएएफच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि पार्टनर असल्याने मोनिका डिझाईन आणि व्हिज्युअल आसपेक्टवर काम करत होत्या.\n- 1999 मध्ये मोनिका यांना जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टकडून बेस्ट कलर फोटोग्राफिचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.\n- 2005 मध्ये कम्युनिकेशन आर्ट्स अवार्ड फॉर फोटोग्राफीकडून अवार्ड ऑफ एक्सलंस हा पुरस्कार देण्यात आला होता.\nपुुढील स्लाइड्‍सवर पाहा, मोनिका घुरडे हिचे काही फोटोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%81/", "date_download": "2021-05-18T21:04:55Z", "digest": "sha1:4TQ4EQNR7BQAU5ZICT4KGWZH5GZ3J3KK", "length": 15562, "nlines": 71, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "डोंबिवली कल्याण मध्ये सुट्ट्यांच्या मोसमात चोरट्यांचा धुमाकूळ | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nडोंबिवली कल्याण मध्ये सुट्ट्यांच्या मोसमात चोरट्यांचा धुमाकूळ\nचार घरफोडीच्या घटना मध्ये तब्बल 4 लाख 49 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास\nकल्याण : कल्याण डोंबिवली शहरासह आसपासच्या परिसरात चोरट्यानी एकच धुमाकूळ घातला आहे .शाळांना सुट्ट्या असल्याने नागरिक घराला कुलूप लावून बाहेर गावी गेल्याने चोरट्यांचे चांगलेच फावले असून बंद घरे फोडण्याचा सपाटा लावला आहे.काल दिवसभरात कल्याण डोंबिवली मधील विविध पोलीस स्थानकात चार घरफोडीच्या घटनांची नोंद झाली असून या चार घरफोड्या मध्ये चोरट्यानी रोकड व दागिने असा मिळून एकूण तब्बल 4 लाख 49 हजार 500 रुप��ांचा मुद्देमाल लंपास केला आहे . डोंबिवली पुर्वेकडील राजू नगर चिदानंद नगर येथील स्वानंद बंगल्यात राहणारे डॉ सचिन चावक हे 25 तारखेला घराला कुलूप लावून बाहेर बाहेरगावी गेले होते .अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या हॉलच्या खिडकीचे ग्रील वाकवून घरात प्रवेश करत घरातील रोकड व सोन्याचे दागिने असा मिळून एकूण 2 लाख 30 हजारांचा मुद्देमाल लंपास केला .सोमवारी सकाळी घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .\nदुसरी घटना कल्याण पूर्वेत घडली आहे .कल्याण पुर्वेकडील पूना लिंक रोड येथील महेश कॉलनी येथील चाळीत राहणारे शंकर शिंदे रवीवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून मुंबई येथे गेले होते .घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यान सोन्याचे दागिने व रोकड असा मिळून 97 हजरांचा मुद्देमाल लंपास केला .काल सकाळी घरि परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी कोळशेवाडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .तीसरी घटना कल्याण पूर्वेत घडली आहे .कल्याण पूर्वेकडील काटेमानवली हनुमान नगर अश्विनी अपार्टमेंट मध्ये राहणा-या अनुसया गायकवाड 63 काल दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून मार्केट मध्ये गेल्या होत्या .घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यानी भरदुपारी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्या चांदीचे दागिने मिळून एकूण 46 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लॅम्पस केला सायंकाळी चार च्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यानि या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .\nचौथी घटना डोंबिवली पूर्वेत घडली आहे .डोंबिवली पुर्वेकडील नांदीवली रोड अजंठा सोसायटी पराग बंगल्यात राहणारे पराग चौधरी गत शुक्रवारी घराला कुलूप लावून कुटुंबासह बाहेर गावी गेले होते .घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञा�� चोरट्यानी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात घुसून घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोकड मिळून एकूण 76 हजारांचा मुद्देमाल लंपास केला .काल सकाळी घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानाकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अद्न्यत चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याच शोध सुरू केला आहे .लागोपाठ घडणाऱ्या या घटना मुळे नागरिक दहशतीच्या वातावरणात असून या चोरट्यानी पोलीस यंत्रणेला ही चक्रावून सोडल्याचे दिसून येत आहे.\n← कल्याण डोंबिवलीतील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी भाजप महिला पदाधिकाऱ्यांची आयुक्तांशी चर्चा\nबुलेट ट्रेनच्या पर्यावरणीय सुनावणीला राष्ट्रवादीचा विरोध →\nराज्यपालांच्या परिषदेच्या समारोप सत्राला उद्देशून पंतप्रधानांचे संबोधन\nजीव मुठीत घेवुन जगत आहेत मुंबईतील ५४८ इमारतीत रहिवासी\nकेवळ भगवं रक्त असून चालत नाही तर त्याबरोबर भगव्याकरता जगावं लागतंं – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/national/navodaya-exam-postponed-for-second-time-56697/", "date_download": "2021-05-18T20:28:21Z", "digest": "sha1:7ZDZ5JDL6K2FRHSHLKBXNQTP4QKKI6GK", "length": 9888, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "नवोदय परीक्षा दुस-यांदा लांबणीवर", "raw_content": "\nHomeराष्ट्रीयनवोदय परीक्षा दुस-यांदा लांबणीवर\nनवोदय परीक्षा दुस-यांदा लांबणीवर\nनवी दिल्ली : नवोदय विद्यालय समितीने इयत्ता सहावीच्या वर्गासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा दुस-यांदार लांबणीवर टाकली आहे. एनव्हीएसटी प्रवेश परीक्षा मिझोरम, मेघालय आणि नागालँड वगळता इतर र��ज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १६ मे रोजी होणार होती. तर या तीन राज्यांमध्ये १९ जून २०२१ रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.\nजवाहर नवोदय विद्यालयाची सहावीच्या वर्गाची प्रवेश परीक्षा दुस-यांदा स्थगित केली गेली असून, यापूर्वी परीक्षा १० एप्रिलला होणार होती. त्यानंतर १६ मे ही तारीख निश्चित करण्यात आली होती. आता पुन्हा नव्याने तारीख जाहीर केली जाणार आहे. नवोदय विद्यालय समितीकडून इयत्ता सहावीच्या वर्गासाठी अखिल भारतीय पातळीवर प्रवेश परीक्षेचे आयोजन केले जाते.\nजवाहर नवोदय विद्यालयामध्ये सहावीच्या वर्गासाठी आयोजित करण्यात येणा-या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२१ ची नवीन तारीख जाहीर केली जाईल. परीक्षेची नवीन तारीख जाहीर करताना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी १५ दिवसांची मुदत मिळेल, असा वेळ ठेवून तारीख जाहीर होईल. कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रशासकीय कारणांमुळं परीक्षा लांबणीवर टाकल्याची माहिती, जवाहर नवोदय विद्यालयाशी संबंधित अधिका-यांनी सांगितले आहे़\nरेमडेसिवीर स्वस्त – केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nPrevious articleरेमडेसिवीर स्वस्त – केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nNext articleअपहरण करून बालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nप्रचंड करामुळे भारतीय स्वीकारतायेत परदेशी नागरिकत्व\nकुटुंबीयांना ५० हजार, मुलांना मोफत शिक्षण; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा\nलहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना विषाणू\nराजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंड; पायलट गटाच्या आमदाराचा राजीनामा\nउत्तर प्रदेशमधी�� आरोग्य व्यवस्था राम भरोसे\nनारदा प्रकरणी तृणमुलच्या ४ नेत्यांचा जामीन रद्द\nकोरोना नियंत्रणासाठी आवश्यक सर्व करा\nकोरोनामुक्तांना ९ महिन्यांनंतर लस द्या; सरकारी पॅनलचा सल्ला\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2021-05-18T21:21:35Z", "digest": "sha1:JDNRU3FFPK5W3XSF4N4SFUGQJJJM53NT", "length": 6061, "nlines": 143, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nमिलिंद बोकील\t31 Oct 2020\nमिलिंद बोकील\t01 Nov 2020\nखोज - शोध परिवर्तनाचा\nमिलिंद बोकील\t07 Nov 2020\nमिलिंद बोकील\t08 Nov 2020\nकुपोषण : मेळघाटातील कोवळी पानगळ\nमिलिंद बोकील\t15 Nov 2020\nमेळघाटमधील अनारोग्य आणि कुपोषण\nमिलिंद बोकील\t15 Nov 2020\nमिलिंद बोकील\t21 Nov 2020\nआदिवासी विकास - एक प्रश्नचिन्ह\nमिलिंद बोकील\t22 Nov 2020\nआदिवासींसाठी आशेचा किरण : पूर्वार्ध\nमिलिंद बोकील\t28 Nov 2020\nआदिवासींसाठी आशेचा किरण : उत्तरार्ध\nमिलिंद बोकील\t29 Nov 2020\nपायविहीरमधील विकासाची प्रक्रिया : पूर्वार्ध\nमिलिंद बोकील\t05 Dec 2020\nपायविहीरमधील विकासाची प्रक्रिया : उत्तरार्ध\nमिलिंद बोकील\t06 Dec 2020\nगोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही\nउर्दू काव्याचे मोती उधळत जाणारे गोड पुस्तक...\nकेरळ - डाव्यांचा ऐतिहासिक विजय\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nमराठा आरक्षण - सामाजिक आशय अधोरेखित करणारा निर्णय...\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'श्यामची आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8/", "date_download": "2021-05-18T20:49:11Z", "digest": "sha1:EFXGRD5ZOZ5XZ4422RPXPIVS6OOS4KGY", "length": 8808, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "दुचाकी चोरी करण्याऱ्या नऊ अल्पवयीन मुलांना अटक | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nदुचाकी चोरी करण्याऱ्या नऊ अल्पवयीन मुलांना अटक\nकेवळ मौजमस्ती करण्यासाठी दुचाकी चोरी\nमुंब्रा – केवळ मौजमस्ती करण्यासाठी दुचाकी चोरी करण्याऱ्या नऊ अल्पवयीन मुलांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. सर्व आरोपी अल्पवयीन असल्यामुळे आरोपींची रवानगी बाल सुधारगृहत करण्यात आली. या सर्व मुलांच वय दहा ते पंधरा वर्षाच्या मध्ये आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार या अल्पवयीन मुलांनकडून पोलिसानी सात लाख साठ हज़ारच्या बाईक हस्तगत झाल्या आहे. या मुलांनी फक्त मौजमस्तीसाठी दुचाकी चोरी केल्या होत्या आणि दुचाकी मधले पेट्रोल संपले तिथेच ती दुचाकी सोडून पुढे निघुन जायचे.\n← चाळीस हजाराची लाच घेताना सहा. पोलीस निरीक्षकासह पाच जण एसीबीच्या सापळ्यात\nसंपत्तीच्या वादातून भावडांनीच केली भावाची हत्या →\nपत्रकार केतन बेटावदकर हल्ला प्रकरण : आरोपींना त्वरीत अटक करून, कठेार कारवाई करा\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2021-05-18T20:52:57Z", "digest": "sha1:RWJVGWYUGEXWM62RJ4OBXL4KJZHO2ART", "length": 9523, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "मराठा आरक्षणाच्या बाबतीत ८ मे रोजी ठाण्यात तर १६ मे रोजी कोकण भवन येथे जनसुनावणी | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nमराठा आरक्षणाच्या बाबतीत ८ मे रोजी ठाण्यात तर १६ मे रोजी कोकण भवन येथे जनसुनावणी\nठाणे दि ३०: महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष ८ मे रोजी ठाणे येथे मराठा आरक्षणाच्या संदर्भात जनसुनावणी घेणार आहेत. त्याचप्रमाणे रायगड जिल्हा व नवी मुंबई पालिका क्षेत्रासाठी कोकण भवन येथे १६ मे रोजी जाहीर जन सुनावणी घेण्यात येणार आहे.\nआयोगाचे अध्यक्ष एम.जी.गायकवाड, सदस्य सुवर्णा रावळ, सुधीर ठाकरे व इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत ८ मे रोजी शासकीय विश्रामगृह ���ेथे होणाऱ्या जन सुनावणीत ठाणे व पालघर जिल्ह्यातील व्यक्ती, संस्था यांनी मराठा समाजाचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण याविषयी आपले काही म्हणणे किंवा सुचना मांडावयाच्या असल्यास दुपारी ११ ते 3 या वेळेत ऐतिहासिक दस्तावेज, पुरावे यासह उपस्थित राहावे असे सहायक आयुक्त समाजकल्याण उज्वला सकपाळे कळवितात.कोकण भवन येथे देखील सर्व संबंधितानी १६ मे रोजी ११ ते 3 या वेळेत समक्ष उपस्थित राहून आपले म्हणणे आयोगासमोर मांडावे.\n← नागराजचा सिनेमा अमिताभ यांनी सोडला\nपोलिसांना देखील चांगल्या आरोग्याची गरज – प्रताप दिघावकर →\nआयात नेत्यांमुळेच भाजप क्रमांक एकचा पक्ष\nजलवाहतूक प्रकल्पासाठी लवकरच बैठक\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%82_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0", "date_download": "2021-05-18T21:46:52Z", "digest": "sha1:AZHN75KQLTCSLFWQF657N2VDHLKVZSPY", "length": 4007, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जवाहरलाल नेहरू विद्यापीठला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठला जोडलेली पाने\n← जवाहरलाल नेहरू विद्यापीठ\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख जवाहरलाल नेहरू विद्यापीठ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nभारतातील विद्यापीठांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nपी. साईनाथ ‎ (← दुवे | संपादन)\nदेशद्रोह ‎ (← दुवे | संपादन)\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\n२०२०चा भारतीय कृषी अधिनियम ‎ (← दुवे | संपादन)\nसंघपाली अरुणा ‎ (← दुवे | संपादन)\nबिरसा आंबेडकर फुले स्टुडंट्स असोसिएशन ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/tag/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/", "date_download": "2021-05-18T19:55:18Z", "digest": "sha1:VPGOYJ3ZNSMHJGKVRE5A3DE2EH22ADFE", "length": 7910, "nlines": 112, "source_domain": "punerispeaks.com", "title": "अजिंक्य भोसले लेख Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nTag: अजिंक्य भोसले लेख\n| लेखक अजिंक्य भोसले आजकालच्या जगात वावरताना आपण एकाच जागी अणि सबंध जग आपल्या शेजारून आपल्याला ढकलून … Read More “स्वतःचा विचार करताना \nभाबड प्रेम: मधुरा आणि चंद्रविलास याचं\nभाबड प्रेम: मधुरा आणि चंद्रविलास याचं भाबड्या मधुरा आणि चंद्रविलासची एका वेगळ्याच धाटणीची प्रेम कथा. मधु चंद्र: कमी वयातले बालपण … Read More “भाबड प्रेम: मधुरा आणि चंद्रविलास याचं”\nइतिहासात हरवलेले शिवाजी महाराज | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks\nइतिहासात हरवलेले शिवाजी महाराज सबंध महाराष्ट्रात श्री.श्री.श्री.छ.शिवाजी महाराज यांच्याबद्दल नवा इतिहास शोधण आणि लिहीण हा एक मोठा गुन्हा आहे. पण … Read More “इतिहासात हरवलेले शिवाजी महाराज | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks”\nजिव्हार : प्रेम आणि शेवट | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks\nजिव्हार : प्रेम आणि शेवट १४ भागांची एक अनोखी प्रेमकथा… दाराची कडी वाजते. दार उघडल जात. दारात दुधवाला उभा असतो. … Read More “जिव्हार : प्रेम आणि शेवट | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks”\nमराठ्यांचा राजा ‘शिवा’चा जेव्हा शिवा‘जी’ होतो\nमराठ्यांचा राजा ‘शिवा’जी….. जात धर्मात अडकवलेला शिवाजी ज्या काळात माणूस स्वतंत्र माणूस म्हणून जगत नव्हता तर गुलाम बनून चाकरी करत … Read More “मराठ्यांचा राजा ‘शिवा’चा जेव्हा शिवा‘जी’ होतो”\nप्रिये: एक प्रेम पत्र | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks\nप्रिये, *** आज पण तुझ नाव नाही लिहिणार मी, जगाला कळेल कि तु कोण आहेस. तुला कुणावर प्रेम झालंय का … Read More “प्रिये: एक प्रेम पत्र | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks”\nसेर-वाजी: शिवरायांना एक पत्र | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks\nसेर-वाजी (शिवाजी): शिवरायांना एक पत्र प्रिय म्हणू का काय म्हणू म्हणू का काय म्हणू श्री.श्री.श्री.छ. शिवाजी शहाजी राजेभोसले. यांस , काय होणारे … Read More “सेर-वाजी: शिवरायांना एक पत्र | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks”\nतुझ्या माझ्यात नातं काय… | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks\nतुझ्या माझ्यात नात काय… काय अंतर आहे तुझ्या माझ्यात काय वेगळ अस आहे तुझ्या माझ्यात काय वेगळ अस आहे तुझ्या माझ्यात काय खर खोट साठलय तुझ्या … Read More “तुझ्या माझ्यात नातं काय… | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks”\nखरेखुरे स्टंट करणारा तो आणि उगीचच दिखाऊ प्रात्यक्षिक करणारी ती | अजिंक्य भोसले\nखरेखुरे स्टंट करणारा तो आणि उगीचच दिखाऊ प्रात्यक्षिक करणारी ती त्याच्या स्टंटमूळ त्याचा जीव गेला. उगीच दिखाउपणात तिचा जीव गेला. … Read More “खरेखुरे स्टंट करणारा तो आणि उगीचच दिखाऊ प्रात्यक्षिक करणारी ती | अजिंक्य भोसले”\nनिमित्त मराठी राजभाषा दिनाच #मराठीभाषादिन #अभिजातमराठी\nनिमित्त मराठी राजभाषा दिनाच मराठी हि भाषा आहे, हा एक संवाद आहे, त्याच्यावर हे एक नात आहे जन्मापासून ते मरेपर्यंत. … Read More “निमित्त मराठी राजभाषा दिनाच #मराठीभाषादिन #अभिजातमराठी”\nमराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, रद्द करण्याची कारणे\nमुंबई-पुण्याची कोरोना परिस्थिती सुधारली आहे\nहृदयद्रावक घटना आणि वृत्तवाहिन्या ; यावर लोकांचे मत\nरेल्वेमध्ये पाईंटमन मयूर शेळकेच्या पराक्रमाचा थरार; गुलाम चित्रपटाची आठवण\nमहाराष्ट्र लॉकडाउन नियम: एक मे पर्यंत कडक निर्बंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/78455?page=3", "date_download": "2021-05-18T19:33:10Z", "digest": "sha1:PKR3JULLYOF7U2OXFYBTCRCEFQGSRBXU", "length": 85208, "nlines": 476, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध\nकोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध\nया विषयाचे आधीचे संदर्भ :\n31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्या��्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आहे. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे.\nया लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. . तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची पृष्ठसंख्या बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरूपात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो.\nही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे :\n१.\tलसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध\n३.\tसामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय.\nगेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूमध्ये इंजेक्शनद्वारा घ्यायच्या आहेत :\n१.\tकोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात व्हेक्टर विषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे.\n२. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे.\nदोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोस नंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन���यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे.\nअमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत.\nकुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :\n१.\tलस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम अगदी सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते.\n२. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.\nअर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.\nया संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील.\nपुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील.\nलसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा:\n“लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट).\nयासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा 25 टक्‍क्‍यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही.\nलसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले ��रीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबून असते.\nकरोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी ५ हे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे.\nसद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या कंपन्यांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात.\nशेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, यावरही उहापोह चालू आहे.\nइंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एका व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे:\n१. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत.\n२. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत.\nलसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी :\n१. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने bamlanivimab and etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली.\nसौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो.\n२. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील.\n३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागत���.\n४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत आणि दक्षिण आशियात बर्‍यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्रीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे.\nवैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये यासंबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी.\nमहासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल.\nतर असा आहे हा गेल्या महिन्याभरातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, शंका-कुशंका, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे.\nचर्चेच्या अनुषंगाने घातलेली भर :\nया विषाणूचे टोकदार प्रथिन हे त्याचे घातक शस्त्र आहे. म्हणून कोविशिल्ड लस या प्रथिन-तत्त्वावरच बनवलेली आहे. या लसीद्वारा जो व्हेक्टर शरीरात शिरतो, तो या टोकदार प्रथिनासम antigen आत सोडतो. पुढे शरीर त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार करते.\nआता जर का अशा व्यक्तीस खऱ्या विषाणूने संसर्ग केला तर त्या अँटीबॉडीज त्याच्या घातक टोकदार प्रथिनाचा नाश करतात.\nया विषयावर सुमारे 67 अभ्यास प्रसिद्ध झालेले दिसतात. त्यातील फक्त एकात “बालदमा असल्यास कोविड गंभीर होण्याचा धोका वाढतो”, असे म्हटले आहे. एकंदरीत या विषयावर पुरेसा विदा उपलब्ध नसल्याने कुठलाही ठाम निष्कर्ष सध्या काढता येत नाही. दीर्घकालीन व्यापक अभ्यासानंतरच त्यावर काही बोलता येईल.\nमुलांमध्ये कोविड कमी असण्यामागे, श्वसनमार्गातील विशिष्ट प्रथिने कमी असणे, वगैरे थिअरीज मांडल्या गेल्या आहेत. परंतु पुरेशा अभ्यासानंतरच त्यावर अधिक बोलणे योग्य होईल.\nकोविड निदान : सीटी स्कॅन आणि प्रयोगशाळा चाचणी\nसमजा श्वसन लक्षणे आहेत. आणि,\n१.\tनॉर्मल CT आला : याचा अर्थ रुग्णास कोविड नाही असे नाही.\n२.\tCT मध्ये बिघाड दिसला : याचा अर्थ फुफ्फुसइजा आहे, इतकाच. हे कोविड्चे पक्क�� निदान होत नाही. ते करण्यासाठी RTPCR आवश्यकच.\nकोविड व चव संवेदना\nया आजारात रुचिकलिकाना विषाणूमुळे थेट इजा होते का, हे अद्याप स्पष्ट नाही. बऱ्याच शक्यता आहेत.\nएक थिअरी अशी आहे.\nविषाणू लाळग्रथींना इजा करतो. मग लाळ स्त्रवणे कमी होते. त्याचा चवीवर अप्रत्यक्ष परिणाम होतो. रुचिकलिकांच्या निरोगी अवस्थेत त्यांच्या चांगल्या कार्यासाठी ‘जस्त’ उपयुक्त असते. म्हणून बऱ्याच कोविड रुग्णांना जस्ताची गोळी देतात. त्याचा चव आणि वास हे दोन्ही पूर्ववत होण्यास फायदा होत असावा.\nबहुतेक रुग्णांच्या बाबतीत ( सुमारे 80 टक्के) गेलेली चव आणि वास सुमारे महिनाभरानंतर पूर्ववत होतात.\nविविध रुग्णालयांमध्ये गेली दीड वर्ष डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी प्रत्यक्ष कोविडचे रुग्ण हाताळत आहेत. ते करत असताना स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना पीपीइ तत्त्वावरील संपूर्ण पोशाख घालावा लागतो. हा पोशाख घालून काम करणे हे अजिबात सुखावह नाही हे आपण जाणतो.\nएव्हाना यासंदर्भात अशा पोशाखाने आरोग्य सेवकांवर होणाऱ्या परिणामांचा देखील पुरेसा अभ्यास झालेला आहे. अशा पोशाखाचे व्यक्तीवर आणि त्याच्या कामावर होणारे दुष्परिणाम आता उजेडात आले आहेत.\nआरोग्य सेवकांना अजूनही बराच काळ असा पोशाख घालून वावरावे लागणार आहे. त्यादृष्टीने त्याचे दुष्परिणाम कमी करण्याचे प्रयत्नही विविध पातळ्यांवर चालू आहेत त्यापैकी काही उपाय असे :\n१.\tउष्णतादाह होणार नाही व बाष्प कमीतकमी साठेल अशी पोशाखांची रचना\n२.\tसंबंधितांनी डोळ्यांचे, मानेचे व हाताचे विशिष्ट व्यायाम काम करता करता अधूनमधून करणे.\n३.\tहा पोशाख घातल्यामुळे एरवीपेक्षा त्याच कामास जास्तच वेळ लागणार आहे याची सर्वांनीच दखल घेणे.\n४.\tअशा पोशाख उत्पादनाचा दर्जा चांगल्या प्रतीचा राहील हे पाहणे.\nACE2 चे कार्य :\nहे एक एन्झाइम आहे. ते शरीराच्या बहुतेक पेशींमध्ये असते. त्याचे रक्तदाब नियंत्रणात काही कार्य असते. श्वसनमार्गातील ACE2 देखील फुप्फुसांचे संरक्षक असते. परंतु, सार्स -दोन विषाणूच्या बाबतीत ते त्याचे ‘प्रवेशद्वार’ ठरते.त्यातून अशी थिअरी मांडली गेली, की जितके या एन्झाइमचे प्रमाण इथे कमी असेल, तितकी या विषाणूसाठी प्रवेशद्वारे बंद होतील.\nआता दम्याबाबत. याचे अनेक प्रकार असतात. फक्त ऍलर्जिक दम्याचे बाबतीत ह्याचा संदर्भ येतो. अशा रुग्णांमध्ये जनुकीय कारणांमुळे मुळातच श्वसनमार्गात हे एन्झाइम कमी प्रमाणात असते. त्यातून हे रुग्ण दीर्घकालीन स्टिरॉइड्सचे फवारे औषध म्हणून घेत असतात. त्या औषधाने ते प्रमाण अजूनच कमी होते. एक प्रकारे अशा लोकांमध्ये विषाणूची प्रवेशद्वारे बरीच कमी झालेली असतात.\nया संदर्भात जे मर्यादित अभ्यास झालेत ते फुफ्फुसांच्या क्षयरोगासंबंधी आहेत. त्यातून फक्त काही शक्यता व्यक्त केल्या आहेत; विदा पुरेसा नसल्याने ठोस निष्कर्ष नाहीत.\n१.समजा क्षयरोग्याला कोविड झाला तरी मूळ क्षयाचे उपचार पहिल्याप्रमाणे चालू ठेवावेत.\n२. एकाच वेळी हे दोन रोग शरीरात असतात तेव्हा दोन्ही एकमेकांची परिस्थिती अधिक बिघडवू शकतात.\n३.कोविडच्या उपचारांदरम्यान जर स्टिरॉइड्स आणि अन्य प्रतिकारशक्ती दाबणारी औषधे दिली गेली, तर कदाचित भविष्यात जुन्या क्षयरोगाचे पुनरुज्जीवन होऊ शकते.\n“लसीचा पहिला डोस झाला. त्यानंतर कोविड झाला, तर आता दुसऱ्या डोसचे काय करायचे \nजर अशा परिस्थितीत कोविड झाला तर प्रथम दहा दिवस विलगीकरण सक्तीचे. नंतर रुग्णाची सर्व लक्षणे थांबली पाहिजेत. त्या अर्थाने ‘बरे’ वाटल्यानंतरच दुसरा डोस घ्यायचा – तो अपेक्षितपेक्षा लांबला तरी काही हरकत नाही.\nगेल्या काही दिवसांत आपण तरुण आणि निरोगी लोकांना कोविड झाल्याच्या बातम्या ऐकतो आणि इथे सुद्धा अशांचे अनुभव वाचतोय. तरुणपणी प्रतिकारशक्ती उत्तम असते हे बरोबर. यासंदर्भात काही तरुण लोकांना सौम्य कोविड झाल्यानंतर त्यांचा पुढे आठ महिने अभ्यास करण्यात आला.\nअशांना झालेला कोविड जरी सौम्य होता तरी अशा बऱ्याच जणांचे बाबतीत पुढे चव आणि वास यांची संवेदना गेलेली असणे, थोडाफार दम लागणे आणि थकवा यापैकी काही लक्षणे अगदी आठ महिन्यांपर्यंत सुद्धा टिकून असलेली आढळली. याच्या कारणांचा शोध घेण्याचा आता प्रयत्न होतो आहे. कालांतराने अधिक समजेल.\nआपल्यातील काहींचे आप्तस्वकीय या आजाराने रुग्णालयात दाखल आहेत. आजाराची तीव्रता म्हणजे काय, ही माहिती त्या दृष्टीने उपयुक्त ठरावी. महाराष्ट्र कोविड कृती दलाच्या पुस्तिकेतून ही देत आहे :\nसौम्य : ताप, खोकला, उलटी, जुलाब इत्यादीपैकी लक्षणे असणे पण प्रकृती स्थिर.\nमध्यम : वारंवार ताप व खोकला, न्युमोनिया, सिटीस्कॅनमध्ये दोष दिसणे, ऑक्सिजन पातळी सुयोग्य.\nतीव्र : न्युमोनिया वाढणे आणि ऑक्सिजन पातळी (SpO2) कम��� होणे.\nगंभीर : श्वसनअवरोध, मेंदू हृदय अथवा मूत्रपिंडावर परिणाम, रक्तगुठळ्या निर्मिती.\nRemdesivir हे औषध कधी आणि कसे वापरायचे यांची डॉक्टरांसाठी मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र कोविड दलाने दिलेलीच आहेत. त्यातील सामान्यांना समजेल असे फक्त थोडक्यात इथे सांगतो :\n* मध्यम आजार ( स्टेज 2 बी आणि त्यानंतर पुढे) अशा रुग्णास न्युमोनिया होऊन श्वसनदौर्बल्य झालेले असते\n* आणि तो बहुतांश वेळा अतिदक्षता विभागामध्ये दाखल केलेला असतो.\nभारतातील सध्याच्या लाटेची वैशिष्ट्ये म्हणजे तरुण वर्गात आजार वाढतो आहे तसेच मुलांमध्ये मोठा ताप यायचे प्रमाण वाढलेय.\nया लाटेचा व विषाणूच्या नव्या प्रकाराचा संबंध आहे काय \nया प्रश्नावर एम्स, जेएनयु आणि एनआयई या संस्थांतील तज्ञांची मते वाचली. ती अशी :\n१. सध्याच्या प्रकाराने बाधित झालेला एक रुग्ण ९ जणांना प्रसार करतो ( गतवर्षी हे प्रमाण एकापासून ४ असे होते).\n२. पंजाब मधील 80% संसर्ग नव्या प्रकाराने झाल्याचे विषाणूच्या जनुकीय अभ्यासावरून समजले.\n३. नव्या प्रकाराची घातकता या मुद्द्यावर अजून पुरेसा पुरावा मिळालेला नाही; अधिक अभ्यासाची गरज आहे.\nसुधारित अभ्यासानुसार सद्य विषाणूचा प्रसार खालील मार्गांनी होतो :\n१. बाधित व निरोगी व्यक्ती एक मीटर अंतराच्या आत जवळ आल्यास श्वसनाद्वारा\n२. ज्या पृष्ठभागांवर दूषित थेंब पडले आहेत त्या स्पर्शाने\n३. क्रमांक १ मधील अंतर १ मीटरहून अधिक असल्यासही शक्यता\nवरील पैकी क्रमांक १ चा मुद्दा रोजच्या व्यवहारात सर्वात महत्त्वाचा ठरतो.\nगरोदर , स्तनपान करवणाऱ्या स्त्रिया लस घेऊ शकतात का\nया प्रश्नाचे उत्तर देणे तसे सोपे नाही. मुळात जेव्हा या सर्व लसींच्या प्रयोगचाचण्या झाल्या त्यात मुद्दामहून गर्भवती किंवा स्तनदा मातांना समाविष्ट केलेले नव्हते. त्यामुळे संबंधित विदा काही नाही. आता अमेरिकेतील विविध वैद्यक मंडळे आहेत त्यांनी अशा स्थितीतील स्त्रियांना लसीकरण करायला हरकत नाही असे म्हटलेले आहे.\nभारतातील कोविशिल्डची माहिती जर आपण वाचली तर त्यात, “तुमच्या संबंधित डॉक्टरांशी सल्लामसलत करा”, असे मोघम उत्तर दिलेले आहे.\nजेव्हा आपली फुफ्फुसे निरोगी असतात तेव्हा नेहमीच्या हवेतील जो ऑक्सिजन आत घेतलेला असतो तो व्यवस्थित रक्तप्रवाहात पोचतो. परंतु जेव्हा श्वसनमार्ग किंवा फुफ्फुसांच्या विविध आजारांनी हे नेहमीचे कार्य नीट होत नाही, तेव्हा हवेतील ऑक्सिजन आपल्या रक्तप्रवाहापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचूच शकत नाही आणि तो पुरेसा नसतो (हवेत इतर वायू पण असतात).\nअशा परिस्थितीत विशिष्ट दाबाने आपल्याला पूरक ऑक्सिजन रुग्णास द्यावा लागतो. काहीही करून रक्तप्रवाहातील ऑक्सिजनचे प्रमाण आपल्याला विशिष्ट मर्यादेत राखावे लागते.\nडी-डायमर हे एक प्रथिन आहे. शरीरात जेव्हा रक्त गोठण्याची प्रक्रिया चालू होते तेव्हा ते निर्माण होते. निरोगी अवस्थेत त्याचे प्रमाण खूप कमी असते. जेव्हा रक्तगुठळ्या अधिक प्रमाणात होतात तेव्हा त्याचे प्रमाण बरेच वाढते.\nसध्याच्या आजारात ही प्रक्रिया काही रुग्णांत दिसून येत आहे. अशा एखाद्या रुग्णात जर या प्रथिनाची पातळी खूप वाढली असेल तर रक्तगुठळी विरघळवणारे औषध देण्याचा निर्णय घेतला जातो.\nमात्र या प्रथिनाच्या रक्तातील मोजणीला मर्यादा आहेत. कोविडशी संबंध नसलेल्या खालील प्रसंगीही ते वाढू शकते :\n• दीर्घकाळ रुग्णालय वास्तव्य\n• शरीरातील कुठलीही दाहप्रक्रिया\n• यकृत आणि हृदयविकार\nविराफिन या औषधाच्या निमीत्ताने interferons बद्दल माहिती :\nजेव्हा एखादा विषाणू आपल्या शरीरात घुसतो तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून आपल्या पेशी interferons ही प्रथिने निर्माण करतात. यांच्या नावातच त्यांचे कार्य दडलेले आहे. ही प्रथिने विषाणूचे आपल्या शरीरातील पुनरुत्पादन थांबवण्याचा प्रयत्न करतात (interfere with). यानंतर हळूहळू विषाणूसुद्धा या शरीरातील प्रथिनांना निष्प्रभ करायला शिकतो. जर त्यात तो यशस्वी झाला तर मग आजार फोफावतो.\nहेच तत्व वापरून प्रयोगशाळेत तयार केलेली interferons ही औषधरूपात दिली जातात. असे औषध आजाराच्या लवकरच्या स्थितीत वापरल्यास विषाणूचे पुनरुत्पादन कमी होते. त्याच बरोबर आपली प्रतिकारशक्तीही वाढते.\nमला एक अर्जंट मदत हवी आहे.\nमला एक अर्जंट मदत हवी आहे. कुठे विचारू नक्की कळेना. हा धागा आपण सगळेच वाचत आहोत म्हणून इथे लिहिते. माफ करा.\nमैत्रिणीच्या भावाला मुंबईत कुठे बेड मिळाले नाहीत म्हणुन म्युन्सिपाल्टी दवाखान्यात अ‍ॅड्मिट केले आहे. तिथे काय अडचण आहे नक्की मला माहिती नाही पण ती अजून कुठे, जिथे चांगली सोय, काळजी घेतली जात आहे तिथे कुठे बेड मिळेल काय याचा शोध घेत आहे. त्याच्या घरी तीन वृद्ध आहेत , त्याची मिसेस एकटी धावाधाव करत आहे व मैत्री�� एकटी इथे या देशात आहे त्यामुळे जास्त माहिती नाही शोधाशोध कुठे करावी.\nप्लीज कोणाला काही माहिती असल्यास लगेच सांगा. किंवा काही सुचना असतील तर सांगा. तो ‘बीएमसी कांदिवली’ मधे आहे आत्ता.\nसरकारातही चांगली सोय असते\nसरकारातही चांगली सोय असते\nफक्त लकजरी नसते , गर्दी असते\nसुनिधी, ७ हिल्स हॉस्पिटल (इथे\nसुनिधी, ७ हिल्स हॉस्पिटल (इथे काही फ्री बेड्स आहेत. फोन नंबर ९३२१३२९२१२)\nफोर्टीस - प्रायव्हेट आहे. पेड आहे. (इथला नंबर माझ्याकडे नाही)\nसध्या जिथे अ‍ॅडमिट आहेत तिथे काय समस्या आहे आणि त्यांना त्रास कितपत आहे आणि त्यांना त्रास कितपत आहे हे माहिती नाही त्यामुळे त्याबद्दल फारसे काही लिहीता येत नाही पण सर्वसाधारणपणे रुग्णांच्या (घरचे रुग्ण आणि रुग्ण मित्र मैत्रिणी वगैरे यांचे प्रत्यक्ष अनुभव यातून नमुद झालेल्या तक्रारी) ज्या तक्रारी दिसल्या त्या अशा:\n१) जेवणाची चव आवडत नाही\n२) पत्रा असल्याने सध्या खुप उकडते\n३) कॉमन बाथरुम टॉयलेट असल्याने जरा अडचण होते. घरच्या इतकी स्वच्छता दिवसभर राखली जात नाही. सकाळी लवकर गेले तर मात्र स्वच्छ असते.\n४) करमणूकीसाठी टिव्ही स्क्रिन लावलेत त्यावर संध्याकाळच्यावेळी बरेचदा ढ णा णा आवाजातले सिनेमे लावतात. कान किटतात\nयापैकी काही गोष्टी जर तिथल्या तिथे पेशन्ट्सनी सांगितल्या (रिक्वेस्ट टोनमधे) तर थोडे बदल होतातही. पण मुळात ८-१० दिवस तिथे काढायचे आहेत. जेवणाबाबत म्हणशील तर अगदी घरच्या चवीचे मिळेलच असे नाही. हेल्दी आहे ना इतपत बघावे आणि काही गोष्टींना/आवडींना मुरड घालावी. मन रमवावे जे करणे शक्य आहे ते करुन. आपण बरे व्हायला तिथे आलो आहोत आणि बरे होऊनच परत येणार आहोत. हा ही एक अनुभव आहे आणि हे दिवसही बघता बघता सरतील. असे काहीसे मनाशी घोकून काही वेळा गोष्टी स्विकारुन पुढे जावे लागते. पहिले एक दोन दिवस जरा अ‍ॅडजस्ट होण्यात जातात. त्या दोन दिवसात तक्रारी जास्त जाणवतात असे मला आलेल्या घरच्यांच्या अनुभवावरुन सांगतेय.\nअर्थात तू वर ज्यांच्याबद्दल लिहीले आहेस तिथे त्यांना हॉस्पिटल बदलून घेणे अत्यंत गरजेचे असू शकते, त्यांची कारणे वर दिल्येत तीच असतील असे नाही आणि तीच असली तरी त्यांना ते बदलावे इतके महत्वाचे वाटूच शकते. पण बरेचदा एका ठिकाणाहून दुसरीकडे शिफ्ट करताना अडचणी येतात असा काहींचा अनुभव आहे.\nपोस्ट अयोग्य वाटल्यास सांग मी एडीट करेन.\nजास्त त्रास नसेल तर सरकारातच\nजास्त त्रास नसेल तर सरकारातच जाणे चांगले , भरपूर पैसे वाचतील\nमुंबई विभागवार कोव्हिड वॉर रुम फोन नंबर\nकविन, ब्लॅककॅट, भरत मनापासुन\nकविन, ब्लॅककॅट, भरत मनापासुन धन्यवाद. तिला कळवते. ती मराठी नाही, नाहीतर तिलाच लिही म्हटले असते.\nकविन, भाऊ ऑक्सिजनवर आहे.\nकविन, भाऊ ऑक्सिजनवर आहे.>>>ओह\nकविन, भाऊ ऑक्सिजनवर आहे.>>>ओह त्याला लवकर बरे वाटो अशी प्रार्थना\nत्यांना लवकर बरे वाटो अशी\nत्यांना लवकर बरे वाटो अशी प्रार्थना >> +१११ . शुभेच्छा\nएखाद्याला कोविड झाल्यानंतर त्याच्या शरीरात जी प्रतिकारशक्ती निर्माण होते (म्हणजे अँटीबॉडीज आणि T पेशी) ती किती काळपर्यंत टिकेल, हा सध्याचा महत्त्वाचा आणि कुतूहलाचा विषय आहे. जसजसे अधिक रुग्णांचे बरे झाल्यानंतर निरीक्षण होईल तसे त्याचे वाढते उत्तर मिळत जाईल.\nसध्याच्या अभ्यासानुसार या प्रतिकारशक्तीमध्ये बरीच व्यक्तिसापेक्षता दिसून येत आहे. ही शक्ती मोजताना अँटीबॉडीजचा अभ्यास तुलनेने सोपा असतो आणि त्याचे निष्कर्ष लवकर मिळतात. म्हणून बहुतेक वेळा तोच केला जातो. विविध रुग्णांचे बरे झाल्यानंतर निरीक्षण केले असता, आजाराच्या संसर्ग दिनापासून किती काळ अँटीबॉडीज टिकतात याचे उत्तर चाळीस दिवस ते सुमारे सात महिने इथपर्यंत वेगवेगळे मिळते.\nआता या मुद्द्याचा भविष्यकालीन अंदाज करायचा असल्यास काही संख्याशास्त्रीय प्रारूपे मदतीला येतात. असाच एक अल्गोरिदम वैज्ञानिकांनी अलीकडे बनविला आहे. त्यामध्ये चाळीस दिवस ते अनेक दशके इथपर्यंत व्याप्ती ठेवलेली असते. विविध रुग्णांची माहिती त्यात हळूहळू साठवली जाते. कालांतराने आपल्याला यावरून दीर्घ भविष्यकालीन सामाजिक अंदाज घेता येतो.\nया ज्ञानाचा उपयोग लसीकरणाच्या संदर्भातही पुढे होणार आहे. म्हणजे, सध्या दिलेले एखाद्या लसीचे दोन डोस हे किती काळ पुरतील, कालांतराने बलवर्धक डोस लागेल किंवा नाही, अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हे प्रारूप उपयुक्त ठरेल.\nसध्याच्या अभ्यासानुसार या प्रतिकारशक्तीमध्ये बरीच व्यक्तिसापेक्षता दिसून येत आहे. >>>\nहे, तसंच वाटतं आहे.\nमी नुकतंच क्वारंटीन संपवून पुन्हा रूटीन सुरू केलं आहे. मला 'वास न येणे' हे एकच लक्षण होतं. बाकी कोणताही त्रास झाला नाही.\nआमच्या फॅमिली डॉक्टरनी सांगितलं की आता ३.५ महि��े प्रतिकारशक्ती असेल. त्यामुळे ३ महिन्यांनी लस घेतलीत तरी चालेल.\nCovaxin च्या दुसऱ्या डोस\nCovaxin च्या दुसऱ्या डोस संदर्भात इथे आणि अन्य काही इंग्लिश वृत्तपत्रात ही बातमी वाचण्यात आली :\nकोवॅक्सीनचा पहिला डोस घेतल्यानंतर पुढील डोस हा चार ते सहा आठवड्यांमध्ये देता येईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.\nहा निर्णय बहुदा एक एप्रिल पासून लस घेणाऱ्यांसाठी केलेला दिसतो.\n30 मार्च रोजी आपल्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोवॅक्सीनचा स्वतःसाठी दुसरा डोस बरोबर 28 दिवसांनी घेतला होता अशीही बातमी वाचली :\nमला १.५ महिन्यापूर्वी कोविड झाला होता लक्षण फक्त वास आणि चव गेलेली बाकी काहीच त्रास नाही\nडॉ. नी फॅबिकाईन्ड गोळ्या दिलेल्या.. चव आणि वास आठवड्यात परत आलेत पण\nचव अजूनही १०० % नाही जेवणाची पूर्ण चव लागत नाही सोबतीला भुकेची जाणीव नसणे थोडी मळमळ आणि शरीरात त्राण\nनसल्यासारखे जाणवते... असे का होत असावे टेस्ट बड्स पूर्ण कधीपर्यंत येऊ शकतात \nकोविड दरम्यान गरज नसताना वाफ हि १० दिवस घेतली गेली त्याचा काही टेस्ट बड्स वर दुष्परिणाम होतो का \nसर्वप्रथम तुम्हाला तंदुरुस्त होण्यासाठी शुभेच्छा \nतुमच्यासारख्या बहुतेक रुग्णांच्या बाबतीत ( सुमारे 80 टक्के) गेलेली चव आणि वास सुमारे महिनाभरानंतर पूर्ववत होतात.\nपण एक लक्षात घ्यावे की कोविड हा जरा रेंगाळणारा आजार आहे. आजाराच्या तीव्रतेनुसार पूर्ण तंदुरुस्ती ही व्यक्तिसापेक्ष राहील.\nवाफ घेण्याने श्वसनमार्ग मोकळे होणे हा फायदाच होतो. त्याचा जिभेच्या रुचिकलिकावर काही परिणाम होत नाही.\nकाळजी घ्यावी. आपल्या डॉच्या सल्ल्याचे पालन करावे.\nत्वरित उत्तरासाठी आणि शुभेच्छांसाठी खूप आभारी आहे ..\nएक विचारतो रुचिकलिका कायम स्वरूपी नष्ट होतात का \nआणि ह्या सारख्या कोविड समस्येवर सविस्तर लिहावे हि विनंती\nकोवॅक्सिन ही थिओरिटिकली उजवी\nकोवॅक्सिन ही थिओरिटिकली उजवी आहे का कोविशील्ड पेक्षा कोवॅक्सिन ही व्होल व्हायरस लस असल्याने नवीन म्युटंट विषाणूंवर जास्त प्रभावी असेल का कॉविशिल्डेक्षा कोवॅक्सिन ही व्होल व्हायरस लस असल्याने नवीन म्युटंट विषाणूंवर जास्त प्रभावी असेल का कॉविशिल्डेक्षा कॉविशील्ड ही टोकदार प्रथिनांवर काम करते पण नवीन म्युटंटवर किती प्रभावी असेल कॉविशील्ड ही टोकदार प्रथिनांवर काम करते पण नवीन म्युटंटवर कि���ी प्रभावी असेल कोवॅक्सिनचा कव्हरेज जास्त असल्याने थिओरिटिकली ती जास्त प्रभावी असावी म्युटंन्टवर पण योग्य विदा यायला बराच वेळ लागेल बहुतेक. सरकारने कोवॅक्सिनसम्बंधी आधी तसा जुगारच खेळला होता लोकांबरोबर पण थोडाफार डेटा आलाय तो आशादायक वाटतो आहे . मी मॉडर्ना-फायजरला सरकारच्या परवानगीची वाट पाहत होतो पण ते काही होणार नाही सध्यातरी. आमच्या हापिसात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात लसीकरणाची फेरी झाली पण मी नाही घेतली तेव्हा. सध्या घरच्यांनी माझ्या सांगण्यावरून कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे , मी सुद्धा पुढच्या आठवड्यात घेईल.\nरुचिकलिका कायम स्वरूपी नष्ट\nरुचिकलिका कायम स्वरूपी नष्ट होतात का \nनाही. तसे काही अभ्यास किंवा विदा सध्यातरी पुरेसा उपलब्ध नाही.\nवास आणि चव याबद्दल जरा ‘रोचक’ काही पाहू :\n१.या विषाणूने रुग्णाची वास संवेदना जाणे यावरील संशोधन जास्त झाले आहे. यात नाकातील चेतातंतूना अल्पकालीन इजा होते, इतपत समजले आहे.\n२. चव का जाते \nयात रुचिकलिकाना विषाणूमुळे थेट इजा होते का, हे अद्याप स्पष्ट नाही. बऱ्याच शक्यता आहेत.\nएक थिअरी अशी आहे.\nविषाणू लाळग्रथींना इजा करतो. मग लाळ स्त्रवणे कमी होते. त्याचा चवीवर अप्रत्यक्ष परिणाम होतो. रुचिकलिकांच्या निरोगी अवस्थेत त्यांच्या चांगल्या कार्यासाठी ‘जस्त’ उपयुक्त असते. म्हणून बऱ्याच कोविड रुग्णांना जस्ताची गोळी देतात. त्याचा चव आणि वास हे दोन्ही पूर्ववत होण्यास फायदा होत असावा.\nअर्थात हे सध्याचे प्राथमिक अभ्यास आहेत. या मुद्द्यावर सध्या अधिक संशोधन व्हायची शक्यता कमी आहे.\nकालांतराने काही वाचनात आल्यास पाहू.\nकोवॅक्सिन ही थिओरिटिकली उजवी आहे का कोविशील्ड पेक्षा \nया प्रश्नाचे उत्तर असे सहज नाही देता येणार बरेच वाचन करावे लागेल आणि थोडीफार तज्ञांशी चर्चादेखील. कसे आहे बघा.\nसध्या चार ते पाच वेगवेगळी तंत्रज्ञाने असलेल्या लसी देश-विदेशात उपलब्ध आहेत. बहुतेकांमध्ये आता जनुकीय अभियांत्रिकीचा वापर केलेला आहे. त्यामुळे या लसींमध्ये फरकच करायचं झाल्यास आधुनिक आणि अत्याधुनिक (१९/२०) इतकाच काय तो आहे.\nत्यामुळे अमुक एक तंत्रज्ञानच श्रेष्ठ आहे असे आत्ता तरी नाही म्हणता येणार. या सगळ्याला प्रत्यक्ष लसीकरणानंतर काही वर्षांनी पुरेसा विदा मिळणार आणि मग तेव्हा परिणामकारकतेबद्दल ( इफेक्टि��नेस) बोलता येईल.\nया सगळ्याला प्रत्यक्ष लसीकरणानंतर काही वर्षांनी पुरेसा विदा मिळणार आणि मग तेव्हा परिणामकारकतेबद्दल ( इफेक्टिवनेस) बोलता येईल > हो ते आहेच आणि दोन्ही लसी गम्भीर धोक्यापासून संरक्षण देत असल्याने दोन्हींपैकी एक घ्यायचीच आहे तर काहीतरी लॉजिक वापरून घेऊ असा विचार केला मी\nउत्परीवर्तन(mutation) आणि उत्क्रांती( evolution) सर्व च जीवात होत असते .त्या मुळे व्हायरस मध्ये पण होणारच.\nस्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी ती प्रतेक जीवाची गरज आहे.\nपण हे उत्परिवर्तन विषाणू चे नैसर्गिक रित्या होण्या अगोदर आपण कृत्रिम रीत्या आपल्याला हवं तसे उत्परीवर्तान घडवून आणू शकतो का\nम्हणजे कमी रोगकारक असलेले विषाणू चे strain निर्माण करता येतील आणि हळू हळू व्हायरस रोग कारक राहणार नाही.\nकिंवा दुसऱ्या कोणत्या व्हायरस च वापर करून रोग कारक विषाणू च्या घातक मुटेशन वर आपण नियंत्रण ठेवू शकतो का\nम्हणजे काट्यांनी काटा काढणे.\nतुमचा प्रश्न पूर्णपणे जीवशास्त्राच्या अखत्यारित येतो.\nमूलभूत विज्ञान शाखेतील तज्ञ त्याबद्दल काही बोलण्यास योग्य ठरतील .\nअसे येथे कोणी असल्यास त्यांनी जरूर सांगावे.\n>>पण हे उत्परिवर्तन विषाणू चे\n>>पण हे उत्परिवर्तन विषाणू चे नैसर्गिक रित्या होण्या अगोदर आपण कृत्रिम रीत्या आपल्याला हवं तसे उत्परीवर्तान घडवून आणू शकतो का\nभविष्यात उत्परिवर्तन नक्कि कसं आणि कुठल्या मार्गाने होणार आहे हे कसं ठरवणार शिवाय तुम्ही कृत्रिमरित्या घडवुन आणलेलं उत्परिचर्तन पुढे प्रत्यक्षात अवतरेलच याची गॅरंटि काय शिवाय तुम्ही कृत्रिमरित्या घडवुन आणलेलं उत्परिचर्तन पुढे प्रत्यक्षात अवतरेलच याची गॅरंटि काय म्युटेशन होण्यातंच अगणित पर्म्युटेशन्स/कॉंबिनेशन्स असतील तर अशी किती कृत्रिमरित्या घडवुन आणणार म्युटेशन होण्यातंच अगणित पर्म्युटेशन्स/कॉंबिनेशन्स असतील तर अशी किती कृत्रिमरित्या घडवुन आणणार एक कल्पनाविलास म्हणुन ठिक आहे पण प्रत्यक्षात ते फिजीबल आहे का\nडिस्क्लेमरः मी कुठल्याच शाखेचा तज्ञ नाहि, पण असल्या प्रकाराला आमच्या भाषेत \"बॉयलिंग द एफिंग ओशन\" म्हणतात...\n\"बॉयलिंग द एफिंग ओशन\" म्हणतात\n\"बॉयलिंग द एफिंग ओशन\" म्हणतात... >>>\nहे जरा विस्कटून सांगता काय \nमलाही थोडे रोचक विषयांतर हवे आहे.\nहा हा, डॉक्टरसाहेब ती\nहा हा, डॉक्टरसाहेब ती सार्कॅस्टिक कामेंट आहे. थोडक्यात त्याचा अर्थ असा - विनाकारण अशक्यप्राय गोष्ट करायला जाउ नये, वास्तवतेला धरुन रहावे...\nहे एका ठिकाणी वाचायला मिळाले\nहे एका ठिकाणी वाचायला मिळाले हे जर खरे असेल तर. मी वर लिहलेले सत्यात येवू शकत.\nकुमार १व कामा आपण दोघही खुप\nकुमार १व कामा आपण दोघही खुप छान माहिती देत आहात तीही एकदम सोप्या भाषेत खुप खुप धन्यवाद...माझं प्रश्न असा आहे की लस घेतल्या नंतर किती दिवसांनी मध्यप्राशन करावं व जर कुणी लस घेतल्यावर चुकून मध्यप्राशन केलं तर त्याचा लस व परीणाम होऊ शकतो का\nहेमंत, तुम्ही म्हणताय ते एक प्रकारे दोन विषाणूमधली स्पर्धा आणि त्याचा परिणाम असं काहीतरी दिसतंय. यासंदर्भात जरा सवडीने काही वाचून बघतो. अन्य काही रोचक मुद्दे पण त्यासंदर्भात आहेत. जरा सवडीने.\nखरं सांगायचं तर लस घेणे आणि मद्यपान या संदर्भात तसे काही शास्त्रीय अभ्यास वगैरे झालेले नाहीयेत.\nसर्वसाधारणपणे असं म्हणता येईल की अतिरिक्त मद्यपान नकळत तुमच्या प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण करत असतं. शक्यतो लसीकरणाच्या महिन्यात ते अत्यंत माफक ठेवावं. काही काळ संयम म्हणून थांबवायचे असेल तर थांबवा. त्यात तर काही नुकसान नाही \nम्हणजे कमी रोगकारक असलेले\nम्हणजे कमी रोगकारक असलेले विषाणू चे strain निर्माण करता येतील आणि हळू हळू व्हायरस रोग कारक राहणार नाही.\nहा प्रयोग ऑलरेडी यशस्वी झालेला आहे\nपोलिओ ड्रॉप म्हणजे पोलिओचेचविषाणू पण रोग न करणारी व्हरायटी आहे , मोठ्या संख्यने मुलांना डोस दिल्याने हे जन्तु सर्वत्र वाढतात व पोलिओच्या रोगकारक विषाणूंना जागा न मिळाल्याने ते निसर्गातून वाईप आउट होतात,\nहे ड्रॉप घेणाऱ्याला अँटिबॉडी देतात , तोही एक फायदा वेगळाच\nअसे डबल काम असल्याने आपण पोलिओ समूळ निर्मूलनाकडे जात आहोत\nIn general if you have good microbiome the chances of opportunistic infections are low. त्यामुळे आपला स्वतःच्या शरीराचा सुक्ष्मजीवांचा साठा जितका सशक्त आणि वैविध्यपूर्ण असेल तितकी आपली प्रतिकारशक्ती चांगली असते. ती कशामुळे चांगली बनते तर विषमुक्त अन्न, पाणी, हवा, हानिकारक रसायनांचा कमीत कमी वापर आणि काही प्रमाणात निसर्गाच्या सान्निध्यात राहणे.\nतुलनेने कोव्हिडचा विषाणू हा नवीन आहे आपल्यासाठी. We can't predict the probable mutations or their effects on our bodies. आहे त्या विषाणूचा पूर्ण mechanism of action माहिती नसताना असे प्रयोग म्हणजे कल्पनारंजनाच्या पलीकडे काहीही ��ाही.\nब्लॅककॅट, +१ लस हा एक उत्तम\nब्लॅककॅट, +१ लस हा एक उत्तम मार्ग आहे बेस्ट कॉमेंट आहे तुमची बेस्ट कॉमेंट आहे तुमची मी असा बिलकुल विचार केला नसता लशीबद्दल\nपण नैसर्गिक स्पर्धा करवणं ही कल्पना फारशी व्यवहार्य नाही.\nचांगली चर्चा. सर्वांना धन्यवाद.\nकुठलाही विषाणू निसर्गानुसार जनुकबदल करतच राहणार आणि त्याचे नवे अवतार येणार. यासंदर्भात वैज्ञानिक Daniel Reeves यांनी एक गणिती प्रारुप समोर ठेवले आहे. ते असे :\nसमजा, विषाणूच्या नव्या प्रकाराने एका व्यक्तीस बाधित केलंय. नवा प्रकार तसा ‘बच्चा’ असतो. आता ही व्यक्ती समाजात त्रिसूत्रीचे पालन न करता वावरते आहे.\n१. जर का तिचा संपर्क एका वेळेस अन्य एकाच व्यक्तीशी आला, तर विषाणूचा नवा प्रकार दुसऱ्यात जातो पण ‘बाय चान्स’ (संख्याशास्त्रानुसार) तो मरण्याचीही शक्यता बरीच असते.\n२. पण जर ही बाधित व्यक्ती एका वेळेस पाच जणांच्या संपर्कात आली आणि त्या सर्वांना बाधित केले, तर आता नवा विषाणू जगण्याची व फोफावण्याची शक्यता बरीच वाढते.\n३. त्याही पुढे जाऊन ही व्यक्ती एका वेळेस 20 जणांच्या संपर्कात आली तर प्रसारित झालेला विषाणू पुढे जगतो तर जगतोच, आणि कालांतराने निसर्गात बलाढ्य होतो.\nसारांश : त्रिसूत्री आणि विशेषतः समूह नियंत्रण सध्या महत्त्वाचेच. जनुक बदललेल्या विषाणूवर नियंत्रण आणण्याचा तो पण एक मार्ग असतो.\nकोवॅकिस्नच्या क्लिनिकल ट्रायल खाली तिसरा डोस देण्यात येणार आहे. तिसर्‍या डोसामुळे मिळालेली इम्यु निटी अनेक वर्षे टिकू शकेल का याची चाचपणी.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nकॅन्सर रुग्णाच्या मुलांसाठी केअर पॅकेज स्वाती२\nहिपोक्रसी ४ - smoking कटप्पा\nसायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ६: स्पिलो ते नाको मार्गी\nकोरोना वार्डात मी डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://arbhataanichillar.blogspot.com/2011/08/blog-post_17.html", "date_download": "2021-05-18T21:09:32Z", "digest": "sha1:23TNTW2QEAYQ27STQ3AP7YVUFWSKOVRJ", "length": 16752, "nlines": 73, "source_domain": "arbhataanichillar.blogspot.com", "title": "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: कोकण रेल्वेमार्गे रत्नागिरी - २", "raw_content": "\nमाझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर\nजी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर\nकोकण रेल्वेमार्गे रत्नागिरी - २\nदुस-या दिवशी आम्ही लवकर उठलो आणि सगळे आवरून सकाळी साडेआठलाच बाहेर पडलो. आमचे पहिले लक्ष होते रत्नदुर्ग किल्ला. रत्नागिरीतली सगळी प्रेक्षणीय ठिकाणे पायी फिरण्यासारखी आहेत. रत्नदुर्ग किल्ल्यालाही पायी भेट देता येऊ शकते, पण आमच्याकडे वेळेची कमतरता असल्याने आम्ही रिक्षाने तिथे जाण्याचा निर्णय घेतला. रत्नदुर्ग किल्ला फारसा उंच नाही, गाडी त्याच्या अगदी टोकापर्यंत जाते. गाडीतून उतरून थोड्या पाय-या चढल्या की आपण भगवतीदेवीच्या मंदिराशी पोचतो. देवीच्या या मंदिरात काही खास नाही, प्रत्येक गावात असणा-या इतर मंदिरांसारखेच हे मंदिर आहे. पण हे मंदिर हे रत्नदुर्गभेटीचे आकर्षण नाहीच, या भेटीचे आकर्षण आहे या किल्ल्याच्या तटबंदीवरून दिसणारे अफाट सागराचे नयनरम्य दृश्य. हे खरे की आम्ही गेलो होतो ते दिवस पावसाचे असल्याने हे दृश्य नयनरम्य कमी आणि भितीदायक जास्त वाटत होते. दाटून आलेले काळे ढग, त्यांची सावली पडल्याने गडद दिसणारे पाणी, दूरवर पाऊस पडत असल्याने अस्पष्ट दिसणारे क्षितिज आणि वारा जोराने वहात असल्याने किना-यावर रोंरावत येणा-या लाटा हे सारे दृश्य एकाच वेळी पहात रहावेसे वाटणारे आणि मनात धडकी भरवणारे होते. आम्ही हे दृश्य पहात असतानाच अचानक जोराचा पाऊस सुरू झाला आणि आम्ही तटबंदीच्या कमानींमधे लपलो. (बाकी अचानक येणारा जोराचा पाऊस हे कोकणाचे खास वैशिष्ट्य. कोसळायचे तर जोरदार नाहीतर नाहीच असा या पावसाचा खाक्या आहे. यामुळेच की काय, स्वच्छ सूर्यप्रकाश असला तरी खरा कोकणी पावसाळ्याच्या दिवसात छत्री काखोटीला मारूनच बाहेर पडतो.) लांबवर समुद्रात पडताना दिसणारे पावसाचे टपोरे थेंब, किल्ल्याच्या भिंतींवर सों... सों... असे पावसाचे नर्तन आणि हे सारे पहात अंग चोरून बसलेला मी काही अनुभव आपल्या आठवणींच्या दगडी भिंतींवर कायमचे कोरले जातात, पावसात रत्नदुर्ग पहाण्याचा अनुभव हा असाच होता.\nकिल्ल्यानंतर आम्ही मोर्चा वळवला तो शेजारीच असलेल्या दीपगृहाकडे. बरेच अंतर चालून दीपगृहाजवळ पोचल्यावर मात्र आमची निराशा झाली. हे दीपगृह लोकांना पहाण्यासाठी खुले होते, पण संध्याकाळी म��जक्या वेळेतच. आणि तेव्हाही ते जवळून पहाता येत असले तरी प्रत्यक्ष दीपगृहात जाण्याची परवानगी नव्हती. तेव्हा लांबूनच ते पाहून आम्ही परतीचा रस्ता धरला आणि आमच्या पुढील लक्षाकडे - लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाकडे कूच केले.\nलो. टिळकांचे जन्मस्थान रत्नागिरी हे जेव्हा मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा माझ्या भुवया थोड्या उंचावल्या हे नमूद करायलाच हवे. कारण हे वाक्य जर खरे मानले तर आम्ही लहानपणी निबंधात लिहिलेले 'लो. टिळकांचा जन्म रत्नागिरीजवळ चिखली येथे झाला' (जणू चिखलात कमळ उगवले) हे वाक्य आपोआप खोटे ठरते. गंमत म्हणजे, टिळकांच्या घराला भेट देऊनही माझ्या या शंकेचे निरसन शेवटपर्यंत झालेच नाही, ती शेवटपर्यंत तशीच राहिली. ते असो, पण टिळकांचा हा वाडा उत्तम स्थितीत राखल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करायला हवे. ज्या घरात लोकमान्यांचा जन्म झाला, ते खेळले, बागडले, तिथे फिरताना मन आनंदाने अगदी भरून येते. टिळकांचा जीवनप्रवास या घरात भित्तीफलकांच्या रुपात मांडला आहे. टिळकांचे 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय' यांसारखे अग्रलेख, 'तुम्ही मला दोषी ठरवलेत, पण तुमच्याहून एक मोठी शक्ति आहे जिच्या न्यायालयात मी नक्कीच निर्दोष आहे' असे बाणेदार उदगार पाहून मन भारावते. भारतीय असंतोषाचा जनक, गीता, वेद, आर्यांचे मूळ अशा अवघड विषयांवर संशोधन करून ग्रंथ लिहिणारा लेखक, इंग्रजांविरुद्ध जनमत तयार करण्याची सुरुवात करणारा, आपल्या लेखनीने लोकमान्य बनून लोकांच्या मनांवर स्वार झालेला हा मनुष्य मराठी होता ही आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट नव्हे काय\nत्यानंतर आम्ही पाहिलेली दोन ठिकाणे म्हणजे मांडवी जेट्टी आणि पतितपावन मंदिर. रत्नागिरी पहायला आलेल्या लोकांनी ही दोन ठिकाणे टाळली तरी फारसे बिघडणार नाही. मांडवी जेट्टी पुण्यातल्या खडकवासला चौपाटीइतकीच प्रेक्षणीय आहे आणि सावरकरांनी खास दलितांसाठी उभारलेले पहिले मंदिर हे ऐतिहासिक महत्व सोडले तर पतितपावन मंदीरात पहाण्यासारखे विशेष काहीही नाही.\nजेवण करून थोडी विश्रांती घेतल्यावर दुपारी आम्ही पुन्हा बाहेर पडलो ते थिबा पॅलेस पहाण्यासाठी. ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळात थिबा या राजासाठी बांधलेला हा राजवाडा आहे. थिबा ब्रह्मदेश अर्थात म्यामनार या देशाचा राजा होता. त्याची जीवनकहाणी सगळ्या राजघराण्यांच्य��� कहाणीइतकीच रोचक नि नाट्यपूर्ण घटनांनी ठासून भरलेली आहे. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांनी ब्रह्मदेशावर आक्रमण केले नि तिथल्या राजाला कैद केले. राजाला तिथेच ठेवणे धोकादायक होते, तसे केल्यास इंग्रजांविरुद्ध जनक्षोभ नि उठाव होण्याचा धोका होता. त्यामुळे इंग्रजांनी बोटीने त्यास हलवले आणि रत्नागिरीत आणून नजरकैदेत ठेवले. प्रारंभी भाड्याने घेतलेल्या जागा लहान पडू लागल्याने इंग्रजांनी थिबा राजाच्या पसंतीने हा नविन महाल बांधला. थिबा पॅलेस अगदी नावाप्रमाणेच राजेशाही आहे. ऐटबाज मांडणी, प्रमाणबद्धता, ऐसपैस विस्तार, उत्तम प्रतीच्या लाकडाचा सढळ हाताने केलेला वापर आणि सभोवताली असलेली भरपूर मोकळी जागा यामुळे हा राजवाडा प्रेक्षणीय झाला आहे. या राजमहालाचे आकर्षण आहे ते थिबा राज्याच्या मेज, सिंहासन, पलंग अशा काही वस्तु दाखवणारे दालन. या दालनाबरोबरच भारतीय पुरातत्व खात्याचे एक छोटेखानी वस्तुसंग्रहालयही राजवाड्यात आहे जे आवर्जून पहाण्यासारखे आहे. थिबा पॅलेस पाहिल्यावर एक प्रश्न मात्र मनात आल्याशिवाय रहात नाही, 'जर नजरकैदेत ठेवलेल्या राजाचा थाट हा असा असेल तर आपल्या राज्यांमधे राहणारे स्वतंत्र राजे किती थाटात रहात असतील\nथिबा पॅलेस पाहून झाल्यावर आम्ही पोचलो जवळच असलेल्या थिबा पॉइंटला. समुद्रकिना-यावर बांधलेल्या या उंच जागेतून रत्नागिरी शहराचे (नयनरम्य वगेरे) दृश्य दिसते. गेले तर चांगले नि नाही गेले तर आणखी चांगले अशी ही जागा आहे, आवर्जून जावे असे तिथे काही नाही.\nरत्नागिरी शहराची भ्रमंती आटपून आम्ही पुन्हा हॉटेलावर पोचलो तेव्हा संध्याकाळ होत होती. हलके जेवण करून आणि ब्यागा वगेरे भरून आम्ही लवकरच बिछान्यात शिरलो. दुस-या दिवशी पहाटे साडेपाचची दादर पॅसेंजर पकडायची असल्याने आम्हाला त्या दिवशी लवकर झोपणे गरजेचे होते.\n मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच विषयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे\nकोकण रेल्वेमार्गे रत्नागिरी - २\nअदेन सलाद आणि आपण\nया जालनिशीचे लेख मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-solapurite-raja-jadhav-play-small-role-in-chennai-express-4345851-PHO.html", "date_download": "2021-05-18T21:00:31Z", "digest": "sha1:XAGIPQR7JUGB7BB5WD2RF7BPURSG27PP", "length": 3845, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Solapurite Raja Jadhav Play Small Role In Chennai Express | ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये सोलापूरकर राजा जाधव बाऊन्सरच्या भूमिकेत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\n‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये सोलापूरकर राजा जाधव बाऊन्सरच्या भूमिकेत\nसोलापूर - सोलापूरचे नाट्य कलावंत राजा जाधव बहुचर्चित ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधून पडद्यावर झळकणार आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित व शाहरूख खान मुख्य अभिनेता असलेल्या या चित्रपटात जाधव यांची बाऊन्सरची छोटीशी भूमिका आहे.\nशिक्षक ते मनस्वी कलावंत\nजाधव सोलापूरच्या बालकामगार प्रकल्पातील शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. गेली अनेक वर्षे विविध नाटकांत त्यांनी अभिनय केले. आता या चित्रपटात काम करत रूपेरी पडद्याच्या प्रवासाची सुरुवात के ली आहे. त्यांनी 20 नाटके व 15 एकांकिकांमध्ये काम केले आहे. तर 15 नाटकांचे व एकांकिकांचे दिग्दर्शन केले आहे.\nअसा जपला अभिनय वेड\nअभिनयाच्या ध्यासाने ही संधी मिळाली असे सांगत जाधव यांनी त्याच्या लहानपणीच्या काही आठवणी सांगितल्या. हरिभाई शाळेत असताना त्यांनी नाटकाला महत्त्व दिले. आई अंगणवाडीची शिक्षिका व बाबा हे मिल कामगार होते. त्यांना जाधव यांचे नाट्यक्षेत्रात अभिनय करणे पटत नव्हते. मात्र, जाधव यांनी शिक्षणासह आपली कला जपली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/tag/international", "date_download": "2021-05-18T21:23:53Z", "digest": "sha1:WCAFQHNTG47TF6BVRPUL2YDDTG64MNFD", "length": 5170, "nlines": 118, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nनिर्वासितांच्या छावणीत जन्मलेले अफगाण क्रिकेट\nसंकल्प गुर्जर\t09 Aug 2019\nझिम्बाब्वेनेमुगाबेंचे मूल्यमापन कसे करावे\nसंकल्प गुर्जर\t08 Sep 2019\n15 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस\nसंयुक्त राष्ट्र संघ\t16 Sep 2019\nअनुजा संखे-घोडके\t04 Jan 2021\nगोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही\nउर्दू काव्याचे मोती उधळत जाणारे गोड पुस्तक...\nकेरळ - डाव्यांचा ऐतिहासिक विजय\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nमराठा आरक्षण - सामाजिक आशय अधोरेखित करणारा निर्णय...\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'श्यामची आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/accident-in-mp/", "date_download": "2021-05-18T19:21:05Z", "digest": "sha1:EQ2KVGEQISUA2FCHBB46E33RI4LJ445S", "length": 6910, "nlines": 77, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates मध्य प्रदेशमध्ये अपघात, 4 हॉकीपटूंचा सामन्यासाठी जाताना मृत्यू", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमध्य प्रदेशमध्ये अपघात, 4 हॉकीपटूंचा सामन्यासाठी जाताना मृत्यू\nमध्य प्रदेशमध्ये अपघात, 4 हॉकीपटूंचा सामन्यासाठी जाताना मृत्यू\nमध्य प्रदेशच्या होशंगादाबादजवळ 4 हॉकीपटूंचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ते सामन्यासाठी जात असताना कारला अपघात झाला आणि यात या चार खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. भारताचे राष्ट्रीय आणि जिल्हास्तरीय खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे.\nमध्य प्रदेशच्या होशंगादाबादजवळ 4 हॉकीपटूंचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ते सामन्यासाठी जात असताना कारला अपघात झाला आणि यात या चार खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. भारताचे राष्ट्रीय आणि जिल्हास्तरीय खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे.\nसामना खेळण्यासाठी निघालेल्या या चार खेळाडूंच्या कारला अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग 69 वर ही दुर्दैवी घटना घडली. सामन्यासाठी जात असताना खेळाडूंची कार थेट झाडाला जाऊन धडकली. आणि त्यात चौघांचा मृत्यू झाला या अपघातात तिघे जखमी आहेत. यातील जखमी खेळाडूंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.\nहोशांगबादमध्ये मेजर ध्यानचंद हॉकी स्पर्ध��� सुरू आहे. या स्पर्धेत हे खेळाडू स्पर्धक होते. अचानक कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. आशिष लाल (जबलपूर), अनिकेत (ग्वाल्हेर), शहनवाझ खान (इंदोर), आदर्श (इटारसी) यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.\nPrevious शरद पवारांना येरवडा मध्ये पाठवायला हवं – सदाभाऊ खोत\nNext उत्तर प्रदेशमध्ये सिलेंडरच्या स्फोटात इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू, 15 जखमी\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nतौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार\nआकाशातून पडलेल्या 103 किलोच्या दगडानं पालटलं नशीब, क्षणार्धात करोडपती झाला मेंढपाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/78455?page=4", "date_download": "2021-05-18T19:22:44Z", "digest": "sha1:2O2QKPD3LARJ4GV2F6FVBINCV46JWUUT", "length": 65937, "nlines": 450, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध\nकोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध\nया विषयाचे आधीचे संदर्भ :\n31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आह���. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे.\nया लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. . तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची पृष्ठसंख्या बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरूपात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो.\nही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे :\n१.\tलसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध\n३.\tसामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय.\nगेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूमध्ये इंजेक्शनद्वारा घ्यायच्या आहेत :\n१.\tकोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात व्हेक्टर विषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे.\n२. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे.\nदोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोस नंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे.\nअमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधार���त बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत.\nकुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :\n१.\tलस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम अगदी सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते.\n२. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.\nअर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.\nया संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील.\nपुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील.\nलसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा:\n“लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट).\nयासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा 25 टक्‍क्‍यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही.\nलसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले शरीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबून असते.\nकरोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी ५ हे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापै��ी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे.\nसद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या कंपन्यांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात.\nशेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, यावरही उहापोह चालू आहे.\nइंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एका व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे:\n१. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत.\n२. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत.\nलसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी :\n१. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने bamlanivimab and etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली.\nसौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो.\n२. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील.\n३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते.\n४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत आणि दक्षिण आशियात बर्‍यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्���ीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे.\nवैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये यासंबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी.\nमहासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल.\nतर असा आहे हा गेल्या महिन्याभरातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, शंका-कुशंका, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे.\nचर्चेच्या अनुषंगाने घातलेली भर :\nया विषाणूचे टोकदार प्रथिन हे त्याचे घातक शस्त्र आहे. म्हणून कोविशिल्ड लस या प्रथिन-तत्त्वावरच बनवलेली आहे. या लसीद्वारा जो व्हेक्टर शरीरात शिरतो, तो या टोकदार प्रथिनासम antigen आत सोडतो. पुढे शरीर त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार करते.\nआता जर का अशा व्यक्तीस खऱ्या विषाणूने संसर्ग केला तर त्या अँटीबॉडीज त्याच्या घातक टोकदार प्रथिनाचा नाश करतात.\nया विषयावर सुमारे 67 अभ्यास प्रसिद्ध झालेले दिसतात. त्यातील फक्त एकात “बालदमा असल्यास कोविड गंभीर होण्याचा धोका वाढतो”, असे म्हटले आहे. एकंदरीत या विषयावर पुरेसा विदा उपलब्ध नसल्याने कुठलाही ठाम निष्कर्ष सध्या काढता येत नाही. दीर्घकालीन व्यापक अभ्यासानंतरच त्यावर काही बोलता येईल.\nमुलांमध्ये कोविड कमी असण्यामागे, श्वसनमार्गातील विशिष्ट प्रथिने कमी असणे, वगैरे थिअरीज मांडल्या गेल्या आहेत. परंतु पुरेशा अभ्यासानंतरच त्यावर अधिक बोलणे योग्य होईल.\nकोविड निदान : सीटी स्कॅन आणि प्रयोगशाळा चाचणी\nसमजा श्वसन लक्षणे आहेत. आणि,\n१.\tनॉर्मल CT आला : याचा अर्थ रुग्णास कोविड नाही असे नाही.\n२.\tCT मध्ये बिघाड दिसला : याचा अर्थ फुफ्फुसइजा आहे, इतकाच. हे कोविड्चे पक्के निदान होत नाही. ते करण्यासाठी RTPCR आवश्यकच.\nकोविड व चव संवेदना\nया आजारात रुचिकलिकाना विषाणूमुळे थेट इजा होते का, हे अद्याप स्पष्ट नाही. बऱ्याच शक्यता आहेत.\nएक थिअरी अशी आहे.\nविषाणू लाळग्रथींना इजा करतो. मग ���ाळ स्त्रवणे कमी होते. त्याचा चवीवर अप्रत्यक्ष परिणाम होतो. रुचिकलिकांच्या निरोगी अवस्थेत त्यांच्या चांगल्या कार्यासाठी ‘जस्त’ उपयुक्त असते. म्हणून बऱ्याच कोविड रुग्णांना जस्ताची गोळी देतात. त्याचा चव आणि वास हे दोन्ही पूर्ववत होण्यास फायदा होत असावा.\nबहुतेक रुग्णांच्या बाबतीत ( सुमारे 80 टक्के) गेलेली चव आणि वास सुमारे महिनाभरानंतर पूर्ववत होतात.\nविविध रुग्णालयांमध्ये गेली दीड वर्ष डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी प्रत्यक्ष कोविडचे रुग्ण हाताळत आहेत. ते करत असताना स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना पीपीइ तत्त्वावरील संपूर्ण पोशाख घालावा लागतो. हा पोशाख घालून काम करणे हे अजिबात सुखावह नाही हे आपण जाणतो.\nएव्हाना यासंदर्भात अशा पोशाखाने आरोग्य सेवकांवर होणाऱ्या परिणामांचा देखील पुरेसा अभ्यास झालेला आहे. अशा पोशाखाचे व्यक्तीवर आणि त्याच्या कामावर होणारे दुष्परिणाम आता उजेडात आले आहेत.\nआरोग्य सेवकांना अजूनही बराच काळ असा पोशाख घालून वावरावे लागणार आहे. त्यादृष्टीने त्याचे दुष्परिणाम कमी करण्याचे प्रयत्नही विविध पातळ्यांवर चालू आहेत त्यापैकी काही उपाय असे :\n१.\tउष्णतादाह होणार नाही व बाष्प कमीतकमी साठेल अशी पोशाखांची रचना\n२.\tसंबंधितांनी डोळ्यांचे, मानेचे व हाताचे विशिष्ट व्यायाम काम करता करता अधूनमधून करणे.\n३.\tहा पोशाख घातल्यामुळे एरवीपेक्षा त्याच कामास जास्तच वेळ लागणार आहे याची सर्वांनीच दखल घेणे.\n४.\tअशा पोशाख उत्पादनाचा दर्जा चांगल्या प्रतीचा राहील हे पाहणे.\nACE2 चे कार्य :\nहे एक एन्झाइम आहे. ते शरीराच्या बहुतेक पेशींमध्ये असते. त्याचे रक्तदाब नियंत्रणात काही कार्य असते. श्वसनमार्गातील ACE2 देखील फुप्फुसांचे संरक्षक असते. परंतु, सार्स -दोन विषाणूच्या बाबतीत ते त्याचे ‘प्रवेशद्वार’ ठरते.त्यातून अशी थिअरी मांडली गेली, की जितके या एन्झाइमचे प्रमाण इथे कमी असेल, तितकी या विषाणूसाठी प्रवेशद्वारे बंद होतील.\nआता दम्याबाबत. याचे अनेक प्रकार असतात. फक्त ऍलर्जिक दम्याचे बाबतीत ह्याचा संदर्भ येतो. अशा रुग्णांमध्ये जनुकीय कारणांमुळे मुळातच श्वसनमार्गात हे एन्झाइम कमी प्रमाणात असते. त्यातून हे रुग्ण दीर्घकालीन स्टिरॉइड्सचे फवारे औषध म्हणून घेत असतात. त्या औषधाने ते प्रमाण अजूनच कमी होते. एक प्रकारे अशा लोकांमध्ये विषाणूची प्रवेशद्वारे बरीच कमी झालेली असतात.\nया संदर्भात जे मर्यादित अभ्यास झालेत ते फुफ्फुसांच्या क्षयरोगासंबंधी आहेत. त्यातून फक्त काही शक्यता व्यक्त केल्या आहेत; विदा पुरेसा नसल्याने ठोस निष्कर्ष नाहीत.\n१.समजा क्षयरोग्याला कोविड झाला तरी मूळ क्षयाचे उपचार पहिल्याप्रमाणे चालू ठेवावेत.\n२. एकाच वेळी हे दोन रोग शरीरात असतात तेव्हा दोन्ही एकमेकांची परिस्थिती अधिक बिघडवू शकतात.\n३.कोविडच्या उपचारांदरम्यान जर स्टिरॉइड्स आणि अन्य प्रतिकारशक्ती दाबणारी औषधे दिली गेली, तर कदाचित भविष्यात जुन्या क्षयरोगाचे पुनरुज्जीवन होऊ शकते.\n“लसीचा पहिला डोस झाला. त्यानंतर कोविड झाला, तर आता दुसऱ्या डोसचे काय करायचे \nजर अशा परिस्थितीत कोविड झाला तर प्रथम दहा दिवस विलगीकरण सक्तीचे. नंतर रुग्णाची सर्व लक्षणे थांबली पाहिजेत. त्या अर्थाने ‘बरे’ वाटल्यानंतरच दुसरा डोस घ्यायचा – तो अपेक्षितपेक्षा लांबला तरी काही हरकत नाही.\nगेल्या काही दिवसांत आपण तरुण आणि निरोगी लोकांना कोविड झाल्याच्या बातम्या ऐकतो आणि इथे सुद्धा अशांचे अनुभव वाचतोय. तरुणपणी प्रतिकारशक्ती उत्तम असते हे बरोबर. यासंदर्भात काही तरुण लोकांना सौम्य कोविड झाल्यानंतर त्यांचा पुढे आठ महिने अभ्यास करण्यात आला.\nअशांना झालेला कोविड जरी सौम्य होता तरी अशा बऱ्याच जणांचे बाबतीत पुढे चव आणि वास यांची संवेदना गेलेली असणे, थोडाफार दम लागणे आणि थकवा यापैकी काही लक्षणे अगदी आठ महिन्यांपर्यंत सुद्धा टिकून असलेली आढळली. याच्या कारणांचा शोध घेण्याचा आता प्रयत्न होतो आहे. कालांतराने अधिक समजेल.\nआपल्यातील काहींचे आप्तस्वकीय या आजाराने रुग्णालयात दाखल आहेत. आजाराची तीव्रता म्हणजे काय, ही माहिती त्या दृष्टीने उपयुक्त ठरावी. महाराष्ट्र कोविड कृती दलाच्या पुस्तिकेतून ही देत आहे :\nसौम्य : ताप, खोकला, उलटी, जुलाब इत्यादीपैकी लक्षणे असणे पण प्रकृती स्थिर.\nमध्यम : वारंवार ताप व खोकला, न्युमोनिया, सिटीस्कॅनमध्ये दोष दिसणे, ऑक्सिजन पातळी सुयोग्य.\nतीव्र : न्युमोनिया वाढणे आणि ऑक्सिजन पातळी (SpO2) कमी होणे.\nगंभीर : श्वसनअवरोध, मेंदू हृदय अथवा मूत्रपिंडावर परिणाम, रक्तगुठळ्या निर्मिती.\nRemdesivir हे औषध कधी आणि कसे वापरायचे यांची डॉक्टरांसाठी मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र कोविड दलाने दिलेलीच आहेत. त्यातील ��ामान्यांना समजेल असे फक्त थोडक्यात इथे सांगतो :\n* मध्यम आजार ( स्टेज 2 बी आणि त्यानंतर पुढे) अशा रुग्णास न्युमोनिया होऊन श्वसनदौर्बल्य झालेले असते\n* आणि तो बहुतांश वेळा अतिदक्षता विभागामध्ये दाखल केलेला असतो.\nभारतातील सध्याच्या लाटेची वैशिष्ट्ये म्हणजे तरुण वर्गात आजार वाढतो आहे तसेच मुलांमध्ये मोठा ताप यायचे प्रमाण वाढलेय.\nया लाटेचा व विषाणूच्या नव्या प्रकाराचा संबंध आहे काय \nया प्रश्नावर एम्स, जेएनयु आणि एनआयई या संस्थांतील तज्ञांची मते वाचली. ती अशी :\n१. सध्याच्या प्रकाराने बाधित झालेला एक रुग्ण ९ जणांना प्रसार करतो ( गतवर्षी हे प्रमाण एकापासून ४ असे होते).\n२. पंजाब मधील 80% संसर्ग नव्या प्रकाराने झाल्याचे विषाणूच्या जनुकीय अभ्यासावरून समजले.\n३. नव्या प्रकाराची घातकता या मुद्द्यावर अजून पुरेसा पुरावा मिळालेला नाही; अधिक अभ्यासाची गरज आहे.\nसुधारित अभ्यासानुसार सद्य विषाणूचा प्रसार खालील मार्गांनी होतो :\n१. बाधित व निरोगी व्यक्ती एक मीटर अंतराच्या आत जवळ आल्यास श्वसनाद्वारा\n२. ज्या पृष्ठभागांवर दूषित थेंब पडले आहेत त्या स्पर्शाने\n३. क्रमांक १ मधील अंतर १ मीटरहून अधिक असल्यासही शक्यता\nवरील पैकी क्रमांक १ चा मुद्दा रोजच्या व्यवहारात सर्वात महत्त्वाचा ठरतो.\nगरोदर , स्तनपान करवणाऱ्या स्त्रिया लस घेऊ शकतात का\nया प्रश्नाचे उत्तर देणे तसे सोपे नाही. मुळात जेव्हा या सर्व लसींच्या प्रयोगचाचण्या झाल्या त्यात मुद्दामहून गर्भवती किंवा स्तनदा मातांना समाविष्ट केलेले नव्हते. त्यामुळे संबंधित विदा काही नाही. आता अमेरिकेतील विविध वैद्यक मंडळे आहेत त्यांनी अशा स्थितीतील स्त्रियांना लसीकरण करायला हरकत नाही असे म्हटलेले आहे.\nभारतातील कोविशिल्डची माहिती जर आपण वाचली तर त्यात, “तुमच्या संबंधित डॉक्टरांशी सल्लामसलत करा”, असे मोघम उत्तर दिलेले आहे.\nजेव्हा आपली फुफ्फुसे निरोगी असतात तेव्हा नेहमीच्या हवेतील जो ऑक्सिजन आत घेतलेला असतो तो व्यवस्थित रक्तप्रवाहात पोचतो. परंतु जेव्हा श्वसनमार्ग किंवा फुफ्फुसांच्या विविध आजारांनी हे नेहमीचे कार्य नीट होत नाही, तेव्हा हवेतील ऑक्सिजन आपल्या रक्तप्रवाहापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचूच शकत नाही आणि तो पुरेसा नसतो (हवेत इतर वायू पण असतात).\nअशा परिस्थितीत विशिष्ट दाबाने आपल्याला पूरक ऑक्सिजन रुग्णास द्यावा लागतो. काहीही करून रक्तप्रवाहातील ऑक्सिजनचे प्रमाण आपल्याला विशिष्ट मर्यादेत राखावे लागते.\nडी-डायमर हे एक प्रथिन आहे. शरीरात जेव्हा रक्त गोठण्याची प्रक्रिया चालू होते तेव्हा ते निर्माण होते. निरोगी अवस्थेत त्याचे प्रमाण खूप कमी असते. जेव्हा रक्तगुठळ्या अधिक प्रमाणात होतात तेव्हा त्याचे प्रमाण बरेच वाढते.\nसध्याच्या आजारात ही प्रक्रिया काही रुग्णांत दिसून येत आहे. अशा एखाद्या रुग्णात जर या प्रथिनाची पातळी खूप वाढली असेल तर रक्तगुठळी विरघळवणारे औषध देण्याचा निर्णय घेतला जातो.\nमात्र या प्रथिनाच्या रक्तातील मोजणीला मर्यादा आहेत. कोविडशी संबंध नसलेल्या खालील प्रसंगीही ते वाढू शकते :\n• दीर्घकाळ रुग्णालय वास्तव्य\n• शरीरातील कुठलीही दाहप्रक्रिया\n• यकृत आणि हृदयविकार\nविराफिन या औषधाच्या निमीत्ताने interferons बद्दल माहिती :\nजेव्हा एखादा विषाणू आपल्या शरीरात घुसतो तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून आपल्या पेशी interferons ही प्रथिने निर्माण करतात. यांच्या नावातच त्यांचे कार्य दडलेले आहे. ही प्रथिने विषाणूचे आपल्या शरीरातील पुनरुत्पादन थांबवण्याचा प्रयत्न करतात (interfere with). यानंतर हळूहळू विषाणूसुद्धा या शरीरातील प्रथिनांना निष्प्रभ करायला शिकतो. जर त्यात तो यशस्वी झाला तर मग आजार फोफावतो.\nहेच तत्व वापरून प्रयोगशाळेत तयार केलेली interferons ही औषधरूपात दिली जातात. असे औषध आजाराच्या लवकरच्या स्थितीत वापरल्यास विषाणूचे पुनरुत्पादन कमी होते. त्याच बरोबर आपली प्रतिकारशक्तीही वाढते.\nसारांश : त्रिसूत्री आणि\nसारांश : त्रिसूत्री आणि विशेषतः समूह नियंत्रण सध्या महत्त्वाचेच. जनुक बदललेल्या विषाणूवर नियंत्रण आणण्याचा तो पण एक मार्ग असतो.\nहे सर्वात महत्वाचे जग लवकर corona मुक्त व्हावे असे वाटत असेल तर त्रि सुत्री अमलात आणणे गरजेचे आहे हे पटलं.\nसर्वांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली तर.\nहे एक नवीनच ..\nहे एक नवीनच ..\nकरोना लसीकरण केंद्रांवरच संसर्गाची भीती\n२-३ पानं मागे मी शंका\n२-३ पानं मागे मी शंका विचारल्या होत्या, आता अपडेट -\nसाबांना संसर्ग झाला आहे, अगदी सौम्य आहे. आर टी पी सी आर सुद्धा केली, ती पॉझिटिव्ह येणारच होती. आम्ही उरलेल्या चौघांनी केली, सुदैवाने निगेटिव्ह आहोत. साबा होम क्वारंटाईन आहेत, ठीक आहेत. माझी मुलगी एरवी सतत त्यांच्या जवळ असते म्हणून काळजी होती, पण आता एकूणच आम्ही खूप काळजी घेतोय. अगदीच गरज वाटली तर मी बाहेर जातेय.\nडॉ कुमार, blackcat, चिनूक्स आणि इतर सर्वांचेही आभार.\nडॉ., दोन्ही लसी घेऊन\nडॉ., दोन्ही लसी घेऊन झाल्यात तरीही एकजणाला कोरोनाचे निदान झाले नुकतेच ह्याचे काय कारण असावे अर्थात सदरची व्यक्ती ही स्वतः डॉ. आहे.\n* पूरक माहिती आणि अनुभवांची\n* पूरक माहिती आणि अनुभवांची देवाण-घेवाण याबद्दल वरील सर्वांचे आभार\n** कोवॅकिस्नच्या क्लिनिकल ट्रायल खाली तिसरा डोस\n>>>> हा लस संशोधनातील पुढचा टप्पा म्हणावा लागेल.\n**लसीकरण केंद्रांवरच संसर्गाची भीती\n>> असे काही होणे चिंताजनक आहे. व्हायला नको.\nआतापर्यंतच्या प्रतिसादांमधून हे कळाले की आपल्यातील काहीजण अथवा त्यांचे आप्तस्वकीय या आजाराने बाधित आहेत. अशा सर्व बंधू-भगिनींना माझ्यातर्फे लवकर तंदुरुस्त होण्यासाठी शुभेच्छा \nकृष्णा ,डॉ., दोन्ही लसी घेऊन\nडॉ., दोन्ही लसी घेऊन झाल्यात तरीही एकजणाला कोरोनाचे निदान झाले >>>\n(मागील धाग्यावर दिलेले हे उत्तर पुन्हा डकवतो) :\n१.\tसमजा, आज एखाद्याला करोनासंसर्ग झाला. अर्थातच त्याची लक्षणे दिसायला काही दिवस जातात. त्यामुळे त्याला असा संसर्ग झालाय हे कळतच नाही; तो स्वतःला निरोगी समजतो.\n२.\tम्हणून त्याने लस घेतली. तिचा रोगप्रतिबंधक परिणाम शरीरात घडायला काही आठवडे जावे लागतात.\n३.\tयादरम्यान शरीरात लस घेण्याआधीच शिरलेल्या विषाणूमुळे आता आजार होऊ लागतो. म्हणजेच, आता दिसणारी लक्षणे ही नैसर्गिक जंतुसंसर्गामुळे आलेली असतात; त्याचा लसीशी संबंध नसतो.\nमाझ्या बहिणीचा नवरा बंगाल\nमाझ्या बहिणीचा नवरा बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी एका जिल्ह्यात निवडणूक निरीक्षक म्हणून डेप्युटेशनवर आहे सध्या . त्याने दोन आठवड्यापूर्वीच कोवॅक्सिन घेतली होती पण काल संध्याकाळी त्याची टेस्ट पॉसिटीव्ह आली. बारीक कणकण आणि थोडा ताप ही लक्षणे आहेत. ऑक्सिजन लेव्हल ९७ आहे पण बीपी बराच जास्त आहे. सध्या तेथील सर्किट हाऊसलाच आराम करत असून काल त्याने निवडणूक आयोगाला पत्र लिहून जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. कुटुंबातील ही पहिलीच केस आहे.\nइतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात केसेस का जास्ती होत आहेत इतर राज्यांत होणारी गर्दी - रॅलिज, निवडणुकांच्या सभा, होळी हे सगळं पहाता हा विरोधाभास का असावा इतर राज्यांत होणारी गर्दी - रॅलिज, निवडणुकांच्या सभा, होळी हे सगळं पहाता हा विरोधाभास का असावा की तिकडचे खरे आकडे समोर येत नाहीयेत की तिकडचे खरे आकडे समोर येत नाहीयेत डॉक्टर म्हणून, शास्त्रज्ञ म्हणून येथील तज्ञांचं काय मत आहे हे जाणून घ्यायला आवडेल.\nराजकारण बाजूला ठेऊन यावर माहिती अपेक्षित आहे.\nइतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात केसेस का जास्ती होत आहेत\nभारताच्या सामाजिक आरोग्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष के एस रेड्डी यांची अभ्यासपूर्ण मुलाखत येथे आहे:\nसध्याचा रोगप्रसार भारताच्या पश्‍चिम व दक्षिण भागात जास्त होतोय याची कारणे\nम्हणजे तिथले अधिक शहरीकरण व औद्योगिकरण, लोकसंख्येची दाट घनता असलेली शहरे आणि लोकांचा राज्यांतर्गत व आंतरराज्य भरपूर प्रवास.\nसाद यांनी दिलेल्या म्हटले\nसाद यांनी दिलेल्या दुव्यात म्हटले आहे की लसीकरणानंतर तीन दुव्यामध्येचार दिवसात करोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे. (हे चाचणी करून दिसून आले आहे असे गृहीत धरल्यास) लसीकरणावेळी संसर्ग झाला तर तीन चार दिवसात लक्षणे दिसून चाचणी पॉझिटिव्ह येईल का\nइंक्युबिशन पिरियड ५ ते १४ दिवस आहे ना\nकुमार1, कृष्णा यांच्या प्रतिसादास आपण दिलेले उत्तर पटले नाही.\nलस घेतली म्हणजे विषाणू शरीरात प्रवेश करत नाही असे नाही. संसर्ग होऊ शकतोच. त्याचा त्याने कधी प्रवेश केला यांच्याशी संबंध नाही.\nलस घेऊन महिना, दोन महिने, तीन महिने झाल्यानंतरही संसर्ग होऊ शकेल.\nमात्र लक्षणे सौम्य असतील.\nधन्यवाद कुमार सर __/\\__\nधन्यवाद कुमार सर __/\\__\nमैत्रिणीच्या भावाला नानावटीमधे आयसीयु मधे हलवले आहे. बी एम सी मधे आयसीयुत सोय होऊ शकली नाही.\nतिथे डॉक्टर काळजी घेत आहेतच पण तरी एक्स्पर्ट्सना यावर काही मत द्यायचे असेल तर नक्की चालेल.\nमला वाटते की \"भीती व्यक्त होत आहे \",\n\" त्यामुळे लोकांचा लसीकरणाविषयी गैरसमज होऊ लागला आहे.\"\n....ही विधाने फक्त साशंकता दाखवतात. बातमीचा तसाच अर्थ घ्यावा. संसर्ग आधीच झालेला असण्याची शक्यता आहे.\nHRCT बद्दल इथे डॉक्टरांची\nHRCT बद्दल इथे डॉक्टरांची महत्वाची सूचना आहे :\n'टुडे' मधले पान १ पाहा.\nलस घेतल्या नंतर covid\nलस घेतल्या नंतर covid होण्याचे प्रमाण बर्या पैकी आहे.नक्की काय कारण असावे.\nनेहेमीप्रमाणे उपयुक्त लेख आणि\nनेहेमीप्रमाणे उपयुक्त लेख आणि चर्चा. धन्यवाद कुमार सर.\nसुनिधी मी डॉक नाही पण hrct -\nसुनिधी मी डॉक नाही पण hrct - 8 म्हणजे mild आहे (25 पैकी 8). पण डॉक बरोबर सल्ला देतीलच. लवकर बऱ्या होण्या साठी शुभेच्छा\nडॉक्टर, ज्या पहिल्या फळीतल्या\nडॉक्टर, ज्या पहिल्या फळीतल्या कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस मिळून महिना उलटला आहे अशा कर्मचाऱ्यांना आता PPE kit घालणे तरीही आवश्यक आहे का की N95 or above masks आणि ग्लोव्ह्ज घातले तरी पुरेसे आहे\nइथे जो प्र. क्र. ९८ आहे ...\nत्याचे त्यांनी ‘हो’ असे उत्तर दिले आहे. भाषा संदिग्ध आहे. ‘मास्क’ ला पण ते PPE तच धरतात.\nपुरेशी सामूहिक प्र शक्ती येईपर्यंत ‘जैसे थे’ असे दिसते.\nदेशानुसार वेगळे धोरण असल्यास कल्पना नाही.\n या लसीकरणाच्या प्राधान्यक्रमामुळे या दुसऱ्या लाटेच्या वेळेस आपले आरोग्य सेवा कर्मचारी अधिक सुरक्षित आणि सक्षम (पीपीई किटमुळे येणाऱ्या अडचणी व बंधने पाहता) आहेत असा विचार करून बरं वाटलं\nकोवड लशिवर एक लाइव सेश्न सुरु आहे. ते डोक्तर लोकासाठी आहे, पण सोप्या भाशेत असल्याने सर्वाना स्म्जु शकेल\nQ अँड a खूप चांगले आहेत\nते मुख्य डॉ खूप चांगली उत्तरं देत आहेत\n(आता परत ऐकणे चालू करते)\nतुम्ही यु ट्यूब दुवा दिलात त्यावेळी मी दुसऱ्या आरोग्य परिषदेत व्यग्र होतो.\nखूप छान माहिती आहे त्या\nखूप छान माहिती आहे त्या परिषदेत ब्लॅककॅट.\nदेशात करोनाचा प्रादुर्भाव इतका का वाढतोय एम्सच्या संचालकांनी सांगितले कारण\nएक हायपोथेटिकल सि च्यु एशन\nएक हायपोथेटिकल सि च्यु एशन\n-लस चालली नाही तर प्लॅन बी काय आहे\nप्लॅन आर राम भरोसे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nऑटीझम कॉन्फर्न्सचा अनुभव, ग्लुटेन आहारात असण्याचे दुष्परिणाम इत्यादी. Mother Warrior\nअच्चे करून गेले नि तच्चे करून गेले ... चांगभलं\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajhansprakashan.com/product/domel-te-kargil/", "date_download": "2021-05-18T19:29:41Z", "digest": "sha1:RZISL3R6PLUSXLVPXYF2ILSYSHT5MTY4", "length": 27303, "nlines": 210, "source_domain": "www.rajhansprakashan.com", "title": "{{left-columns-heading}}", "raw_content": "\nDomel Te Kargil - राजहंस प्रकाशन\n१९४७ साली भारतात जसे स्वातंत्र्याचे वरदान लाभले, तसाच विभाजनाचा\nशापही मिळाला. त्या शापाची बोच कमी होती म्हणून की काय, नवोदित\nपाकिस्तानने जम्मू काश्मी��� बळकावण्याचा खुनशी डाव भारताला सशस्त्र\nसंघर्षात खेचले. त्या सीमावर्ती संस्थानाने अगतिक होऊन स्वसंरक्षणार्थ भारताकडे\nधाव घेतली. विलीनीकरणाची संवैधानिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर भारताने आक्रमकांना\nमागे रेटण्यासाठी लष्करी मोहीम आरंभली. ती अंशतः यशस्वी झालेली असतानाच\nयुध्बंदी करार झाला. ते युध्द थांबले, पण संघर्ष शमला नाही. तो जीवघेणा\nसंघर्ष आजतागायत चालूच आहे, त्याचे स्वरूप बदलले आहे, विस्तारले आहे.\nदोन्ही देशांच्या अस्तित्वाचा तात्त्विक मूलाधार ठरलेल्या जम्मू-काश्मीरच्या भूमीवर\nचार युध्दे खेळली जाऊनही खरीखुरी शांतता दृष्टिपथातही येऊ शकलेली नाही.\nपाकिस्तानने पुकारलेल्या परभारी युध्दाचा रंगही बदलत, अधिक गडदगहिरा होत\nचालला आहे. दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या या समस्येचा अत्यंत मूलगामी\nवेध घेणारा ग्रंथ म्हणजेच ‘डोमेल ते कारगिल’ \nपाकिस्तानने फंदफितूरीने डोमेल ही पहिली सीमावर्ती चौकी बळकावली, तेव्हापासून\nसुरू झालेल्या आणि भारतीय सेनादलांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पाक\nघुसखोरांपासून कारगिलचा टापू मुक्त केला, तोपर्यंत(किंबहुना त्यानंतरही)\nचालूच राहिलेल्या एका रौद्रभीषण संघर्षाची ही रोमांचक कथा आहे. इतिहास\nघडवणा-या भूगोलाचे, रणांगणावरच्या लहानमोठ्या मोहिमांचे, उभय पक्षांच्या\nव्यूहरचनेतल्या डाव-प्रतिडावांचे, प्रतिकूल निसर्गावर मात करणा-या जिद्दी सैनिकांच्या\nबलिदानी पराक्रमाचे तपशीलवार विवेचन हे तर या ग्रंथाचे ठळक वैशिष्टय\nआहेच; पण प्रतिशोधाच्या भावनेने पेटून उठलेल्या पाकिस्तानने गेली दहा-बारा\nवर्षे जे परभारी युध्द पुकारले आहे, त्याचे मर्मभेदी विश्लेषण हेसुध्दा या ग्रंथाचे\nतितकेच महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. नंदनवनातील राजकीय-सामाजिक परिस्थितीचे,\nतसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजनैतिक हालचालींचे बदलते रंगही नेमकेपणाने\nटिपणारा हा ग्रंथ काश्मीर समस्येबद्दलचे सर्व वाचकांचे आकलन समृध्द करील,\nसूर्यकुलाचा दिव्य वारसा सांगणा-या लढवय्या लेखकाचा हा पहिलाच ग्रंथ\nयुध्दविषयक मराठी साहित्याचे दालन समृध्द करणारा ठरावा, अशाच तोलामोलाचा\nमेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे\nBook Author अभिषेक नाशिककर (1) अरविंद परांजपे (1) चंद्रमोहन कुलकर्णी (1) छाया राजे (1) डॉ. दिलीप बावचकर (1) डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर (1) डॉ. सा��ना शिलेदार (1) डॉ. सुजला शनवारे - देसाई (1) डॉ.गजानन उल्हामाले (1) धवल कुलकर्णी (1) नामदेव चं कांबळे (1) पवन नालट | Pavan Nalat (1) पुरुषोत्तम बेर्डे (1) प्रशांत दीक्षित (1) प्रा. नीतिन आरेकर (1) प्राजक्ता पाडगांवकर (1) बबन मिंडे (1) माधव गाडगीळ (1) मिलिंद दिवाकर (1) योगिनी वेंगूर्लेकर (1) रवींद्र शोभणे (1) राजेश्वरी किशोर (1) राम खांडेकर (1) रेखा ढोले (1) वंदना सुधीर कुलकर्णी (1) विद्यानंद रानडे (1) विलास शेळके (1) श्रीराम रानडे (1) श्रीश बर्वे (1) संजय बापट (1) सरदार कुलवंतसिंग कोहली (1) सरिता आवाड (1) सलीम शेख (1) सुनील शिरवाडकर (1) सुरेश हवारे (1) सोनिया सदाकाळ-काळोखे (अनुवाद) (1) स्मिता बापट-जोशी (1) अ. पां. देशपांडे (4) अ. रा. यार्दी (1) अंजली मुळे (1) अतुल कहाते (2) अनघा लेले (1) अनंत अभंग (1) अंबिका सरकार (1) अरुण डिके (2) अरुण मांडे (1) अविनाश बिनीवाले (1) आशा साठे (1) आशीष राजाध्यक्ष (1) उमा कुलकर्णी (2) उष:प्रभा पागे (1) ओंकार गोवर्धन (1) कमलेश वालावलकर (1) कलापिनी कोमकली (2) कल्पना वांद्रेकर (1) चंद्रकला कुलकर्णी (1) जोसेफ तुस्कानो (1) डॉ. अजित केंभावी (1) डॉ. अनंत साठे (2) डॉ. अरुण गद्रे (2) डॉ. अरुण हतवळणे (1) डॉ. आनंद जोशी (1) डॉ. कल्याण गंगवाल (1) डॉ. गीता वडनप (1) डॉ. पुष्पा खरे (2) डॉ. प्रियदर्शिनी कर्वे (1) डॉ. भा. वि. सोमण (1) डॉ. रोहिणी भाटे (1) डॉ. विद्याधर ओक (1) डॉ. विश्वास राणे (1) डॉ. शरद चाफेकर (1) डॉ. शांता साठे (2) डॉ. शाम अष्टेकर (1) डॉ. शोभा अभ्यंकर (1) डॉ. श्रीकान्त वाघ (1) डॉ. सदीप केळकर (1) डॉ. संदीप श्रोत्री (4) डॉ. सरल धरणकर (1) डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर (2) डॉ. हमीद दाभोलकर (2) डॉ. हिम्मतराव बावस्कर (1) द. दि. पुंडे (1) द. रा. पेंडसे (1) दिलीप चित्रे (1) दिलीप माजगावकर (1) निर्मला स्वामी गावणेकर (1) नीलांबरी जोशी (1) पं. सुरेश तळवलकर (1) पद्मजा फाटक (1) पु. ल. देशपांडे (1) पौर्णिमा कुलकर्णी (1) प्रज्ञा जांभेकर-चव्हाण (1) प्रा. प. रा. आर्डे (1) भा. द. खेर (1) मनोहर सोनवणे (1) माधव कर्वे (1) माधव नेरूरकर (1) माधव बावगे (1) मामंजी (1) मालती आठवले (1) मुरलीधर खैरनार (1) मृणालिनी नानिवडेकर (1) मृणालिनी शहा (1) रेखा माजगावकर (4) ल. म. कडू (1) वंदना अत्रे (1) वंदना बोकील-कुलकर्णी (2) वा. बा. कर्वे (1) वि. गो. वडेर (2) विद्या शर्मा (1) विश्राम ढोले (1) शरदचंद्रजी पवार (1) शारदा साठे (3) शिरीष सहस्त्रबुद्धे (2) शोभा चित्रे (1) श्री. मा. भावे (1) श्रीकांत देशमुख (1) संजय आर्वीकर (1) सतीश आळेकर (1) सतीश देशपांडे (4) सतीश भावसार (1) सदाशिव बाक्रे (1) समिक बण्डोपाध्याय (1) सरोज देशपांडे (1) सुजाता दे��मुख (4) सुनीता लोहोकरे (2) सुशिल धसकटे (1) हेमलता होनवाड (1) अ. रा. कुलकर्णी (5) अच्युत गोडबोले (7) अच्युत ओक (1) सुलभा पिशवीकर (1) अजेय झणकर (1) अतिवास सविता (1) अनंत भावे (2) अनुराधा प्रभूदेसाई (1) अंबरीश मिश्र (8) अभय वळसंगकर (1) अभय सदावर्ते (5) अभिजित घोरपडे (2) अभिराम भडकमकर (3) अमृता सुभाष (1) अरविंद दाभोळकर (1) अरविंद नारळे (1) अरविंद व्यं. गोखले (1) अरविन्द पारसनीस (1) अरुण खोपकर (3) अरुण साधू (4) अरुणा देशपांडे (1) अरुंधती दीक्षित (1) अरूण नरके (1) अर्चना जगदिश (1) अलका गोडे (1) अशोक जैन (6) अशोक प्रभाकर डांगे (2) अॅड. माधव कानिटकर (1) अॅड. वि. पु. शिंत्रे (4) आनंद हर्डीकर (1) आशा कर्दळे (1) आसावरी काकडे (4) उत्तम खोब्रागडे (1) उत्पल वनिता बाबुराव (1) उदयसिंगराव गायकवाड (2) उर्मिला राघवेंद्र (1) उषा तांबे (4) एल. के. कुलकर्णी (4) करुणा गोखले (9) कल्पना गोसावी-देसाई (1) कल्याणी गाडगीळ (2) कविता भालेराव (1) कविता महाजन (7) किरण पुरंदरे (1) किशोरी आमोणकर (1) कुमार केतकर (2) कृष्णमेघ कुंटे (1) के. रं. शिरवाडकर (5) कै. महादेव व्यंकटेश रहाळकर (1) ग. ना. सप्रे (1) गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी (1) गार्गी लागू (1) गिरीश कुबेर (6) गिरीश प्रभुणे (1) गो. म. कुलकर्णी (1) गो. रा. जोशी (1) गोपीनाथ तळवलकर (1) चंद्रशेखर टिळक (2) जयंत कुलकर्णी (1) जैत (1) ज्योती करंदीकर (1) ज्योत्स्ना कदम (1) ज्योत्स्ना लेले (1) डॉ. अच्युत बन (1) डॉ. अजय ब्रम्हनाळकर (2) डॉ. अजित वामन आपटे (3) डॉ. अभय बंग (1) डॉ. अरुण जोशी (1) डॉ. अविनाश जगताप (1) डॉ. अविनाश भोंडवे (1) डॉ. अशोक रानडे (2) डॉ. आशुतोष जावडेकर (3) डॉ. उपेंद्र किंजवडेकर (1) डॉ. उमेश करंबेळकर (2) डॉ. कैलास कमोद (1) डॉ. कौमुदी गोडबोले (2) डॉ. गिरीश पिंपळे (1) डॉ. चंद्रशेखर रेळे (1) डॉ. जयंत नारळीकर (13) डॉ. जयंत पाटील (1) डॉ. द. व्यं. जहागिरदार (1) डॉ. दिलीप धोंडगे (1) डॉ. नरेंद्र दाभोलकर (8) डॉ. नागेश अंकुश (1) डॉ. नीलिमा गुंडी (1) डॉ. प्रभाकर कुंटे (1) डॉ. मधुकर केशव ढवळीकर (6) डॉ. माधवी ठाकूरदेसाई (2) डॉ. मृणालिनी गडकरी (1) डॉ. यशवंत पाठक (1) डॉ. रमेश गोडबोले (1) डॉ. विठ्ठल प्रभू (1) डॉ. विश्वास सहस्त्रबुद्धे (1) डॉ. वैजयंती खानविलकर (2) डॉ. वैशाली देशमुख (2) डॉ. वैशाली बिनीवाले (1) डॉ. श्रीराम गीत (15) डॉ. श्रीराम लागू (1) डॉ. सदानंद बोरसे (6) डॉ. सदानंद मोरे (1) डॉ. समीरण वाळवेकर (1) डॉ. हेमचंद्र प्रधान (10) तुकाराम धांडे (1) त्र्यं. शं. शेजवलकर (1) दत्ता सराफ (1) दिपक पटवे (1) दिलीप कुलकर्णी (15) दिलीप प्रभावळकर (11) नंदिनी ओझा (1) नरेंन्द्र चपळगावकर (1) नितीन ढेपे (1) ���िंबाजीराव पवार (1) निर्मला पुरंदरे (2) निळू दामले (3) निसीम बेडेकर (1) पार्वतीबाई आठवले (1) पी. आर. जोशी (1) पुरुषोत्तम बाळकृष्ण काळे (1) पुष्पा भावे (1) प्रकाश गोळे (1) प्रकाश मुजुमदार (1) प्रतिभा रानडे (5) प्रदीप धोंडीबा पाटील (1) प्रभा नवांगुळ (1) प्रभाकर पणशीकर (1) प्रा. एन. डी. आपटे (2) प्रा. डॉ. दत्तात्रय वासुदेव पटवर्धन (1) प्रा. डॉ. मृदुला बेळे (3) प्रा. मनोहर राईलकर (1) प्रि. खं. कुलकर्णी (1) प्रिया तेंडुलकर (5) फादर फ्रांन्सिस दिब्रिटो (5) बाळ भागवत (1) बाळासाहेब विखे पाटील (1) बी. जी. शिर्के (1) भ. ग. बापट (2) भास्कर चंदावरकर (3) भीमराव गस्ती (2) भूषण कोरगांवकर (1) म. वा. धोंड (1) मंगला आठलेकर (9) मंगला गोडबोले (11) मंगला नारळीकर (4) मंगेश पाडगांवकर (2) मधुकर धर्मापुरीकर (1) मधू गानू (1) मनोज बोरगावकर (1) मनोहर सप्रे (1) महाबळेश्र्वर सैल (1) महेश एलकुंचवार (2) माणिक कोतवाल (3) माधव आपटे (1) माधव गोडबोले (2) माधव दातार (1) माधव वझे (2) माधवी मित्रनाना शहाणे (1) माधुरी पुरंदरे (4) माधुरी शानभाग (10) मिलिंद गुणाजी (5) मिलिंद संगोराम (2) मीना देवल (1) मीरा बडवे (1) मुकुंद वझे (1) मृणालिनी चितळे (2) मेघना पेठे (3) मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे (5) मो. वि. भाटवडेकर (1) मोहन आपटे (30) यशदा (1) यशवंत रांजणकर (3) यशोदा पाडगावकर (1) रत्नाकर पटवर्धन (1) रत्नाकर मतकरी (1) रमेश जोशी (2) रमेश देसाई (1) रवी परांजपे (1) रवींद्र पिंगे (4) रवींद्र वसंत मिराशी (1) रवीन्द्र देसाई (4) राजीव जोशी (1) राजीव तांबे (16) राजीव साने (1) राम जगताप (2) रामदास भटकळ (2) राहूल लिमये (1) रेखा इनामदार-साने (5) रोहिणी तुकदेव (1) लक्ष्मण लोंढे (1) वंदना मिश्र (1) वसंत पोतदार (3) वसंत वसंत लिमये (1) वसुंधरा काशीकर-भागवत (1) वा. के. लेले (3) वा. वा. गोखले (1) वि. ग. कानिटकर (1) वि. गो. कुलकर्णी (1) वि. र. गोडे (1) वि. स. वाळिंबे (2) विजय तेंडुलकर (11) विजय पाडळकर (4) विजया मेहता (1) विद्या पोळ-जगताप (1) विद्याधर अनास्कर (1) विजय आपटे (1) विनय हर्डीकर (1) विनया खडपेकर (3) विनायक पाटील (2) विवेक वेलणकर (2) विशाखा पाटील (4) विश्राम गुप्ते (1) विश्वास नांगरे पाटील (1) विश्वास पाटील (6) वीणा गवाणकर (9) वैदेही देशपांडे (2) वैद्य सुचित्रा कुलकर्णी (1) वैशाली करमरकर (3) शर्मिला पटवर्धन (1) शशिधर भावे (9) शिवराज गोर्ले (4) शेखर ढवळीकर (3) शेषराव मोरे (7) शैला दातार (1) शोभा बोंद्रे (1) शोभा भागवत (1) श्रीकांत लागू (2) श्रीनिवास नी. माटे (2) श्रीरंजन आवटे (1) स. रा. गाडगीळ (1) स. ह. देशपांडे (2) सई परांजपे (1) संग्राम पाटील (1) संजय चौधरी (1) संजीव शेलार (1) संजीवनी चाफेकर (1) सतीश शेवाळकर (1) संदीप वासलेकर (1) संदीपकुमार साळुंखे (4) सरोजिनी वैद्य (1) सविता दामले (3) सानिया (2) सारंग दर्शने (3) सुजाता गोडबोले (8) सुधीर जांभेकर (1) सुधीर फडके (1) सुधीर फाकटकर (1) सुधीर रसाळ (2) सुनिल माळी (3) सुनीत पोतनीस (1) सुबोध जावडेकर (3) सुबोध मयुरे (1) सुमती जोशी (1) सुमती देवस्थळे (2) सुमेध वडावाला (5) सुरेश वांदिले (7) सुलक्षणा महाजन (4) सुशील पगारिया (1) सुषमा दातार (2) सुहास बहुळकर (2) सुहासिनी मालदे (1) सोनाली कुलकर्णी (1) हंसा वाडकर (1) हिमांशु कुलकर्णी (5) हेरंब कुलकर्णी (2) ह्रषीकेश गुप्ते (1)\nअभिराम भडकमकर लिखित 3\nडॉ. सदानंद बोरसे लिखित पुस्तके 3\nडॉ. सुधीर रसाळ 2\nमंगला गोडबोले वाढदिवस विशेष 11\nमहेश एलकुंचवार विशेष 1\nयशवंतराव चव्हाण पुरस्कारप्राप्त पुस्तके 2\nविज्ञान दिन विशेष 20\nस्वामी विवेकानंद जयंती विशेष 2\nटेलीफोन : (०२०) २४४ ६५० ६३ /२४४ ७३४ ५९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/latur/dist-w-officers-staff-moved-decision-to-pay-one-days-salary-58042/", "date_download": "2021-05-18T20:58:10Z", "digest": "sha1:E22IKIQD3XYSDBH2ZX3JSVVTSOMHQLHI", "length": 12089, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "जि. प. अधिकारी, कर्मचारी सरसावले; एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय", "raw_content": "\nHomeलातूरजि. प. अधिकारी, कर्मचारी सरसावले; एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय\nजि. प. अधिकारी, कर्मचारी सरसावले; एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय\nलातूर : कोविडच्या आपत्कालीन परिस्थितीत सर्वजन आपापल्यापरिणे सहकार्यासाठी पुढे येत आहेत. लातूर जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारीही मदतीसाठी सरसावले आहेत. एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या दुस-या लाटेने लातूर जिल्हा प्रभावित झाला असून हा विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे दररोज १५०० ते २००० रुग्ण कोरोना बाधित होत असताना या सर्व बाधित रुग्णांना आरोग्याशी संबंधित सोयीसुविधा उपलब्ध करुन देताना प्रशासकीय यंत्रणा अक्षरश: हतबल झाले असून रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड याची प्रचंड मोठया प्रमाणात कमतरता जाणवत आहे.\nतेव्हा सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी व शिक्षक संघटनेने मदतीसाठी पुढे यावे असे आवहान लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले होते या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी संघटना व शिक्षक संघटनेची एक बैठक घेण्यात आली.या बैठकीत जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी संघटना तसेच शिक्षक संघटनेने एक दिवसाचे वेतन या आपत्कालीन परिस्थितीत मदत म्हणुन निधी संकलित करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nयात जिल्हा परिषद वर्ग १ ते वर्ग ४ कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन जवळपास २ कोटी रूपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आली. या जमलेल्या निधीतून कोरोना बाधित रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे, कोरोना प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना करणे, तसेच जिल्हा परिषद अंतर्गत बाधित कर्मचा-यांवर वैद्यकिय उपचार करणे, तसेच या रोगाच्या प्रादुर्भावाने दुर्दैवाने मृत झालेल्या जि. प. कर्मचा-यांच्या कुंटूबियास मदत करणे या कामी हा निधी वापरण्यात येणार आहे यापुर्वीही लातूर जि. प. कर्मचा-यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी मदतीसाठी व कुपोषणग्रस्तासाठीही १ दिवसाचे वेतन मदत म्हणून देऊ केलेली आहे. काल झालेल्या या बैठकीला जि. प. अधिकारी, कर्मचारी व शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.\nकोरोना अनुदानापासून लाखो कामगार वंचित राहणार\nPrevious articleकोरोना अनुदानापासून लाखो कामगार वंचित राहणार\nNext articleमराठवाड्यात ३ दिवस वादळी वा-यासह पाऊस\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nदुकाने उघडायला परवानगी द्या, नाही तर दुकाने ताब्यात घ्या\nपायाभूत आरोग्य सुविधांमध्ये दुपटीने वाढ करा-वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख\nतौत्के चक्रीवादळाचा फटका; विजेचा लपंडाव\nदीपशिखा धिरज देशमुख धावून आल्या रुग्णांच्या मदतीसाठी; लातूरसाठी दिले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर\n��३ ऑक्सिजन प्रकल्प उभारणार\nऐ अल्लाह कोरोनापासून मुक्ती दे\nमांजरा, रेणा आणि तावरजा प्रकल्पांच्या कामांना आगामी नियामक मंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता – जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nशिरुर अनंतपाळ तालुक्यात बाधितांची संख्या घटली\nलातूर येथील सनराईज हॉस्पिटलचे ‘कोविड’ सेंटर रद्द\nसक्रिय रुग्णशोध मोहीमेस प्रारंभ\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-waterproof-smartphone-sell-in-japan-5466144-NOR.html", "date_download": "2021-05-18T19:18:37Z", "digest": "sha1:HSUSKN74PYTJXG2I3KD4EEU777CJTVDA", "length": 3755, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "waterproof smartphone sell in japan | जपानमध्ये वॉटरप्रूफ स्मार्टफोनची विक्री अधिक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nजपानमध्ये वॉटरप्रूफ स्मार्टफोनची विक्री अधिक\nपाश्चिमात्य देशांमध्ये वॉटरप्रूफ स्मार्टफोन्सची विक्री अधिक होते. यामागे अनेक कारणे आहेत. तेथे वर्षातील बहुतांश काळ पाऊस असतो तसेच वातावरणही थंड असतेत. मात्र, जपानमध्ये तसे वातावरण नसतानाही तेथे वॉटरप्रूफ हँडसेटची मागणी वाढली आहे. या देशात ९० ते ९५ टक्के लोकांकडे वॉटरप्रूफ स्मार्टफोन्स आहेत. येथील लोक स्नान करतानाही फोनचा सर्रास वापर करतात. जपानमधील लोक कित्येक तास फोनच्या संपर्कात असतात. निर्मात्या कंपन्यांनी ही बाब हेरून जास्तीत जास्त मॉडेल्स वॉटरप्रूफ काढले आहेत. जापानमधील केसिनो कानू कंपनीने २००५ मध्ये जगातील पहिला वॉटरप्रूफ मोबाइल फोन लाँच केला होता. त्यानंतर फ्युजित्सु ���ामक वॉटरप्रूफ फोन्स येऊ लागले. त्यामुळे अनेक विदेशी कंपन्यांनीही जपानच्या बाजारपेठेत वॉटरप्रूफ स्मार्टफोन्सच उतरवले आहेत. प्रमुख कोरियन कंपनी एरवी वॉटरप्रूफ स्मार्टफोन तयार करत नाहीत, मात्र जपानी बाजारपेठेत या कंपनीचे वॉटरप्रूफ स्मार्टफोन्स आहेत.}fiesta.com.ng\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-05-18T19:23:30Z", "digest": "sha1:ZDZTZ4HULYXT5UUTKL6YEXCJ2SMMEPZ5", "length": 9347, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "हत्याराच्या मदतीने जबरी चोरी करुन लाखोंचे दागिने घेवून पसार झालेल्या दोन जणांना अटक | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nहत्याराच्या मदतीने जबरी चोरी करुन लाखोंचे दागिने घेवून पसार झालेल्या दोन जणांना अटक\nनवी मुम्बई – सोन्याच्या दुकानात घातक हत्याराच्या मदतीने जबरी चोरी करुन लाखोंचे दागिने घेवून पसार झालेल्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.\nयाबद्दल अधिक वृत्त असे कामोठे पोलीस ठाणे हद्दीतील न्यू बालाजी ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात काही जण घातक हत्याराच्या मदतीने जबरी चोरी करून ६६ लाख रूपयांचे दागिने घेवून पसार झाले होते.खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांना मिळालेल्या बातमीवरुन सदरप्रकरणी कारवाई करत शहनवाज अब्दुल जब्बार ,( २२ ) मदनसिंह जोहरसिंह खरवड,( २७) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.आतापर्यंत सदर गुन्ह्यांत १८.८५ लाख रूपयांचे ५९६ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.या प्रकरणी पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे पो.नि. शिरीष पवार करीत आहेत.\n← एनडीसीपी-2018 चा मसुदा सार्वजनिक सूचनांसाठी उपलब्ध\nपोहायला गेलेले ३ जण बुडाले →\nडबक्यात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू – डोंबिवलीतील घटना\nबनावट फेसबु�� अकाउंट बनवुन बदनामी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nसेल्फीच्या नादात तरुण शंभर फूट दरीत कोसळला\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/powers-of-soldiers-in-pulwama-attack-will-continue-to-inspire-the-countrymen-to-overthrow-terrorism-pm/", "date_download": "2021-05-18T19:50:26Z", "digest": "sha1:PPUNYHNMZ4DWAAMKP3KBJVS2NE2GWN2Z", "length": 17831, "nlines": 73, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "दहशतवाद मुळापासून उखडून काढण्यासाठी पुलवामा हल्ल्यातील जवानांचे हौतात्म्य देशवासियांना अथक प्रेरणा देत राहील – पंतप्रधान | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nदहशतवाद मुळापासून उखडून काढण्यासाठी पुलवामा हल्ल्यातील जवानांचे हौतात्म्य देशवासियांना अथक प्रेरणा देत राहील – पंतप्रधान\nनवी दिल्ली, दि.24 – दहशतवाद मुळापासून उखडून काढण्यासाठी पुलवामा हल्ल्यातील जवानांचे हौतात्म्य देशवासियांना अथक प्रेरणा देत राहील आणि लोकांचा निर्धार अधिक दृढ करत राहील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.आकाशवणीवरून 53 व्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण सर्वांनी जातीवाद, संप्रदायवाद, क्षेत्रवाद आणि इतर सर्व मतभेदांना विसरून आज देशापुढे उभे ठाकलेल्या या आव्हानाला तोंड दिलं पाहिजे यावर त्यांनी भर दिला देशातील लोकांचं जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी या शूर सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिल्याचं पंतप्रधानांनी सांगितले.शांती प्रस्थापित करण्यासाठीही या शूर वीरांनी अद्भूत क्षमता दाखवली आहे. हल्लेखोरांना त्यांच्याच भाषेत सडेतोड प्रत्युत्तर देण्याचं काम त्यांनी केलं आहे. अशा शब्दात पंतप्रधानांनी या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.\nहेही वाचा :- वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या 1000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे सुरेश प्रभू यांच्या हस्ते राष्ट्रार्पण\nपुलवामा हल्ला आणि शूर जवानांच्या हौतात्म्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट आहे असे सांगून दहशतवादी आणि त्यांना थारा देणाऱ्यांचा संपूर्ण उच्चाटन करण्याचा निर्धार लष्कराने केल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी वीर जवानांच्या कुटुंबियांच्या तसेच आपला दुसरा मुलगाही राष्ट्र सेवेसाठी अर्पण करणाऱ्यांच्या भावनांनाही सलाम केला. या कुटुंबियांनी मोठं धैर्य दाखवून ही देशप्रेमाची भावना व्यक्त केली आहे, ती आजच्या युवापिढीनं समजून- जाणून घ्यावी , असं आवाहन त्यांनी केलं. राष्ट्राला उद्या समर्पित होणाऱ्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की देशाच्या सशस्त्र दलांचे मोठं ऋण चुकतं करण्याच्या दिशेने टाकलेले हे छोटे पाऊल आहे. इंडिया गेट आणि अमर जवान ज्योतीच्या परिसरात असलेले हे स्मारक म्हणजे स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च बलिदान देणाऱ्यांप्रती देशाने व्यक्त केलेल्या कृतज्ञतेचे प्रतिक आहे असे ते म्हणाले.\nहेही वाचा :- द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी भारत-कॅनडा चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधीमंडळ भारत दौऱ्यावर\nया स्मारकाला देशवासियांनी दिलेली भेट पवित्र स्थानाला दिलेल्या भेटींप्रमाणेच असेल अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली. हुतात्म्यांविषयी माहिती मिळवण्यासाठी तसेच आपली कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी लोक या स्मारकाला भेट देतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ब्रिटिशांनी 3 मार्च 1900 रोजी बिरसा मुंडा यांना पकडल्याचा उल्लेख करणाऱ्या एका श्रोत्याने पाठवलेल्या पत्राविषयी बोलताना पंतप्रधान म्हणले की भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरुद्ध ��ेवळ राजकीय स्वातंत्रयासाठीच लढा दिला नाही तर आदिवासींच्या आर्थिक आणि सामाजिक हक्कांसाठी लढा दिला. पुढील महिन्यात 3 तारखेला ज्यांची जयंती साजरी होणार आहे त्या जमशेदजी टाटा यांचं स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की टाटा एक माहीम द्रष्टे होते ज्यांनी केवळ भारताचे उज्वल भविष्यच पाहिले नाही त्यासाठी मजबूत पायाही रचला. पंतप्रधानांनी 29 फेब्रुवारी जन्मलेले माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या योगदानाचेही स्मरण केले. देशात लोकशाही धोक्यात असताना मोरारजी देसाई यांनी या कठीण काळात देशाला मार्ग दाखवला. तसेच आणीबाणी लागू करण्याविरुद्धच्या लढ्यात स्वतःला झोकूनही दिले.\nहेही वाचा :- सीएसपीपी आणि ईपीईचा निकाल संस्थेच्या संकेतस्थळावर 25 फेब्रुवारीला जाहीर होणार\nपद्म पुरस्कार विजेत्यांची कामगिरी अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा न धरता समाजातील तळागाळातील लोकांसाठी कार्य करणाऱ्यांचा देश सन्मान करत आहे असे ते म्हणाले. यावेळो पंतप्रधानांनी ओदिशातील दैतारी नायक, गुजरातमधील अब्दुल गफूर खत्री यांच्या कार्याचा उल्लेख केला. यंदा प्रथमच 12 शेतकऱ्यांना पद्मपुरस्काराने गौरविण्यात आल्याचे ते म्हणाले. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची यशस्वीताही त्यांनी अधोरेखित केली. पुढील काही आठवड्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. मन की बात कार्यक्रम एक आगळा वेगळा अनुभव असल्याचे ते म्हणाले. आगामी दोन महिन्यामध्ये आपण सर्वजण निवडणुकीच्या धामधुमीमध्ये व्यस्त असणार आहोत आणि सुदृढ लोकशाही परंपरांना मान देत मन की बातचा पुढील भाग मे महिन्याच्या अखेरच्या रविवारी प्रसारित होईल असे त्यांनी सांगितले.\n← नेरळ पोलिस स्टेशन चि धडक कारवाई…\nइकॉनॉमिक टाइम्स ग्लोबल बिझनेस समिट मध्ये पंतप्रधानांचे संबोधन →\nस्वच्छता अॅपवर तक्रारीचे निवारण होईना …. नागरिक नाराज\nएकात्मिक बालविकास योजनेंतर्गत रु. 4500 कोटींची वाढ\nबँक कर्मचारी ३०, ३१ मे रोजी संपावर.\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थ���तर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/78455?page=5", "date_download": "2021-05-18T20:46:24Z", "digest": "sha1:CEFGWOCXWEAHF2353ELF5IMTGFXJPFSB", "length": 78475, "nlines": 461, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध\nकोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध\nया विषयाचे आधीचे संदर्भ :\n31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आहे. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे.\nया लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. . तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची पृष्ठसंख्या बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरू��ात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो.\nही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे :\n१.\tलसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध\n३.\tसामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय.\nगेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूमध्ये इंजेक्शनद्वारा घ्यायच्या आहेत :\n१.\tकोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात व्हेक्टर विषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे.\n२. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे.\nदोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोस नंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे.\nअमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत.\nकुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :\n१.\tलस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम अगदी सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते.\n२. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.\nअर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.\nया संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तस��च ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील.\nपुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील.\nलसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा:\n“लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट).\nयासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा 25 टक्‍क्‍यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही.\nलसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले शरीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबून असते.\nकरोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी ५ हे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे.\nसद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या कंपन्यांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात.\nशेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, यावरही उहापोह चालू आहे.\nइंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एका व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे:\n१. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत.\n२. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत.\nलसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी :\n१. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने bamlanivimab and etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली.\nसौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो.\n२. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील.\n३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते.\n४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत आणि दक्षिण आशियात बर्‍यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्रीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे.\nवैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये यासंबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी.\nमहासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल.\nतर असा आहे हा गेल्या महिन्याभरातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, शंका-कुशंका, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे.\nचर्चेच्या अनुषंगाने घातलेली भर :\nया विषाणूचे टोकदार प्रथिन हे त्याचे घातक शस्त्र आहे. म्हणून कोविशिल्ड लस या प्रथिन-तत्���्वावरच बनवलेली आहे. या लसीद्वारा जो व्हेक्टर शरीरात शिरतो, तो या टोकदार प्रथिनासम antigen आत सोडतो. पुढे शरीर त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार करते.\nआता जर का अशा व्यक्तीस खऱ्या विषाणूने संसर्ग केला तर त्या अँटीबॉडीज त्याच्या घातक टोकदार प्रथिनाचा नाश करतात.\nया विषयावर सुमारे 67 अभ्यास प्रसिद्ध झालेले दिसतात. त्यातील फक्त एकात “बालदमा असल्यास कोविड गंभीर होण्याचा धोका वाढतो”, असे म्हटले आहे. एकंदरीत या विषयावर पुरेसा विदा उपलब्ध नसल्याने कुठलाही ठाम निष्कर्ष सध्या काढता येत नाही. दीर्घकालीन व्यापक अभ्यासानंतरच त्यावर काही बोलता येईल.\nमुलांमध्ये कोविड कमी असण्यामागे, श्वसनमार्गातील विशिष्ट प्रथिने कमी असणे, वगैरे थिअरीज मांडल्या गेल्या आहेत. परंतु पुरेशा अभ्यासानंतरच त्यावर अधिक बोलणे योग्य होईल.\nकोविड निदान : सीटी स्कॅन आणि प्रयोगशाळा चाचणी\nसमजा श्वसन लक्षणे आहेत. आणि,\n१.\tनॉर्मल CT आला : याचा अर्थ रुग्णास कोविड नाही असे नाही.\n२.\tCT मध्ये बिघाड दिसला : याचा अर्थ फुफ्फुसइजा आहे, इतकाच. हे कोविड्चे पक्के निदान होत नाही. ते करण्यासाठी RTPCR आवश्यकच.\nकोविड व चव संवेदना\nया आजारात रुचिकलिकाना विषाणूमुळे थेट इजा होते का, हे अद्याप स्पष्ट नाही. बऱ्याच शक्यता आहेत.\nएक थिअरी अशी आहे.\nविषाणू लाळग्रथींना इजा करतो. मग लाळ स्त्रवणे कमी होते. त्याचा चवीवर अप्रत्यक्ष परिणाम होतो. रुचिकलिकांच्या निरोगी अवस्थेत त्यांच्या चांगल्या कार्यासाठी ‘जस्त’ उपयुक्त असते. म्हणून बऱ्याच कोविड रुग्णांना जस्ताची गोळी देतात. त्याचा चव आणि वास हे दोन्ही पूर्ववत होण्यास फायदा होत असावा.\nबहुतेक रुग्णांच्या बाबतीत ( सुमारे 80 टक्के) गेलेली चव आणि वास सुमारे महिनाभरानंतर पूर्ववत होतात.\nविविध रुग्णालयांमध्ये गेली दीड वर्ष डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी प्रत्यक्ष कोविडचे रुग्ण हाताळत आहेत. ते करत असताना स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना पीपीइ तत्त्वावरील संपूर्ण पोशाख घालावा लागतो. हा पोशाख घालून काम करणे हे अजिबात सुखावह नाही हे आपण जाणतो.\nएव्हाना यासंदर्भात अशा पोशाखाने आरोग्य सेवकांवर होणाऱ्या परिणामांचा देखील पुरेसा अभ्यास झालेला आहे. अशा पोशाखाचे व्यक्तीवर आणि त्याच्या कामावर होणारे दुष्परिणाम आता उजेडात आले आहेत.\nआरोग्य सेवकांना अजूनही बराच काळ असा प��शाख घालून वावरावे लागणार आहे. त्यादृष्टीने त्याचे दुष्परिणाम कमी करण्याचे प्रयत्नही विविध पातळ्यांवर चालू आहेत त्यापैकी काही उपाय असे :\n१.\tउष्णतादाह होणार नाही व बाष्प कमीतकमी साठेल अशी पोशाखांची रचना\n२.\tसंबंधितांनी डोळ्यांचे, मानेचे व हाताचे विशिष्ट व्यायाम काम करता करता अधूनमधून करणे.\n३.\tहा पोशाख घातल्यामुळे एरवीपेक्षा त्याच कामास जास्तच वेळ लागणार आहे याची सर्वांनीच दखल घेणे.\n४.\tअशा पोशाख उत्पादनाचा दर्जा चांगल्या प्रतीचा राहील हे पाहणे.\nACE2 चे कार्य :\nहे एक एन्झाइम आहे. ते शरीराच्या बहुतेक पेशींमध्ये असते. त्याचे रक्तदाब नियंत्रणात काही कार्य असते. श्वसनमार्गातील ACE2 देखील फुप्फुसांचे संरक्षक असते. परंतु, सार्स -दोन विषाणूच्या बाबतीत ते त्याचे ‘प्रवेशद्वार’ ठरते.त्यातून अशी थिअरी मांडली गेली, की जितके या एन्झाइमचे प्रमाण इथे कमी असेल, तितकी या विषाणूसाठी प्रवेशद्वारे बंद होतील.\nआता दम्याबाबत. याचे अनेक प्रकार असतात. फक्त ऍलर्जिक दम्याचे बाबतीत ह्याचा संदर्भ येतो. अशा रुग्णांमध्ये जनुकीय कारणांमुळे मुळातच श्वसनमार्गात हे एन्झाइम कमी प्रमाणात असते. त्यातून हे रुग्ण दीर्घकालीन स्टिरॉइड्सचे फवारे औषध म्हणून घेत असतात. त्या औषधाने ते प्रमाण अजूनच कमी होते. एक प्रकारे अशा लोकांमध्ये विषाणूची प्रवेशद्वारे बरीच कमी झालेली असतात.\nया संदर्भात जे मर्यादित अभ्यास झालेत ते फुफ्फुसांच्या क्षयरोगासंबंधी आहेत. त्यातून फक्त काही शक्यता व्यक्त केल्या आहेत; विदा पुरेसा नसल्याने ठोस निष्कर्ष नाहीत.\n१.समजा क्षयरोग्याला कोविड झाला तरी मूळ क्षयाचे उपचार पहिल्याप्रमाणे चालू ठेवावेत.\n२. एकाच वेळी हे दोन रोग शरीरात असतात तेव्हा दोन्ही एकमेकांची परिस्थिती अधिक बिघडवू शकतात.\n३.कोविडच्या उपचारांदरम्यान जर स्टिरॉइड्स आणि अन्य प्रतिकारशक्ती दाबणारी औषधे दिली गेली, तर कदाचित भविष्यात जुन्या क्षयरोगाचे पुनरुज्जीवन होऊ शकते.\n“लसीचा पहिला डोस झाला. त्यानंतर कोविड झाला, तर आता दुसऱ्या डोसचे काय करायचे \nजर अशा परिस्थितीत कोविड झाला तर प्रथम दहा दिवस विलगीकरण सक्तीचे. नंतर रुग्णाची सर्व लक्षणे थांबली पाहिजेत. त्या अर्थाने ‘बरे’ वाटल्यानंतरच दुसरा डोस घ्यायचा – तो अपेक्षितपेक्षा लांबला तरी काही हरकत नाही.\nगेल्या काही दिवसांत आपण तरुण आणि निरोगी लोकांना कोविड झाल्याच्या बातम्या ऐकतो आणि इथे सुद्धा अशांचे अनुभव वाचतोय. तरुणपणी प्रतिकारशक्ती उत्तम असते हे बरोबर. यासंदर्भात काही तरुण लोकांना सौम्य कोविड झाल्यानंतर त्यांचा पुढे आठ महिने अभ्यास करण्यात आला.\nअशांना झालेला कोविड जरी सौम्य होता तरी अशा बऱ्याच जणांचे बाबतीत पुढे चव आणि वास यांची संवेदना गेलेली असणे, थोडाफार दम लागणे आणि थकवा यापैकी काही लक्षणे अगदी आठ महिन्यांपर्यंत सुद्धा टिकून असलेली आढळली. याच्या कारणांचा शोध घेण्याचा आता प्रयत्न होतो आहे. कालांतराने अधिक समजेल.\nआपल्यातील काहींचे आप्तस्वकीय या आजाराने रुग्णालयात दाखल आहेत. आजाराची तीव्रता म्हणजे काय, ही माहिती त्या दृष्टीने उपयुक्त ठरावी. महाराष्ट्र कोविड कृती दलाच्या पुस्तिकेतून ही देत आहे :\nसौम्य : ताप, खोकला, उलटी, जुलाब इत्यादीपैकी लक्षणे असणे पण प्रकृती स्थिर.\nमध्यम : वारंवार ताप व खोकला, न्युमोनिया, सिटीस्कॅनमध्ये दोष दिसणे, ऑक्सिजन पातळी सुयोग्य.\nतीव्र : न्युमोनिया वाढणे आणि ऑक्सिजन पातळी (SpO2) कमी होणे.\nगंभीर : श्वसनअवरोध, मेंदू हृदय अथवा मूत्रपिंडावर परिणाम, रक्तगुठळ्या निर्मिती.\nRemdesivir हे औषध कधी आणि कसे वापरायचे यांची डॉक्टरांसाठी मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र कोविड दलाने दिलेलीच आहेत. त्यातील सामान्यांना समजेल असे फक्त थोडक्यात इथे सांगतो :\n* मध्यम आजार ( स्टेज 2 बी आणि त्यानंतर पुढे) अशा रुग्णास न्युमोनिया होऊन श्वसनदौर्बल्य झालेले असते\n* आणि तो बहुतांश वेळा अतिदक्षता विभागामध्ये दाखल केलेला असतो.\nभारतातील सध्याच्या लाटेची वैशिष्ट्ये म्हणजे तरुण वर्गात आजार वाढतो आहे तसेच मुलांमध्ये मोठा ताप यायचे प्रमाण वाढलेय.\nया लाटेचा व विषाणूच्या नव्या प्रकाराचा संबंध आहे काय \nया प्रश्नावर एम्स, जेएनयु आणि एनआयई या संस्थांतील तज्ञांची मते वाचली. ती अशी :\n१. सध्याच्या प्रकाराने बाधित झालेला एक रुग्ण ९ जणांना प्रसार करतो ( गतवर्षी हे प्रमाण एकापासून ४ असे होते).\n२. पंजाब मधील 80% संसर्ग नव्या प्रकाराने झाल्याचे विषाणूच्या जनुकीय अभ्यासावरून समजले.\n३. नव्या प्रकाराची घातकता या मुद्द्यावर अजून पुरेसा पुरावा मिळालेला नाही; अधिक अभ्यासाची गरज आहे.\nसुधारित अभ्यासानुसार सद्य विषाणूचा प्रसार खालील मार्गांनी होतो :\n१. बाधित व निरोगी ��्यक्ती एक मीटर अंतराच्या आत जवळ आल्यास श्वसनाद्वारा\n२. ज्या पृष्ठभागांवर दूषित थेंब पडले आहेत त्या स्पर्शाने\n३. क्रमांक १ मधील अंतर १ मीटरहून अधिक असल्यासही शक्यता\nवरील पैकी क्रमांक १ चा मुद्दा रोजच्या व्यवहारात सर्वात महत्त्वाचा ठरतो.\nगरोदर , स्तनपान करवणाऱ्या स्त्रिया लस घेऊ शकतात का\nया प्रश्नाचे उत्तर देणे तसे सोपे नाही. मुळात जेव्हा या सर्व लसींच्या प्रयोगचाचण्या झाल्या त्यात मुद्दामहून गर्भवती किंवा स्तनदा मातांना समाविष्ट केलेले नव्हते. त्यामुळे संबंधित विदा काही नाही. आता अमेरिकेतील विविध वैद्यक मंडळे आहेत त्यांनी अशा स्थितीतील स्त्रियांना लसीकरण करायला हरकत नाही असे म्हटलेले आहे.\nभारतातील कोविशिल्डची माहिती जर आपण वाचली तर त्यात, “तुमच्या संबंधित डॉक्टरांशी सल्लामसलत करा”, असे मोघम उत्तर दिलेले आहे.\nजेव्हा आपली फुफ्फुसे निरोगी असतात तेव्हा नेहमीच्या हवेतील जो ऑक्सिजन आत घेतलेला असतो तो व्यवस्थित रक्तप्रवाहात पोचतो. परंतु जेव्हा श्वसनमार्ग किंवा फुफ्फुसांच्या विविध आजारांनी हे नेहमीचे कार्य नीट होत नाही, तेव्हा हवेतील ऑक्सिजन आपल्या रक्तप्रवाहापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचूच शकत नाही आणि तो पुरेसा नसतो (हवेत इतर वायू पण असतात).\nअशा परिस्थितीत विशिष्ट दाबाने आपल्याला पूरक ऑक्सिजन रुग्णास द्यावा लागतो. काहीही करून रक्तप्रवाहातील ऑक्सिजनचे प्रमाण आपल्याला विशिष्ट मर्यादेत राखावे लागते.\nडी-डायमर हे एक प्रथिन आहे. शरीरात जेव्हा रक्त गोठण्याची प्रक्रिया चालू होते तेव्हा ते निर्माण होते. निरोगी अवस्थेत त्याचे प्रमाण खूप कमी असते. जेव्हा रक्तगुठळ्या अधिक प्रमाणात होतात तेव्हा त्याचे प्रमाण बरेच वाढते.\nसध्याच्या आजारात ही प्रक्रिया काही रुग्णांत दिसून येत आहे. अशा एखाद्या रुग्णात जर या प्रथिनाची पातळी खूप वाढली असेल तर रक्तगुठळी विरघळवणारे औषध देण्याचा निर्णय घेतला जातो.\nमात्र या प्रथिनाच्या रक्तातील मोजणीला मर्यादा आहेत. कोविडशी संबंध नसलेल्या खालील प्रसंगीही ते वाढू शकते :\n• दीर्घकाळ रुग्णालय वास्तव्य\n• शरीरातील कुठलीही दाहप्रक्रिया\n• यकृत आणि हृदयविकार\nविराफिन या औषधाच्या निमीत्ताने interferons बद्दल माहिती :\nजेव्हा एखादा विषाणू आपल्या शरीरात घुसतो तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून आपल्या पेशी interferons ही प्रथिने निर्माण करतात. यांच्या नावातच त्यांचे कार्य दडलेले आहे. ही प्रथिने विषाणूचे आपल्या शरीरातील पुनरुत्पादन थांबवण्याचा प्रयत्न करतात (interfere with). यानंतर हळूहळू विषाणूसुद्धा या शरीरातील प्रथिनांना निष्प्रभ करायला शिकतो. जर त्यात तो यशस्वी झाला तर मग आजार फोफावतो.\nहेच तत्व वापरून प्रयोगशाळेत तयार केलेली interferons ही औषधरूपात दिली जातात. असे औषध आजाराच्या लवकरच्या स्थितीत वापरल्यास विषाणूचे पुनरुत्पादन कमी होते. त्याच बरोबर आपली प्रतिकारशक्तीही वाढते.\nऔषधं पण शोधताहेत ना\nऔषधं पण शोधताहेत ना\nएक हायपोथेटिकल सि च्यु एशन\nएक हायपोथेटिकल सि च्यु एशन\n-लस चालली नाही तर प्लॅन बी काय आहे\nअगदी मनातला प्रश्न. पण सध्या तरी उमीद पे टिकी है दुनिया.\n@कुमार आणि ब्लॅककॅट - आमच्या\n@कुमार आणि ब्लॅककॅट - आमच्या आईंना काल संध्याकाळी डिस्चार्ज मिळाला. माईल्ड सिंप्टोमॅटिक होत्या त्या. डिस्चार्ज पेपरवर ११ तारखेपर्यंत होम क्वारंटाईन करण्याचा ठप्पा मारला आहे. सात दिवसांची औषधेही लिहून दिली आहेत.\nइथे आम्ही स्टाफ क्वार्टर्समधे रहातो तिथे ॲटॅच बाथरुमवाली मास्टर बेडरुम वगैरे नाही. १ बिएचके घर आहे. टॉयलेट बाथरुम घरातच आहेत पण आम्हा चौघांना मिळून एकच सेट आहे. हॉल व्यवस्थित मोठा आहे बाकीच्या खोल्यांच्या पेक्षा (म्हणजे पार्टिशन असत तर एक अर्धी / छोटी बेडरुमच करता आली असती इतका मोठा आहे) त्यामुळे सध्या त्यांची व्यवस्था हॉलमध्येच एका कोपऱ्यात बेडवर केलेय. बाकीही त्यांच्या वस्तू औषधे इत्यादी ठेवायची व्यवस्था बेडच्या बाजुला केली आहे. आम्ही त्या खोलीत फक्त बाहेरुन आलेले दूध ग्रोसरी इत्यादी घ्यायला आणि त्यांना जेवण नाश्ता इत्यादी द्यायला करु बाकी वेळी टाळू शकू. डॉक्टरांनी हे सात दिवस घरातही मास्क लावून रहायला त्यांना सांगितले आहे. त्यांच्या खोलीत (हॉलमध्ये) जाताना आम्हीही मास्क लावतो. हॉलमधले काम झाले की आम्ही साबणाने हात धुतो. त्यांचे कपडे वेगळ्या बादलीत डेटॉल मिश्रीत पाण्यात भिजवून मग धुतो. त्यांच्या आंघोळीसाठीही एक सेपरेट बादली ठेवली आहे. टॉयलेट, नळ कड्या इत्यादी जिथे त्यांचा वावर होतो अशा ठिकाणी डेटॉल किंवा डिसइंफेक्टंट सरफेस स्प्रे मारतो. फरशी मॉपने पुसून घेतो.\nइतकी काळजी घेणे पुरेसे आहे का याव्यतिरिक्त काही काळजी घ्यायला हवी क�� आम्ही\nधन्यवाद ब्लॅककॅट. अजून एक\nधन्यवाद ब्लॅककॅट. अजून एक प्रश्न, आम्ही (म्हणजे अर्थात त्या सोडून आम्ही बाकी दोन मंडळी) घराबाहेर पडलो तर चालेल की तसे न करणे हे इतर लोकांच्या दृष्टीने हिताचे सध्या ऑफीस सुरु झालेय त्यादृष्टीनेही हा प्रश्न पडलाय (सात दिवस वर्क फ्रॉम होम करु द्यावे अशी रिक्वेस्ट करणार आहे, बघू आता)\nऑफिस व अगदी गराजेसाठीच\nऑफिस व अगदी गराजेसाठीच बाहेर पडावे\nत्वरीत शंकानिरसनासाठी धन्यवाद ब्लॅककॅट\n-लस चालली नाही तर प्लॅन बी\n-लस चालली नाही तर प्लॅन बी काय आहे\nप्रश्न काल्पनिक असल्याने मी सुद्धा माझ्या कल्पनेनुसार काही अंदाज व्यक्त करतो.\n१.\tसमजा, सध्या एखाद्या लसीचे दोन डोस पुरेसे नाहीत हे लक्षात आल्यानंतर पुढचा प्रयोग चालू झालेला आहे. तो म्हणजे दोन उत्पादकांच्या लसी योग्य त्या अंतराने एकाच व्यक्तीस देणे.\n२.\tसमजा, प्रतिबंधात्मक पातळीवर फारसे यश येत नसेल तर उपचारांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. त्या दृष्टीने सध्या प्रतिपिंड-उपचार एका मर्यादित वर्तुळात आहेत, ते व्यापक स्वरूपात उपलब्ध करून द्यावे लागतील.\n३.\tतसेच काही नवनवी प्रथिने/ मूळ पेशी उपचारांसाठी वापरता येतील असा कयास आहे. त्यांच्याही संशोधनाचा वेग वाढवावा लागेल.\n४.\tआशियात आधुनिक वैद्यक वगळता इतर उपचार पद्धतींचा लाभ घेणारे अनेक लोक समाजात आहेत. त्यादृष्टीने त्या पद्धतीचे संशोधन वेगाने व्हावे असे वाटते. “आयुषकडून ज्येष्ठमधाच्या शास्त्रीय चाचण्या सुरु’ अशी बातमी आज वृत्तपत्रात वाचली.\nइतके मी सांगू शकतो.\nअमेरिकेत फार झपाट्याने लसीकरण\nअमेरिकेत फार झपाट्याने लसीकरण चालले आहे . जून जुलैपर्यंत त्यांच्याकडे १००% लसीकरण पूर्ण होईल. मग तिथल्या कंपन्यांच्या लसी आपल्याला आयात करता येतील आणि आपल्याकडे लसीकरणाचा वेग वाढ वता येईल असे एक मत वाचले.\nसाठच्या वरच्या आणि मग ४५ च्या वरच्या लोकांचे आधी लसीकरण करण्यावरून काही ठिकाणी असंतोष दिसतो आहे. जे लोक बाहेर पडत नाहीत , त्यांना कशाला लस आम्ही रोज गर्दीतून प्रवास करतो, आम्हांला अधिक गरज आहे .इ,\nसप्टेंबरमधल्या एका बातमीनुसार भारतात करोनामुळे मृत झालेल्यांत ५३ % साठच्या वरचे आणि ३५ % ४५-६० या वयोगटातले होते. म्हणजे ८८ % सध्या ज्यांना लस दिली जाते त्या वयोगटातले.\nलसीकरणामुळे संसर्ग थांबणार नाहीए, तर आजार होणार नाही किंवा आजाराची तीव्रता कमी होईल हे लोकांना कळत नाहीए/\nलसीकरणामुळे संसर्ग थांबणार नाहीए, तर आजार होणार नाही किंवा आजाराची तीव्रता कमी होईल हे लोकांना कळत नाहीए. >>>+१.\nविविध रुग्णालयांमध्ये गेली दीड वर्ष डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी प्रत्यक्ष कोविडचे रुग्ण हाताळत आहेत. ते करत असताना स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना पीपीइ तत्त्वावरील संपूर्ण पोशाख घालावा लागतो. हा पोशाख घालून काम करणे हे अजिबात सुखावह नाही हे आपण जाणतो.\nएव्हाना यासंदर्भात अशा पोशाखाने आरोग्य सेवकांवर होणाऱ्या परिणामांचा देखील पुरेसा अभ्यास झालेला आहे. अशा पोशाखाचे व्यक्तीवर आणि त्याच्या कामावर होणारे दुष्परिणाम आता उजेडात आले आहेत. त्याचा हा आढावा.\n१. एन ९५ मास्क्स: यांच्या रचनेत आतील हवेचा दाब बाहेरीलपेक्षा कमी असतो आणि त्यामुळे ते घातलेल्या व्यक्तीस कष्टप्रद श्‍वसन करावे लागते.\n२.काम करतानाचे दृष्टीक्षेत्र कमी होते तसेच श्रवण मर्यादाही येतात. यातून शल्यक्रिया करताना बराच तोटा होऊ शकतो.\n३. स्पर्श संवेदना कमी होते.\n४. पोषाखामुळे उष्णतावाढ आणि शरीरदाह होऊ शकतो.\n५. हलक्या दर्जाच्या उपकरणांमुळे अंगावर घट्टे पडणे वगैरे जखमा देखील होतात.\n६.या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे संबंधिताच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावरही दुष्परिणाम होतो. काम केल्यानंतर प्रचंड शीण जाणवतो.\n७.काही जणांना त्या पोशाखाच्या बंदिस्तपणामुळे गुदमरुन भीती देखील वाटते. काही वेळेस डोके हलके पडणे आणि बोटांना मुंग्या येणे हे देखील आढळले आहे.\n८.सहकार्‍यांशी आवश्यक संवादावर विपरीत परिणाम होतो. अन्य सहकाऱ्यांना डॉ ची देहबोली समजणे अवघड होते.\n९. हातांच्या अशा कौशल्यपूर्ण कामांवर दुष्परिणाम होतो.\n१०. अखेरीस संपूर्ण पोषाख चढवणे आणि उतरवणे हेही खूप कटकटीचे काम असते. कित्येकदा पोशाख काढण्याच्या प्रक्रियेतून देखील अनेक डॉक्टर्स आणि सहकाऱ्यांना जंतूसंसर्ग झालेला आहे.\nवर उल्लेख केलेल्या आरोग्य\nवर उल्लेख केलेल्या आरोग्य सेवकांना अजूनही बराच काळ असा पोशाख घालून वावरावे लागणार आहे. त्यादृष्टीने त्याचे दुष्परिणाम कमी करण्याचे प्रयत्नही विविध पातळ्यांवर चालू आहेत त्यापैकी काही उपाय असे :\n१.\tउष्णतादाह होणार नाही व बाष्प कमीतकमी साठेल अशी पोशाखांची रचना\n२.\tसंबंधितांनी डोळ्यांचे व मानेचे विशिष्ट व्यायाम काम करता करता अधूनमधून करणे.\n३.\tहा पोशाख घातल्यामुळे एरवीपेक्षा त्याच कामास जास्त वेळ लागणार आहे याची सर्वांनीच दखल घेणे.\n४.\tअशा पोशाख उत्पादनाचा दर्जा चांगल्या प्रतीचा राहील हे पाहणे.\nआमच्याकडे एका शासकीय आस्थापनातील आरोग्य योजनेच्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडुन त्यांच्या कर्मचाऱ्यांना एक संदेश आला आहे. ज्यांना उच्च रक्तचाप किंवा हृदय विकार आहे त्यांनी लसीचा दुसरा डोस घेण्यापूर्वी CRP ही रक्तचाचणी करून घेण्याबाबत. या चाचणीमध्ये CRP पातळी नॉर्मल पेक्षा जास्त आल्यास लस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे त्यात सांगितले आहे.\nयात तथ्य आहे का\nकोविड लस घेतल्यावर प्रवासाला\nकोविड लस घेतल्यावर प्रवासाला जाताना चाचणी केली तर निकाल पॉझिटिव्ह येईल का\nदुसऱ्या डोसपूर्वी सर्वांनी CRP करावी अशी अधिकृत माहिती सापडली नाही. ही माहिती वृत्तपत्रे, यु ट्यूब वा ब्लॉग्सवरच फिरत असल्याचे दिसते. ती सुद्धा ‘अलर्जिक’ व्यक्तीसाठी..इ. संदिग्धता आहे.\nडोसपूर्वी ताप वगैरे असल्यास डॉ चा सल्ला घेऊन त्यांनी सांगितल्यासच करावी असे वाटते.\nतुम्ही rt-pcr चाचणी बद्दल विचारत आहात असे गृहीत धरतो.\nही चाचणी जर विषाणूचा नैसर्गिक संसर्ग झाला तरच पॉझिटिव येते.\nत्याचा लस घेण्याची संबंध नाही\nनाही पुन्हा तेच उत्तर .\nपुन्हा तेच उत्तर .\n>>>> अशा पोशाख उत्पादनाचा\n>>>> अशा पोशाख उत्पादनाचा दर्जा चांगल्या प्रतीचा राहील हे पाहणे. >>> +786\nइथे एक बातमी आहे\nअत्यंत हीन दर्जाच्या PPE मुळे डॉक्टर्समध्ये संसर्ग वाढतोय\nअतिशय सुंदर धागा आहे आणि\nअतिशय सुंदर धागा आहे आणि चर्चा अतिशय उपयुक्त अशी चालू आहे.\nलसीकरण, विषाणू, संक्रमण आणि औषधयोजना याबद्दल डॉक्टर कुमार हे अतिशय उत्तम माहिती देत आहेत. मी सामान्य व्यक्ती म्हणून माझ्या पातळीवर मला जे समजतंय ते लिहायचा प्रयत्न करणार आहे. जर या प्रतिसादामुळे चर्चेत व्यत्यय येत असेल तर कृपया चार तासाच्या अवधीत कळवावे ही विनंती.\nकोविडविरूद्धचे युद्ध म्हणजे काय \n१. सरकार आणि सरकारी यंत्रणांनी पुकारलेले\n२. वैद्यकीय व्यावसायिकांनी पुकारलेले\nआपला रोल क्र. ३ मधे आहे. जर सामान्यांनी हा रोल योग्य प्रकारे निभावला तर पहिल्या दोन वर ताण कमी येईल. फक्त योग्य प्रकारे निभावणे इतकेच अपेक्षित नसून पुढाकार घेऊन उपाययोजनाही करायला हव्य���त. यात प्रतिबंधात्मक आणि रूग्णांच्या बाबत अशा दोन पद्धतीच्या असतील.\nसामान्य काय करू शकतात \nअ) कितीही कंटाळा आला तरी त्रिसूत्रीचे पालन करणे म्हणजे हात धुणे, मास्क लावणे आणि अंतर राखणे.\nसध्या अंतर राखणे अशक्य होत असल्याने ज्यांना शक्य आहे त्यांनी घरातच थांबावे.\nब) युद्ध राज्य पातळीवर सरकार लढेल. पन शहर, गाव, वॉर्ड, गल्ली, सोसायटी व मजला या स्तरावर नागरीकांनी ते स्वतः लढायचे आहे.\nक) सोसायट्यांमधून कोविडच्या तपासणीचे किंवा लसीकरणाचे ड्राईव्ह राबवता आले तर उत्तम. शहरी भागात वॉर्डलेव्हलला अशा सोसायट्यांना तारखा दिल्या गेल्या पाहीजेत. गावपातळीवर ग्रामपंचायत असा ड्राईव्ह राबवू शकते.\nख) वरील ड्राईव्हसाठी स्वयंसेवकांनी आपापल्या सेवा देऊ करणे.\nग) सोसायट्यांतून प्रतिबंधात्मक नियमावली जाहीर करणे व तिचे पालन करणे. कोविड झालेल्यांना ट्रेस करत राहणे व बाधीत रूग्णांची माहिती ताबडतोब यंत्रणांना कळवणे.\nघ) बाधीत रूग्णांच्या घरचा कचरा दहा दिवसांनी उचलला जावा. तो बाहेर ठेवल्यास मावशी येईपर्यंत त्याचे आजूबाजूच्या घरात संक्रमण होते. तसेच मावशींनाही संक्रमण होऊ शकते.\nप) सोसायटीच्या आवारातले बसण्याचे बाक काढून टाकणे. ज्येना त्यावर गप्पा मारत बसतात.\nफ) सोसायट्यांनी आपापले क्लबहाऊसेस ग्रामपंचायत / मनपा (वॉर्ड) यांचे कडे कोविड रूग्णांच्या बेडसाठी हस्तांतरीत करावेत,\nब) मंगल कार्यालये स्वेच्छेने अथवा सक्तीने ताब्यात घेतली जावीत. अशा ठिकाणी स्थानिक पातळीवर छोटी कोविड केंद्रे उपाब्ध होऊ शकतील. यामुळे मोजक्या रूग्णालयांवरचा ताण कमी होईल. सध्या निरीक्षणाखाली असलेल्या रूग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अत्यवस्थ पेशंट्सना बेड मिळत नाहीत. स्थानिक पातळीवर जर सोय झाली तर अत्यवस्थ रूग्णांची धावपळ कमी होईल. अशा ठिकाणी ऑक्सिजन सिलींडरची व्यवस्था वर्गणी काढून अथवा शासकीय पातळीवर करावी. गणेश मंडळे, सेवाभावी संस्था देखील मदत करू शकतात.\nकाही उत्साही नागरीकांनी घरी ऑक्सिजन सिलींडर आणून ठेवले आहेत. तर भाड्यानेही ते उपलब्ध आहेत. कुणी पॅनिक होऊ नका म्हणतील. पण परिस्थिती ज्यांनी पाहिली आहे त्यांना ठाऊक आहे. असे उपाय केले तर त्यात हास्यास्पद काहीही नाही. ज्यांच्या घरी ज्येना किंवा गंभीर आजाराचे रूग्ण आहेत त्यांनी या पर्यायाचा विचार केला (जर डॉक्���र ओळखीत असेल ) तर घरच्या घरी लाईफ सपोर्ट सिस्टीम तयार होईल. सलाईन लावणे डॉक्टर करू शकतात. तसेच त्यांनी औषधे पाठवली तर वेळेवर ती घेतली तरी त्याचा उपयोग होईल. जोपर्यंत बेड मिळत नाही तोपर्यंत असे केल्याने रूग्णाला आधार मिळेल.\nएक जागरुक नागरिकाच्या नात्याने तुम्ही लिहिलेला प्रतिसाद आवडला.\nसूचना चांगल्या आहेत. त्यांवर साधकबाधक चर्चा करता येईल.\nअमेरिकन लसी आणणं अवघड आहे. एकतर किंमत खूप आहे. आणि स्टोरेज कोल्ड चेन चा मुद्दा आहे. ठराविक तापमान लागतं.\nत्यामुळे लसी फक्त श्रीमंत लोकांना परवडतील.\nरानभूली चांगली पोस्ट, चांगल्या सूचना आहेत.\nनुकतीच मला महाराष्ट्र कोविड\nनुकतीच मला महाराष्ट्र कोविड विशेष वैद्यक कृती दलाची रूग्णांसाठीची 23 मार्च 2021 ची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे मिळाली. त्यातील सर्वांना उपयुक्त असा निवडक भाग इथे टप्प्याटप्प्याने देईन.\nपहिला तक्ता याप्रमाणे :\nउपयोगी आहे ही माहिती.\nउपयोगी आहे ही माहिती.\nमहाराष्ट्र टाईम्सने सलीकरण केंद्र, बेडसाठी फोन क्रमांक, कोविड टेस्टची केंद्र, औषधांचा तुटवडा असल्यास फोन क्रमांक अशा उपयुक्त माहितीची एक खिशात बाळगता येईल अशी पुस्तिका ऑनलाईन दिलेली आहे. मला ती ईमेल मधे आल्याने लिंक देता येत नाही.\nया लिंकवर जाऊन पाहता येईल\nसहव्याधी असेल पण सौम्य लक्षणे\nसहव्याधी असेल पण सौम्य लक्षणे असतील तर घरी चालेल का\nगर्भवती स्त्रियांसाठी काही विशेष मार्गदर्शन सूचना आहेत का समजा काळजी घेऊनही कोविड झालाच तर काय करावे\n(खूप random आणि vague प्रश्न आहे पण मनात आला म्हणून विचारते आहे )\nDr कुमार, blaackcat आणि सातत्याने चांगले मुद्दे चर्चेसाठी आणणाऱ्या सर्वांचे आभार _/\\_\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nसोशल विळख्यातून बाहेर कसे पडावे \nमाहिती हवी आहे Dipika Madhe\nतडका - धंदा अपना अपना vishal maske\nयोगात् व्यसनमुक्ति: - आसन - भाग ३ - डॉ. वैशाली दाबके अतुल ठाकुर\nस्वच्छ भारत अभियान ― एक विरोधाभास सेन्साय\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-3156", "date_download": "2021-05-18T20:24:47Z", "digest": "sha1:DYXRJEMLEPOPZKPWMM2TALBLRJEHS6ZM", "length": 12562, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 15 जुलै 2019\nअतिशय गुणवान आणि शास्त्रोक्त फलंदाज हा लौकिक असूनही हैदराबादच्या अंबाती रायुडूची कारकीर्द शापित ठरली. भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषविलेल्या या शैलीदार फलंदाजास भारतीय संघातून खेळण्याची संधी कमीच मिळाली. कसोटी क्रिकेट त्याच्यासाठी खूप दूरचे ठरले. मात्र, एकदिवसीय संघात जम बसवू पाहत असतानाच या ३३ वर्षीय खेळाडूच्या कारकिर्दीस ठेच लागली. इंग्लंड-वेल्समधील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. त्यानंतर त्याने निवड समितीवर टीकास्त्र सोडणारे उपरोधिक ट्विट केले. दुखावलेल्या निवड समितीने त्याच्याकडे साफ काणाडोळा केला. सलामीवीर शिखर धवन जायबंदी झाल्यानंतर युवा खेळाडू ऋषभ पंतला इंग्लंडमध्ये पाठविण्यात आले. नंतर विजय शंकरही दुखापतग्रस्त ठरला. त्याच्या जागी कर्नाटकचा सलामीवीर मयांक अगरवाल याला प्राधान्य मिळाले. खरे म्हणजे, रायुडू विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी राखीव खेळाडूंत होता. पण बदली खेळाडू पाठविताना दोन्ही वेळेस त्याला डावलले गेले. निराश आणि नाराजी या पार्श्‍वभूमीवर रायुडूने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणेच पसंत केले. विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जतर्फे खेळताना रायुडूने चांगली कामगिरी केली होती. परंतु, निवड समितीने फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण पाहून शंकरला प्राधान्य दिले. त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी सांगितले होते, की शंकर हा तिहेरी परिमाण (थ्री डायमेन्शन) साधणारा खेळाडू आहे. त्यावर नेम साधताना रायुडूने विश्‍वकरंडक स्पर्धा पाहण्यासाठी आपण थ्री-डी चष्मे खरेदी करणार असल्याचे ट्विट केले. ही टीकाच अखेर रायुडूसाठी घातक ठरली.\nरायुडू वयाच्या १९ वर्षांपूर्वी प्रकाशझोतात आला. जुलै २००० मध्ये १५ वर्षांखालील आशिया करंडक स्पर्धेत तो मालिकावीर ठरला. २००१-०२ मध्ये त्याने हैदराबादकडून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केले. तो यष्टिरक्षणही करायचा. नोव्हेंबर २००२ मध्ये त्याने आंध्रविरुद्ध रणजी सामन्यात दुहेरी शतक आणि शतक करण्याचा पराक्रम केला. त्याच्याकडे भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे कर्णधारपद आले. नंतर त्याच�� हैदराबाद क्रिकेट संघटनेबरोबर बिनसले. तो आंध्रप्रदेशकडून खेळू लागला. २००७ मध्ये अनधिकृत इंडियन क्रिकेट लीगमध्ये (आयसीएल) सामील झाल्यावर त्याच्यावर बंडखोर क्रिकेटपटूचाही शिक्का बसला. ‘आयसीएल’ बंद पडल्यानंतर रायुडू भारतीय क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात परतला. हैदराबादकडून पुन्हा खेळू लागला.\nरायुडूच्या कारकिर्दीने २०१० मध्ये महत्त्वपूर्ण ‘वळण’ घेतले. इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत त्याला मुंबई इंडियन्सने करारबद्ध केले. चांगल्या धावा केल्याने त्याचे नाव चर्चेत आले. त्याचवर्षी त्याने हैदराबाद सोडून बडोदा संघाकडून रणजी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. २०१३ मध्ये त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०१६ मध्ये विदर्भ संघात तो सामील झाला. २०१७ मध्ये रायुडू पुन्हा हैदराबाद क्रिकेट असोसिएशनकडे परतला. २०१८ मध्ये जानेवारीत सय्यद मुश्‍ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत पंचांशी वाद घातल्यामुळे त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी आली. त्याचवर्षी जूनमध्ये तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरल्यामुळे त्याला एकदिवसीय संघात स्थान मिळाले नाही. मात्र, चार महिन्यानंतर पुनरागमन करताना त्याने एकदिवसीय सामन्यात शतक केले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये फक्त झटपट क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी रायुडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विश्‍वकरंडक स्पर्धा नजरेसमोर ठेवून त्याने फिरकी गोलंदाजी टाकण्यास सुरुवात केली. पण आक्षेपार्ह शैलीमुळे त्याच्या गोलंदाजीवर बंदी आली. विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी डावललेल्या रायुडूने निवृत्तीचे अस्त्र उगारत क्रिकेटला पूर्णविराम दिला.\nक्रीडा क्रिकेट कसोटी एकदिवसीय\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AF/", "date_download": "2021-05-18T20:05:13Z", "digest": "sha1:H5GLSWJUOMWRACE4ENH5EBKNNDP6TESM", "length": 4774, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "पालकमंत्री पाणंद रस्ते योजना 2018-19 करीता यंत्रधारकांचे पॅनल बाबत | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nपालकमंत्री पाणंद रस्ते योजना 2018-19 करीता यंत्रधारकांचे पॅनल बाबत\nपालकमंत्री पाणंद रस्ते योजना 2018-19 करीता यंत्रधारकांचे पॅनल बाबत\nपालकमंत्री पाणंद रस्ते योजना 2018-19 करीता यंत्रधारकांचे पॅनल बाबत\nपालकमंत्री पाणंद रस्ते योजना 2018-19 करीता यंत्रधारकांचे पॅनल बाबत\nपालकमंत्री पाणंद रस्ते योजना 2018-19 करीता यंत्रधारकांचे पॅनल बाबत\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 10, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-urdu-and-persian-poet-mirza-ghalib-andaz-ea-bayea-nandini-atmasiddhi-marathi-5", "date_download": "2021-05-18T21:38:46Z", "digest": "sha1:BGRMYS3JA4MXWAWMFBRJBXAPJ2DBQSX6", "length": 26167, "nlines": 146, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Urdu and Persian Poet Mirza Ghalib Andaz Ea Bayea Nandini Atmasiddhi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबन्दगी में मिरा भला न हुआ\nबन्दगी में मिरा भला न हुआ\nसोमवार, 23 मार्च 2020\nगूढ तत्त्वज्ञानाची ग़ालिबच्या कवितेतली जाणीव खूप ठळक आहे. दृग्गोचर जगाचं अस्तित्व आणि त्याचा आविष्कार हा अखेरीस एक भ्रम आहे, हे तो वेगवेगळ्या प्रकारे सतत सांगताना दिसतो. त्याचं हे चिंतनशील रूपही खूप महत्त्वाचं आहे. मनुष्य प्रत्यक्षात जगतो आणि आपल्या मनोविश्वात जे जगतो, त्यात एक नातं असतं आणि तरीही या दोन गोष्टींमध्ये तफावतही असू शकते. ग़ालिब भले त्याच्या दोषांसाठी आणि आढ्यतेसाठी प्रसिद्ध असेल. पण त्याच्या विचारांचा आवाका आणि उत्कट भावनांची या विचारांना मिळालेली जोड ही खरोखर अपूर्व अशी होती. जगाबद्दल, स्वतःला जाणवणाऱ्या विश्वाबाबतच्या गोष्टींविषयी तो कवितेतून लिहीत राहिला. या रचनांमधून पसरलेलं तत्त्वचिंतन वेधक आहे. त्याचा जितका आस्वाद घ्यावा, तितकी बौद्धिक मेजवानी मिळते. एका महान कवीच्या मस्तिष्कात चाललेल्या विचारचक्राचा प्रत्यय घेता येतो. एका शेरमध्ये तो म्हणतो, ‘ज्याला आपण प्रकट समजतो, ते तर गूढातलं गूढ आहे. स्वप्नातून जागे झालेले आपण अद्याप स्वप्नातच आहोत.’\nहै ग़ैब-ए-ग़ैब, जिसको समझते हैं हम शुहूद\nहैं ख़्वाब में हनूज़, जो जागे हैं ख़्वाब से\nग़ालिबचा अभिप्राय आहे, की या जगात आपण ज्याला प्रकट समजतो, उघड समजतो, ते सारं रहस्यपूर्ण आहे, गूढ आहे. ते तर झाकलेलंच आहे. झोपेतून जाग आली, तरी या जगात राहताना आपण एका स्वप्नातच तर असतो. कारण हे सारं जग मुळात प्रत्यक्ष अस्तित्वात नाहीच... अशा प्रकारे ग़ालिब या संसाराला कधी भ्रम, कधी गुप्त रहस्य संबोधतो. यातूनच स्वाभाविकरीत्या मग सुख व दुःख यांचं वरखाली होत राहणं, त्याकडे तटस्थपणे बघणं त्याच्या काव्यात उतरताना दिसतं... एका शेरमध्ये ग़ालिब लिहून जातो, ‘या जगातला आनंदोपभोग म्हणजे दुःखांची शाश्वतता, निश्चितताच तर आहे.’\nहिना-ए-पा-ए-ख़िज़ाँ है बहार अगर है यही\nदवाम-ए-कुल्फ़त-ए-ख़ातिर है ऐश दुनिया का\nएकूणच, या जगाला वसंत ऋतूप्रमाणं आनंद आणि सुखानं परिपूर्ण समजत असलात, तर लक्षात घ्या, की या वसंत ऋतूच्या पावलांवर पानगळीच्या ऋतूची मेंदी सजलेली आहे. वसंताचं रूपांतर केव्हाही पानगळीत होऊ शकतं. जगातली सुखं ही शेवटी पीडाच देतात असं तो इथं सुचवतो.\nमाणसाचं अस्तित्व हेच मुळी त्याच्या विनाशाचं, मरणाचं कारण आहे, हा विचारही तो एके ठिकाणी व्यक्त करतो. जीवन आणि मरण यांचं अटळ नातं, मृत्यूची अपरिहार्यता यांची चर्चा हिंदू तत्त्वज्ञानात नेहमी होत आली आहे. ‘मरणं प्रकृतिः शरीरिणाम्, विकृतिर्जीवितम् उच्यते बुधैः’ ही कालिदासाच्या ‘रघुवंशा’तील प्रसिद्ध उक्ती इथल्या जीवनविषयक दृष्टीत मिसळून गेलेली. तिचाच प्रत्यय ग़ालिबच्या काव्यात वारंवार येत राहतो. ‘आपलं अस्तित्व हे आपल्या मरणाचं कारण आहे. स्वतःच स्वतःची शपथ असल्याप्रमाणं मिटून तर जायचंच आहे...’\nहस्ती हमारी अपनी फ़ना पर दलील है\nयाँ तक मिटे कि आप हम अपनी क़सम हुए\nदैनंदिन जगण्याच्या धडपडीतच आपली ताकद खर्ची पडते, याचीही ग़ालिबला खंत होती. इथल्या अडचणींमुळं बाकी काही करायला सवडच मिळत नाही, मला उगाचच या गोष्टींमध्ये लक्ष घालावं लागतं, असा सूरही त्याच्या लिखाणात उमटतो. आपली स्थिती आणि वाट्याला येणाऱ्या अडचणी; यात मी दुबळा पडतो, असं तो म्हणतो. ‘मी या भौतिक विचारांमध्येच गढून गेलेला असतो. मी कुठं आणि या अटळ चिंता, ही दुःखं कुठं’ आपल्याला या चिंतांनी जखडून ठेवलंय, नाहीतर आपण काही वेगळं झालो असतो, असंही त्याला सुचवायचं आहे.\nफ़िक्र-ए-दुनिया में सर खपाता हूँ\nमैं कहाँ और ��े वबाल कहाँ\nजगानं परकेपणा दाखवला म्हणून तू हताश होऊ नकोस. तुझं कोणी नसलं ‘ग़ालिब’, तरी ईश्वर तुझा आहे.\nबेगानगी-ए-ख़ल्क़ से बेदिल न हो ‘ग़ालिब’\nकोई नहीं तेरा तो मेरी जान, ख़ुदा है\nधर्मा-धर्मातला भेद न मानणारा गालिब अनेकदा आपल्या काव्यातून हा विचार मांडताना दिसतो. सच्ची निष्ठा, भावना हीच तेवढी महत्त्वाची आहे, हे आघ्रहानं सांगतो -\nवफ़ादारी ब-शर्त-ए-उस्तुवारी अस्ल ईमाँ है\nमरे बुतख़ाने में तो क़ाबे में गाड़ो बिरहमन को\n‘दृढ निश्चय आणि संकल्प ठेवून केलेली ईश्वरनिष्ठा म्हणजे खरं धर्मपालन. ब्राह्मण जर मंदिरात मरण पावला, तर त्याला मक्केला नेऊन काब्यात पुरायला हरकत नाही,’ असं तो म्हणतो. धर्म कोणताही असला, तरी तुमच्या सच्च्या भावनेला किंमत आहे. असा एक उदात्त विचार ग़ालिब यात मांडतो. बंदिस्त धर्माचरणाच्या पलीकडं तो होताच, पण इथं तर तो सगळ्या चौकटी तोडणारा धर्माचा उच्चार करताना दिसतो. इथं कबीराची आठवण होते. तोही म्हणून गेला, की ईश्वराचं प्रेम असेल, तर क़ाबा काशी वाटू लागतो, राम हा रहीम वाटतो. ईश्वराच्या भक्तीमुळं जाड कणकेप्रमाणं असणारं आपलं स्थूल शरीर हे मैद्याप्रमाणं सूक्ष्म होतं –\nकाबा फिर कासी भया, राम भया रहीम\nमोट चून मैदा भया, बैठि ‘कबीरा’ जीम\nमाणसाची धर्मनिष्ठा बाह्य गोष्टींवर जोखू नका, हे सांगताना ग़ालिब म्हणतो, ‘जपमाळ आणि जानवं यांच्यातील गाठींवर काही अवलंबून नाही. निष्ठेवरूनच शेख आणि ब्राह्मण या दोघांचीही पारख केली जाते,’\nनहीं कुछ सुब्हा-ओ-ज़ुन्नार के फंदे में गीराई\nवफ़ादारी में शैख़ ओ बरहमन की आज़माइश है\nया शेरमध्ये धर्मविषयक निष्ठेचा संदेश थेटच आहे. पण याला १८५७ नंतरच्या काळाचा संदर्भही लागू पडतो, असं वाटतं. इंग्रजांशी निष्ठा असेल, तर ते तुमच्या धर्मावरील श्रद्धेपेक्षा अधिक महत्त्वाचं ठरवणारा असा तो काळ होता. या ग़ज़लचा जो मतला, म्हणजे प्रारंभिक शेर आहे, त्यातही या अर्थाकडं झुकणारे संदर्भ सापडतात-\nक़द ओ गेसू में क़ैस ओ कोहकन की आज़माइश हो\nजहाँ हम हैं वहाँ दार-ओ-रसन की आज़माइश है\nईश्वराची उपासना केली, तरी मला काहीच लाभ झाला नाही. मग ईश्वराची सत्ता ही त्या नमरूद बादशाहप्रमाणं खोटी आहे काय असा प्रश्न एका शेरमध्ये ग़ालिब उपस्थित करतो. नमरूद हा अत्याचारी बादशाह स्वयंघोषित ईश्वर होता. अशा ख़ुदाची बंदगी करणं म्हणजे खोटी आरा��नाच. पण आपण तसं न करताही आपली उपासना मात्र फळाला आली नाही. याचा अर्थ ईश्वरी सत्ता ही त्या नमरूदच्या जुलमी राजवटीप्रमाणंच म्हणायला हवी, असा त्याचा अभिप्राय आहे...\nक्या वो नमरूद की ख़ुदाई थी\nबन्दगी में मिरा भला न हुआ\nशायरीतून धर्म आणि अध्यात्मविषयक मतं प्रकट करताना ग़ालिब इतर धर्मांतील संदर्भही सहजपणे वापरत असे. जगाच्या अस्तित्वावरही भाष्य करत असे. मानवी जीवनावरचं एक उत्तम भाष्य असलेली त्याची ग़ज़ल ‘बाज़ीचा-ए-अतफ़ाल है दुनिया मेरे आगे’मधून त्यानं असे उल्लेख केले आहेत. ही संपूर्ण ग़ज़लच त्याच्या काव्यशक्तीचा प्रत्यय देणारी आहे. हे जग म्हणजे मुलांच्या खेळाचं मैदान आहे आणि रोजच्या रोज इथं होणारा खेळ मी पाहत असतो, असं तो यात म्हणतो. एका शेरमध्ये तो लिहितो, ‘माझ्यासमोर सुलैमानी साम्राज्याचा भ्रामक खेळ घडतो आणि येशूचा चमत्कारसुद्धा एखाद्या सामान्य घटनेप्रमाणं वाटतो’... मानवी जीवनातल्या व इतिहासातल्या गोष्टी चुटकीसरशी घडतात आणि बघता बघता काळाच्या उदरात गडपही होतात, याचा मी साक्षीदार आहे, असं ग़ालिब लिहितो, तेव्हा माणसाच्या आयुष्याचं क्षणभंगुरत्वच तो वेगळ्या शब्दांत मांडत असतो...\nबाज़ीचा-ए-अतफ़ाल है दुनिया मेरे आगे\nहोता है शब-ओ-रोज़ तमाशा मेरे आगे\nइक खेल है औरंग-ए-सुलैमान मेरे नज़दीक\nइक बात है एजाज़-ए-मसीहा मेरे आगे\nधर्माच्या आणि आध्यात्मिकतेच्या संदर्भात ग़ालिबकडं एक बंडखोर म्हणूनही पाहता येईल. शिवाय तो स्वतः अतिशय बुद्धिमान होता आणि बुद्धिवादीही. धर्माविषयीचा त्याचा विचार हा सूफ़ी तत्त्वज्ञानाच्या जवळ जाणारा होता. मंदिरातल्या मूर्तीत किंवा मशिदीत न मावणारा ईश्वर त्याला मान्य होता आणि कर्मकांडं साफ नामंजूर होती. कधी त्यानं एकेश्वरवाद मांडला, तर कधी चिद्विलासवाद अन् ईश्वर त्याला नेहमीच गूढ वाटत आला. कडवे मुस्लिम, हिंदू धर्मातील प्रतिमापूजनाला चुकीचं मानत व आजही मानतात. ग़ालिब मात्र त्याकडं प्रतीक म्हणून पाहू शकत होता. मूर्तीच्या पूजेच्या माध्यमातून मनातला भक्तिभाव, आदरच तर शेवटी व्यक्त होत असतो आणि शेवटी तोच महत्त्वाचा असतो, असं त्याचं मत होतं.\nग़ालिबनं वरील ग़ज़लच्या एका शेरमध्ये म्हटलं आहे, की मला एकीकडं माझा धर्म विचलित होण्यापासून रोखत आहे, तर त्याचवेळी नास्तिकता मला आपल्याकडं खेचून घेत आहे. माझ्या पाठीमागं क़ाबा आहे आणि पुढं कलीसा, म्हणजे चर्च आहे...\nईमाँ मुझे रोके है और खींचे है मुझे कुफ्र\nक़ाबा मिरे पीछे है कलीसा मिरे आगे\nमनाची कशमकश, द्विधा स्थिती व्यक्त करणारा हा शेर आहे. ज्या गोष्टी इस्लामनं निषिद्ध ठरवल्या, त्यांच्याकडं खेचलं जाणं ग़ालिबला अपेक्षित आहे, की स्वतःचं चंचलपण, ते नेमकं स्पष्ट होत नाही. एक माणूस म्हणून आपल्या मनाची होत असलेली कोंडी, तात्त्विक त्यामुळं आध्यात्मिक गोष्टींबाबत तर्कवितर्क करण्याची वृत्ती अंगी भिनलेला शंकेखोर स्वभावाचा, मूर्तिभंजक वाटावा असा स्वतः ग़ालिबही यात अभिप्रेत असू शकतो. तसा तर कोणताही धर्म हा परिपूर्ण नसतो. ग़ालिबही म्हणूनच मग विविध धर्मांबद्दल, ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल, त्याच्या स्वरूपाबद्दल विचार करत राहतो. एकीकडं आध्यात्मिक गोष्टीमधलं स्वारस्य आणि दुसरीकडं भौतिक गोष्टींबद्दलचं आकर्षण यांच्या कात्रीत सापडलेला शायर यातून भेटतो. तसंच आपल्याला लाभलेला इस्लामी संस्कृतीचा वारसा आणि इंग्रजांच्या वाढत्या वर्चस्वामुळं समोर दिसत असलेलं बदलतं वास्तव यांचाही संदर्भ यात अपेक्षित आहे. पौर्वात्य आणि पाश्चिमात्त्य संस्कृतींमधला बदल आणि संघर्ष ग़ालिबच्या नजरेनं टिपला होता, हे या ओळींमधून दिसतं. नवीन बदलांचं स्वागत करणारा ग़ालिब गृहीत धरला, तर या शेरचा आणखी वेगळाच अर्थ होतो. ‘धर्म माझी वाट रोखून धरत आहे आणि नास्तिकता मला पुढं ओढत आहे. काबा माझ्या पाठीमागं आणि चर्च माझ्या पुढं आहे,’ असाही याचा अर्थ लावता येऊ शकतो. म्हणजे, जग आता आधुनिक वळण घेत आहे, पण धर्म आधुनिकतेकडं जाण्यास रोखत आहे, असंही त्याला सुचवायचं असावं. बदलत्या काळाची चाहूल लागलेला एक द्रष्टा कवी यातून समोर येतो...\nग़ालिब एकाच वेळी काफ़िर, म्हणजे धर्मभ्रष्ट, नास्तिक आणि त्याचवेळी मुसलमानही होता. त्याची आध्यात्मिक, सांस्कृतिक, बौद्धिक धारणाच तशी होती. त्याचा शंकेखोरपणा, प्रस्थापित समजुतींना प्रश्न विचारण्याची वृत्ती त्याला वेगळं ठरवते. भारताच्या आंतरिक बहुसांस्कृतिक गाभ्याशी तो खऱ्या अर्थानं जोडलेला होता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-mandira-is-married-to-filmmaker-raj-kaushal-5757674-PHO.html", "date_download": "2021-05-18T21:26:44Z", "digest": "sha1:VH5BQKARSUXA4WDWUPDXBKR6SB3VRPN3", "length": 3862, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mandira Is Married To Filmmaker Raj Kaushal | मंदिरा बेदीचा खुलासा, माझा मुलगा कॅमेरापासून राहातो चार हात लांब - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nमंदिरा बेदीचा खुलासा, माझा मुलगा कॅमेरापासून राहातो चार हात लांब\nमंदिरा बेदी तिचा मुलगा वीरसोबत.\nमुंबई - बॉलिवूडमध्ये अनेक सेलेब्सची मुलं ही कायम मीडियामध्ये चर्चेत राहातात. मात्र मंदिरा बेदीचा मुलगा मीडियाच्या चर्चेपासून दूर राहातो. एका ताज्या इंटरव्ह्यूमध्ये मंदिराने सांगितले, की तिचा मुलगा सर्वसाधारण आयुष्य जगतो. त्याला स्पॉटलाइटपासून दूर राहाणे पसंत आहे. विशेष म्हणजे त्याला कॅमेरासमोर येणे देखील आवडत नाही. मात्र त्याला म्यूझिक आवडते.\nमंदिरा बेदीने फिल्ममेकर राज कौशलसोबत लग्न केले आहे. या कपलला आता 6 वर्षांचा मुलगा आहे. त्याचे नाव वीर आहे. मंदिराने दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. त्यानंतर ती विविध रोलमध्ये समोर येत राहिली आहे. ती कधी टीव्ही होस्ट असते, तर कधी क्रिकेट कॉमेंटेटर तर कधी प्रेझेंटर म्हणूनही समोर येते. लवकरच मंदिरा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. प्रभासची फिल्म 'साहो'मध्ये मंदिरा रुपरी पडद्यावर दिसेल.\nपुढील स्लाइडमध्ये पाहा, मंदिरा आणि तिच्या मुलाचे 4 फोटोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AKO-akola-distirict-meeting-4338823-NOR.html", "date_download": "2021-05-18T21:13:40Z", "digest": "sha1:5EF7HHYLWE2KBM5BLDL6CV7IYMJ4N6TF", "length": 10326, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Akola Distirict meeting | बैठकीत गाजला ‘कचरा’; गांधीग्रामचा पूल कधी होणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nबैठकीत गाजला ‘कचरा’; गांधीग्रामचा पूल कधी होणार\nअकोला - शहरातील कचर्‍यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी गाजली. या बैठकीत विविध ठिकाणी साचलेल्या कचर्‍याचा मुद्दा पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला. उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने यांना नियमित शहरातील साफसफाई करण्याचे कडक निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.\nया बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजेंद्र दर्डा होते. खासदार संजय धोत्रे, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार हरिदास भदे, आमदार बळीराम शिरस्कार, जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा इंगळे, विभागीय आयुक्त डी. आर. बन्सोड, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे यांची उपस्थिती होती.\nगांधीग्राम येथील पूल होण्याची गरज आहे. चर्चा करण्यापेक्षा अतिवृष्टी बाधितांची समस्या जाणून घेण्याची गरज आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी व्यक्त केली. नगरसेविका शाहीन अंजुम यांनी कचर्‍याचा मुद्दा उपस्थित केला होता. हा मुद्दा त्यांनी ताणून धरल्याने सभागृहातील वातावरण गंभीर झाले होते. महापालिकेच्या नगरसेविकापदाचा राजीनामा देण्याची धमकी त्यांनी दिली. पालकमंत्र्यांनी याबाबत अधिकार्‍यांना खडसावले व नियमित सफाई करण्याचे आदेश दिले. काँग्रेस नेते माजी आमदार अजहर हुसेन यांनी आधार कार्डच्या नोंदणीचा प्रश्न उपस्थित केला. निखिलेश दिवेकर यांनी महापालिकेच्या शाळा भाडे अनुदानाचा मुद्दा उपस्थित केला.\nपातूर ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न प्रलंबित आहे. बाळापूर येथे प्रशासकीय इमारतीची गरज, पातूर येथे काजळी येथील वाहून गेलेला पूल दुरुस्त करा व शेतकर्‍यांना मोबदला द्यावा अशी मागणी आमदार बळीराम शिरस्कार यांनी केली.\nनगरसेविका शाहिन अंजुम यांनी पालकमंत्र्यांना ‘हमारी सुनो’ असे म्हणत आवाज बुलंद केला. ‘हम को सब पता है, वार्ड का कचरा साफ होना जरुरी है ’ असे म्हणत त्यांनी कचर्‍याची समस्या अधोरेखित केली. या वेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठकही महापालिका व जिल्हा परिषदेच्या सभेप्रमाणे होऊ नये, अशी समज दिली.\nअतिवृष्टिने बाधितांचे अहवाल द्या\nया बैठकीपूर्वी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात पालकमंत्र्यांनी बैठक घेतली. गांधीग्राम पुलाबाबत बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना या वेळी पालकमंत्र्यांनी खडसावले. 10 ऑगस्टपूर्वी अतिवृष्टीने बाधितांचे अहवाल द्यावे.\nफोन नेहमी बंद असतो\nजिल्हय़ातील एका वरिष्ठ अधिकार्‍याचा फोन नेहमी बंद असतो, असा संताप पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. स्थानिक नागरी स्वराज्य संस्थेचे अधिकारी असल्याची चर्चा येथे होती. वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन कोण, असा प्रश्न त्यांनी केला.\nसदस्य, नियोजन समिती विजय अग्रवाल\nशहरातील 700 घरकुल, आयएचडीपीचे 18 कोटी पडून, दलितेतर निधीला मंजुरी द्यावी. किल्ल्याचे काम पुरातत्त्व विभागामुळे थांबले. कचरा उचलणार्‍या कंत्राटदाराचा दोष नाही, करार चुकीचा झाला आहे, तो बदलण्याची गरज आहे. शहरातील कचरा उचलला गेला पाहिजे, आणि स्वच्छ झाले पाहिजे.\nआमदार डॉ. रणजित पाटील\nवैद्यकीय महाविद्यालयात 50 जागा वाढल्या का, बांधकामासाठी वैद्यकीय रुग्णालयास मिळालेले 39 कोटी पडून का आहे. बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालयाचे काम का थांबले तसेच खारपाणपट्टय़ाच्या विकासासाठी विदर्भ सघन सिंचन कार्यक्रमात आलेल्या निधीच्या नियोजनासाठी कर्मचार्‍यांचा अभाव आहे.\nनवीन बांधकाम दरानुसार गांधीग्रामच्या पुलाची निर्मिती करा. या कामासाठी मंत्रालयातील प्रत्येक टेबलवर पैसा खर्च करावा लागतो. पिकांचा सव्र्हे करा, मदतीपासून शेतकरी वंचित राहू नये, शहरातील झोपडपट्टीचा सव्र्हे करा, लोकांना पॅकेजचा फायदा द्या, स्थानिक विकास निधीचे पैसे द्या.\nगांधीग्राम येथील पुरात 11 लोकांना वाचविणार्‍या बचाव पथकाचे अभिनंदन. पूर व पाण्याच्या स्थितीचा उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी लोकप्रतिनिधींना एसएमएस करावा. सिंचन व बांधकाम विभागात समन्वयाची गरज, शहरातील कचरा साफ होत नसल्याची तक्रार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-news-about-actor-sameer-talwalkar-in-solapur-5750018-NOR.html", "date_download": "2021-05-18T20:20:03Z", "digest": "sha1:XMPX4B3S6C3XTDV43WLTTNLSOOBG527T", "length": 5398, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about actor sameer talwalkar in solapur | सोलापूरच्या अमीरचा तडवळकर डोनाल्ड डकला आवाज; - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nसोलापूरच्या अमीरचा तडवळकर डोनाल्ड डकला आवाज;\nसोलापूर- सोलापूरच्या मातीतील आणि मुंबईच्या चंदेरी दुनियेत अभिनय करणाऱ्या अमीर तडवळकरचा आवाज आता डक टिल्सच्या या कार्टून मालिकेतील डोनाल्ड डकच्या पात्रासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निवडला गेला आहे. आजवर अनेकदा कार्टूनच्या मालिकातील डोनाल्ड डकच्या पात्रासाठी ते आपला आवाज देत होते. त्या कामाचे फलित म्हणून अमेरिकेच्या डिस्ने वर्ल्ड या कंपनीने दिल्ली व मुंबई दूरदर्शनसाठी डक टिल्स ही नवीन मालिका सुरू केली आहे.\nयेत्या काही दिवसांत ही मालिका दूरदर्शनच्या सर्वच वाहिन्यांवर दिसणार आहे. त्यामुळे बच्चे कंपनी पुन्हा एकदा मजा लुटणार असल्याचा आनंद त्यांना निश्चित होणार आहे. या मालिकेतील सगळ्याच भागात अमीरचा आवाज घुमणार आहे. कारण तीन छोटे डक आणि त्यांचे अंकल अशी याची पात्रांची पेरणी असणार आहे. त्यामुळे कधी बच्चूंच्या, तर कधी अंकल स्क्रूचच्या रूपाने अमीर प्रत्येकाच्या भेटीला जाणार आहे.\nगेली अनेक वर्षे अमेरिकेच्या डिस्ने वर्ल्ड या कंपनीत अमीर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण नकलांच्या अावाजाने भरारी घेत अाहे. अंधेरीच्या डिस्ने वर्ल्डच्या स्टुडिओत सातत्याने आवाज देणाऱ्या अमीरला आवाजाची शुद्धता आणि स्पष्टता या कारणाने पुन्हा ही वेगळी संधी मिळाली.\n‘चौथीत असल्यापासून आवाजाचे सराव करत होतो. पुढे हा माझा जोडव्यवसाय होईल असे वाटले नव्हते आणि आज जगात जिथे जिथे हिंदी वाहिनी आहे तिथे प्रेक्षक डिस्नेचे सारे कार्यक्रम पाहतात. छोट्या रसिकांना ही मेजवानी असते. त्यांचे भावविश्व असते. त्यामुळे मी हे काम करतोय याचा मला प्रचंड आनंद आहे. याचे श्रेय आई आशालता आणि वडील अरुण यांना जाते. ते आज असते तर त्यांना खूप आनंद झाला असता.’\n- अमीर तडवळकर, सिनेनाट्य अभिनेता,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-208911.html", "date_download": "2021-05-18T20:50:32Z", "digest": "sha1:OONF2OHELVIC3NZZTMHPLLDHKGC5Y7UQ", "length": 17790, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "... आणि विराट मास्टर ब्लास्टरसमोर झाला नतमस्तक! | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\n... आणि विराट मास्टर ब्लास्टरसमोर झाला नतमस्तक\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर...'\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nचक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले, नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त; VIDEO मध्ये पाहा लोकांनी कसं वाचवलं\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, VIRAL होताच नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nपुण्यात दिवसाढवळ्या भर रस्त्यात एकाला भोसकलं : म्हाळुंगे परिसरातला थरार CCTV मध्ये कैद\n... आणि विराट मास्टर ब्लास्टरसमोर झाला नतमस्तक\nकोलकाता - 20 मार्च : कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर टीम इंडियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताच्या या धडाकेबाज विजयाचा शिल्पकार ठरला, विराट कोहली. अफलातून अर्धशतकी खेळी साकारून त्यानं पाकिस्तानचं स्वप्न उद्‌ध्वस्त करून टाकलं आणि भारतीयांना जल्लोषाचा आणखी एक 'मौका' दिला. कोहलीच्या या संस्मरणीय खेळीचं क्रिकेटविश्वात भरभरून कौतुक होतंयच, पण अर्धशतकानंतर एका स्टँडकडे पाहत वाकून केलेल्या वंदनामुळे त्याची उंची अधिकच वाढली आहे.\nशाहीद आफ्रिदीच्या चेंडूवर कव्हर ड्राइव्हचा फटका खेळून एक धाव घेत विराटनं अर्धशतक पूर्ण केलं आणि ईडन गार्डन्सवर जमलेले 67 हजार प्रेक्षक उसळलेच. या प्रेक्षकांना आणि टीव्हीसमोर बसलेल्या तमाम देशवासियांना विराटनं बॅट उंचावून अभिवादन केलं. त्यानंतर, व्हीआयपी स्टँडकडे पाहत, दोन्ही हात समोर करून तो नतमस्तक झाला. त्याचं हे वंदन नेमकं कुणासाठी हे तेव्हा कळलं नाही. अर्थात, विराट सचिन तेंडुलकरला आपला आदर्श मानत असल्यानं, त्याच्यासाठीच हा सलाम असेल, असा अंदाज समालोचक व्हीव्हीएस लक्ष्मणने वर्तवला होता. त्याला विराटनं सामन्यानंतर दुजोरा दिला.\nसचिन तेंडुलकरला पाहत मी लहानाचा मोठा झालो आणि आ��� त्यांच्यासमोर विजयी खेळी केल्याचा आनंद अवर्णनीय आहे, असं विराट सामना झाल्यानंतर म्हणाला.\nदरम्यान, विराटनं दिलेल्या या सन्मानाबद्दल सचिननं त्याचे आभार मानलेत. टीम इंडियानं विजयी होऊन परतताना माझ्याकडे पाहून हात उंचावल्यानं, मी संघातून कधीच बाहेर पडलो नसल्यासारखंच वाटलं, अशा भावना सचिननं ट्विटरवरून व्यक्त केल्या. त्यामुळे सचिन-विराटमधील नातं अधिकच घट्ट झालं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2021-05-18T20:07:16Z", "digest": "sha1:QMOPNOR44DPPNXHGZMU5NJHXVJXT6KAE", "length": 2882, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९८५ मधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १९८५ मधील खेळ\nइ.स. १९८५ मधील खेळ\n\"इ.स. १९८५ मधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९८५\n१९८५ फॉर्म्युला वन हंगाम\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ एप्रिल २०१३ रोजी १७:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉ���न्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/sports/friends-group-final-championship", "date_download": "2021-05-18T20:39:12Z", "digest": "sha1:WR7RVLBUZQWXIWF5GAC2LUUCIPLOOXHJ", "length": 9945, "nlines": 143, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | फ्रेंड्स ग्रुप साई संघाला अंतिम विजेतेपद | क्रीडा : ताज्या मराठी बातम्या | Latest sports News | Sports Marathi News |Cricket, Tennis, Hockey, Football - krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / रायगड / क्रीडा / फ्रेंड्स ग्रुप साई संघाला अंतिम विजेतेपद\nफ्रेंड्स ग्रुप साई संघाला अंतिम विजेतेपद\nमाणगाव क्रिकेट असोसिएशन यांच्या सौजन्याने उतेखोल क्रिकेट क्लब माणगाव ब संघाने रविवार दि 24 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत फ्रेंड्स ग्रुप साई संघाने अंतिम सामन्यात आझाद क्रिकेट क्लब माणगाव संघावर मात करीत प्रथम क्रमांकचे रोख पारितोषिक 10000 रुपये व आकर्षक चषक पटकाविला.सदर स्पर्धेत असोसिएशनचे 16 संघ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.\nमाणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव येथील तीनबत्ती नाका संघाच्या मैदानावर उतेखोल क्रिकेट क्लब माणगाव ब संघाने स्पर्धेचे चांगल्या पद्धतीने आयोजन केले होते.या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे विजेते आझाद क्रिकेट क्लब माणगाव ठरला.तृतीय क्रमांकाचे विजेते स्पार्टन माणगाव तर चतुर्थ क्रमांकाचे विजेते यजमान उतेखोल ब माणगाव संघाने पटकविला. तसेच वैयक्तिक पारितोषिकांमध्ये स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून फ्रेंड्स ग्रुप साई संघाचा वलिद बंदरकर,उत्कृष्ट गोलंदाज म्हणून फ़्रेंड्स ग्रुप साई संघाचा रिहान गोडमे,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आझाद माणगाव संघाचा सुहेब जामदार तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी दिला जाणारा मालिकावीराचा बहुमान आझाद माणगाव संघाचा रिहान परदेशी यांनी पटकावला.या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस समारंभाला राजिप��े माजी सभापती अँड.राजीव साबळे,नितीन दसवते,सचिन बोंबले,सुनील पवार,दिपक थळकर,रमेश मढवी,दत्त बोडेरे,दिपक लांगे,मारुती बोडेरे, रोशन जाधव,रमेश जाधव,अविनाश पाटील,गणेश जाधव,फहद करबेलकर,रुपेश बोडेरे आदी मान्यवरांसह असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.\nराष्ट्रीय कबड्डीपटू अशोक देवरकर यांचे कोरोनाने निधन\nनिधनासमयी ते 70 वर्षाचे होते\nफरार सुशीलकुमारची अटक वाचविण्यासाठी धावाधाव\nकुस्तीपटूच्या हत्येत गुंतल्याचा आरोप आहे\nयष्टीरक्षक साहाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह\nतो इंग्लंड दौर्‍यावर जाऊ शकेल\nकांगारुंच्या संघात भारतीय क्रिकेटरचा समावेश\nविंडीज दौर्‍यासाठी संघाची घोषणा\nभारताचे सामने फिक्स नव्हते- आयसीसी\nभारताच्या श्रीलंका दौर्‍यावर कोरोनाचे सावट\nसर्व सामने जैव-सुरक्षा वातावरणात कोलंबो येथे खेळवण्याचा निर्णय\nजागतिक कसोटी अजिंक्यपदाची गुण पद्धती आक्षेपार्ह -ब्रॉड\nजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पध्रेची गुणपद्धती आक्षेपार्ह\nटोकियो ऑलिम्पिकवरील संकट वाढले\nभारतीय खेळाडूंकडून कोरोनाचा अधिक धोका\nटोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याबाबत जपानमध्ये विरोध\nराष्ट्रीय कबड्डीपटू अशोक देवरकर यांचे कोरोनाने निधन\nनिधनासमयी ते 70 वर्षाचे होते\nभारताचे सामने फिक्स नव्हते- आयसीसी\nभारताच्या श्रीलंका दौर्‍यावर कोरोनाचे सावट\nसर्व सामने जैव-सुरक्षा वातावरणात कोलंबो येथे खेळवण्याचा निर्णय\nजागतिक कसोटी अजिंक्यपदाची गुण पद्धती आक्षेपार्ह -ब्रॉड\nजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पध्रेची गुणपद्धती आक्षेपार्ह\nटोकियो ऑलिम्पिकवरील संकट वाढले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/78455?page=7", "date_download": "2021-05-18T19:25:26Z", "digest": "sha1:ANMKPFI6DTLLL4NYKQC2OBRYHSCSYBZ2", "length": 69259, "nlines": 462, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध\nकोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध\nया विषयाचे आधीचे संदर्भ :\n31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आहे. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे.\nया लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. . तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची पृष्ठसंख्या बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरूपात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो.\nही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे :\n१.\tलसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध\n३.\tसामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय.\nगेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूमध्ये इंजेक्शनद्वारा घ्यायच्या आहेत :\n१.\tकोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात व्हेक्टर विषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे.\n२. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे.\nदोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोस नंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे.\nअमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत.\nकुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :\n१.\tलस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम अगदी सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते.\n२. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.\nअर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.\nया संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील.\nपुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील.\nलसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा:\n“लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट).\nयासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा 25 टक्‍क्‍यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही.\nलसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले शरीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबू�� असते.\nकरोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी ५ हे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे.\nसद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या कंपन्यांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात.\nशेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, यावरही उहापोह चालू आहे.\nइंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एका व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे:\n१. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत.\n२. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत.\nलसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी :\n१. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने bamlanivimab and etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली.\nसौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो.\n२. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील.\n३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते.\n४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत ��णि दक्षिण आशियात बर्‍यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्रीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे.\nवैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये यासंबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी.\nमहासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल.\nतर असा आहे हा गेल्या महिन्याभरातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, शंका-कुशंका, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे.\nचर्चेच्या अनुषंगाने घातलेली भर :\nया विषाणूचे टोकदार प्रथिन हे त्याचे घातक शस्त्र आहे. म्हणून कोविशिल्ड लस या प्रथिन-तत्त्वावरच बनवलेली आहे. या लसीद्वारा जो व्हेक्टर शरीरात शिरतो, तो या टोकदार प्रथिनासम antigen आत सोडतो. पुढे शरीर त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार करते.\nआता जर का अशा व्यक्तीस खऱ्या विषाणूने संसर्ग केला तर त्या अँटीबॉडीज त्याच्या घातक टोकदार प्रथिनाचा नाश करतात.\nया विषयावर सुमारे 67 अभ्यास प्रसिद्ध झालेले दिसतात. त्यातील फक्त एकात “बालदमा असल्यास कोविड गंभीर होण्याचा धोका वाढतो”, असे म्हटले आहे. एकंदरीत या विषयावर पुरेसा विदा उपलब्ध नसल्याने कुठलाही ठाम निष्कर्ष सध्या काढता येत नाही. दीर्घकालीन व्यापक अभ्यासानंतरच त्यावर काही बोलता येईल.\nमुलांमध्ये कोविड कमी असण्यामागे, श्वसनमार्गातील विशिष्ट प्रथिने कमी असणे, वगैरे थिअरीज मांडल्या गेल्या आहेत. परंतु पुरेशा अभ्यासानंतरच त्यावर अधिक बोलणे योग्य होईल.\nकोविड निदान : सीटी स्कॅन आणि प्रयोगशाळा चाचणी\nसमजा श्वसन लक्षणे आहेत. आणि,\n१.\tनॉर्मल CT आला : याचा अर्थ रुग्णास कोविड नाही असे नाही.\n२.\tCT मध्ये बिघाड दिसला : याचा अर्थ फुफ्फुसइजा आहे, इतकाच. हे कोविड्चे पक्के निदान होत नाही. ते करण्यासाठी RTPCR आवश्यकच.\nकोविड व चव संवेदना\nया आजारात रुचिकलिकाना विषाणूमुळे थेट इजा होते का, हे अद्याप स्पष्ट नाही. बऱ्याच शक्यता आहेत.\nएक थिअरी अशी आहे.\nविषाणू लाळग्रथींना इजा करतो. मग लाळ स्त्रवणे कमी होते. त्याचा चवीवर अप्रत्यक्ष परिणाम होतो. रुचिकलिकांच्या निरोगी अवस्थेत त्यांच्या चांगल्या कार्यासाठी ‘जस्त’ उपयुक्त असते. म्हणून बऱ्याच कोविड रुग्णांना जस्ताची गोळी देतात. त्याचा चव आणि वास हे दोन्ही पूर्ववत होण्यास फायदा होत असावा.\nबहुतेक रुग्णांच्या बाबतीत ( सुमारे 80 टक्के) गेलेली चव आणि वास सुमारे महिनाभरानंतर पूर्ववत होतात.\nविविध रुग्णालयांमध्ये गेली दीड वर्ष डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी प्रत्यक्ष कोविडचे रुग्ण हाताळत आहेत. ते करत असताना स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना पीपीइ तत्त्वावरील संपूर्ण पोशाख घालावा लागतो. हा पोशाख घालून काम करणे हे अजिबात सुखावह नाही हे आपण जाणतो.\nएव्हाना यासंदर्भात अशा पोशाखाने आरोग्य सेवकांवर होणाऱ्या परिणामांचा देखील पुरेसा अभ्यास झालेला आहे. अशा पोशाखाचे व्यक्तीवर आणि त्याच्या कामावर होणारे दुष्परिणाम आता उजेडात आले आहेत.\nआरोग्य सेवकांना अजूनही बराच काळ असा पोशाख घालून वावरावे लागणार आहे. त्यादृष्टीने त्याचे दुष्परिणाम कमी करण्याचे प्रयत्नही विविध पातळ्यांवर चालू आहेत त्यापैकी काही उपाय असे :\n१.\tउष्णतादाह होणार नाही व बाष्प कमीतकमी साठेल अशी पोशाखांची रचना\n२.\tसंबंधितांनी डोळ्यांचे, मानेचे व हाताचे विशिष्ट व्यायाम काम करता करता अधूनमधून करणे.\n३.\tहा पोशाख घातल्यामुळे एरवीपेक्षा त्याच कामास जास्तच वेळ लागणार आहे याची सर्वांनीच दखल घेणे.\n४.\tअशा पोशाख उत्पादनाचा दर्जा चांगल्या प्रतीचा राहील हे पाहणे.\nACE2 चे कार्य :\nहे एक एन्झाइम आहे. ते शरीराच्या बहुतेक पेशींमध्ये असते. त्याचे रक्तदाब नियंत्रणात काही कार्य असते. श्वसनमार्गातील ACE2 देखील फुप्फुसांचे संरक्षक असते. परंतु, सार्स -दोन विषाणूच्या बाबतीत ते त्याचे ‘प्रवेशद्वार’ ठरते.त्यातून अशी थिअरी मांडली गेली, की जितके या एन्झाइमचे प्रमाण इथे कमी असेल, तितकी या विषाणूसाठी प्रवेशद्वारे बंद होतील.\nआता दम्याबाबत. याचे अनेक प्रकार असतात. फक्त ऍलर्जिक दम्याचे बाबतीत ह्याचा संदर्भ येतो. अशा रुग्णांमध्ये जनुकीय कारणांमुळे मुळातच श्वसनमार्गात हे एन्झाइम कमी प्रमाणात असते. त्यातून हे रुग्ण दीर्घकालीन स्टिरॉइड्सचे फवारे औषध म्हणून घेत असतात. त्या औषधाने ते प्रमाण अजूनच कमी होते. एक प्रकारे अशा लोकांमध्ये विषाणूची प्रवेशद्वारे बरीच कमी झालेली असतात.\nया संदर्भात जे मर्यादित अभ्यास झालेत ते फुफ्फुसांच्या क्षयरोगासंबंधी आहेत. त्यातून फक्त काही शक्यता व्यक्त केल्या आहेत; विदा पुरेसा नसल्याने ठोस निष्कर्ष नाहीत.\n१.समजा क्षयरोग्याला कोविड झाला तरी मूळ क्षयाचे उपचार पहिल्याप्रमाणे चालू ठेवावेत.\n२. एकाच वेळी हे दोन रोग शरीरात असतात तेव्हा दोन्ही एकमेकांची परिस्थिती अधिक बिघडवू शकतात.\n३.कोविडच्या उपचारांदरम्यान जर स्टिरॉइड्स आणि अन्य प्रतिकारशक्ती दाबणारी औषधे दिली गेली, तर कदाचित भविष्यात जुन्या क्षयरोगाचे पुनरुज्जीवन होऊ शकते.\n“लसीचा पहिला डोस झाला. त्यानंतर कोविड झाला, तर आता दुसऱ्या डोसचे काय करायचे \nजर अशा परिस्थितीत कोविड झाला तर प्रथम दहा दिवस विलगीकरण सक्तीचे. नंतर रुग्णाची सर्व लक्षणे थांबली पाहिजेत. त्या अर्थाने ‘बरे’ वाटल्यानंतरच दुसरा डोस घ्यायचा – तो अपेक्षितपेक्षा लांबला तरी काही हरकत नाही.\nगेल्या काही दिवसांत आपण तरुण आणि निरोगी लोकांना कोविड झाल्याच्या बातम्या ऐकतो आणि इथे सुद्धा अशांचे अनुभव वाचतोय. तरुणपणी प्रतिकारशक्ती उत्तम असते हे बरोबर. यासंदर्भात काही तरुण लोकांना सौम्य कोविड झाल्यानंतर त्यांचा पुढे आठ महिने अभ्यास करण्यात आला.\nअशांना झालेला कोविड जरी सौम्य होता तरी अशा बऱ्याच जणांचे बाबतीत पुढे चव आणि वास यांची संवेदना गेलेली असणे, थोडाफार दम लागणे आणि थकवा यापैकी काही लक्षणे अगदी आठ महिन्यांपर्यंत सुद्धा टिकून असलेली आढळली. याच्या कारणांचा शोध घेण्याचा आता प्रयत्न होतो आहे. कालांतराने अधिक समजेल.\nआपल्यातील काहींचे आप्तस्वकीय या आजाराने रुग्णालयात दाखल आहेत. आजाराची तीव्रता म्हणजे काय, ही माहिती त्या दृष्टीने उपयुक्त ठरावी. महाराष्ट्र कोविड कृती दलाच्या पुस्तिकेतून ही देत आहे :\nसौम्य : ताप, खोकला, उलटी, जुलाब इत्यादीपैकी लक्षणे असणे पण प्रकृती स्थिर.\nमध्यम : वारंवार ताप व खोकला, न्युमोनिया, सिटीस्कॅनमध्ये दोष दिसणे, ऑक्सिजन पातळी सुयोग्य.\nतीव्र : न्युमोनिया वाढणे आणि ऑक्सिजन पातळी (SpO2) कमी होणे.\nगंभीर : श्वसनअवरोध, मेंदू हृदय अथवा मूत्रपिंडावर परि��ाम, रक्तगुठळ्या निर्मिती.\nRemdesivir हे औषध कधी आणि कसे वापरायचे यांची डॉक्टरांसाठी मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र कोविड दलाने दिलेलीच आहेत. त्यातील सामान्यांना समजेल असे फक्त थोडक्यात इथे सांगतो :\n* मध्यम आजार ( स्टेज 2 बी आणि त्यानंतर पुढे) अशा रुग्णास न्युमोनिया होऊन श्वसनदौर्बल्य झालेले असते\n* आणि तो बहुतांश वेळा अतिदक्षता विभागामध्ये दाखल केलेला असतो.\nभारतातील सध्याच्या लाटेची वैशिष्ट्ये म्हणजे तरुण वर्गात आजार वाढतो आहे तसेच मुलांमध्ये मोठा ताप यायचे प्रमाण वाढलेय.\nया लाटेचा व विषाणूच्या नव्या प्रकाराचा संबंध आहे काय \nया प्रश्नावर एम्स, जेएनयु आणि एनआयई या संस्थांतील तज्ञांची मते वाचली. ती अशी :\n१. सध्याच्या प्रकाराने बाधित झालेला एक रुग्ण ९ जणांना प्रसार करतो ( गतवर्षी हे प्रमाण एकापासून ४ असे होते).\n२. पंजाब मधील 80% संसर्ग नव्या प्रकाराने झाल्याचे विषाणूच्या जनुकीय अभ्यासावरून समजले.\n३. नव्या प्रकाराची घातकता या मुद्द्यावर अजून पुरेसा पुरावा मिळालेला नाही; अधिक अभ्यासाची गरज आहे.\nसुधारित अभ्यासानुसार सद्य विषाणूचा प्रसार खालील मार्गांनी होतो :\n१. बाधित व निरोगी व्यक्ती एक मीटर अंतराच्या आत जवळ आल्यास श्वसनाद्वारा\n२. ज्या पृष्ठभागांवर दूषित थेंब पडले आहेत त्या स्पर्शाने\n३. क्रमांक १ मधील अंतर १ मीटरहून अधिक असल्यासही शक्यता\nवरील पैकी क्रमांक १ चा मुद्दा रोजच्या व्यवहारात सर्वात महत्त्वाचा ठरतो.\nगरोदर , स्तनपान करवणाऱ्या स्त्रिया लस घेऊ शकतात का\nया प्रश्नाचे उत्तर देणे तसे सोपे नाही. मुळात जेव्हा या सर्व लसींच्या प्रयोगचाचण्या झाल्या त्यात मुद्दामहून गर्भवती किंवा स्तनदा मातांना समाविष्ट केलेले नव्हते. त्यामुळे संबंधित विदा काही नाही. आता अमेरिकेतील विविध वैद्यक मंडळे आहेत त्यांनी अशा स्थितीतील स्त्रियांना लसीकरण करायला हरकत नाही असे म्हटलेले आहे.\nभारतातील कोविशिल्डची माहिती जर आपण वाचली तर त्यात, “तुमच्या संबंधित डॉक्टरांशी सल्लामसलत करा”, असे मोघम उत्तर दिलेले आहे.\nजेव्हा आपली फुफ्फुसे निरोगी असतात तेव्हा नेहमीच्या हवेतील जो ऑक्सिजन आत घेतलेला असतो तो व्यवस्थित रक्तप्रवाहात पोचतो. परंतु जेव्हा श्वसनमार्ग किंवा फुफ्फुसांच्या विविध आजारांनी हे नेहमीचे कार्य नीट होत नाही, तेव्हा हवेतील ऑक्सिजन आपल्या रक्तप्रवाहापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचूच शकत नाही आणि तो पुरेसा नसतो (हवेत इतर वायू पण असतात).\nअशा परिस्थितीत विशिष्ट दाबाने आपल्याला पूरक ऑक्सिजन रुग्णास द्यावा लागतो. काहीही करून रक्तप्रवाहातील ऑक्सिजनचे प्रमाण आपल्याला विशिष्ट मर्यादेत राखावे लागते.\nडी-डायमर हे एक प्रथिन आहे. शरीरात जेव्हा रक्त गोठण्याची प्रक्रिया चालू होते तेव्हा ते निर्माण होते. निरोगी अवस्थेत त्याचे प्रमाण खूप कमी असते. जेव्हा रक्तगुठळ्या अधिक प्रमाणात होतात तेव्हा त्याचे प्रमाण बरेच वाढते.\nसध्याच्या आजारात ही प्रक्रिया काही रुग्णांत दिसून येत आहे. अशा एखाद्या रुग्णात जर या प्रथिनाची पातळी खूप वाढली असेल तर रक्तगुठळी विरघळवणारे औषध देण्याचा निर्णय घेतला जातो.\nमात्र या प्रथिनाच्या रक्तातील मोजणीला मर्यादा आहेत. कोविडशी संबंध नसलेल्या खालील प्रसंगीही ते वाढू शकते :\n• दीर्घकाळ रुग्णालय वास्तव्य\n• शरीरातील कुठलीही दाहप्रक्रिया\n• यकृत आणि हृदयविकार\nविराफिन या औषधाच्या निमीत्ताने interferons बद्दल माहिती :\nजेव्हा एखादा विषाणू आपल्या शरीरात घुसतो तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून आपल्या पेशी interferons ही प्रथिने निर्माण करतात. यांच्या नावातच त्यांचे कार्य दडलेले आहे. ही प्रथिने विषाणूचे आपल्या शरीरातील पुनरुत्पादन थांबवण्याचा प्रयत्न करतात (interfere with). यानंतर हळूहळू विषाणूसुद्धा या शरीरातील प्रथिनांना निष्प्रभ करायला शिकतो. जर त्यात तो यशस्वी झाला तर मग आजार फोफावतो.\nहेच तत्व वापरून प्रयोगशाळेत तयार केलेली interferons ही औषधरूपात दिली जातात. असे औषध आजाराच्या लवकरच्या स्थितीत वापरल्यास विषाणूचे पुनरुत्पादन कमी होते. त्याच बरोबर आपली प्रतिकारशक्तीही वाढते.\n“केंद्रीय आरोग्य सचिव सरकारला करोनाबाबत चुकीचे सल्ले देतायत” डॉ. सुभाष साळुंखेंचा गंभीर दावा\nसौम्य : ताप, खोकला, उलटी,\nसौम्य : ताप, खोकला, उलटी, जुलाब इत्यादीपैकी लक्षणे असणे पण प्रकृती स्थिर.\nजुलाब हे लक्षण नव्याने समोर येतय का \nकाही नातेवाईकां ना देखील दिसले होते...\nश्वसनसंस्थेच्या संबधीतलक्षणांकडे कोविड म्हणून बघीतले जात होते...\nसुमारे आठ महिन्यांपूर्वीच जुलाब असलेले रुग्ण देखील आढळले होते.\nश्वसन किंवा पचनसंस्था या दोन्हींचा किंवा दोघांपैकी एकीचा बिघाड होऊ शकतो.\nथोडा जागतिक आढावा :\nथोडा जा��तिक आढावा :\nआज अखेर सुमारे १३ कोटी रुग्णांपैकी १० कोटी बरे झाले ही जमेची बाजू.\nकाल जागतिक कोविड मृत्यूने ३० लाखांचा आकडा ओलांडला. सध्या सर्वोच्च मृत्यूदर ब्राझीलमध्ये आहे. त्यांच्याकडे मृतांना पुरायला जागा नाही म्हणून जुन्या दफनभूमी उकरून काढावे लागल्याचे वृत्त वाचण्यात आले.\nमहासाथीच्या पहिल्या वर्षात जागतिक २० लाख मृत्यू झाले. पण पुढचे एक लाख मात्र गेल्या अवघ्या तीन महिन्यात. हे चिंताजनक आहे.\n2 एप्रिल रोजी भारतात एका दिवसाला एक लाखांवर नवे रुग्ण नोंदले गेले.\nधन्यवाद कुमार सर सीमंतिनी आणि\nधन्यवाद कुमार सर सीमंतिनी आणि इतर सर्व प्रतिसदकर्ते.\nलस घेऊन टाकेन मीही लवकरच.\nकरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग\nकरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी १०० पेक्षा अधिक पात्र व इच्छुक लाभार्थी असलेल्या सरकारी आणि खासगी कंपन्यांच्या कार्यालयात लसीकरणाची मुभा देण्याचा निर्णय केंद्राने बुधवारी घेतला.\nमागे यावर इथे चर्चा झालेली आहे.\nमहापालिकांच्या सहकार्याने आता हे सुरु होईल.\nमाझ्या प्रश्नाला लगेच उत्तर\nमाझ्या प्रश्नाला लगेच उत्तर दिलेत , धन्यवाद कुमार \nखरा मृत्यू दर समजायचं असेल तर बाकीचे factors बघायला हवेत जसे कि वय , बाकीचे आजार कोणते होते याची माहिती\nस्वाईन फ्लू च्या वेळेस बऱ्याचदा बाकीचे आजार असलेल्या आणि age factor असलेल्यांचा निधनाचे कारण स्वाईन फ्लू सांगत होते ह्याची आठवण होते\nअतिशय उपयुक्त चर्चा. धन्यवाद\nअतिशय उपयुक्त चर्चा. धन्यवाद डॉ. कुमार. टी.बी. आणि कोरोना ह्या मध्ये काही लिंक आहे काय माझ्या नवऱ्याला मणक्याचा टीबी होऊन गेला आहे आणि त्याने त्याचा औषधाचा कोर्स पूर्ण केला आहे. टीबी च्या रुग्णांना जास्त धोका किंवा टीबीच्या औषधामुळे कोरोनाचा कमी धोका वगैरे माझ्या नवऱ्याला मणक्याचा टीबी होऊन गेला आहे आणि त्याने त्याचा औषधाचा कोर्स पूर्ण केला आहे. टीबी च्या रुग्णांना जास्त धोका किंवा टीबीच्या औषधामुळे कोरोनाचा कमी धोका वगैरे\nमागच्या पानावर मंजूताईनी एक चांगला प्रश्न विचारला होता.\n“लसीचा पहिला डोस झाला. त्यानंतर कोविडची लक्षणे आली व चाचणीही पॉझिटिव आली तर आता दुसऱ्या डोसचे काय करायचे \nयावर नुकताच मला योग्य तो संदर्भ (CDC शिफारस )मिळाली. म्हणून आता उत्तर देतो.\nजर अशा परिस्थितीत कोविड झाला तर प्रथम दहा दिवस विलगीकरण सक्तीचे. नंतर रुग्णाची सर्व लक्षणे थांबली पाहिजेत. त्या अर्थाने ‘बरे’ वाटल्यानंतरच दुसरा डोस घ्यायचा – तो अपेक्षितपेक्षा लांबला तरी काही हरकत नाही.\nटीबी च्या रुग्णांना जास्त धोका किंवा टीबीच्या औषधामुळे कोरोनाचा कमी धोका वगैरे\nया संदर्भात जे मर्यादित अभ्यास झालेत ते फुफ्फुसांच्या क्षयरोगासंबंधी आहेत. त्यातून फक्त काही शक्यता व्यक्त केल्या आहेत; विदा पुरेसा नसल्याने ठोस निष्कर्ष नाहीत.\n१.समजा क्षयरोग्याला कोविड झाला तरी मूळ क्षयाचे उपचार पहिल्याप्रमाणे चालू ठेवावेत.\n२. एकाच वेळी हे दोन रोग शरीरात असतात तेव्हा दोन्ही एकमेकांची परिस्थिती अधिक बिघडवू शकतात.\n३.कोविडच्या उपचारांदरम्यान जर स्टिरॉइड्स आणि अन्य प्रतिकारशक्ती दाबणारी औषधे दिली गेली, तर कदाचित भविष्यात जुन्या क्षयरोगाचे पुनरुज्जीवन होऊ शकते.\n( या माहितीकडे निव्वळ सामान्य ज्ञान म्हणून पहावे. संबंधित डॉक्टर योग्य तो सल्ला देतीलच. तो महत्त्वाचा).\nAstrazenca मुळे रक्ताच्या गुठळ्या होतं असल्याचे दिसले आहे.\nप्रतिसादाबद्दल मनापासून आभार डॉ. कुमार\nAstrazenca मुळे रक्ताच्या गुठळ्या होतं असल्याचे दिसले आहे. > प्रमाण खुप कमी आहे असं ऑस्ट्रेलियन तन्ज्ञ दावा करत आहेत इथल्या मिडियामधुन. 1 death in 2,50,0000 is the ratio which according to them is still acceptable over its benefit in the fight with corona\nबरोबर. आणि हा दुर्मिळ\nबरोबर. आणि हा दुर्मिळ दुष्परिणाम तरुणांमध्ये काहीसा जास्त दिसू शकतो असा निष्कर्ष आहे.\nत्यामुळे युकेच्या अभ्यास समितीने तेथील ३० वर्षांखालील लोकांना AZ ही लस न देता फायझर किंवा मॉडर्ना लस देण्याचा निर्णय घेतला आहे.\nज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी घरी जाऊन लसीकरण करता येईल का\nलशींच्या साठ्या संदर्भात केंद्र व राज्य सरकारातील लाथाळी उभय पक्षांना लांच्छनास्पद आहे.\n- दर केंद्राची लशीकरण एक दिवसाची क्षमता\n-उत्पादनाचा वेग (प्रतिदिन किती लशी)\nकेंद्र संख्या गुणिले दैनंदिन गरज = क्ष\nदैनंदिन उत्पादन = य\nप्रति केंद्र उपलब्धता य भागिले क्ष\nअधिक साठा असल्यास त्यातून दैनंदिन पुरवठा\nयातून 20 % कमी करा....\nआणि शेवटी लोकंसंख्या भागिले/केंद्रे एवढे दिवस लागतील\nया डेटावर कोणी काम केले आहे का\nभारताकडे केवळ ५.५ दिवसांचा लस साठा\nअमेरिका , युरोपातून येणार्\nअमेरिका , युरोपातून येणार्‍या कच्च्या मालाच्या बाबत त्यांनी हात आखडता घेतला आहे असं वाचलं.\nअद��� पूनावालांची माहिती :\nअत्यंत माहितीपूर्ण धागा. धन्यवाद डॉक्टर लस घेतल्यावर पॅरासिटामॉल घ्या म्हणून सांगितल , त्या संदर्भात प्रश्न आहे. लस घेतल्यावर जर ताप, अंगदुखी लक्षणे जाणवली तर कुठली औषधे घ्यवीत (किंवा टाळावीत ) लस घेतल्यावर पॅरासिटामॉल घ्या म्हणून सांगितल , त्या संदर्भात प्रश्न आहे. लस घेतल्यावर जर ताप, अंगदुखी लक्षणे जाणवली तर कुठली औषधे घ्यवीत (किंवा टाळावीत ) ( क्षयरोगासंदर्भात वर एक सल्ला आहे , पण हा त्याव्यतिरिक्त व्यक्तिंसाठी विचाराय्चे आहे)\nलस घेतल्यानंतर जर अंगदुखी व हलकासा ताप ही लक्षणे जाणवली तर शक्यतो पहिले 24 तास काहीच औषध घेऊ नये. भरपूर पाणी पिणे, विश्रांती आणि ढगळ कपडे घालणे ही साधी पथ्ये पुरेशी आहेत.\nताप जरा जास्तच असेल आणि सहन करवत नसेल तर पॅरासिटॅमॉल हे तसे सुरक्षित औषध आहे. मात्र अन्य कुठलीही औषधे, जर त्यांची पूर्वी अलर्जीची प्रतिक्रिया आलेली असेल, तर ती अजिबात घेऊ नयेत.\nलक्षणे अधिक लांबल्यास मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\nहे बघा लै भारी लोक\nहे बघा लै भारी लोक\nआमचा देश करोनामुक्त; उत्तर कोरियाची WHO ला माहिती\nगेल्या काही दिवसांत आपण तरुण\nगेल्या काही दिवसांत आपण तरुण आणि निरोगी लोकांना कोविड झाल्याच्या बातम्या ऐकतो आणि इथे सुद्धा अशांचे अनुभव वाचतोय. तरुणपणी प्रतिकारशक्ती उत्तम असते हे बरोबर. यासंदर्भात काही तरुण लोकांना सौम्य कोविड झाल्यानंतर त्यांचा पुढे आठ महिने अभ्यास करण्यात आला.\nअशांना झालेला कोविड जरी सौम्य होता तरी अशा बऱ्याच जणांचे बाबतीत पुढे चव आणि वास यांची संवेदना गेलेली असणे, थोडाफार दम लागणे आणि थकवा यापैकी काही लक्षणे अगदी आठ महिन्यांपर्यंत सुद्धा टिकून असलेली आढळली. याच्या कारणांचा शोध घेण्याचा आता प्रयत्न होतो आहे. कालांतराने अधिक समजेल.\nसंबंधितांनी याची काळजी न करता धीर धरावा. अशीही शक्यता असते याची कल्पना असावी.\nभारताची लोकसंख्या १३५ कोटी\nभारताची लोकसंख्या १३५ कोटी\nसध्या लस निर्मितीचा दर : मासिक ९ ला़ख\nगरज= २७० कोटी डोज\nवजा = १५ ते २० टक्के घेणार नाहीत\n= निव्वळ गरज = २२० को टी अंदाजे\nलागणारा वेळ = २२०/ ९= २५ महिने\nया हिशबाने केंद्रे चालतील, रोजची अंदाजे क्षमता १२० व्यक्तींचे लसीकरण आहे.\nत्यामुळे खूप केंद्रे झाली तर आण्खी तुटवडा भासेल.\nमासिक ९ कोटी म्हणायचेय का,\nमासिक ९ कोटी म्ह��ायचेय का, लाख लिहिले आहे.\nआणि यातील ४०% वर निर्यात होत आहेत, ते ही लक्षात घ्यायला हवे.\nकोव्हिडची लक्षणे दिसतात, डी\nकोव्हिडची लक्षणे दिसतात, डी डायमर वाढलेला, सी टी स्कॅनमध्ये फुफुसांना क्षति पोचलेली दिसते. पण आर टी पी सी आर टेस्ट निगेटिव्ह. नवं म्युटेशन\nअशा गोष्टी अपेक्षित असतात. त्यानुसार जानेवारी मध्येच अमेरिकी एफडीएने नियंत्रक प्रयोगशाळांना तशा सूचना केल्या होत्या आणि काही शिफारसीही. त्यानुसार विविध rt-pcr चाचण्यांचे अद्यतन सतत चालू असते. विषाणू संबंधित एकाच जनुकाला टार्गेट करण्याऐवजी अधिकाधिक जनुकांचा टार्गेट म्हणून समावेश केला जात असतो.\nओह. भारतातल्या चाचण्या अद्यावत केल्यात का\nआपल्याकडेही अशा केसेस आढळल्याचं ट्विटरवर वाचलं.\nसुरवातीस असे अद्यतन नियंत्रक प्रयोगशाळांच्या पातळीवर होते. मग हळूहळू ते सामान्य प्रयोगशाळांपर्यंत पोचते.\nकाही वेळेस जर + अपेक्षित चाचणी - येत असेल तर प्रथम चाचणी संच बदलून ती पुन्हा करतात. बऱ्याचदा त्यात फरक पडतो.\n>>आणि यातील ४०% वर निर्यात\n>>आणि यातील ४०% वर निर्यात होत आहेत, ते ही लक्षात घ्यायला हवे.>>> ९ कोटीनिर्यातेी नंतरची कपॆसिटी आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nअ‍ॅपल सायडर व्हिनेगरविषयी मंजूडी\nपुण्यातील कौन्सिलर, मानसोपचारतज्ज्ञांची नावे हवी आहेत रूनी पॉटर\nवाचून पहा तरी एकदा\nऔषधी- तुळ्स अर्चना दातार\nएअर फ्रायर मी अमि\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-technosavvy-vaibhav-puranik-marathi-article-1087", "date_download": "2021-05-18T21:06:39Z", "digest": "sha1:PSQDGNPEYLXK5QB4ND4P6PVXWUGPN37P", "length": 24772, "nlines": 120, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Technosavvy Vaibhav Puranik Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nवैभव पुराणिक, लॉस एंजलिस\nशुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018\nलोकांना ॲपलचे नवीन फोन घेणे भाग पडावे म्हणून कंपनी असे करत असल्याचा आरोप काही जणांनी कंपनीवर ठेवला आहे. काही लोक तर नुसते आरोप करून थांबले नाहीत, तर त्यांनी कोर्टात ॲपलविरुद्ध दावेही दाखल केले आहेत. कंपनीला त्यामुळे या प्रश्नाची दखल घेणे भाग पडले आहे.\nॲपल कंपनीला २०१७ चे वर्ष संपताना एका नवीन समस्येला सामोरे जावे लागले आहे. ॲपल कंपनी आपल्या जुन्या फोनचा परफॉर्मन्स जाणून बुजून हळू करत असल्याच्या बातम्यांनी अमेरिकन तंत्रज्ञान वेबसाइटवरील रकाने भरून गेले आहेत. लोकांना ॲपलचे नवीन फोन घेणे भाग पडावे म्हणून कंपनी असे करत असल्याचा आरोप काही जणांनी कंपनीवर ठेवला आहे. काही लोक तर नुसते आरोप करून थांबले नाहीत, तर त्यांनी कोर्टात ॲपलविरुद्ध दावेही दाखल केले आहेत. कंपनीला त्यामुळे या प्रश्नाची दखल घेणे भाग पडले आहे.\nॲपलने, २०१७ च्या जानेवारी महिन्यात, आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमची आवृत्ती (अपडेट) क्रमांक १०.२.१ ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली. प्रत्येक नवीन अपडेटप्रमाणे यातही अनेक सुधारणा होत्या. आणि त्यातील एक महत्त्वाची सुधारणा म्हणजे आयफोन ६, ६ प्लस, ६ एस, ६ एस प्लस आणि आयफोन एस ई हे फोन अचानक बंद होण्याची समस्या यात सोडवली गेली होती. अनेक ग्राहकांनी ॲपलकडे तक्रार केली होती की आयफोन जुना झाल्यावर तो अचानक कधीही बंद होऊ शकतो. ॲपलला त्याचे कारण शोधण्यात यश मिळाले होते. त्याचे कारण होते फोनची बॅटरी. जसजशी फोनची बॅटरी जुनी होते, तसतशी तिचा इंपिडन्स वाढत जातो. ’इंपिडन्स’ ही भौतिकशास्त्रीय संज्ञा आहे. अगदीच सोप्या शब्दात सांगायचे झाले तर इंपिडन्सची तुलना रेझिस्टन्सशी करता येईल. प्रत्यक्षात बॅटरीचा इंपिडन्स हा ’रेझिस्टन्स’ आणि ’रिएक्‍टन्स’ अशा दोन गोष्टींनी बनलेला असतो. रेझिस्टन्स त्यातील महत्त्वाचा भाग असल्याने बॅटरीचा रेझिस्टन्स वाढला की इंपिडन्सही वाढतो. जितका रेझिस्टन्स अथवा इंपिडन्स जास्त तेवढी बॅटरीची क्षमता कमी. जेव्हा बॅटरी नवीन असते तेव्हा तिचा इंपिडन्स कमी असतो आणि म्हणूनच बॅटरीतून व्होल्टेज बरोबर मिळू शकते. जसजसा बॅटरीचे आयुष्य वाढत जाते तसतसे व्होल्टेज कमी आणि इंपिडन्स वाढत जातो. थोड्याफार फरकाने हीच गोष्ट कुठल्याही बॅटरीत किंवा सेलमध्ये होते. आजकाल बाजारात मिळणाऱ्या मोबाईल फोनमधील बॅटऱ्या या लिथियम आयॉनच्या बनवलेल्या असतात. त्यांच्या बाबतीतही ही गोष्ट तितकीच खरी आहे. जुन्या बॅटरीकडून पुरेसे व्होल्टेज (अथवा करंट) मिळाले नाही तर आयफोन अचानक बंद होऊ शकतो. फोनच्या इलेक्‍ट्रॉनिक पार्टची सुरक्षा करण्यासाठी आयफोन आपोआप हे पाऊल उचलतो. परंतु जो व्यक्ती फोनवर इमेल चेक करत असतो अथवा एखादा महत्त्वाचा एस एम एस करत असतो त्याला म��त्र आत अचानक फोन बंद झाल्याचा त्रास सोसावा लागतो. फोनचा सीपीयु - सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जोमाने काम करत असेल तर त्याला जास्त करंटची आवश्‍यकता असते. हाच सीपीयु जर हळू काम करत असेल तर त्याला कमी करंटची आवश्‍यकता असते. जुन्या झालेल्या बॅटरीकडून पुरेसा करंट मिळत नसल्याने सीपीयु हळू चालवून हळू करंटवर काम करून घेण्याची नवीन सुविधा ॲपलने आपल्या जुन्या फोनमध्ये घातली. त्यामुळे फोन अचानक बंद होण्याचे प्रमाण कमी झाले अथवा काही वेळा संपूर्णपणे टाळता येऊ लागले. त्यामुळे लोकांची एक समस्या मिटली पण त्यांच्या पुढे आता नवीन समस्या उभी राहिली. त्यांचा आयफोन आता त्याच्या क्षमतेपेक्षा हळू काम करू लागला जुन्या बॅटऱ्या असलेला फोन बहुतेक वेळी हळू चालत असल्याने अनेक लोकांना तो फोन टाकून देऊन नवीन फोन घेणे भाग पडले.\nदरम्यान बहुतेक ग्राहकांना नक्की काय होत आहे याची कल्पना नव्हती. त्यांना जर माहीत असते की जुने फोन बॅटरीची क्षमता कमी झाल्याने हळू होत आहेत, तर त्यांनी बॅटरी बदलली असती. ॲपल कंपनी त्यावेळेस आयफोनच्या नवीन बॅटऱ्या ७९ डॉलर्सला (अंदाजे ५००० रुपये) विकत होती. जुना फोन फेकून देऊन त्याऐवजी नवीन फोन घेण्यापेक्षा हा नक्कीच स्वस्त उपाय होता. अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील माउंट ज्युलिएट या छोट्याशा शहरातील टायलर बार्नी या १७ वर्षाच्या तरुणाचा जुना आयफोन अतिशय हळू काम करायला लागला होता. तो फोन कधी कधी इतका हळू होई की एक अक्षर टाइप केल्यानंतर त्याला थांबावे लागत असे. अशा परिस्थितीत फोन वापरणे अशक्‍य झाले होते. त्यामुळे तो चिडला व त्याने वेगवेगळे प्रयोग करायला सुरवात केले. प्रयोगाअंती त्याला असे आढळून आले की बॅटरी बदलल्यावर फोन पुन्हा जलद काम करु लागतो. अधिक शोधाशोध केल्यावर त्याला ॲपलची फोन हळू करण्याची पद्धत कळली व त्याने रेडीट नावाच्या प्रसिद्ध वेबसाइटवर आपले निष्कर्ष प्रसिद्ध केले. ही पोस्ट वाऱ्याच्या वेगाने इंटरनेटवर पसरली. ॲपल मुद्दाम फोन हळू करत असल्याचे आता लाखो लोकांना कळले. त्यातील काही लोकांनी कोर्टाकडे धाव घेतली. ॲपलने आपल्याला फोन बदलायला भाग पाडले असून त्यामुळे आम्हाला मनस्ताप भोगायला लागला असल्याने लोकांनी नुकसान भरपाईची मागणी केली. त्यातील काही अशिलांनी या दाव्यांना ‘क्‍लास ॲक्‍शन‘ दर्जा देण्याची कोर्टाला विनंती केली आहे. क्‍लास ॲक्‍शन दावा म्हणजेच जेव्हा एका आरोपीमुळे अनेकांचे - ४० वा अधिक लोकांचे - नुकसान झाले असेल तर अशा लोकांनी वेगवेगळे दावे घालण्याऐवजी एकाच केसमध्ये सर्वांचे गाऱ्हाणे ऐकून कोर्ट निर्णय देते. भारतामध्येही अशा प्रकारची कायदेशीर सुविधा उपलब्ध आहे. २०१३ च्या कंपनी ॲक्‍टमधील सेक्‍शन २४५ मध्ये क्‍लास ॲक्‍शन संकल्पना मांडलेली आहे. सत्यम या सॉफ्टवेअर कंपनीत झालेल्या घोटाळ्यात भारतीय समभाग धारकांना अमेरिकेतील समभागधारकांप्रमाणे अधिकार नसल्याचे भारत सरकारला कळून चुकले व त्यामुळे भारतातही क्‍लास ॲक्‍शनची संकल्पना आणली गेली. नक्की किती लोकांनी दावे घातले हे माहीत नसले तरी गार्डियन वृत्तपत्राच्या अंदाजानुसार कमीत कमी ८ लोकांनी ॲपलवर दावे घातले आहेत. हे दावे न्यूयॉर्क व कॅलिफोर्निया राज्यातील लोकांनी घातले आहेत. त्यामुळे ॲपलला या प्रश्नाची गंभीर दखल घेणे भाग पडले. २८ डिसेंबरला आपल्या वेबसाइटवर ॲपलने आपण जुने फोन हळू करत असल्याचे मान्य केले व त्यामागची वर उल्लेखलेली कारणे स्पष्ट केली. फोन हळू करण्यामागे लोकांना नवीन फोन घेणे भाग पाडणे नसून, फोन बंद होणे टाळणे हे कारण आहे असे त्यांनी जाहीर केले. एव्हढेच नव्हे तर ॲपलमुळे लोकांची निराशा झाली असून त्याबद्दल ॲपलने लोकांची जाहीर माफीही मागितली. एव्हढेच नव्हेत तर नवीन बॅटरीची किंमत आपण ७९ डॉलर्सवरून तब्बल २९ डॉलर्सवर आणणार असल्याचेही ॲपलने जाहीर केले. २०१८ या एक वर्षासाठी ही सवलत ॲपलने जाहीर केली. ५० डॉलर्स किंमत कमी केल्याने ज्यांचे फोन जुने झाले आहेत त्यांना माफक किमतीत नवीन बॅटरी घातला येईल. नवीन बॅटरी घातली की फोनचा परफॉर्मन्स पूर्ववत होईल. एव्हढेच नव्हे तर या पुढील सॉफ्टवेअर अपडेटमध्ये बॅटरीच्या स्थितीविषयी अधिक माहिती देणाऱ्या सुविधा घालू असेही ॲपलने जाहीर केले आहे.\nॲपलने आपल्या वेबसाइटवरील पोस्टमध्ये फोनच्या बॅटरीचे आयुष्य व दोन चार्जींगमधील अंतर वाढवण्यासाठी काय काळजी घ्याव्यात हे दिले आहे. जरी ही पोस्ट आयफोनसाठी असली तरीही माझ्या मते यातील बहुतेक सूचना लिथियम आयॉन बॅटरी वापरणाऱ्या सर्व स्मार्टफोनना - म्हणजे बहुतेक सर्वच स्मार्टफोनना लागू पडतात.\nआपले मोबाईल फोन अतिशय गरम अथवा थंड तापमानात ठेवू नयेत. ॲपलचे फोन १६ ते २२ अंश सेल्सिअसमध��ये काम करण्यासाठी बनवलेले असतात. ३५ अंशांपेक्षा जास्त तापमानात फोन ठेवल्यास फोनची बॅटरी खराब होऊ शकते. त्यामुळे फोन जिथे दुपारचे ऊन पडते अशा टेबलावर ठेवू नयेत. १५ मिनिटे जरी फोन कडक उन्हात ठेवला तर त्याचे तापमान नक्कीच ३५ अंशांपेक्षा जास्त होऊ शकते. तसेच फोन उन्हात चार्जही करु नयेत. अनेक लोक फोनचा जी पी. एस म्हणून वापर करतात. परंतु त्यावेळी ते एक गोष्ट विसरतात की हे फोन डॅशबोर्डवर गरम उन्हात तापत असताना चार्ज केले जातात. त्यामुळे फोन पूर्ण चार्ज होत नाहीतच पण बॅटरीची क्षमता कायमची निघून जाण्याचीही शक्‍यता असते.\nकाही फोन केसेसमुळे चार्ज करताना फोन जास्त गरम होऊ शकतो. जर तुम्हाला असे आढळले तर अशा केसेस काढून फोन चार्ज करावा किंवा केस बदलावी.\nतुम्हाला एखादा जुना फोन मोठ्या काळाकरिता कपाटात ठेवून द्यायचा असेल तर तो ५० टक्के चार्ज करावा, बंद करावा आणि मगच ठेवून द्यावा. तो पूर्ण चार्ज करु नये अथवा पूर्ण रिकाम्या बॅटरीनेही ठेवू नये. तो सहा महिन्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचा असल्यास तो दर सहा महिन्यांनी अर्धा चार्ज करावा.\nसॉफ्टवेअर अपडेटला कधीही टाळू नये. मोबाईल फोन कंपनीने सॉफ्टवेअर अपडेट जारी केली असेल तर ती लवकरात लवकर घालून घ्यावी.\nवायफाय कनेक्‍शन सेल्युलर कनेक्‍शनपेक्षा कमी बॅटरी खर्च करते. त्यामुळे जेव्हा शक्‍य असेल तेव्हा वायफाय वापरावे, सेल्युलर डेटाचा कमी वापर करावा.\nॲपलने आय ओएस ९ मध्ये ‘लो पावर मोड‘ नावाची सुविधा घातली आहे. हा मोड सुरू केल्याने बॅटरी कमी खर्च होते. अँड्रॉइडमध्येही अशा प्रकारची सुविधा उपलब्ध आहे, गुगल केल्यास तुम्हाला तुमच्या फोनमधील अशा प्रकारची सुविधा कळू शकेल.\nमाझ्या मते ॲपलने अशा प्रकारे फोन हळू करण्याआधी त्याचे कारण लोकांना जाहीरपणे सांगणे आवश्‍यक होते. लोकांना जर बॅटरी बदलणे आवश्‍यक आहे हे कळले असते तर अनेक लोकांनी नवीन फोन घेण्याऐवजी नुसती बॅटरी बदलली असती. परंतु ते लपवून ठेवल्याने ॲपलची जाहीर नाचक्की झाली आहे. बॅटरीची किंमत कमी करणे जरी स्तुत्य असले तरीही ‘जो बूंद से गयी वो हौद से नही आती‘ हे एव्हाना ॲपलला कळून चुकले असेल.\nफोन आयफोन मोबाईल भारत डेटा गुगल\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्��ी प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/complainants-meet/", "date_download": "2021-05-18T21:31:20Z", "digest": "sha1:GJ7BZ7FKAONQER5X7YIXMFKNPBCEYZ4N", "length": 3185, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "complainants meet Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad : आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यात प्रत्येक शनिवारी ‘फिर्यादी मेळावा’\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिन्याच्या प्रत्येक शनिवारी तक्रारदार, फिर्यादी मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात तक्रारदारांच्या समस्या ऐकून त्यांना तात्काळ न्याय देण्याच्या उद्देशाने हा…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/mit-b-ed-callege/", "date_download": "2021-05-18T20:53:51Z", "digest": "sha1:NQK25BKIMLEVMUVLDR5XLSSD3CF3THJL", "length": 3173, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "mit b ed callege Archives - MPCNEWS", "raw_content": "\nAlandi : एमआयटी बी. एड. कॉलेजमध्ये शिक्षक भरती मेळावा; 40 पेक्षा जास्त शिक्षकांची निवड\nएमपीसी न्यूज - एमआयटी संत ज्ञानेश्वर बी. एड. कॉलेजमध्ये एमआयटी व्ही जी एस व बी. एड. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारी (दि 23) सकाळी 11 ते 5 यावेळेत शिक्षक भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या 12…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/theft-in-office-of-the-deputy-commissioner-of-labor-in-pune/", "date_download": "2021-05-18T21:00:59Z", "digest": "sha1:QQCXULJ6DQD67EQISTA7I5SNMYZXYSTM", "length": 3292, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "theft in office of the Deputy Commissioner of Labor in Pune Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune Crime News : पुण्यातील कामगार उपायुक्त कार्यालयात चोरी; संगणक, पंखे लांबविले\nएमपीसी न्यूज : शहरातील जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात असलेल्या कामगार उपायुक्त कार्यालयातून चोरट्यांनी संगणक तसेच सीपीयू, तीन पंखे चोरल्याची घटना उघडकीस आली. ही घटना 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान घडली आहे. याप्रकरणी …\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AD_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97_%E0%A5%A9", "date_download": "2021-05-18T21:31:53Z", "digest": "sha1:E5MUAOAER3BWLOFKVM7ZSK35ZHKZDDQV", "length": 16943, "nlines": 465, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२००७ विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग ३ - विकिपीडिया", "raw_content": "२००७ विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग ३\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nपापुआ न्यू गिनी (1) युगांडा (2)\nफिजी (3) हाँग काँग (4)\nइटली (6) केमन द्वीपसमूह (5)\nआर्जेन्टिना (8) ट���ंझानिया (7)\nआर्जेन्टिना ३ २ ० १ ० ४ १.२००\nपापुआ न्यू गिनी ३ २ ० १ ० ४ ०.१७६\nइटली ३ २ ० १ ० ४ -०.१३९\nफिजी ३ ० ० ३ ० ० -१.३६१\n१३८ /१० (४६.४ षटके)\n१७४ /१० (५० षटके)\n९१ /१० (४०.१ षटके)\n१४९ /१० (४५.४ षटके)\n४४ /१० (२१.२ षटके)\nयुगांडा ३ ३ ० ० ० ६ १.४९३\nकेमन द्वीपसमूह ३ २ ० १ ० ४ १.०३०\nटांझानिया ३ १ ० २ ० २ -०.७६७\nहाँग काँग ३ ० ० ३ ० ० -१.९२६\n१२९ /१० (३६.५ षटके)\n६४ /१० (२४.१ षटके)\n६७ /१० (२४.५ षटके)\n१५३ /१० (४८.३ षटके)\n१२७ /१० (४८.२ षटके)\n१६१ /१० (४७.२ षटके)\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००६-०७\nइंग्लंड वि. वेस्ट इंडीझ · बांगलादेश वि. भारत · अबु धाबी मालिका · विश्व क्रिकेट लीग विभाग तीन\nआफ्रो-एशिया चषक · श्रीलंका वि. बांगलादेश · कॅनडा वि. नेदरलॅंन्ड्स · दक्षिण आफ्रिका वि. भारत (आयर्लंड मध्ये)\nइंग्लंड वि. भारत · चौरंगी मालिका आयर्लंड · इंटरकॉन्टीनेन्टल चषक\nस्कॉटलॅंड वि. भारत · नेदरलॅंन्ड्स वि. बर्मुडा · झिम्बाब्वे वि. दक्षिण आफ्रिका\nनंतरचा मोसम: आंतराराष्ट्रीय क्रिकेट, २००७-०८\nइ.स. २००७ मधील खेळ\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०२१ रोजी १३:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2021-05-18T19:26:07Z", "digest": "sha1:BC55X2KT3MV6X5JZBRXIWJT6XBQQCVUV", "length": 3207, "nlines": 45, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates निर्यातबंदी Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nनिर्यातबंदी हटवूनही कांद्याच्या दरात घसरण\nचाकणच्या महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक स्थिर राहूनही कांद्याचे भाव गडगडले आहेत. केंद्राच्या कांदा…\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nतौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार\nआकाशातून पडलेल्या 103 किलोच्या दगडानं पालटलं नशीब, क्षणार्धात करोडपती झाला मेंढपाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2017/11/18/filmmaker-v-shantaram-google-doodle/", "date_download": "2021-05-18T20:35:05Z", "digest": "sha1:ISQT2BQVKWNATPY3Y6ORLILQEWFXZGJC", "length": 9664, "nlines": 39, "source_domain": "khaasre.com", "title": "चित्रपटसृष्टीचे पितामह व्ही शांताराम यांना गुगलतर्फे श्रद्धांजली… – KhaasRe.com", "raw_content": "\nचित्रपटसृष्टीचे पितामह व्ही शांताराम यांना गुगलतर्फे श्रद्धांजली…\nआज गुगलने व्ही शांताराम यांच्या 116 व्या जन्मदिनानिमित्त डुडल ठेवून श्रद्धांजली दिली आहे. शांताराम राजाराम वनकुद्रे म्हणजेच व्ही शांताराम आजही त्यांच्या एकसे बढकर एकचित्रपटासाठी आठवले जातात. व्ही शांताराम हे मराठी हिंदी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह म्हणून ओळखले जाते. व्ही शांताराम यांचा जन्म कोल्हापूर मध्ये झाला होता. त्यांनी 1927 साली आपला पहिला चित्रपट नेताजी पालकर दिग्दर्शित केला होता. व्ही शांताराम हे फक्त दिग्दर्शक म्हणून नाही तर एक कलाकार, एडिटर आणि चित्रपट निर्माते म्हणूनही प्रसिध्द होते. शांताराम आधी प्रभात फिल्म्स कंपनीत काम करायचे. मात्र नंतर त्यांनी राजकमल कालामंदिर ही स्वतःची चित्रपट निर्मिती कंपनी चालू केली.\nत्यांनी चित्रपट निर्मितीच्या बऱ्याच नवनवीन शैली निर्माण केल्या. त्यांना खासकरून सामाजिक आणि पारिवारिक विषयांवर अर्थपूर्ण चित्रपटांच्या निर्मितीसाठी ओळखले जाते. त्यांना त्यांच्या डॉ कोटणीस की अमर कहाणी(1946) अमर भोपाली(1951) झनक झनक पायल बाजे(1955), डॉ आंखे बाराह हाथ(1957), नवरंग(1959), पिंजरा(1972) या चित्रपटांसाठी ओळखले जाते. व्ही शांताराम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने व्ही शांताराम फाउंडे��न नावाची एक संस्था काढली आहे. या फाउंडेशनने शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा या नावाची एक मराठी चित्रपट सूची प्रकाशित केली आहे. त्या सूचित 1913 ते 1931 या कालावधीत मराठी दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या 372 मुकपटांची नावे आहेत.\nगुगलने ने डुडल मध्ये व्ही शांताराम यांच्या 1950 च्या दशकात आलेल्या चित्रपटांना दाखवले आहे. पहिला चित्रपट अमर भोपालीचा गडरिया बनवलेला आहे. दुसऱ्या मध्ये 1957 मध्ये बनलेला डॉ आंखे बाराह हाथ चित्रपटाचे दृश्य दाखवले आहे. हा चित्रपट रंगीत चलचित्र वापरणाऱ्या चीत्रपटांपैकी पैकी एक होता. यानंतर 1959 मध्ये बनलेल्या नवरंग चे दृश्य दाखवले आहे. या चित्रपटांसाठी व्ही शांताराम यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.\nव्ही शांताराम यांनी अभिनेता म्हणून जवळपास 25 चित्रपटात काम केले आहे. यामध्ये ‘सवकारी पाश’, ‘परछाई’ ‘सिंहगड’ या चित्रपटांचा समावेश आहे. व्ही शांताराम यांनी जवळपास 92 चित्रपटांची निर्मिती केली आहे आणि 55 चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. यामध्ये नेताजी पालकर चंद्रसेना आणि झनक झनक पायल बाजो या चित्रपटांचा समावेश आहे. शांताराम यांनी 1933 मध्ये पहिला रंगीत चित्रपट बनवला होता. तसेच हिंदी चित्रपटात मुविंग शॉट्स आणि ट्रॉली चा उपयोग त्यांनीच केला होता. सोबतच अनिमेशन चा उपयोग पण त्यांनीच सुरू केला होता. भारतीय चित्रपटसृष्टीचे सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्म विभूषण से ने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 1990 साली वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.\nमाहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या विषयी ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का\nCategorized as Entertainment, Inspiration, इतिहास आणि परंपरा, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, विनोदबुद्धी, सामान्य लोक असामान्य कामगिरी Tagged doodle, v shantaram\nया निडर आयएएस अधिकाऱ्यामुळे गेली मंत्री महोदयाची खुर्ची…\nआजपर्यंत ६२८ जन्मठेप व ३७ आरोपींना फाशी पर्यंत पोहचवणारे वकील उज्वल निकम…\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च���या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-18T19:53:26Z", "digest": "sha1:2FFCGAKV6NCUESXDQXP2NH3SPMGA6DJN", "length": 9032, "nlines": 68, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "धूम स्टाईल ने मोबाईल लंपास | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nधूम स्टाईल ने मोबाईल लंपास\nहातातील 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून क्षणार्धात धूम ठोकली\nकल्याण – कल्याण पुर्वेकडील कोळशेवाडी येथील शक्तीधाम सोसायटी मध्य राहणारे शालीनी सांलुखे या काल सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तिसगाव हॉटेल स्मोरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने दुचाकी आली या दुचाकीवर तीन तरुण बसले होते त्यामधील एका तरुणाने साळुंखे यांच्या हातातील 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून क्षणार्धात धूम ठोकली .या प्रकरणी साळुंखे यांनी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात तीन चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.\n← पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोपरी पुल रुंदीकरणाच्या कामास सुरुवात\nठाणे जिल्ह्यातील विकास प्रकल्प पूर्ण करतांनाच स्थानिक भूमिपूत्रांना न्याय देणार- मुख्यमंत्री →\nडोंबिवलीतील उजाला गायन स्पर्धेत ओमकार इंटरनॅशनल स्कूलची बाजी\nआळंदीमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या\nद���र्गरक्षकांचा गुमतारा किल्ला येथे दीपोत्सव\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-05-18T19:33:33Z", "digest": "sha1:G7QM6L62Q5YB67CWEBHHGXPXLDUD7HCY", "length": 5156, "nlines": 74, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates पिंपरी Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nJanata curfew : राज्यातील स्थिती जाणून घ्या एका क्लिकवर\nदेशासह राज्यात जनता कर्फ्युला सुरुवात झाली आहे. एकूण 14 तासांचा हा जनता कर्फ्यु असणार आहे….\nनिर्यातबंदी हटवूनही कांद्याच्या दरात घसरण\nचाकणच्या महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक स्थिर राहूनही कांद्याचे भाव गडगडले आहेत. केंद्राच्या कांदा…\nदोन लाखांची कर्जमाफी ही बुजगावणी, बच्चू कडूंचा ‘प्रहार’\nराज्यमंत्री बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी नेहमीच आक्रमक असतात. बच्चू कडू यांनी सरकारवर कर्जमाफीवरुन आसूड…\nराजकारणात ‘कही पे निगाहे कही पे निशाणा’ असतो-उद्धव ठाकरे\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यात बालेवाडी स्टेडियमवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात चांगलीच राजकीय फटकेबाजी केली….\nअवघ्या 80 पैशांमध्ये एक किलो कांदा\nपिंपरी चिंचवड : रोजच्या जेवणातील महत्वाचा घटक म्हणजे कांदा. याच कांद्याचे दर गेल्या काही दिवसांपासून…\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमु��्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nतौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार\nआकाशातून पडलेल्या 103 किलोच्या दगडानं पालटलं नशीब, क्षणार्धात करोडपती झाला मेंढपाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/public-utility/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%85-6/", "date_download": "2021-05-18T19:43:29Z", "digest": "sha1:LPA6FPHAA3EYQD25TMT7DZ7FHLWT3M7B", "length": 4373, "nlines": 103, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nप्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा\nप्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा\nप्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा, तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 0\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 10, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/solapur/the-next-day-the-newly-appointed-mla-convened-a-meeting-to-fight-against-corona-58029/", "date_download": "2021-05-18T21:02:20Z", "digest": "sha1:PYGUSPULWACZ3VPYIPJ55CG22VOABFDJ", "length": 10540, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "दुस-याच दिवशी नवनियुक्त आमदाराने कोरोना विरोधातील लढ्यासाठी लावली बैठक", "raw_content": "\nHomeसोलापूरदुस-याच दिवशी नवनियुक्त आमदाराने कोरोना विरोधातील लढ्यासाठी लावली बैठक\nदुस-याच दिवशी नवनियुक्त आमदाराने कोरोना विरोधातील लढ्यासाठी लावली बैठक\nपंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव करत भाजपचे समाधान आवताडे यांनी विजय मिळवला. पण या वि��यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी कोरोना विरोधातील लढ्यासाठी प्रशासकीय अधिका-यांची बैठक पंढरपूर येथे लावली आणि सर्व अधिका-यांना योग्य त्या सूचना देत आरोग्य यंत्रणेला गती देण्याचा प्रयत्न केला.\nराज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान विविध राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांनी मोठ्या सभा घेतल्या. त्यानंतर पंढरपूर आणि मंगळवेढा परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. अशावेळी आमदार समाधान आवताडे हे विजयानंतर दुस-याच दिवशी कोरोनाविरोधातील लढाईसाठी मैदानात उतरले आहेत.\nकोरोना स्थितीचा आढावा समाधान आवताडे यांनी तातडीने पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या दालनात अधिका-यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मतदारसंघातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारकही उपस्थित होते. त्याचबरोबर कोरोना लस आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनबाबतही माहिती घेतली. त्यानंतर आमदार आवताडे यांनी सर्व अधिका-यांना योग्य त्या सूचना देत आरोग्य यंत्रणेला गती देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर उजनी धरणातील ५ टीएमसी पाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही आवताडे यांनी यावेळी सांगितले.\nवादळी वा-यामुळे केळीच्या बागा आडव्या \nPrevious articleघरफोडी गुन्ह्यातील आरोपींना अटक\nNext articleजिल्हाधिका-यांचे थेट प्रधान सचिवांना साकडे\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nसोलापूर महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट\nकोरोना डयुटी : सोलापूर शहरात 32 शिक्षकांना ��ाधा\nसोलापूर शहरात एन्ट्री करताच होणार कोरोना चाचणी\nअंत्ययात्रेसाठी सोलापुरात जमली हजारोंची गर्दी; पोलीसही हतबल\nमनपा प्रशासनाची रुग्णांना जनावरांसारखी वागणूक\nधाराशिव साखर कारखान्याच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन\nसोलापूर शहरात ११९ नव्या बाधितांची नोंद, तिघांचा मृत्यू\nमहाविकास आघाडी सरकार विरोधात भाजप आमदार-खासदारांची घोषणाबाजी\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0/03061050", "date_download": "2021-05-18T21:34:12Z", "digest": "sha1:NXMVTSJHGE3A3WKLZGCAWFQL47AJVR6B", "length": 16406, "nlines": 56, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "दिल्ली पब्लिक स्कुल ला करमाफी नाहीच-बीडीओ सचिन सूर्यवंशी Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nदिल्ली पब्लिक स्कुल ला करमाफी नाहीच-बीडीओ सचिन सूर्यवंशी\nखैरीच्या दिल्ली पब्लिक स्कुल ला 23 लक्ष 63 हजार 998 रुपये कर तात्काळ भरण्याचे आदेश\nकामठी:-कामठी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मालमत्तावर कर लावण्याचे अधिकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 124 व 31डिसेंबर 2015 च्या ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार इमारतीच्या मूल्यांकणावर आधारित कर आकारणी पद्धती लागू असून महाराष्ट्र कर फी नियम 1960 मधील नियम 7(4)(क)नुसार संस्थेच्या नावाने असलेल्या ईमारतिचा वापर शैक्षणिक प्रयोजनासाठी होत असल्यास कर सवलत देण्याची तरतूद आहे यानुसार खैरी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या दिल्ली पब्लिक स्कुल ला 23 लक्ष 63 हजार 998 रुपयांचे मागणी बिल आकारले आहे मात्र या कर आकारणीत सदर इ��ारत ही शैक्षणिक प्रयोजनासाठी होत असल्याने यावर दिल्ली पब्लिक स्कुलच्या वतीने करण्यात आलेल्या आक्षेपावर पंचायत समिती गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्याकडे करण्यात आलेल्या अपिलात खैरी ग्रा प सरपंच व सचिव तसेच श्री चिरंजीवलाल बजोरिया एज्युकेशनल सोसायटी द्वारा संचालित दिल्ली पब्लिक स्कुल खैरी यांच्या वतीने असलेले प्रतिनिधी रवींद्र प्रयाग प्रसाद यादव यांची झालेल्या सुनावणीत दिल्ली पब्लिक स्कुल खैरी ची जागा ही शाळेच्या मालकीची नाही तसेच सादर केलेल्या शाळेच्या इमारतिच्या सातबारा नोंदीनुसार खैरी ग्रा प हद्दीतील ज्या जागेवर दिल्ली पब्लिक स्कुल ची इमारत उभी आहे ती जागा मे.अरुअभिषेक रिअलटर्स ली.तर्फे अधिकृत संचालक रेखा राजेंद्र बजोरिया यांचे नावे असून सदर संस्थेच्या वतीने दिल्ली पब्लिक स्कुल च्या इमारत जागेच्या मालकाला भाड्यापोटी शुल्क दिले जाते यावरून दिल्ली पब्लिक स्कुल खैरी ला महाराष्ट्र ग्रा प कर व फी नियम 7(4)(क)मधील तरतुदीनुसार करसवलत देय नाही त्यामुळे दिल्ली पब्लिक स्कुल ला खैरी ग्रामपंचायत कडे 23लक्ष 63 हजार 998 रुपयांचा कर भरणा तात्काळ करण्याचे आदेश बीडीओ सचीन सूर्यवंशी यांनि दिले त्यानुसार दिल्ली पब्लिक स्कुल च्या वतीने खैरी ग्रा प ला कराचा भरणा करण्यात आला असून यानुसार तालुक्यातील अशा बहुतांश नामवंत शाळेला कर सवलत नाकारण्याचे प्रकार उघडकीस येणार असून संबंधित ग्रामपंचायत ला थकीत असलेला लाखो रुपयाचा कर मिळणार असल्याचे बीडीओ सचिन सूर्यवंशी यांनी सांगितले.\nग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक भाग असून ग्रामपंचायत ला मिळत असलेल्या विविध प्रकारच्या कर वसुलीतून ग्रामपंचायत चा कारभार चालत असतो यानुसार ग्रामपंचायत खैरी मार्फत 2015-16ते 2019-20पर्यंत दिल्ली पब्लिक स्कुल खैरी कडे थकीत असलेल्या 48 लक्ष 84 हजार 335 रुपयांची कराची मागणी करण्यात आली मात्र दिल्ली पब्लिक स्कुल ची इमारत खैरी ची मालमता क्र 60 ही जागा शैक्षणिक प्रयोजनार्थ उपयोगात येत असल्याने कर सवलत देण्यात यावी अशी ग्रा प ला मागणी करण्यात आली मात्र नियमानुसार कर सवलत देण्यात येत नसल्याचे कारण दर्शवून खैरी ग्रा प सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे व सचिवाने पंचायत समिती गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी कडे धाव घेतली यावर बीडीओ सचिन सूर्यवंशी यां���ि नुकतेच अपिलार्थी असलेले खैरी ग्रा प चे सरपंच व सचिव तसेच गैर अपिलार्थी श्री चिराजीवलाल बजोरिया एज्युकेशनल सोसायटी संचालित दिल्ली पब्लिक स्कुल खैरी ला बोलावून झालेल्या सुनावणीत दोघांना आपले म्हणने मांडण्याची संधी दिली .\nदोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद सादर करण्यात आला यानुसार झालेल्या अवलोकातून ग्रामपंचायत यांनी सुधारित कर आकारणी केली यानुसार दिल्ली पब्लिक स्कुल खैरी ची मालमत्ता क्र 60 ची करपोटी मागील कर 19 लक्ष 57 हजार 268 रुपये व चालू आर्थिक वर्षाचा कर रक्कम 4 लक्ष 6 हजार 730 रुपये असे एकूण 23 लक्ष 63 हजार 998 रुपयांचे मागणी कर सादर करण्यात आले तर गैर अपिलार्थी श्री चिरंजीवलाल बजोरिया एज्युकेशनल सोसायटी संचालित दिल्ली पब्लिक स्कुल खैरी यांच्या वतिने प्रतिनिधी रवींद्र प्रयाग प्रसाद यादव यांनी सादर केलेल्या इमारतीच्या जागेच्या 7/12उतारा वरील नोंदीनुसार ज्या जागेवर दिल्ली पब्लिक स्कुल ची संस्थेची करपात्र इमारत उभी आहे ती जागा मे.अरुअभिषेक रिअलटर्स ली तर्फे अधिकृत संचालक रेखा राजेंद्र बजोरिया यांचे नावे असून एकूण 6 हॅकटर क्षेत्रफळ जागा आहे तसेच दिल्ली पब्लिक स्कुल खैरी च्या संस्थेकडून जमिन मालक यास जमिनीच्या भाड्यापोटी शुल्क दिले जाते यानुसार सदर इमारत ही संस्थेच्या मालकीची नसून जागामालक हेच संस्थेचे संचालक असून भाड्यापोटी जगामालकाला संस्थेच्या वतीने शुल्क दिले जात असल्याने श्री चिरंजीवलाल बाजोरिया एज्युकेशनल सोसायटी संचालित दिल्ली पब्लिक स्कुलखैरी ला महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी , नियम 1960 मधील नियम 7(4)(क),मधील तरतुदीनुसार करसवलत देय नसल्याचे आदेशित बीडीओ सूर्यवंशी यांनी करीत थकीत कराचा भरणा तात्काळ केल्याचे सांगताच दिल्ली पब्लिक स्कुल च्या वतीने कराचा भरणा करण्यात आला.ही यशस्वी कारवाही बीडीओ सचिन सूर्यवंशी, सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे, सचिव अशोक कुळमेथे यांनी केली.\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत\nरामबाग मधील शौचालय दुरुस्तीची मागणी\nवीज पुरवठा सुरळीत करा, पडझड झालेली घरे तत्काळ दुरुस्त करा\nपिक विमा योजनेच्या तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करावा :पालकमंत्री\nआमदार निवास येथे कोरोना चाचणी केन्द्र सुरु\nजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाव्दारे जिवनावश्यक सामानाचे वाटप\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nखाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत\nगोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nMay 18, 2021, Comments Off on गोंदिया: रेलवे ई-टिकट का अवैध कारोबार , दलाल पकड़ाया\nजिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nMay 18, 2021, Comments Off on जिसका पुण्य पॉजिटिव उसका पाप निगेटिव होता हैं- आचार्यश्री गुप्तिनंदीजी\nनदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nMay 18, 2021, Comments Off on नदी आणि नाले स्वच्छता अभियानाचे कार्य ३० मे पूर्वी पूर्ण करा\nचाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nMay 18, 2021, Comments Off on चाचणी आपल्या दारी सतरंजीपूरा झोनचा अभिनव उपक्रम\nमंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nMay 18, 2021, Comments Off on मंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/latur/father-gets-rs-50000-fine-for-breaking-marriage-rules-58049/", "date_download": "2021-05-18T20:12:24Z", "digest": "sha1:A3MJG3H2E57JUZP3XURGXGNVKCTPHPNW", "length": 11106, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "लग्नाचा नियम मोडल्याने वरपित्यास ५० हजारांचा दंड", "raw_content": "\nHomeलातूरलग्नाचा नियम मोडल्याने वरपित्यास ५० हजारांचा दंड\nलग्नाचा नियम मोडल्याने वरपित्यास ५० हजारांचा दंड\nऔसा : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी व कोरोनाचा प्रसार रोखला जावा यासाठी लॉकडाऊन कालावधीत होणारा विवाहाबाबत कडक निर्बंध लादले आहेत. २५ नातलगांच्या उपस्थित विवाह समारंभ दोन तासांच्या आत संपवावा असा नियम घालून दिलेला असतानाही विवाह समारंभात कोरोनाचे नियम मोडल्याबद्दल औसा तालुक्यातील भंगेवाडी येथे वरपित्यास ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची घटना औसा तालुक्यात घडली आहे.\nसोमवारी दि. ३ मे २०२१ रोजी औसा तालुक्यातील भंगेवाडी येथील निळकंठ माधवराव पाटील यांच्या मुलाचे लग्न कबनसांगवी ता. चाकूर ये��ील मुलीशी भंगेवाडी येथे आयोजित करण्यात आला होता . कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असताना गर्दी टाळण्याचे प्रशासनाने घालून दिलेले नियम मोडून २५ पेक्षा अधिक लोकांना लग्नात जमा केल्याने व पन्नास हजार रुपयांचा रोख दंड ग्रामसेवकाने आकारून संबंधितास दंडाची पावती दिली. लग्नासाठी २५ पेक्षा अधिक नातेवाईक जमा होऊन गर्दी झाल्याचे कळताच किनीथोटे येथील बीट अंमलदार राजेश लामतुरे , ग्रामसेवक अर्चना उटगे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. भंगेवाडी ता. औसा येथे लग्नात गर्दी केल्याची तक्रार अनेकांनी वरिष्ठाकडे केल्याने या घटनेची गंभीर दखल घेऊन नवरदेवाच्या वडीलांना ५० हजार रुपयांचा रोख दंड आकारला.\nदंडाच्या रक्कमेची पावती ग्रामसेवक अर्चना उटगे यांनी निळकंठ माधवराव पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. विवाहसोहळ्यात नियमापेक्षा अधिक लोकांना सहभागी केल्याने आर्थिक दंड आकारण्याची औसा तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. विवाहाच्या कार्यक्रमात नवरदेवाच्या पित्याला ५० हजार\nरुपयांचा दंड झाल्याने औसा तालुक्यात खळबळ उडाली.\nजि. प. अधिकारी, कर्मचारी सरसावले; एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय\nPrevious articleसमन्सविरोधात रश्मी शुक्ला उच्च न्यायालयात\nNext articleलातूर जिल्ह्यासाठी २५ व्हेंटीलेटर उपलब्ध\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nदुकाने उघडायला परवानगी द्या, नाही तर दुकाने ताब्यात घ्या\nपायाभूत आरोग्य सुविधांमध्ये दुपटीने वाढ करा-वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख\nतौत्के चक्रीवादळाचा फटका; विजेचा लपंडाव\nदीपशिखा धिरज देशमुख धावून आल्या रुग्णांच्या मदतीसाठी; लातूरसाठी दिले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर\n१३ ऑक्सिजन प्रकल्प उभारणार\nऐ अल्लाह कोरोनापासून मुक्ती दे\nमांजरा, रेणा आणि ता��रजा प्रकल्पांच्या कामांना आगामी नियामक मंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता – जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nशिरुर अनंतपाळ तालुक्यात बाधितांची संख्या घटली\nलातूर येथील सनराईज हॉस्पिटलचे ‘कोविड’ सेंटर रद्द\nसक्रिय रुग्णशोध मोहीमेस प्रारंभ\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/breaking-news-kolhapur-maratha-community-round-table-conference-latest-updates-in-marathi-update-news-mhsp-482021.html", "date_download": "2021-05-18T19:38:24Z", "digest": "sha1:I2OVYAOVOIR5EQ3E463BMSHMMLYYOFNR", "length": 22402, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "BREAKING: 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद! मराठा गोलमेज परिषदेत मोठी घोषणा | Maharashtra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने प��न्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त ��ान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nBREAKING: 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद मराठा गोलमेज परिषदेत मोठी घोषणा\nNagpur मध्ये मृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, मृत कोरोना रुग्णांचं साहित्य चोरणारी टोळी गजाआड\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा बचाव मोहिमेचे थरारक व्हिडिओ\nमोदींच्या मुंबई दौऱ्याआधी ठाकरेंपासून फडणवीसांपर्यंत सगळेच नेते अ‍ॅक्शन मोडमध्ये\nमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंहांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा धक्का\nBREAKING: 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद मराठा गोलमेज परिषदेत मोठी घोषणा\nमराठा आरक्षणासाठी यापुढे 'थोबाड फोडो आंदोलन' करण्यात येणार आहे. मात्र, सुरूवात कोणत्या नेत्यापासून करणार, हे सांगणार नाही, असा इशारा\nकोल्हापूर, 23 सप्टेंबर: सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा बांधव पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. कोल्हापुरात बुधवारी झालेल्या मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत मोठी घोषणा करण्यात आली आहे. येत्या 10 ऑक्टोबरला 'महाराष्ट्र बंद'ची हाक देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद शांततेत केला जाणार आहे. 'महाराष्ट्र बंद' दरम्यान, अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र, 15 दिवसांत सरकारनं निर्णय घेतला तर 'महाराष्ट्र बंद' मागे घेऊ, असं मराठा आरक्षण समितीचे सुरेश पाटील यांनी माहिती दिली आहे.\nहेही वाचा...मुंबईकरांनो सावध राहा, हवामान विभागाने दिला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा\nमराठा समाजातर्फे राज्यभर आंदोलनं केली जात आहेत तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरात आज (बुधवारी) राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषद झाली. मराठा आरक्षणासाठी यापुढे 'थोबाड फोडो आंदोलन' करण्यात येणार आहे. मात्र, सुरूवात कोणत्या नेत्यापासून करणार, हे सांगणार नाही, असा इशारा मराठा गोलमेज परिषदेत मराठा समन्वय समितीचे विजयसिंह महाडिक यांनी दिला आहे.\nविजयस��ंह महाडिक यांनी सांगितलं की, मराठा समाज आता गनिमी काव्यानं आंदोलन करणार आहे. गोलमेज परिषदेत एकूण 15 ठराव सर्व सहमतीनं मांडण्यात आले. त्यावर चर्चा सुरू आहे. गोलमेज परिषदेला राज्यभरातील मराठा समाजाचे नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 'थोबाड फोडो आंदोलन' करण्यात येणार आहे. मात्र, सुरूवात कोणत्या नेत्यापासून करणार, हे सांगणार नाही. आरक्षणाला स्थगिती मिळताच पोलीस भरतीची घोषणा करणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशीही केली मागणी करण्यात आली आहे.\nगोलमेज परिषदेत एकूण 15 ठराव...\nसुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा बांधव नाराज झाले आहेत. मराठा समाजार्फे राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत. दुसरीकडे, आज (बुधवारी) कोल्हापूर शहरात राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. गोलमेज परिषदेत एकूण 15 ठराव सर्व सहमतीनं मांडण्यात आले. त्यावर चर्चा सुरू आहे. गोलमेज परिषदेला राज्यभरातील मराठा समाजाचे नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.\n1. मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.\n2. मराठा समाजाच्या मुलामुलींचे चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा शासनाकडून मिळावा.\n3. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण दिले. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा.\n4. महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी.\n5. सारथी संस्थेला 1000 कोटींची आर्थिक तरतूद करावी.\n6. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटींची तरतूद करावी.\n7. राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करावी.\n8. मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावे.\nहेही वाचा...'बिहारकडून मिळालं बक्षीस'; डीजीपी गुप्तेश्वर पांडेयच्या VRS वर राऊतांचा टोला\n9. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी.\n10. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे.\n11. स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी ही मागणी.\n12. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे.\n13. राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी.\n14. कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अ���ंलबजावणी करावी.\n15. राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी 500 कोटींची तरतूद करावी.\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1703551", "date_download": "2021-05-18T20:38:56Z", "digest": "sha1:TA3F2WJPGZDCFQFXSWTIVPLJW7D2BK35", "length": 5496, "nlines": 20, "source_domain": "pib.gov.in", "title": "भारतीय निवडणूक आयोग", "raw_content": "आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल, विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका- 2021 राष्ट्रीय / स्थानिक राजकीय पक्षांसाठी प्रसारण कालावधीचे वितरण\nनवी दिल्ली, 9 मार्च 2021\nसध्या सुरू असलेला कोविड-19 साथीचा आजार आणि संपर्क रहित निवडणूक प्रचाराची वाढती प्रासंगिकता लक्षात घेत, भारतीय निवडणूक आयोगाने प्रसार भारती महामंडळाशी सल्लामसलत करून आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल-2021 विधानसभेच्या सध्या सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी दूरदर्शन आणि आकशवाणी वर प्रत्येक राजकीय पक्ष आणि आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यातील स्थानिक पक्षांना आधी देण्यात आलेला प्रसारण वेळ दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.\nआसाम, केरळ, पुद्दुचेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल, 2021 विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय / स्थानिक राजकीय पक्षांना प्रसारण कालाव��ीचे वितरण करण्याबाबत आयोगाचा आदेश क्रमांक 437/टीए-एलए/1/2021/संवादाची एक प्रत येथे जोडत आहोत.\nसंलग्नक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nआसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल, विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका- 2021 राष्ट्रीय / स्थानिक राजकीय पक्षांसाठी प्रसारण कालावधीचे वितरण\nनवी दिल्ली, 9 मार्च 2021\nसध्या सुरू असलेला कोविड-19 साथीचा आजार आणि संपर्क रहित निवडणूक प्रचाराची वाढती प्रासंगिकता लक्षात घेत, भारतीय निवडणूक आयोगाने प्रसार भारती महामंडळाशी सल्लामसलत करून आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल-2021 विधानसभेच्या सध्या सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी दूरदर्शन आणि आकशवाणी वर प्रत्येक राजकीय पक्ष आणि आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यातील स्थानिक पक्षांना आधी देण्यात आलेला प्रसारण वेळ दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.\nआसाम, केरळ, पुद्दुचेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल, 2021 विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय / स्थानिक राजकीय पक्षांना प्रसारण कालावधीचे वितरण करण्याबाबत आयोगाचा आदेश क्रमांक 437/टीए-एलए/1/2021/संवादाची एक प्रत येथे जोडत आहोत.\nसंलग्नक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/maharashtra-elections/", "date_download": "2021-05-18T21:00:21Z", "digest": "sha1:QDOEJKBSMJA236AWYYTG3PJDXWZVY6XJ", "length": 4564, "nlines": 60, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates maharashtra elections Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n#VoteKarMaharashtra: ‘या’ दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क\nमहाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रीयेला सुरूवात झाली आहे. राज्य विधानसभेच्या 288 जागांसाठी…\n‘ही’ आहे मनसेची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी\nमनसेने विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामुळे मनसे विधानसभा निश्चितच लढवणार असल्याचं…\n वरळीत आदित्य ठाकरे यांची गुजरातीत बॅनरबाजी\nमराठीच्या मुद्द्यावर लढणाऱ्या शिवसेनेलाच मराठीचा विसर पडला का असा प्रश्न निर्माण झालाय. निवडणूक लढवणारा पहिला…\nविधानसभेसाठी कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर\nविधानसभा निवडणूक काही दिवसांवर ठेपली असताना राजकीय पक्षांनी आपली उमेदवारी यादी जाहीर करण्यास सुरुवा��� केली…\nडायनासोर काळातील मादागास्कर बेटांवर fossil fish जिवंत सापडला …\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6/", "date_download": "2021-05-18T20:49:20Z", "digest": "sha1:AVYM4TSIKDRAMVUM7LXMKKBUDBJBBLPT", "length": 6217, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "मौजे मानेगाव (नवीन) ता. जळगांव जामोद जि. बुलढाणा या पुनर्वसन गावठाणासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त 3.79 हे.आर. क्षेत्राच्या सरळ खरेदी संदर्भातील जाहीर नोटीस | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nमौजे मानेगाव (नवीन) ता. जळगांव जामोद जि. बुलढाणा या पुनर्वसन गावठाणासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त 3.79 हे.आर. क्षेत्राच्या सरळ खरेदी संदर्भातील जाहीर नोटीस\nमौजे मानेगाव (नवीन) ता. जळगांव जामोद जि. बुलढाणा या पुनर्वसन गावठाणासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त 3.79 हे.आर. क्षेत्राच्या सरळ खरेदी संदर्भातील जाहीर नोटीस\nमौजे मानेगाव (नवीन) ता. जळगांव जामोद जि. बुलढाणा या पुनर्वसन गावठाणासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त 3.79 हे.आर. क्षेत्राच्या सरळ खरेदी संदर्भातील जाहीर नोटीस\nमौजे मानेगाव (नवीन) ता. जळगांव जामोद जि. बुलढाणा या पुनर्वसन गावठाणासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त 3.79 हे.आर. क्षेत्राच्या सरळ खरेदी संदर्भातील जाहीर नोटीस\nमौजे मानेगाव (नवीन) ता. जळगांव जामोद जि. बुलढाणा या पुनर्वसन गावठाणासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त 3.79 हे.आर. क्षेत्राच्या सरळ खरेदी संदर्भातील जाहीर नोटीस\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 10, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/kartavya-podcast-02-ramesh-jadhav-and-his-book-poshindyache-akhyaan", "date_download": "2021-05-18T20:34:35Z", "digest": "sha1:QAFIZT4T7RHFJBWB3EVNAQEWZJZTYTFY", "length": 9050, "nlines": 138, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य पॉडकास्ट - शेती प्रश्नाविषयी व्यापक व विवेकी दृष्टीकोन कसा आकाराला आला", "raw_content": "\nकर्तव्य पॉडकास्ट - शेती प्रश्नाविषयी व्यापक व विवेकी दृष्टीकोन कसा आकाराला आला\n'पोशिंद्याचे आख्यान' या पुस्तकाला मिळालेल्या राज्य पुरस्काराच्या निमित्ताने लेखकाशी केलेला संवाद\nराज्य सरकारचे 2019 साठीचे वाङ्मयीन पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. त्यात कृषी व पूरक व्यवसाय या विषयावरील सर्वोत्कृष्ट मराठी पुस्तकाचा पुरस्कार मिळाला साधना प्रकाशनाच्या रमेश जाधव लिखित 'पोशिंद्याचे आख्यान' या पुस्तकाला. शेती प्रश्नावर व्यापक आणि विवेकी दृष्टीकोनातून लिहिलेले हे पुस्तक आहे. 'पोशिंद्याचे आख्यान'ला मिळालेल्या पुरस्काराच्या निमित्ताने या पुस्तकाविषयी तसेच शेती प्रश्न आणि सध्या चर्चेत असलेल्या कृषी कायदे यांच्याविषयी रमेश जाधव यांच्याशी सुहास पाटील यांनी साधलेला हा संवाद.\nहे पॉडकास्टही ऐका : प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानाविषयीची उद्बोधक चर्चा\nTags: शेती प्रश्न कृषी कायदे शेतकरी भारत महाराष्ट्र रमेश जाधव आंदोलन पुस्तक मराठी पुस्तक राज्य पुरस्कार पोशिंद्याचे आख्यान सुहास पाटील कर्तव्य साधना पॉडकास्ट Farmer Bill Agriculture Farmer Protest India Podcast Book Suhas Patil Award Books Marathi Book Ramesh Jadhav Kartavya Sadhana Sadhana Prakashan साधना प्रकाशन Load More Tags\nकर्तव्य पॉडकास्ट - भारतीय संविधानाची उद्देशिका\nप्रा. डॉ. प्रतापसिंह साळुंखे\t26 Jan 2021\nकर्तव्य पॉडकास्ट - शेती प्रश्नाविषयी व्यापक व विवेकी दृष्टीकोन कसा आकाराला आला\nकर्तव्य पॉडकास्ट - आदिवासी भागात होत असलेले सकारात्मक बदल नोंदवायचे होते...\nडॉ. ऐश्वर्या रेवडकर\t12 Feb 2021\nकर्तव्य पॉडकास्ट - 'खिसा' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लघुपटाचे लेखक आणि अभिनेते कैलास वाघमारे य��ंच्याशी संवाद...\nकैलास वाघमारे\t18 Apr 2021\nकर्तव्य पॉडकास्ट - 'त्रिज्या' या चित्रपटासाठी ध्वनीसंयोजनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या मंदार कमलापूरकर यांच्याशी संवाद...\nमंदार कमलापूरकर\t26 Apr 2021\nकर्तव्य पॉडकास्ट - शेती प्रश्नाविषयी व्यापक व विवेकी दृष्टीकोन कसा आकाराला आला\nगोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही\nउर्दू काव्याचे मोती उधळत जाणारे गोड पुस्तक...\nकेरळ - डाव्यांचा ऐतिहासिक विजय\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nमराठा आरक्षण - सामाजिक आशय अधोरेखित करणारा निर्णय...\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'श्यामची आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-health-concept-corona-dr-avinash-bhondave-marathi-article-4053", "date_download": "2021-05-18T21:22:21Z", "digest": "sha1:OOTGHJ6JLST5NI5GZXVKWLLECWKPF5JS", "length": 33148, "nlines": 137, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Health concept of corona Dr Avinash Bhondave Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 20 एप्रिल 2020\nकोरोना विषाणू साऱ्या जगभरात थैमान घालतोय. ३१ डिसेंबर रोजी जगाला प्रथमच माहिती झालेल्या या विषाणूच्या साथीमध्ये सर्वसामान्य माणसाची मती कुंठीत झाली आहे. रोज नवनव्या बातम्या, रुग्णांची वाढती संख्या, मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींचे आकडे हे सतत ऐकून मनात एक अगम्य भीतीची लहर सळसळून जाते. या काळात सर्व सामान्यांच्या कानावर अनेक नवीन शब्द पडतायत. अनेक न ऐकलेल्या अगम्य शास्त्रीय संकल्पना वाहिन्यांवरून सोशल मीडियामधून त्यांच्या डोक्यावर आदळत आहेत. कित्येकदा हे शब्द वापरणाऱ्या व्यक्तीलादेखील या शब्दांचे अर्थ माहिती आहेत का याबद्दल शंका वाटत राहते. कोरोनाच्या या साथीला जेरबंद करायला सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग पुरेपूर असायला हवा, हे आपल्या सगळ्यांच्या आता लक्षात आले आहेच. त्यामुळे या संकल्पना समजून घेणे नितांत गरजेचे आहे.\nम्हणजेच विषाणू, सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही गुणधर्माने नटलेले असतात. तो सजीवही नसतो आणि निर्जीवही नसतो. तो त्यांच्या सीमारेषांवर असतो. व्हायरस म्हणजे प्रोटीनच्या आवरणाच्या आत काही ''जीन्स'' असलेला एक अतिसूक्ष्म जंतू असतो. व्हायरसवर एक प्रोटीनचे आवरण असते. त्या आवरणाच्या वेगवेगळ्या आकारामुळे व्हायरसदेखील विविध आकारांचे असतात. त्यांची संख्यात्मक वाढ व्हायला त्यांना एक जिताजागता यजमान लागतो. कधी ती वनस्पती असते, तर कधी प्राणी आणि अर्थातच मनुष्य प्राणीसुद्धा. माणसाच्या शरीरात शिरल्यानंतर काय करायचे, याविषयीचे संदेश व्हायरसच्या जीन्समध्ये असतात. ते मानवी शरीरात शिरून ते आपल्या पेशींमध्ये शिरतात आणि तिथे त्यांचे वेगाने पुनरुत्पादन होते. त्यानंतर ते त्या पेशींचे आणि त्यांच्या संदर्भातल्या अवयवांना अपाय घडवतात.\nम्हणजे आजाराची साथ. जेव्हा एखाद्या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात असंख्य लोकांना होते. एका व्यक्तीपासून दुसऱ्याला त्याचा संसर्ग होतो, तेव्हा त्या साथीला एपिडेमिक म्हणतात. खूपच मोठ्या प्रमाणात लोकांना लागण होणे म्हणजेच साथीचा उद्रेक किंवा एपिडेमिक आउटब्रेक म्हणतात. एखाद्या आजाराची साथ एखाद्या ठराविक भागापुरती मर्यादित असेल आणि त्याभागात सतत त्या आजाराचे रुग्ण आढळत असतील त्याला एंडेमिक म्हणतात. उदा. आफ्रिकेमध्ये काही देशांत मलेरिया सतत आढळतो. तिथे त्याला मलेरियाचा एंडेमिक भूभाग म्हणतात. जेव्हा एखाद्या आजाराची साथ अनेक देशांना, भूभागांना, खंडांना व्यापून टाकते, त्यावेळेस त्या साथीला पॅनडेमिक किंवा ''महामारी'' म्हणतात.\nकोरोनाचा संसर्ग हा रुग्णाच्या खोकल्यातून उडणाऱ्या तुषारांतून होत असतो. त्यामुळे या तुषारांना आपल्या श्वासात जाऊ न देण्यासाठी मास्क वापरले जातात. मात्र, कोणत्याही प्रकारचा मास्क वापरल्याने विषाणू संसर्ग होणे थांबवता येत नाही, पण त्याला काही प्रमाणात रोखणे शक्य होते. त्यामुळे सद्यस्थितीत मास्कची गरज सर्वांसाठीच आहे.\nकापडी मास्क : सर्वसाधारण व्यक्तींनी आवश्यक कामांसाठी बाहेर जाताना, रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक, स्वागत कक्षातील कर्मचारी अशा अल्पकाळ रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या अतिरिक्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी, घरोघरी फिरून रुग्णांचे सर्वेक्षण तसेच जनजागृती करणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी किंवा आरोग्य कर्मचारी यांनी कापडी मास्क वापरण्यास प्राधान्य द्यावे. हा मास्क दररोज जंतुनाशाकाच्या पाण्यात काही वेळ ठेवून अथवा गरम पाण्याने धुऊन, वाळवून वापरणे शक्य असते.\nसर्जिकल मास्क : पॉलिप्रॉपिलीन या प्रकारच्या मेणकागदासारख्या सामुग्रीने तयार केले जाणारे हे मास्क तिपदरी असतात. सर्वसाधारण रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी अशा रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींसाठी हे उत्तम असतात. एकदा वापरल्यानंतर त्यांची विल्हेवाट सुक्या कचऱ्यात करायची असते.\nएन-९५ मास्क : तसेच प्रत्यक्ष कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या सहवासात येणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि सेवकांनी, अतिदक्षता विभागातील आणि शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्लास्टिक शील्ड मास्क तसेच एन ९५ मास्क वापरावे. मास्कचा वापर करण्यापूर्वी हात साबणाने धुऊन घ्यावेत. ते लावताना फक्त कानांवर लावायच्या दोरीला स्पर्श करावा. त्याच्या पुढील बाह्यभागाला हात लावू नयेत.\nवैयक्तिक सुरक्षा साधने (पीपीई)\nपीपीई म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजेच वैयक्तिक सुरक्षा साधने. वैयक्तिक हे वापरल्याने एखाद्या संसर्गामुळे होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण मिळते. हे उपकरण कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सना आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना आवश्यक असते. यामध्ये हातमोजे, पायमोजे, मास्क, गाऊन, डोक्याचे संरक्षण करण्यासाठी कव्हर, रेस्पिरेटर्स, डोळ्याचे संरक्षण करण्यासाठी साधन, फेस शिल्ड आणि गॉगल अशा गोष्टी असतात. पीपीईचा वापर सामान्यत: रुग्णालये, डॉक्टरांची कार्यालये आणि क्लिनिकल लॅबसारख्या आरोग्य सेवांच्या संस्थांमध्ये केला जातो. त्वचा, तोंड, नाक, डोळ्यांतून होणाऱ्या संसर्गातून वैद्यकीय सेवकांचे संरक्षण होण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो.\nजिथे एखाद्या संसर्गजन्य आजाराची साथ सुरू आहे, अशा प्रदेशातून कोणी व्यक्ती आली असेल. उदाहरणार्थ सध्या ज्या देशात करोनाची ��ाथ आहे अशा देशातून आलेले प्रवासी आपल्या देशात आल्यावर वरवर निरोगी वाटले, तरी त्यांना वेगळे ठेवले जाते, त्यालाच''क्वारंटाइन'' असे म्हणतात. अशा व्यक्तींच्या सहवासात आलेल्या व्यक्तींनाही हा आजार होऊन तो पसरण्याचा धोका असतो, त्यामुळे त्यांनाही क्वारंटाइनमध्ये ठेवले जाते.\nजागा : या व्यक्तींना क्वारंटाइनसाठी विशेष करून तयार केलेल्या इमारतीत, एखाद्या वेगळ्या वसतीगृहात, वेगळ्या जागेत ठेवले जाते. अनेकदा अशा व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्याच घरात विशेष सूचना देऊन वेगळे ठेवले जाते, त्याला ''होम क्वारंटाइन'' म्हणतात.\nमुदत : तेथे त्यांना ठेवण्याचा काळ, साधारणतः त्या आजारात शरीरात विषाणू किंवा जिवाणूंनी प्रवेश केल्यावर त्या रोगाची लक्षणे दिसू लागण्यासाठी जितके जास्तीत जास्त दिवस लागतात, तितके दिवस असतो. सध्याच्या साथीत ही मुदत १४ दिवसांची आहे. क्वारंटाइनच्या या काळात त्या व्यक्तींमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांचे बारकाईने निरीक्षण केले जाते. जर आवश्यक वाटले, तर त्यांच्यावर आजाराचे निदान करणाऱ्या चाचण्या केल्या जातात.\nसंसर्गजन्य आजार हे दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र आल्या की पसरतात. त्यामुळे व्यक्तीव्यक्तीमध्ये अंतर ठेवणे, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. कोरोनाच्या आजारात कोरोना बाधित रुग्ण खोकला, की त्याच्या खोकण्यामुळे त्याच्या तोंडातून उडणारे तुषार तीन फूट अंतरापर्यंत पसरतात. त्यामुळे दोन व्यक्तींमध्ये तीन फुटांपेक्षा जास्त अंतर राखणे म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. हा नियम जिथे आपणहून पाळता येत नाही, म्हणजे जिथे दोन व्यक्ती मनात असो नसो, जवळजवळ असतात, अशी ठिकाणे बंद केली जातात. उदा. शाळा, कॉलेजेस, सिनेमा-नाट्यगृहे, समारंभ, सभा. यानंतरही लोक एकत्र येत असतील तर जमावबंदी, म्हणजे चारपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास बंदी असलेला कायदा जाहीर केला जातो. त्यामध्येही लोकांकडून सहकार्य मिळत नसेल, तर कर्फ्यू लागू केला जातो. यात लोकांना कोणत्याही कारणासाठी रस्त्यावर फिरणे बंद करायला भाग पडले जाते. त्याच्या पुढची पायरी म्हणजे लॉकआऊट. यात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत वाहतूक व्यवस्था, विमाने, रेल्वे, लोकल्स, बसेस, रिक्षा-टॅक्सीसारखी प्रवासी वाहने यावरही निर्बंध आणले जातात. एका गावातून दुसऱ्या गावात जाण्याला, जिल्ह्याच्या सीमा पूर्णपणे ��ुलुपबंद केल्या जातात.\nसंसर्गजन्य साथीच्या आजारात ज्यांना तो आजार झाल्याचे पक्के निदान होते, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते. अशा व्यक्तींना इतर रुग्णांना त्यांचा संपर्क होऊ नये म्हणून वेगळ्या वॉर्डात ठेवले जाते, याला ''आयसोलेशन'' म्हणतात. या व्यक्ती रुग्णालयातच ठेवाव्या लागतात आणि त्यांच्यावर सातत्याने उपचार आणि तपासण्या केले जातात. या रुग्णांमधील लक्षणे दूर होऊन त्यांच्या चाचण्या पूर्ण नॉर्मल येईपर्यंत त्यांना आयसोलेशनमध्येच ठेवतात. रुग्णापासून इतरांमध्ये आजार पसरण्याचा प्रत्येक आजाराचा एक विशिष्ट अवधी असतो. हा अवधी संपेपर्यंत त्या रुग्णाला आयसोलेशनमध्येच ठेवावे लागते.\nक्वारंटाइन आणि आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना तपासणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांना रुग्णासमोर जाताना वैयक्तिक सुरक्षा साधने (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स) म्हणजे विशेष मास्क्स, गॉगल्स, विशेष अंगरखे, पादत्राणे, ग्लोव्हज त्या त्या आजारातील आवश्यकतेनुसार वापरावी लागतात.\nकोणत्याही देशात आजाराची साथ सुरू झाली आणि ती मोठ्या प्रमाणात वाढत जाऊन तिने जागतिक स्वरूप (पॅनडेमिक) धारण केले, की त्याच्या प्रसाराचे टप्पे पडले जातात. काही वर्षांपूवी आलेल्या स्वाईनफ्लूच्या साथीत ही वर्गवारी सुचवली गेली होती. या स्टेजेस अशा -\nपहिली स्टेज : साथ सुरू असलेल्या बाहेरील देशातून लागण झालेल्या किंवा लक्षणे दिसण्यापूर्वीच्या स्थितीतल्या व्यक्ती येतात. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्व व्यक्तींमध्ये या आजाराची लागण किंवा लागण होण्याचा धोका निर्माण होतो.\nदुसरी स्टेज : बाहेरून आलेल्या लोकांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांपासून इतरांना म्हणजे स्थानिक लागण सुरू होते. ती एकमेकांपासून पसरत जाते. या टप्प्यात नव्याने लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत जाते. पण बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्याही ठीक असते. मृत्युदर मर्यादित असतो. याच काळात सोशल डिस्टन्सिंगचे कर्फ्यू, जमावबंदी आणि लॉकआउट हे पर्याय वापरून हा दुसऱ्या टप्प्याचा काळ लांबवण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यायोगे साथीचा प्रादुर्भाव वेगाने वाढत नाही.\nतिसरी स्टेज : कम्युनिटी ट्रान्समिशन - यामध्ये परदेश प्रवासाला न गेलेल्या, कोणत्याही कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्का�� न आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण होते. यामध्ये या रुग्णाचा कोणत्या रुग्णाशी संपर्क आला आहे, याचा मागोवा घेणे अशक्य होऊन बसते. अशा वेळेस आजाराचा सामाजिक प्रसार म्हणजेच कम्युनिटी स्प्रेड सुरू झाला असे समजले जाते. या टप्प्यात नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या अतिशय वेगाने वाढू लागते आणि बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी व्हायला सुरुवात होते. पण मृत्यू पावणाऱ्या रुग्णांचा आकडाही दिवसागणिक जास्त जास्त होत जातो. या काळात एक्स्पोनन्शियल वाढ होते. म्हणजे भौमितिक प्रमाणात वाढ दिसायला लागते. आज शंभर, तर उद्या दोनशे, परवा चारशे अशा प्रमाणात नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागते.\nचौथी स्टेज : जेव्हा एखाद्या देशातील साथीचा रोग, देशात सर्वत्र पसरतो. देशभरात मोठ्या प्रमाणात रोगाचा संसर्ग होतो, तेव्हा तो देश चौथ्या टप्प्यात असल्याचे म्हटले जाते. यात मोठ्या संख्येने लोक संक्रमित होऊ लागतात आणि विषाणूपासून बचाव करण्याचे उपाय निष्फळ ठरू लागतात. बाधित रूग्णांची संख्या नियंत्रित करणे जवळजवळ अशक्य होऊन बसते. चीनने या अवस्थेचा अनुभव घेतला आहे.\nसामान्य तपासण्या : प्रत्येक आजारासाठी सर्वसाधारण चाचण्या आणि आजाराचे निदान करणाऱ्या विशेष चाचण्या असे दोन प्रकार असतात. संशयित आजाराची लक्षणे सांगणाऱ्या रुग्णाला डॉक्टर प्रथम तपासतात. त्यामध्ये काही आजाराचा संशय वाटल्यास, आजाराच्या शंकेप्रमाणे चाचण्या करायला सांगतात. सीबीसी, इएसआर या रक्ताच्या चाचणीत रुग्णाला जंतुसंसर्ग झाला आहे किंवा नाही हे कळते. छातीच्या ''एक्स-रे''मधून रुग्णाच्या श्वसनसंस्थेतील फुफ्फुसांना सूज आली आहे का, फुप्फुसांच्या आवरणांमध्ये पाणी झाले आहे का, फुप्फुसांत काही पोकळी झाली आहे का अशा प्रकारची, फुप्फुसांच्या रचनेत बदल झाल्याची माहिती मिळते. मात्र, कोणत्या प्रकारच्या जीवाणूचा किंवा विषाणूचा संसर्ग झाला आहे, हे सांगता येत नाही. त्यासाठी त्या आजाराच्या विशिष्ट चाचण्या सांगितल्या जातात.\nविशेष चाचण्या : पीसीआर - यामध्ये रुग्णाच्या नाक आणि घशातील स्त्रावाची तपासणी केली जाते. यासाठी कापसाचा निर्जंतुक बोळा नाकात किंवा घशात सोडला जातो आणि त्याद्वारे स्त्राव त्या बोळ्यात शोषला जातो. एका विशेष परीक्षानळीतून ते सरकारमान्य प्रयोगशाळेत ४ अ��श सेल्सिअस इतका थंडपणा टिकवून (कोल्डचेन) ते बोळे पाठवले जातात. तेथे पीसीआर तपासणीत या आजाराच्या खात्रीचे निदान होते. रुग्णाला आजाराची नुकतीच सुरुवात झाली असेल, तरी ही टेस्ट पॉझिटिव्ह येते. साधारणपणे ३ ते ५ तासांत याचे निदान कळते. सध्या सरकारी प्रयोगशाळांत आणि काही थोड्या खासगी प्रयोगशाळांमध्ये याची तपासणी होते. मात्र, कामाच्या व्याप्तीमुळे रिपोर्ट येण्यास एक ते दोन दिवस जातात.\nरॅपिड टेस्ट्स : यात अनेक प्रकार आहेत. एका प्रकारात रुग्णाच्या रक्तातील आयजीएम, अॅंटिबॉडीज तपासून तो बाधित आहे किंवा नाही हे लगेच कळते. मात्र, यातल्या अॅंटिबॉडीज तयार व्हायला आजाराला सुरुवात होऊन किमान पाच ते सात दिवस उलटलेले असावे लागतात. दुसऱ्या प्रकारात मॉलिक्युलर टेक्नॉलॉजीचा वापर करून पाच मिनिटांत या आजाराचे निदान होऊ शकते. मात्र, अजून या प्रकारची मशीन्स मोठ्या प्रमाणावर तयार नाहीत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/tag/India", "date_download": "2021-05-18T19:33:26Z", "digest": "sha1:CK3RMX6WOWZAAFM5K4ORMSQABR4W3W7Z", "length": 5935, "nlines": 143, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nहिंदी चित्रपट आणि भारतीय स्वातंत्र्यलढा\nमेघनाद कुळकर्णी\t23 Jan 2020\nस्वतंत्र भारत आणि हिंदी चित्रपट\nमेघनाद कुळकर्णी\t24 Jan 2020\nसामाजिक स्थित्यंतरे आणि हिंदी चित्रपट\nमेघनाद कुळकर्णी\t25 Jan 2020\nहिंदी चित्रपटांचे (आणि देशाचे) भविष्य\nमेघनाद कुळकर्णी\t26 Jan 2020\nकॉंग्रेस अध्यक्षाची डेमोक्रेटिक निवड\nरामचंद्र गुहा\t09 Mar 2020\nकोरोनाचे अग्निदिव्य पार करताना\nस्वप्निल बावकर\t24 Mar 2020\nगोंधळ डावे-काँग्रेसचा आणि तृणमूलचाही\nउर्दू काव्याचे मोती उधळत जाणारे गोड पुस्तक...\nकेरळ - डाव्यांचा ऐतिहासिक विजय\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nमराठा आरक्षण - सामाजिक आशय अधोरेखित करणारा निर्णय...\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nआंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...\nसमाधी, ध्यान आण�� चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'तुझ्यासवे तुझ्याविना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'एकाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'चार्वाक' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\n'आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'श्यामची आई' हे पुस्तक किंडलवर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इकेबाना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2017/09/22/maratha-infantry-2/", "date_download": "2021-05-18T20:44:21Z", "digest": "sha1:ZSUZUWLZIQLCNYSO47C3ZFYTWN2AV5Z3", "length": 11460, "nlines": 55, "source_domain": "khaasre.com", "title": "मराठा लाईट इन्फण्टरी भाग २ संपूर्ण माहिती… – KhaasRe.com", "raw_content": "\nमराठा लाईट इन्फण्टरी भाग २ संपूर्ण माहिती…\nमराठा लाईट इन्फण्टरी २\nमागील भागा मध्ये आपण लाईट इन्फण्टरी म्हणजे काय हे आणि मराठे त्या साठी कसे योग्य होते हे ही आपण पाहिलं. आता या भागात मराठा लाईट इन्फण्टरीची स्थापना आणि इतिहास पाहू .\nईस्ट इंडिया कंपनीचा १७००व्या शतकातील ध्वज\n३० डिसेंबर १६०० रोजी काही ब्रिटिश व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्लंडच्या राज्या तर्फे या कंपनीला भारतातील व्यापाराचे सारे अधिकार देण्यात आले. त्या नंतर १६०८ साली कंपनीचे पहिले जहाज सुरतेच्या बंदरात येऊन धडकलं. त्या काळी भारतात सगळ्यात मोठी राजवट होती मुघलांची.\nईस्ट इंडिया कंपनीचा लोगो\n१६१५ साली इंग्रज वकील सर थॉमस रोय याने जहांगीरच्या दरबाराला भेट दिली आणि इंग्रज राजा जेम्स प्रथम याच्या वतीनं सुरतेत वखार बांधण्या साठी परवानगी मिळवली. हळू हळू या कंपनीने आपली दुकाने महत्वाच्या बंदरात उघडली जसे कि मद्रास, मुंबई, कलकत्ता. १७१७ साली या कंपनीने कमाल केली आणि मुघलांकडून एक फर्मान मिळवला. त्या फर्मान नुसार कंपनीला कस्टम ड्युटी मध्ये भरपूर सवलत दिली गेली. ज्यामुळे या कंपनीच्या नफ्यात भरपूर वाढझाली आणि कंपनीची पाळेमुळे भारतीय उपखंडात खोलवर रुजली.\nइंग्रज महा धूर्त जात आता धंदा वाढला उत्पन्न वाढलं मग रखवालदाराची गरज भासली. मग ज्या त्या ठिकाणी ज्या त्या वाखरीने आपापले रखवालदार भ��ती केले. आणि यातूनच जन्म झाला मराठा लाईट इन्फन्ट्रीचा. याच इंग्रजाने महाराष्ट्रातील मराठ्यांच्या अंगीचे युद्ध कौशल्य चपळता काटकपणा चिवटपणा अनुभवला पहिला आणि मराठ्यांची पहिली बाटलीन मुंबई मधे उभी केली तिचा नाव होता जंगी पलटण ती फक्त मुंबई पूर्ती मर्यादित होती.\nसर थॉमस रोए जहांगीरच्या दरबारात\nसन १७४८ साली मेजर स्ट्रींजर लॅरेन्स याने सर्व वखारीतील छोटे छोटे सैन्य एका छत्रा खाली आणले. आणि अशा प्रकारे कंपनीचे एक सैन्य उभे राहिले. हाच मेजर स्ट्रींजर लॅरेन्स फादर ऑफ इंडियन आर्मी म्हणून हि ओळखला जातो (फर्स्ट कमांडर इन चीफ ऑफ इंडिया). या मेजर स्ट्रींजर लॅरेन्सने कवायती फौजेची उभारणी केली प्रत्येक भागात वेगवेगळ्या रेजिमेंट आणि बटालियनची स्थापना केली.\nमेजर स्ट्रींजर लॅरेन्स (Father of Indian Army)\nयाच उपक्रमा अंतर्गत मुंबईच्या जंगी पलटण मध्ये आजून भरती करून ऑगस्ट १७६८ मराठा रेजिमेंटच्या दुसऱ्या बटालियन ची स्थापना झाली तिचा नाव होता बॉम्बे शिपोय. पुढील वर्षी अजून एक बटालियन ची भरती केली गेली तिचा नाव होता काली पाचवीन. पुढे या सगळ्या बटालियन मराठा लाईट इन्फण्टरी नवा खाली एकत्र केल्या गेल्या.\nमराठा लाईट इन्फण्टरी चिन्ह स्वातंत्र्या पूर्वी आणि नंतर\nत्या मूळच मराठा लाईट इन्फण्टरीची स्थापना ऑगस्ट १७६८ हीच ग्राह्य धरली जाते. १८ व्या शतकात सुरतेपासून कण्णूर (केरळ) पर्यंतच्या सौरक्षणाची जबादारी या सैन्यावर होती. १९ व्या शतकात या सैन्याने देशात नव्हेतर जगात अतुलनीय शौर्य गाजवलं. पुढे देश स्वतंत्र झाल्यावर आज पर्यंत अविरत देश सेवा चालू आहे .\nमराठा लाईट इन्फण्टरी विषयी सर्वसाधारण माहिती\nनाव- मराठा लाईट इन्फण्टरी स्थापना- १७६८ साजरा केला जाणारा स्थापना दिवस- ४ फेब्रुवारी सैनिकांचे संबोधन (टोपण नाव )- गणपत\nवॉर क्राय- बोल छत्रपती शिवाजी महाराजकी जय हर हर महादेव हेड क्वार्टर- पुणे (Southern Command) प्रिन्सिपॉल / मोटो- कर्म, सन्मान,धैर्य\nचिन्ह- सगळ्यात वरती तीन सिहांचा राष्ट्र चिन्ह स्वातंत्र्या पूर्वी ब्रिटिश मुकुट , त्याच्या खाली बिगुल, बिगुल आणि स्वातंत्र्या नंतर राष्ट्रचिन्हाच्या मध्ये दोन तलवारी आणि एक ढाल\nमिळालेली पदके- २ व्हिक्टोरिया क्रॉस ४ अशोक चक्र १० परम विशिष्ट सेवा मेडल ४ महावीर चक्र ४ कीर्ती चक्र १४ अति विशिष्ट सेवा मेडल ३४ वीर चक्र १८ श��र्य चक्र ४ युद्ध सेवा मेडल १०७ सेना मेडल २३ विशिष्ट सेवा मेडल १ पद्म भूषण १ अर्जुन अवॉर्ड\nमराठा लाईट इन्फण्टरी च्या शौर्य कथा पुढील भागात पाहू\nमराठा लाईट इन्फण्टरी भाग १ वाचण्याकरिता क्लिक करा…\nपोस्ट साभार अभिजित वाघ\nजाणून घ्या सत्य कोण आहे राहुल गांधी सोबत दिसणारी हि मुलगी…\nमद्यसम्राट विजय माल्या याचा जीवनपट आणि त्याचे चंगळवादि आयुष्य…\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/10/27/mla-mp-rana-love-story/", "date_download": "2021-05-18T21:08:02Z", "digest": "sha1:BWC6324VFGZ6YC24GRU4O7IVX3ASUHRF", "length": 9655, "nlines": 44, "source_domain": "khaasre.com", "title": "रामदेव बाबाच्या आश्रमात झाले त्यांना प्रेम, खासदार-आमदार राणा यांची लव्हस्टोरी.. – KhaasRe.com", "raw_content": "\nरामदेव बाबाच्या आश्रमात झाले त्यांना प्रेम, खासदार-आमदार राणा यांची लव्हस्टोरी..\nअमरावतीमधील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा हे नेहमीच चर्चेत असतात. रवी राणा हे अपक्ष म्हणून तिसऱ्यांदा विधानसभेवर गेले आहेत. त्यांनी स्वतःचा भारत स्वाभिमान पक्ष स्थापन केलेला आहे. रवी राणा यांनी साऊथची सिनेअभिनेत्री नवनीत कौर यांच्यासोबत २०११ साली सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केले होते. त्यावेळी रवी राणा यांचे लग्न मोठा चर्चेचा विषय बनला होता. रवी राणा आणि नवनीत कौर यांची लव्हस्टोरी देखील तशी खास आहे. खासरेवर बघूया त्यांची लव्हस्टोरी..\nरामदेव बाबांच्या आश्रमात झाले प्रेम-\nरवी राणा यांना योगाची प्रचंड आवड आहे. ते रामदेव बाबांना मानतात. त्यामुळे त्यांचं नेहमीच शिबिराला जाणे व्हायचे. नवनीत कौर यांना देखील योगाची खूप आवड आहे. त्या पण रामदेव बाबांच्या शिष्य आह��त. रवी राणा आणि नवनीत कौर यांची भेट पाहिल्यांदा रामदेव बाबांच्या शिबिरात झाली होती. त्यानंतर रामदेव बाबांच्या परवानगीने पुढे लग्नाचा निर्णय घेतला.\nसामूहिक विवाह सोहळ्यात झाले लग्न-\nरवी राणा आणि नवनीत कौर यांनी २ फेब्रुवारी २०११ रोजी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केले होते. या सामूहिक विवाह सोहळ्यात तब्बल ३१६२ जोडप्याचा विवाह झाला होता. या प्रचंड मोठ्या विवाह सोहळ्याची राज्यभरात चर्चा झाली होती. या विवाह सोहळ्यात अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरू रामदेव बाबा, सहारा समूहाचे सुब्रतो रॉय, अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्याच अनेक दिग्गज उपस्थित होते.\nविवादात राहिल्या आहेत नवनीत कौर राणा-\n३ जानेवारी १९८६ रोजी मुंबईत जन्मलेल्या नवनीत कौर राणा यांचा जन्म एका पंजाबी कुटुंबात झालेला आहे. नवनीत कौर यांनी अनेक तेलगू चित्रपटात काम केले आहे. नवनीत कौर यांचे वडील आर्मी ऑफिसर आहेत. त्या १२ वि पास झाल्यानंतर मॉडेलिंगकडे वळल्या. कौर यांनी मळयालम सहा पंजाबी चित्रपटात देखील काम केलेले आहे.\nनवनीत कौर राणा यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढवली होती. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचे आरोप झाले होते.\nयाशिवाय त्यांचे फोटो छेडछाड करून फेसबुक व्हाट्सअपवर व्हायरल झाले होते. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर याचे आरोप करत पोलिसात तक्रार दिली होती. नवनीत कौर यांनी रवी राणा यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर चित्रपटांना रामराम करत राजकीय मार्ग निवडला.\nयावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत कौर राणा या अमरावती मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. तर विधानसभा निवडणुकीत रवी राणा हे पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडून आले आहेत.\nरवी राणा आणि नवनीत कौर यांच्या खास लव्हस्टोरीसाठी खासरे शुभेच्छा.. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nपंकजा आणि धनंजय मुंडेंचं गाव नाथ्रा मध्ये कोण भरलं भारी, कोणाला किती मते मिळाली\nमहार��ष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले ७ पवार, ११ संजय नावाचे उमेदवार तर २७ पाटील\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/tag/ganapatrao-deshmukh/", "date_download": "2021-05-18T20:17:24Z", "digest": "sha1:3H62FE3HZQX5KQ5DPHYHVDBZIOLCSDL6", "length": 3555, "nlines": 23, "source_domain": "khaasre.com", "title": "ganapatrao deshmukh – KhaasRe.com", "raw_content": "\nसलग ११ वेळा विधानसभेत निवडून येऊन गिनीज बुक मध्ये नोंद असलेले महाराष्ट्रातील एकमेव राजकारणी\nभारत हा लोकशाही देश आहे. इथे जनता राजा आहे आणि या लोकशाहीस आदर्श असणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार म्हणजे गणपतराव देशमुख हे आहे.पांढरा शर्ट, हातात बॅग जुन्या काळातील गुरुजीशी साधर्म्य असलेले गणपतराव देशमुख आहे. विधानसभेतील सर्वात जेष्ठ आमदार म्हणजे गणपतराव देशमुख. वयाच्या ९१ व्या वर्षी तोच कामाचा जोश तरुणांना देखील लाजवेल. एकच झेंडा एक पक्ष आणि… Continue reading सलग ११ वेळा विधानसभेत निवडून येऊन गिनीज बुक मध्ये नोंद असलेले महाराष्ट्रातील एकमेव राजकारणी\nCategorized as Inspiration, इतिहास आणि परंपरा, तथ्य, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, राजकारण, सामान्य लोक असामान्य कामगिरी Tagged ganapatrao deshmukh, sangola\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुं���रतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/abhinandan-should-be-awarded-by-veerchakra-asks-air-force/", "date_download": "2021-05-18T21:25:39Z", "digest": "sha1:WJIBMDSC7TJXQT3OGDGF65DK4UMAVHTG", "length": 7469, "nlines": 84, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates अभिनंदन यांची 'वीरचक्र' पुरस्कारासाठी हवाई दलाकडून शिफारस", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nअभिनंदन यांची ‘वीरचक्र’ पुरस्कारासाठी हवाई दलाकडून शिफारस\nअभिनंदन यांची ‘वीरचक्र’ पुरस्कारासाठी हवाई दलाकडून शिफारस\nभारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानचे एफ-16 विमान भारतीय हद्दीत घुसले होते. पाकिस्तानचे एफ-16 विमान पिटाळून लावणारे आणि पाडणारे भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना हवाई दलाकडून वीरचक्र या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.\nभारतीय हवाई दालचे विंग कमांडर यांना त्यांच्या शौर्यासाठी हवाई दलाकडून वीरचक्र पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.\n14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलावामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.\nया हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथे एअर स्ट्राईक केले.\nत्यामुळे पाकिस्तानने एफ-16 विमान भारतीय हद्दीत घुसले.\nयाबाबतची माहिती मिळताच भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी विमानांना पिटाळून लावले.\nतसेच एफ-16 विमानाला पाडण्यात अभिनंदन यांना मोठे यश मिळाले.\nमात्र त्यांच्या विमान कोसळल्याने ते पॅराशूटच्या सहाय्याने पाकव्यापत कश्मिरमध्ये पडले.\nपाकिस्तानी सैन्याने अभिनंदन यांना त्यांच्या ताब्यात घेतले होते.\nपाकिस्तानने आपल्या ताब्यात घेतले असून सुद्धा कणखरपणाने आणि निडरताने उत्तर देत असल्यामुळे त्यांना या पुरस्करासाठी शिफारस केली.\nअभिनंदन यांच्या नावासह हवाई हल्‍ले करणार्‍या 12 वैमानिकांची वायुसेना पदकासाठी शिफारस करण्यात आली आहे.\nPrevious इंजिनही भाड्याने मिळतंय; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला\nNext श्रीलंकेतील कोलंबोमध्ये आठवा बॉम्बस्फोट\nडायनासोर काळातील मादागास्कर बेटांवर fossil fish जिवंत स���पडला …\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nडायनासोर काळातील मादागास्कर बेटांवर fossil fish जिवंत सापडला …\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2021-05-18T20:47:29Z", "digest": "sha1:JLZ77KX23TYUJV5FQBH2ZE622Q4A2RB5", "length": 5577, "nlines": 131, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nविद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा तात्काळ भरा - रवींद्र वायकर\n'पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्या'\n थेट शुल्कवाढ न करण्याचं पत्र\nरखडलेल्या 'या' पादचारी पुलाचं काम वर्षाअखेरीस पूर्ण होणार\nसेवन हिल्सच्या जागी कँसर रुग्णालय सुरू करा - रवींद्र वायकर\nपत्राचाळीतील रहिवाशांच्या भाड्याचा प्रश्न तीन महिन्यांत सुटणार\nआरेतील आदिवासींना आरेमध्येच मिळणार पक्की घरं\nयंदा म्हाडाचं घर हुकलं डोन्ट वरी पुढच्या वर्षी १ हजार घरांची लॉटरी\n 'मालाड, गोरेगावहून सुटणाऱ्या लोकल जोगेश्वरीला थांबणार'\nविद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अहवाल द्या- राज्यमंत्री\nमाझ्यावर आरोप करणाऱ्याचे श्राद्ध घातले - वायकर\nकुलगुरूंना विद्यापीठात प्रवेश करू देणार नाही- वायकर\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/indias-electricity-consumption-increased-by-41-in-april-know-what-is-the-reason/", "date_download": "2021-05-18T19:39:17Z", "digest": "sha1:Q522VSHXKXDBIBWGZRRALFKQ7HJEW5PT", "length": 8960, "nlines": 123, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "एप्रिलमध्ये भारताचा विजेचा वापर 41% वाढला, नक्की कारण काय आहे ते जाणून घ्या - Hello Maharashtra", "raw_content": "\nएप्रिलमध्ये भारताचा विजेचा वापर 41% वाढला, नक्की कारण काय आहे ते जाणून घ्या\nएप्रिलमध्ये भारताचा विजेचा वापर 41% वाढला, नक्की कारण काय आहे ते जाणून घ्या\n एका वर्षापूर्वीच्या तुलनेत देशात एप्रिल 2021 मध्ये विजेचा वापर 41 टक्क्यांनी वाढून 119.27 अब्ज युनिट झाला आहे. उर्जा मंत्रालयाचा हा डेटा औद्योगिक आणि व्यावसायिक कामात चांगल्या सुधारण्याचे चिन्ह मानले जाते.\nएप्रिल 2020 मध्ये विजेचा वापर कोविड 19 चा प्रसार थांबवण्यासाठी लावण्यात आलेल्या सार्वजनिक निर्बंधामुळे 2019 च्या त्याच महिन्यात 110,000.11 अब्ज युनिट्सच्या तुलनेत 84.55 अब्ज युनिटपर्यंत कमी झाला.\nयावर्षी एप्रिलमध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या विजेचा पुरवठा, म्हणजेच पहिल्या पंधरवड्यात सर्वाधिक पुरवठा गेल्या वर्षी एप्रिलमध्ये नोंदविण्यात आलेल्या 132,000.20 मेगावॅटच्या विक्रमा पेक्षा जास्त होता.\nहे पण वाचा -\nUnemployment rate: कोरोना संकटात बेरोजगारीचा दर वाढला, मे…\nशोले चित्रपटाद्वारे प्रेरित होऊन सुरु झाली Bike Ambulance,…\nPM Kisan: 7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांचे अडकले आहेत पैसे, जर…\nएप्रिल 2021 मध्ये दिवसाला 182,000.55 मेगावॅटचा पुरवठा झाला. गेल्या वर्षी एप्रिलमधील सर्वाधिक पुरवठा करण्यापेक्षा हे प्रमाण जवळजवळ 38 टक्के जास्त आहे. मागील वर्षाची नोंद 132000.73 मेगावॅट होती.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा\nहोम आयसोलेशननंतर करोना टेस्ट करण्याची गरज नाही; AIIMS निर्देशक डॉ. रणदीप गुलेरिया\nCorona Impact : टाटा मोटर्सच्या देशांतर्गत विक्रीत झाली 41% घट\nUnemployment rate: कोरोना संकटात बेरोजगारीचा दर वाढला, मे मध्ये गेल्या 49 आठवड्यांचा…\nआपल्या बँक खात्यातील 442 रुपये कोरोनामध्ये आपल्याला मिळवून देतील लाखो रुपयांचा फायदा,…\nशोले चित्रपटाद्वारे प्रेरित होऊन सुरु झाली Bike Ambulance, हे कसे काम करते ते जाणून…\nPM Kisan: 7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांचे अडकले आहेत पैसे, जर तुमच्याही खात्यात हप्ता आला…\nWPI Data: एप्रिलमध्ये महागाई शिगेला पोहोचली, अंडी-मांस ��णि डाळीही महागल्या\nभारतात 9000 ऑक्सिजन कॉन्सेन्टर्स आणण्यासाठी Amazon ग्लोबल सेलर्सबरोबर करणार भागीदारी\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nUnemployment rate: कोरोना संकटात बेरोजगारीचा दर वाढला, मे…\nआपल्या बँक खात्यातील 442 रुपये कोरोनामध्ये आपल्याला मिळवून…\nशोले चित्रपटाद्वारे प्रेरित होऊन सुरु झाली Bike Ambulance,…\nPM Kisan: 7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांचे अडकले आहेत पैसे, जर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/nashik-no-ambulance-incident/", "date_download": "2021-05-18T20:23:24Z", "digest": "sha1:OY6CWDBYEYUF4AFATQPQQO4JDGTV2VJH", "length": 6922, "nlines": 70, "source_domain": "punerispeaks.com", "title": "नाशिकात शववाहिकाही न मिळाल्याने लेकीनेच मृतदेह नेला स्मशानात", "raw_content": "\nनाशिकात शववाहिकाही न मिळाल्याने लेकीनेच मृतदेह नेला स्मशानात\nनाशिक: ऑक्सिजन बेड न मिळाल्याने पंचवटीतील एका कोरोनाग्रस्त मातेला घरातच प्राण सोडावा लागला. त्यानंतर तब्बल चार तास प्रतीक्षा करूनही अंत्यसंस्कारासाठी शववाहिकाही न मिळाल्याने एकट्या लेकीलाच कारमधून मृतदेह स्मशानात न्यावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या प्रकारामुळे महापालिका प्रशासनाचे अक्षरशः वाभाडे निघाले आहेत.\nचार दिवसांपासून आईला ऑक्सिजन बेड मिळावा, यासाठी त्या ताई आमच्या संपर्कात होत्या. मात्र आमचेही प्रयत्न निष्फळ ठरले. दिवसभरात शेकडो फोन येतात. मदत कुणाला आणि कशी करावी असा प्रश्न आहे. महापालिकेच्या अपुऱ्या यंत्रणेचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. लोकांचे अक्षरशः जीव जात असताना मनपा प्रशासनाला काहीच गांभीर्य कसे नाही, याबाबत खेद वाटतो, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते धनंजय माने यांनी व्यक्त केली.\nबेड मिळत नसल्याने कोरोनाबधितांना कारमध्ये सलाइन लावण्याची वेळ आल्याची घटना ताजी असतानाच आता पंचवटीत एक महिलेला ऑक्सिजन बेड न मिळाल्याने प्राण गमवावा लागला आ��े. दुसरीकडे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड बरोबरच आता शववाहिकेचाही तुटवडा असल्याची आणखी एक समस्या निर्माण झाल्याने मरणानंतरही मृतदेहाच्या यातना काही पिश्चा सोडत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.\nचवटीतील अमृतधाम परिसरातील उषा डिगंबर इंगळे (वय ७०) असे या मृत महिलेचे नाव आहे. त्या कोरोना पॉझिटिव्ह होत्या. त्यांना ऑक्सिजन बेड मिळावा यासाठी त्यांच्या कन्या गायत्री यांनी चार- पाच दिवसांपासून बरेच प्रयत्न करत होत्या. अनेकांना फोन करून ऑक्सिजन बेड मिळवून देण्याची विनवणी त्या करत होत्या. अखेर रविवारी मध्यरात्री या मातेने राहत्या घरातच अखेरचा श्वास घेतला. मात्र मृत्यूनंतरही त्या लेकीला आपल्या मातेच्या अंत्यसंस्कारासाठी झगडावे लागले. चार तास प्रतीक्षा करूनही शववाहिका मिळाली नाही. अखेर या लेकीनेच आपली कार काढली आणि कारमध्येच मातेचा मृतदेह टाकून थेट स्मशानभूमीचा रस्ता धरला.\nPrevious articleउद्योगांबाबत महत्वाचा निर्णय, मुख्यमंत्र्यांची उद्योजकांसोबत ऑनलाईन बैठक\nNext articleमहाराष्ट्र लॉकडाउन: असा असेल बुधवार पासूनचा लॉकडाउन\nमराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, रद्द करण्याची कारणे\nमुंबई-पुण्याची कोरोना परिस्थिती सुधारली आहे\nहृदयद्रावक घटना आणि वृत्तवाहिन्या ; यावर लोकांचे मत\nरेल्वेमध्ये पाईंटमन मयूर शेळकेच्या पराक्रमाचा थरार; गुलाम चित्रपटाची आठवण\nमहाराष्ट्र लॉकडाउन नियम: एक मे पर्यंत कडक निर्बंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/tag/cricket/", "date_download": "2021-05-18T20:13:32Z", "digest": "sha1:JODMKDHTEAIBKGL24SDN6IMHJYKWSUHM", "length": 9560, "nlines": 110, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Cricket Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nक्रिकेट मध्ये सामना पाहताना मुलींचे भाव आणि मिम्स\nक्रिकेट सामने प्रक्षेपण कोणाकडे असो, पत्येक सामन्यात सुंदर अशा मुलीच्या भावमुद्रा शूट केल्या जातात. सध्या आयपीएल सुरु आहे. सामने विना … Read More “क्रिकेट मध्ये सामना पाहताना मुलींचे भाव आणि मिम्स”\nभारत विरुद्ध न्युझीलंड सामन्यावर पावसाचे सावट, सामना रद्द झाल्यास कोण जाणार फायनल मध्ये\nभारत विरुद्ध न्युझीलंड यांची लढत विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीत होणार आहे. सर्वांना या सामन्याची उत्सुकता लागली असली तरी या सामन्यावर पावसाचे … Read More “भारत विरुद्ध न्युझीलंड सामन्यावर पावसाचे सावट, सामना रद्द झाल्यास कोण जाणार फायन��� मध्ये\n१९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारत अंतिम फेरीत\n१९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने दिलेले लक्ष पार करताना पाकिस्तानचा संघ पुरता ढासळला. पाकिस्तानचा संपूर्ण संघ ६९ धावांवर बाद … Read More “१९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारत अंतिम फेरीत”\nसचिनचे पंतप्रधान मोदींना पत्र..\nआर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांना वेळेवर, मोठय़ा रुग्णालयात उपचार घेता आले नाहीत. माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे … Read More “सचिनचे पंतप्रधान मोदींना पत्र..”\nसलग दुसऱ्या द्विशतकासह विराटची सचिन च्या विक्रमाशी बरोबरी \nकर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत सलग दुसरे द्विशतक झळकावत सचिन, सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. मागच्या मॅच चा फॉर्म राखत … Read More “सलग दुसऱ्या द्विशतकासह विराटची सचिन च्या विक्रमाशी बरोबरी \nधोनीने 20-20 खेळात वेगळ्या दृष्टिक्षेपातून बघण्याची गरज : गांगुली\nभारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने धोनीला आंतरराष्ट्रीय T20 सामन्याला वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच भारताचे माजी क्रिकेटपट्टू … Read More “धोनीने 20-20 खेळात वेगळ्या दृष्टिक्षेपातून बघण्याची गरज : गांगुली”\nइंस्टाग्राम ची एक पोस्ट केल्यावर विराट कोहली ला मिळतात ३.२ करोड रुपये..\nविराट कोहली ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. जगातील १०० श्रीमंत खेळाडू मध्ये आता विराटचे नाव आहे. सोशल मिडिया वर … Read More “इंस्टाग्राम ची एक पोस्ट केल्यावर विराट कोहली ला मिळतात ३.२ करोड रुपये..”\n४७ धावांवर विराट कोहलीचा अप्रतिम झेल घेणा-या आयुष झिमेरबद्दल जाणून घ्या…\nमुंबई – वानखेडे स्टेडियमवर रविवारी भारत-न्यूझीलंडमध्ये मालिकेतील पहिला वनडे सामना सुरु असताना एका वेगळया घटनेने काही क्षणांसाठी प्रेक्षकांचे लक्ष वेधून … Read More “४७ धावांवर विराट कोहलीचा अप्रतिम झेल घेणा-या आयुष झिमेरबद्दल जाणून घ्या…”\nरिक्षावाल्याचा मुलगा भारतीय क्रिकेट संघात\nआयपीएलच्या लिलावात तब्बल 2.6 कोटी रुपये मिळविलेला आणि वडील रिक्षाचालक असलेल्या महंमद सिराजची ट्वेंटी-20 भारतीय संघात निवड झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या … Read More “रिक्षावाल्याचा मुलगा भा���तीय क्रिकेट संघात”\nराज्यातील महिला क्रिकेटपटूंना बक्षिस प्रत्येकी ५० लाख, पण रक्कम खरंच मिळणार का \nमहिला क्रिकेट विश्वचषकाचं उपविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय महिला संघातल्या महाराष्ट्रातील ३ खेळाडूंना राज्य सरकारने प्रत्येकी ५० लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. … Read More “राज्यातील महिला क्रिकेटपटूंना बक्षिस प्रत्येकी ५० लाख, पण रक्कम खरंच मिळणार का \nमराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, रद्द करण्याची कारणे\nमुंबई-पुण्याची कोरोना परिस्थिती सुधारली आहे\nहृदयद्रावक घटना आणि वृत्तवाहिन्या ; यावर लोकांचे मत\nरेल्वेमध्ये पाईंटमन मयूर शेळकेच्या पराक्रमाचा थरार; गुलाम चित्रपटाची आठवण\nमहाराष्ट्र लॉकडाउन नियम: एक मे पर्यंत कडक निर्बंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-lagnavishyak-gauri-kanitkar-marathi-article-2114", "date_download": "2021-05-18T21:09:40Z", "digest": "sha1:JHP2SOZLYGCQOH3SQM3R47P4DI3F75AE", "length": 20471, "nlines": 126, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Lagnavishyak Gauri Kanitkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nअनुरूपता म्हणजे नक्की काय\nअनुरूपता म्हणजे नक्की काय\nगुरुवार, 4 ऑक्टोबर 2018\nलग्नाच्या संदर्भात अपेक्षा ठरवत असताना ‘जोडीदार अनुरूप हवा’ ही मागणी कायमच असते. हा अनुरूप जोडीदार म्हणजे नक्की कोण माझ्या आईवडिलांना वाटतो तो किंवा ती माझ्या आईवडिलांना वाटतो तो किंवा ती की माझ्या कल्पनेत असतो किंवा असते ती की माझ्या कल्पनेत असतो किंवा असते ती की माझी जन्मपत्रिका सुचवते आहे तो किंवा ती की माझी जन्मपत्रिका सुचवते आहे तो किंवा ती की माझ्या मित्रासारखा असतो किंवा मैत्रिणीसारखी असते ती\nअनेकदा वधू - वर अनुरुपतेचा संबंध स्वतःसारखे असणे या गोष्टीशी लावतात. मानसी मला म्हणाली, ‘जशा माझ्या आवडी निवडी आहेत ना, तशाच त्याच्या असाव्यात.’\nनरेंद्र म्हणाला, ‘डॉक्‍टर आहे, त्यामुळे मला डॉक्‍टरच मुलगी पार्टनर म्हणून हवी आहे. कारण मग ती मला समजून घेऊ शकेल.’\nआर्या म्हणाली, ‘माझ्याच फिल्डमधला जोडीदार हवा आहे. मी इंजिनिअर आहे, तसाच तोही त्याच क्षेत्रातला हवा.’\n‘वय, उंची, पगार, शिक्षण, पत्रिका, लुक्‍स.. सगळं कसं अनुरूप हवं’ ही अजून एका मुलीच्या आईची मागणी. या सगळ्या गोष्टी जमल्यानंतर मगच स्वभाव अनुरुपतेचा मुद्दा अनेकांच्या मनात येतो. तसे पाहता जेवढी वेगळी फिल्ड्‌स तेवढा एकमेकांमधला आदर जास्त\nज्या माणसाबरोबर आपण आयुष्यभर राहणार आहोत (निदान तशी अपेक्षा आहे) आणि जो भाग कायमच आपल्याबरोबर असणार, त्याचे वागणे, बोलणे, समोरच्याचा आदर करणे या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या नाहीत का पण त्याची मातब्बरी जोडीदार निवडीच्या पहिल्या पायरीवर वाटत नाही.\nअनेकदा मनातल्या जोडीदाराविषयीच्या कल्पना आदर्शत्वाकडे झुकलेल्या असतात. कोणतेच नाते आदर्श नसते, कारण माणसे आदर्श नसतात. आणि आदर्श जोडीदार किंवा perfect partner हे एक मिथक आहे. अनुरूपता ही अशी तयार नसते, रेडिमेड नसते याची खरे तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आदर्श जोडीदार आणि अनुरूप जोडीदार हे दोन्ही ट्रॅक्‍स एकाच वेळी चालू असतात. आदर्शत्व आपल्याकडे निसर्गाबरोबर आलेले असते. पण अनुरूपता ही आपल्याला जाणीवपूर्वक निर्माण करावी लागते.\nअनुरूपता म्हणजे सेम असणे नाही, सारखे असणे नाही. अनुरूपता म्हणजे क्‍लोनिंग नाही. अनुरूपता ही स्वीकारात आहे. आधी स्वतःचा स्वीकार, स्वतःच्या क्षमता, कमतरता यांचा स्वीकार ज्याला जमला त्याला समोरच्याचा स्वीकार करता येण्याच्या शक्‍यता वाढतात. कधी कधी माझ्यात काहीच कमी नाही अशा धारणाही असतात किंवा माझ्यात विशेष असे काहीच नाही अशाही धारणा असतात. दोन्ही घातक आहेत. अनुरूपता हा एक अथक चालणारा प्रवास आहे. माझ्या जोडीदारासमवेत वेगवेगळे अनुभव घ्यायची माझी तयारी आहे का आपण दोघेही एका खूप लांबच्या प्रवासाला निघालो आहोत, अशी कल्पना केली तर भावना, अनुभव आणि पूर्वग्रहांचे ओझे - बॅगेज माझ्याकडे किती आहे, मी मोकळ्या मनाने प्रवासाला तयार आहे का आपण दोघेही एका खूप लांबच्या प्रवासाला निघालो आहोत, अशी कल्पना केली तर भावना, अनुभव आणि पूर्वग्रहांचे ओझे - बॅगेज माझ्याकडे किती आहे, मी मोकळ्या मनाने प्रवासाला तयार आहे का तो अनुभव आमच्या दोघांचा असेल का तो अनुभव आमच्या दोघांचा असेल का मला सगळे फिक्‍स असलेले पाहिजे का मला सगळे फिक्‍स असलेले पाहिजे का माणूस म्हणून असणारा आदर द्यायची माझी तयारी आहे का माणूस म्हणून असणारा आदर द्यायची माझी तयारी आहे का माझ्याकडे लवचिकता हा गुण आहे का माझ्याकडे लवचिकता हा गुण आहे का असे विविध प्रश्‍न स्वतःला विचारले पाहिजेत.\nसुरेखा म्हणाली, ‘आधीच जर त्याचा स्वभाव माहीत असेल तर मला आवडेल. स्वभाव आधी कळला पाहिजे. त्या हल्ली टेस्ट असतात ना, त��या आहेत का तुमच्याकडे\nम्हटले, ‘हो आहेत की तशा टेस्ट्‌स. तू थोडे गुगल सर्च केलेस तर तिथेही तुला सापडतील. पण अगं स्वभाव म्हणजे काही काळ्या दगडावरची रेघ आहे का प्रत्येक टेस्टचा रिपोर्ट दर थोड्या दिवसांनी वेगळा येऊ शकतो. ती टेस्ट देताना आपला मूड वेगळा असू शकतो. कारण आपण सगळे जण बदलणारे आहोत. पाच वर्षांपूर्वी तू जशी होतीस तशी आज आहेस का प्रत्येक टेस्टचा रिपोर्ट दर थोड्या दिवसांनी वेगळा येऊ शकतो. ती टेस्ट देताना आपला मूड वेगळा असू शकतो. कारण आपण सगळे जण बदलणारे आहोत. पाच वर्षांपूर्वी तू जशी होतीस तशी आज आहेस का\nअसा प्रश्‍न विचारल्यावर ती संभ्रमात पडली. म्हणाली, ‘खरंच की. मी हा विचारच केला नव्हता. पण मग कसा ओळखायचा त्याचा स्वभाव\nखरे सांगायचे तर स्वभाव समजून घेण्याच्या फंदात न पडता, कारण आपल्या प्रत्येकाच्या स्वभावाला असंख्य पदर आहेत, आणि ते एकाच वेळी कसे उलगडतील त्यापेक्षा मला कसे जगायचेय, हा विचार प्रत्येकाने करणे आवश्‍यक आहे. कसे जगायचेय याची बेसिक मूल्ये एक असायला हवीत. एकमेकांमधल्या विविधतेचा स्वीकार करणे हाही महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याचवेळी दोघांमधले साधर्म्यपण शोधता यायला हवे. ज्यावेळी आपण म्हणतो न की त्या दोघांचे स्वभाव जुळत नाहीत, अशावेळी खरे तर त्यांची जीवनमूल्ये आणि जीवनशैली जुळत नसते.\nसंतोष आणि ऋचा - त्यांच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती. नात्यातला प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि जरुरीपुरता पैसा असावा, एकमेकांना वेळ द्यावा ही तिची जीवनमूल्ये आहेत. पण संतोषला पैसा हेच त्याचे सर्वस्व होते. त्यामुळे कोणत्याही मार्गाने पैसा मिळाला पाहिजे, असे त्याचे मत होते. अशा दोन टोकाच्या विचारसरणीचे पटणे कठीण असते.\nसीमाचा प्रेमविवाह होता. सीमाचा नवरा जयेश एक चित्रकार होता. सीमा एका मोठ्या कंपनीत फायनान्स मॅनेजर होती. लग्नापूर्वी तिला जयेशच्या कलेचा खूप अभिमान होता. तू तुझ्या मर्जीप्रमाणे तुझी कला वाढव असेही तिने त्याला सांगितले होते. पण लग्नानंतर मात्र तो स्वतःहून त्याची चित्रे विकण्यासाठी प्रयत्न करीत नाही, तो स्वतःहून चित्रांचे प्रदर्शन भरवण्यासाठी प्रयत्नशील नाही आणि त्याने त्याच्या मूडनुसार चित्रे न काढता रोज चित्रे काढलीच पाहिजेत असा तिचा आग्रह होता. जयेशला ते जमत नव्हते. तो कलंदर व्यक्तिमत्त्वाचा होता. लग्नापू���्वीच्या तिला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये आता बदल झाला होता. आता तिला तो तिच्यासाठी अनुरूप वाटत नव्हता.\nहा सगळा विचार लग्नापूर्वी करणे आवश्‍यक ठरते. त्यामुळे एखाद्याच्या जीवनशैली आणि जीवनमूल्यांना तपासणे गरजेचे आहे.\nआपले सहजीवन उत्तम रीतीने फुलण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी आपल्या आसपासची आजूबाजूची बहरलेली नाती जरूर पाहावीत. त्यांचे नाते फुलवण्यासाठी त्यांनी कोणते प्रयत्न केले याची आवर्जून माहिती घ्यावी.\nमाझ्या ओळखीत एक जोडपे आहे. स्वाती आणि सुहास. ते दोघेही एकमेकांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. तिचा एकूण साहित्याचा व्यासंग पाहून त्याने तिला पीएच. डी. करण्याचा खूप आग्रह केला. तिचा विषय ठरल्यावर त्यानेही त्या विषयाचा अभ्यास केला. तिच्यासाठी वेगवेगळी पुस्तके शोधली. तिचा अभ्यास चालू असताना घरातल्या अनेक गोष्टींची जबाबदारी त्याने स्वतःहून उचलली. तिला निश्‍चिंतपणे अभ्यास करता आला. एकमेकांना आदर द्यायला हवा असे ज्यावेळी आपण म्हणतो, त्यावेळी तो आदर कृतीतून दिसायला हवा. आपले जवळचे नातेवाईक हादेखील आपल्या वर्तुळाचा एक भाग आहेत याची जाणीव ठेवणे आवश्‍यक असते. त्यांना वगळून आपण आपले सहजीवन फुलवू शकत नाही. अनेकदा जवळचे नातेवाईक आपल्या म्हणण्याप्रमाणे वागतीलच असे नाही. पण त्यांच्यावर पूर्ण फुली न मारता त्यांना एका ठराविक अंतरावर ठेवू शकतो. त्यामुळे त्यातून येणारी कटुता टळू शकते. अनुरूपता फुलवण्यासाठी स्त्री-पुरुषांच्या साचेबद्ध प्रतिमांच्या पलीकडे जाण्याची गरज आहे.\nअनुरूपतेसाठीचा प्रवास करत असताना कोणत्याही नात्यांमध्ये दोन्ही बाजूंनी देवाणघेवाण असते. तरच ते नाते फुलते, बहरते, प्रगल्भ होते. एकमेकांमधली अनुरूपता शोधली आणि जाणीवपूर्वक ती वाढवली तर नाते प्रगल्भ व्हायला मदत होते. स्वतंत्रपणे कुणी चांगला किंवा वाईट, बरोबर किंवा चूक असतो असे नाही. पण एकमेकांवर आरोप न करता एकमेकांच्या वाढीमध्ये प्रोत्साहन कसे देता येईल, याचा विचार नक्की करता येतो. एकमेकांना मदत करण्याने नाते बळकट व्हायला मदत होते. नॉन-जजमेंटल झाल्याशिवाय अनुरूपता येणे अवघड असते. या प्रवासाचा आनंद एकदा का घेता यायला लागला, की अनुरुपतेच्या मुक्कामाच्या थांब्याची वाट पाहण्याची आवश्‍यकताच नाही. पाठीवर कमी बॅगेज असले ���ी प्रवास आनंददायीच होणार यात शंका नाही.\nलग्न डॉक्‍टर इंजिनिअर शिक्षण\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/nasa-sofia-discovers-water-on-sunlit-surface-of-moon-gh-491353.html", "date_download": "2021-05-18T19:40:28Z", "digest": "sha1:KZX7RI344ZAZ2P6XLNNWOSIOUYPJEV2L", "length": 19513, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नासाला चंद्रावर आढळलं पाणी; मानवी वस्तीच्या निर्मितीसाठी महत्त्वाचा टप्पा nasa-sofia-discovers-water-on-sunlit-surface-of-moon-gh | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा क��य आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nनासाला चंद्रावर आढळलं पाणी; मानवी वस्तीच्या निर्मितीसाठी महत्त्वाचा टप्पा\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर...'\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nचक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले, नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त; VIDEO मध्ये पाहा लोकांन��� कसं वाचवलं\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, VIRAL होताच नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nपुण्यात दिवसाढवळ्या भर रस्त्यात एकाला भोसकलं : म्हाळुंगे परिसरातला थरार CCTV मध्ये कैद\nनासाला चंद्रावर आढळलं पाणी; मानवी वस्तीच्या निर्मितीसाठी महत्त्वाचा टप्पा\nअमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा (Nasa)ने चंद्रावर पर्यायी स्वरूपात पाणी सापडल्याचा दावा केला आहे.\nमुंबई, 27 ऑक्टोबर: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा (Nasa)ने चंद्रावर पर्यायी स्वरूपात पाणी सापडल्याचा दावा केला आहे. सूर्याची किरणं पोहोचू शकणाऱ्या चंद्रावरील भागामध्ये हे पाणी आढळून आल्याचं नासाने म्हटलं आहे. त्यामुळे या पाण्याचा फायदा केवळ भविष्यात मानवाच्या चंद्रावरील मिशनला होणार नसून पिण्यासाठी आणि रॉकेट इंधन म्हणून देखील उपयोग होणार आहे. नासाच्या स्ट्रेटोस्फियर ऑब्झर्व्हेटरी फॉर इंफ्रारेड अ‍ॅस्ट्रॉनॉमी (सोफिया)ने या पाण्याचा शोध लावला आहे.\nनासाने दिलेल्या माहितीनुसार, चंद्राच्या दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठ्या खड्ड्यांपैकी एक असणाऱ्या क्लेवियस क्रेटरमध्ये पाण्याचे अणू असल्याचा सोफियाने शोध लावला आहे. याआधी झालेल्या संशोधनात चंद्रावर हायड्रोजनचे काही घटक आढळून आले होते. पण तिथं हायड्रॉक्सिलचा शोध लावला नव्हता. याविषयी बोलताना वॉशिंग्टनमधील नासाच्या मुख्यालयातील विज्ञान मिशन संचालनालयामध्ये अस्ट्रोफिजिक्स विभागातील निदेशक पॉल हर्ट्ज म्हणाले, ‘चंद्रावर ज्या भागात सूर्याची किरण पोहोचतात त्या भागात पाणी असल्याचा अंदाज आम्हाला आला होता. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी शोध घेतला असता पाणी आढळून आले.’\nमानवी वस्ती निर्मितीची नासाची योजना\nनासाने आधीच 2024 मध्ये आर्टेमिस योजनेच्या माध्यमातून चंद्रावर माणूस पाठवण्याची योजना तयार केली आहे. या माध्यमातून चंद्रावर माणसाच्या हालचाली वाढवण्याचा नासाचा मानस आहे. या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेलेला माणूस चंद्रावरील आजपर्यंत कुणीही पोहोचू न शकलेल्या ठिकाणांचा शोध घेऊ शकेल तसंच जिथे माणूस या आधी पोहोचला त्या ठिकाणचा अधिक अभ्यास करू शकेल.\nनेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमीच्या नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या अंकातील अभ्यासानुसार, या स्थानावरील डेटामध्ये दर दशलक्ष एकाग्रतेच्या क्षेत्रात 100 ते 412 भाग इतक�� पाणी दिसून आले. त्या तुलनेत चंद्राच्या पृष्ठभागावर सोफियाने जितके पाणी शोधले आहे ते आफ्रिकेच्या सहारा वाळवंटातील पाण्याच्या प्रमाणापेक्षा 100 पट कमी आहे. अल्प प्रमाणात असूनही, या शोधामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी कसे तयार होते हा सर्वात मोठा प्रश्न तयार होत आहे. त्याहूनही मोठा प्रश्न म्हणजे चंद्राच्या कठीण आणि हवारहित वातावरणात पाणी कसं टिकून राहतं हा आहे.\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://arbhataanichillar.blogspot.com/2011/08/blog-post.html", "date_download": "2021-05-18T20:09:56Z", "digest": "sha1:BFH2Y6IIYMYODOPZ7B3ICTTVCF4CWNCW", "length": 7087, "nlines": 64, "source_domain": "arbhataanichillar.blogspot.com", "title": "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: अदेन सलाद आणि आपण", "raw_content": "\nमाझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर\nजी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर\nअदेन सलाद आणि आपण\n'A picture is worth a thousand words.' असे काहीसे एक वाक्य इंग्रजी भाषेत आहे. ते खरे असले तरी आपल्याला भावणारे छायाचित्र हजारात एखादेच. ते कधी आपल्याला हसवते, कधी रडवते तर कधी पूर्णपणे अस्वस्थ करून सोडते. असंच एक छायाचित्र मी नुकतंच पाहिलं, ते पाहून मी अक्षरशः हादरून गेलो.\nहे चित्र आहे केनियामधले. http://www.boston.com/bigpicture/ आणि http://www.theatlantic.com/infocus/ ही जगभरातली छायाचित्रे दाखवणारी संकेतस्थळे मी नेहमी पहात असतो, त्यातल्या पहिल्या संकेतस्थळावरचे हे चित्र आहे. दुष्काळ नि यादवी या दोन संकटांच्या कचाट्यात सापडलेल्या सोमालियातील अनेक नागरिकांनी तिथून केनियात पलायन केले आहे, अशाच एका निर्वासितांच्या छावणीमधल्या एका लहानग्याचे हे चित्र आहे.\nया चित्रातल्या अदेनला पाहून मी स्तब्ध झालो. खायला नसल्याने खपाटीला गेलेले पोट, कृश झालेले हात नि मोठे दिसणारे डोकं हे सारं भयंकर, पण मी अस्वस्थ झालो ते त्याचे डोळे पाहून. मला वाटले की तो आपल्या मोठ्ठाल्या डोळ्यांनी आपल्या आईला विचारतो आहे, 'आई, माझं असं का झालं गं' पण या प्रश्नाचे उत्तर त्याच्या आईकडे नाही, कुणाकडेच नाही. माणूस या पृथ्वीवर येऊन दोन लाख वर्षांपेक्षाही जास्त वेळ झाला असताना अजूनही काही लोकांना खायला पुरेसं अन्न मिळत नाही ही वस्तुस्थिती लाजिरवाणीच नाही का' पण या प्रश्नाचे उत्तर त्याच्या आईकडे नाही, कुणाकडेच नाही. माणूस या पृथ्वीवर येऊन दोन लाख वर्षांपेक्षाही जास्त वेळ झाला असताना अजूनही काही लोकांना खायला पुरेसं अन्न मिळत नाही ही वस्तुस्थिती लाजिरवाणीच नाही का आता आपलंच पहा, आपल्या सगळ्यांमधे बाकी काही सामाईक नसेल पण एक गोष्ट नक्की सामाईक असते, ती म्हणजे तक्रार करण्याची वृत्ती. आपण सगळेच नेहमी कुरकुरत असतो. म्हणजे सायकल असेल तर दुचाकी नाही म्हणून नि दुचाकी असेल तर चारचाकी नाही म्हणून. स्वतःचे घर नसेल तर ते नाही म्हणून आणि असेल तर ते छोटे पडते म्हणून. पण वस्तुस्थिती अशी आहे की आपण सगळेच नशीबवान आहोत, खूप नशीबवान. आणि हे सिद्ध करण्यासाठी असे एखादे छायाचित्रच पुरेसे आहे.\nकेनियातल्या अदेन सालेदसाठी आपण इथे बसून काहीच करू शकत नाही. पण त्याचे ते डोळे पाहून आपल्या डोळ्यांच्या कडा किंचीत पाणवाव्यात, एवढे झाले, तरी माझ्या मते ते पुरेसे आहे.\n मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच विषयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे\nकोकण रेल्वेमार्गे रत्नागिरी - २\nअदेन सलाद आणि आपण\nया जालनिशीचे लेख ���िळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/nanded/umri-mahur-taluka-pending-agitation-of-np-employees-for-pending-demands-56611/", "date_download": "2021-05-18T19:51:31Z", "digest": "sha1:I3XIFLHGWA2W5D7KN7LP76VKZKRXNFZT", "length": 14085, "nlines": 132, "source_domain": "dainikekmat.com", "title": "उमरी, माहूर तालुक्यात प्रलंबित मागण्यांसाठी न.पं.कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन", "raw_content": "\nHomeनांदेडउमरी, माहूर तालुक्यात प्रलंबित मागण्यांसाठी न.पं.कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन\nउमरी, माहूर तालुक्यात प्रलंबित मागण्यांसाठी न.पं.कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन\nमाहूर /उमरी : राज्यातील नगरपरिषद नगरपंचायतीत कार्यरत सफाई, पाणी पुरवठ्यासह सर्व कर्मचा-यांना तसेच सेवा निवृत्त कर्मचा – यांना दोन- दोन महिने वेतन मिळत नसल्याने होत असलेल्या उपासमारीस कंटाळुन व इतर प्रलंबीत मागण्या संदर्भात शासनाचे होणारे दुर्लक्ष व डी.एन.ए. कार्यालया कडून दिल्या जाणार.्या त्रासाला वैतागून महाराष्ट्र नगर परिषद,नगर पंचायती कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेच्या सूचनेनुसार राज्य कोषाध्यक्ष तथा माहूर नगर पंचायतचे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांचे नेतृत्वात न.पं. सर्वच कर्मचा-यांनी गुरुवार दि.१५ एप्रिल रोजी दिवसीय लेखणी बंद आंदोलन केल्याने कार्यालयीन कामासाठी आलेल्या शहरवासियांना रीत्या हाताने घरी परत जावे लागले.\nलेखणी बंद आंदोलन करण्यापूर्वी संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी विद्या कदम यांना दिलेल्या निवेदनातून राज्यातील नगरपरिषद , नगरपंचायती मधील कर्मचा-यांना नियमित वेतन मिळत नसल्यामुळे सफाई कामगार , पाणीपुरवठा व इतर कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली असल्याची व्यथा मांडण्यात आली आहे.तसेच अन्य प्रलंबित मागण्या संदर्भामध्ये दोन वषार्पूर्वी शासन स्तरावर निर्णय होऊनही आयुक्त तथा संचालक कार्यालयातून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. नगरविकास सचिव (नवि यांचेकडे संघटनेच्या पदाधिका-यांनी अनियमित वेतना बद्दल व इतर प्रलंबित मागण्या संदर्भात अनेक वेळा कैफियत मांडली, परंतु त्या विभागानेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची गंभीर बाबही निवेदनात नमूद केली आहे.\nयापूर्वी संघटनेच्या वतीने १ मार्च २०२१ रोजी ढोल बजाओ, भिक मांगो आंदोलन केले होते . परंतु राज्यातील नगरपरिषद , नगरपंचायती मधील ६० हजार सफाई कामगार , पाणीपुरवठा व इतर ३० हजार ��ेवा निवृत्त कर्मचा – यांच्या उपासमारीकडे मुख्यमंत्री महोदयासह सर्व संबंधीतांनी दुर्लक्षच केल्याचा ठपका ठेवत नाईलाजास्तव आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचा उल्लेख त्या निवेदनात करण्यात आला आहे. २५ एप्रील पर्यंत संघटनेच्या १३ प्रलंबित मागण्या सोडविण्या संदर्भात शासन स्तरावर विचार न झाल्यास दि . ०१ मे २०२१ रोजी कामगार दिनी ध्वजारोहना नंतर अत्यावश्यक सेवेसह सर्वच कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु करतील असा इशारा संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी विद्या कदम यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. अभियंता प्रतिक नाईक,गंगाधर दळवे,देवीदास जोंधळे, देवीदास सिडाम,मंगल देशमुख, विजय शिंदे,सुरेंद्र पांडे, शे.मजहर,भाग्यश्री रासवते,शे.नयूम,गणेश जाधव,बरडे,शकिलाबी,शब्बीर भाई,अवि रुणवाल,आडे,सादीक भाई यांचेसह सर्वच कर्मचा-यांनी लेखणीबंद आंदोलनात सहभाग घेतला होता. कार्यालयीन कामासाठी आलेल्या नागरिकांना या आंदोलनाचा चांगलाच फटका बसला.\nएक दिवस काम बंद आंदोलन\nउमरी उमरी नगर परिषद कर्मचारी आपल्या विविध मागण्या संदर्भात गेल्या दोन वषार्पासून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करून निवेदने देऊनही सरकारला जाग येत नसल्याने सरकारला जागे करण्यासाठी उमरी नगर परिषद कर्मचारी यांच्यावतीने आज दि .१५ रोजी काम बंद आंदोलन करण्यात आले आहे .\n४ महिन्यासाठी ४ कोटींचे नांदेडात कोव्हीड रुग्णालय\nPrevious article४ महिन्यासाठी ४ कोटींचे नांदेडात कोव्हीड रुग्णालय\nNext articleपंढरपूरच्या आमदारकीचा उद्या फैसला\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nकॉंग्रेस नगरसेवकाची रुग्णालयातील कर्मचा-यांवर दबंगगिरी; नांदेड येथील घटना\nनांदेड जिल्ह्यास अवकाळी पावसाने झोडपले\nडायरेक्ट ‘लग्गा’ लावा.. अन् कोविड लस घ्या\nपैनगंगेत बुडणा-या तरुणाचा जीव वाचवला\nकामावर पुन्हा घेण्यासाठी कामगारांचे धरणे\nजिल्ह्यात गुंडांचा थरार; गोळीबारात एक ठार\nनांदेड जिल्ह्यात केवळ २३३ नव्या कोरोना बाधितांची नोंद\nब्रेक द चैनच्या सक्तिसाठी कंधार शहरात प्रशासन रस्त्यावर\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2020/07/31/arjun-tendulkar-gf/", "date_download": "2021-05-18T20:45:40Z", "digest": "sha1:QEW7YRZAY2RXOZXAIWPX3JB5HRMWISRZ", "length": 7786, "nlines": 40, "source_domain": "khaasre.com", "title": "विराटला प्रपोज करणाऱ्या ‘या’ तरुणीला सचिनचा मुलगा करतोय डेट! नेमकी आहे तरी कोण ती? – KhaasRe.com", "raw_content": "\nविराटला प्रपोज करणाऱ्या ‘या’ तरुणीला सचिनचा मुलगा करतोय डेट नेमकी आहे तरी कोण ती\nक्रिकेटला महान अनिश्चिततेचा खेळ मानले जाते. या खेळाच्या बाबतीत केवळ मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही काय होईल हे शेवटपर्यंत सांगता येत नाही. क्रिकेट आणि सचिन तेंडुलकर हे अतूट नाते आहे. सचिनला तर क्रिकेटचा देवही मानले जाते.\nकारण जोपर्यंत क्रिकेट आहे तोपर्यंत सचिनने केलेले अनेक विश्वविक्रम अबाधित राहतील. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी कामगिरी सचिनने केली आहे. परंतु आज आपण साहिब नाही, तर त्याच्या मुलाच्या वेगळ्याच कामगिरीबद्दल बघणार आहोत.\nसचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटमध्ये उतरला आहे. अर्जुन हा ऑलराऊंडर खेळाडू आहे. तो डावखुरा फलंदाज आणि चांगला गोलंदाज आहे. हे झालं अर्जुनच्या खेळाबद्दल, पण आता आपण त्याच्या लव्हस्टोरीबद्दल बघणार आहोत.\nसध्या अर्जुन तेंडुलकर आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघातील बॅट्समन डॅनियल वॅट यांच्यातील वाढती जवळीक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. त्यांच्यामध्ये खूपच गाढ मैत्री झाली आहे.\nअर्जुनचे वय २१ वर्ष असून डॅनियल २९ वर्षांची आहे. डॅनियल अर्जुनापेक्षा आठ वर्षांनी मोठी असली तरी दोघांच्या मैत्रीमध्ये वय आडवे आले नाही. हे सांगण्यामागचे मुख्य कारण म्हणजे सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली ही देखील सचिनपेक्षा वयाने सहा वर्षांनी मोठी आहे. सध्या सोशल मीडियावर अर्जुन आणि डॅनियलचे अनेक फोटो येत आहेत ज्यामध्ये दोघे एकमेकांसोबत दिसत आहेत. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचीही चर्चा आहे.\nडॅनियल वॅटने यापूर्वी भारताचा कॅप्टन विराट कोहली याला लग्नाची मागणी घातली होती. तिने ४ एप्रिल २०१४ रोजी ट्विटरवर “Kholi marry me” असे ट्विट करुन विराटला प्रपोज केले होते. परंतु विराटने तिला सोशल मीडियावर अशा पोस्ट शेअर करु नकोस असे सुनावले होते. त्यानंतर विराट आणि अनुष्काची जोडी जमली आणि दोघांनी लग्न केले. आता अर्जुनच्या निमित्ताने पुन्हा एकदा डॅनियल चर्चेत आली असून पुढे काय होतंय ते पाहण्यासारखे आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nCategorized as Uncategorized, जीवनशैली, नवीन खासरे, नाते संबंध, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, बातम्या\nराफेल-सुखोई हि जगातील सर्वात विध्वंसक जोडी भारताकडे असणार आहे\nमिशा असणाऱ्या “या” राजकुमारीच्या नादात १३ पोरांनी स्वतःचा जीव दिला होता\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झ���ली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%88-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2021-05-18T20:50:35Z", "digest": "sha1:6M5K3FI4VTW4GFNGQ5TZICNUL6PLHWPH", "length": 5134, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "ई-ग्रंथालय प्रवेश परीक्षा-2018 उमेदवारांची गुणवत्ता यादी, निवड यादी, तसेच प्रतीक्षा यादी | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nई-ग्रंथालय प्रवेश परीक्षा-2018 उमेदवारांची गुणवत्ता यादी, निवड यादी, तसेच प्रतीक्षा यादी\nई-ग्रंथालय प्रवेश परीक्षा-2018 उमेदवारांची गुणवत्ता यादी, निवड यादी, तसेच प्रतीक्षा यादी\nई-ग्रंथालय प्रवेश परीक्षा-2018 उमेदवारांची गुणवत्ता यादी, निवड यादी, तसेच प्रतीक्षा यादी\nई-ग्रंथालय प्रवेश परीक्षा-2018 उमेदवारांची गुणवत्ता यादी, निवड यादी, तसेच प्रतीक्षा यादी\nई-ग्रंथालय प्रवेश परीक्षा-2018 उमेदवारांची गुणवत्ता यादी, निवड यादी, तसेच प्रतीक्षा यादी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 10, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/icc-cricket-women-s-t20-world-cup-alyssa-healy-hit-75-runs-in-34-balls-mhsy-440195.html", "date_download": "2021-05-18T20:45:30Z", "digest": "sha1:BO4EXPJF4HHV2KEI4NXEFFA2EDAGYRLQ", "length": 20065, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ऑस्ट्रेलियाचा जग्गजेतेपदाचा पंच, महिला क्रिकेटरनं मोडला हार्दिक पांड्याचा विश्वविक्रम icc cricket women s t20 world cup Alyssa Healy hit 75 runs in 34 balls mhsy | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंत��� गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nऑस्ट्रेलियाचा जग्गजेतेपदाचा पंच, महिला क्रिकेटरनं मोडला हार्दिक पांड्याचा विश्वविक्रम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर...'\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nचक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले, नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त; VIDEO मध्ये पाहा लोकांनी कसं वाचवलं\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, VIRAL होताच नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nपुण्यात दिवसाढवळ्या भर रस्त्यात एकाला भोसकलं : म्हाळुंगे परिसरातला थरार CCTV मध्ये कैद\nऑस्ट्रेलियाचा जग्गजेतेपदाचा पंच, महिला क्रिकेटरनं मोडला हार्दिक पांड्याचा विश्वविक्रम\nऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. यात यष्टीरक्षक फलंदाज हिलीने तुफान फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजीचे कंबरडे मोडले.\nमेलबर्न, 08 मार्च : महिला टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी अॅलेसा हिली आणि बेथ मूनी यांनी तुफान फटकेबाजी केली. दोघींनी अर्धशतकी खेळी करून संघाला 184 धावांपर्यंत पोहोचवलं. हा सामना ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक अॅलेसा हिलीने वेगवान अर्धशतक केलं. तिने फक्त 30 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. यासह अॅलेसाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महिला आणि पुरुष खेळाडूंना मागे टाकलं. आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत वेगवान अर्धशतकाचा विश्वविक्रम हिलीने तिच्या नावावर केला.\nहिलीने 192.30 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. आयसीसी स्पर्धेच्या अंत��म सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये हा सर्वाधिक स्ट्राइक रेट ठरला आहे. याबाबतीत हिलीने भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला मागे टाकलं आहे. पांड्याने 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये 176.74 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या. पांड्याने 43 चेंडूत 76 धावांची खेळी केली होती.\nऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 185 धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताच्या सुमार क्षेत्ररक्षणामुळे ऑस्ट्रेलियानं 184 धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात एलिसा हिलीने शानदार खेळी करत भारतीय गोलंदाजांचे कंबरडे मोडले. एलिसा हिलीने 39 चेंडूत 192.31च्या स्ट्राईक रेटने 5 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 75 धावा केल्या. एलिसा आणि बेथ मूनी यांनी 115 धावांची भागीदारी केली.\nहे वाचा : पहिल्या 24 चेंडूत खेळाडूंनी केल्या 2 मोठ्या चूका, टीम इंडियाला पडणार महागात\nभारताने दीप्ती शर्माच्या तिसऱ्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर शेफाली वर्माने खतरनाक अशा एलिसा हिलीचा झेल सोडला. शेफालीने सोपा कॅच सोडल्यानंतर हिलीने याचा फायदा घेतला. त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये राजेश्वरी गायकवाडने बेथ मूनीचा कॅच सोडला. त्यामुळं भारतानं पहिल्या 24 ओव्हरमध्ये दोन्ही सलामीवीरांना जीवनदान दिले. अखेर राधा यादवने 75 धावांवर एलिसाला बाद करत ही भागीदारी मोडली. त्यानंतर लगेचच बेथ मूनीने 41 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर दीप्ती शर्माने कर्णधार लॅनिंग आणि अ‍ॅश्ले गार्डनर यांना एकाच ओव्हरमध्ये माघारी धाडले. तर 19व्या ओव्हरमध्ये पूनम यादवने रॅचेल हेन्सला बाद केले.\nVIDEO : 41 वर्षांचा जहीर खान झाला सुपरमॅन हवेत उडी मारत घेतला शानदार कॅच\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैद��नात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D/", "date_download": "2021-05-18T19:54:28Z", "digest": "sha1:LVKIJNGYEUFGUGFSWGTYAUS6XOGETMVA", "length": 13469, "nlines": 73, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "संघटित क्षेत्रात महाराष्ट्रात सर्वाधिक रोजगारनिर्मिती | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nसंघटित क्षेत्रात महाराष्ट्रात सर्वाधिक रोजगारनिर्मिती\nअवघ्या सात महिन्यात ८ लाखांवर रोजगार\nमुंबई, दि. 25: देशात सप्टेंबर 2017 ते मार्च 2018 या 7 महिन्यांच्या कालावधीत संघटित क्षेत्रात एकूण 39.36 लाख इतकी रोजगारनिर्मिती झाली असून, या क्षेत्रातील रोजगार निर्मितीत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकाविले आहे. ही रोजगारनिर्मिती 8,17,302 इतकी आहे.\nकर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संघटनेने (ईपीएफओ) या कालावधीसाठीची जी आकडेवारी 21 मे 2018 रोजी जाहीर केली, त्यात 6 आघाडीच्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राज्यांची एकत्रित बेरीज ही एकट्या महाराष्ट्रातील रोजगारनिर्मितीच्या संख्येएवढी आहे.\nअर्थात रोजगारनिर्मितीची ही आकडेवारी केवळ संघटित क्षेत्रातील असून, ज्या आस्थापनांनी ईपीएफओकडे खाते उघडले, तीच संख्या यात अंतर्भूत आहे. याशिवाय असंघटित आणि इतरही क्षेत्रात रोजगारनिर्मिती होतच असते. ती संख्या याहून अध���क आहे. अवघ्या सातच महिन्यात महाराष्ट्राने 8 लाखांवर रोजगार संघटित क्षेत्रात निर्माण केले आहेत. याचाच अर्थ प्रत्येक महिन्याकाठी एक लाखाहून अधिक रोजगार राज्यात निर्माण होत आहेत.\nकर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संघटनेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार,एकट्या महाराष्ट्रात 8,17,302 रोजगार निर्माण झाले असून, दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूमध्ये 4,65,319 रोजगार निर्माण झाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर गुजरात असून, त्या राज्यात 3,92,954 रोजगार निर्माण झाले आहेत. हरयाणात 3,25,379 इतके रोजगार निर्माण झाले असून, पाचव्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकात 2,93,779 रोजगारनिर्मिती झाली आहे. दिल्ली सहाव्या क्रमांकावर असून तेथे 2,76,877 रोजगार निर्माण झाले आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ अभियान अंतर्गत महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विविध उद्योगस्नेही धोरणांची तसेच कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत रोजगार निर्मितीसाठी आखलेल्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र आदी उपक्रमांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या करारांनी मूर्त रुप घेतले आहे. त्यातूनही रोजगार निर्मितीला चालना मिळाली आहे. विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यादेखील महाराष्ट्र आघाडीवर आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस, डिजिटल प्रशासन यामुळे उद्योग-व्यवसायांना सुलभ सेवा उपलब्ध झाल्या आहेत. या सर्व प्रयत्नांचा पर‍िपाक म्हणून राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे.\n← प्रँक व्हिडिओ बनवण्यासाठी मोटरमनला नकोते प्रश्न विचारून त्रास देणाऱ्या काही तरुणांना अटक\nठाणे येथे “एक भारत श्रेष्ठ भारत” खो – खो स्पर्धा व भारत नेपाळ आंतरराष्ट्रीय खो-खो सामन्याचे आयोजन →\nलोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 151 ए नुसार हंगामी रिक्त जागा भरण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाला अधिकार\nपश्चिम डोंबिवलीच्या मोठागाव, देवीचा पाडा, रेतीबंदर, कुंभारखाणपाडा, आदी भागात जलकोंडी\nठाकुर्ली उड्डाण पुलामुळे डोंबिवलीतील वाहतुकीची कोंडी सुटणार\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरण��र सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/rila-hota/", "date_download": "2021-05-18T19:46:27Z", "digest": "sha1:DUBI6FAABQ5ANKPM7ERD3NHWPVGAS2SQ", "length": 3107, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Rila hota Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : कलाकार आतून घडला की त्याची कलाही घडत जाते –रीला होता\nएमपीसी न्यूज - “योग्य गुरु शोधून त्यांच्या कडून नृत्याचे तंत्र शिकून घ्यावे, ते पक्के करावे. गुरूच्या सानिध्यात त्यांच्या अनुभवांचा लाभ घ्यावा. मात्र ,नंतर आपण मुळात काय आहोत, अपाली प्रेरणा ओळखून स्वतःला जाणून घेत काम करायला हवे. कलाकार…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/sanitize-vegetables-with-steamer/", "date_download": "2021-05-18T21:34:24Z", "digest": "sha1:3C5ZZ5VVDUJ6AR246LOFLUQ7BMAA4EI4", "length": 3149, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "sanitize vegetables with steamer Archives - MPCNEWS", "raw_content": "\nHomemade steamer : करोनाची भीती कशाला धरा, घरच्या घरी घ्या वाफारा\nएमपीसी न्यूज - सध्या प्रत्येकजण करोनाच्या भीतीने ग्रस्त आहे. दररोजची कामे तर करायला लागतातच. त्यासाठी घराबाहेर पडावेच लागते. मास्क नित्यनियमाने वापरला जातो. तसेच सोशल डिस्टन्सिंगपण राखले जाते. प्रत्येक ठिकाणी इमानेइतबारे सॅनिटायझर…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9C_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A5%A8%E0%A5%A7", "date_download": "2021-05-18T21:47:49Z", "digest": "sha1:D7JFC6VNPYIIZUHO7RUTBI2ZOW5YWPXQ", "length": 24138, "nlines": 370, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्रीलंका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२०-२१ - विकिपीडिया", "raw_content": "श्रीलंका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२०-२१\nश्रीलंका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज, २०२०-२१\nतारीख ३ मार्च – २ एप्रिल २०२१\nसंघनायक कीरॉन पोलार्ड अँजेलो मॅथ्यूज (ट्वेंटी२०)\nदिमुथ करुणारत्ने (ए.दि. आणि कसोटी)\nनिकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०\nसर्वाधिक धावा क्रेग ब्रेथवेट (२३७) लहिरु थिरिमन्ने (२४०)\nसर्वाधिक बळी केमार रोच (९) सुरंगा लकमल (११)\nमालिकावीर सुरंगा लकमल (श्रीलंका)\nनिकाल वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली\nसर्वाधिक धावा शई होप (२५८) दनुष्का गुणतिलक (१८७)\nसर्वाधिक बळी जेसन मोहम्मद (६) थिसारा परेरा (३)\nमालिकावीर शई होप (वेस्ट इंडीज)\nनिकाल वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली\nसर्वाधिक धावा लेंडल सिमन्स (७३) पथुम निसंका (८१)\nसर्वाधिक बळी ओबेड मकॉय (४) वनिंदु हसरंगा (८)\nश्रीलंका क्रिकेट संघ मार्च-एप्रिल २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आली आणि एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली.\nआंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका वेस्ट इंडीजने २-१ अशी जिंकली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिकेत ३-० असा वेस्ट इंडीजने विजय मिळवला. दोन्ही कसोटी अनिर्णित राहिल्याने कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. २०१५ च्या बांगलादेश-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेनंतर ��्रथमच एका मालिकेतील सर्व कसोटी सामने हे अनिर्णित राहिले.\n१.१ चार-दिवसीय सामना:चेस XI वि ब्रेथवेट XI\n१.२ दोन-दिवसीय सामना:वेस्ट इंडीज बोर्ड अध्यक्ष XI वि श्रीलंका\n२ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका\n३ २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका\n४ २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका\nचार-दिवसीय सामना:चेस XI वि ब्रेथवेट XI[संपादन]\nजॉन कॅम्पबेल १२९ (२५३)\nप्रेस्टन मॅकस्वीन ४/६४ (२४ षटके)\nक्रेग ब्रेथवेट ९५ (१५६)\nजॉमेल वारीकन ३/७२ (२७ षटके)\nजॉन कॅम्पबेल ५५ (११८)\nवीरसाम्मी पेरमौल ४/२१ (१२.१ षटके)\nकीरॉन पोवेल २९ (२२)\nरेमन रीफर २/१५ (३ षटके)\nब्रेथवेट XI ४ गडी राखून विजयी.\nकुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा\nनाणेफेक: ब्रेथवेट XI, क्षेत्ररक्षण.\nदोन-दिवसीय सामना:वेस्ट इंडीज बोर्ड अध्यक्ष XI वि श्रीलंका[संपादन]\nवेस्ट इंडीज बोर्ड अध्यक्ष XI\nओशादा फर्नांडो ४७ (९०)\nरॉस्टन चेस ४/१२ (७ षटके)\nशई होप ६८ (८९)\nधनंजय डी सिल्वा ३/२६ (१० षटके)\nदिमुथ करुणारत्ने २७* (४१)\nकुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा\nपथुम निसंका ३९ (३४)\nओबेड मकॉय २/२५ (४ षटके)\nकीरॉन पोलार्ड ३८ (११)\nवनिंदु हसरंगा ३/१२ (४ षटके)\nवेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी.\nकुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा\nसामनावीर: कीरॉन पोलार्ड (वेस्ट इंडीज)\nनाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.\nकेव्हिन सिंकलेर (वे.इं.), अशन बंदारा आणि पथुम निसंका (श्री) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.\nदनुष्का गुणतिलक ५६ (४२)\nड्वेन ब्राव्हो २/२५ (४ षटके)\nओबेड मकॉय २३ (७)\nलक्षण संदाकन ३/१० (३.४ षटके)\nश्रीलंका ४३ धावांनी विजयी.\nकुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा\nनाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.\nदिनेश चंदिमल ५४* (४६)\nफॅबियान ॲलन १/१३ (४ षटके)\nलेंडल सिमन्स २६ (१८)\nलक्षण संदाकन ३/२९ (४ षटके)\nवेस्ट इंडीज ३ गडी राखून विजयी.\nकुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा\nसामनावीर: फॅबियान ॲलन (वेस्ट इंडीज)\nनाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.\n२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]\nक्रिकेट विश्वचषक सुपर लीग\nदनुष्का गुणतिलक ५५ (६१)\nजेसन मोहम्मद २/१२ (४ षटके)\nशई होप ११० (१३३)\nदुश्मंत चमीरा २/५० (१० षटके)\nवेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी.\nसर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा\nसामनावीर: शई होप (वेस्ट इंडीज)\nनाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.\nअशन बंदारा आणि पथुम निसंका (श्री) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.\nक्रिकेट विश्वचषक सुपर लीग गुण - वेस्ट इंडीज - १०, श्रीलंका - ०.\nक्रिकेट विश्वचषक सुपर लीग\nदनुष्का गुणतिलक ९६ (९६)\nजेसन मोहम्मद ३/४७ (१० षटके)\nइव्हिन लुईस १०३ (१२१)\nथिसारा परेरा २/४५ (७ षटके)\nवेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी.\nसर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा\nसामनावीर: इव्हिन लुईस (वेस्ट इंडीज)\nनाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.\nक्रिकेट विश्वचषक सुपर लीग गुण - वेस्ट इंडीज - १०, श्रीलंका - ०.\nक्रिकेट विश्वचषक सुपर लीग\nवनिंदु हसरंगा ८०* (६०)\nअकिल होसीन ३/३३ (१० षटके)\nडॅरेन ब्राव्हो १०२ (१३२)\nसुरंगा लकमल २/५६ (९.३ षटके)\nवेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी.\nसर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा\nसामनावीर: डॅरेन ब्राव्हो (वेस्ट इंडीज)\nनाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.\nअँडरसन फिलिप (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.\nक्रिकेट विश्वचषक सुपर लीग गुण - वेस्ट इंडीज - १०, श्रीलंका - ०.\n२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका[संपादन]\nमुख्य पान: सॉबर्स-तिस्सेरा चषक\nलहिरु थिरिमन्ने ७० (१८०)\nजेसन होल्डर ५/२७ (१७.४ षटके)\nरखीम कॉर्नवॉल ६१ (८५)\nसुरंगा लकमल ५/४७ (२५ षटके)\nपथुम निसंका १०३ (२५२)\nकेमार रोच ३/७४ (२७ षटके)\nनक्रुमा बॉनर ११३* (२७४)\nलसिथ एम्बलडेनिया २/६२ (२८ षटके)\nसर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा\nसामनावीर: नक्रुमा बॉनर (वेस्ट इंडीज)\nनाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.\nपथुम निसंका (श्री) याने कसोटी पदार्पण केले.\nकसोटी विश्वचषक गुण - वेस्ट इंडीज - २०, श्रीलंका - २०.\n२९ मार्च - २ एप्रिल २०२१\nक्रेग ब्रेथवेट १२६ (३११)\nसुरंगा लकमल ४/९४ (२८ षटके)\nलहिरु थिरिमन्ने ५५ (१०६)\nकेमार रोच ३/५८ (१८ षटके)\nक्रेग ब्रेथवेट ८५ (१९६)\nसुरंगा लकमल २/६२ (१४ षटके)\nदिमुथ करुणारत्ने ७५ (१७६)\nकाईल मेयर्स १/५ (६ षटके)\nसर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा\nसामनावीर: क्रेग ब्रेथवेट (वेस्ट इंडीज)\nकसोटी विश्वचषक गुण : वेस्ट इंडीज - २०, श्रीलंका - २०.\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२०\nऑस्ट्रेलिया महिला वि न्यूझीलंड महिला\nन्यूझीलंड वि वेस्ट इंडीज\nदक्षिण आफ्रिका वि इंग्लंड\nदक्षिण आफ्रिका वि श्रीलंका\nसंयुक्त अरब अमिराती वि आयर्लंड\nबांगलादेश वि वेस्ट इंडीज\n���क्षिण आफ्रिका महिला वि पाकिस्तान महिला\nअफगाणिस्तान वि आयर्लंड, युएईमध्ये\nपाकिस्तान वि दक्षिण आफ्रिका\nझिम्बाब्वे महिला वि पाकिस्तान महिला\nन्यूझीलंड महिला वि इंग्लंड महिला\nअफगाणिस्तान वि झिम्बाब्वे, युएईमध्ये\nवेस्ट इंडीज वि श्रीलंका\nभारत महिला वि दक्षिण आफ्रिका महिला\nन्यूझीलंड महिला वि ऑस्ट्रेलिया महिला\nदक्षिण आफ्रिका वि पाकिस्तान\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२१\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे\nकसोटी आणि मर्यादीत षटकांचे दौरे (संपुर्ण सदस्यांचे दौरे)\n१९५४-५५ · १९६४-६५ · १९७२-७३ · १९७७-७८ · १९८३-८४ ·\n१९२९-३० · १९३४-३५ · १९४७-४८ · १९५३-५४ · १९५९-६० · १९६७-६८ · १९७३-७४ · १९८०-८१ ·\n१९५२-५३ · १९६१-६२ · १९७०-७१ · १९७५-७६ · १९८२-८३ ·\n१९७१-७२ · १९८४-८५ ·\n१९५७-५८ · १९७६-७७ ·\nइ.स. २०२१ मधील क्रिकेट\nश्रीलंका क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे\nश्रीलंका क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२१ रोजी २२:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/cabinet-rank-in-the-throes-of-36-leaders-on-30th/", "date_download": "2021-05-18T19:52:28Z", "digest": "sha1:PFJKR7T64NFQVDYBMNA4RF2THSNFPE7Q", "length": 9134, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "30 तारखेला 36 नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?", "raw_content": "\n30 तारखेला 36 नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ\nTop Newsठळक बातमीमुख्य बातम्या\nमुंबई : येत्या 30 डिसेंबरला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बहुप्रतीक्षित विस्तारात 36 नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्‍यता आहे. नव्या मंत्र्यांचा शपथविधी विधानभवनाच्या आवारात होणार असल्याचे समजते.\nसरकार स्थापनेला महिनाभराचा कालावधी होत आला असूनही मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. आता विस्ताराचा मुहूर्त निश्‍चित झाल्याची माहिती आहे. मात्र, विस्तारावेळी संधी मिळणाऱ्या मं��्र्यांची नावे अजूनही गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे उत्सुकता आणखीच ताणली गेली आहे.\nअशात विस्तारावेळी 36 मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो, अशी माहिती गुरूवारी कॉंग्रेसच्या सुत्रांकडून देण्यात आली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही पक्षाच्या मंत्र्यांची यादी तयार असल्याचे सूतोवाच केले.\nमात्र, अधिक तपशील त्यांनी सांगितला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत 28 नोव्हेंबरला 6 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रत्येकी 2 मंत्र्यांचा समावेश होता.\nत्या पक्षांमधील सत्तावाटपाच्या सुत्रानुसार सर्वांधिक 16 मंत्रिपदे शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचे समजते. तर राष्ट्रवादीला 14 आणि कॉंग्रेसला 12 मंत्रिपदेच मिळणार असल्याची माहिती आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n“मिग-27′ होणार इतिहास जमा\nपंतप्रधान भारतमातेशी खोटे बोलले- राहुल गांधी\n लसीकरणात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी मात्र…\nपेपरफुटीची पाळेमुळे… दिल्ली येथून मेजर दर्जाच्या व्यक्तीला अटक\nबिहार मंत्रिमंडळाचा विस्तार; 17 नवीन मंत्र्यांचा समावेश\nस्कूटर्स इंडिया गाशा गुंडाळणार \nज्योतिरादित्य शिंदेंच्या दोन समर्थकांची मंत्रिमंडळात वर्णी\nकर्नाटकात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली; भाजपचे प्रभारी अरूण सिंह बंगळुरूत दाखल\nयुपीएच्या अध्यक्षपदावरून शिवसेना-काँग्रेसमध्ये जुंपली ; शिवसेनेकडून काँग्रेसचा समाचार\nपुणे जिल्हा:थांबा, पहाच्या भूमिकेत नेतेमंडळी\nकृषी कायद्यांच्या राज्यातील अंमलबजावणीसाठी आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक\nकेंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\n लसीकरणात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी मात्र…\nपेपरफुटीची पाळेमुळे… दिल्ली येथून मेजर दर्जाच्या व्यक्तीला अटक\nबिहार मंत��रिमंडळाचा विस्तार; 17 नवीन मंत्र्यांचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/maratha-protesters/", "date_download": "2021-05-18T21:24:31Z", "digest": "sha1:INPFFVDKQUZNAZACPVRN33YNBXWPA5FQ", "length": 3078, "nlines": 46, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates maratha protesters Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘सरकार मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीपरिषद चालवतायेत की…’ – संभाजीराजे\nहे सरकार मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीपरिषद चालवत आहे की सरकारी बाबू, असा संतप्त सवाल खासदार…\nडायनासोर काळातील मादागास्कर बेटांवर fossil fish जिवंत सापडला …\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/star-yaar-kalakar/", "date_download": "2021-05-18T20:32:40Z", "digest": "sha1:7LQU74GLPNSZN7A7QX4YNRGNQOKPASMH", "length": 3888, "nlines": 63, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Star Yaar kalakar Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nस्टार यार कलाकार – रोहिणी हट्टंगडी\nस्टार यार कलाकार with सुरेखा पुणेकर\nस्टार यार कलाकार अभिनेत्री रिंकू राजगुरु\nस्टार यार कलाकार अभिनेत्री रिंकू राजगुरु | Star Yaar Kalakar with Rinku Rajguru\nस्टार यार कलाकार विथ Smita Tambe\n‘वुमन्स डे स्पेशल’ स्टार यार कलाकार…अभिनेत्री मृणाल आणि सोनाली कुलकर्णीसोबत\n‘स्टार यार कलाकार’ संजय जाधव\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nतौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i130926102139/view", "date_download": "2021-05-18T21:21:09Z", "digest": "sha1:2HT2ZC32Y2N2YXNCMGPD23V65GSLF4PP", "length": 7646, "nlines": 85, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सौंदर्यलहरी - TransLiteral Foundation", "raw_content": "\nश्लोक १ ते १०\nश्लोक ११ ते २०\nश्लोक २१ ते ३०\nश्लोक ३१ ते ४०\nश्लोक ४१ ते ५०\nश्लोक ५१ ते ६०\nश्लोक ६१ ते ७०\nश्लोक ७१ ते ८०\nश्लोक ८१ ते ९०\nश्लोक ९१ ते १००\nआद्य शंकराचार्यांनी शिव आणि शक्ति उपासनेच्या विविध रूढ पद्धतीत स्वतंत्र अशा अध्यात्मप्रवण दृष्टीने ‘ सौंदर्यलहरी ‘ या स्तोत्राची रचना केलेली आहे शिवाय यातील प्रत्येक श्लोक मंत्रस्वरूप आहे.\nआद्य शंकराचार्यांनी शिव आणि शक्ति उपासनेच्या विविध रूढ पद्धतीत स्वतंत्र अशा अध्यात्मप्रवण दृष्टीने ‘ सौंदर्यलहरी ‘ या स्तोत्राची रचना केलेली आहे शिवाय यातील प्रत्येक श्लोक मंत्रस्वरूप आहे.\nसौन्दर्यलहरी - श्लोक १ ते १०\nआदि शंकराचार्यांनी भगवान् शंकर आणि भगवती यांच्या आज्ञेनुसार वेदांतील शताक्षरी महाविद्येचे विवरण १०० श्लोकांत केले आहे.\nसौन्दर्यलहरी - श्लोक ११ ते २०\nआदि शंकराचार्यांनी भगवान् शंकर आणि भगवती यांच्या आज्ञेनुसार वेदांतील शताक्षरी महाविद्येचे विवरण १०० श्लोकांत केले आहे.\nसौन्दर्यलहरी - श्लोक २१ ते ३०\nआदि शंकराचार्यांनी भगवान् शंकर आणि भगवती यांच्या आज्ञेनुसार वेदांतील शताक्षरी महाविद्येचे विवरण १०० श्लोकांत केले आहे.\nसौन्दर्यलहरी - श्लोक ३१ ते ४०\nआदि शंकराचार्यांनी भगवान् शंकर आणि भगवती यांच्या आज्ञेनुसार वेदांतील शताक्षरी महाविद्येचे विवरण १०० श्लोकांत केले आहे.\nसौन्दर्यलहरी - श्लोक ४१ ते ५०\nआदि शंकराचार्यांनी भगवान् शंकर आणि भगवती यांच्या आज्ञेनुसार वेदांतील शताक्षरी महाविद्येचे विवरण १०० श्लोकांत केले आहे.\nसौन्दर्यलहरी - श्लोक ५१ ते ६०\nआदि शंकराचार्यांनी भगवान् शंकर आणि भगवती यांच्या आज्ञेनुसार वेदांतील शताक्षरी महाविद्येचे विवरण १०० श्लोकांत केले आहे.\nसौन्दर्यलहरी - श्लोक ६१ ते ७०\nआदि शंकराचार्यांनी भगवान् शंकर आणि भगवती यांच्या आज्ञेनुसार वेदांतील शताक्षरी महाविद्येचे विवरण १०० श्लोकांत केले आहे.\nसौन्दर्यलहरी - श्लोक ७१ ते ८०\nआदि शंकराचार्यांनी भगवान् शंकर आणि भगवती यांच्या आज्ञेनुसार वेदांतील शताक्षरी महाविद्येचे विवरण १०० श्लोकांत केले आहे.\nसौन्दर्यलहरी - श्लोक ८१ ते ९०\nआदि शंकराचार्यांनी भगवान् शंकर आणि भगवती यांच्या आज्ञेनुसार वेदांतील शताक्षरी महाविद्येचे विवरण १०० श्लोकांत केले आहे.\nसौन्दर्यलहरी - श्लोक ९१ ते १००\nआदि शंकराचार्यांनी भगवान् शंकर आणि भगवती यांच्या आज्ञेनुसार वेदांतील शताक्षरी महाविद्येचे विवरण १०० श्लोकांत केले आहे.\nप्रदक्षिणा कशी व कोणत्या देवास किती घालावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/latur/corona-test-will-be-conducted-for-those-who-roam-in-latur-without-any-reason-56660/", "date_download": "2021-05-18T21:04:27Z", "digest": "sha1:4RD5UML4TFQJJLAFPYC7JXLIBWTFKIHB", "length": 11273, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "लातूर शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची मनपा करणार कोरोना चाचणी", "raw_content": "\nHomeलातूरलातूर शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची मनपा करणार कोरोना चाचणी\nलातूर शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची मनपा करणार कोरोना चाचणी\nलातूर : लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. यामुळे अशा व्यक्तींची लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने कोरोना चाचणी करण्यात येत आहे. शनिवारपासून (दि.१७ एप्रिल) त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर करून संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवांना संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे.अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक मोठ्या संख्येने शहरात फिरत आहेत.वारंवार समज देऊनही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही.त्यामुळे अशा व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही सोबतच कोरोना चाचणी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.\nशनिवारी अशा काही व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली.मुख्य रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींना गांधी चौकातील जलकुंभ परिसरात असणाऱ्या पालिकेच्या झोनल कार्यालयात नेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. यावेळी सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे ,पोलीस निरीक्षक संजय हिबारे, क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे ,आरोग्य कर्मचारी उपस्थित होते . गांधी चौकाप्रमानेच इतर मुख्य चौक येथेही अशा चाचण्या केल्या जाणार आहेत.कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये.\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली रस्त्यावर गर्दी करू नये.स्वतः सोबतच कुटुंबियांची काळजी घेण्यासाठी शासनाच्या निर्देशांचे पालन करावे,असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार व आयुक्त अमन मित्तल यांच्या वतीने करण्यात आले आहे. असे असतानाही विनाकारण फिरणारे नागरिक आढळले तर अशा प्रत्येकाची यापुढे कोरोना चाचणी केली जाईल, असा इशारा महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.\nजूनमध्ये दररोज २ हजारांपेक्षा अधिक मृत्यू\nPrevious articleपंजाबमध्ये एमएसपीची रक्कम बँक खात्यात जमा\nNext articleआरोग्य विभागाकडुन कोविड लसीकरणासाठी धडपड; ग्रामिण भागातिल नागरिकाकडुन समीश्र प्रतीसाद\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nदुकाने उघडायला परवानगी द्या, नाही तर दुकाने ताब्यात घ्या\nपायाभूत आरोग्य सुविधांमध्ये दुपटीने वाढ करा-वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख\nतौत्के चक्रीवादळाचा फटका; विजेचा लपंडाव\nदीपशिखा धिरज देशमुख धावून आल्या रुग्णांच्या मदतीसाठी; लातूरसाठी दिले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर\n१३ ऑक्सिजन प्रकल्प उभारणार\nऐ अल्लाह कोरोनापासून मुक्ती दे\nमांजरा, रेणा आणि तावरजा प्रकल्पांच्या कामांना आगामी नियामक मंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता – जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nशिरुर अनंतपाळ तालुक्यात बाधितांची संख्या घटली\nलातूर येथील सनराईज हॉस्पिटलचे ‘कोविड’ सेंटर रद्द\nसक्रिय रुग्णशोध मोहीमेस प्रारंभ\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/nilesh-ranes-tweet-on-mangalvedha-election-result/", "date_download": "2021-05-18T20:56:34Z", "digest": "sha1:G3QFV4BMBIRRMJ2LNASOEQBOS32JXMYW", "length": 10788, "nlines": 122, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय? भाजपने घरात शिरून तुम्हाला ठोकलय - राणे - Hello Maharashtra", "raw_content": "\nममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय भाजपने घरात शिरून तुम्हाला ठोकलय – राणे\nममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय भाजपने घरात शिरून तुम्हाला ठोकलय – राणे\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालामध्ये भाजपचे समाधान अवताडे विजयी झाल्यानंतर, आपल्या बेताल वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले निलेश राणे पुन्हा एकदा महा विकास आघाडीच्या नेत्यांवर बरळले आहेत. अजित पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांनी मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झालेला पराभवावर तीव्र शब्दांमध्ये ट्विट केले आहे.\nत्यांनी केलेल्या ट्विटमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत म्हटले आहे की, ‘त्या अजित पवारांना शोधा.. नेहमी सांगतातमंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या तीन पक्ष एकत्र आल्यावर कोणाची मायची अवलाद हरवू शकत नाही. तुमच्या घरात शिरून बीजेपी ने तुम्हाला ठोकलय. ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय बंगाल मध्ये तुमच्या तीन पक्षाच्या नावाचा कुत्रा सुद्धा नाही. संज्या तू स्वतः कधी निवडून येणार ते सांग बंगाल मध्ये तुमच्या तीन पक्षाच्या नावाचा कुत्रा सुद्धा नाही. संज्या तू स्वतः कधी निवडून येणार ते सांग असे ट्विट करून त्यांनी महविकास आघाडीवर मोठा निशाणा साधला आहे.\nहे पण वाचा -\nअजित पवारांनी कोवॅक्सिन लस निर्मितीचा प्रकल्प राजकीय वजन…\nराजीव सातव, तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे; संजय राऊत…\nजयंत पाटील नाराज आहेत\nत्या अजित पवारांना शोधा.. नेहमी सांगतात तीन पक्ष एकत्र आल्यावर कोणाची मायची अवलाद हरवू शकत नाही. तुमच्या घरात शिरून बीजेपी ने तुम्हाला ठोकलय. ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय बंगाल मध्ये तुमच्या तीन पक्षाच्या नावाचा कुत्रा सुद्धा नाही. संज्या तू स्वतः कधी निवडून येणार ते सांग\nपंढरपूर मंगळवेढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. येथे महाविकास आघाडीकडून भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे नशीब आजमावत होते. तर भाजपकडून समाधान अवताडे यांना मैदानात उतरवण्यात आले होते. या दोघांतच मुख्य लढत होती असे चित्र पाहायला मिळाले होते. ही निवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप दोघांसाठीही प्रतिष्ठेची केली गेली होती.\n पैसा व सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली\nBREKING NEWS : ममता बॅंनर्जी नंदीग्राममधून अटीतटीच्या लढतीत विजयी\nअजित पवारांनी कोवॅक्सिन लस निर्मितीचा प्रकल्प राजकीय वजन वापरून पुण्याला पळवला ;…\nराजीव सातव, तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे; संजय राऊत झाले भावुक\nजयंत पाटील नाराज आहेत अजितदादांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले…\nगरज पडल्यास मराठा आरक्षण प्रश्नी एक दिवसीय अधिवेशनही घेऊ : अजित पवार\nराऊतसाहेब, डोळे उघडा, किती यादी सांगू\nपंतप्रधान – गृहमंत्री गायब, देश रामभरोसे चालला आहे ; राऊतांची सडकून टीका\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nअजित पवारांनी कोवॅक्सिन लस निर्मितीचा प्रकल्प राजकीय वजन…\nराजीव सातव, तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे; संजय राऊत…\nजयंत पाटील नाराज आहेत\nगरज पडल्यास मराठा आरक्षण प्रश्नी एक दिवसीय अधिवेशनही घेऊ :…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/bjp-mp-chhatrapati-sambhaji-raje-addressing-maratha-reservation-council-jalna-mhsp-491138.html", "date_download": "2021-05-18T19:32:40Z", "digest": "sha1:5C2JB77FIXJUQ7Z7K5TCOP2IQZR5GEMN", "length": 20807, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्य सरकारवर पूर्ण विश्वास, पण दगाफटका केल्यास सोडणार नाही- संभाजी राजे | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले आणि नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त\nVIDEO : 15 फुटांचा भव्य गेट कोसळल्याने पोलीस आणि इंजिनिअरचा चिरडून मृत्यू\nVIDEO महाराष्ट्रानंतर गुजरातला हादरा,रुग्णालयाबाहेरील भली मोठी भिंत अचानक कोसळली\nCyclone Tauktae: तटरक्षक दलानं समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवलं; पाहा VIDEO\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपारंपरिक वेशात खुललं क्रिती खरबंदाचं सौंदर्य; अभिनेत्रीने पुन्हा जिंकलं\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nडॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला\nभारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, T20 खेळणार\n...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा\nसरकारच्या या योजनेंतर्गत स्वस्तात घर खरेदीची संधी; कसा घ्याल या स्किमचा फायदा\nघरबसल्या डिझाईन करा हा Logo, केंद्र सरकार देतंय 50 हजार कमावण्याची संधी\nशेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता मग ही बातमी वाचाच\nPetrol - Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nपांढऱ्याशुभ्र फुला��नी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\n2 वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\nExplainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल\n वादळांना नावं कोण देतं\nकोरोनाव्हायरसचा खात्मा करणारं औषध तयार; संशोधकांना मिळालं मोठं यश\nमृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार,मृत कोरोना रुग्णांच्या साहित्याची चोरी\nमहिनाभरातच दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, राजेश टोपेंनी सोडलं मौन\nमुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण; अहमदनगरभोवती कोरोनाचा विळखा घट्ट\nपांढऱ्याशुभ्र फुलांनी सजली सोन्याची जेजुरी; खंडेरायाला मोगऱ्याच्या फुलांची आरास\n ढिगाऱ्याखाली 7 तास अडकून पडलेली होती 6 वर्षांची मुलगी\nमला 'Corona Vaccine' हवीये मात्र डॉक्टर देत नाहीत; दिया मिर्झानं व्यक्त केली खंत\nPHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा; लिहायला लावलं रामाचं नाव, VIDEO VIRAL\nसुसाट दुचाकीची बसला जोरदार धडक, पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\n2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळ येईना\nभल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL\nVIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike\nमुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet 'लैला-मजनू'च्या या कमेंटमुळे हिट\n Live परफॉर्मन्समध्ये फॅनने गायिकेसोबत केलं घृणास्पद कृत्य, VIDEO VIRAL\n...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू\nराज्य सरकारवर पूर्ण विश्वास, पण दगाफटका केल्यास सोडणार नाही- संभाजी राजे\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर...'\nशुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण\nचक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले, नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त; VIDEO मध्ये पाहा लोकांनी कसं वाचवलं\nप्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, VIRAL होताच नेटिझन्सनी उडवली खिल्ली\nपुण्यात दिवसाढवळ्या भर रस्त्यात एकाला भोसकलं : म्हाळुंगे परिसरातला थरार CCTV मध्ये कैद\nराज्य सरकारवर पूर्ण विश्वास, पण दगाफटका केल्यास सोडणार नाही- संभाजी राजे\nदिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवायचा आहे मात्र पानीपत होऊ द्यायचा नाही, असा मराठा कार्यकर्त्यांना सल्ला\nजालना, 26 ऑक्टोबर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर तोफ डागली. जालना येथे राज्यस्तरीय मराठा आरक्षण जागर परिषदेत छत्रपती संभाजी राजे बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र पाटील देखील उपस्थित होते.\nओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समाजही माझाच आहे. मला त्यांच्याशीही बोलायचं आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. मला मराठा आणि बहुजन समाजाचा शिपाई व्हायचं आहे, असं खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं.\nहेही वाचा...ऑनलाईन दसरा मेळावा पडला महागात पंकजा मुंडेंसह भाजप नेत्यांवर गुन्हा\nदिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवायचा आहे. मात्र पानीपत होऊ द्यायचा नाही, असा सल्ला देखील संभाजी राजे यांनी मराठा कार्यकर्त्यांना दिला. आपला राज्य सरकारच्या समितीवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, दगाफटका केल्यास सोडणार नाही, असा सज्जड इशारा देखील संभाजी राजे यांनी सरकारला दिला.\nखासदार संभाजी राजे छत्रपती म्हणाले, आरक्षण मला नको तर 85 टक्के गरीब मराठ्यांना हवं आहे. शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार आणि 18 पगड जातींना घेऊन स्वराज्याची स्थापना केली. 200 वर्षांनंतर छत्रपती शाहू महाराजांनी देखील वंचितांना आरक्षण दिलं. मग आता मराठा समाज बहुजनातून बाहेर का वंचितांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र मराठा समाज मागासलेला सिद्ध होऊन देखील त्यांच्या आरक्षणाला विरोध का वंचितांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र मराठा समाज मागासलेला सिद्ध होऊन देखील त्यांच्या आरक्षणाला विरोध का आता फक्त एकच लक्ष्य ठेवायचा तो म्हणजे हक्काचा SEBC आरक्षण टिकविणे, असं संभाजी राजे यांनी सांगितलं.\nमराठा आरक्षणावर उद्या कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे काय जोर लावायचा तो लावा आणि हे आरक्षण टिकवा, समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशी राज्य सरकार आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना माझी विनंती आहे, असंही संभाजी राजे यावेळी म्हणाले. मला नको तर माझ्या���ेक्षा हुशार लोक मराठा समाजात आहे. त्यांना सारथीवर घ्या, सारथीला भरघोस निधी द्या, अशी मागणी संभाजी राजे यांनी यावेळी केली.\nओला दुष्काळ जाहीर करावा, तरच...\nपरतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास देखील हिरावून घेतला आहे. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. सरकारनं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी संभाजी राजे यांनी केली. राज्यात ओला दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय केंद्रीय मदत व कर्ज मिळणार नाही, असंही खासदार संभाजी राजे यांनी यावेळी सांगितलं.\nहेही वाचा...राष्ट्रवादीत जाताच 'चॉकलेट'वरून एकनाथ खडसेंनी केला चंद्रकांत पाटलांवर पलटवार\nआ. नरेंद्र पाटील यांची खोचक टीका...\nदरम्यान, खासदारकी मिळाली नाही म्हनून आता विधान परिषदेच्या वर्णीसाठी काही मराठा नेते मराठा समाजाच्याच विरोधात उभे राहत आहेत, अशी खोचक टीका आमदार नरेंद्र पाटील यांनी केली आहे.\nCyclone tauktae Effect : 46 लाख वीज ग्राहकांवर परिणाम, महावितरणचे 24X7 काम\nCIDफेम हृषीकेश पांडेचा लग्नाच्या सतरा वर्षांनंतर घटस्फोट;प्रथमच दिली प्रतिक्रिया\nअखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर..\nIPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO\nExplainer : पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षाचा इतिहास, जाणून घ्या\n15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे\nSuccess Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला\n'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात\nHBD Special: या अभिनेत्रीच्या नकारामुळं Madhuri Dixit झाली ‘धक धक गर्ल’\nआर्यनला घरात शर्ट न घालता फिरण्यास परवानगी नाही; कडक नियमाचं 'हे' आहे कारण\nवसीम जाफरनं ऋतिक रोशनंच नाव घेत इंग्लंडच्या माजी कॅप्टनला दिलं चोख उत्तर\nटीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती\n Amazonवरुन ऑर्डर केला माऊथवॉश आणि मिळाला रेड मी नोट 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-shendra-bikin-dmic-phase-starts-very-soon-4343329-NOR.html", "date_download": "2021-05-18T21:15:29Z", "digest": "sha1:D7KUK7TI3VVNXPPNIYITVHEF6DLEBQ65", "length": 3805, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shendra-Bikin DMIC Phase Starts Very Soon | शेंद्रा-बि��कीन डीएमआयसी टप्प्याचा लवकरच शुभारंभ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nशेंद्रा-बिडकीन डीएमआयसी टप्प्याचा लवकरच शुभारंभ\nमुंबई - दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडॉर (डीएमआयसी) सर्वप्रथम महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यासाठी शेंद्रा-बिडकीनचा पहिला टप्पा लवकर सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या.\nप्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, औरंगाबाद, पुणे, नगर, धुळे व नंदूरबार जिल्हे औद्योगिकदृष्ट्या राजधानी दिल्लीशी जोडले जाणार आहेत. यामुळे औद्योगिकदृष्ट्या अविकसित भागांचाही विकास शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तांत्रिक बाबींची पूर्तता करून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.\nविश्वासात घेऊ : राणे\nशेंद्रा येथे 751 हेक्टर भूसंपादन झाले असून, 2500 हेक्टर जमीन घेण्यात येणार आहे. दिघी येथे अद्याप भूसंपादन कार्यवाही झाली नसली तरी स्थानिकांना विश्वासात घेऊन प्रकल्पाचा प्रयत्न केला जाईल, असे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी बैठकीत सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/strong-lockdown-likely-in-satara-district-from-tomorrow-meeting-of-district-administration-and-peoples-representatives-begins/", "date_download": "2021-05-18T20:51:11Z", "digest": "sha1:J5CZHHI4ZMIMZKS43HMLACZSXVBRGKEN", "length": 11279, "nlines": 123, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "सातारा जिल्ह्यात उद्यापासून कडक लाॅकडाऊनची शक्यता? जिल्हाप्रशासन आणि लोकप्रतिनिधीची बैठक सुरू - Hello Maharashtra", "raw_content": "\nसातारा जिल्ह्यात उद्यापासून कडक लाॅकडाऊनची शक्यता जिल्हाप्रशासन आणि लोकप्रतिनिधीची बैठक सुरू\nसातारा जिल्ह्यात उद्यापासून कडक लाॅकडाऊनची शक्यता जिल्हाप्रशासन आणि लोकप्रतिनिधीची बैठक सुरू\nकराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी\nसातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित दोन हजारांच्यावरती सापडत आहेत. कोरोनाचा पाॅझिटीव्हचा दर वाढत आहे. त्याचबरोबर मृत्यदरही वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेवरील वाढणारा ताण कमी करण्यासाठी सातारा येथे जिल्ह्यातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत अत���यावश्यक सेवाही बंद ठेवून कडक लाॅकडाऊन लावण्याचा विचार सुरू आहे. कदाचित उद्यापासून (दि.4 मे) कडक लाॅकडाऊन लावण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nसातारा येथे शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हाप्रशासनाची महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आ. शशिकांत शिंदे, प्रभारी जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलिस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अंचल दलाल यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित आहे.\nहे पण वाचा -\nनादखुळा : सातारच्या जम्बो कोविड हाॅस्पीटलमध्ये आता जम्बो…\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आत्तापासूनच नियोजन करा ः रामराजे…\nसातारा जिल्ह्यात 1 हजार 310 पाॅझिटीव्ह तर 1 हजार 416…\nगेल्या काही दिवसांपासून लाॅकडाऊन लावण्यात आले आहे. मात्र कडक लाॅकडाऊन नसल्याने अनेकजण वेगवेगळी कारणे सांगून घराबाहेर पडत आहेत. अशावेळी पोलिस व प्रशासन यांना लोकांची कारणे सांगून कारवाई करण्यास अडचणी येत आहेत. लोकांच्या बेफिकीरपणा व कोरोनाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाप्रशासन व लोकप्रतिनिधीं हे उद्यापासून (दि. 4 मे) कडक लाॅकडाऊन लावण्याचा विचार करत आहेत.\nसायंकाळी 4 वाजेपर्यंत बैठक संपल्यानंतर नक्की कडक लाॅकडाऊन लावण्यात येणार का हे समजू शकणार आहे. परंतु सध्या बैठकीत अनेकजण हे कडक लाॅकडाऊन लावण्याची मागणी करत आहेत. तेव्हा लवकरच सातारा जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन लावण्याची शक्यता आहे, असे समजते.\nसातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा👉🏽 https://chat.whatsapp.com/BDEczHhWtFN5weC7grjMZK\nRBI चे चौथे डेप्युटी गव्हर्नर म्हणून टी. रविशंकर यांनी स्वीकारला पदभार, त्यांच्याविषयी जाणून घ्या\n मार्च, एप्रिलचा GSTR-3B दाखल करण्यावर लेट फीस आकारली जाणार नाही, किती दिवसांची सूट मिळाली ते जाणून घ्या\nनादखुळा : सातारच्या जम्बो कोविड हाॅस्पीटलमध्ये आता जम्बो बाॅऊर्न्स बंदोबस्तासाठी\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आत्तापासूनच नियोजन करा ः रामराजे नाईक निंबाळकर\nसातारा जिल्ह्यात 1 हजार 310 पाॅझिटीव्ह तर 1 हजार 416 कोरोनामुक्त\nRCB च्या ‘या’ खेळाडूने घेतला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक\nजुगार अड्ड्यावर छापा ः खटाव, माण व फलटण ताल���क्यातील 26 जणांवर गुन्हा, 33 लाख 64…\nधक्कादायक ः कोरोनामुळे कराड तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा चोवीस तासात मृत्यू\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nनादखुळा : सातारच्या जम्बो कोविड हाॅस्पीटलमध्ये आता जम्बो…\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आत्तापासूनच नियोजन करा ः रामराजे…\nसातारा जिल्ह्यात 1 हजार 310 पाॅझिटीव्ह तर 1 हजार 416…\nRCB च्या ‘या’ खेळाडूने घेतला आंतरराष्ट्रीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/two-trains-collide-face-to-face-in-bangladesh/", "date_download": "2021-05-18T20:19:37Z", "digest": "sha1:KQRFM7YXGCKZFU5OKNXRLOIZ64URPR5V", "length": 8860, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बांगलादेशात दोन रेल्वेगाड्यांची समोरासमोर धडक", "raw_content": "\nबांगलादेशात दोन रेल्वेगाड्यांची समोरासमोर धडक\n15 जणांचा जागीच मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी\nढाका : बांगलादेशात सोमवारी दोन रेल्वेगाड्यांमध्ये धडक झाली असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात सुमारे 15 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवशांना गंभीर दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरा दोन प्रवासी वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला असल्याचे म्हटले जात आहे.\nबांगलादेशच्या ब्राह्मणबेरिया जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा दोन रेल्वे गाड्यांची टक्कर झाली. अपघाताच्या वेळी उदयन एक्‍स्प्रेस प्लॅटफॉर्मकडे जात होती, त्यावेळी ही रेल्वे दुसऱ्या रेल्वेला धडकली. यात दोन डब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा पोलिस प्रमुखांनी मृतांची संख्या पुष्टी केली आहे. अपघातात जखमी झालेल्या अनेक प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. अशा परिस्थितीत मृतांची संख्या आणखी वाढू शकते.\nअपघातानंतर लवकरच बचाव आणि मदतकार्य राबविण्यात आले. घटनेचे कारण शोधून काढले जात आहे. स्थानिक सरकारी प्रशासक हयात उद दौला यांनी सांगितले की य��� घटनेत 40 लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच वेळी बांगलादेशी वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार त्यात सुमारे 100 लोक जखमी झाले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nआधी निकाह होईल, त्यानंतर…. – ओवेसी\nमहाराष्ट्रनंतर आता झारखंडमध्येही भापजची कोंडी\nहिरव्या भाज्यांमुळे हृदयविकाराचा धोका 25 टक्के कमी\n इजिप्तच्या नव्या राजधानीसाठी तब्बल 3.3 लाख कोटींचा खर्च\nचीनला अंतराळ मोहिमेत मोठे यश; मंगळावर यशस्वीपणे उतरवले अवकाशयान\n“कोरोनाचं दुसरं वर्ष पहिल्या वर्षापेक्षा अधिक भयावह असेल”; जागतिक आरोग्य…\nमहिलेने घेतली स्वतःच्याच मृत्यूची रंगीत तालीम\n“भारताची स्थिती पाहता शक्य तितक्या लवकर लसीकरण वेगाने करणे गरजेचे”\nमास्क घालण्यासंबंधी जो बायडेन यांची सर्वात मोठी घोषणा; म्हणाले,…\nचीनची बांगलादेशला धमकी; अमेरिकेने घेतली दखल\n१४अब्ज मैल अंतरावरून आला ब्रम्हांडाचा आवाज\nCovid 19 | बांगलादेशने भारताबरोबरची सीमाबंदी 14 दिवसांनी वाढवली\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\nहिरव्या भाज्यांमुळे हृदयविकाराचा धोका 25 टक्के कमी\n इजिप्तच्या नव्या राजधानीसाठी तब्बल 3.3 लाख कोटींचा खर्च\nचीनला अंतराळ मोहिमेत मोठे यश; मंगळावर यशस्वीपणे उतरवले अवकाशयान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukundbhalerao.com/blog/2021/04/26/%E0%A4%88%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%8D-%E0%A4%87%E0%A4%A6%E0%A4%82-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A5%8D-%E0%A4%9C/", "date_download": "2021-05-18T20:56:42Z", "digest": "sha1:OS6PCJ2NVLKGWFLF3QAFKE77NVHEIJT6", "length": 40133, "nlines": 228, "source_domain": "www.mukundbhalerao.com", "title": "ईशावास्यम् इदं सर्वम् – जाणीवेचा अद्भूत प्रवास – Mukund Bhalerao", "raw_content": "\nआदि शंकराचार्य – एक अद्भुत व अकल्पनीय तत्वज्ञ\nलोकसंवादाचा महामंत्र – पुराण कथनं\nईशावास्यम् इदं सर्वम् – जाणीवेचा अद्भूत प्रवास\nस्पर्शात जान्हवीच्या, आनंद मुक्त आहे…\nSantosh on राष्ट्रचिंतन – राष्ट्र प्रथम\nईशावास्यम् इदं सर्वम् – जाणीवेचा अद्भूत प्रवास\nईशवास्य उपनिषद हे अत्यंत गहन, अर्थपूर्ण व अथांग असे उपनिषद आहे. केवळ १८ श्लोक इतके लहान, पण अर्थाच्या दृष्टीकोणातून तितकेच मोठे आणि आ विश्वे व्यापून उरलेले उपनिषद. यजुर्वेदाच्या वाजसनेय संहितेमध्ये ईशवास्य उपनिषद आढळते. वाजसनेय संहितेमध्ये एकूण चाळीस अध्याय आहेत, त्यातील शेवटच्या अध्यायात हे उपनिषद आहे. या उपनिशदाचा मूळ व प्रमुख उद्देश हा परमेश्वराची विश्वातील एकात्मता आणि ‘असणे’ व ‘होणे’ (Being) या अत्यंत कठीण संकल्पना विदित करणे हा आहे.१\nपद्यरूपात असूनही या उपनिषदाची मांडणी एखाद्या ग्रंथासारखी आंखीवरेखीव आहे. पहिला मंत्र पूर्ण उपनिषदाचं सार असलेला बीजमंत्र आहे. त्याच्या पहिल्या ओळीत पूर्ण तत्वज्ञान सूत्ररूपात सांगून दुसऱ्या ओळीत, हे ज्ञान प्राप्त करून कसं जगावं, याच मार्गदर्शन आहे. दुसऱ्या मंत्रात कर्म करतच जागावं, हा उपदेश आहे, तर तिसऱ्या मंत्रात ज्ञान आणि कर्म दोन्हीकडे दुर्लक्ष करणाऱ्या आत्मघाती माणसांची काय गत होते, याचा निर्देश केलेला आहे.\nनंतरच्या दोन मंत्रात पुन्हा ‘ईश’ ऐवजी ‘तत्’ (ते) हे सर्वनाम वापरुन पुन्हा त्याच थोड्या तपशिलात केलेल वर्णन-तत्वज्ञान आहे. पुढच्या दोन मंत्रात हे तत्वज्ञान आत्मसात करणाऱ्या व्यक्तिमध्ये काय परिवर्तन होऊ शकतं, त्या आदर्शाचा निर्देश आहे. आठव्या मंत्रात, ‘तत्’ आणि तत्वज्ञ याच एकत्रित वर्णन आहे.\nपुढच्या नऊ ते चौदा या सहा मंत्रात तत्वज्ञान आत्मसात करणं आणि लौकिक जीवन यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहणं या दोन्हीत समन्वय साधण्यासाठी आवश्यकता स्पष्टपणे नमूद केलीय.\nशेवटचे चार मंत्र म्हणजे म्हणजे वेगवेगळ्या स्तरांवरच्या चार प्रार्थना, प्रचिती, अंतर्मुख स्वगत आणि सामूहिक प्रार्थना अशा लरमान त्या येतात.२\nभारताचे माजी राष्ट्रपति भारतरत्न डॉ. सर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्यांच्या ‘The Principal of Upanishdas’ या पुस्तकात, ईशवास्य उपनिषदावर लिहिताना, एका आंग्ल् कवी पालग्रेव्हच्या ‘गोल्डन ट्रेजर’ च्या एक खूप सुंदर व अर्थवाही कवितेचा उल्लेख केलेला आहे.३\nकेवळ असण्याच्या कल्पनेवर स्थिर असलेले, परंतु नसण्याची जाणीव करून देणारे हे उपनिषद अलौकिक म्हटले पाहिजे. काय नाही व काय आहे, ह्याचा विचार करताना, काय करावयास हेवे व काय करायल नको हे जीवनाचे मूलगामी सुस्थिर तत्वज्ञान पहिल्याच श्लोकातील दोन ओळीत मा��डलय, चपखलपणें. बहुधा यालाच ‘सुत्रबद्धता’ म्हणत असावे. आजच्या भाषेत आपण त्याला ‘कोडिंग’ (Coding) असे म्हणू शकतो. ह्या कोडला ‘क्रयक् (Crack)’ करण्याकरिता महासंगणकाची कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) देखील अपुरी पडेल, पण म्हणजे त्याला डिकोड (Decode) करताच येणार नाही असे म्हणायचे का आपण याचे उत्तर आहे ‘नाही’. त्याला डिकोड करता येईल; फक्त आपल्याला, महर्षि पातंजलीनी, विभूतिपादामध्ये १७ व्या सूत्रात४ म्हटल्या प्रमाणे,\n“शब्दार्थ प्रत्ययानम् इतरे तराध्यासात संकरस्तत् विभाग संयमात सर्व भूतरुत ज्ञानम् ||१७||\nअसे करले असता, त्यापूर्वीच्या १६व्या श्लोकात म्हटल्या प्रमाणे,\n“’परिणामत्रय संयमाद् इतितांन आगत ज्ञानम् ||१६||\nसंयमाच्या योगाने विशाल झालेली प्रज्ञा वर्तमानकालातून भूतकालात किंवा भविष्यकालात संचार करु शकते व पदार्थमात्राचे अतीत व अनागत धर्म प्रत्यक्षत्वाने जाणू शकते, किंवा हे धर्म ती प्रज्ञा जाणू शकते, ह्याचाच अर्थ ती अतीत व अनागत काळात जाऊ शकते. तर अशी ‘प्रज्ञा’ जागृत करावी लागेल. हे ऐकून खूप अवघड आहे असे वाटण्याची खूप शक्यता आहे; पण तसे नाही. अगदी सोप्या शब्दात सांगावयाचे तर, आर्ततेने ‘एकतरी ओवी अनुभवावी’ असा मनोमन शिवसंकल्प जर केला आणि योगेश्वर भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद् गीतेत अर्जुनाला सांगितल्याप्रमाणे ‘तू मला अनन्य भावाने शरण ये’ यावर दृढ विश्वास ठेऊन ‘न लिप्यते एवं त्वयि नान्यथेतोsस्ति न कर्म लिप्यते नरे’ या (श्लोक-२ रा) असा मनाचा दृढ संकल्प, ‘क्रूत्वा नव दृढ संकल्पम’ या भावनेने केला तर, मला असे वाटते कि, आपल्या मेंदूतील शतसहस्त्र ज्ञानतंतू निमिषात गतिमान करून, दीर्घ काळानंतर जसे आईला पाहिल्यावर हर्षपूर्ण बालकाप्रमाणें अतिशीघ्रतेने, भक्तीने भारीत होऊन, त्या ‘असण्याच्या’ अनुभवाकरीता मन अधीर होईल.\n‘न लिप्यते नरे’ म्हणजे जसे श्रीमद् भगवदगीतेत भगवान श्रीकृष्णानी १२व्या अध्यायात, भक्तियोगात,५\n‘अद्वेश्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च, निर्ममो निरहंकार: समदु:खसुख: क्षमी ||१३||’\nजो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचा सुहृद्य मित्र आहे, जो मिथ्या अहंकारपासून मुक्त आहे आणि स्वत:ला स्वामी समजत नाही, जो सुखदु:खामध्ये समभाव राखतो.\nज्ञानेश्वर महाराजानी १२ व्या अध्यायात भक्तीयोगात, या संदर्भात किती गोड लिहिले आहे६,\n‘जो सर���व भूतांच्या ठायीं | द्वेषातें नेणेंचि कहीं | आपपरू नाहीं | चैतन्या जैसा ||४४|| उत्तमातें धरिजे | आधमातें अव्हेरिजे | हें कांहींच नेणिजे | वसुधा जेवीं | ||४५|| कां रायाचे देह चाळूं | रंका परौते गाळूं | हें न म्हनेचि कृपाळू | प्राणु पैं गा ||४६|| गाईची तृषा हरुं | कां व्याघ्रा विष होऊनि मारूं | ऐसे नेणेचि गा करूं | तोय जैसे ||४७|| तैसी आघवियांचि भूतमात्री | एकपणे जया मैत्री | क्रुपेसी धात्री | आपणचि जो | ||४८|| आणि मी हे भाष नेणे | माझे कांहींचि न म्हणें | सुखदु:ख जाणणें | नाहीं जया ||४९|| तेवींचि क्षमेलागीं | पृथ्वीसी पवाडु आंगी | संतोषा उत्संगी | दिधले घर ||१५०||\nयाची प्रचिती येण्याकरीता समर्थ रामदासस्वामिनी सार्थ दासबोधात आठव्या दशकात नवव्या समासात, सिद्धलक्षण सांगताना सिद्ध व ईश दोन्हीचे खूप छान वर्णन केलेले आहे.७\nसंदेहरहित साधन | तेचि सिद्धांचे लक्षण | अंतर्बाह्य समाधान | चळेना ऐसे ||१३|| अचळ जाली अंतरस्थिती | तेथे चळणास कैची गती | स्वरूपी लागता वृत्ती | स्वरुपाचि जाली ||१४|| मग तो चळताच अचळ | चंचळपणे निश्चळ | निश्चळ असोन चंचळ | देह त्याचा ||१५|| येथे कारण अंतरस्थिती | अंतरीच पाहिजे निवृत्ती | अंतर लागले भगवंती | तोचि साधु ||१७|| बाह्य भलतैसे असावे | परी अंतर स्वरूपी लागावे | लक्षण दिसती स्वभावे | साधुआंगी ||१८||\n‘अनेजदकं मनसो जवीयो, नैनद्देवा आप्नुवन पूर्वमर्षत,\nतद्धावतोs न्यानत्येति तिष्टत, तस्मिन्नपो मातरिश्वा दधति ||४||\nसूक्ष्म हालचाल न करणार ‘ते’ एकच आहे. ते मनाहून वेगवान आहे. देवांच्या आधीच गतिमान झालेले ‘ते’ देवांनाही गाठता आलेल नाही. ते स्थिर आहे पण धावणाऱ्या इतर सर्वांना ओलांडून पुढे जातं. ‘ते’ आहे म्हणून मातरिश्वा पाणी-मूलद्रव्य धारण करतो (विश्वाची निर्मिती करतो).\nएकदा का चित्त ‘ते’ कळण्याच्या अतीव ईछ्ने भरुन गेले की मग समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे ‘अचपल मन’ चपळपणे ‘ते’ पाहण्याकरिता, अनुभवण्याकरीता व कवेत घेऊन, आत्मसात करून अंत:स्थित होण्याकरिता धावेल. एकदा का अशा अवस्थेत पोहचलो की, त्यानंतर\n‘तदेजति तनेजति तद्दुरे तद्वन्तिके, तद्न्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास बाह्यत: |’\nहे दृश्यमान होऊ शकते. कसे असेल ‘ते’ कसे दिसेल ‘ते’ असे मूलगामी प्रश्न यक्ष प्रश्नाप्रमाणे समोर उभे ठाकणारच हे गृहीत धरायला हवे.\n‘ते’ कसे असेल याचा एक द्रष्टान्त संतशिरोमणी ज्ञानेश्वर म��ऊली दिला आहे.\n“कैशी स्वसुखाची अळुकी | जे दोनीपण मिळूनी एकी | नेदेतीच कव तुकी |एकपण फुटो ||”\nस्व-सुख भोगण्याकरीता विश्वरूपानं ‘ते’ आपणच आपल्यापुढे येतं. आरशातील प्रतिबिंब (म्हणजे दृश) आणि ते पाहणारा (द्रष्टा) दोन वाटले, तरी वस्तुत: ते एकच असतात. आरशमुळे पाहणारा – द्रष्टा स्वत:च प्रतिबिंबरूपात पाहण्याचा विषय होतो \nत्यानंतर, आपण पोहचतो अशा ठिकाणी जे महाकाय अंतरिक्शाप्रमाणे व अथांग महासागराच्या अदृष्टवान विस्ताराप्रमाणें आहे. तिथे सगळे दिसते आणि तरीही काहीच दिसत नाही अशी विचित्र अवस्था होते; म्हणजे काय तर ‘स्थ’ म्हणजे राहणें, असणे (Being) आणि ‘अ’ म्हणजे नाही या अर्थाने ‘नसण्याची’ स्थिती (Nothingness or Void) पोकळी, जिथे आधारकरीता हातास काहीच लागत नाही. इतके असूनही त्या अनिर्वचणीय स्थितीत (Condition of Being) कदाचित अकल्पनीय व अनपेक्षित पूर्वस्थित सत्य समोर येईल.\n‘यस्तु सर्वानी भूतानी, आत्मन्नेवानुपश्यती | सर्व भूतेषू चात्मानं, ततो न विजुगुप्तते ||६||\nजो नेहमी स्वत:मध्येच सर्व भूतमात्रांना पाहतो आणि सर्व भूतमात्रांमध्ये स्वत:ला पाहतो, तो कशाचीही घृणा करत नाही. कुणाचाही तिरस्कार करत नाही. संपूर्ण जगच घडलेल आहे, म्हणजे ‘भूत’ या संकल्पनेत सर्वच येतं. फक्त ‘ते’ (तत्) नव्याने घडलेल नाही, ‘ते’ स्वयंभूपणें आधीपासून आहेच.\nआधुनिक पदार्थ विज्ञानाने दाखवून दिलय, की सृजन-संहाराच संगीतनृत्य फक्त सजीव सृष्टीतच चालत आस नाही, तर निर्जीव (Inorganic) ‘द्रव्या ‘तही ते चाललेल असत. सब्एटोमिक पातळीवर प्रत्येक ‘कण’ हा केवळ सृजन-संहाराची प्रक्रिया असलेला ‘एनर्जी डान्स’ सादर करतो, अस नाही, तर तो स्वत:चं असएक ‘शक्ति-नृत्य’ असतो. डॉ फ्रिटजॉफ काप्रा यांनी त्यांच्या ‘The Tao of Physics’ या पुस्तकात८ असे म्हटले आहे, “For the modern physicists, then, Shiva’s dance is the dance of subatomic matter. The metaphor of the cosmic dance thus unifies ancient mythology, religious art and modern physics.”\nपदार्थविज्ञानाच्या रूढ संकल्पना अशी आहे की, सूक्ष्म, भरीव, घन आणि अभेद्य असे मूलभूत कण हे विश्वाचे मुळभतू घटक आहेत, परंतु अलीकडे क्वांटम फिजिक्स (Quantum Physics) व त्यापुढी नव्या संकल्पनांमुळे ह्या संकल्पना कालबाह्य होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अर्नेस्ट रदरफोर्ड (३० ऑगस्ट १८७१–१९ ऑक्टोबर १९३७)9 हे न्यूझीलंड येथील फिजिसिस्ट होते. त्यांना न्यूक्लियर फिजिक्स चे जनक मानण्यात येते. त्यांना १९०८ साली त्यांच्या मूलद्रव्���ाचे विघटिकरण रेडिओएंकटीव्ह पदार्थाचे रसायनशास्त्र नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्यांनी किरणोत्सर्गातून मिळणाऱ्या अल्फा कणांचा वर्षाव अनुवर केला व त्या प्रयोगातून अनपेक्षित व धक्कादायक निष्कर्ष प्राप्त झाले. अणूच्या केंद्रस्थानी प्रोटॉन नावाचे धनभारीत कण व न्यूटॉंन हे भाररीत कण अस्तीत्वात असतात. ह्या केंद्रातील प्रोटॉयनचा धनभार (Positive Charge) संतुलित करण्यासाठी केंद्राच्या सभोवतालच्या पोकळीत इलेक्ट्रॉन (Electron) हे ऋणभारीत (Negatively Charged) वेगवेगळ्या स्तरावर व प्रवास करीत असतात. रुदरफोर्ड यांना नंतर असले लक्षात की, अणू कठीण आणि अभेद्य नसून त्यात पोकळी (Void) आहे. तसेच या पोकळीत असंख्य अतिसूक्ष्म\\कण तरंगत असतात, फिरतात असतात. विशेष म्हणजे हे सूक्ष्म कणसुद्धा भरीव व मूलगामी नाहीत. ते कधी कणसारखे दिसतात तर कधी तरंगासारखे वाटतात. वास्तविकपणे त्या कणांचही अस्तित्व हे परस्परांमध्ये सतत घडणाऱ्या प्रक्रियांचे दृश्य स्वरूप आहे. कदाचित ते विभ्रमही असू शकतील.\nफोटॉन आणि गॉड पार्टिकल ह्या आधुनिक पदार्थ विज्ञानातील संकल्पनानी भारतीय तत्ववेत्यांनी हजारो वर्षापूर्वी मांडलेल्या संकल्पना ‘Quantum Physics’ च्या माध्यमातून स्विकारल्या आहेत व हेही मान्य केले की वरवर घनस्वरूप, स्थिर, न बदलणाऱ्या निर्जीव पदार्थांमध्ये सुद्धा आंतरिक हालचाली सतत होत असतात व त्यांचा वेग एका सेकंदाला ६०० किलोमीटर इतका असतो. रॉबर्ट ओपेनहायमर यांनी प्रॉबबिलिटी पॅटर्नमुळे पार्टिकल्स कुठेही, कसेही असू शकतात, नसूही शकतात.. या पार्टिकल्सच्या ‘टेंडन्सी’ संदर्भात म्हटल आहे, “If we ask, for instance, whether the position of the electron remains the same, we must say ‘no’, if we ask whether the electron’s position changes with time, we must say ‘no’, if we ask whether the electron is at rest, we must say ‘no’, if we ask whether it is in motion, we must say ‘no’.”\nअर्थात मुद्दा असा आहे की, ‘मनाने’ दुसऱ्या ‘पदार्था’ स स्पर्श न करता प्रभावित करता येते का, त्या पदार्थास गतिमान करता येते का उत्तर आहे ‘हो’. आपण ‘Hypnotism’ हयाविषयी ऐकलेले आहे, ज्यात मानसशास्त्रज्ञ व्यक्तीवर फक्त ध्वनीचा उपयोग करून त्याच्या मनावर ताबा मिळवतो. Psychokinesis मध्ये पदार्थाच्या अंतर्गत हालचालींशी (Internal Processes / Vibrations) संपर्क प्रस्थापित करून, ‘एकत्व शक्तीचा’ (Unified force & Energy) उपयोग करून हवी ती हालचाल त्या निर्जीव वस्तुद्वारा करून घेणे. प्रश्न असा उद्भवणारच की, हे कसे शक्य आहे. ईशावास्य उपनिषद��मध्ये ‘अंतिम सत्य’ (Ultimate Reality) हेच सांगितले आहे की, आधीपासूनच ‘ते’ अस्तित्वात आहे. जे अस्तित्वात माझ्यात आहे तेच प्रत्येक पदार्थात आहे, किंबहुना सगळे एकच आहे.\nआता जवळपास, आधुनिक विज्ञान हे भारतीय तत्वज्ञान च्या जवळ पोहचले आहे. डॉ काप्रा यांनी म्हटले आहे की, रॉबर्ट ओपेनहायमर यांचे वरील शब्द म्हणजे जणू ईशावास्य उपनिषदातल्या मंत्रच प्रतिध्वनी आहे.१३\nजणू काही आपण असे ऐकतो आहे कि,\n“तदेजति तनैजति, तद्दुरे त द्वंतिके, तदंतरस्य सर्वस्य, तदु सर्वस्यास बाह्यत: ||५||”\nआम्ही प्रार्थना करण्याच्या विकास-प्रक्रियेत शेवटचे मंत्रात ‘मी’ चं ‘आम्ही’ झालं आहे. पंधराव्या मंत्रात सत्यधर्मा अशा ‘मी’साठी प्रार्थना झाली, की सत्याच दर्शन हव आहे. त्यावरच सोन्याच आवरण दुर कर. सोळाव्या मंत्रात ‘दर्शन’ झालं. ‘तो मी आहे’, अशी प्रचिती आली. सतराव्या मंत्रात छोट्या ‘मी’ चं विसर्जन झालं. आता सर्वांसाठी प्रार्थना, सर्वानी मिळून करायची आहे. म्हणजे इथे ‘मी’ चं आम्ही झालोय (Dissolution & Transformation of Me).\nॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिषयते ||\nॐ शांति: शांति: शांति:\n२)\tईशावास्यम् इदं सर्वम् – एक आकलन प्रवास – आसावरी काकडे, पृष्ठ क्रमांक ३९-४०, आवृत्ती – २०१२, पृष्ठ क्रमांक – ३९-४०\n४)\tभारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन – योगाचार्य डॉ कृष्णाजी केशव कोल्हटकर, तृतीय आवृत्ती – २००७, पृष्ठ क्रमांक २३९\n५)\tभगवद्गीता – जशी आहे तशी – कृष्णकृपामूर्ती श्री. श्रीमद् ए. सी. भक्तिवेदान्त स्वामी प्रभूपाद, २४ वे संस्करण २०१४, पृष्ठ क्रमांक – ४४८ -४४९\n६)\tसार्थ ज्ञानेश्वरी, ब्रह्मीभूत वै. साखरे महाराज सांप्रदायिक शुद्ध सचित्र, १९९९, पृष्ठ क्रमांक – ४६२\n७)\tसार्थ श्रीमत दासबोध, संपादन प्रा. के.वि. बेलसरे, समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड, सातारा. ११ वी आवृत्ती-१९९७, पृष्ठ क्रमांक – ४९८\n१५)\tप्रकाशाच्या पायघड्या–ईशवास्य उपनिषद, सौ. मृणालिनी देसाई, विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, पुणें, पुनर्मुद्रण- २०२०\nलोकसंवादाचा महामंत्र – पुराण कथनं\nआदि शंकराचार्य – एक अद्भुत व अकल्पनीय तत्वज्ञ\nलोकसंवादाचा महामंत्र – पुराण कथनं\n|| श्रीमद्भगवद्गीता : ज्ञानाचा अभूतपूर्व आविष्कार ||\n|| शिक्षक दिन ||\nधर्मशास्त्र, वेद, श्रुति, स्मृति व पुराणे\nआदि शंकराचार्य ��� एक अद्भुत व अकल्पनीय तत्वज्ञ\nलोकसंवादाचा महामंत्र – पुराण कथनं\nईशावास्यम् इदं सर्वम् – जाणीवेचा अद्भूत प्रवास\nस्पर्शात जान्हवीच्या, आनंद मुक्त आहे…\nरंगात रंगलेले किती रंग हे निराळे….\nआदि शंकराचार्य – एक अद्भुत व अकल्पनीय तत्वज्ञ\nलोकसंवादाचा महामंत्र – पुराण कथनं\nईशावास्यम् इदं सर्वम् – जाणीवेचा अद्भूत प्रवास\nस्पर्शात जान्हवीच्या, आनंद मुक्त आहे…\nआदि शंकराचार्य – एक अद्भुत व अकल्पनीय तत्वज्ञ\nलोकसंवादाचा महामंत्र – पुराण कथनं\nईशावास्यम् इदं सर्वम् – जाणीवेचा अद्भूत प्रवास\nस्पर्शात जान्हवीच्या, आनंद मुक्त आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1696038", "date_download": "2021-05-18T20:07:00Z", "digest": "sha1:Q23OTZWIT673SV7E6PT74SSAYAFLB4GZ", "length": 23108, "nlines": 34, "source_domain": "pib.gov.in", "title": "पंतप्रधान कार्यालय", "raw_content": "पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधील प्रकल्पांचे लोकार्पण केले आणि मुख्य पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी केली\nगॅस-आधारित अर्थव्यवस्था ही काळाची गरज आहे: पंतप्रधान\nपश्चिम बंगालला प्रमुख व्यापारी आणि औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करीत आहोत: पंतप्रधान\nनवी दिल्ली, 7 फेब्रुवारी 2021\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालच्या हल्दियाला भेट दिली आणि प्रधानमंत्री उर्जा गंगा प्रकल्पाचा भाग असलेला, 348 किलोमीटर लांबीची डोभी -दुर्गापूर नैसर्गिक गॅस पाइपलाइन विभाग देशाला समर्पित केला. त्यांनी हल्दिया रिफायनरीच्या दुसऱ्या-कॅटॅलेटीक-आयसोडेवॅक्सिंग युनिटची पायाभरणी केली आणि राष्ट्रीय महामार्ग 41 वरील हल्दिया येथील रानीचक येथे चार पदरी रोड ओव्हर ब्रिज-कम-फ्लायओव्हर देशाला समर्पित केला. या कार्यक्रमाला पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.\nकनेक्टिव्हिटी आणि शुद्ध इंधनाची उपलब्धता या संदर्भात आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने पश्चिम बंगाल आणि संपूर्ण पूर्व भारतासाठी आजचा हा दिवस खूप मोठा आहे असे पंतप्रधान याप्रसंगी म्हणले. या चार प्रकल्पांमुळे या प्रदेशात राहणीमान व व्यवसाय करणे सुलभ होईल. या प्रकल्पांमुळे हल्दियाला निर्यात-आयातीचे प्रमुख केंद्र बनण्यास मदत होईल.\nगॅस-आधारित अर्थव्यवस्था ही काळाची गरज असल्यावर पंतप्रधानांनी ��र दिला. ही गरज भागवण्यासाठी एक राष्ट्र-एक गॅस ग्रीड ही एक महत्त्वपूर्ण पायरी आहे. यासाठी नैसर्गिक गॅसची किंमत कमी करणे आणि गॅस-पाइपलाइन नेटवर्क वाढविण्यावर भर दिला आहे. आमच्या या प्रयत्नांमुळे भारताचा समावेश सर्वाधिक गॅस वापरणार्‍या देशांमध्ये झाला आहे. स्वस्त आणि स्वच्छ उर्जेला चालना देण्यासाठी हायड्रोजन मिशनची या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली.\nपंतप्रधानांनी यावेळी पूर्व भारतातील राहणीमान आणि व्यवसाय गुणवत्ता वाढविण्यासाठी सुरु असलेल्ल्या रेल्वे, रस्ते, विमानतळ, बंदरे, जलमार्ग यामधील कामांची नोंद केली. गॅसचा तुटवडा असल्यामुळे प्रदेशातील उद्योग बंद पडत असल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. यावर तोडगा म्हणून पूर्व भारताला पूर्व आणि पश्चिम बंदरांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान उर्जा गंगा पाईपलाईन अंतर्गत एक मोठा भाग आज देशाला समर्पित करण्यात आला, तो त्या प्रकल्पाचा एक भाग आहे. 350 किलोमीटर लांब डोभी-दुर्गापूर पाईपलाईनचा थेट फायदा पश्चिम बंगालच नव्हे तर बिहार आणि झारखंडमधील 10 जिल्ह्यांना देखील होणार आहे. या बांधकामामुळे स्थानिकांना 11 लाख मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला. हे स्वयंपाकघरांना स्वच्छ पाइपयुक्त एलपीजी प्रदान करेल आणि स्वच्छ सीएनजी वाहने देखील रस्त्यावर धावतील . सिंदरी व दुर्गापूर खत कारखान्यांना अखंड गॅस पुरवठा होईल. पंतप्रधानांनी गेल आणि पश्चिम बंगाल सरकारला, जगदीशपूर-हल्दिया आणि बोकारो-धमारा पाईपलाईनचा दुर्गापूर-हल्दिया विभाग त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले.\nउज्ज्वला योजनेमुळे या क्षेत्रामध्ये एलपीजीची मागणी जास्त प्रमाणात वाढली आहे आणि एलपीजी पायाभूत सुविधा सुधारण्याचे काम सुरू आहे. पश्चिम बंगालमधील महिलांना 90 लाख मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात आले होते ज्यात अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील 36 लाखाहून अधिक महिलांचा समावेश आहे. गेल्या सहा वर्षांत पश्चिम बंगालमधील एलपीजी व्याप्ती 41 टक्क्यांवरून 99 टक्क्यांवर गेली आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात उज्वला योजनेंतर्गत 1 कोटी अधिक विनामूल्य गॅस कनेक्शन प्रस्तावित आहे. हल्दियाचा एलपीजी आयात टर्मिनल पश्चिम बंगाल, ओदिशा, बिहार, झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि ईशान्येकडील कोट्यवधी कुटुंबांची उच्च मागणी पूर्ण करण्���ात मोठी भूमिका बजावेल कारण येथून 2 कोटी लोकांना गॅस मिळणार आहे. त्यापैकी 1 कोटी उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असतील.\nस्वच्छ इंधनाबाबतच्या आमच्या बांधिलकीचा एक भाग म्हणून आज बीएस-6 इंधन प्रकल्पाच्या क्षमता वृद्धिंगत करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. हे दुसरे कॅटॅलेटीक डॅवॅक्सिंग युनिट ल्युब-बेस्ड तेलांच्या बाबती देशाचे आयातीवरील आपले अवलंबत्व कमी करेल. पंतप्रधान म्हणाले, “आम्ही अशा स्थितीकडे जात आहोत जेथे आम्ही निर्यात क्षमता निर्माण करू शकू.”\nपश्चिम बंगालला एक मोठे व्यापारी व औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र सरकार अथक प्रयत्न करीत असल्याचे पंतप्रधानांनी प्रतिपादन केले. यासाठी बंदर-प्रणित विकास एक चांगले मॉडेल आहे. कोलकत्त्याच्या श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट ट्रस्टच्या आधुनिकीकरणासाठी बरीच पावले उचलली आहेत. पंतप्रधानांनी यावेळी हल्दिया गोदी संकुलाची क्षमता आणि शेजारच्या देशांशी संपर्क वाढवण्याचे देखील आवाहन केले. देशांतर्गत (इनलँड) जलमार्ग प्राधिकरणाचे नवीन उड्डाणपूल आणि प्रस्तावित मल्टी-मॉडेल टर्मिनलमुळे कनेक्टिव्हिटी सुधारली जाईल. “यामुळे आत्मनिर्भर भारतासाठी अपार उर्जा केंद्र म्हणून हल्दियाचा उदय होईल” असे पंतप्रधान म्हणाले.\nपंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधील प्रकल्पांचे लोकार्पण केले आणि मुख्य पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी केली\nगॅस-आधारित अर्थव्यवस्था ही काळाची गरज आहे: पंतप्रधान\nपश्चिम बंगालला प्रमुख व्यापारी आणि औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करीत आहोत: पंतप्रधान\nनवी दिल्ली, 7 फेब्रुवारी 2021\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालच्या हल्दियाला भेट दिली आणि प्रधानमंत्री उर्जा गंगा प्रकल्पाचा भाग असलेला, 348 किलोमीटर लांबीची डोभी -दुर्गापूर नैसर्गिक गॅस पाइपलाइन विभाग देशाला समर्पित केला. त्यांनी हल्दिया रिफायनरीच्या दुसऱ्या-कॅटॅलेटीक-आयसोडेवॅक्सिंग युनिटची पायाभरणी केली आणि राष्ट्रीय महामार्ग 41 वरील हल्दिया येथील रानीचक येथे चार पदरी रोड ओव्हर ब्रिज-कम-फ्लायओव्हर देशाला समर्पित केला. या कार्यक्रमाला पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.\nकनेक्टिव्हिटी आणि शुद्ध इंध��ाची उपलब्धता या संदर्भात आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने पश्चिम बंगाल आणि संपूर्ण पूर्व भारतासाठी आजचा हा दिवस खूप मोठा आहे असे पंतप्रधान याप्रसंगी म्हणले. या चार प्रकल्पांमुळे या प्रदेशात राहणीमान व व्यवसाय करणे सुलभ होईल. या प्रकल्पांमुळे हल्दियाला निर्यात-आयातीचे प्रमुख केंद्र बनण्यास मदत होईल.\nगॅस-आधारित अर्थव्यवस्था ही काळाची गरज असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला. ही गरज भागवण्यासाठी एक राष्ट्र-एक गॅस ग्रीड ही एक महत्त्वपूर्ण पायरी आहे. यासाठी नैसर्गिक गॅसची किंमत कमी करणे आणि गॅस-पाइपलाइन नेटवर्क वाढविण्यावर भर दिला आहे. आमच्या या प्रयत्नांमुळे भारताचा समावेश सर्वाधिक गॅस वापरणार्‍या देशांमध्ये झाला आहे. स्वस्त आणि स्वच्छ उर्जेला चालना देण्यासाठी हायड्रोजन मिशनची या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली.\nपंतप्रधानांनी यावेळी पूर्व भारतातील राहणीमान आणि व्यवसाय गुणवत्ता वाढविण्यासाठी सुरु असलेल्ल्या रेल्वे, रस्ते, विमानतळ, बंदरे, जलमार्ग यामधील कामांची नोंद केली. गॅसचा तुटवडा असल्यामुळे प्रदेशातील उद्योग बंद पडत असल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. यावर तोडगा म्हणून पूर्व भारताला पूर्व आणि पश्चिम बंदरांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान उर्जा गंगा पाईपलाईन अंतर्गत एक मोठा भाग आज देशाला समर्पित करण्यात आला, तो त्या प्रकल्पाचा एक भाग आहे. 350 किलोमीटर लांब डोभी-दुर्गापूर पाईपलाईनचा थेट फायदा पश्चिम बंगालच नव्हे तर बिहार आणि झारखंडमधील 10 जिल्ह्यांना देखील होणार आहे. या बांधकामामुळे स्थानिकांना 11 लाख मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला. हे स्वयंपाकघरांना स्वच्छ पाइपयुक्त एलपीजी प्रदान करेल आणि स्वच्छ सीएनजी वाहने देखील रस्त्यावर धावतील . सिंदरी व दुर्गापूर खत कारखान्यांना अखंड गॅस पुरवठा होईल. पंतप्रधानांनी गेल आणि पश्चिम बंगाल सरकारला, जगदीशपूर-हल्दिया आणि बोकारो-धमारा पाईपलाईनचा दुर्गापूर-हल्दिया विभाग त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले.\nउज्ज्वला योजनेमुळे या क्षेत्रामध्ये एलपीजीची मागणी जास्त प्रमाणात वाढली आहे आणि एलपीजी पायाभूत सुविधा सुधारण्याचे काम सुरू आहे. पश्चिम बंगालमधील महिलांना 90 लाख मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात आले होते ज्यात अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील 36 लाखाह��न अधिक महिलांचा समावेश आहे. गेल्या सहा वर्षांत पश्चिम बंगालमधील एलपीजी व्याप्ती 41 टक्क्यांवरून 99 टक्क्यांवर गेली आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात उज्वला योजनेंतर्गत 1 कोटी अधिक विनामूल्य गॅस कनेक्शन प्रस्तावित आहे. हल्दियाचा एलपीजी आयात टर्मिनल पश्चिम बंगाल, ओदिशा, बिहार, झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि ईशान्येकडील कोट्यवधी कुटुंबांची उच्च मागणी पूर्ण करण्यात मोठी भूमिका बजावेल कारण येथून 2 कोटी लोकांना गॅस मिळणार आहे. त्यापैकी 1 कोटी उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असतील.\nस्वच्छ इंधनाबाबतच्या आमच्या बांधिलकीचा एक भाग म्हणून आज बीएस-6 इंधन प्रकल्पाच्या क्षमता वृद्धिंगत करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. हे दुसरे कॅटॅलेटीक डॅवॅक्सिंग युनिट ल्युब-बेस्ड तेलांच्या बाबती देशाचे आयातीवरील आपले अवलंबत्व कमी करेल. पंतप्रधान म्हणाले, “आम्ही अशा स्थितीकडे जात आहोत जेथे आम्ही निर्यात क्षमता निर्माण करू शकू.”\nपश्चिम बंगालला एक मोठे व्यापारी व औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र सरकार अथक प्रयत्न करीत असल्याचे पंतप्रधानांनी प्रतिपादन केले. यासाठी बंदर-प्रणित विकास एक चांगले मॉडेल आहे. कोलकत्त्याच्या श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट ट्रस्टच्या आधुनिकीकरणासाठी बरीच पावले उचलली आहेत. पंतप्रधानांनी यावेळी हल्दिया गोदी संकुलाची क्षमता आणि शेजारच्या देशांशी संपर्क वाढवण्याचे देखील आवाहन केले. देशांतर्गत (इनलँड) जलमार्ग प्राधिकरणाचे नवीन उड्डाणपूल आणि प्रस्तावित मल्टी-मॉडेल टर्मिनलमुळे कनेक्टिव्हिटी सुधारली जाईल. “यामुळे आत्मनिर्भर भारतासाठी अपार उर्जा केंद्र म्हणून हल्दियाचा उदय होईल” असे पंतप्रधान म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/1197/", "date_download": "2021-05-18T20:35:31Z", "digest": "sha1:VUBJ27DY4ZBCKY6C3557NR7RSFXTGYCW", "length": 12597, "nlines": 120, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "प्रसिद्ध हिंदी कॉमेडियन भारती सिंहच्या घरी NCBची धाड | घरातून गांजा जप्त | प्रसिद्ध हिंदी कॉमेडियन भारती सिंहच्या घरी NCBची धाड | घरातून गांजा जप्त | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nVIDEO | भाजपच्या योगी सरकारचा कळस | गंगेत वाहणारे मृतदेह पोलिसांनी पेट्रोल-टायर टाकून जाळले लोकसभा निवडणू�� २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त ५ राज्यातील निवडणुकीचे दुष्परिणाम देश भोगतोय | आता चंद्रकांतदादा म्हणाले उद्या निवडणुका घ्या, 400 जागा निश्चित भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण बापरे | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त ५ राज्यातील निवडणुकीचे दुष्परिणाम देश भोगतोय | आता चंद्रकांतदादा म्हणाले उद्या निवडणुका घ्या, 400 जागा निश्चित भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण बापरे | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार, 'जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो'... मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत माझी भूमिका लवकरच जाहीर करेन - छत्रपती संभाजीराजे खतांच्या किमतीवरून खासदार रक्षा खडसेंचं केंद्राला पत्र | भाजपमधूनही दरवाढीला तीव्र विरोध\nप्रसिद्ध हिंदी कॉमेडियन भारती सिंहच्या घरी NCBची धाड | घरातून गांजा जप्त\nबॉलिवूड मधील ड्रग्ज कनेक्शनमध्ये धागेदोरे शोधण्यासाठी एनसीबीच्या टीम्स मागील काही महिन्यांपासून काम करत आहेत. अशामध्ये आज (21 नोव्हेंबर) प्रसिद्ध हिंदी कॉमेडियन भारती (comedian Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया यांच्या घरी देखील नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो च्या टीम दाखल झाल्या आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार, एनसीबीने अंधेरी, लोखंडवाला, वर्सोवा भागातील 3 विविध ठिकाणी छापे मारले आहेत.\nगोवा: नौदलाचं अत्याधुनिक MiG-29K विमान कोसळलं, पायलट सुरक्षित\nनौदलाच्या एमआयजी २९ के (MiG-29K) या लढावू विमानाला पुन्हा एकदा अपघात झालाय. रविवारी सकाळी गोव्यामध्ये हा अपघात झाल्याची माहिती समोर येतेय. अपघात झाला तेव्हा या विमानानं प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतलं होतं.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ च��ले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nएक आमदार पाठपुरावा दमदार | कल्याणमधील काही रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर | मनसे आमदाराकडून जाहीर आभार\nभारतातील उत्परिवर्तनाचा जगाला धोका | हा विषाणू १९ देशांत पसरला - WHO\nगोव्यात ऑक्सिजन अभावी २६ रुग्णांचा मृत्यू | भाजपच्या वाचाळ नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी - रुपाली चाकणकर\nनिवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात अन संपल्या की दरवाढ, हे कसलं वित्त नियोजन\nकेंद्र सरकार नक्कीच कमी पडतंय, स्वत:ची प्रतिमा निर्मिती करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवा, अनुपम खेर यांनी झापलं\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nSpecial Recipe | जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल तर मग बनवा एकच पोटभारीची डिश म्हणजे वरणफळं\nHealth First | कच्ची पपई खाणे आहे आरोग्यास हितकारक\nSpecial Recipe | कुरकुरीत आणि खमंग अश्या करंदीच्या वड्यांचा नक्की आस्वाद घ्या\nकोरोना आपत्ती | देशात मागील 24 तासातील 4,091 रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात 4 लाख 14 हजार 188 नवे कोरोनाबाधित | तर 3,915 रुग्णांचा मृत्यू\nSpecial Recipe | उन्हाळ्यात ताजतवानं करणार ड्रिंक किवी मॉकटेल\nHealth First | शरीर डिटॉक्स राखण्यासाठी काही घरगुती टिप्स\nSpecial Recipe | कॅरॅमल फ्रॅप | कॉफी विथ कॅरॅमल आणि क्रीम, कसे चवदार आहे ते बनवल्यावर कळेल\nHealth First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे\nमराठा आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांचं राष्ट्रपतींना पत्र | उद्धव ठाकरे ते पत्र आज राज्यपालांकडे सुपूर्द करणार\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/national/more-than-2000-deaths-a-day-in-june-56655/", "date_download": "2021-05-18T19:41:40Z", "digest": "sha1:6SCEWB4TXL2OWOFLD3PUSEKRZMMU2FJH", "length": 9197, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "जूनमध्ये दररोज २ हजारांपेक्षा अधिक मृत्यू", "raw_content": "\nHomeराष्ट्रीयजूनमध्ये दररोज २ हजारांपेक्षा अधिक मृत्यू\nजूनमध्ये दररोज २ हजारांपेक्षा अधिक मृत्यू\nनवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी तत्काळ योग्य प्रयत्न करण्यात आले नाही, तर, भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासंदर्भात लॅन्सेट कोविड-१९ कमिशनकडून एका अहवालामध्ये माहिती प्रकाशित झाली आहे. अहवालानुसार सध्याच्या कोरोनावाढीच्या वेगानूसार जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोनामुळे रोज २,३२० रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो.\nअहवालात महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि गुजरात या देशातील सर्वाधिक प्रभावित राज्यांचा समावेश केला आहे. जर त्याच्यात अन्य राज्यांतील कोरोना संसर्गाची आकडेवारी मिसळल्यास हा आकडा कदाचित अधिक मोठा असू शकतो.\nअसिम्पटोमॅटिक रुग्णांमुळे संसर्गात वाढ\nफेब्रुवारीपासून रोज येणारे १०,००० रुग्ण वाढून एप्रिलपर्यंत ८०,००० होण्यात ४० दिवसांपेक्षाही कमी कालावधी लागला. तर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हा कालावधी ८३ दिवसांचा होता. या प्रचंड वाढीसाठी हे असिम्टोमॅटिक अथवा हलके लक्षण असणारे रुग्ण कारणीभुत आहेत.\nट्विटर सेवा ठप्प; युजर्सची तक्रार\nPrevious articleकॅनडाकडून एका व्यक्तीमागे तब्बल नऊ डोसची खरेदी\nNext articleपंजाबमध्ये एमएसपीची रक्कम बँक खात्यात जमा\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nप्रचंड करामुळे भारतीय स्वीकारतायेत परदेशी नागरिकत्व\nकुट���ंबीयांना ५० हजार, मुलांना मोफत शिक्षण; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा\nलहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना विषाणू\nराजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंड; पायलट गटाच्या आमदाराचा राजीनामा\nउत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था राम भरोसे\nनारदा प्रकरणी तृणमुलच्या ४ नेत्यांचा जामीन रद्द\nकोरोना नियंत्रणासाठी आवश्यक सर्व करा\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/mutual-fund-companies-are-giving-special-protection-to-investors-in-the-coronary-period-free-insurance-up-to-50-lakhs-will-be-provided-with-sip/", "date_download": "2021-05-18T21:04:16Z", "digest": "sha1:I35O4ATH3IXDPACJGNVLU7EYXYMCQ4OL", "length": 14302, "nlines": 126, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "म्युच्युअल फंड कंपन्या कोरोना कालावधीत गुंतवणूकदारांना देत आहेत विशेष संरक्षण ! आता SIP द्वारे मिळणार 50 लाखांपर्यंतचा मोफत विमा - Hello Maharashtra", "raw_content": "\nम्युच्युअल फंड कंपन्या कोरोना कालावधीत गुंतवणूकदारांना देत आहेत विशेष संरक्षण आता SIP द्वारे मिळणार 50 लाखांपर्यंतचा मोफत विमा\nम्युच्युअल फंड कंपन्या कोरोना कालावधीत गुंतवणूकदारांना देत आहेत विशेष संरक्षण आता SIP द्वारे मिळणार 50 लाखांपर्यंतचा मोफत विमा\n कोरोना विषाणूचा वेग नियंत्रित करण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे घरातील बचत वाढली आहे. त्याच वेळी, लोकांमध्ये हेल्‍थ, टर्म आणि लाइफ इन्शुरन्सची मागणी (Insurance Demand Increased) देखील वाढली आहे. गेल्या एका वर्षात मोठ्या प्रमाणात नवीन लोकांनी सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIPs) च्या माध्यमातून गुंतवणूक वाढविली आहे. त्याच वेळी, लोकांनी स्वत: चे आणि त्यांच्या प्रियजनांचे भविष्य संरक्षित करण्यास���ठी लाइफ आणि हेल्‍थ इन्शुरन्स योजनांमध्येही गुंतवणूक केली आहे. अशा परिस्थितीत काही म्युच्युअल फंड कंपन्यांनी (MF Companies) SIP मार्फत गुंतवणूकदारांना मोफत विमा संरक्षण (Free Insurance Cover) देण्यास सुरूवात केली आहे. तथापि, इन्शुरन्सची रक्कम हि SIP ची रक्कम आणि कालावधीच्या आधारे ठरविली जात आहे.\nया कंपन्या SIP समवेत विमा संरक्षण देत आहेत\nपीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड, एसआयपी विमा आणि आदित्य बिर्ला सन लाइफ सेंच्युरीने SIP समवेत विनामूल्य विमा संरक्षण देण्यास सुरवात केली आहे. जर गुंतवणूकदारांनी या फंड हाऊसच्या SIP योजनेत गुंतवणूक करण्यास सुरवात केली असेल तर त्यांना ग्रुप इन्शुरन्स असल्याने वैद्यकीय तपासणीशिवाय विम्याचा लाभ मिळू शकेल. हे एक फ्री इन्शुरन्स कव्हर आहे, ज्यासाठी SIP सुरू करताना कोणताही पर्याय निवडला जाऊ शकतो. बहुतांश फंड हाऊसेसच्या सर्व इक्विटी आणि हायब्रीड स्कीमवर हे दिले जात आहे.\n18-51 वर्षांपर्यंतच्या गुंतवणूकदारांना विमा संरक्षण मिळेल\nपात्र योजनांमध्ये गुंतवणूक करणार्‍या 18-51 वर्षांच्या गुंतवणूकदारांना फंड हाऊस SIP इन्शुरन्स देतात. हे विमा संरक्षण 55 वर्षांपर्यंतच्या गुंतवणूकदारांसाठी वैध आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने वयाच्या 51 व्या वर्षी 10-वर्षाची SIP सुरू केली तर 55 वर्षांच्या वयापर्यंत विमा संरक्षण मिळेल. तथापि, काही कंपन्या वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत विमा संरक्षण देत आहेत. म्युच्युअल फंड हाऊसेस पहिल्या वर्षाच्या SIP च्या 20 पट रकमेचा विमा संरक्षण देतात. दुसरे वर्ष कव्हर 75 पट आणि तिसरे वर्ष 120 पट देत आहे. तथापि, ते जास्तीत जास्त 50 लाखांपर्यंत असू शकते.\nहे पण वाचा -\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nपुराचा धोका टाळण्यासाठी जलसंपदामंत्री झाले अलर्ट ; घेतली…\nराज्यावरील संकट दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना शक्ती दे…\nSIP मध्ये 3 वर्षे गुंतवणूक केल्यानंतरच लाभ दिला जाईल\nसोप्या भाषेत समजून घ्यायांचे तर एखाद्या व्यक्तीने दरमहा 5,000 रुपयांची SIP सुरू केली तर पहिल्या वर्षाच्या विमा संरक्षण 20 पट म्हणजे 1 लाख रुपये असेल. दुसर्‍या वर्षात 75 पट म्हणजेच 3.75 लाख रुपये विमा संरक्षण मिळेल. त्याच वेळी, तिसर्‍या वर्षात त्याला 120 पट म्हणजे 6 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळेल. जर SIP केलेल्या व्यक्तीचा तिसर्‍या वर्षामध्ये काही कारणास्तव मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला म्युच्युअल फंडाच्या युनिट्ससमवेत विमा राशी देखील मिळेल. जर एखाद्या गुंतवणूकदाराने SIP द्वारे विमा संरक्षण घेतले तर त्याला किमान 3 वर्षे नियमित गुंतवणूक करावी लागेल. तीन वर्षांपूर्वी SIP बंद केल्यास विम्याचा लाभ संपेल. त्याच वेळी, तीन वर्षांनंतरही SIP विमा लाभ देणे सुरूच ठेवेल. तथापि, विम्याची रक्कम मात्र कमी केली जाईल.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा\nपॅराशूट तेलाच्या किंमती वाढवून ऑफर्स केल्या बंद, तरीही विक्रीत 29% वाढ; कंपनीला झाला हजारो कोटींचा नफा\nकोरोनातून बरे झालेले लोक होत आहेत ‘या’ गंभीर आजाराचे शिकार\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी ‘या’ ठिकाणी पैसे…\nआपल्या बँक खात्यातील 442 रुपये कोरोनामध्ये आपल्याला मिळवून देतील लाखो रुपयांचा फायदा,…\nपुराचा धोका टाळण्यासाठी जलसंपदामंत्री झाले अलर्ट ; घेतली आढावा बैठक\nराज्यावरील संकट दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना शक्ती दे देवा ; तृप्ती देसाईंच…\nहा तर पनवतींचा बाप आहे; नितेश राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर जहरी टीका\nआता EPFO खात्यावर मिळवा 7 लाख रुपयांपर्यंत फ्री इन्शुरन्स कव्हर, त्याचा लाभ कसा…\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nआपल्या बँक खात्यातील 442 रुपये कोरोनामध्ये आपल्याला मिळवून…\nपुराचा धोका टाळण्यासाठी जलसंपदामंत्री झाले अलर्ट ; घेतली…\nराज्यावरील संकट दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना शक्ती दे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/really-300-terrorists-died-in-balakot-air-strike/", "date_download": "2021-05-18T20:03:35Z", "digest": "sha1:SWYE2I2ZHEYUMPK4YABKZVWLOYLKT4FS", "length": 7653, "nlines": 85, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates बालाकोट हल्ल्यात खरंच ३०० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला का?-सॅम पित्रोदा jm news", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nबालाकोट हल्ल्यात खरंच ३०० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला का\nबालाकोट हल्ल्यात खरंच ३०० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला का\n14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील जैशच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात 300 दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती समोर आली होती. मात्र विरोधकांनी तसेच अनेक लोकांनी या हल्ल्याचा पुरावा मागितला होता. आता पुन्हा एकदा या हल्ल्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात खरंच 300 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता का असा प्रश्न इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी विचारला आहे.\nकाय म्हणाले सॅम पित्रोदा \nभारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकवर सॅम पित्रोदा यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.\nभारतीय हवाई दलामे केलेल्या हल्ल्याची माहिती मी न्यूयॉर्क टाइम्स आणि इतर वर्तमानपत्रात वाचले.\nवर्तमानपत्र वाचल्यानंतर भारताने खरंच हल्ला केला का \nतसेच या हल्ल्यात 300 दहशतवादी मारले गेले का \nजर हल्ला करण्यात आला आहे, मग भारतीयांना याचा पुरावा द्यावा असे सॅम पित्रोदा यांनी म्हटलं आहे.\nतसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनी कोणीही ठार झाले नसल्याचे म्हटलं आहे.\nपुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेले एअर स्ट्राइक ही कारवाई करण्याची पद्धत चुकीची असल्याचे ते म्हणाले.\nयापूर्वीही भारतावर दहशतवादी हल्ले झाले आहेत.\nमुंबईतही हल्ला झाला होता. तेव्हा देखील आपण विमाने पाठवू शकत होतो. मात्र मला हे पटत नसल्याचे पित्रोदा यांनी सांगितलं.\nPrevious आता #metoo नंतर जपानमध्ये महिलांची #Ku Too मोहीम सुरू\nNext भारतीय सैन्याचा अपमान केला; मोदींचे सॅम पित्रोदांना प्रत्युत्तर\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nफुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स\nतौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा\nअमरावतीमध्ये तेराशे जिलेटीनच्या कांड्यांसह स्फोटके जप्त\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\nलिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक\nअभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत\nसमुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका\nतौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले\nदिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nसोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस\nपद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे निधन\nकोरोनाविरोधी औषधांच्या पहिल्या तुकडीचे अनावरण\nकोरोना काळात Driving License साठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nतौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/investment-tips-here-you-get-more-interest-from-the-bank-by-depositing-there-is-neither-risk-nor-tax/", "date_download": "2021-05-18T21:26:21Z", "digest": "sha1:IVWA75YP3LLR3UGHKC6VVLIZN6VDHFWI", "length": 10834, "nlines": 125, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "Investment Tips : येथे डिपॉझिट जमा केल्यावर तुम्हाला मिळेल बँकेपेक्षा जास्त व्याज, ज्यावर कोणताही धोका किंवा टॅक्स देखील नसेल - Hello Maharashtra", "raw_content": "\nInvestment Tips : येथे डिपॉझिट जमा केल्यावर तुम्हाला मिळेल बँकेपेक्षा जास्त व्याज, ज्यावर कोणताही धोका किंवा टॅक्स देखील नसेल\nInvestment Tips : येथे डिपॉझिट जमा केल्यावर तुम्हाला मिळेल बँकेपेक्षा जास्त व्याज, ज्यावर कोणताही धोका किंवा टॅक्स देखील नसेल\n पोस्ट ऑफिस (Post Office) किंवा पोस्ट पेमेंट बँक अनेक लहान बचत योजना (Small Saving Schemes) चालवित आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आणि टॅक्स फ्री आहात. तसेच तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिट (FD) पेक्षा जास्त व्याज मिळते.\nआज आम्ही तुम्हाला यापैकीच एक योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) योजनेबद्दल सांगत आहोत. त्यात पैसे गुंतवून तुम्हाला 6.8% व्याज मिळेल. हा व्याज दर देशातील सर्व मोठ्या बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) पेक्षा जास्त आहे. देशातील अनेक मोठ्या बँका एफडीवर जास्तीत जास्त 5.50% टक्के व्याज देत आहेत. त्याचबरोबर NSC मध्ये गुंतवणूक केल्यावर आयकर कलम 80 C अंतर्गत सूटही देण्यात आली आहे.\nनॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) मधील फायदे काय आहेत\nपोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) मधील गुंतवणूकीवर दरवर्षी 6.8% व्याज मिळते. यामध्ये वार्षिक आधारावर व्याज मोजले जाते, परंतु व्याजाची रक्कम ही गुंतवणूकीच्या कालावधीनंतरच दिली जाते.\nहे पण वाचा -\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nचौथ्या तिमाहीत Bharti Airtel चा निव्वळ नफा 759 कोटी,…\nPM Kisan: 7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांचे अडकले आहेत पैसे, जर…\nकिमान एक हजार रुपये गुंतवावे लागतील\nपोस्ट ऑफिसमध्ये NSC योजनेचे खाते उघडण्यासाठी तुम्हाला किमान 1000 रुपये गुंतवावे लागतील. हे खाते एका अल्पवयीन मुलीच्या नावे आणि 3 प्रौढांच्या नावावर देखील उघडले जाऊ शकते. दहा वर्षांच्या वयाच्या अल्पवयीन मुलीच्या नावावर पालकांच्या देखरेखीखाली हे खाते देखील उघडता येते. NSC चा लॉक-इन पिरिअड 5 वर्षांचा आहे. म्हणजेच तुम्हाला त्यात 5 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. याअंतर्गत, आयकर कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत आपण 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर टॅक्स वाचवू शकता. तुम्ही NSC मध्ये कोणतीही रक्कम गुंतवू शकता. कोणतीही जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा नाही.\nराज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा\nआता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का भाजपचा ठाकरे सरकारला सवाल\nमराठमोळा बॉडिबिल्डर जगदीश लाड यांचं कोरोनाने निधन\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी ‘या’ ठिकाणी पैसे…\nआपल्या बँक खात्यातील 442 रुपये कोरोनामध्ये आपल्याला मिळवून देतील लाखो रुपयांचा फायदा,…\nचौथ्या तिमाहीत Bharti Airtel चा निव्वळ नफा 759 कोटी, उत्पन्नही वाढले\nPM Kisan: 7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांचे अडकले आहेत पैसे, जर तुमच्याही खात्यात हप्ता आला…\nRBI ने कोट्यावधी ग्राहकांना केले सतर्क 23 मे रोजी पैसे ऑनलाइन ट्रान्सफर…\nजर आपल्याला आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर ‘या’ 5 गोष्टी…\nभावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या…\nत्यांच्या स्वप्नावर फिरलं पाणी ; तौक्ते चक्रीवादळामुळे तीन…\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nभाजपची बैठक आरक्षणासाठी नसून आंदोलनासाठी : अशोक चव्हाण यांचा…\nआठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली…\nमराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश :…\nFD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी…\nआपल्या बँक खात्यातील 442 रुपये कोरोनामध्ये आपल्याला मिळवून…\nचौथ्या तिमाहीत Bharti Airtel ��ा निव्वळ नफा 759 कोटी,…\nPM Kisan: 7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांचे अडकले आहेत पैसे, जर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://janeeva.blogspot.com/2011/", "date_download": "2021-05-18T21:06:02Z", "digest": "sha1:BF6Y44BDLSDRGUAVHYETXPKPWYOPT266", "length": 39716, "nlines": 130, "source_domain": "janeeva.blogspot.com", "title": "जाणीव: 2011", "raw_content": "\nएका नाईट शिफ्टचा प्रवास....\nनाईट शिफ्ट तुम्ही अनेकदा केली असेल. नाईटसाठी घरातून निघताना प्रचंड कंटाळा आलेला असतो. निघताना कामावरून परतणारी मंडळी आपल्याला विचारतात, “ अरे वा नाईट वाटतं..” आपण त्यांना हो.. काय करणार असं म्हणून हसून उत्तर देतो.. स्टेशनवरही आपण प्रवाहाच्या विरूद्ध चालत आहोत याची जाणीव होते. आपली गाडी येते, आपण अगदी रिकाम्या गाडीत बसतो.. गाडी सुरू होते.. मजल दर मजल करत आपण ऑफीसमध्ये पोहोचतो. आणि गपगुमान कामाला लागतो.. असा एक सर्वसाधारणपणे आपला नाईटशिफ्टचा प्रवास होतो.\nपण आज नाईटला जाताना मी अत्यंत सुंदर प्रवास अनुभवला.. अचानक, काहीही ध्यानीमनी नसताना अतिषय तृप्त प्रवास झाला.. नेहमीसारखा कंटाळलेल्या वातावरणात ठाण्यापर्यंत आलो. माझं ऑफीस सीबीडी बेलापूरला आहे त्यामुळे मला ठाण्याला गाडी बदलावी लागते. ठाण्याला पनवेल गाडीत बसलो. रात्रीची १०.५० ची पनवेल असल्यामुळे रिकामीच होती. सरळ विंडो मिळाली. त्यामुळे गाडी सुरू होईपर्यंत सुखावलो होतो. गाडी निघायला पाच मिनिटं होती. झोप आणायचा प्रयत्न केला पण झोप येत नव्हती. मग कानाला इयरफोन लावला आणि मोबाईलवर गाणी ऐकायला सुरूवात केली. सुरूवात झाली ती हरीहरन यांच्या गझलांनी.. पहिलीच गझल सुरू झाली ती गुलो में रंग भरे, खरं म्हणजे ही गझल मेहंदी हसन यांची.. ती हरीभाईंच्या आवाजात माझ्याकडे आहे.. गुलो में रंग भरे, बादे नौ बहार चले... वा.. क्या बात है..\nगुलो में रंग भरे, बाद नौ बहार चले,\nचले भी आओ, के गुलशन का कारोबार चले..\nगझल ऐकताना अचानक डोळे मिटले गेले, गाडी सुरू झाली... सगळं विसरायला झालं.. गुलो में रंग भरे पाठोपाठ सुरू झाली हरीभाईंच्याच धीरगंभीर आवाजातली...\nहवा का जोर भी काफी बहाना होता है..\nअगर चराग किसी को जलाना होता है..\nबाहेर हलकासा पाऊस सुरू झाला होता.. थंड तुषार चेहऱ्यावर उडत होते. डोळे उघडवत नव्हते. थंड वारा आणि पावसाचे तुषार चेहऱ्याला सुखावत होते. सुंदर सारंगी, कडक तबला आणि त्याला संतूर आणि बासरीची उत्तम साथ अशी हरीभाईंची जबरदस्त मैफल रंगली.\nहमने इक शाम चरागो से सजा रखी है\nशर्त लोगो ने हवाओ से लगा रखी है..\nएकामागोमाग एक गझला सुरू झाल्या.. दिलनशीनमधली हमने काटी है तेरी याद मे राते अक्सर... त्यानंतर काश मधली झुम ले हस बोल दे प्यारी अगर है जिंदगी... त्यानंतर हाझीरमधली मरीज इश्क का जिया ना जिया..त्याला हरीभाईंना मिळालेली झाकीरभाईंची तुफान साथ... या दोघांनाही काही ठिकाणी वरचढ ठरणारी संतूरची साथ.. वेड लावून गेली. पावसाच्या तुषारांमुळे चेहरा संपूर्ण भिजला होता. पाणी उडतं म्हणून माझ्या बाजूचा माणूस वैतागला होता.. तो बहुदा नंतर कुठे तरी उतरून गेला.. पण मला अजिबात डोळे उघडवत नव्हते. काश ऐसा कोई मंजर होता, मेरे कांधेपे तेरा सर होता.. वा क्या बात है.. नेरूळ ते सीबीडी या टप्प्यात या गझलेने धुंद केलं. हरीभाई बेस्ट की त्यांना साथ करणारी सतार बेस्ट की इलेक्ट्रीक गिटारवर वाजलेलं फ्युजन नावाजावं असा प्रश्न पडला. काय सुंदर ताळमेळ.. सीबीडी स्टेशन आलं. काय करणार ऑफीसला जायचं असल्यामुळे उतरावं लागलं...\nउसने उलझा दिया दुनिया में मुझे,\nवरना एक और कलंदर होता..\nसीबीडीला उतरल्यावर इतर काहीही बोलण्याची ऐकण्याची इच्छा राहीली नाही.. हेडफोन काढून शांतपणे ऑफीसकडे चालत निघालो.. चाळीस मिनिटांपूर्वी आलेला कंटाळा, शीण, थकवा संपला होता.. रामदेव, त्याचं आंदोलन, क्रिकेट मॅच, भाजप, काँग्रेस, मुंडे असली सगळी जळमटं उडून गेली होती..\nया मुंबई शहरात अनेक लोक अनेक कारणांनी येतात. प्रत्येकाची या मुंबापुरीकडून अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा हे शहर पूर्ण करतंय. एक गोष्ट इथं स्पष्ट केली पाहीजे हे शहर याचा अर्थ इथला समाज.\nमुंबईत कोणीही उपाशी रहात नाही, प्रत्येकाला काम मिळतंच. त्याची हातातोंडाची गाठ पडतेच असं अभिमानाने म्हटलं जातं. त्यामुळे या शहराला जॉब हब असंही म्हणतात. जॉब मिळाला की सगळंच मिळतं जातं.. मुंबई सर्वांची गरज पूर्ण करते. पण याच मुंबईची अजून एक ओळख आहे. अद्ययावत वैद्यकीय मदत देणारी ही नगरी.. मेडिकल हब असं म्हणा ना.. त्यातही कँसर, हार्ट अशा असाध्य आणि किचकट रोगांवर इलाज हे मुंबईचं वैशिष्ट्य. राज्यातून, देशातूनच नाही तर परदेशातूनही अनेक रूग्ण उपचारांसाठी मुंबईत येतात. केईएम, टाटा, वाडीया, जसलोक, कूपर, कँसर रिसर्च सोसायटी अशी अनेक हॉस्पिटल्स इथे उभी आहेत. रूग्णांवर मोठ्या प्रमाणावर इलाज सुरू आहेत. या हॉस्पिटल्सचे खरोखर उपकार आहेत. ��ण तेवढचे उपकार आहेत इथल्या काही सामाजीक संस्थांचे..\nअशाच एका संस्थेत काही कामानिमित्त जाण्याचा योग आला. नाना पालकर रूग्ण सेवा समिती या संस्थेचं रूग्ण सेवा सदन परळला आहे. रूग्ण सेवा समितीद्वारे केलं जाणारं काम पाहीलं आणि थक्क व्हायला झालं. मुंबईत उपचारासाठी आल्यावर रूग्णांवर तर हॉस्पिटल्समध्ये उपचार केले जातात. पण या रूग्णांच्या नातेवाईकांचं काय. त्यांनी मुंबईत रहायचं कुठे. तर अशा रूग्णांसाठी आणि रूग्णांच्या नातेवाईकांसाठी रूग्ण सेवा सदन सारखी वास्तू उभी आहे. आज तब्बल दहा मजल्यांची ही वास्तू आहे. तब्बल ७६ रूग्ण, प्रत्येक रूग्णांचे दोन नातेवाईक अशा एकूण २२८ जणांच्या भोजन निवासाची सोय इथे होते. एका खोलीत दोन रूग्ण आणि त्यांचे दोन दोन सहकारी अशी व्यवस्था केली जाते. प्रत्येक खोलीत स्वच्छतागृह पंखे, सोलरद्वारे गरम पाणी, लॉकर अशी सुविधा दिली जाते. विशेष म्हणजे अतिषय नाममात्र दरात ही सोय केली जाते. इथे नाममात्र म्हणजे अक्षरशः नाममात्र असं म्हटलं पाहीजे. कारण त्यापेक्षाही कमी दरात सोय करायची असं म्हटलं तर म्हणजे फुकट असंच म्हटलं पाहीजे.. आणि तशी अक्षरशः फुकट सोयही इथे अतिषय गरीब आणि गरजूंचीही केली जाते हे नमुद केलंच पाहीजे.\nनाना पालकर हे संघाचे एक विचारवंत कार्यकर्ते. वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी त्यांचं देहावसन झालं. एवढ्या कमी आयु्ष्यात नानांनी सेवाकार्य हेच आपलं जीवनध्येय आहे असं मानून संघकार्यासाठी जीवन समर्पित केलं. उत्तम लेखक, कवी, कार्यकर्ता, प्रभावी वक्ता, ल अशी स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केली. रूग्णसेवेविषयी त्यांना आत्यंतिक निष्ठा आणि आस्था होती. १९६७ मध्ये नाना पालकर यांचं देहावसन झालं. त्यानंतर त्यांच्या सहयोगींनी १९६८ साली नाना पालकर स्मृती समितीची स्थापना केली.\nया संस्थेने चालवलेले उपक्रम हे खरोखर गरीबांसाठी उपकारक ठरले आहेत. १० मजली रूग्ण सेवा सदनाची आपण ओळख वर करून घेतली आहेच. याशिवाय नाना पालकर चिकित्सालय, डॉ. ग. कृ. पाटणकर क्षय रोग चिकित्सा केंद्र, गोखले डायलेलिस केंद्र, तुलसियानी स्पेशालिटी लॅबोरेटरी, मधू औषध पेढी, प्रभाकर कुटूंब कल्याण केंद्र, रूग्णमित्र हे वैद्यकीय मासिक असे अनेक मोठे उपक्रम राबवले जातात. याशिवाय रायगड जिल्ह्यात कुपोषित आजारी मुले व माता पोषक आहार, नंदुरबार जिल्ह्यात अक्��लकुवा, धडगाव कुपोषण निर्मुलन, माटुंगा आणि औरंगाबाद इथे लिथोस्ट्रीप्सी केंद्र, टाटा हॉस्पिटलसमोरचं डॉ. शिवानंद लवेकर चिकित्सालय, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, मोघालय इथे सेवा भारती आरोग्यसेवा असे अनेक उपक्रम आणि सहउपक्रम नाना पालकर स्मृती समितीतर्फे राबवले जातात.\nडायलेसिस सेंटर, लिथोस्ट्रीप्सी सेंटर, किंवा पॅथोलॉजिकल लॅब चालवणे यात नवल ते काय असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या प्रश्नाला उत्तर असं आहे की या सर्व ठिकाणी हे सर्व उपचार आणि तपासण्या अतिषय नाममात्र दरात आणि काही केसेसमध्ये फुकटसुद्धा दिल्या जातात. आज मुंबईत डायलेसिसचे दर काय आहेत याची माहिती करून घ्या.. या संस्थेमध्ये डायलेसिस अवघ्या ३५० रूपयात केले जातात. विशेष म्हणजे २००४ पासून हे दर एक रूपयानेही वाढलेले नाहीत. सदनात १२ मशिन्स कार्यरत आहेत. रोज तीन पाळ्यांमध्ये एकूण ३६ रूग्णांना या सेवेचा लाभ मिळतो. याशिवाय तुलसियानी स्पेश्यालिटी लॅबोरेटरीमध्ये एड्स एचआयव्ही संबंधीत सी.डी.३, सी.डी. ४ तपासण्या अवघ्या २५० रूपयात केल्या जातात. याशिवाय बाकीच्या सर्व तपासण्या अत्यंत नाममात्र दरात केल्या जातात. मधु औषध पेढीमार्फत आर्थिक असहाय्यतेमुळे वैद्यकीय उपचार पूर्ण करू न शकणाऱ्या रूग्णांना औषधोपचार, आहार, फळे, इंजेक्शन्स, ऑपरेशन्स, जेवण, कपडे यांसाठी लागणारी मदत दिली जाते.\nयाशिवाय या संस्थेतर्फे मुंबईच्या विविध रूग्णालयात बालरूग्णांच्या मातांना पोळी भाजी, बाल रूग्णांसाठी नाश्ता, फळवाटप केलं जातं. वाडिया, जेजे, नायर, सायन, पॅराप्लेजीक सोसायटी केईएम, रिसर्च सोसायटी, शिवडी, हाजी बच्चुअली रूग्णायल, क्षयरोग रूग्णालय या हॉस्पिटल्सना आर्थिक मदत दिली जाते. या हॉस्पिटल्समध्ये रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना लागणारी आहार आणि औषध विषयक मदत दिली जाते.\nया संस्थेचा मदतीचा आवाका पाहून थक्क व्हायला झालं. स्वतः नाना पालकरांसोबत काम केलेल्या ज्येष्ठांच्या हातात आज या संस्थेची धुरा आहे. श्री. छत्रे, श्री बोपर्डीकर, श्री. खरे, डॉ. अजित फडके यांच्या समर्थ हातात या संस्थेचं कार्य निस्पृहपणे सुरू आहे. यातल्या श्री. छत्रे आणि श्री. बोपर्डीकर यांच्याबरोबर ही संस्था पाहण्याचा योग आला. श्री. छत्रे स्वतः ८३ वर्षांचे आहेत. तर श्री. बोपर्डीकर ७५ वर्षांचे आहेत. पण या दोघांचा कामाचा आवाका, रूग्ण सेवेची कळकळ, आणि संस्थेवर असलेलं प्रेम पाहून 'तेथे कर माझे जुळती' अशी मनाची अवस्था होते.\nकाही व्यक्ती आणि संस्थांच्या चांगुलपणावर समाज टिकून आहे असं म्हणतात, त्यातली एक संस्था पहायचा योग आला एवढं नक्की..\nटीचभर खळगीसाठी माणसाला काय काय करावं लागतं याची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. मायानगरी मुंबईत नशिब काढायला आलेल्यांनी तर काय काय धंदे केलेत, काय काय पचवलंय याचे तर अगणित किस्से आहेत. त्यात आता आणखी एक किस्सा.. या फोटोतली ही मॉडेल आहे सोफिया हयात..\nमुळची पाकिस्तानी मॉडेल. मुंबईत आपलं करियर घडवण्यासाठी ती आलीये. तशी ती ब्रिटीश नागरिक, पण जन्माने पाकिस्तानी. ही मॉ़डेल, टीव्ही एँकर, एँक्ट्रेस आता बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत आहे. बॉलिवूडचा तुफान पैसा तिला खुणावतोय. पण 'इये बॉलिवूडचीये नगरी' बस्तान बसवायचं म्हणजे फार कठीण काम आहे. अनेकजणी आल्या आणि गेल्या. या बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी अनेकांच्या रांगा लागल्यात. त्यांना स्ट्ररगलर्स असं गोंडस नाव देण्यात आलं. त्या स्ट्रगलर्सच्या यादीत आता सोफियाचंही नाव सामील झालंय. तर सांगायचा मुद्दा असा की आता सोफियाचा हा फोटो पहा.. या फोटोत ती भारताला प्रमोट करत आहे.\nभारताला प्रमोट का.. तर आता तिचा पहिलावहिला भारतीय सिनेमा म्हणजेच बॉलिवूड चित्रपट येतोय. त्याचं नाव आहे 'डायरी ऑफ ए बटरफ्लाय'.. हा चित्रपट फारसा कोणी ऐकलेला नाही. पण सोफियाची बॉलीवूडमध्ये जम बसवण्याची इच्छा आहे. त्यासाठी ही पाकिस्तानी मुलगी भारताची झेंडा गालावर कोरून, स्वतःच्या उघड्या पाठीवर किंवा कंबरेवर भारताला शुभेच्छा गोंदवून, भारताला चिअर करत्ये..वा.. पोटासाठी काय काय करावं लागतं.. एक पाकिस्तानी मुलगी अशा भारताला शुभेच्छा देत आहे. एकीकडे पाकिस्तान आपल्या कलाकारांना व्हीसा नामंजूर करतोय. राहत फतेह अली खानच्या प्रकरणानंतर पाकिस्ताननं भारतात जाणाऱ्या कलाकारांना नाहरकत प्रमाणपत्र घेण्याचं बंधन घातलंय.\nपण एवढं सगळं झालं तरी सोफिया भारताला चिअर करत्ये. क्या बात है.. पोट काय काय करायला लावतं..\nरविवार साजरा करायचा होता. तीन सिनेमे नजरेत होते. ये साली जिंदगी, दिल तो बच्चा है जी, किंवा भागमभाग.. यापैकी कोणत्या सिनेमावर पैसे फुकट घालवायचे याचा विचार सुरू होता. सकाळी सकाळी मोहम्मद रफींची सीडी लावली होत��. माझ्याकडे रफिसाहेबांची जवळपास दोनशे अडीचशे गाणी आहेत. त्यापैकी 'अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही' हे तुफान आवडतं गाणं. ते गाणं ऐकताना नेहमी वाटायचं की मोठ्या स्क्रीनवर हे गाणं ऍकायला कसं वाटेल. त्याचवेळी आठवलं अरे आपण तीन दिवसापूर्वीच हम दोनोच्या रंगीत आवृत्तीची बातमी केलीय. लगेच निर्णय झाला.. वर उल्लेख केलेले तीनही चित्रपट बाद.. डोंबिवलीत पूजा टॉकीजला दुपारी साडेतीनचा हम दोनो रंगीन चा शो आहे.. तोच पहायचा.. बाबांना विचारलं पिक्चर चांगला आहे का.. बाबा म्हणाले त्यांनी कॉलेजमध्ये बंक करून तीन वेळा हा चित्रपट पाहीलाय. गाणी ऐकण्यासाठी आम्ही पिक्चर पहायचो.. क्या बात है अभी ना जाओ छोडकर, मै जिंदगी का साथ निभाता चला गया, अल्ला तेरो नाम.. अशी एकसे बढकर एक गाणी मोठ्या स्क्रीनवर ऐकण्याची इच्छा अनावर झाली.\nआयत्यावेळी थिएटरवर पोचलो तरी तिकीटं मिळतील याची खात्री होती त्याप्रमाणे तिकीट मिळाली. पिक्चर पहायला अगदी थोडी माणसं आली होती. टिव्हीवर पन्नासवेळा लागलेला हा सिक्सटीजमधला सिनेमा पहायला कोणाला इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे आलेले खरोखर दर्दी आले होते. माझे आई बाबा मी आणि बायको असे आम्ही एकच पूर्ण फॅमिलीवाले होतो. बाकी लोकांत बहुतेकांनी साठी ओलांडलेली होती. त्यातले सगळेजण देव आनंदला पुन्हा एकदा स्क्रीनवर पहायला आले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्या चॉकलेट हिरोला पहाण्यासाठी लकाकी आली होती. एक आजी आजोबा हातात हात घालून आले होते. थिएटरमध्ये आत सोडल्यावर सिनेमा सुरू होण्यापूर्वी पंधरा मिनीटात सर्व आजी आजोबात ओळखपाळख नसताना संवाद रंगला.. देव आनंद तेव्हा काय दिसायचा.. त्याच्याकडून अभिनयाची अपेक्षाच नव्हती.. तीन तास तू फक्त पडद्यावर दिस.. रफीसाहेबांचा आवाज.. देव आनंदला त्यांचाच आवाज कसा सूट व्हायचा..जयदेवने संगीत देताना काय कमाल केली.. असे अनेक विषय निघाले. प्रेक्षकांमध्ये तुफान उत्साह संचारला होता. आणि तेवढ्यात सुरू स्क्रीनवर सुरू झाला म्हाताऱ्या देव आनंदचा प्रेक्षकांशी साधलेला संवाद.. नमश्कार.. मै देव आनंद बोल रहा हू.. हम दोनो मेरी आखरी ब्लॅक अँड व्हाईट फिल्म.. असं त्याने सांगायला सुरूवात केली. त्यानंतर मै जिंदगी का साथ निभाता चला गयाची लायटरची सुंदर धून सुरू झाली. आणि मग ते अलगत फेड आऊट होत स्क्रीनवर आलं सेन्सॉर सर्टीफिकेट.. त्यावर म��द्दाम लिहीलं होतं.. हम दोनो रंगीन... सिनेमास्कोप.. क्या बात है..\nमी ही चित्रपट याआधी पाहिला नव्हता.. त्यामुळे मला सगळाच नवा होता.. पण तळ्याकाठी बसलेल्या रंगीत देवआनंदला पाहिल्यावर थिएटरमध्ये एक अलगद चित्कार ऐकायला आला.. पहिल्या जवळपास दोन अडीच सीनमध्ये एकही डॉयलॉग नाही.. फक्त देव आनंद, साधना आणि लायटरची धून.. त्यानंतर माझं तुफान आवडतं गाणं सुरू झालं. अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही.. आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा आवाज मोठ्या स्क्रीनवर मी प्रथमच ऐकला होता. त्याआधी टायटल प्ले होताना सुद्धा.. स्क्रीनवर सिंगरच्या खाली मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले ही तीन नावं मी माझ्या आयुष्यात प्रथमच वाचली.. घरात बसून या सगळ्यांच्या सीडी ऐकणं आणि प्रत्यक्ष त्यांची नावं स्क्रीनवर पहाणं यात मोठा फरक आहे. तो अनुभव मला घ्यायचा होता. तो मिळाला.. अभी ना जाओ छोडकर ऐकताना खुप सुंदर वाटतं. थिएटरच्या साऊंड सिस्टीमवर हे गाणं फक्त रफीसाहेबांचा आवाज, अत्यंत सुंदर वाजणारा धा तीं तीं ताक धीं धीं वाजणारा तबला आणि हार्मोनियम, आणि इतर थोडकी वाद्य.. आणि संतूरची कमाल.. हा एक तुफान अनुभव होता. वाद्यांच्या आवाजात हरवून जाण्याच्या या काळात रफीसाहेबांचा गोड गंभीर आवाज ऐकण्यासाठी थिएटरचीच सिस्टीम हवी..\nमला एक न उलगडलेलं कोडं आहे.. रफीसाहेबांनी देव आनंदला आवाज दिला, दिलीप कुमार, शम्मी कपूर आणि राज कपूर वगळता इतरांनाही दिला. पण प्रत्येक वेळी गाणं ऐकताना त्यांनी त्या त्या हिरोला सूट करेल अशाच आवाजात गाणं गायलय. हे कसं ते कळत नाही. देव आनंदला दिलेल्या आवाजाची ढब आणि शम्मी कपूरला दिलेल्या आवाजाची ढब वेगळी कशी.. ही काय जादू हा देवमाणूस करतो.. हैराण करणाऱ्या गोष्टी आहेत या.. हर फिक्र को धुए मै उडाता चला गया म्हणणाला कॅप्टन आनंद अप्रतिम..\nपिक्चर संपला. बाहेर आलो.. तेव्हा काही बोलायचं नव्हतं. सिक्सटीजमध्ये लोकांना देव आनंदने का वेड लावलं. तू फक्त पडद्यावर तीन तास दीस.. अभिनयाची अपेक्षा नाही.. मोहम्मद रफी हे काय रसायन आहे. फक्त गाणी ऐकण्यासाठी आम्ही तीन वेळा हा चित्रपट पाहिला असं बाबा का म्हणाले. याचं रहस्य उलडगडलं. यही कहो गे तुम सदा के दिल अभी नही भरा.. असं खट्याळपणे म्हणणारी आशा भोसले की साधना.. एक जादू मनावर घेऊन बाहेर आलो.. अजून त्यातून बाहेर येता येत नाहीये..\nक्षणोक्षणी असते जाणीव मनाच्या सोबतीला, भावनांच्या संवेदना म्हणूनच जाणवतात मनाला\nसमुद्रकिनार्‍याला असते जाणीव फेसाळत्या थेंबांची,\nभरती ओहोटीत सोबत असलेल्या पाण्याच्या गहिर्‍या प्रेमाची\nरात्रीलाही जाणीव असते उगवत्या सुर्याची,\nकाळोखाच्या गर्भातून जन्मलेल्या प्रकाशाच्या किरणांची\nगरिबांना जाणीव असते माथ्यावरच्या ओझ्याची,\nश्रमासाठी भटकणार्‍या अनवाणी जड पावलांची\nश्रीमंतांना असते जाणीव हरवत चाललेल्या नात्यांची,\nचढाओढीत घुसमटलेल्या अतृप्त संसाराची\nश्वासापासून श्वासापर्यंत जाणीवच सोबत असते,\nमनाच्या कोपर्‍यांतल्या स्वप्नांना हळूच स्पर्शून जाते\nठाव मनाचा घेता घेता नकळत हरवून जाते,\nकधी सुखात, कधी दुःखात मनास गोठवून जाते\nगोठलेल्या मनाच्या संवेदना जाग्या होतात प्रीतीस्पर्शाने\nभावनांचे अर्थ शोधाया निघालेल्या आठवणीने\nजाणीवेच्या वाटेवरती अर्थ भावनांचे उमगले\nआता काही तरी शोधायचे आहे, जाणीवेच्या पलीकडले...\nडोंबिवली, जि.ठाणे, महाराष्ट्र, India\nदवा, दुवा आणि देवा...\nस्वांड्या - एक किस्सा\nराज्याच्या राजकारणाचा पोत बदलतोय\nकसाब – एक दंतकथा...\nएका नाईट शिफ्टचा प्रवास....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://paithanmahaulb.maharashtra.gov.in/", "date_download": "2021-05-18T20:55:18Z", "digest": "sha1:4TDTVZ6CDUYEOANTQPLCELSVMV6HJMQ7", "length": 6574, "nlines": 104, "source_domain": "paithanmahaulb.maharashtra.gov.in", "title": "- पैठण नगरपरिषद , महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क बी. पी. एम. एस. माहिती शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nमाझी वसुंधरा अंतर्गत नागरिकांना हरित शपथ\nमाझी वसुंधरा अंतर्गत नागरिकांना हरित शपथ\nश्री. सुरज राजेन्द्र लोळगे\nश्री. सोमनाथ भगवान जाधव\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : १९-०५-२०२१\nएकूण दर्शक : ९१४४५\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/all/other?NewsEdition=Pandharpoor", "date_download": "2021-05-18T20:47:52Z", "digest": "sha1:BZSA66WU3D45PXR5VE2JENDTCMDTMAEP", "length": 4957, "nlines": 128, "source_domain": "www.krushival.in", "title": "Wednesday, May 19, 2021 | 02:18 AM", "raw_content": "ई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nपंढरपूर शहरात लसीकरण केंद्रावर गोंधळ\nपंढरपूरला आणखी दोनशे बेड वाढवणार\nपंढरपूरमध्ये कोरोना लस पुरविण्याची मागणी\nविश्‍वासार्हता असल्याने रुक्मिणी बँकेची प्रगती-सुनेत्रा पवार\nसंकटातही चांगली सेवा दिल्याने शेअर्स ,ठेवीमध्ये वाढ झाली\nपंढरपूरात येणार्‍या भाविकांवर निर्बंध\nश्री विठठल रुक्मिणी मंदिर 17 मार्च 2020 पासून भाविकांसाठी बंद\nस्वेरीच्या चार विद्यार्थ्यांची औषध निर्माण कंपनीमध्ये निवड\nदोन विद्यार्थ्यांची ‘रिसर्च ट्रेनी इन प्रोडक्ट डेव्हलपमेंट’ या पदावर निवड\nशिवाजी महाराजांचा अश्‍वरूढ पुतळा देणार- अभिजीत पाटील\nपुतळा असावा अशी इच्छा मंगळवेढ्यातील शिवभक्तांची आहे\nस्वेरीत महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम\nउद्योग केंद्र, सोलापूर यांच्यामार्फत आयोजित\nपत्रकार सुरक्षा समिती कार्याध्यक्षपदी रामचंद्र सरवदे\nघोषणा राज्य उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे यांनी केली\nपंढरपूरमध्ये अवताडे गटाची जोरदार मुसंडी\nगादेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ज्योती बाबर\nडॉ.विजय निंबाळकर यांची स्वेरीला भेट\nस्वेरी विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे काटेकोरपणे लक्ष देते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/other/-dmk--came-to-power--the-woman-cut-her-tongue", "date_download": "2021-05-18T20:15:17Z", "digest": "sha1:HPA3HSCZXK6TRUWHV5XY6TCVPMPVLLGL", "length": 8172, "nlines": 142, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | द्रमुकची सत्ता येताच महिलेने जीभ कापली | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / रायगड / इतर / द्रमुकची सत्ता येताच महिलेने जीभ कापली\nद्रमुकची सत्ता येताच महिलेने जीभ कापली\n| चेन्नई | वृत्तसंस्था |\nगेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या अण्णा द्रमुकचा पराभव करीत तमिळनाडूमध्ये द्रमुकने सत्ता हस्तगत केली आहे. द्रमुकला मिळालेल्या विजयानंतर एका महिलेने जीभ कापून देवाला अर्पण केल्याची घटना समोर आली आहे. 32 वर्षीय वनिता यांनी 2021 विधानसभा निवडणुकीत द्रमुकला विजय मिळाला तर आपली जीभ अर्पण करु असा नवस केला होता. निवडणुकीत द्रमुकला विजय मिळाल्यानंतर वनिता मंदिरात पोहोचल्या आणि जीभ कापून देवाला अर्पण करण्याचा प्रयत्न केला. स्थळांवरही निर्बंध आहेत. वनिता यांनी मंदिराच्या गेटवरच आपली कापलेली जीभ ठेवली आणि काही वेळातच जमिनीवर कोसळल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nजिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन कोविड सेंटर कार्यान्वित\nकोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही बेडस् लहान मुलांसाठी राखीव\nमहावितरणच्या कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत\nवीज पुरवठा करण्यासाठी धडपड; रसायनीत जनजीवन विस्कळीत\nभरपाई देण्याची अ‍ॅड. चेतन पाटील यांची मागणी\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोटयवधींची हान��\nरत्नागिरी तालुक्यात विक्रमी 11 इंच पाऊस\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/", "date_download": "2021-05-18T20:52:45Z", "digest": "sha1:DIGEVFSXXA3QJG2ZKKZFF45RIVFEYNWH", "length": 26612, "nlines": 344, "source_domain": "dainikekmat.com", "title": "पुरोगामी विचाराचे एकमत पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nलहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना विषाणू\nराजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंड; पायलट गटाच्या आमदाराचा राजीनामा\nकोरोनामुक्तांना ९ महिन्यांनंतर लस द्या; सरकारी पॅनलचा सल्ला\nओएनजीसी चे ‘पापा-३०५’ जहाज बुडाले\n२ कोटी लसीकरण करणारा महाराष्ट्र देशात अव्वल\nराज्यात आज ४८ हजारांहून अधिक कोरोनामुक्त; २६,६१६ नव्या रुग्णांची नोंद\nनांदेडकरांना दिलासा केवळ १५४ नवे रुग्ण\nमुंबई, कोकणासह मध्य महाराष्ट्रात तौते चक्रीवादळाचे धुमशान, ६ जणांचा मृत्यू १२ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nसोलापूर महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट\nकॅशलेस व्यवहार काळजीपूर्वकच करावा\nकॅशलेस व्यवहार काळजीपूर्वकच करावा\nशास्त्रीय आधार की तुटवडा\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nमहाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम\n२ कोटी लसीकरण करणारा महाराष्ट्र देशात अव्वल\nराज्यात आज ४८ हजारांहून अधिक कोरोनामुक्त; २६,६१६ नव्या रुग्णांची नोंद\n‘म्युकरमायकोसिस’च्या औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी\nचक्रीवादळाच्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा\nमुंबई, कोकणासह मध्य महाराष्ट्रात तौते चक्रीवादळाचे धुमशान, ६ जणांचा मृत्यू १२ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले\nव्हेंटिलेटर बरोबर नसतील, तर ते बदलून घ्या\nदेशातील सर्वात मोठी ऑनलाईन बैठक संपन्न\nकाँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन\nमांजरा, रेणा आणि तावरजा प्रकल्पांच्या कामांना लवकरच मान्यता\nम्युकरमायकोसीस रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड, विशेषज्ञांचे पथक नेमा\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nप्रचंड करामुळे भारतीय स्वीकारतायेत परदेशी नागरिकत्व\nकुटुंबीयांना ५० हजार, मुलांना मोफत शिक्षण; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा\nलहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना विषाणू\nराजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंड; पायलट गटाच्या आमदाराचा राजीनामा\nउत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था राम भरोसे\nनारदा प्रकरणी तृणमुलच्या ४ नेत्यांचा जामीन रद्द\nकोरोना नियंत्रणासाठी आवश्यक सर्व करा\nकोरोनामुक्तांना ९ महिन्यांनंतर लस द्या; सरकारी पॅनलचा सल्ला\nओएनजीसी चे ‘पापा-३०५’ जहाज बुडाले\nएफआयआर लीक; हायकोर्टाची केंद्रावर नाराजी\nलसीकरणानंतर रक्ताच्या गाठींचे प्रमाण नगण्य\nअधिक तास काम केल्याने प्राण गमवण्याची भीती\nइस्रायली सैन्याचा गाझावर जोरदार हल्ला\nनेतान्याहू यांनी मानले समर्थक देशांचे आभार\nइस्रायलविरोधात अरबस्थानातील मुस्लिम राष्ट्र एकवटली\nइस्रायल-हमास युद्धात १०३ ठार\nलसीच्या दोन डोसमधले अंतर वाढवल्याने कोणताही नकारात्मक परिणाम नाही\nकोरोनाचे दुसरे वर्ष पहिल्यापेक्षा भयानक असेल\nलसीकरण झालेल्य���ंना विनामास्क फिरण्याची मुभा; अमेरिकेसाठी सर्वात मोठा दिवस\nके.पी. शर्मा ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी\nइस्रायलने गाझा सीमेवर पाठवले सैन्य\nचिनने कोविडशी संबंधित वस्तूच्या किमती ५ पटीने वाढवल्या\nतर इस्रायलला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन\nजॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन लसीचे भारतात उत्पादन\nटीम इंडियाच नंबर वन\nअर्जन नागवासवालाची अखेर भारतीय संघात निवड\nटी-२० वर्ल्डकपसाठी भारताचे यजमानपद धोक्यात\nलोकांच्या सुरक्षिततेबाबत तडजोड नाही : बीसीसीआय सचिव जय शाह\nऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून भारताला आर्थिक मदत\nआयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित\nकोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना स्थगित\nतू चेन्नईला तुडवलंस; सेहवागचे पोलार्डसाठी मजेशीर ट्विट\nभारत हे माझे दुसरे घर : ब्रेट ली\nऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी परतण्याची व्यवस्था स्वत:च करावी; पंतप्रधान मॉरिसन भूमिका\nचेन्नईचा बंगळुरुवर मोठा विजय\nचेन्नईचा राजस्थानवर ‘सुपर’ विजय\nदिल्लीचा पंजाबवर ६ गडी राखून विजय\nबंगळुरूचा कोलकातावर दमदार विजय\nप्रचंड करामुळे भारतीय स्वीकारतायेत परदेशी नागरिकत्व\n२३ मे रोजी एनईएफटी सेवा बंद राहणार\nसर्वाधिक कमाई करणा-या कंपन्याच्या यादीत अव्वलस्थानी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया\nदेशाच्या निर्यातीत ८० टक्क्यांची वाढ\nकोरोना काळातही ऑटोमोबाईल क्षेत्राची दमदार वाढ\nअदानींच्या संपत्तीत २ लाख कोटींची वाढ\nआरबीआयने आयसीआयसीआय बँकेला ठोठावला तीन कोटींचा दंड\nसलग सातव्या महिन्यात GST कलेक्शनने ओलांडला १ लाख कोटी रुपयांचा आकडा\nरविवार दुपारपर्यंत ‘आरटीजीएस’ सुविधा बंद\nदेशात लवकरच सुरू होणार ८ नव्या बँका\nमार्चमध्ये उत्पादन क्षेत्रात घसरण\nमार्चमध्ये जीएसटीची उच्चांकी वसुली\nबँकेची कामे करण्यासाठी फक्त 3 दिवस; ‘पुढचे 8 दिवस बँक राहणार बंद\nकार खरेदी करण्यासाठी दाम्पत्याने बाळ विकले\nगळफास देवून युवकाचा खून\nलग्नानंतर लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पळाली महिला\nबँक डेटा चोरी प्रकरणात एकास अटक\nविद्यार्थिनीवर गँगरेप; पीडितेची आत्महत्या\nओटीपी शेअर केल्यास बँक खाते होईल रिकामे\nपैसे पाहून चोराला हार्टअटॅक\nआरोपी बोठे पुन्हा पोलिसांच्या ताब्यात\nगर्लफ्रेण्डसाठी जीवाभावाच्या मित्राची दगडाने ठेचून हत्या\nआरोपी बोठेच्या खिशात सापडली सुसाईड नोट\nप्रेम प्रकरणातून रेखा जरे यांची हत्या\nबिहारमध्ये पुन्हा ‘हाथरस’, १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन मृतदेह जाळला\nभालकीत युवकाचा किरकोळ कारणावरून खून\nपत्नीच्या रागातून १८ महिलांची हत्या\n‘आशिकी’ फेम संगीतकार श्रवण राठोड यांचे कोरोनाने निधन\nलवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘बिबट्या’\nबॅक टू स्कुल सिनेमाचा मुहूर्त संपन्न\nकोर्ट सिनेमातील अभिनेते वीरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन\nडान्स दीवाने ३ चा धर्मेश कोरोनाबाधित; १८ क्रू-मेंबर आणि जज पॉझिटिव्ह\nज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन\nअभिनेत्री किरण खेर यांना ब्लड कॅन्सर\nगोपनीय भूमिका स्वीकारली नाही तर सेवा मर्यादित होणार\nप्रायव्हसी पॉलिसीसाठी १५ मे ची डेडलाईन रद्द\nट्विटर सेवा ठप्प; युजर्सची तक्रार\nफेसबुक डेटा लीकनंतर आता व्हॉटस्अ‍ॅप स्कॅम समोर\nओटीपी शेअर केल्यास बँक खाते होईल रिकामे\nहॉटस्अ‍ॅपवरील फ्री गिफ्ट मुळे मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता\nडेटा गैरवापर थांबविण्यासाठी आता सेफगार्ड\nई- कच-याचेही होणार रिसायकलिंग\nव्हॉट्सअ‍ॅप गोपनीय धोरण; सुनावणी १५ मार्चला\nअटी मान्य करा, अन्यथा व्हॉट्सअ‍ॅप बंद\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nखासदार नवनीत राणा यांची तब्बेत बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल\nदोन वर्षांनंतर ‘मांजरा’ प्रकल्प जिवंत\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nसोलापूर महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट\nकॉंग्रेस नगरसेवकाची रुग्णालयातील कर्मचा-यांवर दबंगगिरी; नांदेड येथील घटना\nनांदेड जिल्ह्यास अवकाळी पावसाने झोडपले\nडायरेक्ट ‘लग्गा’ लावा.. अन् कोविड लस घ्या\nदुकाने उघडायला परवानगी द्या, नाही तर दुकाने ताब्यात घ्या\nपायाभूत आरोग्य सुविधांमध्ये दुपटीने वाढ करा-वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख\nकोरोना डयुटी : सोलापूर शहरात 32 शिक्षकांना बाधा\nपैनगंगेत बुडणा-या तरुणाचा जीव वाचवला\nकामावर पुन्हा घेण्यासाठी कामगारांचे धरणे\nविद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारावर चोरट्यांंचा डल्ला\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जोडे मारो आंदोलन\nजिल्ह्यात गुंडांचा थरार; गोळीबारात एक ठार\nम्युकरमायकोसिसचे औरंगाबाद, उस्मानाबादला रुग्ण\nमराठवाड्यात फक्त १,६९५ नवे रुग्ण; ७१ मृत्यू तर ३,९५७ कोरोनामुक्त\nनांदेड जिल्ह्यात केवळ २३३ नव्या कोरोना बाधितांची नोंद\nतौत्के चक्रीवादळाचा फटका; विजेचा लपंडाव\nसोलापूर शहरात एन्ट्री करताच होणार कोरोना चाचणी\nअंत्ययात्रेसाठी सोलापुरात जमली हजारोंची गर्दी; पोलीसही हतबल\nब्रेक द चैनच्या सक्तिसाठी कंधार शहरात प्रशासन रस्त्यावर\nपरभणी जिल्ह्यात १ जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार\nसीमावर्ती भागात दूरसंचार विभागाचे दुर्लक्ष\nदीपशिखा धिरज देशमुख धावून आल्या रुग्णांच्या मदतीसाठी; लातूरसाठी दिले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर\n१३ ऑक्सिजन प्रकल्प उभारणार\nमनपा प्रशासनाची रुग्णांना जनावरांसारखी वागणूक\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/tag/horoscope/", "date_download": "2021-05-18T20:43:04Z", "digest": "sha1:O772NN4NWWNLWFOY7NXPNJZXHBJVKSJV", "length": 3033, "nlines": 23, "source_domain": "khaasre.com", "title": "horoscope – KhaasRe.com", "raw_content": "\nवाचा कोणत्या राशीचे लोक लवकर प्रेमात पडतात…\nआजही भारतात कुंडली जुळल्याशिवाय लग्न होत नाही. राशीचा विचार केल्या जातो गुण जुळतात का ते बघितले जातात. चला आज बघूया कोणत्या राशीवाले पुरुष अथवा स्त्री लवकर प्रेमात पडते खासरे वर मिथून राशी ज्योतिष्य शास्त्रनुसार मिथुन राशीचे लोक लवकर प्रेमात पडतात. या लोकांबाबत असे म्हटले जाते की, या लोकांसोबत जर कुणी चांगल्याने बोललं तर, हे लोक… Continue reading वाचा कोणत्या राशीचे लोक लवकर प्रेमात पडतात…\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/mumbai/sports/appreciate-ajinkya-rahanes-sportsmanship", "date_download": "2021-05-18T19:32:50Z", "digest": "sha1:J3WMRY5BX7GMSNZLJVZB5YITHLICSO2Y", "length": 9722, "nlines": 143, "source_domain": "www.krushival.in", "title": "Mumbai | अजिंक्य रहाणेच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक | क्रीडा : ताज्या मराठी बातम्या | Latest sports News | Sports Marathi News |Cricket, Tennis, Hockey, Football - krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / मुंबई / क्रीडा / अजिंक्य रहाणेच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक\nअजिंक्य रहाणेच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक\nसंकटात असलेल्या टीम इंडियाचे नेतृत्व सक्षमपणे सांभाळून अजिंक्य रहाणेनं सर्वांची मनं जिंकली. मेलबर्न कसोटीत खणखणीत शतक झळकावून त्यानं अन्य सहकार्‍यांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले. त्यानंतर युवा गोलंदाजांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहून त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेतली. मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी शेरेबाजी होत असताना हुल्लडबाज प्रेक्षकांना हिस्कावून लावेपर्यंत अजिंक्यनं सामना थांबवला होता. त्या घटनेदरम्यान सिराजच्या खांद्यावर हात ठेऊन त्याला धीर देणारा अजिंक्य सर्वांच्या लक्षात राहील. रवींद्र जडेजामुळे धावबाद झाल्यानंतरही रागावण्याऐवजी अजिंक्य त्याच्याजवळ गेला आणि त्याला हताश होऊ नको, असा सल्ला दिला. केवळ भारतीयच नव्हे, तर अजिंक्यच्या खिलाडूवृत्तीचं ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू नॅथन लियॉन यानंही कौतुक केलंय.\nब्रिस्बेन कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर चषक स्वीकारण्यापूर्वी अजिंक��यनं ऑसी फिरकीपटूला टीम इंडियाच्या खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली जर्सी भेट म्हणून दिली. लियॉनचा तो 100 वा कसोटी सामना होता आणि टीम इंडियाकडून अजिंक्यनं त्याला ही खास भेट दिली. लियॉननं त्या जर्सीचा फोटो पोस्ट करताना टीम इंडियाचे व अजिंक्यचे विशेष कौतुक केलं. टीम इंडियाकडून अशी भेट मिळेल, याचा विचारही लियॉननं केला नव्हता.अजिंक्य रहाणे आणि टीम इंडियाला मालिका विजयाबद्दल मनःपूर्वक आभार. अजिंक्य दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचेही आभार आणि टीम इंडियाच्या खेळाडूंची स्वाक्षरी असलेली जर्सी देऊन तुम्ही दाखवलेल्या प्रेमाचेही आभार,असे लियॉननं लिहिले.\nराष्ट्रीय कबड्डीपटू अशोक देवरकर यांचे कोरोनाने निधन\nनिधनासमयी ते 70 वर्षाचे होते\nफरार सुशीलकुमारची अटक वाचविण्यासाठी धावाधाव\nकुस्तीपटूच्या हत्येत गुंतल्याचा आरोप आहे\nयष्टीरक्षक साहाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह\nतो इंग्लंड दौर्‍यावर जाऊ शकेल\nकांगारुंच्या संघात भारतीय क्रिकेटरचा समावेश\nविंडीज दौर्‍यासाठी संघाची घोषणा\nभारताचे सामने फिक्स नव्हते- आयसीसी\nभारताच्या श्रीलंका दौर्‍यावर कोरोनाचे सावट\nसर्व सामने जैव-सुरक्षा वातावरणात कोलंबो येथे खेळवण्याचा निर्णय\nजागतिक कसोटी अजिंक्यपदाची गुण पद्धती आक्षेपार्ह -ब्रॉड\nजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पध्रेची गुणपद्धती आक्षेपार्ह\nटोकियो ऑलिम्पिकवरील संकट वाढले\nभारतीय खेळाडूंकडून कोरोनाचा अधिक धोका\nटोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याबाबत जपानमध्ये विरोध\nराष्ट्रीय कबड्डीपटू अशोक देवरकर यांचे कोरोनाने निधन\nनिधनासमयी ते 70 वर्षाचे होते\nभारताचे सामने फिक्स नव्हते- आयसीसी\nभारताच्या श्रीलंका दौर्‍यावर कोरोनाचे सावट\nसर्व सामने जैव-सुरक्षा वातावरणात कोलंबो येथे खेळवण्याचा निर्णय\nजागतिक कसोटी अजिंक्यपदाची गुण पद्धती आक्षेपार्ह -ब्रॉड\nजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पध्रेची गुणपद्धती आक्षेपार्ह\nटोकियो ऑलिम्पिकवरील संकट वाढले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/maharashtra/parambir-singh-boils-down-rs-3-45-crore-from-bookies-58061/", "date_download": "2021-05-18T21:17:49Z", "digest": "sha1:VRR5HTK6DCU2JRT7AWCIFAU4H6WLOYWK", "length": 11550, "nlines": 132, "source_domain": "dainikekmat.com", "title": "परमबीर सिंगांनी बुकीकडून उकळले ३.४५ कोटी रुपये", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रपरमबीर सिंगांनी बुकीकडून उकळले ३.४५ कोटी रुपये\nपरमबीर सिंग��ंनी बुकीकडून उकळले ३.४५ कोटी रुपये\nमुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर होत असलेल्या आरोपांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणींत वाढ होत आहे. पोलिस अधिका-यांनंतर आता एका क्रिकेट बुकीने परमबीर सिंग यांच्यावर वसुलीचे आरोप केले आहेत. सिंग यांनी २०१८ मध्ये ३ कोटी ४५ लाख रुपयांची वसुली केल्याचा बुकीचा आरोप आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वी अनुप डांगे आणि अकोल्याच्या एका पोलिस अधिका-याने सिंग यांच्या विरोधात गंभीर आरोप करणारी पत्रे मुख्यमंत्र्यांना लिहिली होती. त्यामुळे सिंग यांच्या अडचणी वाढल्या आहेत.\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि राज्य सरकार यांच्यातील वाद हायकोर्टापर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर परमबीर सिंग यांच्या विरोधात एका पाठोपाठ एक लेटरबॉम्ब समोर येत आहेत. सोमवारी तर चक्क क्रिकेट बुकी सोनू जलाल याने परमबीर सिंग यांच्यावर आरोप केले आहेत. सिंग यांनी वसुली केल्याचा आरोप बुकी सोनू जलालने केला आहे. जलालने याबाबत पोलिस महासंचालक संजय पांडे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांना लेखी पत्र लिहून तक्रार केली आहे.\nजलाल याने लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंग यांनी २०१८ मध्ये ३ कोटी ४५ लाख रुपयांची वसुली केली होती, असा आरोप केला आहे. मकोका गुन्हा लावून खंडणी वसूल केल्याचे या पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे या पत्रात प्रदीप शर्मा आणि कोथमिरे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय केतन तन्ना यांनीही परमबीर सिंग यांच्यावर वसुलीचा आरोप केला आहे. सव्वा कोटी रुपयांची वसुली केल्याचा त्यांनी दावा केला. परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी या पत्रातून केली आहे.\nया प्रकरणाची दखल गृहखात्याने तात्काळ घेतली असून डीजीपी ऑफिसमधून हे प्रकरण स्टेट सीआयडीला वर्ग केल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली. त्यामुळे आता आणखी एका प्रकरणात परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nआरबीआयने आयसीआयसीआय बँकेला ठोठावला तीन कोटींचा दंड\nPrevious article‘सीरम’ने महाराष्ट्राला लस देताना झुकते माप द्यावे\nNext articleदेशात तिमाहीत १४० टन सोने विक्री\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\n���ार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nमहाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम\n२ कोटी लसीकरण करणारा महाराष्ट्र देशात अव्वल\nराज्यात आज ४८ हजारांहून अधिक कोरोनामुक्त; २६,६१६ नव्या रुग्णांची नोंद\n‘म्युकरमायकोसिस’च्या औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी\nचक्रीवादळाच्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा\nमुंबई, कोकणासह मध्य महाराष्ट्रात तौते चक्रीवादळाचे धुमशान, ६ जणांचा मृत्यू १२ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले\nव्हेंटिलेटर बरोबर नसतील, तर ते बदलून घ्या\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/special/the-need-to-combat-collectively-56598/", "date_download": "2021-05-18T21:00:14Z", "digest": "sha1:Q2WPJIEQ4XH4G3CTJVQOCTCIWWXZG2AD", "length": 17416, "nlines": 133, "source_domain": "dainikekmat.com", "title": "सामूहिकतेने मुकाबला करण्याची गरज", "raw_content": "\nHomeविशेषसामूहिकतेने मुकाबला करण्याची गरज\nसामूहिकतेने मुकाबला करण्याची गरज\nलॉकडाऊन किंवा कठोर निर्बंधांचा कालावधी ही वस्तुत: जिल्हा प्रशासनाची परीक्षा आहे. या काळात जिल��हा प्रशासनाला केवळ नियमांची कठोर अंमलबजावणी करायची नसून, त्याचबरोबर कोरोनाविरुद्धच्या पुढील लढाईसाठी शस्त्रेही पारजून ठेवायची आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींसाठी लवकरात लवकर कोविड केअर सेंटरची संख्या वेगाने वाढवावी लागणार आहे. याकामी आपल्या राज्यातील सामाजिक संघटनांची मोठी मदत मिळत आहे.\nकोरोनाच्या पहिल्या लाटेने दिलेल्या झटक्यातून सावरण्याचा प्रयत्न भारतीय अर्थव्यवस्था करत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ऑक्टोबर २०२० पासून मार्च २०२१ पर्यंत दरमहा जीएसटीचे करसंकलन एक लाख कोटींपेक्षा अधिक होत असल्याचा कालावधीही आपण पाहिला. मार्च महिन्यात तर हे संकलन आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर पोहोचले. जवळजवळ सर्व बाबी सामान्य होत असतानाच गेल्या महिनाभरात संपूर्ण चित्र पुन्हा बदलून गेले आहे. केवळ महाराष्ट्र, छत्तीसगडच नव्हे तर हळूहळू देशातील सर्वच मोठी राज्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने प्रवास करू लागली आहेत. यात उत्तर प्रदेशचाही समावेश आहे. या राज्यात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या इतक्या वेगाने वाढत आहे की, काही दिवसांतच तेथील परिस्थिती महाराष्ट्रासारखी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विविध राज्यांमध्ये आपापल्या स्तरावर लावण्यात येत असलेल्या लॉकडाऊनचा थेट परिणाम निश्चितपणे अर्थव्यवस्थेवर होत आहे. सुधारणेच्या गतीच्या दृष्टीने हे चांगले संकेत बिलकूल नाहीत. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना मोठा धक्का बसला आहे.\nदेशातील अनेक भागांमध्ये लॉकडाऊन लावण्यास कठोर विरोध होत आहे. महाराष्ट्रात तर मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी व्यापा-यांनी ठिकठिकाणी निदर्शने करून निर्बंधांना विरोध केला. छत्तीसगडमध्ये लॉकडाऊनला समर्थन देणा-या छत्तीसगड चेंबर ऑफ कॉमर्स या व्यापारी संघटनेला अशी चिंता वाटते की, लॉकडाऊनचा कालावधी कदाचित आणखी वाढविला जाईल आणि नुकसान होईल. महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांमधील भाजी उत्पादक शेतकरीही चिंतेत आहेत. लॉकडाऊनमधील निर्बंधांमुळे त्यांची पिके शेतात सडून जात आहेत. ती शहरात पाठविण्याची व्यवस्था होऊ शकत नसल्यामुळे नाइलाजास्तव शेतकरी त्याचा भाजीपाला जनावरांना खाऊ घालत आहे. लॉकडाऊन अंतहीन असू शकत नाही, ही गोष्ट कोरोना रोखण्यासाठी प्रयत्��ांची शर्थ करणा-या प्रशासनाने जाणली पाहिजे.\nप्रत्येक नवे संकट मागील चूक सुधारण्याची एक संधी जरूर देते. कोरोनाला हलक्यात घेण्याची चूक आपण पूर्वी केली आहे. त्याचा परिणाम हजारो संसर्गग्रस्त आणि शेकडो मृत्यूंच्या रूपाने आपल्यासमोर आहे. परिस्थिती खूपच बिकट झालेली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील काही दिवस आपल्या राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. जर लॉकडाऊनच्या नियमांचे कठोरपणे पालन केले गेले तर कोरोनाची त्सुनामी रोखण्यात निश्चित यश येईल. जर ही संधी आपण सोडली, तर हा संसर्ग भयावह परिस्थिती निर्माण करू शकतो. आपल्या राज्यात काही शहरांमध्ये एकच चिता रचून मृतदेहांवर सामूहिक अन्त्यसंस्कार करावे लागले आहेत. ही परिस्थिती भयावह आहे. काही जाणकारांच्या मते, कोरोनामुळे मृत्युमुखी पडणा-यांचा सरकारी आकडा वास्तवातील आकड्यापेक्षा खूप कमी आहे. योग्य रिपोर्टिंग होत नसल्यामुळे ही परिस्थिती आहे. मृत्युमुखी पडणा-यांमध्ये एक मोठा गट अशा व्यक्तींचा आहे, ज्या कोरोना संसर्गातून बचावल्या; परंतु नंतर इतर अनेक आजारांनी त्यांना घेरले आणि त्यांचा मृत्यू झाला. तांत्रिकदृष्ट्या हे मृत्यू कोरोनामुळे झालेले मृत्यू मानले जात नाहीत. त्यामुळे संसर्गग्रस्तांच्या आणि मृत्यूंच्या संख्येच्या बाबतीत थोडीही बेफिकिरी कामाची नाही.\nवसमत येथून ४३ लाखाचा गुटखा जप्त\nलॉकडाऊनचा कालावधी ही वस्तुत: जिल्हा प्रशासनाची परीक्षा आहे. या काळात जिल्हा प्रशासनाला केवळ लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करायची नसून, त्याचबरोबर कोरोनाविरुद्धच्या पुढील लढाईसाठी शस्त्रेही परजून ठेवायची आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींसाठी लवकरात लवकर कोविड केअर सेंटरची संख्या वेगाने वाढवावी लागणार आहे. याकामी आपल्या राज्यातील सामाजिक संघटनांची मोठी मदत मिळत आहे. मोठ्या, प्रशस्त आणि हवेशीर इमारतींमध्ये या संसर्गग्रस्तांना दूर-दूर ठेवण्याची व्यवस्था झाली, तर संसर्गाचा फैलाव थांबू शकेल. कुटुंबातील एखादा सदस्य संसर्गग्रस्त झाल्यास त्याला ठेवायचे कुठे, ही अनेक घरांमधील सध्याची महत्त्वाची समस्या आहे. बहुतांश घरांमध्ये होम आयसोलेशनसाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. कोविड सेंटरची संख्या पुरेशी नाही. घरात ठेवलेल्या संसर्गग्रस्ताच्या बाबतीत एक छोटीशी चूक झाली, तरी संपूर्ण कुटुंब बाधित होऊ शकते. संपूर्ण कुटुंब जिथे संसर्गग्रस्त होते, अशा घरांची संख्याही मोठी आहे. कोरोना काळात काम करणा-या बहुतांश स्वयंसेवी संस्था, संघटनांना कोरोनाशी दोन हात करण्याचा अनुभव मागील लाटेमुळे मिळालेला आहे. त्यामुळे सर्वांनी खांद्याला खांदा लावून या दुस-या लाटेचा मुकाबला करण्याची गरज आहे.\nPrevious articleकोविडकाळात अन्य आजारांचे काय\nNext articleआरोग्य व्यवस्थेची लक्तरे\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nकॅशलेस व्यवहार काळजीपूर्वकच करावा\nसंकटकाळातील संघर्ष व बदललेली भाषा\nयुरेनियम जप्त केले; पण…\n… भाकरी फिरविण्याची हीच ती वेळ\nखरोखर आपली मुलं सुरक्षित आहेत का \nमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन’ : उमाळा आणि उबळसुध्दा\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%82/", "date_download": "2021-05-18T19:57:06Z", "digest": "sha1:4C7DUK6LAZOL55GEYW7VMRG7SN3V2JJW", "length": 8911, "nlines": 67, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "आईने दोन चिमुकल्या मुल���ंसह गोदावरी नादिपात्रात आत्महत्या | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nआईने दोन चिमुकल्या मुलींसह गोदावरी नादिपात्रात आत्महत्या\nनांदेड – नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी परिसरात आईने दोन चिमुकल्या मुलींसह गोदावरी नादिपात्रात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पूजा कांबळे या ३५ वर्षीय महिलेने आपल्या ३ वर्षीय सुविद्या आणि ५ वर्षीय शिवाणी सह गोदावरी नादिपात्रात उडी घेत आत्महत्या केली. प्राप्त माहितीनुसार, पूजा कांबळे ही महिला ६ महिन्यापासून माहेरी होती. कुंडलवाडी येथे सासरी आल्यानंतर तीने हे टोकाचे पाऊल ऊचलले. कौटुंबिक कारणातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.\n← डोंबिवलीत व्यावसायिकाला बेदम मारहाण\nबुलढाण्यातील सेंट्रल बँकेतील प्रकरणाची जिल्हा प्रशासनाकडून गंभीर दखल →\nश्रीगोंदा-दौंड बसचे चाक निखळले\nहिंदुत्ववाद्यांच्या हत्यासत्रानंतर आता साधूंचे हत्यासत्र; हिंदूंना संपवण्याचे पद्धतशीर षड्यंत्रच – हिंदु जनजागृती समिती\nठाणे रेल्वे स्थानकात लोकलमध्ये एका महिलेने मुलीला दिला जन्म\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/evm-machine/", "date_download": "2021-05-18T21:19:36Z", "digest": "sha1:BMMSH6W5BRMOS5PNN5BX6SL4H4O4CQIT", "length": 14484, "nlines": 123, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "त्यांचं ठरलं आहे? निवडणुका ईव्हीएम’वरच; बॅलेट बॉक्स आणणार नाही: मुख्य निवडणूक आयुक्त | त्यांचं ठरलं आहे? निवडणुका ईव्हीएम'वरच; बॅलेट बॉक्स आणणार नाही: मुख्य निवडणूक आयुक्त | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nVIDEO | भाजपच्या योगी सरकारचा कळस | गंगेत वाहणारे मृतदेह पोलिसांनी पेट्रोल-टायर टाकून जाळले लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त ५ राज्यातील निवडणुकीचे दुष्परिणाम देश भोगतोय | आता चंद्रकांतदादा म्हणाले उद्या निवडणुका घ्या, 400 जागा निश्चित भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण बापरे | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त ५ राज्यातील निवडणुकीचे दुष्परिणाम देश भोगतोय | आता चंद्रकांतदादा म्हणाले उद्या निवडणुका घ्या, 400 जागा निश्चित भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण बापरे | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार, 'जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो'... मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत माझी भूमिका लवकरच जाहीर करेन - छत्रपती संभाजीराजे खतांच्या किमतीवरून खासदार रक्षा खडसेंचं केंद्राला पत्र | भाजपमधूनही दरवाढीला तीव्र विरोध\n निवडणुका ईव्हीएम'वरच; बॅलेट बॉक्स आणणार नाही: मुख्य निवडणूक आयुक्त\nइलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांविरोधात (ईव्हीएम) विरोधी पक्षांकडून देशभरात आवाज उठवला जात असतानाच या मतदान यंत्रांऐवजी पुन्हा कागदी मतपत्रिका वापरण्याची मागणी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शुक्रवारी स्पष्ट फेटाळून लावली. या निर्णयामागे सर्वोच्च न्यायालयाने गतकाळात दिलेल्या काही आदेशांचा आधार असल्याचेही त्यांनी सांगितले. ईव्हीएमशी छेडछाड केली जाऊ शकते असे सांगत, मतदानासाठी पुन्हा मतपत्रिका वापरल्या जाव्यात अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक विरोधी पक्���नेत्यांनी केली आहे.\nपुन्हा मतपत्रिकांच्या युगात नेणार नाही : मुख्य निवडणूक आयुक्त\nलंडनमधील हॅकेथॉनमध्ये सय्यद शुजा नामक हॅकरने ईव्हीएम हॅकिंगबाबत केलेल्या धक्कादायक दाव्यांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. दरम्यान, ईव्हीएम’वरून देशभरात राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना आज मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी आगामी निवडणुका या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमांतूनच पार पडतील हे स्पष्ट केले आहे. देशाला पुन्हा मतपत्रिकांच्या युगात घेऊन जाण्याचा आमचा विचार नाही असे त्यांनी म्हटले आहे.\nनिवडणूक प्रक्रियेत बदल, ईव्हीएम मशीन हद्दपार होणार \nदेशातील निवडणूक प्रक्रियेत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कारण भारतातील लोकशाही अबाधित ठेवण्याचे मोठे काम निवडणूक प्रक्रिया निभावत असते. त्याचाच भाग म्हणून देशातील निवडणूक प्रक्रियेतून ईव्हीएम मशीन हद्दपार होऊ शकतात.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nएक आमदार पाठपुरावा दमदार | कल्याणमधील काही रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर | मनसे आमदाराकडून जाहीर आभार\nभारतातील उत्परिवर्तनाचा जगाला धोका | हा विषाणू १९ देशांत पसरला - WHO\nगोव्यात ऑक्सिजन अभावी २६ रुग्णांचा मृत्यू | भाजपच्या वाचाळ नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी - रुपाली चाकणकर\nनिवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात अन संपल्या की दरवाढ, हे कसलं वित्त नियोजन\nकेंद्र सरकार नक्कीच कमी पडतंय, स्वत:ची प्रतिमा निर्मिती करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवा, अनुपम खेर यांनी झापलं\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nSpecial Recipe | जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल तर मग बनवा एकच पोटभारीची डिश म्हणजे वरणफळं\nHealth First | कच्ची पपई खाणे आहे आरोग्यास हितकारक\nSpecial Recipe | कुरकुरीत आणि खमंग अश्या करंदीच्या वड्यांचा नक्की आस्वाद घ्या\nकोरोना आपत्ती | देशात मागील 24 तासातील 4,091 रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात 4 लाख 14 हजार 188 नवे कोरोनाबाधित | तर 3,915 रुग्णांचा मृत्यू\nSpecial Recipe | उन्हाळ्यात ताजतवानं करणार ड्रिंक किवी मॉकटेल\nHealth First | शरीर डिटॉक्स राखण्यासाठी काही घरगुती टिप्स\nSpecial Recipe | कॅरॅमल फ्रॅप | कॉफी विथ कॅरॅमल आणि क्रीम, कसे चवदार आहे ते बनवल्यावर कळेल\nHealth First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे\nमराठा आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांचं राष्ट्रपतींना पत्र | उद्धव ठाकरे ते पत्र आज राज्यपालांकडे सुपूर्द करणार\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2017/12/06/cyclone-name-okhi/", "date_download": "2021-05-18T20:40:24Z", "digest": "sha1:B7KRPJNTPEJD33SKUHTKC5WBWL46UZWH", "length": 7106, "nlines": 40, "source_domain": "khaasre.com", "title": "वादळाचे नाव ‘ओखी’ का व कसे पडले ? वाचा त्या मागचे कारण.. – KhaasRe.com", "raw_content": "\nवादळाचे नाव ‘ओखी’ का व कसे पडले वाचा त्या मागचे कारण..\nकेरळ, तामिळनाडू, लक्षव्दीप आणि आता महाराष्ट्र, गुजरातमध्ये ‘ओखी’ वादळानं अक्षरश: थैमान घातलं आहे. पण या वादळाचं नाव ‘ओखी’ कसं पडलं आणि वादळांना नावं कशी दिली जातात हे देखील फारच रंजक आहे. राज्यभरात ‘ओखी’या वादाळाने धुमाकूळ घातला आहे.सोमवारपासून मुंबईसह राज्यभरात पावसाला सुरूवात झाली असून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हायअर्ल्ट जारी करण्यात आला आहे. या वादळाचे नाव ‘ओखी’कसे पडले याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.\nवादळाचे नाव ‘ओखी’ कसे पडले\n‘ओखी’ या बंगाली भाषेतील शब्दाचा अर्थ डोळा असा आहे. बांग्लादेशने या चक्रीवादळाला ‘ओखी’ हे नाव ���िले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं ‘ओखी’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरातील वादळांना उष्णकटिबंधीय वादळ म्हटले जाते. ओखी’ चक्रीवादळाने तामीळनाडू आणि केरळमध्ये दाणादाण उडवून दिली असून मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे.\n२००० सालापासून वादळाला नाव देण्याची पद्धत सुरु झाली आहे. बदललेल्या जागेनुसार वादळाला नाव दिले जाते. भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार, थायलंडने नावे ठरवली आहे. प्रत्येक देशाने वादळासाठी प्रत्येकी ८, अशी ६४ नावे ठरवलेली आहेत. भारतानं अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू ही आठ नावं सुचवलेली आहेत. ‘ओखी’च्या झंझावातामुळे पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील किनारपट्टीवरचा समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे 4 आणि 5 डिसेंबर हे दोन दिवस मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाने दिला आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nअधिक वाचा: अरबी समुद्रात होणार भुकंप; भारतासह 11 देशांना बसणार फटका\nहे आहे दुबईमधील सर्व सामान्य फोटो, सातवा फोटो बघून तुम्ही व्हाल अवाक…\nCategorized as तथ्य, बातम्या, सामान्य लोक असामान्य कामगिरी\nइथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान\nसर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/president-of-shrimant-dagadushet-ganpati-trust/", "date_download": "2021-05-18T21:23:30Z", "digest": "sha1:AG44ITIKGO3IFHLRNXEHINAUDT6MM3FM", "length": 3251, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "President Of Shrimant Dagadushet ganpati trust Archives - MPCNEWS", "raw_content": "\nGanesh Utsav 2020 : दगडूशेठ गणपतीचे मुख्य मंदिरातील गणेश कुंडामध्ये विसर्जन\nएमपीसी न्यूज - 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... निर्विघ्न या... अशी प्रार्थना करीत सनई चौघडयांच्या गजरात दगडूशेठ गणपतीचे मुख्य मंदिरात साकारलेल्या व विहिरीची प्रतिकृती असलेल्या गणेश कुंडात विसर्जन करण्यात आले. मंगळवारी अनंत…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://isha.sadhguru.org/mahashivratri/mr/shiva/spirituality-and-mysticism/", "date_download": "2021-05-18T19:36:42Z", "digest": "sha1:PB43H3AKLUF2GTYF6XEUIZTS7XFDUVYL", "length": 7085, "nlines": 107, "source_domain": "isha.sadhguru.org", "title": "Spirituality & Mysticism -", "raw_content": "\nअनादी काळापासून शिवाबद्दलच्या गोंधळून टाकणाऱ्या प्रसिद्ध गोष्टी सद्गुरू उलगडतात. आध्यात्मिकता आणि गूढवाद वेगळे करून बोलीभाषेत त्याचा प्रत्येक पैलू आणि ज्ञानप्राप्तीसाठी ते कसे उपयुक्त आहे हे समजावून सांगतात.\nशिव पुराण – कथांमधून विज्ञान\nशिव पुराण – कथांमधून विज्ञान शिवपुराणात असलेल्या मुलभूत विज्ञानाच्या असंख्य गोष्टींचे वर्णन करत, सद्गुरू ते एक अमर्याद शक्ती असलेले प्रभावशाली साधन आहे हेही सांगतात. प्रश्नः ...\tGoto page\n112-फूटाच्या आदियोगीं बद्दलच्या तुम्हाला कदाचित माहित नसलेल्या १२ गोष्टी\n२१ फेब्रुवारी, २०२० रोजी महाशिवरात्री असल्याने, ईशा योग केंद्र आदियोगी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या रात्रभर चालणाऱ्या उत्सवाची तयारी करत आहे. येथे भेट देण्यापूर्वी तुम्हाला ११२ फुटांच्या आदियोगी बद्दल या 12 गोष्टी माहिती असल्या पाहिजेत.\tGoto page\nमहाशिवरात्रीची 5 तथ्ये या वर्षीचा महाशिवरात्रीचा उत्सव 13 फेब्रुवारीला ईशा योग केंद्रात साजरा केला जाईल. या उत्सवाच्या तयारी म्हणून, प्रचंड आध्यात्मिक संधी प्रदान करून देणार्‍या ...\tGoto page\nआदियोगींच्या मार्गावर सद्गुरूंना चार महत्वाच्या जागा जाणवतात जिथे शंकराने काही काळ व्यतीत केला आहे आणि ते त्या जागांवरच्या ऊर्जा आणि शक्तीचं वर्णन करतात.\tGoto page\nनंदी ध्यानमग्न कशामुळे झाला\nनंदी ध्यानमग्न कशामुळे झाला सद्गुरू आणि शेखर कपूर हे नंदी, म्हणजे शिवाचे वाहन, त्याच्या महत्वाबद्दल आणि प्रतीकाबद्दल चर्चा करतात. शेखर कपूर : मला माहिती आहे ...\tGoto page\nशिव- भैतिकतेच्या पलीकडचे आकलन\nआदियोगी आजच्या काळातही सुसंगत आहेत का\nसद्गुरुंनी उर्जित केलेले रुद्राक्ष प्राप्त करा मोफत, घरपोच\nमोफत नोंदणी\tशिवांग बना\nभव्य कार्यक्रमाला उपस्थित असण्याचे मार्ग\nमृत्युंजय मंत्राची शक्तिशाली प्रस्तुती\nएफएकयू – नेहेमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2020/07/04/%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A5%A7%E0%A5%A8-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8B/", "date_download": "2021-05-18T21:16:13Z", "digest": "sha1:4K77T5CNC54QET43NR23WPPGSFNIENEI", "length": 6854, "nlines": 41, "source_domain": "khaasre.com", "title": "टिकटॉकवर होते १२ लाख फॉलोअर, व्हिडीओ मधून महिन्याला कमवायची १.५० लाख पण.. – KhaasRe.com", "raw_content": "\nटिकटॉकवर होते १२ लाख फॉलोअर, व्हिडीओ मधून महिन्याला कमवायची १.५० लाख पण..\nटिकटॉक स्टार असलेल्या सिया कक्करने या जगाचा अचानक निरोप घेतल्याने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तिच्या चाहत्यांनी अत्यंत भावूक होऊन सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली वाहिली आहे. प्रत्येक वयोगटात तिचे चाहते होते. तिने खूप कमी वयात टिकटॉकच्या माध्यमातून प्रसिद्धीचे टोक गाठले होते.\nसियाला टिकटॉकवर ११ लाख तर जवळपास १ लाख लोक इंस्टाग्रामवर फॉलो करायचे. अवघ्या १६ वर्षाच्या सियाने आपल्या पूर्व दिल्लीतल्या गीता कॉलनीतल्या घरी आपले जीवन संपवले. १६ वर्षाची सिया टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध झाली होती. लोकप्रियतेच्या बाबतीत तिने अनेक जणींना अल्पावधीतीच मग टाकले होते.\nसोशल मीडियावर लाखो चाहते असलेली सिया महिन्याला दीड लाख रुपये कमवायची. एवढ्या कमी वयात टिकटॉक सारख्या माध्यमाचा वापर करून एवढी मोठं रक्कम कमावणे सोपी गोष्ट नाहीये. यावरून कळते कि तिने सोशल मीडियावर कशाप्रकारे आपले स्थान निर्माण केले होते.\nसियाच्या व्हिडिओला असायचा प्रचंड प्रतिसाद-\nसियाच्या कक���करचे चाहते तिच्या नवीन व्हिडिओची आतुरतेने वाट बघायचे. एवढी प्रसिद्धी मिळाली असताना एवढ्या कमी वयात सियाने आ त्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.\n१२ विच्या वर्गात घेत होती शिक्षण-\nसिया कक्कर १२ वीचे शिक्षण घेत होती. तिच्या मित्रपरिवारात देखील ती खूप आवडती होती. शाळेत देखील तिला प्रत्येक जण ओळखायचा. सिया कक्करच्या मॅनेजर अर्जुन सरनच्या मते सियाच काम खूप चांगल्या प्रकारे चालू होतं. त्यामुळे तिने उचललेले पाऊल हे एखाद्या वयक्तिक गोष्टीमुळे असू शकते.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nCategorized as Uncategorized, जीवनशैली, नवीन खासरे, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, बातम्या\nटिकटॉक आणि इतर ऍप बॅन केल्यामुळे चीनला किती नुकसान झाले \nKBC मध्ये १९ वर्षापूर्वी १ करोड जिंकलेला हा मुलगा आता काय करतो\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/cbi-raids-kamal-naths-nephew-ratul-puris-residence/", "date_download": "2021-05-18T20:58:19Z", "digest": "sha1:VVZLG5QY26BSXVWCZBW3FMQ54MSDTQRD", "length": 8377, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उद्योगपती रातूल पुरी यांच्या निवासस्थानावर छापे", "raw_content": "\nउद्योगपती रातूल पुरी यांच्या निवासस्थानावर छापे\nनवी दिल्ली : मोसर बेअर सोलर कंपनीने केलेल्या बॅंकेच्या 787 कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण पथकाने उद्योगपती रातूल पुरी यांचे निवासस्थान आणि कार्यालये अशा सात ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. सकाळपासून ही कारवाई सुरू करण्यात आली. कॉंग्रेसचे नेते कमलनाथ यां��े रातुल हे भाचे आहेत.\nरातुल पुरी यांचे वडील दीपक पुरी यांच्याही निवासस्थान आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पुरी यांच्या कंपनीला कर्ज दिल्याने पंजाब नॅशनल बॅंकेला 787 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. त्याबाबतचा गुन्हा गुरूवारी नोंदवण्यात आला. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पीपीई किट घालून हे छापासत्र राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात शिखर संस्थांना सूचित करावे\nहिंजवडीतल्या ट्रॅक्‍टर चोरी प्रकरणात उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुणांना अटक\n#Crime | छोटा राजनच्या पुतणीला खंडणी प्रकरणात अटक\nपद्मश्री डॉ. के.के.अग्रवाल यांचे करोनामुळे निधन\nCyclone Tauktae: ‘ओएनजीसी’ च्या ‘त्या’ जहाजावरील २६० पैकी १४७ जणांना…\n ‘देव एवढी मोठी शिक्षा देईल वाटलं नव्हतं’; जुळ्या…\n“भारताच्या भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे गरजेचं”; राहुल गांधींची…\n करोना रुग्णांचा झिंगाट डान्स एकदा बघाच\nकधी थांबणार हा कहर देशात करोनाबाधितांच्या मृत्यूचा उच्चांक; २४ तासांत…\n मित्राने सांगितलं रॉकेल पिऊन करोना जातो म्हणून ‘त्याने’ पिलं…\n करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपी वगळले\n देशात २४ तासांत करोनामुळे तब्बल ‘एवढ्या’…\nभारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात निवड\nकृषी विद्यापीठ व खासगी उत्पादक निर्मित अवजारांचा कृषि यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश\nमुलीच मिळत नसल्याने चीनमधील 3 कोटी लोक ‘अविवाहित’\n‘जातपंचायती विरोधात अभ्यास समिती तयार करण्यासाठी शिफारस करणार’\nमुंबईत पेट्रोल दराने ओलांडला 99 रुपयांचा टप्पा\n#Crime | छोटा राजनच्या पुतणीला खंडणी प्रकरणात अटक\nपद्मश्री डॉ. के.के.अग्रवाल यांचे करोनामुळे निधन\nCyclone Tauktae: ‘ओएनजीसी’ च्या ‘त्या’ जहाजावरील २६० पैकी १४७ जणांना वाचवण्यात यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z131117221829/view", "date_download": "2021-05-18T20:44:57Z", "digest": "sha1:BMACNPPUUDUHEPRFXJOOGJJ73FBF7NIN", "length": 52333, "nlines": 193, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सूरह - अल्‌कसस - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|\nकुराणात जीवनाचे असे ���त्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.\nअल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.\nतॉऽ सीऽऽम्‌ मीऽऽम. ही स्पष्ट ग्रंथाची वचने आहेत. आम्ही मूसा (अ.) आणि फिरऔनचा काही वृत्तांत खरा खरा तुम्हाला ऐकवितो. अशा लोकांच्या लाभासाठी जे श्रद्धा ठेवतील. (१-३)\nहकीकत अशी आहे की फिरऔनने भूतलावर दुर्वर्तन केले आणि तिच्या निवासींयांना गटागटांत विभागले. त्यांच्यापैकी एका गटाला तो अपमानित करीत असे, त्यांच्या मुलांना ठार करीत असे व त्यांच्या मुलींना जिवंत ठेवीत असे. खरोखरच तो हिंसाचारी लोकांपैकी होता. आणि आम्ही असा इरादा बाळगत होतो की मेहेरबानी करावी त्या लोकांवर, ज्यांना भूतलावर दुर्बल बनवून ठेवले गेले होते आणि त्यांना नेते बनवावे आणि त्यांनाच वारस बनवावे आणि भूतलावर त्यांना सत्ता प्रदान करावी आणि त्यांच्याकडून फिरऔन आणि हामान आणि त्यांच्या सैन्यांना तेच सर्वकाही दाखवावे. ज्यांचे त्यांना भय वाटत होते. (४-६)\nआम्ही मूसा (अ.) च्या आईला संकेत दिला की, “याला दूध पाज, मग जेव्हा तुला त्याच्या जिवाचे भय वाटेल तेव्हा त्याला नदीत सोडून दे आणि कसलेही भय आणि दु:ख बाळगू नकोस. आम्ही त्याला तुझ्यापाशीच परत घेऊन येऊ आणि त्याला पैगंबरांत समाविष्ट करू.” सरतेशेवटी फिरऔनच्या कुटुंबियांनी त्याला (नदीतून) काढून घेतले की जेणेकरून तो त्यांचा शत्रू आणि त्यांच्यासाठी दु:खाचे करण ठरेल. खरोखरच फिरऔन आणि हामान व त्यांचे लष्कर (आपल्या युक्तीमध्ये) मोठे दुराचारी होते. फिरऔनच्या पत्नीने (त्याला) सांगितले, “हा माझ्या आणि तुझ्यासाठी नेत्रसुख आहे, याला ठार करू नकोस, कदाचित हा आमच्यासाठी लाभदायक ठरेल अथवा आम्ही याला पुत्रच मानू.” आणि ते (परिणामापासून) बेसावध होते. (७-९)\nतिकडे मूसा (अ.) ची आई हवालदिल होत होती. तिने तिचे रहस्य उघड केले असते जर आम्ही तिचे धैर्य दृढ केले नसते जेणेकरून ती (आमच्या वचनावर) श्रद्धा ठेवणार्‍यांपैकी होती. तिने बाळाच्या बहिणीला सांगितले, याच्या मागेमागे जा, म्हणून ती अलग राहून त्याला अशा प्रकारे पाहात राहिली की (शत्रूंना) ते कळले नाही. आणि आम्ही स्तनपान करविणार्‍यांना बाळावर निषिद्ध केले होते. (ही स्थिती पाहून) त्या मुलीने ���्यांना सांगितले, “मी तुम्हाला अशा घराचा पत्ता देऊ का जेथील लोक याच्या संगोपनाची जबाबदारी घेतील आणि त्याचे हितचिंतक होतील” अशाप्रकारे आम्ही मूसा (अ.) ला त्याच्या आईकडे परत आणले जेणेकरून तिचे नेत्र सुखावले जावेत. आणि ती दु:खी होऊ नये व तिने जाणावे की अल्लाहचे वचन खरे होते, परंतु बहुतेक लोक ही गोष्ट जाणत नाहीत. (१०-१३)\nजेव्हा मूसा (अ.) ने तारुण्य गाठले आणि तो समर्थ झाला. तेव्हा आम्ही त्याला हुकूम आणि ज्ञान प्रदान केले, आम्ही सदाचारी लोकांना असाच मोबदला देत असतो. (एके दिवशी) तो शहरात अशावेळी प्रविष्ट करता झाला जेव्हा शहरवासी बेसावध पडले होते. तेथे त्याने पाहिले की दोन माणसे भांडत आहेत. एक त्याच्या लोकांपैकी होता आणि दुसरा त्याच्या शत्रुशी संबंधित होता. त्याच्या स्वकीयांपैकी माणसाने शत्रू लोकांतील माणसांविरूद्ध त्याला मदतीसाठी हाक दिली. मूसा (अ.) ने त्याला एक ठोसा मारला आणि त्याचा शेवट केला. (हे कृत्य घडताच) मूसा (अ.) ने सांगितले, “ही शैतानाची कामगिरी होय, तो कट्टर शत्रू आणि स्पष्टपणे मार्गभ्रष्ट करणारा आहे.” मग तो म्हणू लागला, “हे माझ्या पालनकर्त्या, मी आपल्या स्वत:वर अत्याचार केला, मला क्षमा कर” म्हणून अल्लाहने त्याला क्षमा केली, तो क्षमा करणारा कृपाळू आहे. मूसा (अ.) ने प्रतिज्ञा केली, “हे माझ्या पालनकर्त्या, हा उपकार जो तू माझ्यावर केला आहेस. यानंतर आता कधीही मी अपराध्यांचा मदतनीस बनणार नाही.” (१४-१७)\nदुसर्‍या दिवशी तो सकाळीच भीतभीत आणि सर्व बाजूंनी धोक्याची चाहूल घेत शहरातून जात असता त्याने अकास्मात काय पाहिले की तोच इसम ज्याने काल त्याला मदतीसाठी हाक दिली होती. आज पुन्हा त्याला हाक देत आहे. मूसा (अ.) ने सांगितले, “तू तर मोठा बहकलेला मनुष्य आहेस.” मग जेव्हा मूसा (अ.) ने इरादा केला की शत्रू लोकांच्या माणसावर हल्ला चढवावा तेव्हा त्याने ओरडून सांगितले, “हे मूसा (अ.) काय आज तू मला त्याचप्रमाणे ठार करू पाहात आहेस ज्याप्रकारे काल एका इसमाला ठार केले आहेस तू या देशात कठोर बनून राहू इच्छितो, सुधार करू इच्छित नाहीस.” यानंतर एक मनुष्य नगराच्या पलीकडील टोकाकडून धावत आला आणि म्हणाला, “हे मूसा तू या देशात कठोर बनून राहू इच्छितो, सुधार करू इच्छित नाहीस.” यानंतर एक मनुष्य नगराच्या पलीकडील टोकाकडून धावत आला आणि म्हणाला, “हे मूसा सरदार लोकांत तुला ठार मारण्याची सल्लामसलत होऊ लागली आहे. येथून निघून जा, मी तुझा हितचिंतक आहे.” ही वार्ता ऐकताच मूसा (अ.) भीत व घाबरत निघाला आणि त्याने प्रार्थना केली की, “हे माझ्या पालनकर्त्या, मला अत्याचार्‍यांपासून वाचव.” (१८-२१)\n(इजिप्तहून निघून) जेव्हा मूसा (अ.) ने मदयनची वाट धरली तेव्हा तो म्हणाला. “आशा आहे की माझा पालनकर्ता मला योग्य मार्गावर लावील.” आणि जेव्हा तो मदयनच्या विहिरीवर पोहचला तेव्हा त्याने पाहिले की बरेचसे लोक आपल्या जनावरांना पाणी पाजत आहेत आणि त्यांच्यापासून अलग एका बाजूला दोन स्त्रिया आपल्या जनावरांना थोपवीत आहेत. मूसा (अ.) ने त्या स्त्रियांना विचारले, “तुम्हाला काय अडचण आहे” त्यांनी सांगितले, “आम्ही आपल्या जनावरांना पाणी पाजू शकत नाही. जोपर्यंत हे मेंढपाळ आपली जनावरे घेऊन जात नाहीत आणि आमचे वडील म्हातारे गृहस्थ आहेत.” हे ऐकून मूसा (अ.) ने त्यांच्या जनावरांना पाणी दिले, नंतर एका सावलीच्या जागी जाऊन बसला आणि म्हणाला, “हे पालनकर्ता, जे काही इष्ट तू माझ्यावर अवतरशील मी त्याचा गरजवंत आहे.” (काही जास्त वेळ गेली नव्हती की) त्या दोन्ही स्त्रियांपैकी एक लाजत लाजत त्यांच्याजवळ आली आणि म्हणू लागली, “माझे वडील आपणास बोलवीत आहेत जेणेकरून आपण आमच्यासाठी जनावरांना जे पाणी पाजले आहे त्याचा मोबद्ला आपणास द्यावा.” मूसा (अ.) जेव्हा त्याच्याजवळ पोहचला आणि आपला सर्व किस्सा त्याला सांगितला तेव्हा तो म्हणाला, “काही भय बाळगू नकोस, आता तू अत्याचारी लोकांपासून वाचून आला आहेस.” (२२-२५)\nत्या दोन्ही स्त्रियांपैकी एकीने आपल्या वडिलास सांगितले, “हे पिता, या माणसाला नोकर म्हणून ठेवून घ्या. उत्तम माणूस ज्याला आपण नोकर म्हणून ठेवावे असा तोच असू शकतो जो धष्टपुष्ट आणि विश्वासू असेल.” तिच्या वडिलाने (मूसा (अ.) ला) सांगतले, “मी इच्छितो की आपल्या या दोन मुलीपैकी एकीचा विवाह आपल्याशी करावा या अटीवर की तुम्ही माझ्याकडे आठ वर्षे नोकरी करावी. आणि जर दहा वर्षे पूर्ण केलीत तर हे तुमच्या मर्जीवर आहे. मी तुमच्यावर सक्ती करू इच्छित नाही, अल्लाहने इच्छिले तर मी तुम्हाला प्रामाणिक मनुष्य आढळेन.” मूसा (अ.) ने उत्तर दिले, “ही गोष्ट माझ्या व आपल्या दरम्यान ठरली. या दोन्ही मुदतीपैकी जी कोणती मी पूर्ण करीन त्यानंतर पुन्हा कोणतीही आगळीक मजवर होऊ नये आणि जो काही करार-मदर आम्ही करीत आहोत, ��ल्लाह त्यावर रक्षक आहे.” (२६-२८)\nजेव्हा मूसा (अ.) ने मुदत पूर्ण केली आणि तो आपल्या कुटुंबियांना घेऊन निघाला तेव्हा तूर पर्वताच्या दिशेने त्याला एक अग्नी दृष्टीस पडला. त्याने आपल्या कुटुंबियांना सांगितले. “थांबा, मी एक अग्नी पाहिला आहे, कदाचित मी तेथून एखादी खबर आणीन किंवा त्या अग्नीपासून एखादा निखारा तरी आणीन की ज्याने तुम्ही ऊब घेऊ शकाल.” तेथे पोहचला तर खोर्‍याच्या उजव्या किनार्‍यावर शुभक्षेत्रात एका वृक्षापासून पुकारले गेले की, “हे मूसा (अ.), मीच अल्लाह आहे, सर्व सवगाल्यांचा स्वामी.” आणि (आज्ञा दिली गेली की) “टाक, आपली काठी.” ज्याक्षणी मूसा (अ.) ने पाहिले की ती काठी सर्पाप्रमाणे वळसे घेत आहे तेव्हा तो पाठ फिरवून पळत सुटला. आणि त्याने वळूनसुद्धा पाहिले नाही. (फर्माविले गेले) “मूसा (अ.), परत ये आणि भिऊ नकोस. तू पूर्णपणे सुरक्षित आहेस. आपला हात छातीजवळ ने, चकाकत निघेल कोणत्याही अडचणीशिवाय आणि भीतीपासून वाचण्यासाठी आपले बाहू आवळून घे दोन उज्ज्वल संकेत आहेत तुझ्या पालनकर्त्याकडून फिरऔन आणि त्याच्या दरबारी लोकांच्यासमोर प्रस्तुत करण्यासाठी. ते मोठे अवज्ञाकारी लोक आहेत.” मूसा (अ.) ने विनविले, “हे स्वामी, मी तर त्यांचा एक माणूस ठार केलेला आहे. भय वाटते की ते मला ठार करतील. आणि माझा भाऊ हारून माझ्यापेक्षा जास्त वाक्‌चतुर आहे. त्याला माझ्यासमवेत सहायक म्हणून पाठव की जेणेकरून तो माझे समर्थन करील. मला भय आहे की ते लोक मला खोटे ठरवतील.” फर्माविले. “आम्ही तुझ्या भावाच्या सहाय्याने तुझे हात मजबूत करू आणि तुम्हा दोघांना असा प्रताप बहाल करू की ते तुमचे काहीही वाईट करू शकणार नाहीत. आमच्या संकेतांच्या जोरावर वर्चस्व तुमचे व तुमच्या अनुयायांचेच होईल.” (२९-३५)\nमग जेव्हा मूसा (अ.) त्या लोकांजवळ आमचे उघड उघड संकेत घेऊन पोहचला तेव्हा ते म्हणाले की, “हे अन्य काही नसून एक बनावटी जादू आहे. आणि या गोष्टी तर आम्ही आपल्या वाडवडिलांच्या काळात कधीही ऐकत्या नाहीत.” मूसा (अ.) ने उत्तर दिले, “माझा पालनकर्ता त्या माणसाच्या स्थितीशी चांगला परिचित आहे जो त्याच्याकडून मार्गदर्शन घेऊन आला आहे आणि तोच उत्तम जाणतो की अखेरीस कोणाचा शेवट चांगला होणार आहे, सत्य असे आहे की अत्याचारी कधीही सफल होत नाहीत.” (३६-३७)\nआणि फिरऔनने सांगितले, “हे दरबारी लोकहो, मी तर स्वत: खेरीज तुमच्या क���णत्याही उपास्याला जाणत नाही. हामान, जरा विटा भाजवून माझ्यासाठी एक उंच इमारत बनव तर खरे. कदाचित त्यावर चढून मी मूसा (अ.) च्या ईश्वराला पाहू शकेन. मी तर त्याला खोटा समजतो.” (३८)\nत्याने आणि त्याच्या लष्करांनी पृथ्वीवर कोणत्याही अधिकाराविना आपल्या मोठेपणाची घमेंड केली आणि कल्पना केली की त्यांना कधीही आमच्याकडे परतावयाचे नाही. सरतेशेवटी आम्ही त्याला व त्याच्या लष्करांना पकडले आणि समुद्रात फेकून दिले. आता पहा की या अत्याचार्‍यांचा कसा शेवट झाला. आम्ही त्यांना नरकाकडे निमंत्रित करणारे म्होरके बनविले, आणि पुनरुत्थानाच्या दिवशी ते कोठूनही कोणतीही मदत प्राप्त करू शकणार नाहीत. आम्ही या जगात त्यांच्यामागे धिक्कार लावला. आणि पुनरुत्थानाच्या दिवशी ते मोठया घृणेत गुरफटलेले असतील. (३९-४२)\nपूर्वीच्या पिढयांना नष्ट केल्यानंतर आम्ही मूसा (अ.) ला ग्रंथ प्रदान केला, लोकांकरिता डोळसपणाचे साधन बनवून, मार्गदर्शन व कृपा बनवून, जेणेकरून लोक कदाचित बोध घेतील. (हे पैगंबर (स.), तुम्ही त्यावेळी पश्चिमी कोपर्‍यांत हजर नव्हता, जेव्हा आम्ही मूसा (अ.) ला ग्रंथ प्रदान केला. आणि तुम्ही साक्षीदारांतही सामील नव्हता. किंबहुना त्यानंतर (तुमच्या काळापर्यंत) आम्ही अनेक पिढया उभ्या केल्या आहेत आणि त्यांच्यावर दीर्घकाळ लोटला आहे. तुम्ही मदयनच्या निवासियांदरम्यानदेखील हजर नव्हता की तुम्ही त्यांना आमचे संकेत ऐकवीत राहिला असतात. परंतु (त्यावेळच्या या वार्ता) पाठविणारे आम्ही आहोत. आणि तुम्ही तूरच्या पायथ्याशीसुद्धा त्यावेळी हजर नव्हता जेव्हा आम्ही (मूसा (अ.) ला पहिल्यांदा) पुकारले होते, परंतु ही तुमच्या पालनकर्त्याची कृपा आहे (की तुम्हाला ही माहिती दिली जात आहे) जेणेकरून तुम्ही त्या लोकांना सावध करावे, ज्याच्याजवळ तुमच्यापूर्वी कोणीही सावध करणारा आला नाही, कदाचित ते जागे होतील (आणि आम्ही हे अशासाठी केले की) एखादे वेळी असे होऊ नये की त्यांनी केलेल्या आपल्या कृत्यापायी एखादे संकट जर त्यांच्यावर आले तर सांगतील की, “हे पालनकर्त्या, तू आमच्याकडे एखादा पैगंबर का पाठविला नाहीस की आम्ही तुझ्या वचनांचे अनुसरण केले असते आणि श्रद्धावंतांपैकी बनलो असतो.” (४३-४७)\nपरंतु जेव्हा आमच्या येथून सत्य त्यांच्यापाशी आले तेव्हा ते म्हणू लागले, “का बरे दिले गेले नाही याला तेच काह��� जे मूसा (अ.) ला दिले गेले होते\" काय या लोकांनी त्याचा इन्कार केला नाही, जे यापूर्वी मूसा (अ.) ला दिले गेले होते\" काय या लोकांनी त्याचा इन्कार केला नाही, जे यापूर्वी मूसा (अ.) ला दिले गेले होते त्यांनी सांगितले, “दोन्ही जादू आहेत ज्या एकमेकाला मदत करतात.” आणि म्हणाले “आम्ही कोणाला मानत नाही.” (हे पैगंबर (स.) यांना सांगा, “बरे तर आणा, अल्लाहकडून एखादा ग्रंथ जो या दोघांपेक्षा जास्त मार्गदर्शन करणारा असेल. तर तुम्ही खरे असाल, मी त्याचेच अनुयायित्व स्वीकारीन.” आता जर ते तुमची ही मागणी पूर्ण करणार नसतील तर समजा की मूलत: हे आपल्या इच्छांचे अनुसरण करणारे आहेत. आणि त्या व्यक्तीपेक्षा जास्त कोण मार्गभ्रष्ट असेल जी अल्लाहच्या मार्गदर्शनाविना केवळ आपल्या इच्छांचे अनुकरण करीत असेल त्यांनी सांगितले, “दोन्ही जादू आहेत ज्या एकमेकाला मदत करतात.” आणि म्हणाले “आम्ही कोणाला मानत नाही.” (हे पैगंबर (स.) यांना सांगा, “बरे तर आणा, अल्लाहकडून एखादा ग्रंथ जो या दोघांपेक्षा जास्त मार्गदर्शन करणारा असेल. तर तुम्ही खरे असाल, मी त्याचेच अनुयायित्व स्वीकारीन.” आता जर ते तुमची ही मागणी पूर्ण करणार नसतील तर समजा की मूलत: हे आपल्या इच्छांचे अनुसरण करणारे आहेत. आणि त्या व्यक्तीपेक्षा जास्त कोण मार्गभ्रष्ट असेल जी अल्लाहच्या मार्गदर्शनाविना केवळ आपल्या इच्छांचे अनुकरण करीत असेल अल्लाह असल्या अत्याचार्‍यांना कदापि मार्गदर्शन करीत नाही. आणि (उपदेशाची) गोष्ट लागोपाठ आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचविली आहे जेणेकरून यांनी गफलतीतून जागे व्हावे. (४८-५१)\nज्या लोकांना यांच्यापूर्वी आम्ही ग्रंथ दिला होता ते या (कुरआन) वर श्रद्धा ठेवतात. आणि जेव्हा हे त्यांना ऐकविले जाते तेव्हा ते म्हणतात की. “आम्ही यांच्यावर श्रद्धा ठेवली, हा खरोखरच सत्य आहे आमच्या पालनकर्त्याकडून. आम्ही तर पहिल्यापासूनच मुस्लिम आहोत.” हे ते लोक आहेत ज्यांना त्यांचा मोबदला दोन वेळा दिला जाईल, त्या दृढतेबद्दल जी त्यांनी दाखविली. ते वाईटाचे भल्याने निवारण करतात आणि जी काही उपजीविका त्यांना आम्ही दिली आहे, त्यातून ते खर्च करतात, आणि जेव्हा त्यांनी बाष्कळ गोष्ट ऐकली तेव्हा हे सांगून त्यापासून अलिप्त झाले की, “आमची कृत्ये आमच्यासाठी आणि तुमची कृत्ये तुमच्यासाठी, तुम्हाला सलाम आहे, आम्ही असभ्य लोकांसारखी प��्धत अनुसरू इच्छित नाही.” हे पैगंबर (स.), तुम्हाला जो हवा आहे त्याला तुम्ही मार्गदर्शन करू शकत नाही परंतु अल्लाह ज्याला इच्छितो त्याला मार्गदर्शन करतो आणि तो त्या लोकांना चांगल्याप्रकारे जाणतो, जे मार्गदर्शन स्वीकारणारे आहेत. (५२-५६)\nते सांगतात, “जर आम्ही तुमच्याबरोबर या मार्गदर्शनाचे अनुसरण स्वीकारले तर आम्हाला आमच्या भूमीतून हिरावून टाकले जाईल.” काय ही वस्तुस्थिती नाही की आम्ही एका शांतीपूर्ण ‘हरम’ला यांच्याकरिता निवासस्थान बनविले, ज्याच्याकडे हरप्रकारची फळे आणलो जातात, आमच्याकडून उपजीविका म्हणून परंतु यांच्यापैकी बहुतेक लोक जाणत नाहीत. आणि कित्येक अशा वस्त्या आम्ही नष्ट केल्या आहेत, ज्यांच्यातील लोक आपल्या उपजीविकेवर गर्व करीत होते, तर पहा. ती त्यांची निवासस्थाने पडलेली आहेत ज्यात त्यांच्यानंतर क्वचितच कोणी वसले आहे, सरतेशेवटी आम्हीच वारस होऊन राहिलो. आणि तुझा पालनकर्ता कोणत्याही वस्तीला तोपर्यंत नष्ट करीत नाही जोपर्यंत त्यामध्ये तो एखादा प्रेषित पाठवित नाही. जो त्यांना आमची वचने ऐकवील. आणि आम्ही कोणतीही वस्ती नष्ट करीत नाही, जोपर्यंत तेथील लोक अत्याचारी होत नाहीत. (५७-५९)\nतुम्हा लोकांना जे काही दिले आहे ते केवळ ऐहिक जीवनाची सामुग्री व त्याची शोभा आहे आणि जे काही अल्लाहजवळ आहे ते यापेक्षा उत्तम व शेषतप आहे. काय तुम्ही बुद्धीचा उपयोग करीत नाही बरे, तो मनुष्य ज्याला आम्ही चांगले वचन दिले असेल व तो त्याला प्राप्त करणारा असेल. कधी त्या माणसासारखा होऊ शकेल काय ज्याला आम्ही केवळ ऐहिक जीवनाची सामुग्री दिली असेल आणि मग तो पुनरुत्थानाच्या दिवशी शिक्षेकरिता हजर केला जाणार असेल बरे, तो मनुष्य ज्याला आम्ही चांगले वचन दिले असेल व तो त्याला प्राप्त करणारा असेल. कधी त्या माणसासारखा होऊ शकेल काय ज्याला आम्ही केवळ ऐहिक जीवनाची सामुग्री दिली असेल आणि मग तो पुनरुत्थानाच्या दिवशी शिक्षेकरिता हजर केला जाणार असेल\nआणि (विसरू नये या लोकांनी) त्या दिवसाला, जेव्हा तो यांना पुकारील आणि विचारील, “कोठे आहेत ते माझे भागीदार ज्यांच्यासंबंधी तुम्ही कल्पना बाळगत होता” हे कथन ज्यांना लागू पडेल ते म्हणतील, “हे आमच्या पालनकर्त्या” हे कथन ज्यांना लागू पडेल ते म्हणतील, “हे आमच्या पालनकर्त्या नि:संशय हेच ते लोक आहेत ज्यांना आम्ही पथभ्रष्�� केले होते, यांना आम्ही त्याचप्रकारे पथभ्रष्ट केले ज्याप्रकारे आम्ही स्वत: मार्गभ्रष्ट झालो, आम्ही आपल्यासमोर यांच्या जबाबदारीतून मुक्त असल्याचे जाहीर करतो. हे आमची तर भक्ती करीत नव्हते.” मग यांना सांगितले जाईल की धावा करा आता आपल्या मानलेल्या भागीदारांचा. हे त्यांना हांका मारतील परंतु ते यांना काहीच उत्तर देणार नाहीत. आणि हे लोक प्रकोप पाहून खेदाने म्हणतील की हे मार्गदर्शन स्वीकारणारे असते तर नि:संशय हेच ते लोक आहेत ज्यांना आम्ही पथभ्रष्ट केले होते, यांना आम्ही त्याचप्रकारे पथभ्रष्ट केले ज्याप्रकारे आम्ही स्वत: मार्गभ्रष्ट झालो, आम्ही आपल्यासमोर यांच्या जबाबदारीतून मुक्त असल्याचे जाहीर करतो. हे आमची तर भक्ती करीत नव्हते.” मग यांना सांगितले जाईल की धावा करा आता आपल्या मानलेल्या भागीदारांचा. हे त्यांना हांका मारतील परंतु ते यांना काहीच उत्तर देणार नाहीत. आणि हे लोक प्रकोप पाहून खेदाने म्हणतील की हे मार्गदर्शन स्वीकारणारे असते तर\nआणि (विसरू नये या लोकांनी) त्या दिवसाला, जेव्हा तो याना पुकारील आणि विचारील की, “जे प्रेषित पाठविले गेले होते त्यांना तुम्ही काय उत्तर दिले होते” त्यावेळेस कोणतेही उत्तर यांना सूचणार नाही आणि हे परस्पर एकमेकांशी विचारूदेखील शकणार नाहीत. तथापि ज्याने आज तौबा (पश्चात्तप) केली आणि श्रद्धा ठेवली व सत्कृत्ये केली तोच ही अपेक्षा करू शकतो की तो तेथे सफलता प्राप्त करणार्‍यांपैकी असेल. (६५-६७)\nतुझा पालनकर्ता निर्माण करतो जे काही इच्छितो आणि (तो स्वत:च आपल्या कार्याकरिता ज्याला इच्छितो) निवड करतो, ही निवड करणे या लोकांचे काम नव्हे. अल्लाह पवित्र आहे आणि फार उच्चतम आहे त्या अनेकेश्वरवादापासून जे हे लोक करतात. तुझा पालनकर्ता जाणतो जे काही हे मनांत लपवून ठेवतात आणि जे काही हे प्रकट करतात. तोच एक अल्लाह आहे ज्याच्याशिवाय कोणी भक्तीला पात्र नाही. त्याच्याचकरिता स्तुती आहे इहलोकांतही व परलोकातदेखील. शासन त्याचेच आहे आणि त्याच्याकडेच तुम्ही सर्व परतविले जाणार आहात. हे पैगंबर (स.) यांना सांगा, कधी तुम्ही लोकांनी विचार केला आहे काय यांना सांगा, कधी तुम्ही लोकांनी विचार केला आहे काय जर अल्लाहने पुनरुत्थानापर्यंत सदैव तुमच्यावर रात्र पसरविली तर अल्लाहखेरीज तो कोण असा ईश्वर आहे जो तुम्हासाठी प्रकाश आणील जर अल्लाहने पुनरुत्थानापर्यंत सदैव तुमच्यावर रात्र पसरविली तर अल्लाहखेरीज तो कोण असा ईश्वर आहे जो तुम्हासाठी प्रकाश आणील तुम्ही ऐकत नाही काय तुम्ही ऐकत नाही काय यांना विचारा कधी तुम्ही विचार केला आहे की अल्लाहने पुनरुत्थानापर्यंत तुम्हावर सदैव दिवस राहू दिला तर अल्लाहखेरीज तो कोण ईश्वर आहे जो तुमच्याकरिता रात्र आणील जेणेकरून तुम्ही त्यात विश्रांती घ्याल यांना विचारा कधी तुम्ही विचार केला आहे की अल्लाहने पुनरुत्थानापर्यंत तुम्हावर सदैव दिवस राहू दिला तर अल्लाहखेरीज तो कोण ईश्वर आहे जो तुमच्याकरिता रात्र आणील जेणेकरून तुम्ही त्यात विश्रांती घ्याल काय तुम्हाला उमगत नाही काय तुम्हाला उमगत नाही ही त्याचीच कृपा आहे की त्याने तुम्हीकरिता रात्र व दिवस बनविले जेणेकरून तुम्ही (रात्री) विश्रांती मिळवाल आणि (दिवसा) आपल्या पालनकर्त्याचा कृपाप्रसाद शोधाल. कदाचित तुम्ही कृतज्ञ व्हाल. (६८-७३)\n(लक्षात ठेवावा या लोकांनी) तो दिवस जेव्हा तो यांना पुकारील मग विचारील, “कोठे आहेत माझे ते भागीदार, ज्यांची इच्छा तुम्ही बाळगत होता” आणि आम्ही प्रत्येक लोकसमुदायातून एक साक्षीदार बाहेर आणू, मग सांगू, “आणा आता आपले प्रमाण” त्या वेळेस यांना कळून चुकेल की सत्य अल्लाहच्या बाजूने आहे, आणि नष्ट होईल त्यांचे ते सगळे खोटेनाटे जे यांनी रचले होते. (७४-७५)\nही एक हकीकत आहे की कारून हा मूसा (अ.) च्या लोकसमूहातील एक माणूस होता, मग तो आपल्या लोकसमूहाविरुद्ध दुर्वर्तनी झाला, आणि त्याला आम्हीज इतके खजिने देऊन ठेवले होते की त्यांच्या किल्ल्या बलवान माणसांच्या समुहाला देखील ते उचलणे अवघड होते, जेव्हा त्याच्या लोकांनी त्याला सांगितले, “गर्व करू जाऊ नकोस, अल्लाह गर्व करणारांना पसंत करीत नाही. जी संपत्ती अल्लाहने तुला दिली आहे त्यापासून मरणोत्तर जीवनाचे घर बनविण्याची काळजी घे आणि जगातीलही आपला वाटा विसरू नकोस. उपकार कर ज्याप्रकारे अल्लाहने तुझ्यावर उपकार केले आहेत आणि जमिनीवर उपद्रव माजविण्याचा प्रयत्न करू नकोस. अल्लाहला उपद्रवी आवडत नाहीत. “ तेव्हा तो म्हणाला, “हे सर्वकाही तर मला त्या ज्ञानामुळे दिले गेले आहे जे मला अवगत आहे.” काय त्याला हे माहीत नव्हते की अल्लाहने त्याच्यापूर्वी अनेक अशा लोकांना नष्ट केले आहे जे त्याच्यापेक्षा अधिक शक्ती आणि जमाव बाळगत होते.अपराध्यांना तर त्यांचे अपराध विचारले जात नाहीत. (७६-७८)\nएके दिवशी तो आपल्या लोकांच्यासमोर दिमाखात निघाला, जे लोक ऐहिक जीवनाचे इच्छुक होते ते त्याला पाहून म्हणू लागले, “आम्हालासुद्दा ते सर्वकाही मिळाले असते जे कारूनला दिले गेले आहे, हा तर मोठा भाग्यवान आहे.” परंतु जे लोक ज्ञान बाळगणारे होते ते म्हणू लागले, “खेद आहे तुमच्या स्थितीवर, अल्लाहचा मोबदला उत्तम आहे त्या माणसासाठी जो श्रद्धा ठेवील आणि सत्कृत्ये करील आणि ही संपत्ती संयम बाळगणार्‍यांनाच प्राप्त होते.” (७९-८०)\nसरतेशेवटी आम्ही त्याला आणि त्याच्या घराला जमिनीत धसवून टाकले. मग कोणत्याही त्याच्या समर्थकाचा असा समूह नव्हता जो अल्लाहच्याविरूद्ध त्याच्या मदतीसाठी धावला असता आणि तो स्वत:देखील आपली मदत करू शकला नाही. आता तेच लोक जे काल त्याच्या स्थानाची मनीषा बाळगत होते, म्हणू लागले, “खेद आहे, आम्ही विसरून गेलो होतो की अल्लाह आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो त्याची उपजीविका मुबलक करतो आणि ज्याला इच्छितो त्याला बेताचीच देतो. जर अल्लाहने आमच्यावर उपकार केले नसते तर आम्हालासुद्धा जमिनीत धसविले असते. खेद आहे की आमच्या स्मरणात राहिले नाही की अश्रद्धावंतांना यश प्राप्त होत नसते.”(८१-८२)\nते मरणोत्तर जीवनाचे घर तर आम्ही त्य लोकांसाठी खास करू जे पृथ्वीवर आपली शेखी मिरवू इच्छित नाहीत आणि उपद्रवदेखील माजवू इच्छित नाहीत आणि शेवटी भले ईशपरायणांसाठी आहे, जो कोणी भलेपणा घेऊन येईल त्याच्यासाठी त्यापेक्षा श्रेष्ठ भलाई आहे आणि जो वाईट घेऊन येईल तर अपकृत्ये करणार्‍यांना तसाच मोबदला दिळेल जसे कृत्य ते करीत आहेत. (८३-८४)\nहे पैगंबर (स.), विश्वास ठेवा की ज्याने हे कुरआन तुमच्यासाठी अनिवार्य ठरविले आहे तो तुम्हाला एका उत्तम परिणतीपर्यंत पोह्चविणारा आहे. या लोकांना सांगा, “माझा पालनकर्ता भल्याप्रकारे जाणतो की मार्गदर्शन घेऊन कोण आलेला आहे आणि कोण उघड प्रथभ्रष्टतेत गुरफटलेला आहे. तुम्ही या गोष्टीचे मुळीच मात्र नाहीत की तुम्हावर ग्रंथ अवतरला जाईल. हा तर केवळ तुमच्या पालनकर्त्याच्या कृपेने (तुमच्यावर अवतरला आहे) म्हणून तुम्ही अश्रद्धावंतांचे सहायक बनू नका. आणि असे कधी घडता कामा नये की अल्लाहचे संकेत जेव्हा तुमच्यावर अवतरले जातील तर अश्रद्धावंतांनी तुम्हाला त्यापासून परावृत्��� करावे. आपल्या पालनकर्त्याकडे निमंत्रित करा आणि कदापि अनेकेश्वरवाद्यांत सामील होऊ नका, आणि अल्लाहसह कोणत्याही अन्य उपास्याचा धावा करू नका. त्याच्याशिवाय दुसरा कोणी उपास्य नाही. प्रत्येक वस्तू नश्वर आहे केवळ त्या अस्तित्वाखेरीज, सत्ताधिकार त्याचाच आहे आणि त्याच्याकडेच तुम्ही सर्व परतविले जाणार आहात. (५५-८८)\nभक्त आणि भक्ती या संकल्पना स्पष्ट कराव्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-actress-puja-bhatta-fan-since-21-years-in-jail-4341078-NOR.html", "date_download": "2021-05-18T20:49:49Z", "digest": "sha1:XQAGIZGOG2RAYEP3KEBL57DJK72A26LF", "length": 6170, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Actress Puja Bhatta Fan Since 21 Years In Jail | अभिनेत्री पूजा भट्टचा चाहता 21 वर्षांपासून अमृतसरच्या तुरुंगात बंद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nअभिनेत्री पूजा भट्टचा चाहता 21 वर्षांपासून अमृतसरच्या तुरुंगात बंद\nअमृतसर - बॉलीवूड अभिनेत्री, निर्माती पूजा भट्टचा एक चाहता अमृतसरच्या मध्यवर्ती तुरुंगात कैद आहे. पूजा भट्टला भेटण्यासाठी परदेशातून आलेला अब्दुल शरीफ हा नागरिक 21 वर्षांपासून भारतीय तुरुंगात कैद आहे.\nशरीफ 21 वर्षांचा असताना पूजाला भेटण्याची आस बाळगून तो भारतात बेकायदा घुसला. तेव्हापासून अद्याप तो तुरुंगात आहे.\nनव्वदच्या दशकामध्ये पूजाची गणती बॉलीवूडच्या हॉट अभिनेत्रींमध्ये केली जात होती. 1991 मध्ये अब्दुल शरीफने ‘सडक’ चित्रपट पाहिला आणि तो पूजा भट्टचा चाहता बनला. वेडेपणात त्याने काहीही झाले तरी पूजाला भेटायचेच असे ठरवले होते. पूजाची भेट होऊ शकली नाही, मात्र त्याच वेळी तो स्वत:ची ओळख विसरला. 21 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या अब्दुलची स्मरणशक्ती लोपली आहे. त्याला पूजा भट्टशिवाय कोणतीही गोष्ट आठवत नाही. तो कोणत्या देशातून आला, हे तो सांगू शकत नाही.\nप्रेम महागात पडले : 1992 मध्ये वाघा सीमेवरून भारतात घुसखोरी करत असताना शरीफला अटक करण्यात आली. त्याच्याकडे वैध कागदपत्रे नसल्याने त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा 1994 मध्ये पूर्ण झाली, मात्र तोपर्यंत तो स्मरणशक्ती गमावून बसला होता. तो कोठून आला हे सांगू शकत नसल्यामुळे त्याला पाठवताही येत नव्हते. तो कधी इराणहून तर कधी पाकिस्तानमधून आलो असल्याचे सांगतो. इंग्रजी वृत्तपत्र ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार अमृतसर तुरुंगाचे अधीक्षक अमरीक सिंह यांनी सांगितले की, आम्ही इराण व पाकिस्तानच्या दूतावासांशी संपर्क साधला, मात्र कोणीही शरीफ आपला नागरिक असल्याचे सांगितले नाही.\nदोनच नावे लक्षात : शरीफला केवळ पूजा भट्ट व वडील गुलाम मोहंमद यांचीच नावे लक्षात आहेत. एवढेच नव्हे, तो पूजावरील प्रेमभावना व्यक्त करतो. त्याच्या काही संवादांतून तो पूजावर किती प्रेम करतो याची जाणीव होते. त्याने आपल्या डाव्या दंडावर पूजाच्या नावाचा टॅटू काढला आहे. पूजाला भेटण्याची शरीफची अद्यापही इच्छा आहे. शरीफला तिच्यासोबत एका चित्रपटात काम करावेसे वाटते, असे तुरुंगाचे उपअधीक्षक आर.के. शर्मा यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ARO-AYU-5-common-reasons-that-kids-tell-lies-parents-5751392-PHO.html", "date_download": "2021-05-18T19:50:15Z", "digest": "sha1:BCMS3OKQT2O4PW2QWCZAQLV5KO2HZHJY", "length": 4348, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "5 common reasons that kids tell lies parents | मुलांना खोटे बोलण्यास भाग पाडतात ही कारणं, अवश्य वाचा... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nमुलांना खोटे बोलण्यास भाग पाडतात ही कारणं, अवश्य वाचा...\nमुलं ज्यावेळी किशोरवयात पदार्पण करत असतात. त्या काळात त्यांच्यासोबत फ्रेंडली वर्तन करावे. कारण हे वय सेंसिटिव्ह असते. या वयात मुलं उमलत असतात. हा काळ खुप नाजूक असतो. यामुळे मुलांसोबत फ्रेंडली नाते असायला हवे. कारण या काळातच मुलं खोट बोलणे सुरु करतात. सुरुवातीला खोट बोलणे ठिक आहे. परंतु हळुहळू त्यांना खोट बोलण्याची सवय होऊन जाते. मुलं खोट बोलण्यामागे पालकही जबाबदार असतात. यामुळेच आज आम्ही तुम्हाला यामागिल काही कारण सांगणार आहोत.\nअनेक पालक आपल्या मुलांवर गरजेपेक्षा बंधन घालतात. पालकांना वाटते की, बंधन घातले नाही तर मुलं वाईट मार्गाला जातील. परंतु असे नसते. पालकांना मुलांवर बंधन घालण्याऐवजी त्यांना चांगले संस्कार द्यायला हवेत. चांगले आणि वाईट यामधील फरक सांगायला हवेत. पालकांनी मुलांवर अनेक बंधन घातली तर मुलं खोट बोलायला लागतात.\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या मुलं कोणकोणत्या कारणांमुळे खोट बोलतात...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/latur/make-the-health-system-ready-for-timely-treatment-guardian-minister-amit-deshmukh-56733/", "date_download": "2021-05-18T20:59:43Z", "digest": "sha1:BJ2RH7CLIAVJM6V7WZMLTRWHRJEFR2K5", "length": 16419, "nlines": 133, "source_domain": "dainikekmat.com", "title": "वेळेत उपचार मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणा तत्पर करा - पालकमंत्री अमित देशमुख", "raw_content": "\nHomeलातूरवेळेत उपचार मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणा तत्पर करा - पालकमंत्री अमित देशमुख\nवेळेत उपचार मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणा तत्पर करा – पालकमंत्री अमित देशमुख\nलातूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कोविड-१९ प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर दि. १७ एप्रिल रोजी सकाळी लातूर शहर महानगरपालीका कार्यालयात जाऊन महानगरपालिका अधिकारी, पदाधिकारी यांची कोविड-१९ संदर्भात बैठक घेऊन नगरपालिकेकडून शहरात राबविण्यात येणा-या उपाययोजना बाबत आढावा बैठक घेतला. रुग्णाला वेळेत उपचार मिळण्यासाठी यंत्रणा तत्पर करावी, अशी सूचना पालमंत्र्यांनी केली.\nलातूर शहर महानगरपालीका कार्यालयात शनिवारी सकाळी जाऊन कोवीड-१९ रुग्णावरील उपचार आणि हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आखण्यात आलेल्या उपाययोजना आणि त्यांच्या अंमलबजावणी संदर्भात आढावा घेतला. यांनतर पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी यंत्रण तत्पर रहावी, हेल्पलाईनच्या माध्यमातून रुग्णांना बेड मिळवुन देण्याचे नियोजन करावे, स्ट्रेस, टेस्ट आणि स्ट्रीट मोहिम प्रभावीपणे राबवावी, मृत्युदर कमी राखण्यासाठी युध्दपातळीवरचे प्रयत्न असावेत, खाजगी प्रयोगशाळा मधील कामकाज सुनियंत्रीत करावे, लसीकरणाची मोहिम गतीमान करावी, ज्येष्ट नागरीकांच्या लसीकारणाला प्राधान्य देण्यात यावे, दुस-या प्राधान्य क्रमात प्राध्यापक, शिक्षण, पत्रकार यांचे लसीकरण करावे, महापालीका कोवीड केअर सेंटर मधील ऑक्सिजेनेटेड आणि वेंिन्टलेटर बेडची संख्या वाढवावी, महापालीकेच्या वतीने मृत व्यक्तिच्या अंत्यसंस्कारासाठी ४ हजार रूपये पर्यंत खर्च करण्यात येत आहे हे जाहीर करावे, गॅसदाहीन्या कार्यान्वित कराव्यात, भविष्यातील गरज लक्षात घेऊन शहरातील आरोग्य व्यवस्था सक्षम करावीत, दोन प्रभागासाठी १ या प्रमाणात ३० बेडची रूग्णालये उभारावीत, या ३० पैकी ५ बेड वेन्टिलेटर १५, बेड ऑक्सिजनेटेड तर १० बेड सर्वसाधारण असावेत आदी प्रकारच्या सुचना करून महापालीकेच्या या मोहिमेत सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही दिली.\nप्रारंभी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी लातूर मनपाकडून कोविड-१९ बाबत सुरु करण्यात आलेल्या मदत कक्षासह महापौर व विरोधी पक्ष नेत्याच्या दालनाची पाहणी केली. बैठकी दरम्यान महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूर शहरातील स्मशानभूमीत सध्या असलेल्या व आवश्यकता असणा-या गॅस दाहिनी, लसीकरण करण्यासाठी आवश्यक लस पुरवठा, ऐनवेळी गंभीर रुग्णास डीपीडीसी सेंटर मधून व्हेंटिलेटर उपलब्धता बाबत माहिती दिली.\nआयुक्त अमन मित्तल यांनी लातूर शहरातील गौतम नगर, प्रकाश नगर भागातील वाढती रुग्ण संख्या, गांधी मार्केट भागात रॅपिड टेस्ट सुरु करणे,\nउपलब्­ध खाजगी हॉस्पिटल, येत्या काळात शहरात असलेल्या सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची रॅपिड टेस्ट केली जाणार, शहरातील कोविड केअर सेंटर मधील सध्याची रुग्ण संख्या व दिल्या जाणा-या आरोग्य सेवा सुविधा, ऑक्सिजन बेड संख्या, उपलब्ध ऑक्सिजन साठा या बद्दलची माहिती दिली. उपआयुक्त शशी नंदा यांनी लातूर शहरातील कोविड१९ तपासणी, रुग्ण संख्या, आर.टी.पी.सी.आर.चाचणी संख्याची माहिती दिली. उपआयुक्त मयुरा शिंदेकर यांनी शहरातील उपलब्ध लस, पूर्ण झालेले लसीकरण, लसीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोबाईल टीम बाबत माहिती दिली. यावेळी सहआयुक्त शैला टाके यांनी शहरातील आरोग्य केंद्र, बिडवे कोविड केअर सेंटरची तयारी, विनामस्क विनाकारण फिरणा-या व्यक्ती विरोधात केली जाणारी दंडात्मक कारवाईची माहिती दिली. तर क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे यांनी विनामास्क फिरणारे नागरिक व व्यावसायिक यांच्यावरील दंडात्मक कारवाई संदर्भात माहीती दिली.\nया बैठकीसाठी महापौर विक्रांत गोजमगुंडे, आयुक्त अमन मित्तल, उप महापौर चंद्रकांत बिराजदार, विरोधी पक्ष नेते अ‍ॅड. दीपक सूळ, उप आयुक्त शशीमोहन नंदा, शैला डाके, मयुरा शिंदेकर, मंजुषा गुरमे, सह आयुक्त वसुधा फड, सह आयुक्त सुंदर बोंदर, डॉ. महेश पाटील, क्षेत्रीय अधिकार��� बंडू किसवे, संजय कुलकर्णी, समाधान सूर्यवंशी, डॉ. प्रशांत माले यांच्यासह लातूर शहरातील क्षेत्रीय अधिकारी, विविध विभागाचे विभाग प्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते.\nमुंगीच्या परिश्रमाची गोष्ट “वारूळ”\nPrevious articleजिल्ह्यात १४५0 नवे कोरोना रुग्ण\nNext articleकुंभमेळ्याहून परतणा-यांना मुंबईत क्वारंटाईन : किशोरी पेडणेकर\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nदुकाने उघडायला परवानगी द्या, नाही तर दुकाने ताब्यात घ्या\nपायाभूत आरोग्य सुविधांमध्ये दुपटीने वाढ करा-वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख\nतौत्के चक्रीवादळाचा फटका; विजेचा लपंडाव\nदीपशिखा धिरज देशमुख धावून आल्या रुग्णांच्या मदतीसाठी; लातूरसाठी दिले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर\n१३ ऑक्सिजन प्रकल्प उभारणार\nऐ अल्लाह कोरोनापासून मुक्ती दे\nमांजरा, रेणा आणि तावरजा प्रकल्पांच्या कामांना आगामी नियामक मंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता – जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nशिरुर अनंतपाळ तालुक्यात बाधितांची संख्या घटली\nलातूर येथील सनराईज हॉस्पिटलचे ‘कोविड’ सेंटर रद्द\nसक्रिय रुग्णशोध मोहीमेस प्रारंभ\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्ष���नंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2017.blog/2017/09/17/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%82-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1/", "date_download": "2021-05-18T21:03:50Z", "digest": "sha1:3B4QAOQV2SO6T44FHYD4S2MF3U5XOXUJ", "length": 46043, "nlines": 148, "source_domain": "digitaldiwali2017.blog", "title": "माझं इंग्लंड… – डिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष", "raw_content": "\nडिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष\n‘मला कायम पुण्यातच रहायचंय’… हे गेल्या काही वर्षांपर्यंत माझं अतिशय ठाम मत होतं. पुणं सोडून कुठं फिरायला जायचंसुद्धा माझ्या अगदी जिवावर यायचं. लहानापासून मला गाडी आणि बस लागायची, बाहेर गेल्यावर स्वच्छतागृहं कशी असतील हॉटेलच्या खोल्या स्वच्छ आणि कीटकविरहित असतील का हॉटेलच्या खोल्या स्वच्छ आणि कीटकविरहित असतील का हे आणि असे अनेक प्रश्न डोक्यात असल्यानं मी प्रवास टाळायचे.\nमाझा नवरा शंतनू कामानिमित्त चाळीसहून अधिक देशांमध्ये फिरला आहे. एकदा सुरुवात झाल्यावर माझेही विविध खंडांतले बारा-तेरा देश कधी फिरून झाले कळलंच नाही. देशाटनानं आणि स्थलांतारानं आपण अंतर्बाह्य बदलून जाऊ असं मला कधीच वाटलं नव्हतं. आपले विचार, आपलं वर्तुळ हे किती संकुचित असतं हे मला माझा देश सोडून बाहेर पडल्यावर जाणवलं. प्रवास आणि स्थलांतार यांमुळे आपण प्रगल्भ तर होतोच पण नवीन माणसं, नवीन संस्कृती, नवीन विचार आणि नवे अनुभव हे सगळं आपला संपूर्ण दृष्टीकोन बदलून टाकतं.\nमाझा मुलीच्या जन्मानंतर आम्ही इंग्लंडला स्थलांतरित झालो. माझ्या नवऱ्याचं काम मुख्यत्वे युरोपात आणि अमेरिकेत असल्यानं आम्ही काही वर्ष मध्यवर्ती असलेल्या इंग्लंडला राहण्याचा निर्णय घेतला. त्याआधी मी लंडन बघितलं होतं ते माझ्या आई आणि बहिण यांच्याबरोबर युरोप ट्रीपला आले असताना. प्रवासी म्हणून भेट दिली असताना हेच शहर माझ्या मनात का घर करून बसलं होतं, हे आता इथं स्थायिक झाल्यावर कळलं. हा धागा पुढे असा जोडला जाणार होता, हे तेव्हा ठाऊक नव्हतं.\nकालांतरानं हे इंग्लंड ‘माझं इंग्लंड’ कधी झालं हे मला कळलंच नाही. माझ्या आयुष्याच्या फार विचित्र टप्प्यावर मी इथं आले असं मला नेहमी वाटायचं आणि अजूनही कधीतरी वाटतं. पुण्यात स्वतःचं सगळ बस्तान असताना ते सोडून पाच महिन्यांच्या छोट्या बाळाला घेऊन नव्यानं सगळी सुरुवात करायची हा खूपच त्रासदायक विच���र होता. आठ महिन्याची गरोदर असताना जिवावर बेतलेला डेंग्यू आजार आणि बाळंतपण यांतून कशीबशी सुखरूप बाहेर पडले आणि त्यातून सावरते तोच समोर हे स्थलांतराच नवीन आव्हान उभं राहिलं. नवीन देश, नवीन माणसं, नव्या सवयी हे सगळं कसं जमणार आपल्याला असा विचार सारखा मनात यायचा. इतके दिवस मी एकटी होते आता मलाच अजून नवीन असलेल्या या बाळाबरोबर घरच्यांना सोडून मी परक्या देशात कशी राहणार हा प्रश्न सतत भेडसावत होता.\nइंग्लंडमध्ये आम्ही Redhill ला राहण्याचं पक्कं केलं. एक तर माझा मामेभाऊ इथं राहतो आणि दुसरं म्हणजे संपूर्ण इंग्लंड या गावाला उत्तम रितीनं जोडलं गेलं आहे. London Victoria आणि London Bridge या दोन्ही ठिकाणी दर अर्ध्या तासानं इथून थेट रेल्वे जाते. बाकी इंग्लंडचा सगळा भागही बस, रेल्वे आणि महामार्गांनी Redhill ला जोडला गेला आहे.\nRedhill ला आले, तेव्हा आमच्या घरात फक्त एक बेड होता. बाकी संपूर्ण घर रिकामं. एक दिवस आम्ही IKEA या मायाजालात गेलो आणि कपाटापासून ते सोफ्यापर्यंत भली मोठी खरेदी करून आल्यावर मला इथला पहिला धक्का बसला….. काय हे सगळं सामान आपण जोडायचं हे सगळं सामान आपण जोडायचं पुण्यात साधा खिळा ठोकायचा तरी मी सुताराला बोलावते आणि तोही ‘ताई दुपारी येतो’ असं म्हणून दारात उभा असतो. इथं हे काय आता नवीन पुण्यात साधा खिळा ठोकायचा तरी मी सुताराला बोलावते आणि तोही ‘ताई दुपारी येतो’ असं म्हणून दारात उभा असतो. इथं हे काय आता नवीन दोन कपाटं, जेवणाचं टेबल, खुर्च्या, सोफे, हे सगळं आपण दोघंच कसं तयार करणार दोन कपाटं, जेवणाचं टेबल, खुर्च्या, सोफे, हे सगळं आपण दोघंच कसं तयार करणार… पर्याय नाही हे कळल्यावर मी मदतीला तयार झाले आणि हे सगळं तयार करत असताना एक अविस्मरणीय असा अनुभव घेतला. आपल्या रोजच्या गरजेच्या वस्तू अगदी पहिल्यापासून तयार करण्याचं समाधान काही औरच. पुण्यात गोरदेज इंटेरियोच्या माणसांनी स्वयंपाकघर लावायला दोनाऐवजी चार दिवस घेतले म्हणून घर डोक्यावर घेतलेली मी अशी कशी बदलले… पर्याय नाही हे कळल्यावर मी मदतीला तयार झाले आणि हे सगळं तयार करत असताना एक अविस्मरणीय असा अनुभव घेतला. आपल्या रोजच्या गरजेच्या वस्तू अगदी पहिल्यापासून तयार करण्याचं समाधान काही औरच. पुण्यात गोरदेज इंटेरियोच्या माणसांनी स्वयंपाकघर लावायला दोनाऐवजी चार दिवस घेतले म्हणून घर डोक्यावर घेतलेली मी अशी कशी बदलले इतका मोठा हा बदल मी इतक्या सहजतेनं कसा घेतला इतका मोठा हा बदल मी इतक्या सहजतेनं कसा घेतला याचं मला फार नवल वाटलं. आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर आलो तर आपण खूप काही करू शकतो, याची पहिली प्रचिती मला इथं आली.\nघरकाम, साफसफाई, बागकाम, आणि इतर बरचंसं काम इथं स्वतःच करावं लागणार याचा मला आधी फार बाऊ वाटायचा. पण एकदा करायला लागल्यावर हे सगळं आपण अगदी सहजपणे करू शकतो हे जाणवलं. आपल्या देशात आपली सर्व कामं करायला भरपूर लोक उपलब्ध असल्यामुळे आणि वर्षांनुवर्ष घरात नोकरांची सवय झाल्यामुळे मी थोडी आळशी आणि परावलंबी झाले होते, हे मला इथं आल्यावर लक्षात आलं. प्रत्येक काम किती महत्त्वाचं असतं आणि ते करायला किती कष्ट आणि कौशल्य लागतं हे मला इथे राहायला लागल्यावर जाणवलं. सोफ्याखालून सगळा केर घेण्यापासून ते खुर्ची, टेबल तयार करण्यापर्यंत कुठलंही काम कमी दर्जाचं किंवा सोपं नसतं, याची खरी जाणीव झाली. माझ्या पहिल्या काही दिवसांतल्या अनुभवांवरून मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की आपण आपल्या कोषातून बाहेर येणं फार गरजेचं आहे, नाहीतर आपली सर्वार्थानं प्रगती होणं कधीच शक्य नाही.\nइथे वर्णद्वेष आहे असा पूर्वग्रह मनात ठेवून आलेल्या मला, Thank you Sweetie, I appreciate, That’s lovely या वाक्यांनी कधी आपलंसं केलं ते कळलंच नाही. इंग्लंडमधले लोक माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच वेगळे निघाले. इथं आल्यापासून मला वर्णद्वेषाचा अनुभव एकदाही आला नाही. शिस्त आणि संयम हा या देशाचा श्वास आहे. या देशाचा इतिहास, संस्कृती, नैसर्गिक आणि सामाजिक जडणघडण यांमुळे लोक खूप कणखर आणि स्पष्टवक्ते आहेत. इथल्या लोकांमध्ये आपुलकी मात्र खूप दिसून येते. माझ्या लहान मुलीला pushchair मधून नेताना रेल्वे, रस्त्यांचे चढ-उतार करताना किमान चार-पाच लोक तरी मदतीला सरसावतात. अनोळखी लोकही खूप गप्पा मारतात, येताजाता समोरच्याला प्रसन्न स्मितहास्य करतात. दुकानांमध्ये, मॉलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये दुय्यम वागणूक मिळालीय असा अनुभव अगदी दुर्मीळच.\nइथं आल्यावर लगेच दोन दिवसांनी मी जवळच्या Supermarket मध्ये गेले. तिथं बरेच लोक एका मशीनवर स्वतःचं बिल स्वतः बनवून कार्डनं पैसे भरत होते. हा प्रकार मला पूर्णपणे नवा होता. हे सगळं बघत असताना मी त्याच रांगेत उभी आहे, हे मला पटकन कळलं नाही. एक कर्मचारी माझ्याकडे बघून ‘ए हे’ असा मोठ्यांदा ओरडली. हा ‘�� हे’ काय प्रकार आहे मला कळेना. मग ती जवळ आली आणि ‘madam please follow me’ असं स्मितहास्य करत म्हणाली. तिच्याबरोबर जाताना मी तिला ‘तू काय सांगत होतीस ते मला कळलं नाही’ असं प्रामाणिकपणे सांगितलं. ते ‘ए हे’ ‘any help’ होतं हे मला नंतर कळलं. कसं करायचं ते त्या मुलीनं खूप छानपैकी समजावून सांगितलं. मी इथंच थांबते, आज तुम्ही माझ्यासमोर हे करा असा आग्रह तिनं धरला. मी थोडी भांबावले आहे, हे ओळखून तिनं केलेली मदत मला खसंच खूप भावली. ‘इंग्लिश’ ही जरी आपल्या अतिपरिचयाची आणि रोज वापरात येणारी भाषा असली, तरी ती मातृभाषा असलेल्या या देशात तिचा बाज वेगळा आहे, हे कळायला मला दोन आठवडे लागले. ब्रिटिश इंग्लिश हे कळायला तसं सोपं असलं, तरी त्याचं पूर्ण आकलन व्हायला थोडा वेळ जातोच. प्लंबरला प्लमर म्हणायचं ‘H’ या अक्षराचा उच्चार इथं ‘हेच’ असा करायचा या आणि अशा अनेक गोष्टी मला हळूहळू उलगडत गेल्या.\n१६ वर्षांपासून ते ८०-८५ वर्षांपर्यंत सर्व वयोगटांतली माणसं इथं काम करताना दिसून येतात. इथं लोकांना कुठलंही काम करायला कमीपणा वाटत नाही. सामाजिक आणि आर्थिक विषमता फार नसल्यामुळे प्रत्येक कामाचा भरपूर मोबदला मिळतो. वरवर बघता हा देश जरी महाग वाटला, तरी कुठल्याही स्तरातल्या माणसाच्या मूलभूत गरजा भागतील याची काळजी अर्थव्यवस्थेनं घेतली आहे. त्यामुळे साधारण आर्थिक परिस्थिती असतानाही रोजच्या आयुष्यात फार अडचणी येत नाहीत. मोफत शालेय शिक्षण, मोफत सार्वजनिक सोयीसुविधा यामुळे कमी पैशांतही समाधानी राहता येईल याची काळजी घेतली गेली आहे. १ पाउंडमध्ये वाटेल ते मिळेल अशी अनेक दुकानं इथं आहेत.\nवयस्कर लोक अतिशय स्वावलंबी आणि स्वतंत्र आहेत. इलेक्ट्रिक व्हीलचेअरवर अनेक वृद्ध स्वतंत्रपणे फिरताना सगळीकडे दिसतात. मुलांनी वृद्ध आई-वडीलांजवळ राहणं, त्यांची रोज काळजी घेणं हा प्रकार इथं फारच कमी दिसून येतो, त्यामुळेच वृद्धांसाठी देशात खूप सोयीसुविधा आहेत. सगळ्यांत वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे इथल्या वृद्धांचा सकारात्मक दृष्टीकोन. म्हातारपणसुद्धा खूप देखणं असू शकतं, हे मला इथं आल्यावर जाणवलं. ऐंशी वर्षांच्या आजीपण पूर्ण मेकअपशिवाय आणि मॅचिंग कपडे घाल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. मॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालून बघणाऱ्या सत्तरीच्या अनेक आज्या मी पाहिल्या आहेत. उतारवयात वेळ जात नाही म��हणून आपल्या ऑडीमधून किंवा BMW मधून पिझ्झा डिलिव्हर करणाऱ्या, किंवा प्लंबर, इलेक्ट्रेशियन म्हणून काम करणाऱ्या इथल्या अनेक आजोबांचं मला खूप कौतुक वाटतं.\nया देशांमधल्या लोकांकडून खूप काही घेण्यासारखं आहे. व्यक्तिस्वातंत्र्य इथं खूप जपलं जातं. आपल्या देशात आपण प्रत्येक गोष्टीला ‘answerable’ असतो. लग्नाआधी पालकांना आणि नंतर सासरच्यांना, आजूबाजूच्यांना, मित्रमैत्रिणींना आणि ऑफिसमध्ये सहका-यांना आपण प्रत्येक गोष्ट का करतो, हे समजावून सांगावं लागतं. आपल्याला कराव्याशा वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कारण असावं लागत नाही, ही संकल्पना आपल्या पचनीच पडत नाही. त्यामुळे सतत सगळ्याची उत्तरं शोधण्याचं खूप बंधन वाटतं आणि तीच अपेक्षा मग आपणही इतरांकडून करतो. इथं एखादी गोष्ट जमणार नाही असं म्हटल्यावर समोरचा का असं विचारात नाही. शाळा शिकल्यावर मला २ वर्षं पैसे कमावून जग बघायचं आहे, या मुलांच्या निर्णयाला पालक सहकार्य करतात. त्यामुळेच लहान वयात मुलं स्वतंत्र होतात. प्रत्येकानं मोठ्या हुद्द्यावर अथवा डॉक्टर-इंजिनिअर असावं अशी इथल्या पालकांची अपेक्षा नसते. आपल्याला काय वाटतं यापेक्षा मुलाचा कल कुठे आहे याकडे पालक जास्त लक्ष देतात. इथं खूप कमी वेळा एकमेकांना गृहीत धरल जातं आणि असं असूनही कुटुंबव्यवस्था इथली विस्कळीत झालेली नाही. कुटुंबातल्या सगळ्यांनी एकत्र जेवायला जाणं, फिरायला जाणं, आजीआजोबांनी नातवंडांना बघणं हे सगळं आपल्यासारखं दिसून येतं, पण यात कुठंही व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घातला जात नाही.\nयुनायटेड किंगडमचे मुख्यत्वे चार भाग झाले आहेत. इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दन आयर्लंड. चारीही विभाग रस्ते, महामार्ग, रेल्वेमार्ग आणि समुद्रमार्ग यांनी एकमेकांना उत्तम जोडले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इतकी चांगली आहे की, भारतात असताना गाडीवर अवलंबून असलेल्या मला पहिलं एक वर्ष आपल्याकडे गाडी नाहीये हे जाणवलंही नाही. मधल्या काळात सदर्न रेल्वेमध्ये सतत संप, माणसांची कमतरता यांमुळे रेल्वेची नियमितता भंगली होती, पण आता ती हळूहळू पूर्ववत होत आहे. लंडनमध्ये सर्व जण अंडरग्राऊंड म्हणजेच ट्यूबनं प्रवास करतात. संपूर्ण लंडन ट्यूबनं फार सुंदररित्या जोडल आहे. जगातली सगळ्यात पहिली अंडरग्राऊंड रेल्वे इंग्लंडमध्ये सुरू झाली आणि १५० वर्ष जुनं असलेलं हे ट्यूबचं जाळं अजूनही घट्ट पाय रोवून उभं आहे.\nइथले वाहतुकीचे नियम अतिशय कडक आहेत. अतिशय उत्तम गाडी चालवणाऱ्या माझ्या नवऱ्यालापण ‘समोरून येणाऱ्या वयस्कर बाईला रस्ता ओलांडायला वेळ दिला नाही’ असा शेरा मारून ड्रायव्हिंग टेस्टमध्ये पहिल्यांदा अनुत्तीर्ण केलं गेलं होतं. मेडिकल आणि इंजिनीअरिंगच्या परीक्षेला आला नाही इतका ताण इथं ड्रायव्हिंग टेस्टला येतो, असं आमचे मित्र का म्हणायचे, ते तेव्हा लक्षात आलं. वाहतुकीचे नियम मोडले तर इथल्या शिक्षापण फार कडक असतात. नियम तोडल्यावर इथं लोकांना एक ‘अपघात आणि त्यामुळे होणारं नुकसान’ अशी छोटी डॉक्युमेंटरी दाखवतात. त्यातली दृश्यं इतकी भयानक असतात की, तो माणूस परत नियम तोडायला धजावणार नाही.\nइंग्लंडमध्ये आल्यापासून आज वेळ आहे तर काय करू या हा प्रश्नच कधी आला नाही. याउलट किती बघण्यासारखं आणि अनुभवण्यासारखं आहे, ते कसं आणि कधी बघून होणार असा प्रश्न आम्हांला पडतो. यॉर्कशायर, लेक ड्रिस्ट्रिक्ट, स्नोडोनिया यांसारखी निसर्गरम्य ठिकाणं; ऑक्सफर्ड, केंब्रिज, बाथ यांसारखी ऐतिहासिक शहरं, कॉर्नवॉलचा समुद्र किनारा; लीड्स कॅसल, हीवर कॅसल, हॅम्प्टन कोर्ट पॅलेस यांसारख्या अनेक भव्य वस्तू, अनेक बागा, नॅशनल पार्क्स, थीम पार्क्स, अनेक उत्तम संग्रहालयं, अशी अनेक आकर्षणं इथं आहेत आणि यांतली काही विनामूल्यपण आहेत. प्रत्येक गावात दर २ किलोमीटरवर एक मोठी बाग असते. यात मुलांसाठी खेळायला जागा, वॉकिंग ट्रॅक, एखादं छोटसं तळं त्यात पोहणारे हंस आणि बदकं दिसतात. या सर्व ठिकाणी उत्तम स्वच्छतागृहं बांधलेली असतात. ‘पिकनिक करणं’ ही संकल्पना इथं फारच रूढ आहे. मोठ्या बागांमध्ये संपूर्ण कुटुंबं, मित्रपरिवार, एकत्र येतात दिवसभर तिथंच थांबून सहभोजन करतात, वेगवेगळे खेळ खेळतात, गप्पा मारतात. मावळतीच्या सुमाराला वापरलेला सर्व परिसर स्वच्छ करून मगच निघून जातात. इंग्लंडमध्ये ऑक्टोबर ते एप्रिल ब-यापैकी थंडी असल्यानं ब्रिटिश समरचे चार-पाच महिने लोक पुरेपूर फिरून घेतात. थंडीचे महिने हे बऱ्यापैकी कंटाळवाणे असल्यानं तेव्हा लोक नाताळची तयारी करणं, एकमेकांच्या घरी जाणं, पोहोणं, जिम अशा वेगवेगळ्या इनडोअर गोष्टींमध्ये मन रमवतात.\nइंग्लंडमध्ये भारत, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, युरोप, आफ्रिका अशा अनेक ठिक��णांहून लोक स्थलांतरित झाले आहेत. नेपाळ आपला सख्खा शेजारी असूनही मी भारतात नेपाळी जेवण कुठंही बघितलं नव्हतं किंवा मिळतं असं ऐकलं नव्हतं. इंग्लंडमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात नेपाळी लोक स्थलांतरित झाले आहेत आणि त्यांतले बरेचसे लोक इथं अजूनही पारंपरिक नेपाळी वेशात वावरताना दिसतात. इंग्लंडमधे जागोजागी नेपाळी हॉटेलं दिसतात कारण ब्रिटिश लोकांची या जेवणाला खूप मोठी पसंती आहे. भारतीय लोक (काही अपवाद) सोडता इथं सर्व स्थलांतरित मुलांशी आणि कुटुंबांशी मातृभाषेत बोलताना दिसतात. मी सामिकला बागेत नेलं असताना तिच्याबरोबर मराठीतून बोलते याचं एका रोमेनियन बाईला खूप कौतुक वाटलं. ‘तू जयपूरची आहेस का तिथं मी साधारण अशीच भाषा ऐकली होती,’ असं ती मला म्हणाली. त्यावर मी लगेच माय मराठीविषयीचं माझं लेक्चर सुरू केलं आणि तिनंही ते कौतुकानं ऐकून घेतलं.\nइथं राहायला सुरुवात केल्यावर फार कमी वेळात मी इथली झाले. माझ्या खाण्यापिण्याच्या सवयी, पेहेराव, विचार यात मला फारसे बदल करावे लागले नाहीत. अगदी खरं सांगायचं तर मला वाटलं होती तेवढी पुण्याची आठवणही आता येत नाही. उलट दरवर्षी भारतात गेल्यावर आता काही वर्षांनी परत आल्यावर, इथं आपण कसं रमणार याची थोडी भीती वाटते. मला माझ्या देशाबद्दल आणि शहराबद्दल खरंच खूप प्रेम आहे, पण ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाइफ म्हणतो ते निश्चितच इथं उत्तम आहे. अजूनही भारत हा विषय निघाल्यावर मी भरभरून बोलते, माझ्या देशाविरुद्ध काही ऐकणं मला खूप त्रासदायक वाटतं. माझ्या घरमालकांनी एकदा गप्पा मारताना ‘भारतात अजूनही रस्त्यावर हत्ती, साप तसेच ट्रेनच्या वर बसलेले लोक दिसतात का’ हे विचारल्यावर माझ्यातला भारतीय जागा झाला. आता भारत किती बदलला आहे आणि कुठे आणि कशी प्रगती केलीय, आमची संस्कृती कशी आहे, हे सांगताना माझा अगदी ‘नमस्ते लंडन’ चित्रपटातला अक्षय कुमार झाला होता.\nपुण्यात परत आल्यावर माझ्या मुलीला मोकळी मैदानं, सुंदर बागा, स्वच्छ वातावरण कुठं आणि कसं मिळूवून देऊ असं वाटतं. घराबाहेर पडल्यावर स्वच्छतागृह मिळणं हे आपल्याकडे केवळ अशक्यच. मागच्या वर्षी कात्रज उद्यानात झालेली गैरसोय आणि एकही न दिसलेला प्राणी असे काही प्रसंग आठवले की प्राणिसंग्रहालय बघणं हा तिचा अगदी आवडता छंद पुण्यात राहून कसा जोपासू असा प्रश्न पडतो. बागेत घेऊन ���ावं तर डोक्यावर घोंघावणाऱ्या डासांची भीती वाटते. मुलांना सतत मॉलमध्ये घेऊन जाण्याच्या मी विरोधात असल्यानं परत गेल्यावर तिला आत्ता इथं मिळणारा आनंद आणि स्वातंत्र्य हिरावलं जाणार, याची मला खूप भीती वाटते. पुण्यातली बेशिस्त वाहतूक, सार्वजनिक उत्सवाचं नकारात्मक आणि ओंगळवाणं स्वरूप, पाणी, वीज या मुलभूत गोष्टींसाठी करावी लागणारी तडजोड या सगळ्या वातावरणात पुन्हा रुजणं मला खूपच जड जाणार आहे.\nस्थलांतरानं मला काय दिलं असा विचार केला तर लक्षात येतं की इथं आल्यापासून माझ्यात खूप सकारात्मक बदल झाले आहेत आणि जास्त स्वतंत्रसुद्धा झाले आहे. एकही रात्र घरात सोडा पण खोलीतही एकटी न राहणारी मी आता छोट्या मुलीला घेऊन ८-१० दिवससुद्धा एकटी राहते, तेही दुसऱ्या देशात. पूर्वी माझ्या मतानुसार चूक किवा बरोबर ठरवणारी मी आता प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात त्यामुळे चूक किवा बरोबर असं काहीच नसतं, असा सारासार विचार करते. कुठल्याही स्तरातल्या व्यक्तीला पूर्वीपेक्षा जास्त मान देते आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करते. बदल, स्थलांतर आणि प्रवास याला अतिशय विरोध करणारी मी या गोष्टी आता खूपच सहजतेनं स्वीकारते.\nपरदेशात स्थलांतर हे प्रत्येकाला शक्य नाही आणि खूप जणांना ते आवडतही नाही. पण मला असं वाटतं की शिक्षण, प्रवास, संशोधन अशा वेगवेगळ्या निमित्तानं प्रत्येकानं परदेश आणि स्वदेशात जास्तीतजास्त प्रवास करावा. बरेचदा आपल्याला नक्की काय हवं आहे, हे आपण आपल्या नेहमीच्या वातावरणापासून लांब गेल्यावर जास्त उत्तमप्रकारे जाणवतं असं मला वाटत. किमान माझ्या बाबतीत तर हे नेहमी खरं ठरलं आहे. पुण्यात एका संकुचित आयुष्यात वावरताना आणि साचेबद्ध जीवन जगताना तेच पुढे रेटण्याचा मी अट्टहास केला असता, तर फार मोठ्या परिवर्तनाच्या संधीला मी मुकले असते असा मला वाटतं. माझ्यात कधीच घडणार नाहीत पण घडायला तर हवे आहेत, असे सगळे बदल मी इथं आल्यावरच झाले आहेत.\nइथं किती दिवस राहणार भारतात परत कधी जाणार भारतात परत कधी जाणार आत परत जायला आवडेल का आत परत जायला आवडेल का असे अनेक निरुत्तर करणारे प्रश्न सध्या डोळ्यासमोर असले, तरीही या इंग्लंड वास्तव्याच्या दरम्यान बांधलेली माझ्या अनुभवांची तिखट, गोड शिदोरी कायम माझ्याबरोबरच असणार हे नक्की\nअनेक वर्षं Head – Human Resource म्हणून वि���िध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केलं आहे. मुलीच्या जन्मानंतर तिला पहिली काही वर्ष पूर्ण वेळ द्यायचा या विचारानं नोकरीतून काही काळ विश्रांती घेऊन सध्या ‘Paper Quilling artist’ म्हणून काम करतेय. UK QUILLING GUILD या आंतरराष्टीय Quilling संस्थेत ती सध्या काम करते. पाककला, वाचन, गायन, लेखन, गृह सजावट, प्रवास हे छंद.\nTagged इंग्लंडमाहिती, ऑनलाइनदिवाळीअंक, डिजिटलकट्टा, डिजिटलदिवाळीप्रवासविशेष, डिजिटलदिवाळी२०१७, दिवाळीअंक, प्रवासविशेष, मराठीदिवाळीअंक, स्थलांतर, स्थलांतरकथा, Digitaldiwali2017, Digitaldiwalitravelspecial, Digitalkatta, Marathidiwaliissue, migration, migrationstories, onlinediwaliissue, Onlinemarathimagazine, travelstories\nPrevious Post मोकळ्या मनानं कवेत घेणारी अमेरिका\nNext Post माझा डच अनुभव\nअतिशय मुद्देसूद आणि ओघवते लिखाण \nखरेखुरे अनुभव शब्दात छान गुंफलेत आणि त्यातील सच्चेपणा जसाच्या तसा\nनविन स्थलांतरीत माणसांना स्फुर्ती देणारा; प्रवास न आवडणार्या व्यक्तींना त्यांची मानसिकता बदलू लावू पाहणारा हा लेख वाचून किती सहज लंडन ला भेट देऊन आल्यासारखे वाटले\nअतिशय स्पृहणीय लेखन केतकी तुझे विचार जसे ठाम , स्पष्ट आहेत तसेच तुझे लेखनही तंतोतंत तुझे विचार जसे ठाम , स्पष्ट आहेत तसेच तुझे लेखनही तंतोतंत\nखूप मस्त लेख ताई 🙂\n‘इंग्लंडवारी’विषयी आपण लिहिलेला भावपूर्ण व बहुगुणी लेख वाचला.\nमी इंग्लंडचा राजा असतो, तर खुशीनं अख्खाच्या अख्खा Buckingham Palace तुमच्या नावें केला असता\nइकडच्या तुळशीबागेत सध्या भरपूर नवनवीन प्रकार आलेत, बरं का पण, गर्दी खूप; त्यामुळे जाणे अस्सल पुणेरी शिताफीने टाळले\nतिकडच्या तुळशीबागेची खबरबात स्वतंत्र लेखाद्वारे अवश्य कळवावी.\nअतिशय उत्तम विवेचन केले आहेस इंग्लंडविषयी\nशाळेत असताना माझा आवडता प्राणी या विषयावर निबंध असायचा तेव्हा जसे मनापासून प्राण्याबद्दल माहीती लिहून जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटायचे तसेच लेख वाचताना वाटले.\nआज इंग्लंड व इंग्लिश माणसांबद्दलचा तुझा अनुभव वाचून त्यांच्या बाबतचे अनेक गैरसमज दूर झाले. प्रत्यक्ष इंग्लंड बघितल्याचा आनंद मिळाला.\nअसेच लिहीत राहा आणि आम्हाला नवनवीन देशांची भ्रमंती घडवित राहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-05-18T21:43:34Z", "digest": "sha1:MSURQDRWDOAGONOT2QP4TOWDLEQE57DH", "length": 15152, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "���ूतन वर्ष संध्या - विकिपीडिया", "raw_content": "\n\"नूतन वर्ष संध्या\" हा एक सामाजिक स्नेहमेळावा स्वरूपाचा कार्यक्रम जगभरात साजरा केला जातो.[१]\nनूतन वर्ष संध्या कार्यक्रम\n३ हे ही पहा\n३१ डिसेंबर हा ग्रेगोरियन कालगणनेचा वर्षातला शेवटचा दिवस आहे.[२] पुढच्या दिवशी १ जानेवारीला नवे ग्रेगोरियन वर्ष सुरू होते[३].ग्रेगोरियन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी जगभरात जल्लोष साजरा केला जातो.[४] ख्रिस्ती धर्मातील नाताळ उत्सवाचा हा सातवा दिवस असतो.[५] जगभरात साजरा होणारा हा दिवस भारतातही उत्साहाने साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. या संध्याकाळी समूहाने लोक एकत्र येऊन खाणे, पेय पिणे, नृत्य करणे, संगीताचे कार्यक्रम,मनोरंजनाचे खेळ खेळणे अशा कार्यक्रमांचा आनंद घेतात.[६]\nजगातील विविध देशात ३१ डिसेंबरची संध्याकाळ सरत्या वर्षाला निरोप देत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.\nयेथे नूतन वर्ष संध्या कुटुंब आणि मित्र परिवार यांच्यासह साजरी करतात.. मोठ्या शहरात रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू असतात. त्यांमध्ये नृत्य, गायन यांचा समावेश असतो. रात्री १२ वाजता आतषबाजी केली जाते. मार्टियर मेमोरियल या ठिकाणी यावेळी जास्त गर्दी असते. रात्री ८ वाजता राष्ट्राध्यक्ष सर्व नागरिकाना संदेश आणि शुभेच्छा देतात. नवीन वर्षाला सुरुवात होण्यापूर्वी एक विशिष्ट प्रकारचा केक आणि काळी कॉफी पिण्याची येथे पद्धती आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लहान मुले आपले आई- वडील आणि अन्य नातेवाईक यांना हाताने लिहून शुभेच्छापत्रे देतात.[७]\nइजिप्तमध्ये कैरो या राजधानीच्या शहरात मोठ्या उत्साहाने नवीन वर्षाचे स्वागत केले जाती. या देशातील प्रसिद्ध कलाकार यावेळी आपली कला सादर करतात. त्याचे विशेष कार्यक्रम योजले जातात. आतषबाजी केली जाते.[८]\nनवीन वर्ष स्वागतासाठी आदल्या दिवशी संध्याकाळी दक्षिण सुदान मधील नागरिक चर्चला भेट देतात. रात्री ९ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत तेथे कार्यक्रम होतो, रात्री १२ च्या ठोक्याला सगळेजण एकत्र मिळून नववर्ष स्वागताचे गीत गातात. रात्री १२.३० वाजता हा कार्यक्रम संपतो. १ जानेवारी रोजी शाळा, शासकीय संस्था यांना सुट्टी जाहीर केलेली असते.[९]\nनूतन वर्ष स्वागत संध्येला मोठ्या प्रमाणावर आतषबाजी हे येथील वैशिष्ट्य आहे. ब्राझीलमध्ये या दिवशी विशेष सुट्टी जाहीर होते. परंपरा विचारात घेता ब्राझील मधील नागरिक घरात किंवा उपहारगृहात एकत्र जेवण घेतात. या दिवशी त्यांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू होतात. समुद्रकिनारी पांढ-या रंगाचा पोशाख घालून हे लोक नव्या वर्षाचे उत्साहाने स्वागत करतात. काही समुद्रकिनारी संगीताचे विशेष कार्यक्रम योजले जातात.[१०]\nयेथे नवीन वर्षाचे स्वागत बर्फावरील हॉकीचा खेळ खेळून केले जाते. घरात आणि समाजात लोक एकत्र येऊन आनंद साजरा करतात.\nनाताळनंतर मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा नॉर्वे येथील उत्सव म्हणजे नूतन वर्ष स्वागत संध्या. येथे नाताळ हा कौटुंबिक तर नवीन वर्ष स्वागत हा सामाजिक सोहळा मानला जातो. टर्की नावाचा पारंपरिक पदार्थ या दिवशी आवर्जून केला जातो. व्हॅनिला पुडिंग तसेच आईस्क्रीमचे विविध प्रकार केले जातात. मद्यपान केले जाते. आतषबाजी केली जाते.[११]\nमध्य लंडन शहरात मध्यरात्री होणारी आतषबाजी हे येथील वैशिष्ट्य मानले जाते. २०१० साली येथील सुमारे ८ मिनिटे सुरू असलेली रोषणाई आणि आतषबाजी पाहण्यास सुमारे २५,००० लोक एकत्र झाले होते.[१२]\nभारतात पारंपरिक नवीन वर्ष वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या दिवशी सुरू होते, असे असले तरी ३१ डिसेंबर च्या संध्याकाळी कुटुंबात आणि सामूहिक स्वरूपात एकत्र येऊन नव्या ग्रेगोरियन वर्षाचे स्वागत केले जाते. यामध्ये तरुण मंडळींचा उत्साह अधिक असतो.[६]\nलास वेगास येथील रोषणाई आणि आतषबाजी\n^ \"Win calendar\". https://www.wincalendar.com. 30.12.2019 रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z141129053239/view", "date_download": "2021-05-18T20:25:32Z", "digest": "sha1:PN7ILMDLJQHQOVBXET3IFJMX7MUB5237", "length": 5945, "nlines": 93, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अनुभूतिलेश - प्रारंभ - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|अनुभूतिलेश|\nश्लोक १ ते १५\nश्लोक १५ ते ३०\nश्लोक ३१ ते ४५\nश्लोक ४६ ते ६०\nश्लोक ६१ ते ७५\nश्लोक ७६ ते ९०\nश्लोक ९१ ते १०५\nश्लोक १०६ ते १२०\nश्लोक १२१ ते १३५\nश्लोक १३६ ते १५०\nश्लोक १५१ ते १६५\nश्लोक १६६ ते १८०\nश्लोक १८१ ते १९५\nश्लोक १९६ ते २१०\nश्लोक २११ ते २२५\nश्लोक २२६ ते २४०\nश्लोक २४१ ते २५५\nश्लोक २५६ ते २७०\nश्लोक २७१ ते २८५\nश्लोक २८६ ते ३००\nश्लोक ३०१ ते ३१५\nश्लोक ३१६ ते ३२५\nवामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते\nविष्णुं शारदचंद्रकोटिसदृशं शंखं रथांगं गदामंभोजं दधतं सिताब्जनिलयाकांतं जगन्मोहनम् \nआबद्धांगदहारनूपुरलसन्मौलिप्रभं कुंडलं श्रीवत्सांकमुदारकौस्तुभधंर ध्यायेन्मुनीन्द्रै: स्तुतम् ॥१॥\nश्रीवासुदेव वंदूनी घ्यानीं चिंतित जो सदा \nवक्ता अनुभूतीलेश ग्रंथ तो वामनात्मक ॥२॥\nटीका त्याची स्फुरविली त्याच श्रीजगदात्मकें \nनिमित्त मात्र मी त्यास कर्ता करविता स्वयें ॥३॥\nसमश्लोकी नाम परी भावार्थें युक्त मात्रचि \nवदतों पाहतां संतां व्हावा संतोष या मिसें ॥४॥\nन जाणें काव्यरचना न व्याकरणपद्धती \nन विभक्तिहि ज्ञानातें तसेच छंद प्रास ही ॥५॥\nघालूनि प्रार्थि जीतां च मुक्तही हरिभक्त त्यां ॥६॥\nकीं मी अज्ञ असें मातें करुनी ते क्षमा तुम्ही \nअर्थीं देऊनियां दृष्टि पहावी हे पुन: पुन्हां ॥७॥\nसंस्कृती अनधीकारी असे परि मुमुक्षु जे \nबोधनार्थ तयांच्या हे होईल उपयोगिक ॥८॥\nमुमुक्षुजन जे त्यांतें न लागे अन्य साधन \nश्रवणें होय तत्काळ ज्ञानानुभव हा तयां ॥९॥\nश्लोकद्वयें करितसें मंगलाचरणास त्या \nश्लोकैकें बोलतों शिष्यशरणागतिपद्धती ॥१०॥\nगांवे, नद्या, समुद्र, देवदेवता किंवा अन्य नांवांची उत्पत्ती काय असेल नांवे कशी पडली असतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://pritisangam.com/category/satara", "date_download": "2021-05-18T21:15:10Z", "digest": "sha1:4Z23YDT62TZ4327RWWFNXX6FNBAH2ZIC", "length": 28842, "nlines": 340, "source_domain": "pritisangam.com", "title": "सातारा - Pritisangam News Paper", "raw_content": "\nवाईत पोलिस पाटलासह कुटुंबावर प्राणघातक हल्यामुळे...\nउंब्रज पोलिसांच्या कारवाईचा सलग दुसरा दिवस,१४४...\nउंब्रज,मसूर,तारळे,चाफळ पोलीस ठाण्यात जप्त दुचाकींचा...\nउंब���रज पोलिसांचा चौकाचौकात खडा पहारा\nवाई तालुक्यात मोफत रेशन वाटप १ मे पासून सुरु\nमहाविकास आघाडीला झटका व आरक्षणाचा खेळ\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 9, 2021 254\nनागरिकांनो सामाजिक बांधीलकीचे भान ठेवा..\nपृथ्वीराज बाबांच्या एन्ट्रीला काही नगरसेवकांची...\nकृष्णेच्या रणांगणात ‘मदनदादांची’ एन्ट्री\nकराड तालुक्यात ग्रेनेड हातबॉम्ब सापडल्याने खळबळ\nजखम मांडीला मलम शेंडीला,उपचार पद्धती सुधारा ...\nमलकापुरातील लोटस फर्निचरला भीषण आग\nआगाशिवावरील वणव्यावर कोसळल्या जलधारा\nकराड तालुक्यात ग्रेनेड हातबॉम्ब सापडल्याने खळबळ\nमलकापुरातील लोटस फर्निचरला भीषण आग\nआगाशिवावरील वणव्यावर कोसळल्या जलधारा\nउंडाळेनजीकच्या तुळसण पुलावर भीषण अपघात\nजखम मांडीला मलम शेंडीला,उपचार पद्धती सुधारा ...\nना.रामराजे लबाड - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर\nसातारा जिल्ह्यात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यत संचारबंदी.\nदबंग पोलीस अधिकारी अरुण देवकर यांची सांगलीत एंट्री\nसांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थती...\nशिराळा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलणार - देवेंद्र...\nसाखर कामगार संघटनेचा सरकारला इशारा\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 725\nपोषण उपक्रमात आयसीडीएस करवीर 2 प्रकल्प देशात...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 732\nमाळीनच्या धर्तीवर टेकवाडीचे पुनर्वसनासाठी प्रयत्नशील...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 731\nमहापुराने गिळंकृत केले अनेक संसार\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 14, 2019 1150\nपूरग्रस्तांच्या मदतीवर सरकारची जाहिरात\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 10, 2019 980\nसोलापूरच्या गुरुजींना सात कोटींचा पुरस्कार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अक्कलकोट मध्ये...\nप्रियकराला अडथळा नको म्हणून लक्ष्मी ने दिली उधार...\nअक्कलकोट तालुक्याला दोन नद्यांनी वेढले\nमहाविकास आघाडी सरकारमधील ४२ पैकी २६ मंत्र्यांना...\nकेंद्रीय अर्थसंकल्पानं पुन्हा एकदा जनतेला मरणाच्या...\nटेकवली परिसरात अवैध बांधकाम जोमात,प्रशासन कोमात\nबाबांना इन्कम टॅक्सचे बोलावणे आले\nअर्णब गोस्वामी यांना कोर्टाचा दिलासा, FIRवर तात्पुरती...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 351\nमहावितरण, अदानी, टाटा, बेस्ट कंपन्यांचं वीज बिल...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 364\nफेअर अँड लव्हली हे नाव बदलेल, पण गोरेपणाचं कौतुक...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 354\nकोरोना संकट : जगातले सगळे विषाणू गायब झाले तर...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 360\nप्लाझ्मा थेरपी : कोरोना व्हायरसवरचा हा उपचार...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 366\nदहशतवाद्यांनी महात्मा गांधींचे नष्ट केलेले भित्तिशिल्प...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 559\nपाकिस्तानने दहशतवादी कारवायांसाठी मसूद अझहरची...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 583\nDVM Special : अमेरिका - संघर्ष करणाऱ्या लेखकांकडून...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 505\nरंजक... चिमुकल्याने लावला २७ वर्षांपासून बेपत्ता...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 534\nयूएनएचआरसीय / काश्मीर भारताचाच भाग; पाक परराष्ट्र...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 540\nव्यंगचित्र / कसं काय पाव्हणं \nव्यंगचित्र / कसं काय पाव्हणं \nजखम मांडीला मलम शेंडीला,उपचार पद्धती सुधारा ...\nजिल्हाधिकारी साहेब,सिव्हील सर्जन यांच्या कारभाराकडे जरा लक्ष द्या\nना.रामराजे लबाड - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर\nरामराजे तुम्ही काय धुतल्या तांदळासारखे साधू सन्याशी नाही,सुरवडी येथील पत्रकार परिषदेत...\nरस्तावर तडफडून अपघातग्रस्त नागरिकांचा जीव जातोय\nसातारा जिल्ह्यात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यत संचारबंदी.\nमहामार्ग वगळता सर्व ठिकाणी संचारबंदी.जिल्ह्यातील शाळा सुरू राहणार मात्र शाळांमध्ये...\nया तालुक्यातील सरपंच -उपसरपंच निवडी रखडल्या\nकोरेगांव, फलटण, माण, खटाव व कराड तालुक्यातील ग्रामपचायतींच्या सरपंच - उपसरपंच...\nपुणे येथून बेपत्ता असलेल्या इसमाचा शोध महाबळेश्वर ट्रेकर्स...\nएल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा\nम'श्वरात इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक\nकेंद्र सरकारकडून होत असलेल्या सततच्या इंधन दरवाढीविरोधात महाबळेश्वरमध्ये शनिवारी...\n'वाघ' साहेब बोरगाव पोलिसांचे वागणं बरं नव्ह...\nउलटा चोर कोतवाल को दाटे,किती दिवस असं चालायचं\nमहाविकास आघाडी ‘पॉवरफूल’ तर भाजप ‘गारद’\nराष्ट्रवादीचे पाटील भाजपच्या पाटलांना पडले भारी\nमहाबळेश्वरला वाइन शॉप मध्ये कोरोणाला आमंत्रण\nचिखलीकर आप्पा प्रचाराच्या आखाड्यात\nकराड उत्तर विधानसभा शेत्रात पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहचला...\nसावधान,कोरोना बधितांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी 200 पार\nवाढते आकडे जिल्ह्याची चिंता वाढवणारे\nदेशाच्या विभाजनाचा भाजपचा डाव ; माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज...\nलव जिहादचा कायदा आणून भाजप देशाचे विभाजन करत आहे: पृथ्वीराजबाबा\nकोरोना अलर्ट, जिल्ह्याचा आकडा पुन्हा दोनशे पार\nवाढत्या रुग्ण संख्येने दुसऱ्या लाटेची भीती\nमोठया घोषणा व वल्गना करण्या पलीकडे भाजपा सरकारने सत्ता...\nकराड तालुक्यात ग्रेनेड हातबॉम्ब सापडल्याने खळबळ\nजखम मांडीला मलम शेंडीला,उपचार पद्धती सुधारा ...\nकराड दक्षिणेत भाजपमध्ये येणाऱ्यांची मोठी लाट - डॉ. अतुल...\nअर्थसंकल्पात काय आहेत तरतुदी\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 178\nजलसंचय: एक राष्ट्रीय कार्य\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 130\nउंब्रज,मसूर,तारळे,चाफळ पोलीस ठाण्यात जप्त दुचाकींचा ढीग\nउंब्रज पोलिसांचा चौकाचौकात खडा पहारा\nउंडाळेनजीकच्या तुळसण पुलावर भीषण अपघात\nवाईत पोलिस पाटलासह कुटुंबावर प्राणघातक हल्यामुळे खळबळ...\nकराड जनता बँकेच्या ठेवीदारांना दिलासा\nएल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा\nसाताऱ्यात कोरोनाचा भूकंप 31 रुग्ण पॉझिटीव्ह, कराड,वाई,सातारा,खटाव,जावली...\nकराड दक्षिणेत भाजपमध्ये येणाऱ्यांची मोठी लाट - डॉ. अतुल...\nजलसंचय: एक राष्ट्रीय कार्य\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 4990\nसातारा जिल्ह्यातील कोरोना भूकंपाची मालिका सुरूच,31 रुग्ण...\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 10, 2021 27\nमहाविकास आघाडीला झटका व आरक्षणाचा खेळ\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 9, 2021 254\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 9, 2021 117\nमराठा आरक्षण : १०२/ १०३ वी घटना दुरुस्ती\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 8, 2021 179\nनागरिकांनो सामाजिक बांधीलकीचे भान ठेवा..\nपरिवहन मंत्र्यांच्या ताफ्याला रिक्षांचा अडथळा, जवळपास 500...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 17, 2019 393\nपरभणी : सामन्य माणसांना रोजचं जीवन...\nसातारा जिल्ह्यातील क्रिकेटची दशा आणि दिशा...\nवराडे येथे परराज्यातून आलेल्या एकावर गुन्हा दाखल\nगुजरात राज्यातून वराडे ता. कऱ्हाड येथे आलेल्या एकास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सार्वजनिक...\nVidhansabha 2019 : युती तुटणे भाजपच्या पथ्यावर\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 22, 2019 447\nसातारा - भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या नेत्यांच्या गेल्या आठवडाभरातील वक्तव्यांमुळे...\nकिम जोंग उन यांच्या उत्तर कोरियानं पुन्हा केली दोन क्षेपणास्त्रांची...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 10, 2019 412\nउत्तर कोरियाने जपानच्या समुद्रात ही चाचणी केली. हे ठिकाण दक्षिण हॅमग्योंग प्रांतातील...\nजे.सी.बी च्या हिशोबावरून तुंबळ हाणामारी तारळे ता.पाटण येथील...\nCusec & TMC | क्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 10, 2019 350\nमुंबई : राज्यात पश्चिम महाराष्ट्रसह कोकणात पुराने थैमान घातलं आहे....\nशिक्षक बँक पदाधिकारी निवडणुकीत संचालक अन् शिक्षकांमध्ये...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 9, 2019 672\nनगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या पदाधिकारी निवडीवरुन आज बँकेचे संचालक...\nसंभाजीराजे राजकीय प्रचाराला बळी पडले, 'तो' निधी भीक नव्हे...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 364\nमुंबई : बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक,...\nसाताऱ्यात कोरोनाचा भूकंप 31 रुग्ण पॉझिटीव्ह, कराड,वाई,सातारा,खटाव,जावली...\nशनिवार ठरला घातवार, जिल्ह्यात दिवसभरात 77 नवीन रुग्णांची नोंद.सकाळी 40 दुपारी सहा...\nमराठा आरक्षणाचा प्रश्न हा १०२ व्या घटना दुरुस्तीत अडकला आहे. कलम १०२च्या दुरुस्तीनुसार\nसातारा व कराड येथे घेतलेल्या चार कोरोना संशयितांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.\nपृथ्वीराज चव्हाण सरकारने राणे समितीच्या माध्यमातून बनवलेला अहवाल स्विकारला असता आणि फडणविस सरकारने तो तसाच पुढे चालवला असता तर कदाचित मराठा आरक्षणाला फायदा झाला असता मात्र गायकवाड समिती गठित करुन जो अहवाल तयार करण्यात आला. तोच सर्वोच्च न्यायालयाने रद्द बा\nकलाशिक्षक महादेव काशिनाथ लोहार हे सध्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या तळमावले ता. पाटण जि. सातारा येथील श्री वाल्मिकी विद्यामंदिर या हायस्कुलमध्ये ज्ञानदानाचे काम करतात. कलाकार महादेव लोहार यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत श्री गणेशाची अभूतपूर्व मूर्त\nयासाठी हा आटापिटा आहे काय याचे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण केले पाहीजे\nकार्वे नाका ता. कराड येथे एका फ्लॅटवर मृत साळींदर पोत्यात लपवून ठेवल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली. त्याआधारे रविवारी 30 रोजी पहाटेच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी सदर ठिकाणी छापा टाकून मृतावस्थेतील साळींदर वन्यप्राणी व एक स्विप्ट डिझायर\nगेल्या काही दिवसात केवळ व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने शहरातील 6 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात आता आणखी एका वयोवृद्ध रुग्णाची भर पडली असून व्हेंटिलेटर बेड न मिळाल्यानेच त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरासह तालुक्\nबुधवारी रात्री सव्वा आठ वाजता 04 रुग्ण पॉजिटिव्ह आढळले.. मात्र काही वेळापूर्वी आलेल्या रिपोर्टमध्ये आणखी 11 पॉजिटिव्ह*\nमराठा आरक्षण स्थगितीच्या पार्शवभूमीवर मराठा समाजबांधवां���ी संघर्षाची भूमिका घेतली आहे. मराठा समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात लढा देण्याची शपत घेत टप्याटप्याने आंदोलन उभारून प्रसंगी गनिमी कावाही राबविण्याचा निर्धार मराठा बांधवांनी केला आहे. त्या अनुषंगाने क\nजिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता त्यामानाने लोकांना बेड व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध होत नाहीत. बेडअभावी रुग्णांसह नातेवाईकांचे हाल होत असून अनेक ठिकाणी त्यांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. परंतु\nअसा विश्वास सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.\nराष्ट्रपती एखाद्या समाजाला मागास ठरवू शकते. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी पंतप्रधानांनी १०२ वी घटनादुरुस्ती केली. परंतु त्यांचा उद्देश साध्य झाला नाही. यामध्ये स्पष्टता नसल्याने आरक्षणाचा गोंधळ निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता मराठा आरक\nवेबिनार आदी माध्यमांचा वापर करत माहिती गोळा करण्याचे काम करण्यात येणार आहे.\nकोरोनाला हद्दपार करण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा आहे \nलॉकडाऊन हवा, पण पूर्ण वेळ नको.\nकोरोनाला हद्दपार करण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा आहे \nलॉकडाऊन हवा, पण पूर्ण वेळ नको.\nसंपादक- शशिकांत पाटील दैनिक प्रीतिसंगम पत्ता - गोदावरी प्लाझा, हेड पोस्टाजवळ, शनिवार पेठ कराड- 415 110 जि. सातारा. Phone No. 02164 - 227725 Fax No. 226925 Email: pritisangamkarad@gmail.com\nसुशिक्षित बेरोजगार तरुणांनी पालिकेची निविदा टेंडर भरावीत\nअयोध्या प्रकरणाची 6 ऑगस्टपासून दररोज सुनावणी\nराज्यपालांकडे ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/rohit-rajendra-pawar-facebook-post-about-lockdown-maharashtra-429155", "date_download": "2021-05-18T20:20:49Z", "digest": "sha1:INBZ4QDGJUMSFSBQAO232Q72SPBTKSEH", "length": 22345, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'नाईलाजाने लॉकडाऊन करण्याची वेळ'; रोहित पवारांची सूचक फेसबुक पोस्ट", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nमहाराष्ट्रातील जनतेला आवाहन करत आमदार रोहित पवारांनी म्हटलंय की, तूर्तास सरकार घेईल त्या निर्णयाला पूर्णपणे सहकार्य करुयात आणि कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करुयात\n'नाईलाजाने लॉकडाऊन करण्याची वेळ'; रोहित पवारांची सूचक फेसबुक पोस्ट\nपुणे : महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा हाहाकार पाहता विकें��� लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. इतर दिवशी सुद्धा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संख्येवर राज्यात चिंतेचं वातावरण असून आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर ताण आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे कोविड परिस्थितीवर राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेत आहेत. यात ऑक्सिजनची उपलब्धता, रेमिडेसेवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढवणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. ते संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतील का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या एका फेसबुक पोस्टद्वारे लॉकडाऊनबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.\nरोहित पवार यांनी म्हटलंय की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नाईलाजाने लॉकडाऊन करण्याची वेळ आलीय, पण लॉकडाऊन नाही केला तर ही साखळी अशीच वाढत जाऊन आपली आरोग्य व्यवस्था कोलमडू शकते आणि असं झालं तर होणारी हानी अपरिमित असेल. म्हणूनच ती टाळण्यासाठी आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाचा महत्त्वाचा असलेला जीव वाचवण्यासाठी सरकारला हे पाऊल उचलावं लागतंय. लॉकडाऊन करताना मात्र सर्वसामन्यांना विशेषतः हातावर पोट असणाऱ्या वर्गाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये याचीही आपल्याला काळजी घ्यावी लागेल.\nहेही वाचा - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा, आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे संकेत\nपुढे त्यांनी म्हटलंय की, घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षाचालक, फेरीवाले, डबेवाले, माथाडी कामगार, हमाल, बांधकाम कामगार, ज्येष्ठ नागरिक, निराधार, दिव्यांग, विधवा महिला अशा अनेक वर्गांना लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसू शकतो. आपल्याला या प्रत्येक घटकाचा विचार करावा लागेल. राज्य शासनाने आर्थिक दुर्बल घटकांना तसेच लॉकडाऊनमुळे ज्या घटकांवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो, अशा इतर सर्व घटकांसाठी प्रत्यक्ष आर्थिक मदत देणे तसेच मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देणे यावर भर द्यायला हवा. सध्याची परिस्थिती पाहून आपल्या गावी माघारी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर कामगारांची गर्दी होत असल्याचं दिसतंय. मात्र कामगारांनी घाई करू नये आणि सरकार, संबंधित कंपनी आणि नागरिक म्हणून आपण सर्वांनीच त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. ग्रामीण भागात शेतीसाठी तसेच शहरांमध्ये उद्योगांसाठी काही निकषांसह लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात सूट देता येईल का, याचाही विचार करायला हवा आणि जनतेप्रती संवेदनशील असलेलं महाविकास आघाडी सरकार याचा निश्चित विचार करेल, असा विश्वास आहे. सरतेशेवटी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करत म्हटलंय की, तूर्तास सरकार घेईल त्या निर्णयाला पूर्णपणे सहकार्य करुयात आणि कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करुयात\nकोरोनाची साखळी तोडण्यासाठी किमान १५ दिवसांचा लोकडाऊन गरजेचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व कॅबिनेट लॉकडाऊन संदर्भातील निर्णय घेतला. जर मुख्यमंत्र्यांनी मान्य केले, तर १५ दिवसांचा राज्यात लॉकडाउन लागू शकले, असे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी (ता.११) जालना येथे पत्रकारांशी बोलताना दिले आहेत. काल शनिवारी महाराष्ट्रात ५५ हजार ४११ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात दररोज ५० हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या आढळत आहे. शनिवारी थोडीसी दिलासादायक बातमी आली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात ५३ हजार ५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, पुणे आणि नागपूरसारख्या शहरात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे.\nतरुणांचा सोशल मीडियात #onlyMPSC चा नारा\nसोलापूर : महाविकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करून सर्व परीक्षा विभागस्तरावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या विविध पदांच्या भरतीसाठी खासगी एजन्सीचीही नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी याला कडाडून विरोध केला आहे. याला विरोध क\nमंगल भुजबळ यांची बडतर्फी हायकोर्टातही कायम\nनगर : जिल्हा क्षयरोग नियंत्रण कार्यालयातील वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक या पदावर, सरकारी सेवेत कंत्राटी तत्त्वावर असलेल्या मंगल हजारे-भुजबळ यांच्यावरील सेवेतून हकालपट्टी करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कायम केला.\nरोहित पवार यांनी नगरसाठी दिले ६०० लिटर सॅनीटायझर, अडीच हजार चष्मे\nजामखेड: जगभरात कोरोनाचा हाहाकार उडाला असताना राज्यातील अनेक भागातही कोरोनाचा थैमान वाढू लागले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्याकडुन कर्जत-जामखेडसाठी प्रतिबंधक उपाययोजना सुरू आहेत. मास्क, सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले आह\nपालकमंत्री आव्हाड यांचे साकडे : बा विठ्ठला, कोरोनाचे संकट दूर होऊ दे\nपंढरपूर (जि. सोलापूर) : बा विठ्ठला, देशावर आणि राज्यातील जनतेवर कोरोना विषाणूचे मोठे संकट आले आहे. या संकटातून राज्यातील जनतेला सुखरूप बाहेर काढ. ही सर्व तुझीच लेकरे आहेत. तुझ्या लेकरांना आणि सरकारला महामारीच्या संकाटाला तोंड देण्याची शक्ती दे, असे साकडे आपण संत चोखामेळा चरणी घातल्याचे सोल\nछत्रपती संभाजीराजे कारखान्यातर्फे ५० हजार लिटर सॅनिटायझरची निर्मिती\nऔरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात व देशात सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. राज्यातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये सॅनिटायझरचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. मराठवाड्यात विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांच्या चित्तेपिंपळगाव येथील छत्रपती संभाज\nआत्या- भाच्यावर मोठी जबाबदारी, मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी करणार एकत्र काम\nमुंबईः आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या निवडणुकीला अजूनही दोन वर्ष शिल्लक आहे. मात्र सर्वच पक्षांनी त्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसनं जरी स्वबळाचा सूर आळवला आहे. मात्र करी राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी\nPHOTO : जेंव्हा रोहित पवार त्यांच्या मनातील मुंबईबद्दलचं प्रेम व्यक्त करतात\nमुंबई : रोहित पवार यांच्या ग्राउंड झिरोवरील कामामुळे, त्यांच्या तळागातील जनतेच्या संपर्कामुळे, थेट जनतेत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणुन घेण्याच्या सवयीमुळे रोहित पवार हे महाराष्ट्रातल्या तरुणांचे आकर्षण बनले आहेत. अनेक सभांमधून, अनेक दौऱ्यांमधून याबाबतची झलक आपल्याला अनेकदा पाहायला मिळाली\n''आयटी पार्क महत्त्वाचा, नाशिकमध्ये विमाननिर्मितीही शक्‍य''; आमदार रोहित पवारांचा युवकांशी संवाद\nनाशिक : नाशिकच्‍या विकासाच्‍या दृष्टीने आयटी पार्कचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. किंबहुना नाशिकमध्ये विमाननिर्मिती���ाही वाव आहे. उद्योगाच्‍या विकासासाठी युवकांनीच पुढाकार घ्यायला हवा. तसेच नवतंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्याची आवश्‍यकता आमदार रोहित पवार यांनी व्‍यक्‍त केली. रविवारी (ता.\nरोहित पवारांच्या बारामती ऍग्रोच्या ताब्यात करमाळ्याचा \"आदिनाथ' 25 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय\nकरमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोला 25 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याचा निर्णय झाला आहे. आदिनाथ कारखान्यावरील राज्य मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कर्ज असल्याने या ब\nआमदार रोहित पवारांचा सरकारला घरचा आहेर म्हणाले, वाढीव वीजबिलाची शहानिशा करण्याची गरज\nसोलापूर : वाढीव वीज बिलाची शहानिशा करण्याची गरज आहे. वाढीव आलेले वीज बिल कमी करण्याबाबत किंवा प्रत्यक्ष जेवढा वापर झाला तेवढेच बिल द्यावे, यासाठी सरसकट धोरण ठरवता येईल का, याचा अभ्यास राज्य सरकारने करावा असे मला वाटते. कोरोना काळात विजेचा अतिरिक्त वापर झाला असेल पण तो तीन ते चार पट नक्कीच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/national/consider-a-national-lockdown-supreme-court-advises-center-57984/", "date_download": "2021-05-18T21:02:50Z", "digest": "sha1:DXGFMYAWVUF773FI4JZ57JU3L63ZQVSN", "length": 11314, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "राष्ट्रीय लॉकडाऊनचा विचार करा; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला", "raw_content": "\nHomeराष्ट्रीयराष्ट्रीय लॉकडाऊनचा विचार करा; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला\nराष्ट्रीय लॉकडाऊनचा विचार करा; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला\nनवी दिल्ली : देशात पुन्हा लॉकडाउन लागणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी घेतलेल्या बैठकीनंतर स्पष्ट झाले होते. पंरतु, आता कोरोना महारोगराईचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत केंद्र तसेच, राज्य सरकारांनी लॉकडाउनच्या पर्यायावर विचार करावा, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. कोरोना संंबंधीत याचिकांवर न्यायमूर्ती डी. व्हाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती एल़ नागेश्वर राव तसेच न्यायमूर्ती रविंद्र भट यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमक्ष सुनावणी सुरू आहे.\nसरकारने सार्वजनिक कार्यक्रम तसेच कोरोनाचे सुपर-स्प्रेडर ठरणा-या कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा आग्रह देखील न्यायालयाकडून करण्यात आला. लॉकडाउनमुळे गरीबांवर होणा-या दुष्प्रभावार देखील न्यायालयाने चिंता व्यक्त केली. सरकारने लॉकडाऊन लावला तर, वंचितांसाठी अगोदरपासून विशेष प्रावधान करण्याची सूचना न्यायालयाकडून करण्यात आली आहे. देशात सुरू असलेल्या कोरोनाच्या दुस-या लाटेत ऑक्सिजनचे संकट गडद होत आहे. केंद्र सरकारने ऑक्सिजनची उपलब्धता, कोरोना लसीची उपलब्धता तसेच किंमत प्रणाली, आवश्यक औषधी योग्य दरावर उपलब्ध करवून देण्यासंबंधी न्यायालयाचे निर्देश तसेच प्रोटाकॉलचे पालन करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.\nपुढील सुनावणीत उत्तर सादर करणार : केंद्र\nकेंद्र-राज्य सरकारांनी एकत्रितरित्या काम करावे कोरोना महारोगराईच्या दुस-या लाटेमुळे केंद्र तसेच राज्य सरकारने मिळून याचा सामना करण्याची योजना आखली पाहिजे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. जोपर्यंत कुठलेही ठोस धोरण बनवले जात नाही तोपर्यंत कुठल्याही रूग्णाला रूग्णालयात भरती करवून घेण्यासह आवश्यक औषधी देण्यास नकार दिला जावू नये. ओळखपत्र नसेल तरी रूग्णाला रूग्णालयात दाखल केले पाहिजे, असे निर्देश न्यायालयाने दिले.\nअमेरिका, यूके आणि जर्मनीकडून मदत भारतात दाखल\nPrevious articleदिल्ली विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होणार\nNext articleलसीची ऑर्डर दिली नसल्याचा पूनावालांचा आरोप खोटा; केंद्र सरकारचा खुलासा\nजिल्ह्यात निम्याने कोरोना रुग्ण घटल्याने दिलासा\nबार्शीतल्या 50 हॉस्पिटलचे फायर ऑडिट नाहीच ; आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाटयावर\n७७ तोळे सोन्याची चोरी\nपन्नास हजाराची रक्कम चोरतांना दोन महिलांना पकडले\nकोरोनाच्या रूग्णांसह मृत्यू संख्या घटली\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nआमदार सरनाईक यांच्या रिसॉर्टवर छापे\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही\nगुजरातला सीमाभागात तौत्केचा तडाखा\nलिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारण्यायोग्य नाही\nखतांची दरवाढ, शेतक-यांचे कंबरडे मोडणार\nप्रचंड करामुळे भारतीय स्वीकारतायेत परदेशी नागरिकत्व\nकुटुंबीयांना ५० हजार, मुलांना मोफत शिक्षण; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा\nलहान मुलां��ध्ये वाढतोय कोरोना विषाणू\nराजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंड; पायलट गटाच्या आमदाराचा राजीनामा\nउत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था राम भरोसे\nनारदा प्रकरणी तृणमुलच्या ४ नेत्यांचा जामीन रद्द\nकोरोना नियंत्रणासाठी आवश्यक सर्व करा\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kopargaonparisar.in/?p=4514", "date_download": "2021-05-18T21:12:10Z", "digest": "sha1:XGTMGZISB4OBUYR3HPLAWK454IQLK4TA", "length": 16686, "nlines": 204, "source_domain": "kopargaonparisar.in", "title": "समृध्दी महामार्गाचे चालु असलेल्या कामा वरील वाहनाचे डिझेल चोरणारी टोळी अटकेत – DIGITAL", "raw_content": "\nशासनाने दुधाला ३० रुपये दर द्यावा -राजेश परजणे\nपोहेगांव कोविड सेंटरमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा ; कोविड सेंटरमधील 32 रूगांची कोरोनावर मात\nसंभव्य वादळ व पाऊस शक्यतेबाबत नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी – योगेश चंद्रे\nकोपरगाव नगरपरिषदेने सुरू केली कोविड – रॅपीड व आरटी-पीसीआर तपासणी मोहीम\nपत्रकार व त्यांच्या परिवारास लसिकरणासाठी प्राधान्य द्या – खा. डॉ. भारती पवार\nशिर्डी संस्थाच्या हॉस्पिटल मध्ये प्लाझ्मा मशीन व ऑक्सिजन बेड सुविधा त्वरीत सुरु करावी ; मुख्यमंञी व शिर्डी संस्थानकडे सेवा प्रतिष्ठाणची मागणी\nसर्वसामान्यांच्या मदतीला धावले फादर, १२० कुटुंबीयांना दिला आधार\nपत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करणे गरजेचे-छगन भुजबळ\nतिसऱ्या लाटेत बालकांना धोक्याची शक्यता अधिक असल्याने नियोजन करावे\nप्लाझ्मासाठी स्वतः हुन कृष्णा आढाव आले आणि रुग्णांचे नातेवाईक गहिवरले\nHome/कोपरगाव /समृध्दी महामार्गाचे चालु असलेल्या कामा वरील वाहनाचे डिझेल चोरणारी टोळी अटकेत\nसमृध्दी महामार्गाचे चालु असलेल्या कामा वरील वाहनाचे डिझेल चोरणारी टोळी अटकेत\nसंपादक मनिष जाधव 9823752964\nसमृध्दी महामार्गाचे चालु असलेल्या कामा वरील वाहनाचे डिझेल चोरणारी टोळी अटकेत\nकोपरगाव मनिष जाधव – रक्ताटे वस्ती येथील समृध्दी महामार्गाचे कॅम्पवर कोकमठाण शिवार ता.कोपरगांव या ठिकाणाहुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने ०१ लाख १३ हजार २०० रुपये किंमतीचे ११४० लि. डिझेल, लुकस कंपनीचे सेल्फ स्टार्टर, ॲमेरॉन कंपनीचे काळे रंगाची बॅटरी व लुमीनस कंपनीचे लाल रंगाची बॅटरी तसेच चार बॅटऱ्याचे केबल असा माल चोरुन नेलेने विक्रांत राजेंद्र सोनवणे रा.गजानननगर कोपरगांव यांनी फिर्याद दिलेने सदर बाबत कोपरगांव शहर पो.स्टे. गुरनं 55/2021 भादविक.379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.\nगुन्हा दाखल होताच तातडीने मा.अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे मॅडम व उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे पो.नि.हर्षवर्धन गवळी यांनी पोसई.नागरे, स.फौ.ससाणे, पोना.दारकुंडे, पोकॉ. गणेश मैड, पोकॉ. शिंदे, पोकॉ. खारतोडे, पोकॉ.कुळधर, पोकॉ.कुंढारे अशाचे दोन वेगवेगळे पथक तयार करुन घटनास्थळावर जावुन बारकाईने चौकशी करुन गुप्त बातमीदारामार्फत माहीती काढुन आरोपी 1) अमोल मच्छिंद्र आहेर रा.वाकडी ता.राहता 2) चेतन अरविंद गिरमे रा.धारणगांव ता.कोपरगांव 3) राजीवसिंह राम आसरेसिंह रा.मर्गुपुर पोस्ट तेजीबझार जि.जौनपुर राज्य उत्तप्रदेश 4) अंगदकुमार रामपाल बिंद रा.रामनगर ता.सहागंज जि.जौनपुर राज्य उत्तरप्रदेश अशांना अटक करुन त्यांचेकडुन २ लाख ३६ हजार १५०रुपये किंमतीचा माल त्यात एक टाटा कंपनीचा पिकअप टेम्पो एमएच-17-अेजी-7601,4 प्लॅस्टीकचे 4 मोठे बॅरेल प्रत्येकी 250 लिटर क्षमतेचे त्यात 1000 लिटर डिझेल भरलेले,एक काळे रंगाचा ड्रम त्याचे बुडाला छिद्र पडलेले ,30 लिटर डिझेल ,एक 6 फुट लांबीची अर्धा इंच व्यासाची प्लॅस्टीकची नळी जुनी वापरती असा माल जप्त करण्यात आलेला असुन आरोपीताची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे. अशा प्रकारे डिझेल चोरी करणारे टोळीचा 24 तासाचे आत तपास करुन चोरीस गेला माल व चोरी करण्याकरीता वापलेले वाहन,साहीत्यासह 4 आरोपीतांना कोपरगांव शहर पो.स्टे.चे पो.नि.हर्षवर्धन गवळी व ईतर स्टाफने उल्लेखनिय कामगीरी केली आहे.\nअल���पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवुन पळवुन नेणारे आरोपीस 24 तासात अटक ; पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी उत्कृष्ट कामगीरी\nकोपरगाव तालुक्यात प्रशासनाकडून कोरोना नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू- योगेश चंद्रे\nशासनाने दुधाला ३० रुपये दर द्यावा -राजेश परजणे\nपोहेगांव कोविड सेंटरमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा ; कोविड सेंटरमधील 32 रूगांची कोरोनावर मात\nसंभव्य वादळ व पाऊस शक्यतेबाबत नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी – योगेश चंद्रे\nकोपरगाव नगरपरिषदेने सुरू केली कोविड – रॅपीड व आरटी-पीसीआर तपासणी मोहीम\nकोपरगाव नगरपरिषदेने सुरू केली कोविड – रॅपीड व आरटी-पीसीआर तपासणी मोहीम\nअरे देवा…कोपरगांवमध्ये मयतालाही कपडा मिळेना\nसंजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आॕनलाईन ख्रिसमस उत्साहात साजरा\nकोपरगावमध्ये बिस्किट महोत्सवचे आयोजन\nशिक्षक संघटनेची अन्नत्याग ; मकरंद सोनवणे सभापती कृषी उत्पन्न उपबाजार समिती अंदरसूल यांच्या कडून आंदोलन कर्त्यांना आधार व मार्गदर्शन\nपहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मोठे संकट -डाॕ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिले संकेत\nशासनाने दुधाला ३० रुपये दर द्यावा -राजेश परजणे\nपोहेगांव कोविड सेंटरमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा ; कोविड सेंटरमधील 32 रूगांची कोरोनावर मात\nसंभव्य वादळ व पाऊस शक्यतेबाबत नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी – योगेश चंद्रे\nकोपरगाव नगरपरिषदेने सुरू केली कोविड – रॅपीड व आरटी-पीसीआर तपासणी मोहीम\nपत्रकार व त्यांच्या परिवारास लसिकरणासाठी प्राधान्य द्या – खा. डॉ. भारती पवार\nपोहेगांव कोविड सेंटरमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा ; कोविड सेंटरमधील 32 रूगांची कोरोनावर मात\nसंभव्य वादळ व पाऊस शक्यतेबाबत नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी – योगेश चंद्रे\nकोपरगाव नगरपरिषदेने सुरू केली कोविड – रॅपीड व आरटी-पीसीआर तपासणी मोहीम\nपत्रकार व त्यांच्या परिवारास लसिकरणासाठी प्राधान्य द्या – खा. डॉ. भारती पवार\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nअरे देवा…कोपरगांवमध्ये मयतालाही कपडा मिळेना\nसंजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आॕनलाईन ख्रिसमस उत्साहात साजरा\nकोपरगावमध्ये बिस्किट महोत्सवचे आयोजन\nअरे देवा…कोपरगांवमध्ये मयतालाही क��डा मिळेना\nसंजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आॕनलाईन ख्रिसमस उत्साहात साजरा\nकोपरगावमध्ये बिस्किट महोत्सवचे आयोजन\nशिक्षक संघटनेची अन्नत्याग ; मकरंद सोनवणे सभापती कृषी उत्पन्न उपबाजार समिती अंदरसूल यांच्या कडून आंदोलन कर्त्यांना आधार व मार्गदर्शन\nपहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मोठे संकट -डाॕ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिले संकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://libreshot.com/mr/free-images/sunny/", "date_download": "2021-05-18T20:40:31Z", "digest": "sha1:OOLXBWB3UBEWQOUFQSLJNULCRMO5FISJ", "length": 16879, "nlines": 113, "source_domain": "libreshot.com", "title": "सनी - विनामूल्य स्टॉक फोटो ::: लिबरशॉट :::", "raw_content": "\nव्यावसायिक वापरासाठी विनामूल्य प्रतिमा\nSunny stock images for free download. फोटो सार्वजनिक डोमेन परवाना म्हणून परवानाकृत आहेत - कोणतेही विशेषता नाही / व्यावसायिक वापरासाठी विनामूल्य. मी स्वत: साठी घेतलेले सर्व फोटो फक्त आपल्यासाठी, म्हणून मी त्यांच्या उत्पत्तीची हमी देतो. मला आशा आहे की ते उपयुक्त ठरेल.\nआयकॉस्ट द्वारे प्रायोजित प्रतिमा:\nसुक्या पोळीच्या कळ्या - विनामूल्य प्रतिमा\nएप्रिल 2, 2021 | सनी\nशेती, पार्श्वभूमी, सुंदर, तपकिरी, बंद करा, ग्रामीण भागात, तपशील, औषधे, पर्यावरण, पडणे, फील्ड्स, फुले, अन्न, अन्न घटक, निषिद्ध, औषधी वनस्पती, लँडस्केप, औषध, निसर्ग, सेंद्रिय, झाडे, ग्रामीण, हंगाम, उन्हाळा, सनी, वॉलपेपर\nबीच बंद - विनामूल्य प्रतिमा\nजानेवारी 28, 2021 | सनी\nपार्श्वभूमी, बीच, सुंदर, सौंदर्य, निळा, शांत, स्वच्छ, सुट्टी, लँडस्केप, निसर्ग, महासागर, मैदानी, वाळू, समुद्र, आकाश, उन्हाळा, सूर्य, सूर्यप्रकाश, सनी, प्रवास, उष्णकटिबंधीय, सुट्टीतील, पाणी\nपिवळा पिवळ्य फुलांचे एक रानटी फुलझाड फूल - विनामूल्य प्रतिमा\nडिसेंबर 20, 2020 | सनी\nगोषवारा, पार्श्वभूमी, बहर, बंद करा, फील्ड्स, फुले, बाग, निसर्ग, उद्याने, झाडे, हंगाम, वसंत ऋतू, उन्हाळा, सनी\nसूर्यफूल - विनामूल्य प्रतिमा\nशेती, बहर, ग्रामीण भागात, फील्ड्स, फुले, बाग, पाने, निसर्ग, सेंद्रिय, झाडे, ग्रामीण, उन्हाळा, सनी, पिवळा\nपांढरा आणि जांभळा गझानिया फ्लॉवर - विनामूल्य प्रतिमा\nजानेवारी 24, 2020 | सनी\nपार्श्वभूमी, सुंदर, बहर, बंद करा, फुले, ताजे, बाग, मॅक्रो फोटोग्राफी, निसर्ग, उद्याने, झाडे, हंगाम, वसंत ऋतू, उन्हाळा, सनी\nव्हाईट पॉपी फील्ड - विनामूल्य प्रतिमा\nजानेवारी 6, 2020 | सनी\nशेती, पार्श्वभूमी, सुंदर, बंद करा, तपशील, औषधे, पर्यावरण, फील्ड्स, फुले, औषधी वनस्पती, औषध, निसर्ग, सेंद्रिय, झाडे, ग्रामीण, हंगाम, उन्हाळा, सनी\nसूर्यफूल आणि भोपळा - विनामूल्य प्रतिमा\nनोव्हेंबर 27, 2019 | सनी\nशेती, बहर, बंद करा, ग्रामीण भागात, फील्ड्स, फुले, बाग, किडे, पाने, निसर्ग, सेंद्रिय, झाडे, उन्हाळा, सूर्य, सनी, पिवळा\nग्रीन पॉपी पॉड्स - विनामूल्य प्रतिमा\nऑक्टोबर 25, 2019 | सनी\nशेती, पार्श्वभूमी, सुंदर, बंद करा, तपशील, औषधे, पर्यावरण, फील्ड्स, फुले, औषधी वनस्पती, औषध, निसर्ग, सेंद्रिय, झाडे, ग्रामीण, हंगाम, उन्हाळा, सनी, वॉलपेपर\nकुरण बंद-अप शरद .तूतील गवत - विनामूल्य प्रतिमा\nऑक्टोबर 20, 2019 | सनी\nपार्श्वभूमी, बंद करा, फुले, ताजे, गवत, हिरवा, प्रकाश, कुरण, निसर्ग, मैदानी, झाडे, वसंत ऋतू, सूर्य, सूर्यप्रकाश, सनी, सनसेट\nसूर्यफूल आणि मधमाशी - विनामूल्य प्रतिमा\nसप्टेंबर 11, 2019 | सनी\nशेती, प्राणी, बहर, बंद करा, ग्रामीण भागात, धोका, फुले, बाग, किडे, मॅक्रो फोटोग्राफी, निसर्ग, सेंद्रिय, झाडे, उन्हाळा, सूर्य, सनी, पिवळा\nसूर्यास्ताच्या वेळी स्की लिफ्ट - विनामूल्य प्रतिमा\nनिळा, ढग, झेक, युरोप, संध्याकाळ, मजा, सुट्टी, Krkonoše, लँडस्केप, पर्वत, विश्रांती, स्की, आकाश, बर्फ, खेळ, सूर्य, सूर्यप्रकाश, सनी, प्रवास, सुट्टीतील, पहा, हिवाळा\nCross Country Skier – छायचित्र - विनामूल्य प्रतिमा\nसाहस, झेक, गोठलेले, आरोग्य, लेक, जीवनशैली, पर्वत, मैदानी, हंगाम, छायचित्र, स्की, बर्फ, खेळ, सनी, पांढरा, हिवाळा\nसूर्यास्तामध्ये स्की लिफ्ट - विनामूल्य प्रतिमा\nएप्रिल 30, 2019 | सनी\nनिळा, ढग, झेक, युरोप, संध्याकाळ, मजा, सुट्टी, Krkonoše, लँडस्केप, पर्वत, विश्रांती, स्की, आकाश, बर्फ, खेळ, सूर्य, सूर्यप्रकाश, सनी, प्रवास, सुट्टीतील, पहा, हिवाळा\nपानांमधून जाणारा सूर्यकिरण - विनामूल्य प्रतिमा\nजानेवारी 9, 2019 | सनी\nपाने, निसर्ग, छायचित्र, उन्हाळा, सूर्य, सूर्यप्रकाश, सनी, हवामान\nडिसेंबर 28, 2018 | सनी\nआर्किटेक्चर, ढग, झेक, युरोप, खूण, आकाश, उन्हाळा, सनी, टॉवर्स\nकॉर्न फील्ड - विनामूल्य प्रतिमा\nजानेवारी 30, 2018 | सनी\nशेती, ग्रामीण भागात, आहार, फील्ड्स, अन्न घटक, पोषण, झाडे, ग्रामीण, सनी, पिवळा\nबीचवर चालणारी बाई - विनामूल्य प्रतिमा\nडिसेंबर 12, 2017 | सनी\nबीच, सुंदर स्त्री, सौंदर्य, बिकिनी, क्रोएशिया, मजा, सुट्टी, पाय, जीवनशैली, भूमध्य, समुद्र, उन्हाळा, सनबाथिंग, सनी, पोहण्याचा पोशाख, प्रवास, उष्णकटिबंधीय, सुट्टीतील, चाला, पाणी, बाई, तर���ण\nपाम चे झाड - विनामूल्य प्रतिमा\nडिसेंबर 10, 2017 | सनी\nबीच, निळा, सुट्टी, निसर्ग, झाडे, आकाश, उन्हाळा, सनी, प्रवास, झाडे, उष्णकटिबंधीय, सुट्टीतील\nलाकडाच्या रचनेसह पांढरा आणि निळा लाकडी बोट - विनामूल्य प्रतिमा\nनोव्हेंबर 6, 2017 | सनी\nनिळा, नौका, क्रोएशिया, मासेमारी, भूमध्य, महासागर, जुन्या, नमुना, सेलिंग, समुद्र, सनी, पोत, व्हिंटेज, लाकूड, लाकडी\nसनी दिवशी डोंगराच्या शिखरावर खुर्चीची लिफ्ट - विनामूल्य प्रतिमा\nसप्टेंबर 4, 2017 | सनी\nनिळा, ढग, सुट्टी, पर्वत, स्की, आकाश, बर्फ, खेळ, सूर्य, सूर्यप्रकाश, सनी, प्रवास, सुट्टीतील, हिवाळा\nपिवळा फूल - विनामूल्य प्रतिमा\nऑगस्ट 11, 2017 | सनी\nगोषवारा, पार्श्वभूमी, बहर, बंद करा, फील्ड्स, फुले, बाग, निसर्ग, उद्याने, झाडे, हंगाम, वसंत ऋतू, उन्हाळा, सनी, पिवळा\nसन ऑन ए ब्लू स्काय - विनामूल्य प्रतिमा\nडिसेंबर 22, 2016 | सनी\nनिळा, प्रकाश, आकाश, सूर्य, सूर्यप्रकाश, सनी, हवामान\nसमुद्रकिनार्‍यावरील लोक - विनामूल्य प्रतिमा\nऑक्टोबर 3, 2016 | सनी\nबीच, क्रोएशिया, सुट्टी, भूमध्य समुद्र, लोक, विश्रांती, समुद्र, उन्हाळा, सनबाथिंग, सनी, पोहणे, पोहण्याचा पोशाख, प्रवास, सुट्टीतील, पाणी\nप्राग मधील पॅनेल हाऊसिंग इस्टेटवर सनसेट - विनामूल्य प्रतिमा\nसप्टेंबर 8, 2016 | सनी\nशहर, सिटीस्केप, काँक्रीट, झेक, पूर्व युरोप, घरे, प्रकाश, प्राग, सूर्य, सूर्यप्रकाश, सनी, सनसेट, पिवळा\nयंग वूमन अँड मॅन इन द सिटी - विनामूल्य प्रतिमा\nऑगस्ट 5, 2016 | सनी\nसुंदर, सुंदर स्त्री, सौंदर्य, निळा, मुले, शहर, ढग, काँक्रीट, जोडी, युरोप, मित्र, मुली, भित्तिचित्र, सुट्टी, जीवनशैली, दिसत, प्रेम, उद्याने, लोक, प्राग, विश्रांती, प्रणयरम्य, आकाश, स्ट्रीट फोटोग्राफी, उन्हाळा, सनी, सनसेट, एकत्र, प्रवास, शहरी, सुट्टीतील, व्हॅलेंटाईन, तरुण लोक, तारुण्य\nसमुद्रकिनार्‍यावरील प्रेमी - विनामूल्य प्रतिमा\nबीच, बिकिनी, कॉर्फू, जोडी, ग्रीस, सुट्टी, प्रेम, भूमध्य समुद्र, लोक, विश्रांती, प्रणयरम्य, समुद्र, उन्हाळा, सनबाथिंग, सनी, पोहणे, पोहण्याचा पोशाख, एकत्र, प्रवास, उष्णकटिबंधीय, सुट्टीतील, बाई\nRoad markings - विनामूल्य प्रतिमा\nबाईक, शहर, स्ट्रीट फोटोग्राफी, सनी, वाहतूक, शहरी\nपिवळी फुले - विनामूल्य प्रतिमा\nडिसेंबर 15, 2015 | सनी\nबहर, रंगीबेरंगी, रंग, फुले, पर्णसंभार, ताजे, बाग, हिरवा, कुरण, निसर्ग, उद्याने, नमुना, गुलाबी, झाडे, वसंत ऋतू, उन्हाळा, सनी, पिवळा\nतलावाच्या पलिकडे पूल - विनामूल्य प्रतिमा\nडिसेंबर 13, 2015 | सनी\nआर्किटेक्चर, पूल, शांत, ढग, ग्रामीण भागात, झेक, पर्यावरणशास्त्र, पर्यावरण, पर्णसंभार, लेक, लँडस्केप, निसर्ग, मैदानी, उद्याने, परावर्तन, नदी, प्रणयरम्य, आकाश, वसंत ऋतू, उन्हाळा, सनी, पाणी\nड्राय पपीट फील्ड - विनामूल्य प्रतिमा\nनोव्हेंबर 25, 2015 | सनी\nशेती, पार्श्वभूमी, सुंदर, तपकिरी, बंद करा, ग्रामीण भागात, तपशील, औषधे, पर्यावरण, पडणे, फील्ड्स, फुले, अन्न, अन्न घटक, निषिद्ध, औषधी वनस्पती, लँडस्केप, औषध, निसर्ग, सेंद्रिय, झाडे, ग्रामीण, हंगाम, उन्हाळा, सनी, वॉलपेपर\nसूर्यफूल - विनामूल्य प्रतिमा\nनोव्हेंबर 9, 2015 | सनी\nबहर, ग्रामीण भागात, बाग, निसर्ग, सेंद्रिय, झाडे, ग्रामीण, उन्हाळा, सूर्य, सनी, पिवळा\nसूर्यफूल कळी - विनामूल्य प्रतिमा\nनोव्हेंबर 4, 2015 | सनी\nशेती, बहर, ग्रामीण भागात, फुले, बाग, निसर्ग, सेंद्रिय, झाडे, उन्हाळा, सूर्य, सनी, पिवळा\nसूर्यफूल - विनामूल्य प्रतिमा\nऑक्टोबर 27, 2015 | सनी\nशेती, बहर, फुले, बाग, निसर्ग, सेंद्रिय, झाडे, उन्हाळा, सूर्य, सनी, पिवळा\nही साइट कुकीज वापरते: अधिक जाणून घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE,_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2021-05-18T21:44:58Z", "digest": "sha1:KJH7DTHB7HI6NPLHFRXIL3G2AKCTU2OI", "length": 3474, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मेरिदा, मेक्सिकोला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nमेरिदा, मेक्सिकोला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मेरिदा, मेक्सिको या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nयुकातान ‎ (← दुवे | संपादन)\nकान्कुन ‎ (← दुवे | संपादन)\nमेरिदा, युकातान (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nमेरिदा (निःसंदिग्धीकरण) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले न��ही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1_:_%E0%A4%8F%E0%A4%95_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2021-05-18T21:34:13Z", "digest": "sha1:FO7U6C3ZSPD5SRNQ7E7E5WBZY2VU67FR", "length": 6494, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सावरखेड एक गाव (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "सावरखेड एक गाव (चित्रपट)\n(सावरखेड : एक गाव या पानावरून पुनर्निर्देशित)\nप्रशांत पाटील, राहुल भट्टड\nविक्रम गोखले, सदाशिव अमरापूरकर, अंकुश चौधरी, सोनाली खरे, श्रेयस तळपदे, संज्योत हर्डीकर, मकरंद अनासपुरे, शर्वरी जमेनीस, उपेंद्र लिमये, बाळकृष्ण शिंदे\nकुणाल गांजावाला, अजय, स्वप्नील बांदोडकर, योगिता गोडबोले\nविक्रम गोखले = तुकाराम पाटील\nसदाशिव अमरापूरकर = संपतराव मोरे\nअंकुश चौधरी = राहुल पाटील\nसोनाली खरे = प्रिया मोरे\nश्रेयस तळपदे = अजय\nशर्वरी जमेनीस = स्नेहा राऊत\nउपेंद्र लिमये = सुरेश\nबाळकृष्ण शिंदे = बबन\nया चित्रपटात खालील गाणी आहेत.\nइरा फिल्म्सचे अधिकृत संकेतस्थळ\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑगस्ट २०२० रोजी ०२:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mukundbhalerao.com/blog/2020/12/18/%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-pizza-%E0%A4%94%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%A2%E0%A5%80/", "date_download": "2021-05-18T19:23:35Z", "digest": "sha1:V2PXT5D2STRM7UQ4EI63E4HJHISAACHE", "length": 7490, "nlines": 196, "source_domain": "www.mukundbhalerao.com", "title": "मक्केकी रोटी Pizza और कढी – Mukund Bhalerao", "raw_content": "\nआदि शंकराचार्य – एक अद्भुत व अकल्पनीय तत्वज्ञ\nलोकसंवादाचा महामंत्र – पुराण कथनं\nईशावास्यम् इदं सर्वम् – जाणीवेचा अद्भूत प्रवास\nस्पर्शात जान्हवीच्या, आनंद मुक्त आहे…\nSantosh on राष्ट्रचिंतन – राष्ट्र प्रथम\nमक्केकी रोटी Pizza और कढी\nविनाकारण रस्त्यावर, बसले संसार मांडून,\nखोटे खोटे रडून, नुकसान सांगतात ओरडून…\nसिर्फ कुछ प्रांतोमेही, क्या अकाल पडा है,\nबरसात नही हुई, और महामारी आई है…\nमहागड्या गाड्या यांच्या, शामियाने सजवले,\nबदामाचे दूध पिऊन, सारे रस्ते व्यापले…\nदिल्लीको क्या ए फिरसे, कुरक्षेत्र बनाना चाहते है,\nसमाजके स्वास्थ्यको, भंग करना चाहते है…\nअडसर सारे भिरकावले, पोलिसाना ढकलले,\nखलीस्थानचे झेंडे देखिल, कुणीतरी फडकावले…\nशर्म इन्हें बिलकुल नही, बुजुर्ग और अपनोंकी,\nजान खतरेमे डाली हैं, मां और बहनोंकीं…\nभडकावतय कोण यांना, स्वार्थ कुणाचा दडला आहे,\nकायदे फायद्याचे असूनही, कोण यांना फसवत आहे…\nउन्हे खुदकी चिंता नही, न दिखती लोगोंकीं परेशानियां,\nअपनी ही जागिरसा, घरको रास्तेमे मुक्म्ंल कर दिया…\nदेवा यांना थोडी तरी, बुद्धी कारे देत नाही,\nसमाज आणि देशहित, खरच का यांना कळत नाही \nदेव समरसतेत पाहून घे\nअप्रतिम आणि यथार्थ काव्य.\nस्पर्शात जान्हवीच्या, आनंद मुक्त आहे…\nरंगात रंगलेले किती रंग हे निराळे….\nराष्ट्रचिंतन – राष्ट्र प्रथम\n|| आशानाम् मनुष्यानामं ||\nआदि शंकराचार्य – एक अद्भुत व अकल्पनीय तत्वज्ञ\nलोकसंवादाचा महामंत्र – पुराण कथनं\nईशावास्यम् इदं सर्वम् – जाणीवेचा अद्भूत प्रवास\nस्पर्शात जान्हवीच्या, आनंद मुक्त आहे…\nरंगात रंगलेले किती रंग हे निराळे….\nआदि शंकराचार्य – एक अद्भुत व अकल्पनीय तत्वज्ञ\nलोकसंवादाचा महामंत्र – पुराण कथनं\nईशावास्यम् इदं सर्वम् – जाणीवेचा अद्भूत प्रवास\nस्पर्शात जान्हवीच्या, आनंद मुक्त आहे…\nआदि शंकराचार्य – एक अद्भुत व अकल्पनीय तत्वज्ञ\nलोकसंवादाचा महामंत्र – पुराण कथनं\nईशावास्यम् इदं सर्वम् – जाणीवेचा अद्भूत प्रवास\nस्पर्शात जान्हवीच्या, आनंद मुक्त आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://pritisangam.com/category/kolhapur", "date_download": "2021-05-18T19:19:18Z", "digest": "sha1:LEL3OIWKFBDY565IIRT25PIO4M4PC7SF", "length": 27375, "nlines": 320, "source_domain": "pritisangam.com", "title": "कोल्हापूर - Pritisangam News Paper", "raw_content": "\nवाईत पोलिस पाटलासह कुटुंबावर प्राणघातक हल्यामुळे...\nउंब्रज पोलिसांच्या कारवाईचा सलग दुसरा दिवस,१४४...\nउंब्रज,मसूर,तारळे,चाफळ पोलीस ठाण्यात जप्त दुचाकींचा...\nउंब्रज पोलिसांचा चौकाचौकात खडा पहारा\nवाई तालुक्यात मोफत रेशन वाटप १ मे पासून सुरु\nमहाविकास आघाडीला झटका व आरक्षणाचा खेळ\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 9, 2021 254\nनागरिकांनो सामाजिक बांधीलकीचे भान ठेवा..\nपृथ्वीराज बाबांच्या एन्ट्रीला काही नगरसेवकांची...\nकृष्णेच्या रणांगणात ‘मदनदादांची’ एन्ट्री\nकराड तालुक्यात ग्रेनेड हातबॉम्ब सापडल्याने खळबळ\nजखम मांडीला मलम शेंडीला,उपचार पद्धती सुधारा ...\nमलकापुरातील लोटस फर्निचरला भीषण आग\nआगाशिवावरील वणव्यावर कोसळल्या जलधारा\nकराड तालुक्यात ग्रेनेड हातबॉम्ब सापडल्याने खळबळ\nमलकापुरातील लोटस फर्निचरला भीषण आग\nआगाशिवावरील वणव्यावर कोसळल्या जलधारा\nउंडाळेनजीकच्या तुळसण पुलावर भीषण अपघात\nजखम मांडीला मलम शेंडीला,उपचार पद्धती सुधारा ...\nना.रामराजे लबाड - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर\nसातारा जिल्ह्यात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यत संचारबंदी.\nदबंग पोलीस अधिकारी अरुण देवकर यांची सांगलीत एंट्री\nसांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थती...\nशिराळा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलणार - देवेंद्र...\nसाखर कामगार संघटनेचा सरकारला इशारा\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 725\nपोषण उपक्रमात आयसीडीएस करवीर 2 प्रकल्प देशात...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 732\nमाळीनच्या धर्तीवर टेकवाडीचे पुनर्वसनासाठी प्रयत्नशील...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 731\nमहापुराने गिळंकृत केले अनेक संसार\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 14, 2019 1150\nपूरग्रस्तांच्या मदतीवर सरकारची जाहिरात\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 10, 2019 980\nसोलापूरच्या गुरुजींना सात कोटींचा पुरस्कार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अक्कलकोट मध्ये...\nप्रियकराला अडथळा नको म्हणून लक्ष्मी ने दिली उधार...\nअक्कलकोट तालुक्याला दोन नद्यांनी वेढले\nमहाविकास आघाडी सरकारमधील ४२ पैकी २६ मंत्र्यांना...\nकेंद्रीय अर्थसंकल्पानं पुन्हा एकदा जनतेला मरणाच्या...\nटेकवली परिसरात अवैध बांधकाम जोमात,प्रशासन कोमात\nबाबांना इन्कम टॅक्सचे बोलावणे आले\nअर्णब गोस्वामी यांना कोर्टाचा दिलासा, FIRवर तात्पुरती...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 351\nमहावितरण, अदानी, टाटा, बेस्ट कंपन्यांचं वीज बिल...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 364\nफेअर अँड लव्हली हे नाव बदलेल, पण गोरेपणाचं कौतुक...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 354\nकोरोना संकट : जगातले सगळे विषाणू गायब झाले तर...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 360\nप्लाझ्मा थेरपी : कोरोना व्हायरसवरचा हा उपचार...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 366\nदहशतवाद्यांनी महात्म�� गांधींचे नष्ट केलेले भित्तिशिल्प...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 558\nपाकिस्तानने दहशतवादी कारवायांसाठी मसूद अझहरची...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 583\nDVM Special : अमेरिका - संघर्ष करणाऱ्या लेखकांकडून...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 504\nरंजक... चिमुकल्याने लावला २७ वर्षांपासून बेपत्ता...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 534\nयूएनएचआरसीय / काश्मीर भारताचाच भाग; पाक परराष्ट्र...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 539\nव्यंगचित्र / कसं काय पाव्हणं \nव्यंगचित्र / कसं काय पाव्हणं \nपोषण उपक्रमात आयसीडीएस करवीर 2 प्रकल्प देशात अव्वल \nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 732\nमाळीनच्या धर्तीवर टेकवाडीचे पुनर्वसनासाठी प्रयत्नशील -...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 731\nमहापुराने गिळंकृत केले अनेक संसार\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 14, 2019 1150\nपूरग्रस्तांच्या मदतीवर सरकारची जाहिरात\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 10, 2019 980\nशेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी ब्रिटीश कालीन कायद्यामध्ये...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 15, 2019 708\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 8, 2019 788\nकोकणातून पांढरी वाळू घेऊन आलेला ट्रक गेल्या पाच तासांहून अधिक वेळ एका खड्ड्यात फसल्याची...\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगेच्या पाणी...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 8, 2019 674\nकोल्हापूरातील सर्व शाळा कचरामुक्त व तंबाखु मुक्त करणार...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 7, 2019 589\nकोल्हापूर शहरातील सर्व शाळा कचरा मुक्त करुन कोल्हापूर शहर स्वच्छ, सुंदर हरित ची...\nकोल्हापूरातील सर्व शाळा कचरामुक्त व तंबाखु मुक्त करणार...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 7, 2019 598\nकोल्हापूर शहरातील सर्व शाळा कचरा मुक्त करुन कोल्हापूर शहर स्वच्छ, सुंदर हरित ची...\nकळंबा कारागृहात खुनी हल्ला; सोलापूरच्या जखमी कैद्याचा मृत्यू\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 2, 2019 520\nकळंबा कारागृहात खुनी हल्ला; सोलापूरच्या जखमी कैद्याचा मृत्यू\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 2, 2019 523\nनव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jun 30, 2019 743\nशिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष चर्चासत्रात सूर\nकराड तालुक्यात ग्रेनेड हातबॉम्ब सापडल्याने खळबळ\nजखम मांडीला मलम शेंडीला,उपचार पद्धती सुधारा ...\nकराड दक्षिणेत भाजपमध्ये येणाऱ्यांची मोठी लाट - डॉ. अतुल...\nअर्थसंकल्पात काय आहेत तरतुदी\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 178\nजलसंचय: एक राष्ट्रीय कार्य\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 133\nउंब्रज,मसूर,तारळे,चाफळ पोलीस ठाण्यात जप्त दुचाकींचा ढीग\nउंब्रज पोलिसांचा चौकाचौकात खडा पहारा\nउंडाळेनजीकच्या तुळसण पुलावर भीषण अपघात\nवाईत पोलिस पाटलासह कुटुंबावर प्राणघातक हल्यामुळे खळबळ...\nकराड जनता बँकेच्या ठेवीदारांना दिलासा\nएल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा\nसाताऱ्यात कोरोनाचा भूकंप 31 रुग्ण पॉझिटीव्ह, कराड,वाई,सातारा,खटाव,जावली...\nकराड दक्षिणेत भाजपमध्ये येणाऱ्यांची मोठी लाट - डॉ. अतुल...\nजलसंचय: एक राष्ट्रीय कार्य\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 4991\nसातारा जिल्ह्यातील कोरोना भूकंपाची मालिका सुरूच,31 रुग्ण...\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 10, 2021 27\nमहाविकास आघाडीला झटका व आरक्षणाचा खेळ\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 9, 2021 254\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 9, 2021 117\nमराठा आरक्षण : १०२/ १०३ वी घटना दुरुस्ती\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 8, 2021 179\nनागरिकांनो सामाजिक बांधीलकीचे भान ठेवा..\nजळगाव शहर मतदारसंघ | युतीचं वाढतं वर्चस्व, तर सुरेश जैन...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 16, 2019 383\nजळगाव : जळगाव विधानसभा मतदारसंघावर गेली चाळीस वर्षे सुरेश जैन यांची...\nइंधनावरील उपकर योग्यच : सीतारामन\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 6, 2019 462\nनवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात इंधनावर आकारलेल्या उपकराचे अर्थमंत्री निर्मला...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 8, 2019 326\nसुरक्षा दलांना यश; अस्वस्थता कायमवृत्तसंस्था, हाँगकाँगहाँगकाँगमधील सरकारने सवलती...\nडॉलरचा नाद नडला; साडे दहा लाखांना व्यापारी बुडला\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 7, 2019 309\nकोल्हापूर : अमेरिकन डॉलर बदलून घेण्याच्या बहाण्याने बंगरूळमधील भामट्याने व्यापाऱ्याला...\nसलग दुसऱ्या दिवशी मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, येत्या...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 5, 2019 327\nमुंबई : काल सकाळपासून मुंबईत बरसत असलेला पाऊस अजूनही सुरुच आहे....\nदाेन अणुंच्या मिश्रणातून बनवली साेन्याची सर्वात पातळ प्लेट,...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 11, 2019 425\nलंडन - ब्रिटनमधील लीड्स विद्यापीठाच्या संशाेधकांनी जगातील सर्वात पातळ साेन्याचे...\nभारतानं पाकिस्तानकडून काबिज केलेल्या लडाखमधील गावाची कहाणी\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 8, 2019 369\nलडाखच्या नुब्रा खोऱ्यात वसलेले हे विलक्षण सुंदर गाव 1971 पर्यंत पाकिस्तानकडे होते.\nतांबवे गावात चौबाजुने शिरले पाणी; ग्रामस्थ अ़डकले\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 6, 2019 450\nकऱ्हाड : तीन दिवसापासुन गावात कृष्णा, कोयना नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने गावातील...\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 10, 2021 27\nमहाराष्ट्रात कोरोना लढ्यासाठी राज्य सरकार योग्य नियोजन करीत आल्याचे केंद्र सरकारने...\nबेळगावात २२ तेलगू विद्यार्थी गिरवताहेत मराठीचे धडे\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 7, 2019 523\nबेळगाव - इंग्रजीच्या ओढ्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या...\nकलाशिक्षक महादेव काशिनाथ लोहार हे सध्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या तळमावले ता. पाटण जि. सातारा येथील श्री वाल्मिकी विद्यामंदिर या हायस्कुलमध्ये ज्ञानदानाचे काम करतात. कलाकार महादेव लोहार यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत श्री गणेशाची अभूतपूर्व मूर्त\nजिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासकीय व आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडतो आहे. कराडमध्येही रुग्णांची संख्या मोठी असल्याने याठिकाणी रुग्णांना बेड अपुरे पडत आहेत. या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने सुरू केलेले कोरोना सेंटर रुग्णांसाठी वरदान ठ\nराष्ट्रपती एखाद्या समाजाला मागास ठरवू शकते. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी पंतप्रधानांनी १०२ वी घटनादुरुस्ती केली. परंतु त्यांचा उद्देश साध्य झाला नाही. यामध्ये स्पष्टता नसल्याने आरक्षणाचा गोंधळ निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता मराठा आरक\nयासाठी हा आटापिटा आहे काय याचे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण केले पाहीजे\nत्याचा फायदा ते राज्याला करून देणार आहेत की नाहीत\nसध्या कराडमध्ये पाच कोविड सेंटर आहेत. पैकी चार कोविड हॉस्पिटल्स असून एक विलगीकरण सेंटर आहे. परंतु\nशहरासह तालुक्यातील बाधितांची वाढती संख्या पाहता रुग्णांना याठिकाणी बेड उपलब्ध होत नाहीत. दरम्यान\nश्रावण वद्य व्दितीया अर्थात ५ ऑगस्ट २०२० या दिवशी अयोध्या क्षेत्री प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थानी भव्य श्रीराममंदिराच्या शीलान्यासाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या अत्यंत शुभ प्रसंगी शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि अनेक नरवीरांच्या बलिदानाने पावन झाले\nवेबिनार आदी माध्यमांचा वापर करत माहिती गोळा करण्याचे काम करण्यात येणार आहे.\nराहुल गांधी आणि त्यांच्या टीमने पॉडकास्टद्वारे लोकांशी संवाद हा उपक्रम कॉंग्रेसला बरेच यश देणारा असेल. या माध्यमातून लोकांना विरोधी पक्षाची नेमकी बाजू समजावी\nदेशात सुरु असलेल्या खाजगीकरणा विरोधात भीम आर्मी आक्रमक झाली आहे. सरकारच���या खासगीकरण धोरणाला निषेध दर्शवण्यासाठी भीम आर्मीतर्फे येथील तहसिल कार्यालयासमोर गुरुवारी 24 रोजी फटे कपडे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भीम आर्मीचे कराड तालुकाप्रमुख भागवत कां\nआरक्षणाचे अधिकार राज्य सरकारकडे न राहता राष्ट्रपतींकडे दिले आहेत. राज्य सरकारच्या शिफारशीनुसार\nहे वागणं बरं नव्हं \nकोव्हीड-१९ साठी लस १५ ऑगस्टपर्यंत तयार होईल\nउंडाळे भागात कोरोनाच्या संसर्गात वाढ होत आहे. परंतु\nकोरोनाला हद्दपार करण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा आहे \nलॉकडाऊन हवा, पण पूर्ण वेळ नको.\nकोरोनाला हद्दपार करण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा आहे \nलॉकडाऊन हवा, पण पूर्ण वेळ नको.\nसंपादक- शशिकांत पाटील दैनिक प्रीतिसंगम पत्ता - गोदावरी प्लाझा, हेड पोस्टाजवळ, शनिवार पेठ कराड- 415 110 जि. सातारा. Phone No. 02164 - 227725 Fax No. 226925 Email: pritisangamkarad@gmail.com\nसातारा जिल्ह्यात 31 ऑगस्ट पर्यंत सशर्त लॉकडाऊन :-जिल्हाधिकारी...\nठाणे लॉकडाऊन नियम : शहरात काय सुरू आणि काय बंद\nमहादेव लोहार यांचे गणेशमूर्तीतून कोरोनालढयाचे प्रबोधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/2019/09/19/men-do-these-things-for-love/", "date_download": "2021-05-18T20:05:24Z", "digest": "sha1:6POHRTZLZ4QTSAO3KO4YXSI6OYLJLGNF", "length": 10836, "nlines": 45, "source_domain": "khaasre.com", "title": "जेव्हा पुरुष स्त्रीसाठी वेडे असतात तेव्हाच या १४ गोष्टी करतात – KhaasRe.com", "raw_content": "\nजेव्हा पुरुष स्त्रीसाठी वेडे असतात तेव्हाच या १४ गोष्टी करतात\nजेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करण्यास सुरु करता तेव्हा ते आश्चर्यकारक असते आणि भयंकर देखील असते. आपल्याला माहित नसते की समोरच्यालाही आपल्याबद्दल त्याच फिलिंग असतील आणि आपणही रेड सिग्नल मिळू नये म्हणून प्रयत्न करत असो. परंतु आम्ही येथे तुम्हाला काही असे निर्देश सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही खात्री करू शकता की समोरचा तुमच्याबद्दल तशाच भावना ठेवतो कि नाही. चला तर पाहूया पुरुषांच्या या १४ गोष्टी…\n१) तो तुमच्या चरबी आणि स्ट्रेच मार्क्सकडे पाहत नाही – आपल्यातच त्रुटी असताना आपल्याला तो सुंदर दिसत नाही, परंतु तो त्याच्या मनाने सुंदर असेल तर तोच खरा माणूस आहे.\n२) तो तुम्हाला ते सांगतो जे ऐकायचे नाही, पण तो तेच सांगतो ज्याची तुम्हाला गरज आहे – हा माणूस तुमचे म्हणणे विसरत नाही, याचाच अर्थ असा आहे की त्याला खरोखर तुमची काळजी आहे आणि त्याला तुमचं ऐकुन घेण्यात रस आहे.\n३) तो आपल्यासो���त स्पा नाइट करेल. आपल्यासोबत एक मेडिक्योर/पेडीक्योर करेल. त्याला त्याचे मित्र बघतील याची तमा न बाळगता तो ग्रीन टी चा मास्क घालेल. हेच खरं प्रेम आहे. आपल्या आनंदासाठी तो असे करत असतो. फक्त असे करायचे आहे जे आपल्याला आनंदित करते.\n४) तो तुमच्याबरोबर खरेदी करायलाही जाईल. सहसा पती किंवा सिरीयस प्रेमीचे ते कर्तव्य असते. त्याला शॉपिंगमध्ये रस नसला तरी तुमच्यासोबत वेळ घालवायचा म्हणून तो तुमच्यासोबत येईल.\n५) आपल्या सुंदर मैत्रिणी किंवा सुंदर महिला आपल्या आजूबाजूस असतानादेखील तो लक्ष देणार नाही. कारण त्याला तुम्हाला वीर महिला किंवा मुलींसमोर कमीपणा वाटेल असे त्याला वागायचे नाही. ६) त्याला सतत भीती वाटत असते की तुम्हाला कायतरी होईल. तुमच्यापासून दुरावा हा त्याच्यासाठी फार भीतीदायक असतो.\n७) जेव्हा जेव्हा आपण त्याच्या कुटुंबाला भेटावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली असेल, तेव्हा त्यांना फक्त एका मुलीला सांगायचे असते की ती थोडा वेळ आपल्या कुटुंबासोबत एकत्र असेल तर त्याच्या जीवनातील सर्वात जिव्हाळ्याचा भाग असेल.\n८) तो तुम्हाला कारण बनवून स्वतःच्या दैनंदिन व्यस्त कार्यक्रमातून थोडाफार वेळ काढत असतो. केवळ आपल्या मित्रांसाठी तो असे करणार नाही. ९) आपण बोललेल्या सर्व छोट्या गोष्टी त्याला आठवतात. आपण स्वतः विसरलो असलो तरी आपल्यासोबतच्या आठवणी तो मौल्यवान मानतो आणि आपल्या प्रत्येक गोष्टीकडे तो लक्ष देतो.\n१०) जेव्हा तुम्ही भांडत असता तेव्हा तो अहंकार गिळतो आणि जरी तो चुकीचा नसला तरी स्वतःहूनआधी माफी मागतो. जर याने काही केले असेल तर काही तासांपेक्षा जास्त काळ तो तुमच्यावर नाराज राहू शकत नाही.\n११) तो म्हणतो की तू त्याला मेकअपशिवाय आवडते. १२) आपला प्रतिसाद फक्त त्यालाच महत्त्वाचा वाटतो आणि एखाद्या परिस्थितीत आवश्यक असल्यास तो आपल्यासाठी नेहमी उभा राहतो. जो माणूस तुमच्यासाठी गंभीर बाबींमध्ये उभे राहण्यास तयार असतो तोच एक रक्षक असतो, कारण लोक सहसा अशा गोष्टींपासून दूर राहणे पसंत करतात.\n१३) तो त्याच्या कामात व्यस्त असताना आपली आठवण काढून त्वरित काहीतरी मेसेज पाठवतो. आपल्याकडून काहीतरी रिप्लाय ऐकून घेण्यासाठी तो खूप उत्साही असतो. आपल्याला शक्य तितक्या लवकर आपण काहीतरी प्रेमळ उत्तर द्यायला हवं. १४) जेव्हा आपण मासिक पाळीत असता तेव्हा तो अ��्यंत संवेदनशील असतो. एक पुरुष जो स्त्रीला तिच्या मजेदार आणि सर्वात विचित्र क्षणांमध्ये समजून घेतो, तोच कायम तिच्या बाजूने उभे राहण्यास तयार असतो.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nCategorized as जीवनशैली, नाते संबंध, बातम्या\nलग्नात भांडे उचलण्यापासून ते अंबानींचे लग्न सांभाळण्यापर्यंत, वाचा तेजसने कसे बदलले आपले जीवन\nबुधवार पेठेतील महिलेचा संघर्षमय प्रवास मांडणाऱ्या लेखकाला लोकांकडून आले वाईट अनुभव\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nSampatrao jagtap on चांद्रयान-२ च्या विक्रम लॅण्डर विषयी आली वाईट बातमी\nNikhil Dehankar on MPSC च्या विद्यार्थिनीने टीशर्ट चोरल्याची बातमी करणाऱ्या पत्रकाराला एका विद्यार्थ्याचे खुले पत्र\nRaj on या सहा राजकारण्यांच्या पत्नीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत \nTushar roy on वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.mumbaiaaspaas.com/dishwasher-drivers-dadavirila-police-abduct/", "date_download": "2021-05-18T19:52:27Z", "digest": "sha1:YF77IZUILRKWSRZSFTZOPL34EDSLNBG2", "length": 12489, "nlines": 70, "source_domain": "marathi.mumbaiaaspaas.com", "title": "डोंबिवली ; धुसखोर चालकांच्या दादागिरीला पोलीसांचे अभय | मुंबई आस पास", "raw_content": "\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nउरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी कोरोना रुग्णाबद्दल जपली सामाजिक बांधिलकी.\nमुंबई आस पास न्यूज\nडोंबिवली ; धुसखोर चालकांच्या दादागिरीला पोलीसांचे अभय\n[महिला रिक्षा चालकांमध्ये दहशत]\nडोंबिवली दि.१४ :- राज्य शासनाने महिलांना रेाजगार मिळावा म्हणून माहिल��ंना रिक्षा परवाना दिला व गुलाबी रंगाची रिक्षा व्यवसाय करण्यासाठी दिली. पण डोंबिवलीतील केळकर रोडवर रिक्षा चालक रांगेत उभे असताना काही घुसखोर रिक्षा चालक दादागिरी करुन मध्येच घुसतात, महिलां रिक्षा चालकांच्या रिक्षांचे टायरला खिळा मारुन पंक्चर करतात. यामुळे महिला चालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यांसदंर्भात वाहतूक पोलीसांकडे तक्रार केली असता ते लक्ष देत नाहीत. उलट दादागिरी करणाऱ्या रिक्षा चालकांना अभय देतात. अशा तक्रारी करण्यात आल्या असून शिवसेनेच्या महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेने या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. डोंबिवलीत गुलाबी रंगाची रिक्षा महिला चालवत असून त्या महिला रांगेत उभ्या असतात. तेव्हा त्याना स्टँडवर उभे राहू दिले जात नाही व रिक्षाला खिळा मारुन पंक्चर करत असल्याची तक्रार महिला रिक्षा चालकांनी सहाय्यक पोलीस आयुक्ताकडे लेखी केली आहे.\nहेही वाचा :- तडीपार गुन्हेगाराला कल्याण क्राईम ब्राँच कडून अटक….\nतसेच महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे कार्याध्यक्ष संजय मांजरेकर यांनीही वांरवार सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. तसेच वाहतूक पोलीस निरीक्षक संतीश जाधव हे तक्रारीची दखल घेत नसल्याचे निदर्शनाला आणले आहे. घुसखोर रिक्षा चालकांना पोलीस निरीक्षक जाधव पाठीशी घालत असून घुसखोर रिक्षा चालकांवर कारवाई करत नाही असेही नमूद केले आहे. माझी कुठेही तक्रार करा, मला बदली हवी आहे असे उत्तर देतात. डोंबिवलीत प्रमाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकाना यामुळे त्रास होत आहे. पोलीस निरीक्षक जाधव जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून तातडीने लक्ष देण्याची विनंती त्यानी केली आहे. या संदर्भात वाहतूक पोलीस निरीक्षक सतीश जाधव याना विचारले असता त्यानी आमची कारवाई सुरु आहे, रिक्षा चालकांचे आपसात वाद असून पोलीसांच्या खांद्यावर बंदूक ठेवत असल्याचे त्यानी सांगीतले. रिक्षा युनियन 10 रुपये जमा करतात त्यावरुन वाद असल्याचे त्यानी सागीतले व सर्व आरोप फेटाळून लावले.\n← ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी, विनायक राणे यांना क्रीडा पत्रकारिता पुरस्कार\nडोंबिवली ; कोपर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने प्रवाशांचा खोळंबा →\n५० हजारासाठी पत्नीचा छळ; मुलांवरही ब्लेडने वार करण्याचा प्रयत्न\nकल्याण ; महिलेचा मोबाईल व रोकड लंपास\nवारजेतील एकाला नवीन हॉटेलचे बिल पडले सव्वादोन लाख रुपये,चव चाखायला गेलेल्या खवय्याला भुर्दंड\nमराठी अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ५० हजारांना लुटले\n*तळेगाव*- ‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर\nमी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई\nपुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप\nअनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/imran-khan/", "date_download": "2021-05-18T20:21:19Z", "digest": "sha1:4C2LB7WDAYNXPQ3SMYSLKQN2XQISQINV", "length": 3102, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Imran Khan Archives - MPCNEWS", "raw_content": "\nIslamabad : आफ्रिदीच्या ‘All Time Worldcup Team’मध्ये विराटचा समावेश ; सचिन, इम्रान…\nएमपीसी न्यूज - पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याने शुक्रवारी (दि.8) त्याचा ऑल टाईम वर्ल्ड कप संघ निवडला. त्याच्या या संघात महान फलंदाज सचिन तेंडूलकर आणि महान गोलंदाज इम्रान खान यांना स्थान मिळालेलं नाही. पण या संघात विराट…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/remove-all-illegal-cables-in-the-city/", "date_download": "2021-05-18T20:39:06Z", "digest": "sha1:W4Q2VMCFV2QIOUXO6NKYKYNYPVRUUKIC", "length": 3217, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Remove all illegal cables in the city Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : शहरातील सर्व बेकायदेशीर केबल्स काढून टाका – मानसी देशपांडे\nएमपीसी न्यूज - महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मध्ये एक इमारतीवरू��� दुसऱ्या इमारतीवर ओव्हरहेड टीव्ही, इंटरनेट, ब्रॅडबँड, ओएफसी केबल टाकण्यासाठी तरतूद नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या सर्व बेकायदेशीर केबल्स शहराचे विद्रुपीकरण करीत असल्याने…\nPune Crime News : जिल्हा परिषदेतील क्लार्क 20 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात\nMaratha Reservation News : विधीतज्ज्ञांच्या अहवालानंतर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेबाबत निर्णय : अशोक चव्हाण\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा सवाल\nPimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली \nPune Corona News : ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार : महापौर मोहोळ\nMaval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://punerispeaks.com/shivbhojan-thali-in-pune-and-pcmc/", "date_download": "2021-05-18T20:36:52Z", "digest": "sha1:ZZWMYJUW5YKHKTTFI56T2IZARVJCLN2E", "length": 5722, "nlines": 85, "source_domain": "punerispeaks.com", "title": "शिव भोजन थाळी पुण्यात कुठे मिळेल? Shiv Bhojan Thali in Pune - Puneri Speaks", "raw_content": "\nशिव भोजन थाळी पुण्यात कुठे मिळेल\nशिवभोजन थाळी पुणे मध्ये कोठे मिळेल असा प्रश्न आपणांस पडला असेल तर हा लेख आपल्यासाठी आहे. Shiv bhojan Thali in Pune and PCMC\nपुणे महानगरपालिकेतील हॉटेल निशिगंधा,\nकात्रज कॉर्नर येथील जेएसपीएमचे उपाहारगृह,\nगुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डमधील समाधान गाळा क्र. ११,\nहडपसरमधील गाडीतळ येथील शिवसमर्थ भोजनालय\nShiv Bhojan Thali PCMC List पिंपरी चिंचवडमध्ये कुठे मिळणार\nपिंपरी चिंचवड महापालिकेचे उपहारगृह,\nपिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण .\nआधी शिव भोजन थाळी १० रुपयांना होती. मार्च २०२० लॉकडाउन मध्ये शिव भोजन थाळी ५ रुपयांना करण्यात आली होती. आता शिव भोजन थाळी मोफत दिली जात आहे. या योजनेचा लाभ दुपारी 11 ते 2 या वेळात घेऊ शकणार आहेत.\nShiv Bhojan Thali Menu शिव भोजन थाळी मध्ये काय काय येते\nदोन चपात्या, भाजी, वरण, भात असे पदार्थ शिव भोजन थाळी मध्ये दिले जातात.\nयामध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर जेवण दिले जाते. त्यामुळे गरजू आणि गरीब लोकांना याचा फायदा होण्यासाठी लॉकडाउन काळात ही उपहारगृह सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.\nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nLockdown Memes: मुख्यमंत्र्यांचा लॉकडाउन घोषणेनंतर मिम्स चा पाऊस\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती: बह��आयामी व्यक्तिमत्व असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी…..\nPrevious articleमहाराष्ट्रातील सर्व वयोगटातील सर्वांना १०० टक्के लसीकरण करा ; राज ठाकरेंचे मोदींना पत्र\nNext articleक्रिकेट मध्ये सामना पाहताना मुलींचे भाव आणि मिम्स\nमराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, रद्द करण्याची कारणे\nमुंबई-पुण्याची कोरोना परिस्थिती सुधारली आहे\nहृदयद्रावक घटना आणि वृत्तवाहिन्या ; यावर लोकांचे मत\nरेल्वेमध्ये पाईंटमन मयूर शेळकेच्या पराक्रमाचा थरार; गुलाम चित्रपटाची आठवण\nमहाराष्ट्र लॉकडाउन नियम: एक मे पर्यंत कडक निर्बंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/other/rashmi-shukla-fears-mental-torture", "date_download": "2021-05-18T20:54:20Z", "digest": "sha1:LZBIVVVMOCE2QUVEVIMBADK27SKW5E2P", "length": 9497, "nlines": 143, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | रश्मी शुक्ला यांना मानिसक छळाची भीती | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ\nमराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन\nमुखपृष्ठ / रायगड / इतर / रश्मी शुक्ला यांना मानिसक छळाची भीती\nरश्मी शुक्ला यांना मानिसक छळाची भीती\n| मुंबई | प्रतिनिधी |\nमुंबई पोलिसांनी बजावलेल्या समन्स विरोधात रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई पोलिसांनी समन्स पाठवून मानसिक छळ न करण्याची सूचना मुंबई पोलिसांना करावी अशी विनंती करणारी याचिका रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद उच्च न्यायालयात दाखल केली आहे.\nमुंबई पोलिसांचं सायबर सेल महाराष्ट्रात पोलिसांच्या बदल्यांच्या रॅकेट संदर्भातील फोन टॅपिंग प्रकरण आणि गोपनिय माहिती लीक झाल्या प्रकरणी चौकशी करत आहे. यासंदर्भात सायबर सेलनं दोन वेळा आयपीएस अधिकारी आणि गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांना दोन वेळा समन्स पाठवून चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. याच समन्स विरोधात रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद हायकोर्टात धाव घेतली आहे. रश्मी शुक्ला यांनी आपल्या याचिकेत मुंबई पोलिसांनी धाडलेलं समन्स अवैध असल्याचंही सांगितलं आहे. आपल्या याचिकेत रश्मी शुक्ला यांनी न्यायालयाला या प्रकरणाचे तपास अधिकारी एसीपी नितिन जाधव यांना मानसिक छळ न करण्यासाठी सूचना द्याव्यात अशी विनंती केली आहे. रश्मी शुक्ला यांचं म्हणणं आहे की, तपास अधिक��री एकापाठोपाठ एक समन्स पाठवून त्यांना त्रास देत आहेत. अधिकारी रश्मी शुक्ला सध्या हैदराबादमध्ये सीआरपीएफच्या अतिरक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nजिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन कोविड सेंटर कार्यान्वित\nकोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही बेडस् लहान मुलांसाठी राखीव\nमहावितरणच्या कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत\nवीज पुरवठा करण्यासाठी धडपड; रसायनीत जनजीवन विस्कळीत\nभरपाई देण्याची अ‍ॅड. चेतन पाटील यांची मागणी\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोटयवधींची हानी\nरत्नागिरी तालुक्यात विक्रमी 11 इंच पाऊस\nभारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे\nकोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती\nतौक्ते चक्रीवादळाने निसर्गसौदर्य हिरावले\nमाथेरानच्या संपदेला फटका; अनेक घरांची पडझड\nमुंबईत पावसाचा मे महिन्यातील विक्रम\nसरासरी 108 किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद\nतोक्ते चक्रीवादळामुळे खेडमध्ये दोन बळी\nतुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू\nतोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा\nघरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991514.63/wet/CC-MAIN-20210518191530-20210518221530-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}